diff --git "a/data_multi/mr/2021-25_mr_all_0036.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0036.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0036.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,781 @@ +{"url": "https://analysernews.com/nilanga-gram-panchayat-results/", "date_download": "2021-06-13T06:34:17Z", "digest": "sha1:3O4S7BFD7TD7VIATTUWPZQA5NQLAFYFP", "length": 8051, "nlines": 107, "source_domain": "analysernews.com", "title": "निलंगा ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गजांना धक्का", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nनिलंगा ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गजांना धक्का\nनिलंग्यातील मोठ्या ग्रामपंचायतीवर कॉग्रेसचे वर्चस्व\nमाधव पिटले/ निलंगा : तालुक्यातील एकूण ४८ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता.त्यापैकी ४ बिनविरोध आणि ४४ ग्रामपंचायतीत निवडणूक पार पडली. या निवडणूकीत मतदारांनी स्थानिक नेत्यांना नाकारत संमिश्र प्रतिसाद दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.भाजप आ.अभिमन्यु पवार यांना कासारशिरशी ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.तर माजी ज़ि.प.अध्यक्ष मिलिंद लातूरे यांच्या पत्नी संतोषीबाई लातूरे यांचा निलंग्यातील बालकुंदा ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाला आहे.या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे.\nभाजपचे निलंगा तालुका अध्यक्ष शाहूराज थेटे यांचे तगरखेडा येथील पॅनलचा पराभव झाला आहे. तर होसूर येथील भाजपा जिल्हा संघटक तानाजी बिरादार यांच्या पॅनललाही लोकांनी नाकारत संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष प्रमोद कदम यांना विजयी झाला केले. हासुरी जि.प.गटाच्या विद्यमान सदस्या अरूणा बरमदे यांच्या पॕनलचा ही पराभव झाला आहे.\nतर भाजपाचे जेष्ठ नेते सावरी येथील कुमार पाटील व भाजपा अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष अमीर पटेल यांच्या पॅनलचा विजय झाला आहे. तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत दोन उमेदवारांना समान मते पडल्याने निवडणूक आयोगाच्या कलम ३४ नुसार दोघांच्याही नावच्या चिठ्ठ्या टाकून तहसीलदार गणेश जाधव यांनी निकाल दिला. तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. तर काहीचे निकाल बाकी आहेत.\nआ.शिरसाटांना धक्का रमेश गायकवाडांची बाजी\nजिंतूर ग्रामपंचायत निवडणुकीत बोर्डीकर गटाचे वर्चस्व\nकृषी कार्यालयाच्या फ्रुटफुल आशिर्वादाने बोगस ट्रथफुल बियाणे बाजारात- डॉ.नरसिंह भिकाणे\nजिल्ह्यातील पहिल्या टेली मेडिसिन आरोग्य उपक्रमाची लाईफ केअर द्वारे चाकुरात सुरुवात\nपिडीत मुलीच्या कुटुंबियांना न्याय न मिळणं हे दुर्दैव- खा.संभाजीराजे\nबारामती अनलाॅकचा निर्णय स्थानिक प्रशासनाच्या हाती\n'सत्तेत असुन��ी शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली'-संजय राऊत\nमहाराष्ट्र भाजप दैव देते अन..\n'बर्ड फ्लू' हा श्वसन संस्थेचा रोग काळजी घ्या- डॉ.आनंद देशपांडे\n'मिस्टर परफेक्शनिस्ट': अरविंद पाटील निलंगेकर...\nसेनेची फिक्सिंग मध्ये भाजप शिकार की सेनेचेच नुकसान-निलंगेकर\nचेन्नई सुपर किंगचा दिमाखदार विजय\nमराठवाड्याच्या माळरानावर काजू पिकवणारा अवलिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10052/", "date_download": "2021-06-13T04:33:00Z", "digest": "sha1:ZDA2R7ANVDKYI33MIPLCSS32GJDCEN77", "length": 13886, "nlines": 86, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 38 कंत्राटी डॉक्टरांच्या सेवेवर गंडांतर.;वैद्यकीय अधिकार्याना सेवेतून मुक्ती - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील 38 कंत्राटी डॉक्टरांच्या सेवेवर गंडांतर.;वैद्यकीय अधिकार्याना सेवेतून मुक्ती\nPost category:आरोग्य / बातम्या / सिंधुदुर्ग\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील 38 कंत्राटी डॉक्टरांच्या सेवेवर गंडांतर.;वैद्यकीय अधिकार्याना सेवेतून मुक्ती\nकोरोना काळातील सेवेचा व्हावा विचार शासनाच्या धोरणाचा परिणाम कत्रांटी सेवेत असुनही गेल्या दोन वर्षांपासून कोविड सारख्या महामारीत काम करणारया प्राथमिक आरोग्य केंद्रातील बीएएमएस वैद्यकीय अधिकार्यांना आता सेवेतून मुक्त करण्यात येणार आहे. त्याठिकाणी एमबीबीएस वैद्यकीय अधिकार्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याने सध्या कार्यरत कंत्राटी वैद्यकिय अधिकार्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.\nजुलै 2019 मध्ये आरोग्य सुविधेचा कणा असलेल्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून बीएएमएस अर्हता धारक उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली. तत्पूर्वी जुन 2019 पर्यंत बीएएमएस डॉक्टर हे ग्रामीण भागातोल प्राथमिक आरोग्य केन्द्रमध्ये अस्थायी अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना स्थायी पद देऊन सेवेत समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त झालेत. त्यामुळे खरया अर्थाने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडून गेली.\nया कालावधीत रिक्त पदी एमबीबीएस अर्हता धारक उमेदवार मिळत नसल्याने अशा ठिकाणी गट अ पदावर बीएएमएस उमेदवारांची कत्रांटी वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. नेमणुकीनंतर 11 महिन्यातच कोरोनाच्या महामारीचा सामना करावा लागला. त्याही परिस्थितीत आपली जबाबदारी सक्षमपणे या वैद्यकीय अधिकार्यान्नी पार पाडली. आजही त्या महामारीचा सामना करीत रुग्णसेवा करत आहेत.अशा परिस्थितीत शासनाने बीएएमएस अर्हताधारक उमेदवारांना सेवेतून कार्यमुक्त करण्याचा शासनाने निर्णय घेतल्याने या उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे. जिल्ह्यात असे 38 वैद्यकीय अधिकार्याना सेवेतून मुक्त करण्यात येणार असल्याचे या उमेदवारांकडून समजले. कोरोना काळात केलेल्या सेवेचा विचार करुन शासनाने आम्हाला या सेवेत सामावुन घ्यावे, अशी मागणी होत आहे.\nशिरोळ तालूका छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संघटनेच्या वतीने दिव्यांग बांधवाना दिपावलीनिमित्त फराळाचे वाटप..\nनगरसेवक परिषदच्या जिल्हा संघटकपदी नंदन वेंगुर्लेकर यांची नियुक्ती..\nरामदास कांबळी यांचे दुःखद निधन..\n३१ डिसेंबरला गडकोट, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक अन् सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार रोखा .;हिंदु जनजागृती समितीची मागणी..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील 38 कंत्राटी डॉक्टरांच्या सेवेवर गंडांतर.;वैद्यकीय अधिकार्याना सेवेतून मुक्ती...\nवाघेरी गावात पाण्याचे स्त्रोत आटले\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकर्यांसमोर प्रश्न.;मतदानावर बहिष्कार...\nचेतन चव्हाण यांनी लोकांचे आपणच कैवारी आहोत या आविर्भावात राहू नये.;बाबुराब धुरी...\nजिल्ह्यात मालवण पंचायत समितीचे जलजीवन मिशन योजनेचे काम एक नंबर,इतर योजना ही प्रभावीपणे राबविल्या.;जि...\nलस घेतलेल्यांना सेल्फी पाॅईंटची उभारणी.;नगरसेवक यतीन खोत यांच्या संकल्पनेतील उपक्रमास उत्स्फूर्त प्र...\nवेंगुर्ले येथे जलजीवन मिशन कार्यक्रम व कोरोना आढावा बैठक संपन्न.....\nकोरोनाचा लहान मुलांना वाढता धोका लक्षात घेता बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार- मुख्यमंत्री उद...\nअहमदनगर प्रमाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी कोव्हिडं सेंटरचा पुढाकार घ्यावा.;बाळ कनयाळकर...\nआमदार दिपक केसरकर यांचा कारभार म्हणजे 'उंटावरुन शेळ्या हाकणे' असाच.;आशिष सुभेदार...\nवेंगुर्ले तालुक्यात कोव्हिड पॉझिटिव्ह संख्येत लक्षणीय वाढ.....\nवेंगुर्ले - आरवली येथे आज आढळले ३१ कोव्हिड पॉझिटिव्ह..\nकलर्स वाहिनीवरील स्वामी समर्थांची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या श्री.अक्षय मुडावदकर यांचे कुडाळमद्धे स्वागत..\nआरवलीच्या वेतोबाचा वार्षिक वाढदिवस १७ मे.लाईव्ह दर्शन इंटरनेट द्वारे सर्व भक्तांना घरबसल्या मिळणार.;अध्यक्ष जयवंत राय यांची माहिती..\nसिंधुदुर्गात 'कोरोना'चे वाढते संकट :लसीकरण मोहीमेचाही उडाला बोजवारा..\nहोमियोपॅथिक डॉक्टरांनी मानले पालकमंत्री,खासदार आणि आमदारांचे आभार..\n१८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांच्या लसीकरणाबाबत नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी वेधले जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे लक्ष \nसिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी केलेला दुसरा ऑक्सीजन प्लांटचे आज सायंकाळी पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण…\nवेंगुर्ले तालुक्यात कोव्हिड पॉझिटिव्ह संख्येत लक्षणीय वाढ..\nवेंगुर्ले तालुक्यात जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर कडकडीत बंद..\n'राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचं केलं तोंडभरून कौतुक..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10250/", "date_download": "2021-06-13T04:54:27Z", "digest": "sha1:F5GEAX6IN7QAX2YOZOCI4ECM5UTS2JCQ", "length": 10768, "nlines": 83, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "कुडाळ तालुक्यात नव्याने 38 कोरोना रुग्ण सापडले.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nकुडाळ तालुक्यात नव्याने 38 कोरोना रुग्ण सापडले..\nPost category:आरोग्य / कुडाळ / बातम्या\nकुडाळ तालुक्यात नव्याने 38 कोरोना रुग्ण सापडले..\nकुडाळ तालुक्यात आज सकाळी मिळालेल्या माहितीनुसार काल सोमवारी उशिराने 38 कोरोना रुग्ण सापडले.आहेत .सापडलेल्या रुग्णांत हळदीचे नेरूर १,कुडाळ 7 ,कसाल 3 ,ओरोस 4 ,वर्दे 7 ,नेरू�� 5 ,माणगाव 3 ,किनळोस 1 ,आंदुर्ल| 3,रांगणा तुळसुली घवनाळे 1,असे एकूण कुडाळ तालुक्यात सोमवारी 38 कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 1225,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 1060 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या 165 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 3940 एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले 3157 आणि सक्रिय रुग्ण संख्या ही 689 आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे १४आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ८० रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.\nभाजपा वेंगुर्लेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन\nकुंदे येथे ग्रामस्थ व युवक मित्रमंडळाच्या सहकार्याने स्वच्छता अभियान यशस्वी..\nव्यापारी वर्गाने काही दिवस दुकाने बंद ठेवावी – उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण.\nआसोली मुख्य रस्ता क्षेत्रफळवाडी येथे जनसुविधेमधून काम मंजूर..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकुडाळ तालुक्यात नव्याने 38 कोरोना रुग्ण सापडले.....\nतौक्ते चक्री वादळाचा कोकम,काजू,आंबा पिकाला मोठा फटका.....\nदेवगड येथील दुर्घटनेतील दुसऱ्या खालाश्याचा मृतदेह सापडला.;आद्यपही दोघांचा शोध नाही...\nनुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दुसऱ्या दिवशीही आमदार वैभव नाईक ऑनफिल्ड...\nतौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांची प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यासोबत बैठक....\nकुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले ५७ कोरोना रुग्ण तर,तिघांचा मृत्यू.....\nकुडाळ तालुक्यातील नेरुर अंगणवाडी कर्मचारी यांच्याकडून संविता आश्नम आणावं येथे धान्य वाटप.....\nचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.;16 मे.ला.पहाटे 4. ते दुपारी 2नागरिक...\nतौत्के चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड लसीकरण काही कालावधीसाठी स्थगित जिल्हा आरोग्य अ...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवीन ४३२ जण कोरोना बाधीत. सक्रीय रुग्णांची संख्या ५ हजार ७५ - जिल्हा शल्य चि...\nआरवलीच्या वेतोबाचा वार्षिक वाढदिवस १७ मे.लाईव्ह दर्शन इंटरनेट द्वारे सर्व भक्तांना घरबसल्या मिळणार.;अध्यक्ष जयवंत राय यांची माहिती..\nचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.;16 मे.ला.पहाटे 4. ते दुपारी 2नागरिकांनी अधि��� दक्ष रहावे.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी\nदेवगड येथील दुर्घटनेतील दुसऱ्या खालाश्याचा मृतदेह सापडला.;आद्यपही दोघांचा शोध नाही\nतौक्ते चक्री वादळाचा कोकम,काजू,आंबा पिकाला मोठा फटका..\nसामाजिक कार्यकर्ते पत्रकार आबा खवणेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा💐💐...\nकुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले ५७ कोरोना रुग्ण तर,तिघांचा मृत्यू..\nजिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली केळुस कालवीबंदर समुद्रकिनारी भेट..\nनुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दुसऱ्या दिवशीही आमदार वैभव नाईक ऑनफिल्ड\nतौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांची प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यासोबत बैठक..\nमंगळवारी वैभववाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 123 अर्ज दाखल...\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2021-06-13T06:36:04Z", "digest": "sha1:HCFAYEZZBX5JWGUDPASPDBCU6PQX473J", "length": 2458, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "गो-तोबा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(टोबा या पानावरून पुनर्निर्देशित)\nजपानी सम्राटाबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ मे २०१८ रोजी ०६:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2021-06-13T06:32:12Z", "digest": "sha1:CPYOQJTD722V4U6NO4QBZ5COOFZRUFOO", "length": 3881, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "तुर्कमेन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nतुर्कमेन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य\nतुर्कमेन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (तुर्कमेन: Түркменистан Совет Социалистик Республикасы, रशियन: Туркменская Советская Социалистическая Республика) हे सोव्हियेत संघाचे इ.स. १९२५ ते इ.स. १९९१ या कालावधीत गणराज्य होते. १९९२ नंतर हे गणराज्य स्वतंत्र झाले व तुर्कमेनिस्तान चा उदय झाला.\nतुर्कमेन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य\nइ.स. १९२५ – इ.स. १९९२ →\nशासनप्रकार सोव्हियेत साम्यवादी गणराज्य\nक्षेत्रफळ ४,८८,१०० चौरस किमी\n–घनता ७.२ प्रती चौरस किमी\nLast edited on २५ फेब्रुवारी २०१९, at ००:५९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २५ फेब्रुवारी २०१९ रोजी ००:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/7616", "date_download": "2021-06-13T06:04:17Z", "digest": "sha1:2HXBUSE7ER3BD7DW2RJWNCEY7OJZP4ZS", "length": 9606, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूणचा गणेशोत्सव यंदा दिड दिवसाचा | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome रत्नागिरी श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूणचा गणेशोत्सव यंदा दिड दिवसाचा\nश्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूणचा गणेशोत्सव यंदा दिड दिवसाचा\nप्रतिनिधी / ओंकार रेळेकर.\nचिपळूण : यंदा श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण या मंडळाचा गणेशोत्सव शनिवार, दि.२२ ऑगस्ट २०२० व २३ ऑगस्ट २०२० ह्या दिवशी दिड दिवस माधव सभागृह, चिपळूण येथे साजरा करण्यात येणार आहे. गणेशमुर्ती दिड फुटाची व शाडूच्या मातीची आहे. आज गुरुवार दि. २० ऑगस्ट २०२० रोजी गणेशमुर्तीचे खाजगी चारचाकी वाहनाने अत्यंत साध्या पद्धतीने लवेकर बंधू गणपती कारखाना, कापसाळ येथून आगमन होऊन माधव सभागृह, चिपळूण येथे स्थानापन्न झाला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ पाटणकर, कार्याध्यक्ष रमण डांगे, सचिव नित्यानंद भागवत, उपाध्यक्ष रमेश चिपळूणकर गुरुजी व सुनिल कुलकर्णी, सदस्य साहिल चौघुले, अमेय डांगे, पंकज शेट्ये हे मोजकेच पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. शनिवार दि. २२ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १२ वाजता प्रतिष्ठापना व रात्रौ ८ वाजता आरती व रविवार दि. २३ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ८ वाजता पुजा-आरती व दुपारी ३ वाजता उत्तरपुजा होऊन संध्याकाळी ६ वाजता माधव सभागृह येथेच छोट्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त कोणतेही धार्मिक, सांस्कृतिक व स्पर्धा कार्यक्रम संपन्न होणार नाही आहेत. गणेशोत्सवाच्या ठिकाणी सॅनिटाइजर व सुरक्षित अंतर पाळून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा लाऊडस्पिकरचा वापर देखील करण्यात येणार नाही.\nPrevious articleनियमन मुक्ती चा आदेश मागे घ्यावा कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करावे या मागणीसाठी बाजार समिती कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nNext articleजि.प.स.सभापती ऋतुजा जाधव यांची आकले गावाला भेट. जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या.\nअसगणी गावचा “बापमाणूस” हरपला\nनिवडणूकीच्या वॉर्डची चिंता करण्यापेक्षा आम्ही भाजपा कार्यकर्त्यांना सिव्हील हाॅस्पीटलच्या वॉर्डमध्ये रूग्णाची व्यवस्था महत्त्वाची- अनिकेत पटवर्धन\nधैर्य सामाजिक संस्थामार्फत नानेघोळ आदिवासीवाडी येथील सर्व कुटुंबीयांना किराणा किट चे वाटप\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nनगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांची महाविकासआघाडी नगरसेवकांविरोधात महिला आयोगाकडे तक्रार; भाजपा नगरसेवक...\n१५ दिवसात नवीन वाशिष्ठी पुलाचे काम चालू करा नाही तर पाठीला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.it-workss.com/home/", "date_download": "2021-06-13T05:21:25Z", "digest": "sha1:5CPMBUZFKJH3PUDXGIDXXC4SBAO37IAU", "length": 10327, "nlines": 142, "source_domain": "www.it-workss.com", "title": "मराठी लेख: मनोरंजन, आरोग्य, ऑनलाईन शिक्षण, सायबर सिक्युरिटी, फ्री ई-पुस्तके", "raw_content": "\nसपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nएक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…\n ©सौ. वैष्णवी व कळसे प्रत्येकालाच माहिती आहे काय असतो राग आणि प्रत्येकालाच येतो देखील, पण तो राग योग्य व्यक्तीवर, योग्य वेळ बघून,Read More\nसपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…\nसपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी… ©सौ. वैष्णवी व कळसे इमॅजिनेशन आणि रिऍलिटी या दोन्ही गोष्टींचा जेवढा आधार तेवढाच मानसिक त्रास…. जगात कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटचRead More\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी… Story of Quick Heal Antivirus’s Birth नाव कैलाश काटकर. गाव मूळच सातारा जिल्ह्यातलं रहिमतपूर. राहायला पुण्याच्या शिवाजीनगरRead More\nएक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…\nएक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही… ©सौ. वैष्णवी व कळसे नातं खरं असेल तिथे विचार करून बोलायची गरजच नसते. जिथे काय बोलायचं आहे आणिRead More\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स… ©सौ. वैष्णवी व कळसे आपल्यासोबत घडनाऱ्या प्रत्येक घटनेला आपण परिस्थिती ला का जवाबदार धरतो ©सौ. वैष्णवी व कळसे आपल्यासोबत घडनाऱ्या प्रत्येक घटनेला आपण परिस्थिती ला का जवाबदार धरतो\nजर कोणी तुमच्यावर सतत दोषारोप किंवा टीका करत असेल आणि ते तुम्हाला आवडत नसेल तर अशा परिस्थितीला कसे तोंड द्याल.\nजर कोणी तुमच्यावर सतत दोषारोप किंवा टीका करत असेल आणि ते तुम्हाला आवडत नसेल ��र अशा परिस्थितीला कसे तोंड द्याल… आपण माणसं सामाजिक प्राणीRead More\n १९९५ चा काळ होता तो… त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी सायकल घेत होतो… बहुधा ती लाल रंगाची असायची जिला कॅरेज नसायचे, ज्यामुळेRead More\n मग दोन तीन मिनिटे काढून हे वाचाच एका ऑफिसमध्ये लेडीज रिसेप्शनिस्टची जागा भरायची असते. पेपरला जाहिरात देण्यात येते. कंपनी नामांकित असल्यानेRead More\nआरं माणसा आता तरी थांब…\nआरं माणसा आता तरी थांब… ©डॉ. आनंद दत्ता मुळे प्रकृतीच्या नियमानुसार माणसाच्या जगण्याच्या गरजा तीनच अन्न, वस्त्र व निवारा. परंतु, नावीन्याच्या ध्यासाने ग्रासलेल्या माणसानेRead More\nमेडिक्लेम म्हणजे नक्की काय…\nमेडिक्लेम म्हणजे नक्की काय… ©श्रीपाद बावीकर मेडिकल इमर्जन्सी अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा अपघाता मुळे आपणास २४ तासा किंवा पेक्षा अधिक कालावधी साठी किंवा २४ तासाRead More\nसपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nएक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…\nजर कोणी तुमच्यावर सतत दोषारोप किंवा टीका करत असेल आणि ते तुम्हाला आवडत नसेल तर अशा परिस्थितीला कसे तोंड द्याल.\nआरं माणसा आता तरी थांब…\nमेडिक्लेम म्हणजे नक्की काय…\n कॉपी न करता लिंक शेअर करा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10161/", "date_download": "2021-06-13T04:41:57Z", "digest": "sha1:KS5TYWG33YFOXAKA2ERBUPHF32EAXRLC", "length": 10488, "nlines": 83, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "पावशी उपकेंद्रात पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने लसीकरण सुरू.;सरपंच बाळा कोरगावकर यांची माहिती - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nपावशी उपकेंद्रात पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने लसीकरण सुरू.;सरपंच बाळा कोरगावकर यांची माहिती\nPost category:आरोग्य / कुडाळ / बातम्या\nपावशी उपकेंद्रात पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने लसीकरण सुरू.;सरपंच बाळा कोरगावकर यांची माहिती\nपावशी सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दीपक आंगणे यांनी मानले पालकमंत्री आमदार यांचे आभार..\nकुडाळ तालुक्यातील पावशी उपकेंद्रात पालकमंत्री,आमदार यांच्या पुढाकाराने लसीकरण सुरू करण्यात आली आहे.पावशी गावातील ग्रामस्थांनची लसीकरण संदर्भात होणारी गैरसोय लक्षात घेऊन पावशी गावातील ग्रामस्थ बंधू व भगिनी याना त्रास होऊ नये करिता याचे नियोजन केले आहे.पावशी ग्रामपंचायत च्या वतीने योग्य नियोजन केल्याबद्दल पावशी सरपंच श्री.बाळा कोरगावकर उपसरपंच श्री.दीपक आगणे,ग्रामपंचायत सदस्य व पावशी गावातील ग्रामस्थ यांनी जाहीर आभार मानले आहोत.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मान्यता मिळाल्याने वैभववाडीत शिवसेनेकडून आनंदोत्सव..\nरोटरॅक्टतर्फे पोस्ट कर्मचा ऱ्यांचा सत्कार..\nनांदगावात दोन वाहनांचा अपघात ; दुचाकीस्वार गंभीर..\nजिल्ह्यात एकूण 1 हजार 536 जण कोरोना मुक्त.;चिकित्सक\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nपावशी उपकेंद्रात पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने लसीकरण सुरू.;सरपंच बाळा कोर...\nकुडाळ तालुक्यातील माणगाव येथेपोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे स्वतः रस्त्यावर उतरून केले पेट्रोलिंग...\nसिंधूदूर्ग जिल्ह्य़ासाठी कोकण म्हाडातर्गत तातडीने कोवीड सेंटर उभारावे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची ग...\nआ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ मालवणसाठी पुन्हा ५ कोटी...\nमाणगांव प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वितरण.....\nसरपंच आणि कोरोना नियंत्रण समितीच्या अशासकीय सदस्यांच्या विमा संरक्षण आणि लसीकरणाची व्यवस्था तात्काळ ...\nकुडाळ तालुक्यात आज मंगळवारी नव्याने सापडले ३२ कोरोना रुग्ण .....\nवेंगुर्ले तालुक्यात आज मंगळवारी ६९ कोरोना बाधित सापडले.;तर एकाचा मृत्यू.....\nशिरोडा सरपंचांनी कोरोना कालावधीत नळ कनेक्शन तोडून नागरिकांवर अन्याय करू नये.; सिद्धेश ऊर्फ भाई परब...\nनगरिकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी टेस्टिंग लॅबमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवा नगराध्यक्ष ओंकार त...\nस्वॅब ची,टेस्ट नदेता कोरोना रिपोर्ट आला पॉझिटिव्ह.;कुडाळ कोव्हिडं टेस्ट-सेंटर मधील घटना..\nकुडाळ नगरपंचायतीवर बसणार उद्यापासून प्रशासक..\nवेंगुर्ले तालुक्यात आज मंगळवारी ६९ कोरोना बाधित सापडले.;तर एकाचा मृत्यू..\nकुडाळ तालुक्यात आज मंगळवारी नव्याने सापडले ३२ कोरोना रुग्ण ..\nकणकवलीत लॉकडाऊन सुरू असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कापड दुकानदारावर गुन्हा दाखल..\nकणकवली शहरातील गडनदीपात्रात आढळला मृतदेह...\nकुडाळ तालुक्यात आज सोमवारी नव्याने सापडले ११० कोरोना रुग���ण ..\nवेंगुर्लेत आज नव्याने सापडले ४७ कोरोना रुग्ण तर,दोघांचा कोरोना मुळे मृत्यू...\nगोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा जाहीर निषेध.;प्रसन्ना देसाई\nशिरोडा सरपंचांनी कोरोना कालावधीत नळ कनेक्शन तोडून नागरिकांवर अन्याय करू नये.; सिद्धेश ऊर्फ भाई परब\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A5%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2021-06-13T06:24:10Z", "digest": "sha1:DRQ5N4OK24ZIKMITCGXN3P6DTRARGUHW", "length": 8385, "nlines": 245, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर - विकिपीडिया", "raw_content": "मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर\n(मार्टिन ल्युथर किंग या पानावरून पुनर्निर्देशित)\nमार्टिन ल्यूथर किंग, जुनियर\nयोलांडा डॅनिस, मार्टिन ल्यूथर तिसरा, डेक्स्टर स्कॉट, बर्निस अल्बर्टाईन\nरेव्हरेंड मार्टिन ल्यूथर किंग, सीनियर\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमार्टिन ल्यूथर किंग, जुनियर (जन्म : १५ जानेवारी १९२९; मृत्यू : ४ एप्रिल १९६८) हे एक अमेरिकन सुधारक व धर्मगुरू होते. ते अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांचा मुख्य वारसा म्हणजे अमेरिकेतील समान नागरी अधिकार. यासाठी ते आज मानवाधिकाराचे प्रतीक म्हणून ओळखले जातात.\nमार्टिन लुथर किंग (कीर्ती परचुरे); डायमंड पब्लिकेशन.\nस्वातंत्र्ययोद्धा मार्टिन ल्यूथर किंग ( ज्यु.) (डाॅ. डॉ. अश्विनी धोंगडे ); दिलीपराज प्रकाशन\nइ.स. १९२९ मधील जन्म\nइ.स. १९६८ मधील मृत्यू\nअमेरिकेतील नागरी हक्क चळवळ\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nप्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम विजेते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २३:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://thedailykatta.wordpress.com/tag/mahendra-singh-dhoni/", "date_download": "2021-06-13T05:20:47Z", "digest": "sha1:RDKP6ICKFSXDX2OZE7L37SISWDYD43GF", "length": 14019, "nlines": 187, "source_domain": "thedailykatta.wordpress.com", "title": "Mahendra Singh Dhoni – Never Broken", "raw_content": "\nसनरायझर्स हैद्राबाद रोखणार का चेन्नई सुपर किंगचा विजयी रथ\nपहिल्या सामन्यांत पराभव स्विकारल्यानंतर चेन्नईने सलग चार सामन्यांत विजय मिळवला आहे महत्त्वाचे म्हणजे मागच्या सामन्यांत चेन्नईने अग्रस्थानी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा तब्बल ६९ धावांनी पराभव केला होता.दुसरीकडे मागील ५ सामन्यांत सनरायझर्स हैद्राबादला फक्त एक विजय मिळवण्यात यश आले आहे. हैद्राबादसाठी यापुढील प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे त्यामुळे हैद्राबाद संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष्य असेल.हा दिल्लीच्या अरुण जेटली... Continue Reading →\nमोईन अली आणि रविंद्र जडेजाच्या फिरकी समोर राजस्थानचे लोटांगण, मोईन अली ठरला सामनावीर\nपहिल्या सामन्यांत पराभव झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्सने आपल्या दुसऱ्या सामन्यांत विजय मिळवत आयपीएल २०२१ मधील गुणांचे खाते उघडले. आता दोन्ही संघ आपली विजयी लय कायम राखण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरणार होते. राजस्थानचा कर्णधार संजु सॅमसनने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दोन्ही संघांनी आपल्या मागच्या सामन्यांतील संघच कायम ठेवला होता. प्रथम फलंदाजीस... Continue Reading →\nअनुभवी चेन्नईचा संघ राजस्थानवर भारी पडेल का\nपहिल्या सामन्यांत अनुक्रमे दिल्ली आणि पंजाबविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर चेन्नई आणि राजस्थानने पंजाब आणि दिल्लीविरुद्ध विजय मिळवत आपले आयपीएल २०२१ मध्ये गुणांचे खाते उघडे होते.त्यामुळे दोन्ही संघ विजयी लय कायम राखण्यास उत्सुक असेल. आयपीएल २०२० मध्ये चैन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सकडुन दोन्ही सामन्यांत पराभव स्विकारावा लागला होता त्यामुळे राजस्थान चैन्नईविरुद्धची आपली विजयी लय कायम ठेवतो का... Continue Reading →\nदिपक चहरच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर चेन्नईचा पंजाबवर ६ गडी राखुन विजय\nपंजाब किंग्सने आपल्या पहिल्या सामन्यांत राजस्थान रॉयल्सचा अटितटीच्या सामन्यांत पराभव केल्याने पंजाब संघाचा आत्मविश्वास उचांवला होता तर दुसरीकडे दिल्ली कडुन ७ गडी राखुन पराभव झाल्याने चेन्नईचा संघ आयपीएल २०२१ मधील आपला पहिला विजय मिळवण्यास उत्सुक होता. दोन्ही संघाचा विचार करता अनुभवात चेन्नईचा संघ काहीसा सरस वाटत होता. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंगसाठी आपला... Continue Reading →\nकोणता किंग ठरणार वरचढ\nआयपीएल २०२० मध्ये सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागलेल्या चैन्नई सुपर किंगने आयपीएल २०२१ च्या आपल्या पहिल्या सामन्यांत दिल्ली कॅपिटल्स समोर १८९ धावांचे आव्हान ठेवले होते आणि त्या आव्हानाचा दिल्लीने सहज पाठलाग केला होता तर दुसरीकडे अटीतटीच्या सामन्यांत पंजाबने राजस्थानवर ४ धावांनी विजय मिळवत सत्राची विजयी सुरुवात केली होती.दोन्ही संघाने पहिल्या सामन्यांत मोठी धावसंख्या उभारली होती... Continue Reading →\nशिखर धवन व पृथ्वी शॉच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर दिल्लीचा चैन्नईवर ७ गडी राखुन विजय\nदिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपक किंग दोन्ही संघ नव्या सत्राची सुरुवात विजयाने करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले होते. एकीकडे अनुभवी कर्णधार तर दुसरीकडे आयपीएल मध्ये पहिल्यांदाच दिल्ली संघाचे नेतृत्व करणारा युवा रिषभ पंत. नवखा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. चैन्नईच्या अष्टपैलु खेळाडुंचा भरणा असल्याने काहीसा वरचढ वाटत होता तर दिल्लीने... Continue Reading →\nरिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली समोर धोनीच्या चेन्नईचे आव्हान\nमुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या सामन्यांने आयपीएल २०२१ च्या सत्राला सुरुवात झाली आहे. आज सत्राच्या दुसऱ्या दिवशी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चैन्नई सुपर किंग समोर आव्हान असेल ते युवा रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सचा संघाचे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत आयपीएल २०२० चा उपविजेता दिल्ली कॅपिटल्स संघाची नेतृत्वाची जबाबदारी युवा यष्टिरक्षक रिषभ पंतवर आली आहे.एकीकडे दिल्लीचा संघ... Continue Reading →\nतीन वेळेस विजेतेपद आणि ५ वेळेस उपविजेतेपद पटकावणारा चैन्नईचा आपले चौथे विजेतेपद मिळवण्याच्या इराद्याने आयपीएल २०२० च्या आयपीएल मध्ये दाखला झाला होता आणि २०१९ चा विजेता मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून चैन्नई संघाने सुरुवात केली होती.सुरेश रैना व हरभजन सिंगने काही कारणास्तव आयपीएलमधुन माघार घेतली होती त्यामुळे चैन्नईचा संघ काहीसा कमजोर वाटत होता.विजयी सुरुवातीनंतर तीन वेळच्या... Continue Reading →\nकोण करणार विजयाने सुरुवात\n२०१९ च्या सत्रातील विजेता आणि उपविजेता मध्ये आयपीएल २०२० चा पहिला सामना अबुधाबी मध्ये रंगणार आहे.आयपीएल इतिहासातील दोन सर्वोत्कृष्ट संघातील सामन्यांने आयपीएल २०२० च्या महासंग्रामाला सुरुवात होत आहे. कोविड-१९ च्या प्रादूर्भावामुळे मार्च मध्ये सुरु होणारी स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती आणि आता संपुर्ण स्पर्धाच युएई मधील अबुधाबी,शारजा आणि दुबई मध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर... Continue Reading →\n२०१०, २०११ आणि २०१८ मध्ये विजेतेपद तर तब्बल ५ वेळेस उपविजेतेपद पटकावणारा चेन्नईचा संघ विजेतेपदांमध्ये मुंबई संघाची बरोबरी करण्यास उत्सुक असेल. युएई मध्ये झालेल्या २०१४ च्या सत्रात चेन्नईची शानदार कामगिरी केली होती.मागील दोन सत्रात अनुक्रमे विजेतेपद आणि उपविजेतेपद पटकावणारा चेन्नईचा संघाच्या कामगिरीवर क्रिकेट रसिकांचे लक्ष्य असेल. आयपीएलचे १३ वे सत्र सुरु होणापुर्वीच सुरेश रैना व... Continue Reading →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/rajasthan-schools-reopen-july-1-state-education-minister-291537", "date_download": "2021-06-13T05:28:43Z", "digest": "sha1:5GJJW2L3AY27YC5JZJ7NXVMO3DVGIRLY", "length": 16554, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'या' राज्यात १ जुलैपासून सुरु होणार शाळा; राज्य सरकारचा निर्णय", "raw_content": "\nराज्यस्थान सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला असून राजस्थानमधील सर्व शाळा १ जुलैपासून खुल्या केल्या जाणार आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे शाळा-कॉलेज कशी सुरु होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. यासंदर्भात राजस्थान सरकारने निर्णय घेतला आहे.\n'या' राज्यात १ जुलैपासून सुरु होणार शाळा; राज्य सरकारचा निर्णय\nनवी दिल्ली : राज्यस्थान सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला असून राजस्थानमधील सर्व शाळा १ जुलैपासून खुल्या केल्या जाणार आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे शाळा-कॉलेज कशी सुरु होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. यासंदर्भात राजस्थान सरकारने निर्णय घेतला आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nराजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंद सिंह दोस्तारा यांनी ५० हून अधिक शिक्षणसंस्थांशी संवाद साधला. यावेळी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राजस्थानमधील शाळा १ जुलैपासून खुल्या करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. शिक्षकांना २६ किंवा २७ जूनपासून शाळेत हजर राहावे लागणार आहे.\nजगाची चिंता वाढवणारी बातमी : कोरोनामुक्त झालेल्या वुहानमध्ये पुन्हा सापडला रुग्ण\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक कॅलेंडरमध्ये बदल केला जाऊ शकतो. कोरोनामुळे खूप वेळ वाया गेला आहे, त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लवकर सुरु करावी असा सल्ला शिक्षक संघटनेने दिला. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रवेश देखील लवकरच सुरु केले जाणार आहेत. इंग्रजी आणि हिंदी माध्यमाची प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. राजस्थानमध्ये बोर्डाच्या परीक्षा देखील लवकरच होण्याची शक्यता आहे. १० वी आणि १२ वी वर्गाच्या परीक्षांसंदर्भात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाणार असल्याचे दोस्तारा यांनी सांगितले आहे.\nघाबरू नका, जाणून घ्या... असा' पसरतो पसरतो व्हायरस...\nमुंबई: महाभीषण कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरतोय. चीनमध्ये तर कोरोनानं हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोनाचे पसरायला सुरवात केली आहे. राजस्थान, तेलंगणा यासारख्या राज्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता कोरोना भारतातही पसरतो की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान प्\n'असा' पसरतो पसरतो कोरोना; घाबरू नका, काळजी घ्या...\nमुंबई: म��ाभीषण कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरतोय. चीनमध्ये तर कोरोनानं हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोनाचे पसरायला सुरवात केली आहे. राजस्थान, तेलंगणा यासारख्या राज्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता कोरोना भारतातही पसरतो की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान प्\nसैलानी से लौट जाओ...\nपिंपळगाव सराई (जि.बुलडाणा) : देशासह विदेशातील सर्वधर्मीय भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाच्या यात्रेवर यंदा कोरोना व्हायरसचा प्रभाव पाहता प्रशासनाने यात्राच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यासह देशभरातील भाविकांमध्ये खळबळ निर्माण झाली असून, एकच गोंधळ उडण्याची परिस्थि\n नाशिकमध्ये पुन्हा कोरोनाचा संशयित रुग्ण...\nनाशिक: दोन दिवसांपूर्वीच नाशिकमधील एका तरुणाचे करोना व्हायरसचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलेला असतानाच (ता.३)पुन्हा नाशिकमध्ये करोनाचा संशयित रुग्ण आढळल्याची बातमी मिळाली. अन् कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. सध्या या रुग्णावर जिल्\nआता काश्मीरमध्ये घुसला कोरोना; वाचा देशभरात कुठं काय घडलंय\nनवी दिल्ली Coronavirus : देशावरील कोरोना विषाणूचे सावट आणखी गडद होऊ लागले असून देशाचे नंदनवन असणाऱ्या जम्मू-काश्‍मीरमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. पंजाबमध्येही दोघांना या विषाणूची बाधा झाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ३४ वर पोचल्याने सरकार आणि आरोग्य यंत्रणा सावध\nराजस्थानच्या 53 जणांची रवानगी निवारा कक्षात\nनगर: राजस्थानमधील 53 जणांची रवानगी नगरमधील निवारा कक्षामध्ये करण्यात आली. रोजगाराच्या शोधार्थ ते आंध्र परदेशातील कडप्पा जिल्ह्यात गेले होते. कोरोनामुळे ते पुन्हा राजस्थानकडे निघाले होते. आज सकाळी नगर शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कोरोनामुळे देशात सर्वत्र जमावबंदी व संचारबंदीचे आदेश\nट्रकमधून तब्बल ३९६ मजुरांची वाहतूक\nकनेरगाव नाका( जि. हिंगोली) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य, केंद्र शासनाने जिल्हा, राज्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. तपासणीसाठी ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. मात्र, तरीही विविध क्लृप्त्या वापरून नागरिकांची वाहतूक केली जात आहे. कनेरगाव नाका (ता. हिंगोली) येथील तपास���ी पथकाने\nखायला अन्न नाय... जगायचे कसे... जगणं बनलयं अवघड (Video)\nसोलापूर : काही दिवसांपासून कोरोनामुळे घरात अन्न नाय नी काय नाय...आम्ही जगायचं कसं...आमची चार-चार पोरं हायती... कसं करणार...कोण मदत पण करेना झालंय...काम केले तर खायला मिळेना झालंय... काम नाय काय नाय, मूर्त्या विकण्यास गेलं तर मारत्यात.. मग काय घरातच बसून राहायचं का... अन्न मिळेल तेव्हाच खाण\nस्पेशल रिपोर्ट : \"त्या' कोरोनाग्रस्तचा हजारो किलोमीटरचा प्रवास झोप उडवणारा\nधुळे : जळगावला संसर्गजन्य \"कोरोना व्हायरस'ची लागण झालेला 49 वर्षीय वाहनचालक व्यक्ती सापडला आणि यंत्रणेसह सरकारची झोप उडाली. आतापर्यंत या \"व्हायरस'पासून \"सेफ'च म्हटला जाणारा खानदेश या प्रकारानंतर गडद संकटाच्या छायेत आला. संबंधित \"पॉझिटिव्ह' व्यक्ती विदेशानंतर 10 ते 15 मा\n'...तर आसाराम बापूंची प्रथम सुटका करा'\nनवी दिल्ली: देशात कोरोना व्हायसमुळे २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर केल्यानंतर कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते सुबमण्यम स्वामी यांनी स्वयंघोषित वादग्रस्त आध्यात्मिक गुरू आसाराम बापूची सुटका करण्याची मागणी ट्विटरवरून केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/01/best-strike_10.html", "date_download": "2021-06-13T04:20:07Z", "digest": "sha1:SPUWGUOVPAJTV4SM2IT2FRWMUA45ZI54", "length": 14873, "nlines": 86, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीनंतरही बेस्ट संपाचा तिढा कायम - चर्चा निष्फळ - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome MUMBAI उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीनंतरही बेस्ट संपाचा तिढा कायम - चर्चा निष्फळ\nउद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीनंतरही बेस्ट संपाचा तिढा कायम - चर्चा निष्फळ\nमुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपावर गुरुवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीत सात तास झालेल्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतरही तोडगा निघाला नाही. त्यामुळे तिस-या दिवसानंतरही संप सुरुच ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे.\nबेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, ज्युनिअर ग्रेड बदलून त्यांची वेतन निश्चिती पूर्वलक्षी प्रभावाने मास्टर ग्रेडमध्ये करावी, मार्च २०१६ मध्ये संपलेला वेतन करार पुन्हा करावा आदी प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातील सुमारे ३० हजार कामगार मंगळवारपासून संपावर गेले होते. संप बे���ायदेशीर ठरवून प्रशासनाने कर्मचा-यांना मेस्मा कायद्याअंतर्गत निवासस्थानेही रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या. मात्र तरीही कर्मचारी संपावर ठाम राहिले. कारवाई विरोधात कर्मचा-यांच्या कुटुंबीयांनी वडाळा आगारावर मोर्चा काढून आंदोलन केले. संप चिघळत असल्याच्या लक्षात आल्यानंतर दिवसभर चर्चेचे गु-हाळ सुरू झाले. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपावर तोडगा काढण्यासाठी दुपारपासून महापौर, पालिका आयुक्त, बेस्ट महाव्यवस्थापक तसेच कृती समिती यांच्यासोबत बैठक आयोजित करून चर्चा सुरु केली. रात्री उशिरापर्यंत मॅरेथॅान बैठक सुरु राहिली मात्र बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. अर्थसंकल्पाच्या विलिनीकरणाला स्पष्टपणे नकार देण्यात आला. ग्रेड पे वर कोणत्याही सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही. मागण्यांबाबत पालिका आयुक्त व बेस्ट प्रशासनाकडून लेखी आश्वासन दिले जात नसल्याने कृती समिती बैठकीतून बाहेर पडली. लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही यावर ठाम राहून शुक्रवारी चौथ्या दिवशीही संप सुरुच ठेवण्याचा निर्णय कृती समितीने जाहिर केला आहे. शुक्रवारी कामगारांचा मेळावा घेऊन त्यामध्ये संपाबाबत कामगारच काय तो निर्णय घेतील असे कृती समितीचे नेते शशांक राव यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत महापौर बंगल्यावर झालेल्या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मंत्री सुभाष देसाई, कामगार नेते शशांक राव, पालिका आयुक्त अजोय मेहता, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.\nतीन दिवसांत ९ कोटींचा तोटा -\nबेस्ट आर्थिक तोट्यात आहेत. बेस्टचा तोटा भरुन काढण्यासाठी महापालिकेने मदत द्यावी, अशी मागणी केली जात असताना कामगारांनी केलेल्या तीन दिवशीय संपामुळे बेस्ट परिवहन विभागाला तब्बल ९ कोटी रुपयांचा तोटा झाला. तर १० बसगाड्यांची तोडफोड करुन बसचे नुकसान करण्यात आले. यात एक बस चालक जखमी झाल्याची माहिती बेस्ट परिवहन विभागाने दिली.\nसकाळी ९ वाजता - संपावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट भवनात बेस्ट महाव्यवस्थापकांसोबत युनियनची बैठक, तोडगा नाही.\n- शशांक राव यांचा वडाळा बस आगारावर कर्मचारी कुटुंबातर्फे मोर्चा काढण्याचा इशारा.\nसकाळी ९:४८ वाजता - बेस्ट संपाला मनसेचा पाठ��ंबा\n११ वाजता -- कृष्णकुंजवर राज ठाकरेची भेट. कृती समितीची बैठक.\n- नितेश राणे यांचा बेस्ट कर्मचाऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा. वडाळा आगारात दाखल.\nदुपारी १२ वाजता - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा वडाळा आगारासमोर आंदोलन.\nदुपारी १ वाजता: संपावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयातून हालचाली. आयुक्त, महाव्यवस्थापक आणि मुख्य सचिव यांची बैठक.\n४ वाजता - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महापौर बंगल्यावर दाखल.\n५:३० वाजता - महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि कामगार संघटनेचे नेते शशांक राव यांच्यात बैठक.\n६:५८ वाजता - मुंबई मनपाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा बेस्ट संपाला पाठिंबा; मागण्या मान्य न झाल्यास संपात सहभागी होणार.\n८ वाजता - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीवेळी शिवसेनाप्रणित संघटनेला बैठकीपासून ठेवले लांब.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3884/Recruitment-at-Port-Trust-Mumbai-2021.html", "date_download": "2021-06-13T04:58:25Z", "digest": "sha1:GG3HB4OMYB2HYWJPK3D4RRRVQSRUN56J", "length": 5660, "nlines": 72, "source_domain": "naukriadda.com", "title": "पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे भरती 2021", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nपोर्ट ट्रस्ट मुंबई येथे भरती 2021\nवैद्यकीय अधिकारी या पदासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे पदाच्या 16 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 2 आणि 4 था शनिवार, रविवार वगळता कोणत्याही कार्य दिवसात कागदपत्रांसह मुलाखती करिता हजर राहावे.\nएकूण पदसंख्या : 16 जागा\nपदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी\nमान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी.\nअर्ज करण्याची पद्धत: मुलाखत\nनोकरी ठिकाण : मुंबई\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – कोणतेही कार्य दिवस\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/public-utility/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-13T05:33:06Z", "digest": "sha1:UNLTJD27KUZGNIQ3WGMTXL4O26Y3UUAV", "length": 3918, "nlines": 94, "source_domain": "solapur.gov.in", "title": "इनामदार हॉस्पिटल | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार���यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 11, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2021-06-13T04:24:26Z", "digest": "sha1:JBUEQYJCYTW3MBKWSX53VHMC3GJEK6UQ", "length": 11191, "nlines": 148, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकार सुंदर लटपटे यांची आत्महत्या | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकार सुंदर लटपटे यांची आत्महत्या\nपत्रकार सुंदर लटपटे यांची आत्महत्या\nऔरंगाबाद :आर्थिक चणचण आणि कौटुंबिक वादातून नैराश्य आलेल्या पत्रकार सुंदर लटपटे यांनी काल आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेनं माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.\nदैनिक मराठवाडय़ातून पत्रकारितेला सुरूवात केल्यानंतर सुंदर लटपटेंनी अनेक चढउतार अनुभवले. पुढारी, पुण्यनगरी, लोकपत्र अशा देनिकात काम केलेल्या लटपटे यांनी एकलव्य प़काशन सुरू केले आणि त्यात मोठे यश मिळविले. त्याच वेळी महाराष्ट्र नावाचे एक साप्ताहिक देखील चालविले. मात्र पुन्हा ते पत्रकारितेत आले..\nसुंदर लटपटे यांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. त्यामुळे काही कौटुंबिक वाद होते.. त्यातच आर्थिक अडचणीमुळे त्यांनी आतमहतयेसारखं टोकाचं पाऊल उचलले असे सांगितले जाते. त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट मिळाली आहे. बातमीदार भावपूर्ण श्रद्धांजली.\nPrevious articleनमो टीव्हीला दणका\nNext articleकंडक्टरने पकडली पत्रकाराची कॉलर\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2020/02/blog-post18-03.html", "date_download": "2021-06-13T06:11:55Z", "digest": "sha1:OJ4P47QJJ4GHX54KDIHV3YEK74HBEDCC", "length": 4523, "nlines": 75, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "एल्गार परिषदेचा तपास एन आय ए कडे -शरद पवार", "raw_content": "\nHomeMaharashtraएल्गार परिषदेचा तपास एन आय ए कडे -शरद पवार\nएल्गार परिषदेचा तपास एन आय ए कडे -शरद पवार\nएल्गार परिषदेचा तपास एन आय ए कडे -शरद पवार\nवेब टीम मुंबई,दि. १८ भीमा ���ोरेगाव प्रकरणी एल्गार परिषदसंदर्भातील पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करणार आहे. केंद्रीय गृहखात्याने याबाबत राज्य सरकारला कळवलं आहे. विशेष म्हणजे कोरेगाव भीमा प्रकरणी एसआयटीची स्थापना करा अशी विनंती करणारं पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. मात्र त्याआधीचं केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवलं आहे. अशारितीने राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असं चित्र निर्माण झालं आहे.\nमागच्या सरकारचा खोटेपणा बाहेर येऊ नये आणि तो लपवण्यासाठी केंद्र सरकारने तपास स्वत:कडे वळवला आहे. राज्य सरकारने आक्षेप घ्यावा अशी विनंती सरकारला करणार आहे, असा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केला आहे\nराज्य सरकारला विश्वासात न घेता एनआयएकडे ही केस का वळवली जात आहे, हे संशयास्पद आहे. लोकशाहीचा अपमान करण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. एनआयए जो तपास करणार आहे, तोच तपास एसआयटीने केला असता. तीन वर्षांनंतर केंद्र सरकारला जाग का आहे, असा सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/viralsatya-cow-urine-has-gold-it-2352", "date_download": "2021-06-13T04:43:51Z", "digest": "sha1:TBKSMBL5ATDDYUXTU5MUA3YEGOKE7W4T", "length": 4248, "nlines": 128, "source_domain": "www.saamtv.com", "title": "#ViralSatya : गायीच्या गोमूत्रामध्ये सोनं असतं ? | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n#ViralSatya : गायीच्या गोमूत्रामध्ये सोनं असतं \n#ViralSatya : गायीच्या गोमूत्रामध्ये सोनं असतं \n#ViralSatya : गायीच्या गोमूत्रामध्ये सोनं असतं \n#ViralSatya : गायीच्या गोमूत्रामध्ये सोनं असतं \nशुक्रवार, 27 जुलै 2018\n#ViralSatya : गायीच्या गोमूत्रामध्ये सोनं असतं \nVideo of #ViralSatya : गायीच्या गोमूत्रामध्ये सोनं असतं \n#ViralSatya : ���ायीच्या गोमूत्रामध्ये सोनं असतं \n#ViralSatya : गायीच्या गोमूत्रामध्ये सोनं असतं \nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/12/Chaityabhumiathavale.html", "date_download": "2021-06-13T06:13:01Z", "digest": "sha1:EXZHPBBVMFGASTVO66GWNKJWIMWPAPOX", "length": 9631, "nlines": 73, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "चैत्यभूमी येथे भव्य स्तूप उभारा - रामदास आठवले - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome MUMBAI चैत्यभूमी येथे भव्य स्तूप उभारा - रामदास आठवले\nचैत्यभूमी येथे भव्य स्तूप उभारा - रामदास आठवले\nमुंबई / 6 डिसेंबर - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदुमिल येथे भव्य स्मारक उभे राहणार आहे. त्याच पद्धतीने चैत्यभूमीचा विकास करून तेथे दीक्षाभूमी सारखा भव्य स्तूप उभारावा. सध्या चैत्यभूमीची वास्तू जुनी आणि थोडी कमकुवत झाली आहे. या वास्तूची डागडुजी केली जाते मात्र आता या वास्तूची पुनर्बांधणी आवश्यक असल्याचे सांगत चैत्यभूमी येथे भव्य स्तुप उभारण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.\nमहामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 64 व्या महावरीनिर्वाणदिनी चैत्यभूमी येथे आयोजित अभिवादन सभेत ना रामदास आठवले यांनी केली. आज चैत्यभूमी स्मारकात रामदास आठवले यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी राज्याचे राज्यपाल महामाहिम भगतसिंह कोश्यारी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे; उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सह राज्य मंत्री मंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते\nमहामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेण्याचा संदेश दिला.त्यांनी जगातील सर्वश्रेष्ठ ठरलेले भारताचे संविधान साकार केले. संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्मीयांचे कल्याण केले आहे. देश एकजूट ठेवण्याच्या केंद्रस्थानी संविधान आहे. सामाजिक आणि आर्थिक समता स्थापन करण्याचे उद्दिष्ट्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे होते. त्यांच्या स्वप्नातील समतावादी भारत ; संविधानातील भारत साकार करण्याचा निर्धार करू हेच खरी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना खरे अभिवादन ठरेल असे प्रतिपादन रामदास आठवले यांनी केले.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/12/Dadar%20Ambedkar%20Terminus.html", "date_download": "2021-06-13T05:19:32Z", "digest": "sha1:BNPUFCJ4KVP5Z7HRH6354SOJHFQPRSYU", "length": 11687, "nlines": 75, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "दादर नामांतरासाठी भीम आर्मी न्यायालयात धाव घेणार ! - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome MUMBAI दादर नामांतरासाठी भीम आर्मी न्यायालयात धाव घेणार \nदादर नामांतरासाठी भीम आर्मी न्यायालयात धाव घेणार \nमुंबई / ६ डिसेंबर - महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य व अंत्यसंस्कार झालेल्या दादर येथील दादर रेल्वे स्थानकास डाॅ बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी टर्मिनस असे नामांतर करण्याचा ठराव राज्य सरकारने आगामी अधिवेशनात न केल्यास न्यायालयात धाव घेण्याचा ईशारा भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेने दिला आहे.\nमहामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह , डाॅ बाबासाहेब आंबेडकर भवन तसेच जगप्रसिध्द चैत्यभूमी दादर या ठिकाणी असल्याने घटनाकार डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दादर रेल्वे स्थानकाला देण्यात यावे अशी आग्रही मागणी अनेक वर्षा पासून आंबेडकरी जनतेमधून होत आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी चैत्यभूमीवर तसेच दा��र रेल्वे स्टेशन वर अनेकदा आंदोलने स्वाक्षरी मोहीम , दादर रेल्वे स्थानकाचे प्रतिकात्मक नामांतरे ,रेल्वे मंत्री मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार ईमेल आदी करून देखील केंद्र किंवा राज्य सरकारने अद्याप दखल घेतली नसल्याची नाराजी भीम आर्मी सह आंबेडकरी जनतेने व्यक्त केली आहे.\nमहाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार सोबत पत्रव्यवहार ठराव करून आतापर्यंत राज्यातील अनेक रेल्वे स्थानकांची नामांतरे करून घेतली परंतु देशाला भारतीय संविधान देणारे जगातील एकमेवद्वीतीय विद्वान प्रकांडपंडीत असलेल्या महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी आंबेडकरी जनतेला वारंवार आंदोलने करून निवेदने द्यावी लागतात.अशी खंत भीम आर्मीचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य व माजी महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी व्यक्त केली आहे.\nयावेळी देखील भीम आर्मीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना ईमेल तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांमार्फत दादर रेल्वे स्थानकाचे डाॅ बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी टर्मिनस असे नामांतर करावे अशी लेखी मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने ईमेलला उत्तरे पाठवताना आपला विषय पुढील कार्यवाहीसाठी परिवहन विभागाकडे पाठविण्यात आला आहे अशी अजब उत्तरे दिल्याची माहिती कांबळे यांनी दिली.\nदरम्यान मुंबईत पुढील आठवड्यात सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनात दादर रेल्वे स्थानकाला डाॅ बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी टर्मिनस अशा नामांतराचा ठराव राज्य सरकारने करावा अशी मागणी भीम आर्मीने आंबेडकरी जनतेच्या वतीने केली आहे. हिवाळी अधिवेशनात हा ठराव न केल्यास दादर नामांतरासाठी राज्य सरकार विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जाऊन दाद मागण्यात येईल असा ईशारा अशोकभाऊ कांबळे यांनी दिला आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो ��ाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10181/", "date_download": "2021-06-13T04:45:09Z", "digest": "sha1:33QO7AG7OFLP2UOEUTWRV6KDKV26ZVH6", "length": 11053, "nlines": 87, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "जागतिक परिचारिका दिनानिमित्तभाजप उद्योग व्यापार आघाडीतर्फे परिचारिकांचा सत्कार.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nभाजप उद्योग व्यापार आघाडीतर्फे परिचारिकांचा सत्कार..\nPost category:इतर / बातम्या / मालवण\nभाजप उद्योग व्यापार आघाडीतर्फे परिचारिकांचा सत्कार..\nभाजप उद्योग व्यापार आघाडी सिंधुदुर्गच्यावतीने परिचारिका दिनानिमित्त मालवण ग्रामीण रूग्णालयातील परिचारिकांना गणवेश कापड व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना महामारीत गेले वर्षभर परिचारिका अविरत आरोग्य सेवा देत असून त्यांच्या या कार्याची जाण ठेवत त्यांना सन्मानित करण्यात येत असल्याचे यावेळी भाजप उद्योग व व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी स्पष्ट करत परिचारिकांना शुभेच्छा दिल्या.\nयावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, भाजप उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विलास हडकर, युवानेते बाबा परब, नगरसेविका पूजा सरकारे, राजू बिडये, बबलू राऊत, पंकज पेडणेकर, राहुल कुलकर्णी, उदय चव्हाण, संदेश चव्हाण, कौशल वस्त आदी व इतर उपस्थित होते. यावेळी आपल्या सन्मानाबद्दल परिचारिकांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.\n१ ते.१०मे. होणाऱ्या कर्फुच्या काळात कणकवलीत एकत्र येणे पडणार महागात.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा ईशारा..\nतिथवली येथे परप्रांतीय कामगाराचा ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू..\nतीन अध्यादेशांना विरोध; संसदेबाहेर करणार आंदोलन..\nसिंधदुर्गात आज सापडले एवढे कोरोना रुग्ण..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nभाजप उद्योग व्यापार आघाडीतर्फे परिचारिकांचा सत्कार.....\nवेंगुर्ला तालुक्यात आज बुधवारी ३१ कोरोना रुग्ण सापडले.....\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ६७२ कोरोना रुग्ण.;सक्रीय रुग्णांची संख्या ५ हजार ५३७...\nगाव तिथे शाखा,शाखा तिथे रक्तदान' शिबिर मोहिमेला पोईप विभागातील विरण येथे रक्तदान शिबिरास उत्स्फुर्त ...\nनगरपंचायतीचा पाच वर्षाचा कार्यकालपुर्ण झाल्याबद्दल नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी मानले आभार.....\nनगरपंचायतीचा पाच वर्षाचा कार्यकालपुर्ण झाल्याबद्दल नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी मानले आभार.....\nशिवसेनेचे ओ.बी.सी.सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांच्या तर्फे नेरूर गावात ५०० कुटुंबियांना अर्सेनिक ...\nशिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ येथे १४ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन \nपावशी उपकेंद्रात पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने लसीकरण सुरू.;सरपंच बाळा कोर...\nकुडाळ तालुक्यातील माणगाव येथेपोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे स्वतः रस्त्यावर उतरून केले पेट्रोलिंग...\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ६७२ कोरोना रुग्ण.;सक्रीय रुग्णांची संख्या ५ हजार ५३७\nस्वॅब ची,टेस्ट नदेता कोरोना रिपोर्ट आला पॉझिटिव्ह.;कुडाळ कोव्हिडं टेस्ट-सेंटर मधील घटना..\nकुडाळ नगरपंचायतीवर बसणार उद्यापासून प्रशासक..\nवेंगुर्ले तालुक्यात आज मंगळवारी ६९ कोरोना बाधित सापडले.;तर एकाचा मृत्यू..\nकुडाळ तालुक्यात आज मंगळवारी नव्याने सापडले ३२ कोरोना रुग्ण ..\nकणकवलीत लॉकडाऊन सुरू असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कापड दुकानदारावर गुन्हा दाखल..\nकणकवली शहरातील गडनदीपात्रात आढळला मृतदेह...\nकुडाळ तालुक्यातील माणगाव येथेपोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे स्वतः रस्त्यावर उतरून केले पेट्रोलिंग\nकुडाळ तालुक्यात आज सोमवारी नव्याने सापडले ११० कोरोना रुग्ण ..\nवेंगुर्लेत आज नव्याने सापडले ४७ कोरोना रुग्ण तर,दोघांचा कोरोना मुळे मृत्यू...\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-���िदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/News/3904/Government-job-opportunities-for-10th-passers-Recruitment-in-RBI.html", "date_download": "2021-06-13T05:55:34Z", "digest": "sha1:UOJ5XNWGW5R6UDBFNXEYQMRPOJ6VQKAP", "length": 9553, "nlines": 90, "source_domain": "naukriadda.com", "title": "दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी; RBI मध्ये भरती", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nदहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी; RBI मध्ये भरती\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुरक्षा रक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे ते आरबीआयचे अधिकृत संकेतस्थळ rbi.org.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. सुरक्ष रक्षकाच्या २४१ पदांवर ही भरती प्रक्रिया होणार आहे.\nइच्छुक आणि योग्य उमेदवार यासाठी २२ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. उमदेवारांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या आधारे होणार आहे.\nऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात - २२ जानेवारी २०२१\nऑनलाइन अर्ज प्रक्रियेची अखेरची मुदत - १२ फेब्रुवारी २०२१\nऑनलाइन लेखी परीक्षा - फेब्रुवारी ते मार्च २०२१ या दरम्यान आयोजित केली जाणार आहे.\nपदांची प्रवर्गनिहाय संख्या -\n२४१ पदांपैकी महाराष्ट्रातील पदे -\nसिक्युरिटी गार्ड पदांसाठी ऑनलाइन अर्ज करणारे उमेदवार माजी सैनिक असायला हवेत. या व्यतिरिक्त कोणत्याही मान्यताप्राप्त राज्य शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे किमान वय २५ वर्षे असावे. ओबीसी प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा २८ वर्षे तर अनुसूचित जातीजमातीसाठी ३० वर्षे आहे. कमाल वयोमर्यादा सर्व प्रवर्गांसाठी ४५ वर्षे आहे.\nसिक्युरिटी गार्ड पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे होणार आहे. लेखी परीक्षेत रिजनिंग, इंग्लिश, न्यूमरिकल अॅबिलिटीशी संबंधित प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा एकूण १०० गुणांची असेल. परीक्षेत नकारात्मक गुणांकन नसेल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शारीरिक परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागेल.\nRBI साठी निवड झालेल्या उमेदवारांना मूळ वेतन म्हणून १०,९४० रुपये मासिक वेतन दिले जाईल. याव्यतिरिक्त अन्य भत्ते लागू असतील. मूळ वेतन आणि अन्य भत्ते मिळून महिन्याचे सुरुवातीचे वेतन २७,६७८ रुपये असेल.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%A8%E0%A5%AB", "date_download": "2021-06-13T04:53:17Z", "digest": "sha1:GXL4Z6ATCGE54SUSE5PF7CFG7QB4Z4QV", "length": 3444, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १४२५ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक\nदशके: १४०० चे - १४१० चे - १४२० चे - १४३० चे - १४४० चे\nवर्षे: १४२२ - १४२३ - १४२४ - १४२५ - १४२६ - १४२७ - १४२८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ ठळक घटना आणि घडामोडी\n४ संदर्भ आणि नोंदी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nचीनची राजधानी बीजिंग त्यावेळची सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर झाले.[१]\nजुलै २१ - मॅन्युएल दुसरा पॅलिओलोगस, बायझेन्टाईन सम्राट.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १६ जुलै २०२० रोजी १०:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2021-06-13T04:33:08Z", "digest": "sha1:5OEA4WVG7I3REAXEWYIRS2XZFZD577Z5", "length": 8423, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "फेस मसाज Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन…\nदिवसभर ‘कम्प्युटर’वर काम केल्यानं त्वचेवर होऊ शकतो वाईट परिणाम, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपोलीसनामा ऑनलाईन : कोरोना साथीनंतर सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये बहुतेक प्रोफेशनल्सना घरून काम करावे लागत आहे. आजकाल ऑफिसचे कामही पूर्वीपेक्षा जास्त झाले आहे, त्यामुळे लोकांना 8 ते 10 तास संगणक स्क्रीनसमोर काम करावे लागत आहे. संगणकासमोर काम…\nछोट्या पडद्यावरील अभिनेत्री तरला जोशींचे निधन\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nअभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात \nनवरा – बायको एकत्र बसून पित होते दारू; पतीने पत्नीचा…\nCoronavirus Guidelines | केंद्र सरकारची नवी मार्गदर्शक…\n पिंपरी-चिंचवड शहरात आज 555 जण…\nकोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 719 डॉक्टरांचा मृत्यु;…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार…\n विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू, लातूर…\nचीनी शास्त्रज्ञांचा 24 प्रकारचे ’कोरोना व्हायरस’ शोधल्याचा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्र���तील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement\nDigital Signature | डिजीटल स्वाक्षरी म्हणजे काय ती कशी जनरेट केली…\nकोट्यवधी केंद्रीय कर्मचार्‍यांना झटका \nkondhwa | कोंढव्यात तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू\nकॉलसेंटरमध्ये नोकरीच्या बहाण्याने युगांडातून बोलवून लावले…\nparambir singh supreme court | 30 वर्ष दलात राहून पोलिसांवरच अविश्वास दाखवता, सर्वोच्च न्यायालयाचे परमबीर सिंग…\nPune News | ‘तु माझ्या बहिणीच्या अंगावर गांजा फुंकलास आताही तुझ्या खिशात गांजा’; दोघांनी चतुःश्रृंगी परिसरात…\nschool education minister varsha gaikwad | 12 वी च्या परीक्षेच्या मूल्यमापनासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/11000-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-13T04:28:47Z", "digest": "sha1:646XH7PZ7NLBNWUDYWA3VUZJ7QRHIOTT", "length": 8226, "nlines": 134, "source_domain": "www.batmidar.in", "title": "11,000 रूपयांची मदत | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी 11,000 रूपयांची मदत\nपत्रकार माणिक केंद्रे यांच्या कुटुंबियांना\n11,000 रूपयांची मदत जाहीर\nउशीर तर झालाच आहे पण मदतीची गरज आजही आहे…माणिक केंद्रे गेले पण त्यांच्या पत्नी अकोला येथे उपचार घेत आहेत..त्याही अपघातात गंभीर जखमी झाल्या असून -मृत्यूशी संघर्ष करीत आहेत.या माऊलीला आपला पती या जगात नाही याचीही कल्पना नाही..तीन मुलं निराधार झालेले आहेत..वृध्द आई आहे.. त्यामुळं मदतीची गरज आहे आणि त्यासाठी मदतीचे हात समोर आलेच पाहिजेत..सरकारी निमयात काय बसते काय नाही हे मला माहिती नाही पण आपण मात्र हात न आखडता समोर येऊन माणिक केंद्रे यांच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला पाहिजे..मराठी पत्रकार परिषद यासाठी पुढाकार घेत असून 11,000 रूपयांची मदत जाहीर करीत आहे..माझी वैयक्तीक 1000 रूपयांची मदतही मी देत आहे..मला कल्पना आहे क��� ही रक्कम फारच तुटपुंजी आहे.. मात्र सर्वांनी हातभार लावला तर मोठी रक्कम जमा होऊ शकेल.. ही रक्कम आजच माणिक केद़े यांच्या मुलीच्या खालील खात्यावर जमा केली जाईल..\nबँक:- भारतीय स्टेट बँक\nस्व माणीक केंद्रे यांच्या मुलीचा हा नंबर,आहे कृपया वरील अंकाऊट वर थेट मदत करावी हि विंनती 🙏\nपत्रकारितेवर निष्ठा असणार्‍या आणि पत्रकाराला निर्भयपणे,स्वाभिमानानं पत्रकारिता करता यावी असं ज्यांना वाटतं त्यांनी कोणताही किंतू-परंतू मनात न आणता वेळेचं भान ठेऊन सढळ हातानं केंद्रे यांच्या कुटुबिंयांना मदत करावी अशी मी कळकळीची विनंती करीत आहे..\nPrevious articleआपणच आपल्यासाठी ‘काही करू’\nNext articleथॅक्स मित्रांनो…बघता..बघता एक लाख रूपये जमा झाले…\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t30/", "date_download": "2021-06-13T05:36:22Z", "digest": "sha1:5NCBTYDJNBJU7ZIZCGPEGOCLHXQR3MVX", "length": 3619, "nlines": 93, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-संताचा कुत्रा", "raw_content": "\nसंताला कुत्रा घेऊन फिरताना पाहून बंताने विचारले, ''तुझा कुत्रा चावतो का\nबंताने कुत्र्याशी खेळण्याचा प्रयत्न केला. कुत्र्याने त्याचा कचकचीत चावा घेतला.\n'' ओय ओय'' करीत बंता म्हणाला, ''तू काय म्हणालास तुझा कुत्रा चावत नाही\nसंता उत्तरला, ''पण, हा माझा कुत्रा नाही\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\n''पण, हा माझा कुत्रा नाही\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-bjp-protest-253180", "date_download": "2021-06-13T05:56:48Z", "digest": "sha1:FR6TUAJW4Q5UYZ4Y4KUAZGSNWQBTERWY", "length": 15893, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सांगलीत केलं प्रतिमा दहन", "raw_content": "\nसांगली : छत्रपती उदयनराजे भोसले यांना छत्रपती घराण्याचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या शिवसेनेच्या संजय राऊत व राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आज भाजपा युवा मोर्चाच्यावतीने राम मंदिर चौकात आंदोलन करण्यात आले. दोघांच्या प्रतिमा दहन करण्यात आले.\nसांगलीत केलं प्रतिमा दहन\nसांगली : छत्रपती उदयनराजे भोसले यांना छत्रपती घराण्याचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या शिवसेनेच्या संजय राऊत व राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आज भाजपा युवा मोर्चाच्यावतीने राम मंदिर चौकात आंदोलन करण्यात आले. दोघांच्या प्रतिमा दहन करण्यात आले.\nसांगलीत आज शिवप्रतिष्ठानच्यावतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी बारा वाजता राम मंदिर चौकात भाजपा आमदार सुधीर गाडगीळ, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.\nयावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोस जोडे मारून त्याचे दहन केले. त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपती घराण्याचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांनी त्वरित माफी मागावी, अशी मागणी यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी केली.\nयावेळी भाजपाचे दीपक माने, विशाल मोरे, केदार खाडिलकर, पृथ्वीराज पाटील, अमित भोसले, धनेश कातगडे, राहुल माने, राजू जाधव, विश्वजीत पाटील, चेतन माडगुळकर, प्रथमेश वैद्य, प्रवीण कुलकर्णी, अजित ढोले, शांतीनाथ कर्वे, रमेश शिंदे, स्वप्नील माने, हेमंत कुलकर्णी, अनिकेत बेळगावे, आबासाहेब जाधव, राजू मद्रासी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.\nव्हिडिओ - शुक्रवारी सांगली जिल्हा बंदची हाक\nसांगली : छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निंदनीय वक्तव्य करणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा निषेध करण्यासाठी शिवप्रतिष्ठानने शुक्रवारी (ता.17) सांगली जिल्हा बंदची हाक दिली आहे. अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी दिली आहे.\nव्हिडिओ : उद्धवसाहेब त्यांचा बंदोबस्त करा..\nसांगली : शिवसेनेला विरोध नाही, पण छत्रपती उदयनराजे यांच्याबद्दल संजय राऊत यांनी अनुद्गार काढून अपमान केला आहे. उद्धवसाहेब संजय राऊत यांन तत्काळ पदावरून मुक्त करा, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी केले आहे.\nव्हिडिओ : संजय राऊतांना पदावरून हटवा, अन्यथा.. संभाजी भिडेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा\nसांगली : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराज�� भोसले यांच्याविरोधात निंदनीय वक्तव्य करणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा निषेध करण्यासाठी शिवप्रतिष्ठानने आज (ता.17) सांगली जिल्हा बंदची हाक दिली आहे. याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना तत्काळ पदावरून मुक्त क\n'या' महत्वाच्या प्रश्नांवर गृहराज्यमंत्र्यांनी 'मी काहीही बोलू शकत नाही' अशी का प्रतिक्रिया दिली\nसातारा : महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे, यावर मंत्री देसाई म्हणाले, त्यांनाच विचारले तर बरे होईल. ते मोठे नेते आहेत. त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गृह खात्याचा सीडीआर काढण्याचा प्\nउदयनराजेंवर टीका करणाऱ्या संजय राऊतांचे 'राजेंना' समर्थन\nसातारा : काही दिवसांपूर्वी पुण्यात खासदार संजय राऊत यांनी उदयनराजेंना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले होते. छत्रपतींच्या गादीबद्दल आदर असल्याचंही संजय राऊत यांनी आवर्जून सांगितलं. पण, उदयनराजे हे भाजपचे नेते आहेत, विरोधी पक्षाची भूमिका मांडत आहेत, असंही राऊत या\n'शरद पवारांनी निवडणुकीत रंगत आणली, उदयनराजेंना निवडणूक कठीण'\nमुंबई : यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगली रंगत आणली. राष्ट्रवादीची या निवडणुकीत कामगिरी चांगली राहील. उदयनराजे भोसले यांच्यासाठी लोकसभेची पोटनिवडणूक कठीण असेल, असा अंदाज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.\nउन्माद म्हणजे उदयनराजे; शिवसेनेचे चिमटे\nमुंबई : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झालेले भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना चिमटे काढत शिवसेनेने उन्मादाचा शेवट उदयनराजे होतो, असे म्हटले आहे.\n'आपलाही उदयनराजे होईल या भितीने एकही आमदार फुटणार नाही'\nपुणे : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत ज्यापद्धतीने उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला, त्या पद्धतीने आपलाही पराभव होईल या भितीने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील एकही आमदार फुटणार नाही, असे परखड मत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विटरवरून व्यक्त केले आहे.\nउदयनराजेंनी वंशज असल्याचे पुरावे दाखवावेत; संजय राऊतांचे थेट आव्हान\nपुणे : \"छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्��ाचे पुरावे उदयनराजे भोसले यांनी दाखवून द्यावे,'' असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भोसले यांना थेट आव्हान बुधवारी दिले. शिवाजी महाराज हे कोणाच्या कुटुंबाचे नाही तर, अवघ्या राज्याचे दैवत आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, श\nशिवछत्रपती घराण्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही ; सातारा बंद\nसातारा : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भाेसले यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचा पूरावा मागितल्याच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सातारकरांनी आज (गुरुवार) सातारा बंद ठेवला आहे. या बंदमध्ये सातारा शहारातील व्यापारी, हाॅकर्स आदी संघटना सहभागी झाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/jain-irrigation-revenues-profits-after-tax-of-rs-915-crore-in-third-quarter/", "date_download": "2021-06-13T04:33:23Z", "digest": "sha1:ZIFDQZ5GIEYJEYHSK7VUR5PN3BLTVJLY", "length": 11506, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "जैन इरिगेशनला तिसऱ्या तिमाहीत 91.5 कोटी रूपयांचा करपश्चात नफा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nजैन इरिगेशनला तिसऱ्या तिमाहीत 91.5 कोटी रूपयांचा करपश्चात नफा\nजळगाव: भारतातील कृषी व सुक्ष्म सिंचन क्षेत्रातील अग्रणी व जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्सने आर्थिक वर्ष 2018-19 च्या तिसऱ्या तिमाहीचे (नऊ महिन्यांचे) लेखा परीक्षण न केलेले स्वतंत्र व एकत्रित निकाल मुंबई येथे नुकतेच जाहीर केले. तिसऱ्या तिमाहीचा अर्थात नऊ महिन्यांचा कर, व्याज व घसारापूर्व नफा 13.97 टक्क्यांनी वाढून ते 821.3 कोटी रूपये व तिसऱ्या तिमाहीचा कर, व्याज व घसारापूर्व नफा 272.2 कोटी रूपये जैन इरिगेशनने साध्य केला. तिसऱ्या तिमाहीचा करपश्चात नफा 36 टक्क्यांनी वाढून तो 91.5 कोटी रूपये तर नऊ महिन्यांचा करपश्चात नफा 198.1 कोटी रूपये कंपनीने नोंदवला आहे.\nएकीकृत उत्पन्नात तिसऱ्या तिमाहीत 9.22 टक्क्यांची वाढ होऊन ते 2037.7 कोटी रूपये इतके झाले. तिसऱ्या तिमाहीत एकल उत्पन्न 8.84 टक्क्यांनी वाढून ते 1098.5 कोटी रूपये झाले. तिसऱ्या तिमाहीत एकीकृत कर, व्याज व घसारापूर्व नफ्यात 7.91 टक्क्यांनी वाढ झाली व तो 272.2 कोटीपर्यंत पोहोचला. तिसऱ्या एकल कर, व्याज व घसारापूर्व नफ्यात 10.56 टक्के वाढ होऊन तो 201.1 कोटी रूपये नोंदवला. तिसऱ्या तिमाहीत एकीकृत करपश्चात नफा 35.95 टक्क्यांनी वाढून तो 91.5 कोटी रूपये झाला तर तिसऱ्या तिमाहीत करपश्चात एकल नफा 2.63 टक्क्यांनी घटून 63 कोटी रूपये झाला. कंपनीकडे आतापर्यंत एकूण रु. 5192.8 कोटी मागणी प्राप्त झालेली आहे. पॉलीमरच्या किमती कमी झाल्या तरी विक्रीची वाढ कायम राहिली. तिसऱ्या तिमाहीत कर, व्याज व घसारापूर्व नफ्याचे प्रमाण योग्य पद्धतीने केलेल्या विक्रीमुळे चांगला वाढला.\nतिसऱ्या तिमाहीचा आणि 31 डिसेंबर 2018 रोजी संपणाऱ्या 9 महिन्यांचा आर्थिक निकाल जाहीर करतांना आम्हाला आनंद होत आहे. तिसऱ्या तिमाहीत जैन इरिगेशनने भारत आणि भारताबाहेरील व्यवसायात आणि नफ्यात अपेक्षित वाढ नोंदविली. खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन आणि कार्यक्षमतेवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. आम्हाला खात्री आहे की त्यामुळे येणाऱ्या तिमाहींमध्ये नफ्यावर सकारात्मक परिणाम होईल. या कठीण काळात कंपनी व्यवस्थापन शाश्वत वाढ साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहे. कंपनी पर्यावरण, समाज आणि प्रशासन (इएसजी) आदी घटकात प्रभावी नेतृत्व करीत आहे. यासाठी शेतकऱ्यांचा भक्कम पाठिंबा आणि विश्वास कंपनीने मिळवला आहे. शाश्वततेचे लक्ष्य कंपनी साध्य करेल. उर्वरीत काळात आम्ही आमची लक्ष्ये साध्य करण्याबाबत सकारात्मक वाटचाल करू आणि विविध व्यवसायात व विविध भौगोलिक क्षेत्रात चांगली कामगिरी नोंदवू.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nआपल्या घरात टिकू शकतो एक वर्षापर्यंत टोमॅटो, नाही होणार खराब\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nशेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी येथे गुंतवणूक केल्यास पैसे होतील दुप्पट\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकी�� मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/opening-of-the-women-of-india-organic-festival-in-delhi/", "date_download": "2021-06-13T04:53:30Z", "digest": "sha1:QWKFYVSY4PJE2PRSROXSJJTEDA46VXRG", "length": 10367, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हलचे दिल्लीत उद्घाटन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nवुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हलचे दिल्लीत उद्घाटन\nनवी दिल्ली: वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीरचा ‘सेंद्रीय खपली गहू’ राजधानी दिल्लीत आयोजित ‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’मध्ये विक्रीसाठी आणण्यात आला आहे. यासह सेंद्रीय (Organic) पद्धतीने तयार केलेले बंसी गहु, तांदुळ, हळद, डाळी, मसाले, तेलबिया, चिप्स, बॉडी लोशन, लीप बाम, कपडे, गृह सजावटीच्या वस्तु ऑरगॅनिक मेळयात प्रदर्शित केलेल्या आहेत. या फेस्टिव्हलचे उद्घाटन केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री मनेका गांधी यांनी केले.\nकेंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने ‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’ चे आयोजन दिल्लीतील इंदिरा गांधी कला केंद्र येथे करण्यात आले. या मेळ्याची सुरूवात आजपासून झाली असून या मेळ्यात 250 पेक्षा अधिक महिला उद्योजकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील महिला उद्योजकांचाही समावेश आहे.\nमहाराष्ट्रातील औरंगाबादमधून सानंद फूडच्या आरती डुघ्रेकर या आल्या आहेत. त्यांच्या दालनात तूर, मूग, चणा, उडीद डाळ, हळद, लाल मिरची पावडर आहे. राज्यातील सेंद्रीय शेती करणारे अनेक शेतकरी समूह त्यांच्यासोबत जोडलेले आहेत. दिल्लीमध्ये येण्याचे त्यांचे पहिले वर्ष असून सेंद्रीय शेती करणाऱ्यांना या माध्यमातून संधी मिळू शकते, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यासह राज्यातील नंदुरबार, जळगाव, नागपूर, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, बीड, मुंबईसह विदर्भ कापूस उत्पादक समिती, सबीना असोसिएशन ऑफ ऑरगॉनिक फार्मर्स यांचीही दालने या ठिकाणी आहेत.\nया मेळ्यात सहभागी झालेल्या महिला उद्योजक देशातील सर्वच राज्यांमधील ग्रामीण तसेच शहरी भागातून आलेल्या आहेत. ऑरगॅनिक वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन मिळावे, महिलांना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी या मेळयाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला भेट देऊन महिलांना सबलीकरणाला मदत करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री श्रीमती गांधी यांनी यावेळी केले. हे प्रदर्शन 4 नोव्हेंबरपर्यत राहणार आहे. हे प्रदर्शन नि:शुल्क आहे.\nWomen of India Organic Festival वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल Maneka Gandhi मनेका गांधी organic सेंद्रिय\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nआपल्या घरात टिकू शकतो एक वर्षापर्यंत टोमॅटो, नाही होणार खराब\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान कर��ेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/public-utility/%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%8F-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%95/", "date_download": "2021-06-13T06:16:26Z", "digest": "sha1:2QXTAXMCTPOGBFPEN6FPOYOV54J47INS", "length": 4130, "nlines": 95, "source_domain": "solapur.gov.in", "title": "डी ए व्ही वेलनकर कॉलेज ऑफ कॉमर्स | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nडी ए व्ही वेलनकर कॉलेज ऑफ कॉमर्स\nडी ए व्ही वेलनकर कॉलेज ऑफ कॉमर्स\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 11, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA-%E0%A4%B1%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3/", "date_download": "2021-06-13T06:23:29Z", "digest": "sha1:PG4OT5P7UH3HOVUY5TP3WVUQ4YVM7NX6", "length": 33415, "nlines": 152, "source_domain": "www.batmidar.in", "title": "रायगडातील “सोयीचं” राजकारण | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मी एसेम राजकारण\nरायगड जिल्हयात शेकापला पुन्हा एकदा जीवदान मिळालं आहे.पुन्हा एकदा एवढ्याचसाठी की,शेकाप जेव्हा जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तेव्हा कोणी तरी (म्हणजे कधीकाळचा विरोधकच ) तारणहार बनून शेकापच्या मदतीला धाऊन येत असतो.हा इतिहास आहे.यामध्ये कधी कॉ्रेग्रेसमधील बंडखोर असतात,कधी अ.र.अंतुले यांच्यासारखे असंतुष्ट असतात,कधी शिवसेना असते तर कधी राष्ट्रवादी.गेली पाच वर्षे शेकापचे पालन-पोषण कऱण्याचं उत्तरदायित्व शिवसेनेकडं होतं..लोकसभेच्या वेळेस शिवसेनेच्या विरोधात शेकापनं आपले उमेदवार उभे केल्यानं पिसाळलेल्या सेनेने मग आपली पालकत्वाची भूमिका सोडून देत शेकापला अद्दल घडविण्याची भाषा सुरू केली.लोकसभेनंतर जयंत पाटील यांची अवस्था केविलवाणी झाली होती.शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकाच वेळी अंगावर घेतल्यानं आणि कॉग्रेसबरोबरही त्यांची लढाई सुरू असल्यानं जयंत पाटील चोहोबाजुंनी घेरले गेले होते.ही स्थिती कायम राहिली असती आणि आज राष्ट्रवादी शेकापच्या मदतीला धाऊन आली नसती तर अलिबाग शेकापवर आपली राजकीय दुकानदारी बंद कऱण्याची वेळ होती.राष्ट्रवादीनं ती वेळ शेकापवर येऊ दिली नाही.त्यामुळं इतिहासाची पुनरावृत्ती झाली असं म्हणता येईल.या उपकाराबद्धल जयंत पाटलांनी कायमस्वरूपी सुनील तटकरेंचं उपकृत राहायला हवं.कारण जिल्हा परिषदेच्या निमित्तानं मिळालेलं हे जीवदान येणाऱ्या विधानसभेसाठीही शेकापला लाभदायक ठरणारं आहे.चर्चा अशी आहे की,शेकाप श्रीवर्धन आणि कर्जतमध्ये राष्ट्रवादीला मदत करणार आहे तर राष्ट्रवादी पेणमध्ये आपला उमेदवाद उभा करून रवी पाटलांची कोंडी कऱीत शेकापला हस्ते -परहस्ते मदत करणार आहे.अलिबागमध्येही मधु ठाकूर आता अडचणीत आलेले आहेत.मधु ठाकूर यांनी लोकसभेच्या वेळेस तटकरेंना सर्वाधिक मताधिक्य दिलेलं असलं तरी आता तो इतिहास झालेला असल्यानं मधु ठाकूर यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत.विवेक पाटील आणि सुनील तटकरे यांचे संबंध विचारात घेता तिकडेही शेकापच्या दोन्ही उमेदवारांना राष्ट्रवादीची मदत होणार आहे.महाडमध्येही माणिक जगताप अडचणीत येत आहेत.म्हणजे आज झालेला सौदा दोन्ही बाजूने फायद्याचा ठरणारा आहे.\n– सुनील तटकरे आणि जयंत पाटलांचं एकत्र येण्याचं कोडं जिल्हयातील अनेकांना सुटत नाही.याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं तर “तिसऱ्या शक्तीचा उदय होऊ नये यासाठी या दोन महाशक्ती एकत्र आलेल्या आहेत” असं देता येईल.राज्यात राष्ट्रवादी प्रचंड अडचणीत आहे आणि जिल्हयात शेकापची कोंडी झालेली आहे.म्हणजे अडचणीत दोघेही आहेत.अशा स्थितीत तिसऱ्यानं याचा लाभ उठवू नये यासाठी केलेली ही राजकीय तडजोड आहे एवढाच आजच्या शिवतीर्थावरील घडामोडींचा अन��वयार्थ आहे. लोकसभेत जी पडझड झाली,जो झंझावात आला त्यानं अनेकांची झोप उडाली.रायगडमधील अन्य तालुक्यातील सोडाच पण श्रीवर्धनची जागाही धोक्यात येऊ शकते अशी लक्षणं दिसायला लागली होती.राज्यात राष्ट्रवादी आणि कॉग्रेसची आघाडी होणार की नाही ते अजून नक्की नाही.समजा ती झालीच नाही तर रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्यासमोरील अडचणी वाढणार होत्या. राज्याची जबाबदारी त्यांच्याकडं असल्यानं त्यांना जिल्हयात अडकून पडणंही जमणार नव्हतं.कोणी काहीही म्हणो,परंतू लोकसभेच्या वेळेस जो झंझावात तयार झाला होता अजून तो शांत झालेला नाही हे सुनील तटकरे देखील ओळखून होते.अशा स्थितीत शिवसेनेला रोखायचे तर शेकापला जवळ कऱणं आवश्यक होतें.त्यामुळंच स्वपक्षातील महेंद्र दळवी असतील किंवा लोकसभेत ज्यांनी मदत केली ते कॉग्रेसचे मधू ठाकूर किंवा माणिक जगताप असतील यांना काय वाटेल याचा विचार करून भागणारे नव्हते. एक प्रकारे राष्ट्रवादीची ती अपरिहार्यताच होती. शेकापचा प्रश्नच नव्हता आणि शेकापसमोर अन्य पर्याय़ही नव्हता.त्यामुळं आज जिल्हा परिषदेत जी नवी आघाडी झाली ती “दोन अडचणीत आलेल्या पक्षांची आघाडी आहेे” हे वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे.राष्ट्रवादीकडं शेकाप ऐवजी शिवसेनेची मदत घेण्याचा एक पर्याय होता असं अनेकांना वाटतं.मात्र व्यावहारिक आणि राजकीयदृष्टया शिवसेनेशी हातमिळवणी कऱण्याची कल्पना किंवा प्रस्ताव सोयीचा नव्हता.कारण .राष्ट्रवादी स्वतःला धर्मनिरपेक्ष पक्ष मानते.किमान राष्ट्रवादीनं तसा बुरखा पांघरलेला आहे.शिवसेना हा त्यांच्या लेखी धर्मान्ध, जातीयवादी पक्ष आहे.सुनील तटकरे यांनी कोल्हापूरच्या किंवा अन्य ठिकाणच्या सभेतील भाषणातून “जातीयवादी शक्तींना दूर ठेवण्याचं” आवाहन मत दारांना केलेलं आहे.अशा स्थितीत अगदी विधानसभेच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेबरोबर उघड किंवा छुपी अशी कोणत्याही प्रकारची युती केली असती तर ती राज्यात राष्ट्रवादीला अडचणीची ठरली असती. तोच धागा पकडून त्यांना हजार सवाल केले गेले असते.शिवसेनेने असाही एक प्रस्ताव दिला होता की,सेनेचे सदस्य तटस्थ राहतील,शिवाय अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदही राष्ट्रवादीनेच घ्यावे.मात्र तसे करणे देखील राष्ट्रवादीसाठी सोयीचे नव्हते.कारण प्रश्न केवळ जिल्हा परिषदेचाच नव्हता.जिल्हयात आज राष्ट्रव���दीकडं जे कर्जत आणि श्रीवर्धन मतदार संघ आहेत तिथं राष्ट्रवादीची खरी लढाई शिवसेनेसोबतच आहे. महाड आणि माणगावातही शिवसेनेचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेत एकत्र बसायचं आणि विधानसभेत किंवा गावागावात परस्परांच्या विरोधात लढायचं हे चित्र भेसूर होतं,शिवाय भलेही अध्यक्ष-उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीला मिळाले असते तरी शिवतीर्थावर दादागिरी चालणार होती ती शिवसेनेचीच.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे बळ सेनेला मिळणार होते त्याचा वापर पुन्हा राष्ट्रवादीच्या विरोधातच होणार होता.या सर्व शक्यता आणि होणाऱ्या परिणामाचा विचार करून सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा शेकापला जीवदान दिले आहे.आजच्या निर्णयामुळं शेकापचा हात हातात घेण्याचं समर्थन करणंही सुनील तटकरेंना सोपं जाणार आहे.जातीयवादी पक्षांना दूर ठेवण्यासाठी समविचारी पक्षांशी आम्ही हात मिळवणी केली तर बिघडले कुठे असा प्रश्न उपस्थित करीत तटकरे याचे राज्यभर भांडवल करू शकतात.तशी सोय शिवसेनेबरोबर जाण्यात नक्कीच नव्हती.या शिवाय आपल्याला लोकसभेत शिवसेनेनं पराभूत केल्याची ताजी बोचही तटकरेंच्या मनात होतीच होती.त्यामुळं हे उट्टं काढण्याची ंसंधी तटकरे यांनी सोडलेली नाही. .आजचं राजकीय गणित जमविताना तटकरेंना आणखी एक कोड सोडवायचं असावं .श्रीवर्धनमधून सुनील तटकरेंना आपला मुलगा किंवा मुलीला तिकीट द्यायचं आहे.मात्र हे करताना पुतण्या अवधूत तटकरे यांनाही नाराज करून चालणार नाही हे ते ओळखून होते.त्यामुळं त्यांनी हे सारं राजकारण करून पार्श्वभूमी तयार केलेली असावी .जिल्हा परिषदेत कॉग्रेसच्या रवी पाटील यांनी तटकरेंच्या उमेदवारांना मदत केलेली नाही.अशा स्थितीत हे निमित्त करीत ते पेणमधून अवधूत तटकरेंना उभे करू शकतात.हे सारं करायचं असल्यानंच त्यांनी शुभदा तटकरे यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली नाही.शेवटी एकाच घरात किती पदं घेताअसा सवाल जनतेकडून विचारला जाऊ शकतो ती वेळ येऊ नये म्हणून त्यांनी सुरेश टोकरेंचं नाव पुढं केलेलं आहे.”टोकरे सुरेश लाड यांच्या मत दार संघातले आहेत.त्यांना बळ देण्यासाठी ही निवड असल्याचं” तटकरे सांगत असले तरी त्यामागचा हेतू” घरातील पदं लोकांच्या डोळ्यावर यायला नको”हाच होता.\nफायद्याच्या तुलनेत तोटे कमीच\nशेकाप बरोबर आघाडी करण्याचे जे राजकीय लाभ ��ाष्ट्रवादीला होणार आहेत त्याच्या तुलनेत होणारे तोटे फार आहेत असं दिसत नाही.महेंद्र दळवी नाराज झाले आहेत.ते शिवसेनेत जाऊ शकतात.एक -दोन जिल्हा परिषद मतदार संघात त्यांची ताकद आहे त्यामुळं ते पक्ष सोडून गेले तरी जिल्हयातील पक्षावर फार परिणाम होणार नाही हे त्याचं गणित आहे.मात्र बोललं असंही जातंय की,अलिबाग राष्ट्रवादी महेंद्र दळवी यांच्याबरोबर आहे.ते बंड करू शकतात.बातमी अशीही आहे की,रोह्यातच राष्ट्रवादीत काही जण बंडाच्या तयारीत आहेत.महेंद्र दळवी किती पाटिबा मिळवितात यावर बरंच अवलंबून आहे.त्यांना मोठा पाठिंबा मिळाल तर मात्र शेकापला पाठिंबा देण्याची राष्ट्रवादीची घोडचूक ठरू शकते.महेंद्र दळवीची अडचण अशी आहे की,ते बंडखोरवृत्ततीचे आहेत .लोकसग्रह आणि आर्थिकदृष्टया सक्षम असल्यानं ते वाढू नयेत याची काळजी जयंत पाटील जशी घेत होते तसेच सुनील तटकरे देखील महेंध्र दळवींचे पंख छाटायला संधी शोधत होते.ती मिळाली आहे.मात्र वर म्हटल्याप्रमाणं दळवींना पाठिंबा मिळाला तर मग मात्र तटकरेंना ही खेळी महागात पडू शकते.\nरायगडात आज जे नवे राजकीय समीकरण तयार झालं आहे त्याबद्दल लोकांना काय वाटतं़हा प्रश्न मुर्खपणाचा आहे.कारण लोकांना काय वाटतं याचा विचार करून राजकारण करायचं नसतं तर स्व चा विचार करूनच राजकीय खेळ्या खेळायच्या असतात हेच आजच्या राजकारणाचं सूत्र आहे,तसं नसतं तर मग मफलरीनं गळा आवळण्याची धमकी ज्या राज ठाकरे यांनी छगन भुजबळांना दिली होती त्या भुजबळांनी राज ठाकरे यांच्या पक्षाला नाशिकमध्य जीवदान दिलं नसतं,किंवा भाजप -सनेचा जातीयवादी असा उद्दार करीत ज्यांनी अटलबिहारी वाजपेयी याचं केद्रातील सरकार पाडलं ते रामशेठही भाजपमध्ये गेले नसते.हे सारे तात्विकतेचे मुद्दे कुलकर्ण्याच्या ओटीवर बसून चर्चेसाठी किंवा वर्तमानपत्रातून वाचण्यासाठी चांगले असतात.प्रत्यक्ष राजकीय व्यवहारात याला काही अ र्थ नसतो हेच भुजबळ,रामशेठ किंवा आज तटकरे आणि जयंत पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे.एकदा विधिनेषेधच पाळायचा नाही म्हटल्यावर दोन महिन्यांपुर्वी जयंत पाटील यांनी तटकरेंवर सिंचन घोटाळ्याचे केलेेले आरोप,त्यासाठी आपल्या वर्तमानपत्रांच्या काढलेल्या पुरवण्या, आपली बदनामी झाली म्हणून सुनील तटकरे यांनी कृषीवलच्या संपादकांवर दाखल केलेला शंभर कोटींचा दावा या साऱ्या गोष्टीही फुजूल ठरतात. दोन विरोधक आज गळ्यात गळे घालताना पाहून प्रश्न असा पडतो की,काय दोन महिन्यांपूर्वी झालेली लढाई लुटूपुटूची होती काय हा प्रश्न मुर्खपणाचा आहे.कारण लोकांना काय वाटतं याचा विचार करून राजकारण करायचं नसतं तर स्व चा विचार करूनच राजकीय खेळ्या खेळायच्या असतात हेच आजच्या राजकारणाचं सूत्र आहे,तसं नसतं तर मग मफलरीनं गळा आवळण्याची धमकी ज्या राज ठाकरे यांनी छगन भुजबळांना दिली होती त्या भुजबळांनी राज ठाकरे यांच्या पक्षाला नाशिकमध्य जीवदान दिलं नसतं,किंवा भाजप -सनेचा जातीयवादी असा उद्दार करीत ज्यांनी अटलबिहारी वाजपेयी याचं केद्रातील सरकार पाडलं ते रामशेठही भाजपमध्ये गेले नसते.हे सारे तात्विकतेचे मुद्दे कुलकर्ण्याच्या ओटीवर बसून चर्चेसाठी किंवा वर्तमानपत्रातून वाचण्यासाठी चांगले असतात.प्रत्यक्ष राजकीय व्यवहारात याला काही अ र्थ नसतो हेच भुजबळ,रामशेठ किंवा आज तटकरे आणि जयंत पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे.एकदा विधिनेषेधच पाळायचा नाही म्हटल्यावर दोन महिन्यांपुर्वी जयंत पाटील यांनी तटकरेंवर सिंचन घोटाळ्याचे केलेेले आरोप,त्यासाठी आपल्या वर्तमानपत्रांच्या काढलेल्या पुरवण्या, आपली बदनामी झाली म्हणून सुनील तटकरे यांनी कृषीवलच्या संपादकांवर दाखल केलेला शंभर कोटींचा दावा या साऱ्या गोष्टीही फुजूल ठरतात. दोन विरोधक आज गळ्यात गळे घालताना पाहून प्रश्न असा पडतो की,काय दोन महिन्यांपूर्वी झालेली लढाई लुटूपुटूची होती काय ,की आपण तटकरेवर केलेले आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहिन होते याचा साक्षात्कार आता जयंत पाटलांना झालाय ,की आपण तटकरेवर केलेले आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहिन होते याचा साक्षात्कार आता जयंत पाटलांना झालाय किंवा शेकापला मदत केल्यामुळे सुनील तटकरे शुुचिर्भुत झाले आहेत काय किंवा शेकापला मदत केल्यामुळे सुनील तटकरे शुुचिर्भुत झाले आहेत काय हे प्रश्नही जेवढे बाष्कळपणाचे तेवढेच वांझोटे ठऱणारे आहेत.जयंत पाटील यांनी केलेले आरोप हा आता इतिहास झाला आहे.शिवतीर्थावर आता जयंत पाटील आणि तटकरे माडीला मांडी लाऊन बसले आहेत, हा वर्तमान आहे.तो तुम्हाला मान्य असो नसो स्वीकारण्याशिवाय तुमच्या आमच्या हाती काहीच नाही.अन्य पर्यायही नाही.रायगडमधील दोन बलाढ्य शक्ती सोयीनुसार परस्परांशी झुंजत अस��ात पण तिसरी शक्ती उदयाला येते असे दिसताच त्या एकत्र येतात आणि महाशक्ती निर्माण करून उदयास येऊ पाहणाऱ्या तिसऱ्या शक्तीचं निर्दालन करतात.मला वाटतं रायगडातील नव्या राजकीय समीकरणाचा एवढाच एक अ र्थ आहे.\n(वरील स्लाईडवरील फोटो हे लोकसभा निवडणूक काळातील आहेत.जयंत पाटलांनी त्यावेळेस केलेल्या आरोपाबद्दल आलेल्या बातम्याची ही कात्रणं आहेत.ती मधुकर ठाकूर यांच्या कार्यालयाच्यावतीनं फेसबुक टाकली गेली आहेत.)\n(हा लेख आपणास माझ्या http://smdeshmukh.blogspot.in या ब्लॉगवरून कॉपी करता येईल)\nPrevious articleकिनारे झाले चकाचक .\nNext articleसुना है कि अब मैं पत्रकार हो गया हूं\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यां���ी मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/district-administration-provided-bus-facility-other-state-laborers-leave-pune-289810", "date_download": "2021-06-13T05:07:27Z", "digest": "sha1:Q2ELFJOPWP65W2W6UTCXYR6JHUCQNXAP", "length": 18590, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'आम्ही जातो आमच्या गावा'; परप्रांतीय मजूर बसने गावाकडे निघाले!", "raw_content": "\nकागदपत्रांची पूर्तता करुन राजस्थान सरकारची परवानगी घेऊन मजुरांसाठी बाडमेर जिल्ह्यातील गावी जाण्यासाठी बसचे नियोजन केले.\n'आम्ही जातो आमच्या गावा'; परप्रांतीय मजूर बसने गावाकडे निघाले\nपुणे : मुळशी तालुक्यातील पिरंगुट परिसरात रोजंदारीवर काम करणाऱ्या 24 मजुरांना जिल्हा प्रशासनाने बस उपलब्ध करून राजस्थानला त्यांच्या बाडमेर जिल्ह्यातील मूळ गावी पाठविले.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nसोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करत वैद्यकीय तपासणी केलेल्या या 24 मजुरांना आज दुपारी बसने राजस्थानकडे रवाना करण्यात आले. या वेळी तहसिलदार अभय चव्हाण, मंडळ अधिकारी सुहास कांबळे, तलाठी आणि पिरंगुट ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.\n- पुणे : 'या' भागातील दारुची दुकाने राहणार बंद; जिल्हा प्रशासनाचा निर्णय\nजिल्हा प्रशासनाने मजुरांसाठी निवारागृहे उभारली आहेत. लॉकडाऊन कालावधीत अनेक मजुरांना निवारागृहांचा आधार मिळत आहे. लॉकडाऊनमधे काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने आपल्या हाताला इथे रोजगार मिळेल, त्यामुळे आपण इथे राहू शकता, अशी विनंती प्रशासनाने मजुरांना केली. मात्र, मजुरांनी आजपर्यंत केलेल्या व्यवस्थेबाबत प्रशासनाचे आभार मानत गावाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली.\nमजुरांच्या इच्छेवरून प्रशासनाने मजुरांची पिरंगुट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी केली. कागदपत्रांची पूर्तता करुन राजस्थान सरकारची परवानगी घेऊन मजुरांसाठी बाडमेर जिल्ह्यातील गावी जाण्य��साठी बसचे नियोजन केले. आज दुपारी ही बस मजुरांना घेवून राजस्थानकडे रवाना झाली.\n- पुणे : शहर एकच मग कोरोना रुग्णांची संख्या वेगळी कशी स्मार्ट सिटीच्या नकाशातील आकडे...\nवाशिम येथील 38 मजूर पुण्यातून स्वगृही परतले\nशिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे निवारागृहात वास्तव्यास असलेल्या वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील 38 मजुरांना त्यांच्या मूळ गावी बसने पाठविण्यात आले. शिरुर तालुक्यात एकूण तीन ठिकाणी निवारागृहे स्थापन करण्यात आली आहेत. कोरेगाव-भीमा येथील एका महाविद्यालयात त्यांची राहण्याची, जेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.\nराज्य सरकारने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची प्रक्रिया निश्चित करुन दिल्यानंतर वाशिम जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेऊन त्यांना त्यांच्या मूळ गावी पाठवून देण्यात आले. या सर्व व्यक्तींना सुखरुप त्यांच्या घरी पोचविण्यात आले.\n- तुम्हाला माहित आहे का पुण्यात दारु मिळविण्यासाठी मिळताहेत पैसै\nमजुरांचे पायी चालत जावून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय करण्यात येत आहेत. परराज्यात जाण्यासाठी इच्छुक कामगारांना वैद्यकीय तपासणी आणि वाहनांची सुविधा उपलब्ध करून टप्प्याटप्प्याने त्यांच्या गावी पाठविण्यात येईल.\n- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nपुणेकरांसाठी मोठी बातमी; नगर हायवेवरील वाहतूक कोंडी फोडणार 'नागपूर पॅटर्न'\nवारजे माळवाडी (पुणे) : पुणे-शिरुर-नगर महामार्गावरील पुणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. यासाठी 'नागपूर पॅटर्न'प्रमाणे दोन मजली उड्डाणपुल बांधण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यामध्ये वाघोली ते श\nकोरेगाव भीमा तपास प्रकरणी महाविकास आघाडीत फूट \nमुंबई : कोरेगांव भिमा हिंसाचारप्रकरणाच्या तपासाला आता महाविकास आघाडी सरकारमधे नवे धुमारे फुटले असून हा तपास केंद्र सरकारकडे देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरेच घेतील. अशी माहीती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे, देशभरात चर्चिले जाणाऱ्या या प्रकरणाचा तपास म\nशरद पवा��ांना समन्स बजावावा;भीमा-कोरेगाव प्रकरणी चौकशी आयोगाकडे मागणी\nपुणे ः ''राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसेबद्दल आणखी माहिती असल्यास ती त्यांनी भीमा-कोरेगाव आयोगासमोर स्वतः येऊन जमा करावी. याबाबत आयोगाने त्यांना समन्स बजावावा,'' अशी मागणी एकणारा अर्ज एका व्यक्तीने भीमा-कोरेगाव चौकशी आयोगाकडे गुरुवारी केला आहे. त\nमोठी बातमी : एल्गार परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली\nपुणे : पुणे पोलिसांनी 31 डिसेंबरला एल्गार परिषदेच्या आयोजनाची परवानगी नाकारली आहे. निवृत्त न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील यांनी एल्गार परिषद आयोजित करण्याची परवानगी मिळावी, यासाठी स्वारगेट पोलिसांकडे अर्ज केला होता. त्याचीच दखल घेत पुणे पोलिसांनी हा निर्णय दिला आहे.\nनगर-पुणे महामार्ग नववर्षात राहणार बंद\nनगर ः पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होतो. त्यामुळे पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक एक जानेवारीला बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.\nविजयस्तंभ अभिवादनाचे दूरदर्शनवरून प्रसारण\nपुणे - ‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात नागरिकांनी गर्दी टाळावी. नागरिकांच्या सोयीसाठी या कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रसारण करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.\nसंभाजी भिडे सात वर्षांनंतर वढूमध्ये आले आणि लगेच निघूनही गेले\nशिक्रापूर (पुणे) : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे तब्बल सात वर्षांनंतर शनिवारी (ता.9) वढु-बुद्रूक (ता.शिरूर) येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. शिक्रापूर पोलिसांना याबाबतची माहिती कळताच पोलिस समाधिस्थळी आहे आणि भिडेंना तेथे थांबण\n'कोरेगाव भीमा'च्या आरोपपत्रातून संभाजी भिडेंचं नाव वगळलं; रिपब्लिकन युवा मोर्चाचा आरोप\nपुणे : कोरेगाव-भीमा येथील दंगलीप्रकरणी पोलिसांनी संभाजी भिडे यांचे नाव आरोपपत्रातून वगळले आहे. तसेच, या दंगलीत भिडे यांचा कोणताही सहभाग नाही, असे प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत असल्याचा आरोप रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी केला.\n प���ण्यातील \"हा' भाग झाला अखेर कोरोनामुक्त\nकोरेगाव भीमा : पुणे-नगर रस्त्यावर लोणीकंद (ता. हवेली) येथील कोरोना बाधित तिसरा रुग्ण यशस्वी उपचारानंतर ठणठणीत बरा होऊन आज सायंकाळी घरी परतला. त्यामुळे लोणीकंद गाव अखेर कोरोना मुक्त झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लोणीकंदमध्ये 21 एप्रिलला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला. त्याच\nविजयस्तंभ अभिवादन प्रतिकात्मक स्वरुपात करूया - डॉ. राजेश देशमुख\nपुणे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हवेली तालुक्‍यातील पेरणे फाटा (कोरेगाव भीमा) येथे एक जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम प्रतिकात्मक स्वरूपात शांततेने आणि संयमाने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.icrr.in/Encyc/2021/1/23/Subhash-Chandra-Bose-birth-anniversary-Subhash-Chandra-Bose-emilie-relations-azad-hind-fouz-Indian-independence-.html", "date_download": "2021-06-13T04:44:28Z", "digest": "sha1:MC2WSXHGSKJAGKMRFODPS3AQOPJ5FUK6", "length": 11418, "nlines": 18, "source_domain": "www.icrr.in", "title": " सुभाष- एमिली... - ICRR - Institute for Conflict Research & Resolution", "raw_content": "\n(कणखर सुभाषचंद्रांचा मृदू कोपरा....)\nआझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि स्वतंत्र भारताचे पहिले अल्पकालीन राष्ट्रपती सुभाषचंद्र बोस जन्मदिन विशेष\nप्रेमकथा म्हटली की त्यात एक राजकुमार आणि एक राजकुमारी असतेच. या ही प्रेमकथेत आहेत. त्यांचं एकमेकांवर जीवापाड- अगदी जीवापाड प्रेमही होतं. पण त्यांची प्रेमकथा गोड-गुलाबी कधीच नव्हती, त्या गुलाबी रंगात युद्धाचे आणि पारतंत्र्याचे लाल-काळे गडद रंग मिसळून गेले होते. तरीही अजिबात झाकोळून गेली नाही त्यांची प्रेमकहाणी, उलट त्या धामधुमीच्या पार्श्वभूमीवरही टवटवीत राहिली.\n१९३४ सालची एक सकाळ होती. त्यासकाळी अचानकच एका कामासाठी एमिलीला निरोप आला. डॉ. माथुर यांच्याकडून. तुझ्याजोगतं एक काम आहे, दुपारी मुलाखतीसाठी ये’ त्याप्रमाणे एमिली दिलेल्या पत्त्यावर पोचली. इंग्रजी शॉर्टहॅँड टायपिंगचं काम होतं. कोणी एक प्रौढ तरुण पुस्तक लिहिणार होता त्यासाठी सेक्रेटरी आणि टायपिस्ट म्हणून तिची निवड झाली. महायुद्धाचे दिवस होते. तिच्या आजोबांचे पादत्राणांचे दुकान होते, मात्र मंदीच्या लाटेत ते सगळे बुडाले होते. तिचे वडील पशुवैद्य होते, मात्र तो ही व्यवसाय फारसा बरा चालत होता असे दिसत नव्हते. एकूणच घरी तशी गरिबी होती, त्यामुळे पैशाची आवश्यकता होतीच. हळूहळू एमिली या नोकरीत रमली. त्या तरुणाची- सुभाषची कहाणी ऐकून आणि त्याचं मोठेपण अनुभवून ती थक्क होत गेली. तिच्याही नकळत त्याच्या प्रेमात पडत गेली.\nइकडे सुभाषची परिस्थितीही वेगळी नव्हती. आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याची आस असणाऱ्या त्याच्या मनात वास्तविक अन्य कोणत्याही मृदू भावनेला थारा नव्हता. याधीही कित्येक मदनिकांची मागणी नम्रपणे नाकारून त्याने ब्रह्मचर्य पाळलं होतंच. तरीही आता आपल्या मनाचा असा गोंधळ का उडतोय हे त्याला समजत नव्हतं. हळूहळू आपण एमिलीची वाट पाहतोय, तिच्या येण्यासाठी आपण आतुर होत जातोय हे लक्षात आल्यावर त्याने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यचा आटोकाट प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला. भारत स्वतंत्र व्हावा म्हणून हर तऱ्हेने प्रयत्नशील असणाऱ्या सुभाषने एमिलीला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. एमिली वस्तुस्थितीपासून कधीही अनभिज्ञ नव्हतीच. तिला उंच पर्वत खूप आवडत असत असं ती म्हणे. तिच्यासाठी सुभाषसुद्धा एखाद्या अभेद्य पर्वतासारखाच होता. अविचल निर्धार आणि आकाश व्यापणारी स्वप्ने पाहणारा पर्वत आपण एका निखाऱ्याशी गाठ बांधतो आहोत याची पूर्ण कल्पना तिला होती. त्याच्या देशकार्यात कधीही अडथळा म्हणून येण्याची तिची इच्छा नव्हतीच. मात्र त्याच्यासह निखारा होऊन जळण्याचीच आस तिला होती. सुभाष तिच्या निर्धारापुढे नमला, आणि १९३७ साली ते दोघे गुप्तपणे विवाहबद्ध झाले. मुद्दामच ही गोष्ट उघड केली गेली नव्हती, कारण सुभाषचे इंग्लंडविरोधी धोरण भविष्यात एमिलीला त्रासदायक ठरू शकत होते. तिला आणि तिच्या अन्य कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकत होता. आधीच महायुद्धाच्या धामधुमीने जगणं अशक्य होत चाललं होतं. लग्नानंतर काही काळाने सुभाष पुन्हा आपल्या मायदेशी परतला आणि एमिली शकुन्तलेसारखी आपल्या दुष्यंताची वाट पाहण्यात दिवस कंठू लागली.\nयानंतर थेट १९४१ साली सुभाष पुन्हा परतून आला. मात्र आता तो ओरलॅंडो मॅझ्युटा म्हणून निसटून, लपत छपत जर्मनीत आला होता. इंग्लंड विरोधात जर्मनीची लष्करी मदत मागण्यासाठी जर्मनीशी हात मिळवून भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचा अतिशय महत्त्वाकांक्षी आणि तितकाच आत्मघातकी डाव मनात योजून सुभाष पुन्हा आला होता. यातला धोका उमजण्याइतकी एमिली हुशार होती. सुभाषच्या या नव्या योज��ेमुळे तिच्या मनात होणाऱ्या उलथापालथींची कल्पना करवत नाही. तरीही ती निर्धाराने उभी होती, सुभाषची ताकद होऊन जर्मनीशी हात मिळवून भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचा अतिशय महत्त्वाकांक्षी आणि तितकाच आत्मघातकी डाव मनात योजून सुभाष पुन्हा आला होता. यातला धोका उमजण्याइतकी एमिली हुशार होती. सुभाषच्या या नव्या योजनेमुळे तिच्या मनात होणाऱ्या उलथापालथींची कल्पना करवत नाही. तरीही ती निर्धाराने उभी होती, सुभाषची ताकद होऊन याच सुमारास तिला त्यांच्या बाळाची चाहूल लागली होती याच सुमारास तिला त्यांच्या बाळाची चाहूल लागली होती ज्याच्या सहवासाची अधिकधिक ओढ या दिवसांत असायची तोच असा आपलं आयुष्य जळत्या आगीत फेकायला निघालेला होता. त्याचा पाय आपल्या आणि बाळाच्या ओढीने मागे फिरणार नाही याची काळजी तिने सदैव घेतली. १९४२ मध्ये त्यांची मुलगी, अनिता जन्माला आली. अनिता अवघी दोन महिन्यांची असतानाच तिचा पिता तिथून निघाला आणि.. परतून आलाच नाही ज्याच्या सहवासाची अधिकधिक ओढ या दिवसांत असायची तोच असा आपलं आयुष्य जळत्या आगीत फेकायला निघालेला होता. त्याचा पाय आपल्या आणि बाळाच्या ओढीने मागे फिरणार नाही याची काळजी तिने सदैव घेतली. १९४२ मध्ये त्यांची मुलगी, अनिता जन्माला आली. अनिता अवघी दोन महिन्यांची असतानाच तिचा पिता तिथून निघाला आणि.. परतून आलाच नाही १९४५ साली थेट सुभाषच्या अपघाती मृत्यूची बातमी कळली आणि एमिली शेंकेल-बोसचा उंच पर्वतकडा.. कायमचा कोसळला\nयानंतर एमिलीने पुन्हा लग्न केले नाही. अनिताला, सुभाषच्या छोट्या परीला मोठं करण्यात तिने आयुष्य वेचलं. भविष्यातल्या कित्येक घडामोडींमुळे आपल्या मुलीला अनिताला ती आपल्या पित्याचं नाव देऊ शकली नाही. पण त्यांचा वारसा मात्र निश्चित देत राहिली. कोण कुठला एक अपरिचित तरुण, ना आपल्या देशाचा न धर्माचा.. त्याच्यावर जीव लावून एमिलीने त्याची संस्कृती, त्याचा देश आपला मानला. कधी न पाहिलेल्या भारताच्या स्वातंत्र्याची इच्छा तिनेही मनोमन धरली, आणि त्यासाठी तिच्या सर्वस्वाला जाऊ दिलं.\nआज तिच्या सुभाषचा जन्मदिवस २३ जानेवारी सुभाषचंद्रांचं स्मरण करताना त्यांच्यासाठी विरह सोसणाऱ्या त्यांच्या पत्नीचं स्मरण करणं अनुचित ठरू नये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-police-had-to-remove-poster-of-film-pk-4706057-NOR.html", "date_download": "2021-06-13T05:51:34Z", "digest": "sha1:GJJILHZ47CUTHP7ISQINSNVMCAWAW4DT", "length": 3817, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Police Had To Remove Poster Of Film PK | महिला संघटनांचा विरोध, आमिर खानचे 'ते' पोस्टर मुंबईत पोलिसांनी काढले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहिला संघटनांचा विरोध, आमिर खानचे 'ते' पोस्टर मुंबईत पोलिसांनी काढले\nमुंबई - बॉलिवूड स्टार मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या 'पीके' या चित्रपटाच्या पोस्टरवरुन मुंबईत महिला संघटना आक्रमक झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात या चित्रपटाचे पोस्टर रिलिज करण्यात आले होते. महिला संघटनांच्या विरोधानंतर सार्वजनिक ठिकाणांहून ते उतरवण्यात आले आहे.\nआमिरच्या 'पीके' चित्रपटाचे पोस्टर पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. त्यात तो न्यूड उभा असल्याचे दिसते. त्याच्या हातात फक्त रेडिओ आहे. महिला संघटनांच्या विरोधानंतर एका चित्रपटगृहातून आणि गेटी गॅलक्सीच्या लाउन्जमधील 'पीके'चे पोस्टर पोलिसांनी काढले आहे. हे पोस्टर सार्वजनिक ठिकाणी लावण्याच्या लायकीचे नसल्याचा आरोप महिला संघटनांनी पोलिसांना दिले्ल्या तक्रारीत केला आहे.\n'पीके' या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी असून विधु विनोद चोपडा निर्माता आहेत. गेल्या आठवड्यात या चित्रपटाचे पोस्टर रिलिज झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी कानपूर न्यायालयात याविरोधात खटला दाखल झाला आहे.\n( छायाचित्र - 'पीके' चित्रपटाचे पोस्टर, ज्यात आमिर न्यूड उभा आहे. )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-ediotorial-article-about-akhada-parishad-5692521-NOR.html", "date_download": "2021-06-13T05:22:55Z", "digest": "sha1:O7EWRN7Y5FS6JRW3PTAFOUGZ6CBSYCVZ", "length": 11382, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ediotorial article about akhada parishad | आखाडा परिषदेचा डाव ( अग्रलेख ) - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआखाडा परिषदेचा डाव ( अग्रलेख )\nअखिल भारतीय आखाडा परिषद ही देशातील साधुसंतांची सर्वोच्च संघटना मानली जाते. याला काही सरकारी मान्यता नाही. या संघटनेत देशातील १४ प्रमुख आखाडे आहेत व त्यांनी सर्वसंमतीने आपली परिषद स्थापन केली आहे. रामजन्मभूमी आंदोलनात सकल हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपने या आखाड्यांना राजकारणात ओढले आणि या आखाड्यांची स्वत:ची अशी राजकीय ताकद निर्माण होत गेली. गेली काही वर्षे आपण कुंभमेळ्याच्या निमि��्ताने विविध आखाड्यांच्या महंतांचा मानापमान, कुरघोडी, लहरीपणा अनुभवला आहे. साधु-संतत्वाचा मार्ग स्वीकारूनही या आखाड्यातील ‘संतांना’ सत्तेचा व मायेचा मोह मात्र सोडवता आलेला नाही हे दिसून आले आहे. तर या आखाडा परिषदेने देशातील १४ भोंदूबाबांची एक यादी जाहीर केली असून या भोंदूबाबांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. आखाडा परिषदेने अशी भूमिका घेण्यामागचे एक कारण म्हणजे त्यांना धर्मसत्तास्पर्धेतील अत्यंत प्रभावशाली विरोधक हटवायचे आहेत. ती कुरघोडी आहे असेही म्हणण्यास वाव आहे. कारण आखाड्याने जाहीर केलेल्या यादीत फक्त १४ भोंदूबाबा आहेत, अन्य भोंदूबाबांची नावे नाहीत. आपल्या देशात अंधश्रद्धा पसरवून लुबाडणाऱ्या बाबाबुवांची संख्या कमी नाही. पण या बुवांची नावे किती घेणार हाही प्रश्न आखाड्याला पडू शकतो. त्यामुळे ती का नाहीत हा प्रश्न विचारण्यापेक्षा जी नावे जाहीर केली आहेत ती समाजात खूप प्रभावशाली आहेत. त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची माया आहे, राजकीय पातळीवर त्यांनी सगेसोयरे बनवले आहेत व त्यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आखाड्यांच्या साम्राज्याला आव्हान आहे. केवळ गरीब नव्हे तर समाजातील उच्चभ्रू लोकांमध्ये अशा बाबांची रोजची ऊठबस आहे. असे भोंदूबाबा आखाडा परिषदेने अचूकपणे टिपले आहेत. या यादीतल्या भोंदूबाबांवर एक नजर टाकल्यास सर्व बाबा हे आपल्या दैनंदिन परिचयातले आहेत. एका बाबांचे पहाटे टीव्हीवर रोज शो असतात, ‘आप पर कृपा रहेगी’ म्हणत ते बँकेत आपल्या खात्यावर पैसे टाकल्यास आपले दु:ख दूर होईल, असे सांगतात.\nएक बाबा ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये आपल्या विचित्र कारनाम्याने चर्चेत आले होते. ते बुवांपेक्षा सुंदर बायांसोबत भक्तांना दर्शन देत असतात. दोन बाबांवर तर बलात्काराचे गंभीर आरोप असून ते सध्या तुरुंगात खितपत पडले आहेत. एक संन्याशीण भक्तांच्या मांडीवर बसण्यासाठी पैसे घेते. तर एका बाबाचा थेट संघ परिवाराशी संबंध असून ते अजमेर बॉम्बस्फोटातील एक आरोपी आहेत. या अशा भोंदूबाबांची सध्याच्या समाजातील लोकप्रियता, त्यांचे हजारोंच्या संख्येतील भक्तगण व त्यांची स्वत:ची तयार झालेली जहागिरी आखाडा परिषदेच्या डोळ्यात खुपत असावी. आखाडा परिषदेतील साधूंचे कारनामे या भोंदूबाबांच्या तुलनेत कमी असले तरी विविध आखाड्यांचेही स्���त:चे सुभे, जहागिऱ्या अशी आर्थिक सत्तास्थाने प्रबळ आहेत. प्रत्येक आखाड्याच्या स्वत:च्या शेकडो एकर जमिनी आहेत, त्यांचे स्वत:चे कायदेकानून, नियम आहेत. एखाद्या आखाड्याचा प्रमुख महंत बनणे हे म्हणजे आमदार होण्यासारखे असते. आपल्या समर्थकांना भुलवणे व दांडगाईने आखाड्याचा कारभार हाती घेणे याच्या सुरस कथा प्रसिद्ध आहेत. अशी पार्श्वभूमी असताना कोणत्या नैतिक अधिकाराने आखाडा परिषदेने १४ भोंदूबाबांवर सरकारने कारवाई करावी ही मागणी केली आहे\nआपल्याकडे श्रद्धा व अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा पुसली गेल्याने बाबाबुवांचा एक मोठा आर्थिक उद्योग देशभर फैलावला आहे. या उद्योगात आर्थिक व राजकीय हितसंबंधांचे एक जाळे तयार झाल्याने त्याचाच फायदा बाबाबुवा, आखाडा परिषदेसारख्या संघटना घेताना दिसतात. काही आखाड्यांनी पूर्वी याच भोंदूबाबांचे समर्थन केले होते. आता या बुवांच्या कारवाया समोर आल्याने आपल्याला उपरती आल्याचे त्यांचे म्हणणे असले तरी धर्मसत्तेवर आपला अंकुश असावा, अशी त्यांची छुपी भूमिका आहे. म्हणून भोंदूबाबांवर कारवाई करावी, अशी मागणी करताना यापुढे आखाडेच योग्य व्यक्तीला संतपद देणार व त्याची नियमावली जाहीर करणार, असे त्यांनी जाहीर केले आहे. हा प्रकार हास्यास्पद आहे. म्हणजे संतपद जनतेने नव्हे तर आखाडा परिषदेकडून ठरवले जाणार व त्यातून वाद उत्पन्न होणार हे सांगण्याची गरज नाही. एकुणात समाजाला त्याच्या आर्थिक, मानसिक उन्नतीसाठी स्थितिशील नव्हे तर क्रियाशील बनवणे हे आधुनिक समाजाचे लक्षण असते. आधुनिक संतांकडून तशा कामाची अपेक्षा आहे. आखाडा परिषद वा भोंदूबाबा हे काही समाजाच्या आध्यात्मिक प्रगतीचे मार्गदर्शक नाही. समाजाने म्हणून अशा वावदूक, दांभिक मंडळींपासून दूर राहावे. त्यातच हित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AKO-international-yoga-day-celebrate-at-akola-in-rain-5029479-NOR.html", "date_download": "2021-06-13T05:50:25Z", "digest": "sha1:FKACPE37RHB5X42EILZCLL537HHCOT4Y", "length": 8677, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "International Yoga Day Celebrate At Akola in Rain | रिमझिम धारांत साधला ‘योग’ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरिमझिम धारांत साधला ‘योग’\nअकोला- पहाटेचे कोवळे, आल्हाददायी वातावरण, पावसाची रिपरिप अन् आसमंतात गुंजणारा ओमकारचा नाद, असा योग आज २१ जूनला डॉ. प��जाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील पदवीदान सभागृहात घडून आला. जागतिक योग दिनानिमित्त आयोजित मुख्य सोहळ्यात हजार ४८७ अकोलेकरांनी योगाभ्यास करीत आरोग्य जागर केला.\nपावसाचे दिवस पाहता अकोल्यातील सर्वात मोठे सभागृह म्हणून कृषी विद्यापीठातील पदवीदान समारंभ सभागृहाची निवड करण्यात आली होती. सुरुवातीला खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, डॉ. प्रदीप इंगोले, कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. व्ही. एम. फाले, उपजिल्हाधिकारी प्रमोद दुबे, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, शरद कोकाटे, दयाराम मेतकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, डॉ. ज्ञानेश भारती, शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने, प्रकाश अंधारे, दीपक मायी, नेहरू युवा केंद्राचे हरिहर जिराफे, अजिंक्यचे धनंजय भगत आदी व्यासपीठावर होते.\nपतंजलीचे मुख्य प्रशिक्षक सुहास काटे भारती शेंडे यांनी कार्यक्रमाचे संचालन करीत उपस्थितांकडून योगाभ्यास करवून घेतला. त्यांना योगशिक्षक माधव मुन्शी, दीपक जसवानी यांचे सहकार्य लाभले.‘इतनी शक्ती हमे देना दाता’ या प्रार्थनेने सांगता करण्यात आली.\nसांगतेनंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले, तर खासदार संजय धोत्रे यांनी आपल्या भाषणातून सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी श्याम देशपांडे यांनी केले. खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने साेहळ्याला प्रारंभ करण्यात आला.\n- भारतीयांची हजार वर्षे जुनी परंपरा एका द्रष्ट्या राजकारण्याने जगासमोर मांडून १९० देशांची मान्यता मिळवली अन् आज एकाच वेळी जगभरात योगाभ्यास झाला हा अद््भुत योगच म्हणावा लागेल. यापूर्वी भारताने ‘हँडवॉश’ म्हणजे जेवणापूर्वी हात धुण्याची आरोग्यदायी शिकवण जगाला दिली आहे. तसेच मदन कटारिया यांनी ‘हास्ययोग’ जगाला शिकवला आहे. योग दिनाच्या निमित्ताने भर पावसात हजारो अकोलेकर एकत्र आले अन् त्यांनी योग साधला. डॉक्टर या नात्याने मी सांगेन की, औषधांबरोबर प्रत्येकाने सहजपणे प्राणाया�� ध्यान केल्यास जीवन निरामय, निरोगी करण्यास निश्चित मदत होईल.''\nसर्वप्रथम प्रणव गान तीनदा ओम््चे उच्चारण करण्यात आले. त्यानंतर ‘ओम् संगच्छध्वं संवदध्वं, सं वो मनांसि जानताम् देवा भागं यथा पूर्वे, सज्जानाना उपासते’ ही प्रार्थना झाली. त्यानंतर उपस्थितांनी शिथिलीकरणाचा अभ्यास, ग्रीवा चालन, कटीचालन, गुडघा संचालन झाले. त्यानंतर उभ्याने करण्यात येणारी पाच आसने ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन करण्यात आले.\nपाठीवर झोपून सेतुबंधासन, पवनमुक्तासन, शवासन ही आसने केली. त्यानंतर कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी हे प्राणायाम झाले. मिनिट ध्यान करण्यात आले. त्यानंतर संकल्प पाठ घेण्यात आला. ‘ओम सर्वे भवन्तु सुखिन:’ हा शांतीपाठ अन् इतनी शक्ती हमे देना दाता या प्रार्थनेने सांगता झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-priyanka-gandhi-rare-photo-5221648-PHO.html", "date_download": "2021-06-13T05:35:43Z", "digest": "sha1:GXIH6N33HJQFPX7O6KWFUG4FEDXLJJFX", "length": 4336, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "priyanka gandhi rare photo. | बालपणी अशा दिसायच्‍या प्रियंका, या कारणांमुळे होते आजी इंदिरासोबत तुलना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबालपणी अशा दिसायच्‍या प्रियंका, या कारणांमुळे होते आजी इंदिरासोबत तुलना\nइंदिरा गांधींसोबत प्रियंका आणि राहुल.\nनवी दिल्‍ली - प्रियंका गांधी यांचा जन्‍म 12 जानेवारी 1972 ला दिल्‍लीमध्‍ये झाला होता. त्‍यांच्‍या जन्‍मदिवसानिमित्‍त या संग्रहात पाहा त्‍यांची काही दुर्मिळ फोटो. प्रियंका यांनी सायकॉलॉजीमध्‍ये पदवी मिळवली. मुरादाबादचे बिझनेसमन रॉबर्ट वढेरा यांच्‍यासोबत त्‍यांचे लग्‍न झाले.\nया कारणांमुळे होते इंदिरा गांधींसोबत प्रियंकांची तुलना....\nप्रियंका गांधी आणि आजी इंदिरा यांच्‍यात अत्‍यंत जवळीक राहीली आहे. इंदिरा गांधीच्‍या व्‍यक्‍तिमत्‍वाचा प्रभाव प्रियंकावर दिसतो. प्रियंका यांची ड्रेसिंग स्टाइल, चालण्‍या- बोलण्‍यासह लोकांमध्‍ये वावरण्‍याची पद्धत ही इंदिरा गांधींसारखीच आहे. प्रियंका लहानपणी आजी आणि भाऊ राहुलसोबत खेळत होत्‍या. वडिल राजीव गांधींच्‍याही त्‍या अत्‍यंत जवळ होत्‍या.\nगांधी घराण्‍याला मोठी राजकीय पार्श्‍वभूमी लाभली आहे. मात्र प्रियंका गांधी या राजकारणात सक्रीय नाहीत. एका मुलाखतीत ��्‍यांनी माहिती दिली होती की, '1999 मध्‍येच मी निर्णय घेतला की, मला राजकारणात शिरायचे नाही.' मात्र, आई आणि भाऊ यांच्‍या निवडणूक प्रचारात त्‍या दिसतात.\nपुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, प्रियंका गांधी यांचे काही खास फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7_(%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2021-06-13T06:18:20Z", "digest": "sha1:TJHLYHCK7UKANLGNBXTRHU6ASTGB43EI", "length": 4604, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्रोध (हिंदी चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nक्रोध हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९९० मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nइ.स. १९९० मधील चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी १८:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2021-06-13T05:38:56Z", "digest": "sha1:IIOE43TCAMADRW7XMIIR57DBLCZSIQC2", "length": 14493, "nlines": 133, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकार राज्यपालांना भेटणार | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी पत्रकार राज्यपालांना भेटणार\nराज्यातील पत्रकार लवकरच राज्यपाल,\nमराठी पत्रकार परिषदेच्या श्रध्दांजली सभेत निर्णय\nसर्व पत्रकार संघटनांची मुंबईत लवकरच बैठक :एस.एम.देशमुख\nमुंबई :कोरोनानं राज्यातील १३५ पत्रकारांचं निधन झाल्यानंतरही राज्य सरकार पत्रकारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याने आपले गाऱ्हाणे घेऊन राज्यातील पत्रकार लवकरच राज्यपाल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेणार आहेत.. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी आज ही घोषणा केली..\nमराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिवंगत पत्रकारांना श्रध्दांजली वाहण्यासाठी ऑनलाईन श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.. या सभेचा समारोप करताना देशमुख यांनी ही माहिती दिली.. सर्व संघटनांनी एकत्र येऊन सरकारवरचा दबाव वाढविला पाहिजे असा आग्रह सर्वच वक्त्यांनी धरल्यानंतर राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांची संयुक्त बैठक लवकरच मुंबईत बोलावण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आल्याचे एस.एम.देशमुख यांनी जाहीर केले.. सरकार विरोधात न्यायालयात जावे अशा सूचना सातत्यानं केल्या जात आहेत त्याबाबतही वकिलांशी तसेच काही ज्येष्ठ पत्रकारांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे देशमुख यांनी स्पष्ट केले..\nराज्यातील पत्रकारांचे सातत्यानं बळी जात असताना देखील सरकार पत्रकारांच्या किरकोळ मागण्या देखील मंजूर करीत नाही याबद्दल सर्वच उपस्थित पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त करीत सरकारच्या विरोधाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा आग्रह धरला..\nटीव्हीजेए चे अध्यक्ष विनोद जगदाळे म्हणाले, फडणवीस सरकारने पत्रकार पेन्शन, पत्रकार संरक्षण कायद्यासारखे काही महत्वाचे निर्णय घेतले मात्र विद्यमान सरकारने आपल्या कार्यकाळात पत्रकारांचा एकही प्रश्न सोडविला नाही हे संतापजनक आहे.. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर म्हणाले, पत्रकारांच्या प्रश्नांवर आड येणारे एक झारीतील शुक़चार्य नाही सारी झारीच शुक्रचार्यांनी भरली आहे.. पत्रकारांनी निधी उभारून गरजू पत्रकारांना मदत करावी अशी सूचना त्यांनी केली.. बीयुजे चे सरचिटणीस इंदरकुमार जैन यांनी बीयुजेच्यावतीने गरजू पत्रकारांना उपचारासाठी तर दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना मदत दिली जात असल्याचे सांगितले..\nपत्रकार अत्यावश्यक सेवेत नाहीत आणि जीवनावश्यक सेवेतही नाहीत.. पत्रकारांना जाणीवपूर्वक टाळलं जात आहे, पत्रकारांच्या प्रश्नांबाबत सरकार उदासिन आणि दिशाहीन असल्याचा आरोप नवशक्तीचे संपादक नरेंद्र कोठेकर यांनी केला.\nनवराष्ट्रचे संपादक राजा आदाटे यांनी पत्रकार संघटनांचा एक फ्रन्ट बनवून सरकारवर दबाव आणावा अशी सूचना केली.. पत्रकारांनी एकत्र आलं पाहिजे अशी सूचना करीत जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे यांनी बारा मंत्र्यांनी पत्रं लिहिल्यानंतर देखील सरकार जर निर्णय घेत नसेल तर सरकार बहुमताची कदर करीत नाही असे म्हणावे लागेल असा हल्ला केला.. लोकशाही बहुमताचा आदर करणारी हवी अवहेलना करणारी नको असे मत त्यांनी व्यक्त केले . माध्यम तज्ज्ञ समीरण वाळवेकर यांनी, पत्रकार संघटनांनी आपापसातील हेवेदावे विसरून एकत्र यावे आणि सरकारवर अवलंबून न राहता स्वतःचे लसीकरण करून घ्यावे अशी सूचना केली.. आजतकचे संपादक साहिल जोशी यांनी पत्रकारांनी एकत्र आले पाहिजे यावर भर दिला.. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी सरकार पत्रकारांच्या\nप्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल संताप व्यक्त केला तर परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक यांनीही सर्व संघटनांनी एकत्र येत आक्रमक भूमिका घेण्याची गरज विषद केली..\nपत्रकार परिषदेचे सरचिटणीस संजीव जोशी यांनी प्रास्ताविक केले तर परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी सूत्रसंचालन केले.. जान्हवी पाटील यांनी आभार मानले.. बैठकीस परिषदेचे पदाधिकारी, उपाध्यक्ष, विभागीय सचिव, जिल्हाध्यक्ष, परिषद प़तिनिधी असे ९० पत्रकार उपस्थित होते.. तब्बल दोन तास चाललेली ही सभा नियोजनानुसार ठीक सहा वाजता सुरू झाली.. ६ वाजून पाच मिनिटांनी सभेत उपस्थित असणारांनी तसेच राज्यातील पत्रकारांनी दोन मिनिटे उभे राहून दिवंगत पत्रकारांना तसेच ज्यांचे कुटुंबिय गेले आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली..सभेचे थेट प्रक्षेपण फेसबुकवर केले गेलयाने हजारो पत्रकारांनी सभा पाहिली आणि आपली मतंही व्यक्त केली..\nPrevious articleआज श्रध्दांजली सभा\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/mumbai-break-record-of-highest-rain-in-month-of-may-64877", "date_download": "2021-06-13T05:54:33Z", "digest": "sha1:3SS6DHNXSLCPOWS22I3DOVUUASWZ27FR", "length": 11782, "nlines": 146, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Mumbai break record of highest rain in month of may | cyclone tauktae : मुंबईत मे महिन्यात पावसाचा सर्वाधिक विक्रम", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\ncyclone tauktae : मुंबईत मे महिन्यात पावसाचा सर्वाधिक विक्रम\ncyclone tauktae : मुंबईत मे महिन्यात पावसाचा सर्वाधिक विक्रम\nमुंबईत सोमवारी मुसळधार पावसानं हजेरी लावली. दरम्यान, मुंबईसाठी मे महिन्यातील हा विक्रमी पावसाचा दिवस ठरला.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nतौक्ते चक्रीवादळाने सोमवारी मुंबईला चांगलंच झोडपून काढलं. या चक्रीवादळाचा मुंबईला धोका नसला तरी मुंबईत सोमवारी मुसळधार पावसानं हजेरी लावली. दरम्यान, मुंबईसाठी मे महिन्यातील हा विक्रमी पावसाचा दिवस ठरला. मुंबईत सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी १९४ मिमी पाऊस झाला तर सरासरी १०८ किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने केली.\nया चक्रीवादळाचा परिणाम रविवारी संध्याकाळपासूनच मुंबईवर दिसू लागला होता. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी रविवार रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली. मात्र, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मे महिन्यातील सर्वाधिक पावसाचा विक्रम सोमवारी झाला. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी १९४ मिलिमिटर पावसाची नोंद हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्रानं केली. त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत अनेक भागांत पाऊस कोसळत होता.\nयापूर्वी आतापर्यंतच्या मे महिन्यातील पावसाची सर्वाधिक नोंद ही १९ मे २००० रोजी करण्यात आली होती. त्या दिवशी सरासरी १९०.८ मिमी पाऊस झाला होता. मात्र हा विक्रम तौक्तेच्या परिणामांमुळे मोडीत निघाला. कुलाबा केंद्राने सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी १८९.२ मिमी पाऊस नोंदवला. मध्य आणि दक्षिण मुंबईतील अनेक भागांत २०० मिमीपेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली.\nमुंबईत सरासरी १०८ किमी ताशी या वेगाने वारे वाहात होते. कुलाबा येथील अफगाण चर्च परिसरात दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास वाऱ्याचा वेग १११ किमी ताशी असा नोंदवला गेल��. त्यानंतरही वादळाची तीव्रता वाढतच गेली आणि दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कुलाबा येथे ताशी ११४ किमी वेगाची नोंद झाली. गेल्यावर्षी निसर्ग वादळ अलिबागमध्ये धडकलेले असताना तेथील वाऱ्यांचा वेग हा सरासरी १२० किमी ताशी नोंदला गेला होता.\nमुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, काही ठिकाणी भिंती कोसळल्या, तर अनेक ठिकाणी छताचे पत्रे उडाले. काही ठिकाणी वीजप्रवाहही खंडीत झाला होता. उपनगरीय रेल्वे वाहतूक, विमान वाहतुकीवरही वादळाचा परिणाम झाला. रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर फांद्या पडल्यामुळे काही मार्गावरील वाहतूक बंद झाली. रस्त्यांवरही अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले होते.\nसध्या मुंबईत जमावबंदी आहे. बहुतांशी कार्यालयांतील कर्मचारी घरातून काम करत आहेत. त्यामुळे मुळातच वर्दळ कमी झाली आहे. रस्त्यांवर तुरळक गाडय़ा सोमवारी होत्या. रेल्वेसाठीही गर्दी कमी होती. वर्दळ घटल्यामुळे वादळाचा तडाखा मोठा असला तरी फार हानी झाली नाही. वादळातील पडझडीच्या घटनांमध्ये सहा नागरिक किरकोळ जखमी झाले. त्याचप्रमाणे एक नौका बुडली मात्र त्यावरील एकूण चार खलाशांचा जीव वाचवण्यात आला तर एक खलाशाचा शोध सोमवारी उशीरापर्यंत लागू शकला नाही.\nCyclone Tauktae : मुंबई, ठाण्यात पुन्हा हायअलर्ट, IMDचा अतिमुसळधार पावासाचा इशारा\nCyclone Tauktae: महाराष्ट्राला ‘तौंते’चा फटका; पंतप्रधानांचा उद्धव ठाकरेंना फोन\nमुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ\nएलपीजी कनेक्शनशी आधार 'असं' करा ऑनलाइन लिंक\nमुंबई व उपनगरमध्ये पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाची शक्यता\nमुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भाग पाण्याखाली\nदिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज\nलसीसाठी नोंदणी करताना घ्या ‘ही’ खबरदारी, नाहीतर CoWin ब्लॉक करेल\nकोरोना औषधांचा काळाबाजार करणाऱ्या १३३ जणांविरोधात कठोर कारवाई\nमलेरिया, डेंग्यूला रोखण्यासाठी पालिका लागली कामाला\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/china-goods-are-important-part-of-indians-life-global-times/", "date_download": "2021-06-13T04:44:53Z", "digest": "sha1:Y7RTTTGETLHZAB3IWEAKLY2JTQ3AVXV5", "length": 12838, "nlines": 126, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "बहिष्कार तर दूरच पण तुम्हाला चिनी वस्तूंशिवाय पर्यायच नाही, चीनने भारताला ललकारलं", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nबहिष्कार तर दूरच पण तुम्हाला चिनी वस्तूंशिवाय पर्यायच नाही, चीनने भारताला ललकारलं\nबहिष्कार तर दूरच पण तुम्हाला चिनी वस्तूंशिवाय पर्यायच नाही, चीनने भारताला ललकारलं\nनवी दिल्ली | चिनी वस्तूच्या वापरावर बंदी घालणे गरजेचे आहे व सरकारला आता त्यावर निर्णय घ्यावाच लागेल, अशी मागणी आता व्हायला लागलेली असताना अशातच चीनने भारताला ललकारलं आहे. याच पार्श्वभूमीवर बहिष्कार तर दूरच पण तुम्हाला चिनी वस्तूंशिवाय पर्यायच नाही, असं म्हणत चीनने भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.\nचीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं याधीही भारतावर अनेकदा निशाणा साधला आहे. आज पुन्हा एकदा एका लेखाच्या माध्यमातून त्यांनी भारताला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. काही भारतीयांमुळे देशात चीन विरोधी भावना निर्माण होत असल्याचा आरोप ग्लोबल टाईम्समध्ये छापण्यात आलेल्या एका लेखातून करण्यात आला आहे.\nसामान्य भारतीयांना चीनविरोधात भडकवण्याची आणि चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न जाणूबूजून केला जात आहे. चीनची उत्पादनं सामान्य भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहेत आणि ते हटवणं कठिण आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन पूर्णपणे अपयशी ठरेल, असं चीनने म्हटलं आहे.\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल…\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’;…\nसीमेवर भारत आणि चीनदरम्या असलेला तणाव हा गंभीर नाही आणि दोन्ही देश यावर चर्चा करत आहेत. परंतु काही भारतीय माध्यमं आणि काही भारतीय चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं शांघाय इन्सिट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे झाओ जेनचेंग यांनी या लेखात म्हटलं आहे.\nदुसरीकडे एका बाजूला ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’चे ढोल पिटायचे व दुसर्‍या बाजूला चीनची बाजारपेठ खुली ठेवायची. यातून चीनला आर्थिक बळ मिळते. कोरोनामुळे हिंदुस्थानची अर्थव्यवस्था संपली आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली आहे.\nकेंद्र सरकारच्या या धोरणामुळेच बेरोजगारी वाढली आहे आण�� हिंदुस्थान-चिनी मालाची बाजारपेठ खुली करून चीनच्या राक्षशी महत्त्वाकांक्षेला आणि साम्राज्यवादालाच ताकद देत आहे. चिनी वस्तूच्या वापरावर बंदी घालणे गरजेचे आहे व सरकारला आता त्यावर निर्णय घ्यावाच लागेल, असं अग्रलेखाच्या सरतेशेवटी राऊत म्हणाले.\nभारतातील ‘हे’ शहर बनतंय नवं वुहान; मृत्यूदराची आकडेवारी धडकी भरवणारी\nमहाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच, आता चीनलाही टाकलं मागं\n“आत्मनिर्भर भारतचे ढोल पिटायचे अन् दुसरीकडे चीनची बाजारपेठ खुली ठेवायची, त्यानेच अर्थव्यवस्था संपली”\n“सैनिकांच्या हाती थाळ्या, चमचे, मेणबत्त्या नसून बंदुकाच आहेत हे चीनला दाखवून द्यायची हीच ती वेळ”\nनिसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबांना मोफत केरोसीनचे होणार वाटप\n“आत्मनिर्भर भारतचे ढोल पिटायचे अन् दुसरीकडे चीनची बाजारपेठ खुली ठेवायची, त्यानेच अर्थव्यवस्था संपली”\nदहावी बारावीच्या निकालासंदर्भात राज्य मंडळाच्या अध्यक्षांचा मोठा खुलासा, पाहा कधी लागणार निकाल…\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय…\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज…\n‘पाच, सहा बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो, माझ्यावरील निर्बंध हटवण्यास सांगा…\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय राऊतांचा खुलासा\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका, कारण…”\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू\n‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांचा इशारा\nविदर्भातील ‘या’ जिल्ह्याने करुन दाखवलं, काहीच दिवसांत संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त\n“2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू”\nकोपर्डी पीडितेला स्पेशल बेंच तयार करुन 6 महिन्यात न्याय द्या- खासदार संभाजीराजे\n‘पाच, सहा बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो, माझ्यावरील निर्बंध हटवण्यास सांगा मग मी.. ‘; करूणा मुंडेंचा गौप्यस्फोट\nप्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर भुवन बामच्या आई-वडिलांचं कोरोनाने निधन\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म��हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://maidcmumbai.com/(S(kkimvzx3fw5qiw2pms2rt20t))/Home.aspx", "date_download": "2021-06-13T04:21:09Z", "digest": "sha1:DNQZTRT4QUZSVQHR2OXVDJVPIRYC45GJ", "length": 15849, "nlines": 117, "source_domain": "maidcmumbai.com", "title": "सुस्वागतम्: म. कृ. उ. वि. म. संकेतस्थळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादीत, कृषी विभाग\nमातीतून मनांतर्गताची चळवळ . . .\nसी. आय. एन.: यू05000एमएच1965एसजीसी013380\nस्थापना: १५-डिसेंबर-१९६५ महाराष्ट्र शासन, भारत\nकेन्द्रीय खाद्य प्रक्रिया योजना\nराज्य खाद्य प्रक्रिया योजना\nमहाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाबद्दल\nकृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री\nमहाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादीत (म. कृ. उ. वि. म.) ची स्थापना सन १९६५ साली कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणास यांत्रीक प्रक्रियेतून चालना देण्यासाठी झाली. ह्या संघटनेची स्थापना, कंपनी अधिनियम १९५६ खाली नोंदवून, करण्यात आली. आपल्या स्थापनेपासूनच, ती शेतकरी बांधवांना, शेतीमध्ये उच्च उत्पादकता प्राप्त करण्यासाठी, सक्षम बनवीत आहे. कंपनीचे उद्दीष्ट आहे की, महाराष्ट्रातील शेतक-यांना उच्च प्रतीची खते, किटकनाशके, कृषी अभियांत्रिकी अवजारे आणि पशुखाद्य, आवश्यक प्रमाणात, वेळेवर, आणि किफायतशीर दरात उपलब्ध करून देणे. कंपनी विवीध प्रमाणात दाणेयुक्त मिश्रीत खत (एनपीके) तयार करण्यामध्ये गुंतलेली आहे. खत कारखाने पाचोरा (जळगाव), जालना, नांदेड, वर्धा, कोल्हापूर आणि रसायनी (रायगड) येथे स्थित आहेत. ही आपल्या सहाय्यक कंपनीमार्फत [महाराष्ट्र किटकनाशके मर्यादीत (M. I. L.)], किटकनाशकांची रचना करते. या सहाय्यक कंपनीचे कारखाने अकोला आणि लोटे परशुराम (जिल्हा रत्नागिरी ) येथे आहेत. आपली खते आणि किटकनाशके 'कृषी उद्योग' (K. U.) या ब्रँडच्या अंतर्गत विकण्याव्यतिरिक्त कंपनी आपल्या १५०० वितरक‌ांचा उपयोग इतर नामवंत कंपन्यांची पुरक उत्पादने विकण्यासाठी देखील करते. कृषी अभियांत्रिकी कार्यशाळा चिंचवड (पुणे) येथे आहे. येथे कृषीव्हेटर (ट्रॅक्टरने चालविल्या जाणारे अवजार) तयार केल्या जाते. कंपनीकडे पशुखाद्य तयार करणारा कारखाना चिंचवड (पुणे) येथे आहे. हे विविध संयोगांचे पौष्टिक पशुखाद्य तयार करून विकतात आणि यांच्यात विशिष्ट गरजेनुसार खाद्यांमध्ये बदल करण्याची क्षमता देखील आहे. कंपनीकडे नागपूर येथे ए��� कारखाना आहे ज्यात विविध फळांचा रस, स्क्वेश, सिरप, जाम, केचप, इत्यादी तयार केल्या जातात व नोगा या अत्यंत लोकप्रिय ब्रँडखाली विकल्या जातात. नोगा हा 'नागपूर ऑरेंज ग्रोअर्स असोसिएशन' यापासून तयार झालेला शब्द आहे. 'नागपूर ऑरेंज ग्रोअर्स असोसिएशन' हे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या ताब्यात १९७२ मध्ये दिले. कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर १२ प्रादेशीक कार्यालये रत्नागिरी, कोल्हापूर, नाशीक, जळगाव, पुणे, औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर येथे स्थित आहेत. ठाणे व मुम्बई जिल्ह्यासाठी ठाणे सहाय्यक प्रादेशीक कार्यालय मुख्य कार्यालयात स्थित आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, भारत सरकार यांच्याद्वारे ही राज्य नोडल एजन्सी म्हणून देखील नियुक्त केली गेली आहे. ही राज्य नोडल एजन्सीच्या भुमिकेत, विवीध योजनांतर्गत उद्योजकांच्या प्रस्तावांची छाननी करून भारत सरकारला योग्य ते प्रस्ताव पाठवते. ही उद्योजकांना देखील प्रकल्प तयार करण्यास व क्षेत्र निवडण्यास मदत करते. तसेच नागपूर जवळ बुटीबोरी येथे फूड पार्क देखील विकसीत केले आहे. याव्दारे लहान ते मध्यम फूड प्रोसेसिंग युनिट्ससाठी सामान्य पायाभूत सुविधांची उपलब्धता करून दिल्या जाते. कंपनी मुंबईत फुलांचे लिलाव केंद्र स्थापन करण्याच्या प्रक्रियेत व्यस्त आहे.\nश्री. डॉ. अशोक करंजकर\nनिविदा बातम्या व घडामोडी\n1 Corrigendum08032021 .pdf महामंडळाच्या टॅली प्रणाली करीता गुगल क्लाउड सेवा खरेदी करण्यासाठी आलेल्या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ देणेबाबत शुद्धीपत्रक. होय Select\n1 Taluka Vitrak. .pdf महाराष्ट्र राज्यात तालुकास्तरावर कृषी अवजारे विक्री करण्याकरिता विक्रेत्याची नियुक्ती होय Select\n6 Tendernotice_1 .pdf महामंडळाच्या (MAIDC) टॅली प्रणाली करिता गुगल क्लाऊड सेवा खरेदी करण्यासाठी ई-निविदा. होय Select\n२४ x ७ निःशुल्क दूर ध्वनी क्र. १८००-३०७०-२२३२. भ्रमण ध्वनी क्र. ९१-७८७८० ०७९७२ आणि ९१-७८७८० ०७९७३\nभारतीय कृषी संशोधन परिषद\nशासनाच्या सर्व विभागांशी संबंधित माहिती / सेवा / योजना इ. साठी *मुख्यमंत्री हेल्पलाईन* (टोल फ्री- १८०० १२० ८०४०) येथे २४*७ संपर्क साधावा.\nनोंदणीकृत कार्यालय कृषी उद्योग भवन, दिनकरराव देसाई मार्ग, आरे दुग्ध वसाहत, गोरेगाव (पूर्व), मुम्बई - ४०००६�� दूरध्वनी: ९१-२२-२४३००८२३ ईमेल: headoffice@maidcmumbai.com\nकॉपीराइट © महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादीत, २०१७ सर्व हक्क स्वाधीन\nसंकेतस्थळाचे अंतिम अद्यतन: २०-फेब्रुवारी-२०२०\nवस्तू व सेवा कर संपर्क साधा अस्वीकरण अटी व शर्ती मदत\nया संकेतस्थळाचा 'विझोडिसी संगणकप्रणाली' यांनी विश्लेषण व रचना करून विकास केला. पत्ता: एकक ६२८ व ६२९, मास्टर माइंड ४, रॉयल पाम्स, गोरेगाव (पूर्व), मुम्बई - ४०००६५ भ्रमणध्वनी ९५९४२९८५५८; ईमेल: sales@wizodyssey.com", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/mumbai-job-notification-2020.html", "date_download": "2021-06-13T05:22:12Z", "digest": "sha1:BAWDANBPVB4VVKMCX5Q6WSS3VRAH5LFQ", "length": 5985, "nlines": 62, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २३९ जागा | Gosip4U Digital Wing Of India बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २३९ जागा - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome नोकरी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २३९ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २३९ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २३९ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 239 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.\nविविध पदांच्या एकुण २३९ जागामुख्य जनगणना समन्यवय अधिकारी, सहाय्यक जनगणना समन्यवय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, मुख्य लिपिकआणि पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा.\nशैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी दिनांक ३१ जानेवारी २०२० आणि उर्वरित इतर पदांकरिता २७ जानेवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशे बेताने अर्ज पाठवावेत.\nअर्ज स्वीकारण्याचे ठिकाण – पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदाकरिता ‘के. बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय बांद्रा (प.) सातवा मजला, डॉ. आर. के. पाटकर मार्ग मुंबई, पिनकोड- 400050 येथे आणि उर्वरित पदांकरिता ‘कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, सार्वजनिक आरोग्य खाते एफ/दक्षीण विभाग कार्यालय, तिसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परळ मुंबई, पिनकोड-400012 येथे स्वीकारले जा���ील.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/category/festival/", "date_download": "2021-06-13T05:31:46Z", "digest": "sha1:JZBFOBMSDEN4Y7IVT7EYGDRORSOAJNPW", "length": 8332, "nlines": 108, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Festival Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nअक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने झाले स्वस्त\nअक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला महत्व असते. जर तुम्हीअक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दागिना खरेदी कऱण्याचा विचार…\nअक्षय्य तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात हापूस आंब्याची आरास\nपुणे: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातील दगडुशेठ हलवाई गणपतीला हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे.दरवर्षी ही…\nमुंब्र्यात ईदनिमित्त प्रचंड गर्दी\nमुंब्रा: मुंब्र्यात ईद या सणापूर्वी रात्रीच्या वेळी दुकाने आणि बाजारपेठा सुरू असल्याचं चित्र या ठिकाणी…\nरमजानच्या खरेदीसाठी टाळेबंदीचे निर्बंध शिथिल\nउस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यात रमजानच्या खरेदीसाठी टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. १२…\nइस्रायलमध्ये बॉनफायर उत्सवादरम्यान घडली दुर्घटना\nइस्राईलच्या उत्तरेकडील यहुदी तीर्थक्षेत्रात झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जण ठार झाले. असल्याची घटना घडली आहे. ‘एमडीए…\nदीपक सुतार-महामुनी यांनी साकारली भव्य राम मंदिराची प्रतिकृती\nअयोध्येत राम मंदिर न्यासाच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या नियोजित भव्य राम मंदिराबाबत देशवासियांमध्ये औत्सुक्य आहे. जगातील…\nरामनवमीला ९ वर्षांनंतर पाच ग्रहांचा दुर्मिळ योगायोग\nचैत्र नवरात्री २०२१ चा सण देशभरात साजरा होत आहे. आज चैत्र नवरात्रीचा नववा दिवस आहे.तसेच,…\nमुंबई इंडियन्सकडून गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा\nयंदाच्या गुढीपाडव्याला सुद्धा कोरोनाचा कहर हा वाढतच आहे. तरीसुद्धा सडलीकडे हा उत्सव साजरा करण्यात येत…\nगुढीपाडव्याला मंदिराबाहेरूनच दगडूशेठ गणपतीचे दर्शन\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट गुढीपाडव्याला आकर्षक सजावट करते.यंदा कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मंदिर बंद असल्याने नववर्षाच्या…\nबारामतीत राजगड किल्याची हुबेहूब प्रतिकृती\nकिल्ला तयार करणे ही दिवाळीच्या अनेक परंपरांपैकी एक परंपरा आहे\nदिवाळीत फटाक्यांवर निर्बंध घालण्याची मागणी-राजेश टोपे\nमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदा दिवाळीत फटाक्यांवर निर्बंध घालण्याची मागणी…\nकोरोनाचा विळखा पाहता लंकापती रावणाचे दहन कार्यक्रम देशभर रद्द…\nदसरा म्हणजे असत्यावर सत्याचा विजय…\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/07/99-doctors-death.html", "date_download": "2021-06-13T04:57:14Z", "digest": "sha1:JAJLEW7BYC5FTNARZ3JUVK6V6LCU6TNX", "length": 11058, "nlines": 75, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "देशभरात ९९ डॉक्टरांचा मृत्यू, १३०० बाधित - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome HEALTH MUMBAI देशभरात ९९ डॉक्टरांचा मृत्यू, १३०० बाधित\nदेशभरात ९९ डॉक्टरांचा मृत्यू, १३०० बाधित\nमुंबई - डॉक्टर, परिचारिका तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही करोना संसर्गाची लागण झाली आहे. यात डॉक्टरांनाही प्राण गमवाले लागले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) यासंदर्भात केलेल्या अभ्यासामध्ये देशातील ९९ डॉक्टरांना करोना संसर्गामुळे प्राण गमावले आहेत, तर १३०२ डॉक्टरांना करोनाचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे. यानंतर 'करोनाच्या संसर्गामध्ये रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी लढणाऱ्या डॉक्टरांच्या समस्यांकडेही गांभीर्याने पाहा,' असे 'आयएमए'ने सरकारला सूचित केले आहे.\nरुग्णांना करोनापासून वाचवायचे असेल, तर डॉक्टरांच्याही आरोग्याचा विचार करायला हवा, याकडेही आयएमएने लक्ष वेधले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रमुख डॉ. शिवकुमार उत्तुरे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी संघटनेच्या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी शाखा आहेत, तेथील सदस्यांच्या मदतीने हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मात्र, अजूनही काही ठिकाणी नोंद झाली नसल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.\nमृत्यू झालेल्या डॉक्टरांमध्ये ३५ वर्षांखालील सात डॉक्टरांचा समावेश आहे; तर ३५ ते ५० या वयोगटामध्ये १९, पन्नास वर्षांवरील ७३ अशा एकूण ९९ डॉक्टरांचा मृत्यू करोना संसर्गामुळे झाला आहे. सर्वेक्षणातील ९२ टक्के म्हणे १,३०२ डॉक्टरांना करोनाची लागण झाली आहे. 'आयएमए'च्या राष्ट्रीय कोविड रजिस्ट्रीमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची संख्या ५८६ इतकी असून, निवासी डॉक्टरांची संख्या ५६६ आहे, तर १५० हाऊस सर्जन्सनाही कोविडची लागण झाली आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या डॉक्टरांचे प्रमाण १३०२ इतके या अभ्यासात आढळून आले आहे.\nड्युट्यांचे तंत्र सांभाळावे -\nकरोनाच्या संसर्गामुळे डॉक्टरांचा मृत्यू होण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे मत संघटनेने व्यक्त केले आहे. रुग्णालयामध्ये संसर्ग नियंत्रणात ठेवला जातो का, यासंदर्भातही गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. तरुण आणि पन्नाशीच्या पुढे असलेल्या दोन्ही गटातील डॉक्टरांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे रुग्णालयांनी संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासह सुरक्षित वावराचे निकष पाळणे, कामासाठी ड्युटीच्या वेळा निश्चित करणे, रोटेशन पद्धतीने ड्युटी लावण्याचे तंत्र सांभाळायला हवे याकडेही लक्ष वेधले आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालय���, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C_(%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A6_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2021-06-13T06:21:58Z", "digest": "sha1:HSAFV22LB2OUPEGJEZKCUCS6P6AEPSS2", "length": 4702, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्यार का कर्ज (१९९० हिंदी चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "प्यार का कर्ज (१९९० हिंदी चित्रपट)\nप्यार का कर्ज़ हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९९० मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nइ.स. १९९० मधील चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी १९:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/dabolim-airport/", "date_download": "2021-06-13T05:21:09Z", "digest": "sha1:ZM4X5TKUW2LEBJZA6YY7SHOKM3BXMCJT", "length": 8279, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Dabolim Airport Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन…\nइंडिगो विमानाची गोव्यात इमर्जन्सी लँडिंग, मंत्री, अधिकार्‍यांसह 180 प्रवासी बचावले\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी रात्री उशीरा इंडिगो कंपनीच्या विमानाचे गोव्यात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हे विमान दिल्लीला जाताना तांत्रिक बिघाड झाला. या विमानात एक मंत्री, अधिकारी आणि 180 प्रवासी होते.…\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली…\nअभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात \nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\nNCB समोर रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा; म्हणाली –…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nkondhwa | कोंढव्यात तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू\nCorona Vaccine | कोरोना व्हॅक्सीन घेण्यात महिला मागे, 1000…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात 459…\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची…\nPune News | मुलगा होत नसल्याने आत्महत्येस केलं प्रवृत्त, माहेरच्यांनी…\nसंजय राऊतांचा भाजपवर निशाणा; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांना…\n होय, पुणे महापालिकेनं ठेकेदाराला कामापुर्वीच दिला 90…\nPune News | हटकल्याच्या रागातून तरूणाने पार्किंगमधील 3 वाहने जाळली, कसबा पेठेतील घटना\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात 459 रुग्ण ‘कोरोना’मुक्त\nCoronavirus | …म्हणून कोल्हापूर, सांगली, साताऱ्याची चिंता कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%8A-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-13T05:33:01Z", "digest": "sha1:WEWSYYAFC7JLAA2DSBVH2YJ6QQDMWDLZ", "length": 32495, "nlines": 167, "source_domain": "www.batmidar.in", "title": "आता फाशी लाऊन घेऊ काय ? | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nआता फाशी लाऊन घेऊ काय \nजिथे जावे तिथे असुरक्षिततेचा सततचा पाठलाग. आपल्या मागचा उभा असलेला संरक्षणा ऐवजी आपलाच बळी तर देणार नाही नं याची भिती. दंडुके चालवले जात असताना हमखास लक्ष्य होण्याची खात्री. विरोधात काही बोलललो तर अचानक झडप घातली जाईल अशी शंका. किती दिवस अशा वातावरणात काम करायचं याची भिती. दंडुके चालवले जात असताना हमखास लक्ष्य होण्याची खात्री. विरोधात काही बोलललो तर अचानक झडप घातली जाईल अशी शंका. किती दिवस अशा वातावरणात काम करायचं पोटाची गरज भागवायचा पगार मिळतो म्हणून काम तर केलेच पाहिजे. पण, त्यातून सुटका होणे नाही आणि म्हणून ही भीती सोबत घेऊन ढकलंत रहायचं स्वतःला….\nआपल्या राज्यातल्या पत्रकारांचा हा अनुभव आहे. त्यातही जे पत्रकार बातमीच्या शोधात रोज मैदानात उतरतात त्यांची आत्मकथाच. त्यातही टीवीच्या पत्रकार आणि छायचित्रणकारांची अर्थात कॅमेरामनची परिस्थिती आणखी चिंताजनक आहे. वर्तमानपत्राचे पत्रकार हातात पेन सोडले तर काही घेऊन फिरत नाहीत. कधीकधी तर तेही नसते. कारण, त्यांना डोळ्याने घटना बघून, लक्षात ठेऊन तिचे सुरक्षित जागेतून लेखन करणे शक्य असते. याशिवायही प्रत्यक्ष घटनास्थळी न जाताही एखाद्याशी बोलून ते आपली बातमी देऊ शकतात. त्यांच्या बातमीदारीसाठी इतके पुरे आहे. पण, टीवीच्या बातमीदार आणि कॅमेरामनसाठी असे नक्कीच शक्य नाही. बूम-कॅमेरा सोबत घेऊन घटनास्थळी हजर राहूनच बातमीदारी करावी लागत असल्याने टीवीचे बातमीदार आणि कॅमेरामन जास्त धोकादायक स्थितीत काम करत आहेत आणि परिस्थितीचे सर्वप्रथम, सहज बळी ठरत आहेत.\nपत्रकारांसाठी सुरक्षित वाटावे अशी स्थिती निर्माण व्हावी म्हणून प्रशासन आणि व्यवस्थेनं झटलं पाहीजे. ‘पत्रकार संरक्षण कायदा’ हा याचाच एक भाग आहे. कायदा म्हणजे कवच आहे. सुरक्षित वातावरणाचा भरवसा आहे. जे कायद्याला विरोध करतात त्यांचा सवाल असतो की, कायदा झाला म्हणजे हल्ले थांबतील का “नक्कीच नाही” महाराष्ट्र राज्य पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक एसएम देशमुख सांगतात. पत्रकारांत त्यांन प्रेमाने ‘एस एम’ म्हटले जाते. एसएम म्हणतात, “कायदा हल्ले संपवणार नाही. पण तो रोखू मात्र नक्की शकेल. हल्ला करणा-याला, मनात पुनर्विचार करायला नक्की भाग पाडेल.” महाराष्ट्र राज्य पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या निमित्ताने महाराष्ट्रात पत्रकारांवर होणा-या हल्ल्यांची आकडेवारी उपलब्ध आहे. एसएम सांगतात गेल्या १० वर्षात १९ पत्रकारांचे खून झालेत. ४७ कार्यालयावर हल्ले झाले आहेत तर ८०० पत्रकारांवर वैयक्तिक हल्ले झाले आहेत.\nमुख्य म्हणजे हे हल्ले रोखण्यासाठीचा कायदा करायला टाळंटाळ करणारे सरकार डॉक्टरच्या संरक्षणाचा कायदा मात्र झटक्यात करून टाकतं. का कारण त्यावेळी सत्तेत असणा-या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘डॉक्टर सेल’ असतो आणि खुद्द खासदार सुप्रिया सुळे त्यांचे नेतृत्व करत तेव्हाचे गृहमंत्री आबा पाटलांकडे शिष्टमंडळ घेऊन गेलेल्या असतात. पत्रकारांमागे अशी राजकीय ताकद उभी नाही. म्हणूनच त्यांच्यावरील हल्ले सुरु आहेत आणि त्यांना हवं असलेलं संरक्षण अजून उंबरठ्यावर आहे.\nयाच्या जोडीला ‘पत्रकार’ कोणाला मानायचे आणि ‘पत्रकारावरील हल्ला’ कशाला म्हणायचे यावर गेले अनेकवर्षं खल सुरु आहे. या प्रश्नांच्या उत्तरादाखल प्रत्येक पत्रकार संघटना आपली स्वतःची अशी एक व्याख्या देऊ शकेल. पण त्याने प्रश्न जटिल बनेल. सरकारला हेच हवं आहे. तेव्हा, पत्रकार आणि हल्ला याच्या व्याख्या ज्या आत्ता सरकार दरबारी आहेत त्या स्विकारल्या तर निदान कायद्याच्या रचनेतली एक अडचण दूर होईल. पत्रकारावर झालेल्या हल्ल्यांची नोंद होऊन तातडीने कार्र��ाई सुरु होणे गरजेचे आहे. मला ठाम विश्वास आहे की, कायद्याचे कवच कुठल्याही ‘दुकानदार’ पत्रकाराला मिळावे म्हणून ही लढाई सुरूच झालेली नाही.\nपत्रकारांवर हल्ले करतंय कोण या प्रश्नाचं उत्तर शोधताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. माझ्या एका याआधीच्या लेखात ती मी मांडली होती. मुद्द्याचं गांभीर्य अधोरेखित व्हायला ती पुन्हा पुन्हा मांडली गेली पाहिजे.\n२०११ मधे जगभरात आतापर्यंत दर महिन्याला ४ पत्रकार मारले गेलेत आणि वर्षाकाठी ४६ पत्रकार मारले गेलेत. जे मारले गेलेत त्यात २१% भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत होते तर, ५% गुन्हेगारी जगतातल्या घटनांबाबत आवाज उठवणारे पत्रकार होते. भ्रष्टाचार, गुन्हे वार्तांकनानंतर जीव गमावणा-या पत्रकारांनी राजकीय वार्तांकन केले होते. मुख्य म्हणजे युद्धात मारल्या गेलेल्या पत्रकारांचा आकडा ३४% आहे. वाचून पटणार नाही पण कला आणि क्रीडा वार्तांकन करणा-या पत्रकारांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. ते अनुक्रमे १०% आणि ३% आहेत. आजवर एकूणात मारल्या गेलेल्या पत्रकारांत पुरुष पत्रकारांची संख्या ९३ टक्के भरतेय. त्यात लिहिणारे (प्रिन्ट मिडीयाचे) पत्रकार ५९% आहेत.\nआशियात आजवर ४१ पत्रकार हत्यांची कोडी सुटलेली नाहीत. या जागतिक क्रमवारीत भारत १३वा, तर पाकिस्तान १० आहे. जीव गमावण्याआधी २३% घटनात अपहरण झालंय. ३५%जणांना धमकी दिली गेली आणि १३% पत्रकारांचा छळ करून त्यांचा जीव घेतला गेला.\nइंटरनेटवरच्या मायाजालातली ही माहिती चक्रावून सोडणारी आहे. बदलत्या काळात माध्यमं वेगानं एकमेकांच्या जवळ येत असताना जगभरातल्या आपल्या भाउबंदांवर काय बेतलं आहे, याची जाणिव प्रत्येक ‘जागृत’ पत्रकाराला चीड आणणारी असायला हवी. मुख्य म्हणजे हे उघडकीस आलेलं आहे. समोर न आलेले आकडे आणखी भयानक असू शकतील का\nया स्थितीत ‘कुणाचं काय वाकडं करतोय आपण’ याचं उत्तर शोधताना अनेक बाबी समोर येतात.\nदेशातच नव्हे तर जगात व्यवस्था पोखरलेली आहे. तिच्याविरुद्ध लिहिणं बोलणं हे पत्रकाराचं काम आहे. याचाच व्यवस्थेतल्या ‘शूरांना’ राग येतोय.\nम्हणूनच सगळ्यात आधी पत्रकाराला विकत घेण्याचे, चूप करण्याचे प्रयत्न होतात. हे प्रयत्न कोण करत नाही व्यवस्थेतले सारे ‘शूर’ ही कोशिश करतात की, ‘माझ्याबाबत बोलायचं नाही, गप रहायचं’.\nपत्रकारांचा जीव घेण्यात जगात पहिले ३ कोण असं मोजायचं झालं तर सगळ्यात वरचा नंबर हा राजकीय गटांचा आहे. ३०% प्रकरणात त्यांनी पत्रकार मारलेत. यानंतर, सरकारी अधिकारी आहेत. २४% प्रकरणात त्यांच्याकदे संशयाची सुई जातेय. तर गुन्हेगारी टोळ्यांचा पत्रकारांना जिवे मारण्यात ३रा नंबर लागतो. १३% केसेस त्यांच्या विरोधात आहेत. उरलेल्या ३३% मधे कोण नाही असं मोजायचं झालं तर सगळ्यात वरचा नंबर हा राजकीय गटांचा आहे. ३०% प्रकरणात त्यांनी पत्रकार मारलेत. यानंतर, सरकारी अधिकारी आहेत. २४% प्रकरणात त्यांच्याकदे संशयाची सुई जातेय. तर गुन्हेगारी टोळ्यांचा पत्रकारांना जिवे मारण्यात ३रा नंबर लागतो. १३% केसेस त्यांच्या विरोधात आहेत. उरलेल्या ३३% मधे कोण नाही सैन्य अधिकारी, लोकांचे झुंडसमूह, अर्ध सैनिक दल,आणि सगळ्यात जास्त आहेत ते अनोळखी चेहरे. हे पटावं अशी उदाहरणं आपल्या आजुबाजुला आहेत.\nमराठवाड्यातल्या आंबाजोगाईच्या आंबेकरचे पाय पोलिसांनी तोडले. शिवाय मुंबईतल्या शिवाजी पार्कवर बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या सभेनंतर शैलेष मोहिते आणि मी जे अनुभवलं ते भयानक होतं. शैलेश माझा तेव्हाचा सहारा वृत्तवाहिनीतला सहकारी. सभेला उपस्थितांची संख्या कुणी दुस-या पत्रकाराने चुकीची सांगितली याचा राग बसपा कार्यकर्त्यांन आला. त्यांच्या तावडीत सापडलो ते मी आणि शैलेश. यात मला जे फटके बसले त्यापेक्षा जास्त मार शैलेशला बसलाय. त्याच्या कमरेच्या हाडाचे बरेच नुकसान झाले. त्यातून बाहेर यायला त्याचे करिअर पणाला लागले.\nराजकीय नेते “पत्रकारांना कायदेशीर संरक्षणाची गरज नाही” असं ठामपणे सांगत आहेत. सामान्य वाचक आणि प्रेक्षक त्यांच्या मनाजोगती बातमी दिली नाही किंवा महत्व कमी दिलं की ‘विकला गेल्याचे आरोप’ पापणी लवावी इतक्या वेगाने लावतात. याचे काय कारण तर, आम्ही श्रेष्ठ आहोत.. तुम्ही कनिष्ठ आहात. तुम्हाला कशाला हवाय कायदा – बियदा आणि संरक्षण बिंरक्षण हा वर्गवादी विचार, हेच कारण. शिवाय ‘तुम्ही आमच्यामुळं आहात’ हा अहंकारी बाणा सुद्धा वेबसाईटच्या वार्तांकनाचाही लोकांना राग येऊ लागला आहे. ‘उस्मानाबाद लाइव’ या वेब पोर्टलचे संपादक सुनिल ढेपे अशाच राजकीय रोषाला बळी पडले. त्यांच्या कॉलमचा राग येऊन एका राजकीय नेत्याने त्यांना अर्वाच्य शिविगाळ केली. धमक्या दिल्या. पुढं नेत्याच्या विरोधात तक्रार झाली तेव्हा प्रकरण निस्तर��ं. पण, यात पत्रकाराला जो अकारण मनःस्ताप झाला त्याचे काय\nउस्मानाबादचे सुनील ढेपे असोत, की आंबाजोगाईचे अंबेकर, जे झालं हे काही फक्त तिथेच घडतंय का अजिबात नाही. जगात २०१० मधे १४५ पत्रकारांना ‘सलाखों के पीछे’ धाडण्यात आलंय. कम्युनिस्टांचा चीन आणि इस्लामी विचारांचा इराण यात सगळ्यात पुढं आहे. २०००सालापासून तुरुंगवासात पाठवलेल्या कलम बहाद्दरांची संख्या मोजली तर हा आकडा हजाराच्या पुढं जातोय. मुंबईच्या ताराकांत द्विवेदीचं प्रकरण यातलंच. त्यानं बातमी काय दिली अजिबात नाही. जगात २०१० मधे १४५ पत्रकारांना ‘सलाखों के पीछे’ धाडण्यात आलंय. कम्युनिस्टांचा चीन आणि इस्लामी विचारांचा इराण यात सगळ्यात पुढं आहे. २०००सालापासून तुरुंगवासात पाठवलेल्या कलम बहाद्दरांची संख्या मोजली तर हा आकडा हजाराच्या पुढं जातोय. मुंबईच्या ताराकांत द्विवेदीचं प्रकरण यातलंच. त्यानं बातमी काय दिली तर, ‘रेल्वे पोलिसांच्या शस्त्रागारात पाणिगळतीमुळं बंदुका खराब होत आहेत.’ या बातमीत देशाचा फायदा होता. पण, झालं काय तर, ‘रेल्वे पोलिसांच्या शस्त्रागारात पाणिगळतीमुळं बंदुका खराब होत आहेत.’ या बातमीत देशाचा फायदा होता. पण, झालं काय तर, ताराकांत द्विवेदीवर गोपनीय माहिती सार्वजनिक केल्याचा आरोप ठेवत ‘ऑफिशिअल सिक्रेसी एक्ट’ लागला. साधारण आठवडाभर कोठडी भोगून तो जामिनावर सुटला. या सगळ्याच्या शेवटी आपण जर हत्यांमधे न्याय किती प्रकरणात मिळाला हे शोधलं तर कानशिलं गरम होतील. फक्त ४%…\nया जोडीला तुम्हाला राग येईल अशी आणखी एक बाब. पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याची सरकारकडे नोंदच नाही. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती मिळवायचा प्रयत्न केला तर सरकार म्हणाले की तुम्हीच दर एक पोलिस स्टेशन जा आणि माहिती मिळवा. त्यानंतरही गलगली यांनी आजवर पिच्छा सोडला नाही. गलगली सांगतात, ‘पत्रकारांवरील हल्ल्याची माहिती सरकार दरबारी असलीच पाहिजे. आपल्या राज्यात कुठला घटक किती सुरक्षित आणि किती असुरक्षित आहे हे समजायला यातून सरकारला मदतच होते. अशी माहिती सरकारला सांगते की कुणाला संरक्षणाची जास्त गरज आहे आणि कुणाला कमी. पत्रकार आपला जीव धोक्यात घालून काम करत असताना सरकार त्यांच्यावरील हल्याची माहिती का बाळगत नाही” मुख्य म्हणजे महिला-दलित-डॉक्टर अशा विविध घटकांवरील हल्ल्याची माहिती सरकार गोळा करत असताना पत्रकारांवरील हल्ल्याबाबत माहिती मिळवायला मात्र सरकार उदासीन आहे. विशेष म्हणजे पत्रकारांवरील हल्ल्यांची सरकार दरबारी असायलाच हवी असे केंद्र सरकारचे आदेश असतानाही ही माहिती ठेवली जात नाहीए, हे खेदजनक आहे.\nतर मित्रहो, गेल्या २०१५मध्ये विविध प्रकारचे ७९ हल्ले पत्रकारांवर झाले आहेत. एकूणात हे वर्षं पत्रकारांसाठी सर्वात जास्त असुरक्षित ठरलं आहे. अशावेळीही जर सरकार ‘पत्रकार संरक्षण कायदा’ करणार नसेल तर आम्ही पत्रकारांनी अन्याय झाल्यावर स्वतःच फाशी लाऊन घ्यायची का\nसध्या एनडीटिवी इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीत असोसिएटेड पॉलिटिकल एडिटर या पदावर कार्यरत आहेत. प्रिंट आणि टीवी पत्रकारितेत दोन दशकाचा अनुभव गाठिशी. वृत्तवाहिन्यात स्क्रिप्ट (बातमीलेखन) आणि सादरीकरणात हातखंडा. मराठी माध्यमात शिक्षण असूनही हिंदी भाषेवर प्रभुत्व. शिवाय पत्रकारिता प्रशिक्षण आणि संगठन हे जिव्हाळ्याचे विषय व त्यासाठी सतत कार्यरत.\nPosted in: ताज्या बातम्या\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2021/02/blog-post_15.html", "date_download": "2021-06-13T04:19:49Z", "digest": "sha1:P3YVBY3IV62TZPFKZYS2Y4NGVMIR4JDP", "length": 6704, "nlines": 96, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना , आरोग्य आहार", "raw_content": "\nHomeAhmednagar मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना , आरोग्य आहार\nमूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना , आरोग्य आहार\nयोगसाधना : ऊर्ध्व प्रसारित एकपादासन\nऊर्ध्व म्हणजे सरळ उभा,वरचा किंवा उंच. प्रसारित म्हणजे पसरलेला किंवा ताणलेला. हे आसन एका पायावर उभा राहून पुढे वाकून जाणीव दुसरा पाय वरच्या दिशेने जास्तीत जास्त उंची पर्यंत नेऊन करायचे असते.\n१. ताडासनात उभे राहा\n२. श्वास सोडा व धड खाली वाकवा. डाव्या हाताने उजव्या घोट्याची मागची बाजू पकड , उजवा हात उजव्या पावलाच्या शेजारी जमिनीवर टेकवा आणि डोके किंवा हनुवटी गुडघ्यावर विसावु द्या.\n३. डावा पाय उचलून हवेमध्ये जास्तीत जास्त उंच उचलून धरा. दोन्ही गुडघे घट्ट आवळून धरा.उचलेल्या पायाची बोटे वरच्या दिशेला असूद्यात. पायाची बोटे सरळ समोर रोखलेली राहावीत, बाजूला वाकू नयेत, यासाठी दोन्ही पाय ताठ ठेवावेत.\n४. या स्थितीत समतोल शवसं करत सुमारे २० सेकंद रहा. श्वास घ्या. दावा पाय जमिनीवर आणा आणि पुन्हा ताडासनात या.\n५. आता डावा पाय जमिनीवर आणि उजवा पाय हवेत ठेवून दुसऱ्या बाजूने हेच आसन पुन्हा करा. दोन्ही बाजूंकडील आसनांमध्ये सारखाच वेळ रहा.\nया आसनांमुळे पायांचे स्नायू सुदृढ बनत���त आणि कमरेच्या भागाचा मेद कमी होतो.\nआरोग्य आहार : मूगाच्या डाळीचा हलवा\nमुगाची डाळ १ वाटी,पाऊण वाटी साजूक तूप,पाव किलो खवा, २ वाट्या दूध, २ वाट्या साखर, ५,६ वेलदोड्यांचंही पूड, केशर किंवा केशरी रंग, बदामाचे काप आणि बेदाणे.\n१.मुगाची डाळ ४-५ तास भिजवून ठेवावी व भिजल्यावर पनू उपसून डाळ बारीक वाटावी.\n२.जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून डाळ घालून मंद आचेवर सतत ढवळावे.\n३.डाळ गुलाबी रंगावर भाजावी. भाजत आली कि तूप सुटू लागते\n४.डाळ भाजली गेली कि दूध घालावे व मंद आचेवर वाफ येऊन डाळ शिजू द्यावी.\n५.शिजलेल्या डाळीत खवा घालून चांगले परतावे. हे मिश्रण आळत आले कि त्यात साखर घालून परतावे.\n६. सखाहर घातल्यावर खमंग परतावे. परततांना तूप सुटायला लागले पाहिजे.\n७ वेलची पूड, बादमचही काप व बेदाणे घालून उतरवावे.\nटीप : डाळ भाजताना जास्त काळजी घ्यावी, पातेल्याच्या बुडाला डाळ लागत काम नये.\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-citizens-ayodhya-and-their-thoughts-about-shivsena-3723", "date_download": "2021-06-13T05:39:21Z", "digest": "sha1:6OWB4IJYXJDBMXTQUD4S6LD4K3X4TFXM", "length": 15866, "nlines": 157, "source_domain": "www.saamtv.com", "title": "काय आहे अयोध्येतील नागरिकांचं शिवसेनेबद्दलचं मत ? | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाय आहे अयोध्येतील नागरिकांचं शिवसेनेबद्दलचं मत \nकाय आहे अयोध्येतील नागरिकांचं शिवसेनेबद्दलचं मत \nकाय आहे अयोध्येतील नागरिकांचं शिवसेनेबद्दलचं मत \nकाय आहे अयोध्येतील नागरिकांचं शिवसेनेबद्दलचं मत \nकाय आहे अयोध्येतील नागरिकांचं शिवसेनेबद्दलचं मत \nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nऔरंगाबाद : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 25 नोव्हेंबररोजीच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त तेथील साधू-संत व सर्वसामान्य लोकांशी जवळून संपर्क आला. त्यांना शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेबद्दल प्रचंड आदर आणि आपुलकी असल्याचे जाणवले. तशा भावना त्यांनी बोलून दाखवल्या. पंचवीस वर्षानंतर शिवसेनेने पुन्हा राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला आहे, राम मंदिर सरकारच बांधेल पण त्याला शिवसेनेचा दबावच कारणीभूत ठरेल असे मतदेखील अयोध्येतील साधू-संत व सर्वसामान्यांनी व्यक्त केल्याचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले.\nऔरंगाबाद : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 25 नोव्हेंबररोजीच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त तेथील साधू-संत व सर्वसामान्य लोकांशी जवळून संपर्क आला. त्यांना शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेबद्दल प्रचंड आदर आणि आपुलकी असल्याचे जाणवले. तशा भावना त्यांनी बोलून दाखवल्या. पंचवीस वर्षानंतर शिवसेनेने पुन्हा राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला आहे, राम मंदिर सरकारच बांधेल पण त्याला शिवसेनेचा दबावच कारणीभूत ठरेल असे मतदेखील अयोध्येतील साधू-संत व सर्वसामान्यांनी व्यक्त केल्याचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले.\nउद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. हा दौरा आणि पक्षप्रमुखांची जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार व शेकडो शिवसैनिक सहा महिन्यांपासून अयोध्येत मेहनत घेत आहेत. औरंगाबादचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचा देखील आयोध्या दौऱ्याच्या तयारीत सहभाग आहे. अयोध्येतून नुकतेच परतलेल्या अंबादास दानवे यांनी तेथील वातावरण, शिवसेनेला मिळणारा स्थानिकांचा प्रतिसाद या संदर्भात माहिती दिली.\nदानवे म्हणाले, उध्दव ठाकरे यांच्या 24 आणि 25 नोव्हेंबरच्या अयोध्या दौऱ्यांची संपूर्ण उत्तर प्रदेश आतुरतेने वाट पाहतोय. राम मंदिर न्यासाचे साधू-संत यांची भेट आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा योग आला. 25 वर्षापुर्वी शिवसैनिकांमुळेच अयोध्येतील कलंक पुसला गेला होता. आता पुन्हा शिवसेनेनेच राम मंदिराचा मुद्दा हाती घेतल्यामुळे सरकारवर राम मंदिर बांधण्यासाठी दबाव तयार होईल असे मत संत-महंत व्यक्त करतात. त्याचप्रमाणे अयोध्येतील सामान्य नागरिकांना देखील उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कुतूहल असल्याचे दिसून आले. शिवस��नाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेबद्दल तेथील लोक भरभरून बोलतात. \" हम उध्दव ठाकरेजी का अयोध्या मे स्वागत करते है' अशा उस्फूर्त प्रतिक्रिया देखील लोकांकडून येत आहेत.\nआठवडाभर आधीच शिवसैनिक आयोध्येत...\nपक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा 24 तारखेपासून सुरू होत आहे. दीड दिवसांच्या या दौऱ्यात त्यांचे नियोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिकांचे जथ्थे अयोध्येत दाखल होणार आहेत. औरंगाबादहून टप्याटप्याने शिवसैनिक जाणार आहेत. उद्यापासून शिवसैनिक अयोध्येकडे रवाना होणार आहेत. जिल्ह्यातून तीनशे ते चारशे शिवसैनिक 17, 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी आयोध्येला जातील. खाजगी वाहने, रेल्वे आणि विमानाने देखील काही शिवसैनिक जाणार असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.\nउद्धव ठाकरे uddhav thakare शिवसेना shivsena बाळासाहेब ठाकरे राम मंदिर सरकारनामा उत्तर प्रदेश\nआषाढी वारी बाबत सरकारने पुनर्विचार करावा यासाठी आळंदीत बैठक...\nआळंदी : आषाढी वारीबाबत Ashadhi Wari महाराष्ट्र सरकारने ११ जून रोजी महत्वपूर्ण निर्णय...\nप्रशांत किशोर आणि शरद पवारांची केवळ सदिच्छा भेट की नवी रणनीती \nमुंबई - राजकीय सल्लागार आणि रणनितिकार प्रशांत किशोर Prashant Kishor यांनी...\nशेतकऱ्यांना मिळणार तीन लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज\nपीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी...\nऔरंगाबाद महापालिका शिवसेना स्वबळावर लढणार; सुभाष देसाईंचा हुंकार\nऔरंगाबाद : आगामी काही महिन्यात होणाऱ्या औरंगाबाद Aurangabad महापालिका Muncipal...\nमुंबई व परिसरातील जोरदार पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा\nमुंबई - हवामान विभागाने Meteorological Department दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई...\nदेशातील ओबीसी समाजाचं नुकसान करण्याचं काम भाजपानं केलं- नाना पटोले\nदेशातील ओबीसी समाजाचे नुकसान करण्याचं काम भाजपाने केलं हे मी पुराव्यासहित सांगतो आहे...\nतौक्ते चक्रीवादळानंतर आता मुंबईसह कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचा...\nमुंबई : मुंबई Mumbai महानगर क्षेत्रासह कोकणातील Kokan सर्व जिल्ह्यांत बुधवार ते...\nमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतलेली भेट केवळ राजकीय तडजोडी साठीच...\nसातारा - सातारा Satara येथील शासकीय विश्रामगृह येथे विविध...\nमराठा आरक्षण: पंतप्रधानांनी ऐकून घेतले, आश्वासन मात्र काही नाही\nवृत्तसंस्था : र���ज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आणि उपमुख्यमंत्री...\nउद्धव ठाकरे पंतप्रधान निवासस्थानी दाखल\nवृत्तसंस्था : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित...\nएमबीबीएस परीक्षेसाठी पॉझिटिव्ह येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी...\nकांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पासून आपल्या विदर्भ दौऱ्याला सुरवात केली...\nस्वयंम सहाय्यता शाळा आर्थिक संकटात, जगण्यासाठी शिक्षकांचा संघर्ष..\nलातूर : समाज परिवर्तन व राष्ट्राचे पुनर्निर्माण करणाऱ्या शिक्षकांना Teacher...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-rain-forecast-north-maharashtra-vidarbha-marathwada-1517", "date_download": "2021-06-13T04:52:17Z", "digest": "sha1:SHDAJBZMXDXX2RWSDQRIUWVIKKRQHU7Q", "length": 9973, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता\nउत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता\nउत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता\nउत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nयेत्या चार दिवसात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. पावसाची स्थिती दोन ते तीन दिवसांपेक्षा अधिक नसेल असंही हवामान विभागानं म्हंटलंय. राज्यात तापमानात वाढ झालीय. पुण्याचं तापमान 38 अंशांपर्यंत नोंदवलं गेलंय. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तापमानात वाढ होतीय. या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलाय.\nयेत्या चार दिवसात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. पावसाची स्थिती दोन ते तीन दिवसांपेक्षा अधिक नसेल असंही हवामान विभागानं म्हंटलंय. राज्यात तापमानात वाढ झालीय. पुण्याचं तापमान 38 अंशांपर्यंत नोंदवलं गेलंय. पश्चिम महाराष्ट्र आणि ��राठवाड्यातही तापमानात वाढ होतीय. या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलाय.\nमहाराष्ट्र विदर्भ ऊस पाऊस हवामान विभाग\nशेतकऱ्यांनी कर्जमाफी होईलच या आशेवर राहू नये - डॉ.राजेंद्र शिंगणे\nबुलढाणा : सिंदखेड राजा मतदारसंघातील पीक कर्ज वाटप आढावा घेण्यासाठी अन्न व औषध...\nजेजुरीच्या खंडोबा मंदिरात हापूस आंब्याची आरास\nजेजुरी - अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये हापूस...\nफडणवीस साहेब...सखाराम गटणेच्या तोंडचं वाक्य 'पुलं'च्या तोंडी घातलंत...\nपुणे : थोर साहित्यिक, विनोदी लेखक, दिग्दर्शक महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे यांची...\nWeather Update: मुंबई आणि कोकण विभागात हवामान खात्याचा रेड अलर्ट\nमुंबई: मुंबईत Mumbai जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाची जोरदार बॅटिंग...\nअबब दोन झाडे तोडली, डॉक्टरला एक लाखांचा दंड \nलातूर : लातूर Latur शहरातील शिवाजीनगर परिसरात दोन वृक्ष अनधिकृतपणे तोडल्यामुळे...\nमराठा आरक्षणावर नक्षलवाद्यांची भूमिका, वाचा सविस्तर...\nगडचिरोली : आरक्षण (Reservation) हा खुळखुळा असून त्यावर आपली शक्ती खर्च...\nरत्नागिरीत 'एनडीआरएफ'च्या चार टीम दाखल\nरत्नागिरी : रत्नागिरीत Ratnagiri अतीमुसळधार पावसाची Rainfall शक्यता आहे 13 जून...\nसुप्रीम कोर्टाने परमबीर सिंग यांची याचिका फेटाळली\nमुंबई - माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh यांनी त्यांच्या विरोधात...\nवाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन; माझ्या वाढदिवशी...\nवृत्तसंस्था : येत्या 14 जूनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे Maharashtra...\nराज्यातील शेतकऱ्यांना मिळणार बिनव्याजी कर्ज\nमुंबई- राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने State Government मोठा निर्णय घेतला...\nहे जग खूप सुंदर आहे. आपल्या आजुबाजूला खूप छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सुंदरता लपलेली...\nराज्यातील ३५ ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांकडे घरभाड्याचे चार कोटी थकित\nमुंबई : मुदतीनंतरही शासकीय निवासस्थान न सोडलेले जवळपास ३५ सेवेतले वा...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/08/miyawaki-forest.html", "date_download": "2021-06-13T05:28:41Z", "digest": "sha1:X7K5VYG47CN35GZOBFQVLVRX47KHO7ZE", "length": 11765, "nlines": 75, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "पर्यावर�� पूरक १०० 'मियावाकी' वने विकसित करण्याचे पालिकेचे लक्ष्य - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome MUMBAI पर्यावरण पूरक १०० 'मियावाकी' वने विकसित करण्याचे पालिकेचे लक्ष्य\nपर्यावरण पूरक १०० 'मियावाकी' वने विकसित करण्याचे पालिकेचे लक्ष्य\nमुंबई - मुंबई महापालिका क्षेत्रातील पर्यावरणाचे संवर्धन व्हावे व पर्यावरण सुसंगतता साधली जावी, यासाठी मुंबई महापालिका क्षेत्रात १०० ठिकाणी 'मियावाकी' पद्धतीची शहरी वने विकसित करण्याचे महापालिकेच्या उद्यान विभागाने निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ६० ठिकाणे निर्धारित केली असून उर्वरित ४० ठिकाणांचे नियोजन लवकरच करण्यात येणार आहे. यानुसार ६० ठिकाणी मियावाकी पद्धतीची वने विकसित करण्यासाठी लवकरच निविदा मागविण्यात येणार आहे.\nमियावाकी पद्धतीच्या शहरी वनांसाठी मियावाकी वनांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थांची मदत घेतली जाणार आहे. तसेच उर्वरित ४० ठिकाणांबाबत 'सीएसआर' अंतर्गत मियावाकी पद्धतीने वने विकसित करण्याचे लक्ष्य आहे. ही सर्व वने नागरिकांसाठी मुक्तद्वार ठेवणे संबंधित कंपन्यांना बंधनकारक करण्यात येणार आहे. महापालिकेने उद्याने, मैदाने आदींबाबत प्रस्तावित केलेल्या धोरणाचा या 'मियावाकी' पद्धतीच्या वनांशी संबंध नसून दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.\nमहापालिका क्षेत्रातील पर्यावरणाच्यादृष्टीने सकारात्मक ठरतील अशी 'मियावाकी' पद्धतीची १०० वने उभारण्याचे लक्ष्य प्रशासनाचे आहे. सामान्य उद्यानांच्या किंवा वनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणा-या वनांमधील झाडे ही अधिक वेगाने वाढतात. एरवी सामान्य पद्धतीने लावलेले झाड वाढण्यास जेवढा कालावधी लागतो, त्यापेक्षा साधारणपणे निम्म्यापेक्षा कमी कालावधीत तेवढ्याच उंचीचे झाड वाढते. तसेच साधारणपणे २ वर्षात विकसित होणा-या मियावाकी पद्धतीच्या वनांमध्ये झाडांमधील अंतर हे कमी असल्याने ती घनदाट असतात. १०० ठिकाणी या पद्धतीची वने विकसित करण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले आहे. यापैकी ६० ठिकाणी विकसित करण्यात येणा-या मियावाकी वनांसाठी लवकरच निविदा मागविण्यात येणार आहेत. तर उर्वरित ४० ठिकाणी 'सीएसआर' अंतर्गत मियावाकी वने विकसित केली जाणार असल्याचे परदेशी यांनी सांगितले.\n'सीएसआर' अंतर्गत मियावाकी ���ने विकसित करणार --\nसीएसआर अंतर्गत संबंधित कंपन्यांद्वारे मियावाकी पद्धतीच्या वनांची लागवड केली जाणार आहे. तर वनांची देखभाल व परिरक्षण हे महापालिकेद्वारेच करण्यात येईल. ही लागवड मियावाकी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच केले जाईल. तसेच सर्वसामान्य नागरिकांना मुक्त प्रवेश असेल. सीएसआर अंतर्गत मियावाकी वने विकसित करण्यासाठी प्रतिसाद न मिळाल्यास पालिका स्वतः त्या ठिकाणी मियावाकी वने विकसित करणार आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/474678", "date_download": "2021-06-13T05:25:43Z", "digest": "sha1:GRQMCC25IVGJZ4S2LBDJWGBSVOPSR75W", "length": 2143, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १८८९\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १८८९\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:०५, २१ जानेवारी २०१० ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n१५:५६, ९ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: ar:ملحق:1889)\n०२:०५, २१ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्य��ने वाढविले: qu:1889)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2021-06-13T06:12:02Z", "digest": "sha1:GC2FYJLCVBLD6VGW7ROJI3NWQRLDNSOY", "length": 11241, "nlines": 146, "source_domain": "www.batmidar.in", "title": "कंत्राटासाठी रामशेठ यांचे पक्षांतर | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nकंत्राटासाठी रामशेठ यांचे पक्षांतर\nपनवेलनजिक उलवे येथील रामशेठ ठाकूर स्पोर्ट कॉम्प्लेक्सकरिता सिडकोनं दिलेली वाढीव जमिन तसेच कळंबोली येथील पार्किंग करिता टीआयपीएल कंपनीला कवडीमोल दराने देण्यात आलेल्या कंत्राटाबद्दल कॅेगच्या अहवालात ठपका ठेवण्यात आलेला असल्यानं रामशेठ ठाकूर याना भाजपमध्ये प्रवेश देणार काय असा प्रश्न शेकापचे उरणचे आमदार विवेक पाटील यांनी काल पनवेल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत विचारला आहे.\nरामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर आज नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत.या पार्श्वभूमीवर काल विवेक पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती.प्रशांत ठाकू र यांनी सत्ताधारी कॉग्रेस पक्षाचे आमदार म्हणून आपल्या सत्तेचा दुरूपयोग केल्याचा आरोपही ठाकूर पिता-पूत्रांवर केला आहे.विमानतळाचे कंत्राट मिळावे यासाठीच ठाकूर पिता-पूत्रांचे पक्षांतर असल्याचा आरोपही विवेक पाटील यांनी केलाय.\nPrevious articleरायगडात राष्ट्रवादीला खिंडार \nNext articleआणखी एका अँकरला चूक भोवली\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासा��ी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/union-minister-arjun-ram-meghwal-says-bhabhiji-papad-will-be-helpful-fight-corona-virus-325535", "date_download": "2021-06-13T05:17:18Z", "digest": "sha1:GENLSSOKXQSBDSQJ2EA7SGEOFHHMWQKL", "length": 16260, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | केंद्रीय मंत्री म्हणतात; 'भाभीजी पापड' खा आणि कोरोनामुक्त व्हा...", "raw_content": "\nजगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, भाभीजी पापड' खा आणि कोरोनामुक्त व्हा, असे केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटले आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.\nकेंद्री��� मंत्री म्हणतात; 'भाभीजी पापड' खा आणि कोरोनामुक्त व्हा...\nजयपूर (राजस्थान): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, भाभीजी पापड' खा आणि कोरोनामुक्त व्हा, असे केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटले आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.\nVideo: युवती गेल्या सेल्फी काढायला नदीत अन्...\nव्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचा हातात पापडचे पॅकेट आहे. ते पॅकेट 'भाभीजी पापड' कंपनीचे आहे. हे पापड खाल्यावर कोरोना होत नाही किंवा बाधित रुग्ण कोरोनामुक्त होतो, असा दावा त्यांनी केला आहे. अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटले आहे की, 'भाभीजी पापड' खाल्याने शरीरात कोरोना विषाणूविरोधात लढणारे अँटिबॉडी तयार होतात. एका व्यावसायिकाने आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत 'भाभीजी पापड' नावाने पापडची कंपनी सुरु केली. हे पापड कोरोनाविरोधात लढण्यासाठी मदत करतील. त्यामुळे 'भाभीजी पापड'च्या व्यावसायिकाला माझ्याकडून शुभेच्छा. ते नक्की यशस्वी होतील'\nदरम्यान, जगभरात कोरोनावर लस शोधण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे अनेकजण कोरोनावर उपचारबाबत वेगवेगळे दावा करत आहेत. कोणत्याही खाद्य पदार्थाने कोरोनावर मात करता येऊ शकत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पण, कोरोनाची लागण होऊ नये किंवा कोरोनावर मात करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवणं जरुरीचं आहे. त्यासाठी पौष्टिक अन्न खावे, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.\nVideo: 'हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं\n'असा' पसरतो पसरतो कोरोना; घाबरू नका, काळजी घ्या...\nमुंबई: महाभीषण कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरतोय. चीनमध्ये तर कोरोनानं हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोनाचे पसरायला सुरवात केली आहे. राजस्थान, तेलंगणा यासारख्या राज्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता कोरोना भारतातही पसरतो की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान प्\nआता काश्मीरमध्ये घुसला कोरोना; वाचा देशभरात कुठं काय घडलंय\nनवी दिल्ली Coronavirus : देशावरील कोरोना विषाणूचे सावट आणखी गडद होऊ लागले असून देशाचे नंदनवन असणाऱ्या जम्मू-काश्‍मीरमध्ये कोरोन��चा एक रुग्ण आढळून आला आहे. पंजाबमध्येही दोघांना या विषाणूची बाधा झाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ३४ वर पोचल्याने सरकार आणि आरोग्य यंत्रणा सावध\nCoronavirus : सुटलो बाबा एकदाचे; कोरोनाग्रस्त इराणमधील भारतीय मायदेशी परतले\nजैसलमेर : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचे आजच्या आकडेवारीवरून दिसून येते. अशातच आता परदेशातील भारतीयांनाही मायदेशी आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत.\n\"भिलवाडा'चा धडा आणि गावांपुढची आव्हाने\nकोरोना आपत्तीविरोधात राजस्थानातील भिलवाडा जिल्ह्यात राबवलेल्या मॉडेलची सध्या सोशल मीडियासह मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये मोठी चर्चा आहे. हे मॉडेल म्हणजे रॉकेट सायन्स नाही तर उपलब्ध साधनसामग्री-मणुष्यबळात या आपत्तीला कसे प्रभावीपणे सामोरे जाता येईल याचा धडा आहे. सध्या गावागावांमध्ये रस्ते\n'या' ५ गोष्टी देतायेत अशुभ संकेत; महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्थिती होतेय अधिक बिकट\nमुंबई : जगातल्या इतर देशांप्रमाणेच भारतातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. भारतात आतापर्यंत १७ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काही रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्र आणि गुजरात या दोन मोठ्या राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत चालली आहे\n'लॉकडाऊन' चक्क हसू लागलाय...\nबधरघाट (राजस्थान): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी विविध देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनदरम्यान विविध घडामोडी घडताना दिसत असून, एका मुलाचे नाव लॉकडाऊन ठेवण्यात आले आहे. तो आता हसू लागला आहे.\nखवय्यांनो, बिनधास्त खा चिकन; पशुवैद्यक तज्ज्ञांचा हा सल्ला वाचाच\nनागपूर : कोरोनाच्या पाठोपाठ आता पक्षांना होणाऱ्या बर्ड फ्लूच्या विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सहा राज्यांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असताना नागपूर जिल्ह्यात अद्याप त्याची लागण झालेली नाही. पशुवैद्यक तज्ज्ञांनी भारतीय चिकन तयार करण्याच्या पद्धतीमुळे त्यात बर्ड फ्लूचे विष\nबर्ड फ्लू माणसांमध्ये पसरू शकतो केंद्र सरकारनं दिलं उत्तर\nनवी दिल्ली - कोरोनाचा धोका कमी झालेला नसताना देशात आता बर्ड फ्लूने थैमान घातलं आहे. आतापर्यंत चार राज्यांमध्ये बर्ड फ्लूची प्रकऱणे आढळली आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने बर्ड फ्लूच्या नव्या प्रकरणांची नोंद झाली नसल्याचं म्हटलं आहे. तर सध्या या बर्ड फ्लूला घाबरण्याची आवश्यकता नाही असं केंद्र स\nमुश्ताक अली टी- २० क्रिकेट स्पर्धेसाठी अकोल्यातील चार खेळाडूंची निवड\nअकोला : कोरोना विषाणू कोविड-१९ मुळे सर्वत्र लॉकडाउन झाल्यामुळे देशातील क्रिकेट बंद पडलो होते. आता नवीन वर्षात प्रथमच देशांतर्गत क्रिकेटला सय्यद मुश्ताक अली टी- २० स्पर्धेपासून सुरुवात होत हे.\nभाष्य : हवेचा ‘घातां’क जाग आणेल\nकोरोना आटोक्यात येतोय, हा आभास होता, हे स्पष्ट झाले आहे. संकट शक्य तितक्या दूर होऊन आपल्याला पुन्हा पूर्ववत जगता यावं, ही जगातील सर्व माणसांची आकांक्षा आहे. परंतु हा विषाणू सर्व देशांतील प्रशासन यंत्रणांची कठोर परीक्षा घेत आहे. भल्याभल्यांची गाळण उडत आहे. प्रगत देशांत कोरोनाने थैमान घातल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-coroner-suffers-woman-suicide-bath-nair-hospital-10395", "date_download": "2021-06-13T05:06:51Z", "digest": "sha1:4JCWYE3MBI26SACBRJRZEV3HTYGUB7UC", "length": 12762, "nlines": 152, "source_domain": "www.saamtv.com", "title": "BIG BREAKING | नायर हॉस्पिटल मध्ये कोरोना ग्रस्त महिलेची आत्महत्या | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nBIG BREAKING | नायर हॉस्पिटल मध्ये कोरोना ग्रस्त महिलेची आत्महत्या\nBIG BREAKING | नायर हॉस्पिटल मध्ये कोरोना ग्रस्त महिलेची आत्महत्या\nBIG BREAKING | नायर हॉस्पिटल मध्ये कोरोना ग्रस्त महिलेची आत्महत्या\nबुधवार, 15 एप्रिल 2020\nमुंबईच्या नायर हॉस्पिटल मध्ये कोरोना ग्रस्त महिलेने आत्महत्या केल्याची मोठी बातमी समोर येतेय. बाथरूम मध्ये महिलेने आत्महत्या केली असल्याचं कळतंय.\nमुंबईच्या नायर हॉस्पिटल मध्ये कोरोना ग्रस्त महिलेने आत्महत्या केल्याची मोठी बातमी समोर येतेय. बाथरूम मध्ये महिलेने आत्महत्या केली असल्याचं कळतंय.\nसध्या महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होतोाना दिसतेय अशातच अशा विचीत्र घटनांमुळे भीती आणखीनच वाढलीय. सरकार आपल्या परीने परिस्थिती हाताळण्याचं काम करतंय मात्र परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसतेय. याआध��ही एका कोरोना रुग्णाने मानेवर ब्लेडने वार करुन आत्महत्या केली होती. ती घटना आसाममध्ये घडली. आणि ही घटना ताजी असतानाच आता मुंबईमध्येसुद्धा हा धक्कादायक प्रकार पाहायला मिळालाय.\nनायर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेनं मध्यरात्री आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येतेय. या महिलेने नैराश्यैच्या कारणांमुळे आत्महत्या केल्याचं समजतंय. नायर रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच या महिलेने आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.\nदरम्यान, मुंबईत दिवसागणिक कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच चाललीय. गजबजलेल्या अशा दादर मध्ये कोरोनाचे 2 नवे रूग्ण आढळलेत. एका 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेला आणि ऐकोणसत्तर वर्षीय ज्येष्ठ पुरुषाला कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे दादरमधील कोरोना रुग्णांचा आकडा हा 21वर गेलाय. तर इकडे माहीममध्येही कोरोनाचा एक रुग्ण वाढलाय. माहिमच्या प्रकाश नगर परीसरात राहणाऱ्या एका 55 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे माहीमध्ये कोरोनाचे एकूण रुग्ण 7 झालेत.\nधारावीमध्ये एकाच दिवसात 5 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा 60वर गेलाय. तर धारावीमध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय. मुंबईतील धारावी कोरोनाचं हॉटस्पॉट ठरली आहे. त्यातच अशा आत्महत्येच्या घटनांमुळे अधिकच चिंता वाढलीय.\nशेतकऱ्यांनी कर्जमाफी होईलच या आशेवर राहू नये - डॉ.राजेंद्र शिंगणे\nबुलढाणा : सिंदखेड राजा मतदारसंघातील पीक कर्ज वाटप आढावा घेण्यासाठी अन्न व औषध...\nजेजुरीच्या खंडोबा मंदिरात हापूस आंब्याची आरास\nजेजुरी - अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये हापूस...\nपिंपरी - चिंचवड महापालिकेचा लॉकडाऊनच्या काळात दिव्यांगांना मोठा...\nपिंपरी - चिंचवड : शहरातील शेकडो अंध कुटुंबियांच्या उदरनिर्वाहची व्यवस्था करत,...\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ९ हजार ४२९...\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने RTMNU ९ हजार ४२९...\nओ... हनिमूनला जायचं आहे, ई- पास पाहिजे \nनागपूर - लॉकडाऊनच्या काळात फक्त अत्यावश्यक कामासाठी संबंधितांना शहराबाहेर जाता यावं...\nनाशिकनंतर परभणीतही अजब प्रकार लस घेतलेल्या व्यक्तीच्या अंगाला...\nपरभणी - नाशिक Nashik येथील 71 वर्षीय व्यक्तीच्या शरीराला कोरोनाची Corona...\n100 रुपये घ्या आणि दाढी करा; बारामतीच्या चहावाल्याची पंतप्रधानांना...\nबारामती - लॉकडाऊनमुळे Lockdown हातावर पोट असलेल्यांचे कमालीचे हाल झाले आहेत....\nपालखी सोहळा : वारकरी व गावकरी यांच्यात वाद\nआळंदी - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही...\n'गरज सरो वैद्य मरो' कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच ८२ परिचारकांना...\nनंदुरबार : नंदुरबार Nandurbar जिल्ह्यातील आरोग्य विभागात Health Department...\nअमरावती विद्यापीठाच्या कोविड लॅबने पार केला तीन लाख चाचण्यांचा टप्पा\nअमरावती: संत गाडगेबाबा अमरावती Amravati विद्यापीठाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेने ३...\n तुमच्या फेक प्रोफाईल बनवून कोणी तरी मागतंय पैसे\nमुंबई: सावधान तुमच्या नावे कोणीतरी पैसे मागतंय. ऐकून तुम्हाला धक्का बसला ना....\nएकाच दिवशी संपूर्ण गावाचे लसीकरण; बहिरवाडी ठरले जगातील पहिले गाव\nपुरंदर तालुक्यातील बहिरवाडी येथील 6 महिने ते 17 वर्षापर्यंतच्या मुला मुलींना...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%96%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81/6052d53764ea5fe3bd1c7f64?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-06-13T05:35:08Z", "digest": "sha1:OVDMAT4S7V3KIDOJNDS3TUVTMXYWAEVW", "length": 4851, "nlines": 68, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - खुशखबर, विविध पदांची भरती सुरु.. - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nयोजना व अनुदानzee 24 Taas\nखुशखबर, विविध पदांची भरती सुरु..\n➡️ बेरोजगारीच्या संकटात विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं, कुठे संपर्क साधायचा याविषयीची माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे. तर या नोकरी विषयक व्हिडीओ नक्की बघा व आपले भविष्य उज्वल बनवा. संदर्भ:- Zee 24 Taas. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\n➡️ सोलापूर जिल्ह्यातील सात औद्योगिक कंपन्यांतील ४३८ रिक्त पदांची भरती करण्यासाठी १४, १५ आणि १६ जून रोजी ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नोकरी...\nखुशखबर; ग्रामीण बँकेत बंपर भरती\n➡️ इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने आरआरबी ऑफिसर्स (स्केल 1, 2, 3) आणि ऑफिस असिस्टेंट (मल्टीपर्पज) पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. आयबीपीएसच्या...\nखुशखबर; भारतीय हवाईदलात सेवेची संधी\n➡️ भारतीय हवाई दलाद्वारे सुरू करण्यात आलेल्या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार एअरफोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट अंतर्गत फ्लाईंग ब्रान्च...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/meeting/", "date_download": "2021-06-13T05:33:02Z", "digest": "sha1:SDYPABTECH2J7EPKBBZGKIRNTEMWPWUR", "length": 8400, "nlines": 104, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates meeting Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nनिवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर घेणार शरद पवारांची भेट\nनिवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. सिल्वर…\nमराठा आरक्षणाबाबत महत्वाची बैठक\nकोल्हापूर: मराठा आरक्षणाबाबत आक्रमक झालेल्या संभाजीराजे यांनी कोल्हापुरात सोमवारी महत्वाची बैठक बोलावली आहे.विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना…\nपंतप्रधान मोदींचा दहा राज्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील दहा राज्यांमधील ५४ जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला, यामध्ये महाराष्ट्रातील…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अमित शाह यांची महत्वाची बैठक\nअरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळामुळे सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोरोना परिस्थितीत…\nखासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवू नयेत – मुख्यमंत्री\nसंपूर्ण देशात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र यातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या क्षेत्रातील…\n‘जय महाराष्ट्र इमपॅक्ट’, परमिट रुमला परवानगी देण्याऱ्या ग्रामसभेची सभा रद्द\nजय महाराष्ट्रच्या बातमीचा इमपॅक्ट झाला आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलने बातमी चालवल्यानंतर बातमीचा इमपॅक्ट पाहायला…\nउपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत झाली ‘या’ मुद्द्यांवर चर्चा\nसाताऱ्यात जिल्हा शासकीय आढावा बैठक आज पार पडली. ही बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…\nगुटख्याबाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय\nराज्य सरकारने गुटख्याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात गुटखाबंदी असतानाही सर्रासपणे गुटखाविक्री केला जातो. या…\nमाहुलमधील प्रदुषण नियंत्रण आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लवकरच बैठक – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे\nविविध उद्योग आणि रासायनिक प्रकल्पांनी वेढलेल्या माहुल भागातील प्रदुषण नियंत्रण करण्यासाठी, अतिप्रदूषीत भागातील घरांचे पुनर्वसन…\nमनसेची लोकसभेसाठी तयारी; मनसे नेत्यांची कृष्णाकुंजवर बेैठक\nसध्या लोकसभा निवडणुका काही महिन्यातच असल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णाकुंजवर मनसे नेत्यांची बैठक…\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.it-workss.com/category/something-different/", "date_download": "2021-06-13T05:32:44Z", "digest": "sha1:D762IBQQGH7KBWZMHU64GVWOHXFUPJET", "length": 10812, "nlines": 147, "source_domain": "www.it-workss.com", "title": "Something Different- जरा हटके Archives - It-Workss.com", "raw_content": "\nसपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nएक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी… Story of Quick Heal Antivirus’s Birth नाव कैलाश काटकर. गाव मूळच सातारा जिल्ह्यातलं रहिमतपूर. राहायला पुण्याच्या शिवाजीनगरRead More\n १९९५ चा काळ होता तो… त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी सायकल घेत होतो… बहुधा ती लाल रंगाची असायची जिला कॅरेज नसायचे, ज्यामुळेRead More\nपराक्रम हा उक्तीतून नाही तर कृतीतून सिद्ध करायचा असतो…\nपराक्रम हा उक्तीतून नाही तर कृतीतून सिद्ध करायचा असतो… ©रवी निंबाळकर हल्ली व्हाट्सअप्प , फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाच्या जमान्यात एखादा मेसेज आला की त्याचीRead More\nअसंगाशी संग प्राणाशी गाठ…\n“असंगाशी संग प्राणाशी गाठ…” ©रवी निंबाळकर एका झाडावर एक हंस त्याच्या परिवारासह अतिशय सुखा समाधानाने राहत असतो. हंसाच्या परिवाराचं हे समाधानी जीवन शेजारच्या झाडावर घरटंRead More\nमान-सन्मान मागून मिळत नसतो…\n“मान-सन्मान मागून मिळत नसतो…” ©रवी निंबाळकर डोक्यानं जरासा मंद परंतु एका पंडिताच्या घरी जन्म घेतलेल्या तरूणाला सारखं वाटायचं की आपल्याला सगळ्यांनी “शास्त्रीजी” म्हणून हाक मारावी.Read More\nकर्णन चित्रपटात तसे सर्वच सीन भावतात पण काळजात आरपार करून जातात ते चार सीन \nकर्णन चित्रपटात तसे सर्वच सीन भावतात पण काळजात आरपार करून जातात ते चार सीन वाचा कोणते.. ©Vishal Shirsat जबरदस्त, वास्तविक, अक्षरशः चित्रपट बघतानाRead More\nबडा घर पोकळ वासा…\n“बडा घर पोकळ वासा…” ©रवी निंबाळकर घरात खायला तर काही नाही, परंतु ताटात चार – दोन पैशाचं आणलेलं तेल ओतायचं अन् तेच तेल हाताला चोळतRead More\nकुचराचें श्रवण | गुणदोषांवरी मन || ©रवी निंबाळकर\nकुचराचें श्रवण | गुणदोषांवरी मन || © रवी निंबाळकर समोरचा वक्ता किंवा प्रवचनकार काय बोलत आहे हे नीट ऐकून घ्यायच्या ऐवजी काही मुर्ख लोकांना वक्त्याच्याRead More\nकुन्दनबाग हॉन्टेड हाऊस – Kundanbagh House\nकुन्दनबाग हॉन्टेड हाऊस ©प्रथम वाडकर साल 2002 मधे हैदराबाद मधे घड़लेली एक पैरानॉर्मल घटना,ज्या घटनेने पोलिसदल ही चक्रावून गेले आणि आज वर ति घटना एकRead More\n“शब्द” – “Words” ©सौ. वैष्णवी व कळसे शब्द – Words : “ये अलफाज क्या है, दिल कि बातें जुबां से बयान करने का जरिया…Read More\nसपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nएक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…\nजर कोणी तुम���्यावर सतत दोषारोप किंवा टीका करत असेल आणि ते तुम्हाला आवडत नसेल तर अशा परिस्थितीला कसे तोंड द्याल.\nआरं माणसा आता तरी थांब…\nमेडिक्लेम म्हणजे नक्की काय…\n कॉपी न करता लिंक शेअर करा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/", "date_download": "2021-06-13T04:37:30Z", "digest": "sha1:AMEHT7IGZIQYI3FZ6ZIKLSYKBPJTU7OG", "length": 41066, "nlines": 478, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Marathi News Paper in Mumbai, Loksatta | मराठी ताज्या बातम्या", "raw_content": "\nटाळेबंदीमध्ये उपराजधानीत आत्महत्या दुपटीने वाढल्या\nनवी मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी तीन वर्षांपेक्षा अधिक\nकांडेकर हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार राजाराम शेळकेची हत्या\nफ्रेंच खुली टेनिस स्पर्धा: त्सित्सिपासची मुसंडी\nकरोनावरील टोसिलिझुमॅब आणि ‘म्युकरमायकोसिस’वरील अ‍ॅम्फोटेरिसिन-बी या औषधांना वस्तू आणि सेवाकरातून मुक्त करण्याचा आणि प्राणवायू, प्राणवायूनिर्मिती उपकरणांवरील कर ५ टक्क््यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. लशींवरील ५ टक्के कर मात्र कायम ठेवण्यात आला आहे. करोना आणि म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या साथरोगांशी संबंधित औषधे आणि उपकरणांवर असलेला १८ आणि १२ टक्के जीएसटी ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याची माहिती शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.\nराज्याला ‘म्युकर’वरील ५३ हजार कुप्या\nमुंबईत पाऊस कमी, तरीही रस्ते पाण्यात\nवाढदिवस विशेष: ...आणि आदित्य ठाकरे झाले ठाकरे घराण्यातले पहिले आमदार\nकरोना रुग्णांच्या वेदनेवर फुंकर...\nCorona Update : राज्यात आज १० हजार ६९७ नवे करोनाबाधित, ३६० मृत्यूंची नोंद\nEuro Cup 2020 : आपल्याच देशाच्या राजधानीत डेन्मार्कचा लाजिरवाणा पराभव\nआजचं राशीभविष्य, रविवार, १३ जून २०२१\nPHOTOS: ठाकरे घराण्यातील पहिला आमदार असा आहे आदित्य ठाकरेंचा राजकीय प्रवास\nऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल\nऑनलाइन क्लासेस: शिक्षणाचे भविष्य\nमुदत विमा योजना विकत घेताना या १० महत्वपूर्ण चुका टाळा\nमुदत विमा योजनेचे पाच प्रकार: वैशिष्ट्ये, फायदे, योग्यता - समजून घ्या\nकुंभमेळा २०२१: बनावट करोना अहवाल प्रकरणी सरकारचे चौकशीचे आदेश\nVideo: अन् तो धाडकन कोसळला....फुटबॉलर एरिक्सननंतर आता क्रिकेटपटू फाफ डू प्लेसिसही जखमी\nVideo : \"... त्यामुळे अजित पवार हेच एक दिवस आघाडीचं सरकार पाडतील\"\n\"कोण आहे तो मायचा लाल, मल��� दिसतेय ही अजितदादांची चाल\"; अजित पवारांच्या 'त्या'\n‘वाडा कोलम’कडे वाड्यातील शेतकऱ्यांचीच पाठ\nम्हाडा सोडतीतील १८०० घरे रिक्तच\nनवी मुंबईत प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित\nदंड थकविणाऱ्यांच्या दारी पोलीस : वाहतूक विभागाचा निर्णय; उद्यापासून वसुली\nठाण्यातील २० ‘आपला दवाखाने’ बंद : महापालिकेकडून पैसे मिळत नसल्यामुळे संस्थेचा निर्णय\nकरोनावरील आणखी एका औषधाची देशात चाचणी\n‘भारत सरकारचे काही निर्णय लोकशाही मूल्यांशी विसंगत’ : अमेरिकेतील ज्येष्ठ अधिकाऱ्याचे मत\n‘जी ७’द्वारे चीनला शह : जागतिक पायाभूत योजनेचे अमेरिकेकडून सूतोवाच\n‘अनुच्छेद ३७० रद्द केल्याचा काँग्रेसकडून फेरआढावा’\nम्युकरमायकोसिसच्या ३० टक्के रुग्णांवर उपचार अशक्य\nHappy Birthday Disha Patani: ५०० रुपये घेऊन मुंबईत आलेल्या दिशा पटानीकडे आज ५ कोटींचा फ्लॅट\nआता आयएएस विद्यार्थ्यांना घडवणार अभिनेता सोनू सूद; ‘संभवम’चं केलं लॉंचिंग\nआदित्य नारायणचा लहानपणीचा व्हिडीओ होतोय व्हायरल; म्हणाला, \"खूप मोठा गायक बनायचंय...\"\nप्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूच्या पाच वर्षानंतर समोर आली मोठी माहिती; 'या' अभिनेत्याने केलं होतं डेट\n'या' दिवशी प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' चित्रपट\n'मी स्वयंपाक का शिकला पाहिजे', लिंगभेदावर विद्या बालन संतप्त\nपूर्वाश्रमीच्या पत्नीच्या अफेअर विषयी बोलायला नको होते; राज कुंद्रावर शिल्पा नाराज\n...म्हणून ऐश्वर्याने करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाला दिला होता नकार\n\"करोनाच्या लसीपेक्षा काही कमी नाही...\"; हिमेश रेशमियाच्या 'सुरूर २०२१'वर मीम्सचा पाऊस\n'सीता मातेच्या भूमिकेसाठी केवळ हिंदू अभिनेत्री हवी', ट्विटरवर #BoycottKareenaKhan होतोय ट्रेंड\nकौतुकास्पद: अभिनेत्याच्या आवाहनानंतर प्राणीसंग्रहालयाला सहा दिवसात एक कोटीची देणगी\nवामिका विराटसारखी दिसते की, अनुष्कासारखी; क्रिकेटरच्या बहिणीने दिले उत्तर\n'हसीन दिलरुबा'साठी पहिली चॉईस नव्हती तापसी पन्नू... ; समोर आली नवी माहिती\nअनिता हसनंदानी ते दिशा वकानी, 'या' अभिनेत्रींनी मुलांसाठी सोडली इंडस्ट्री\n या दृश्यांवरून तुमचीही नजर हटणार नाही...\n'रात्रीस खेळ चाले'मधील सुशल्याचं बोल्ड फोटोशूट चर्चेत\nलहानपणीचे फोटो शेअर करत मराठी कलाकारांनी सांगितले त्यांचे स्वप्न\nआदित्य ठाकरे यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास....\nनको होर्डिंग्स-हार, नको कोणता सोहळा आणि केक - आदित्य ठाकरे\nराजकीय डावपेच खेळणारे आदित्य फुटबॉलमध्येही सरस\nपेट्रोलच्या वाढलेल्या किमतीवरुन काँग्रेस आक्रमक\nमोर्चा नव्हे, मूक आंदोलन करणार - संभाजीराजे\nशरद पवार यांची भेट घेणार प्रशांत किशोर राजकीय दृष्ट्या का महत्वाचे \nवाढदिवस विशेष: ...आणि आदित्य ठाकरे झाले ठाकरे घराण्यातले पहिले आमदार\nआदित्य ठाकरे यांची राजकीय कारकीर्द जाणून घ्या या व्हिडिओच्या\nआरक्षणप्रश्नी पाच जुलैपर्यंत निर्णय घ्या; अन्यथा...\nमराठा आरक्षण प्रश्न न सोडवल्यास पुणे...\nनगर जिल्हा पहिल्या स्तरात असला तरी...\nवीजकेंद्राच्या विरोधात याल तर खपवून घेणार नाही\nकुंभमेळा २०२१: बनावट करोना अहवाल प्रकरणी सरकारचे चौकशीचे आदेश\nखासगी लॅबवर होणाऱ्या आरोपाप्रकरणी चौकशी, तीन सदस्यांची समिती करणार\nकरोनावरील आणखी एका औषधाची देशात चाचणी\n‘भारत सरकारचे काही निर्णय लोकशाही मूल्यांशी विसंगत’\nराज्यात १०,६९७ नवे रुग्ण\nराज्यात गेल्या २४ तासात करोनाच्या १०,६९७ नव्या रुग्णांची नोंद\nदंड थकविणाऱ्यांच्या दारी पोलीस\nम्हाडा सोडतीतील १८०० घरे रिक्तच\nमुंबईत पाऊस कमी, तरीही रस्ते पाण्यात\n‘वाडा कोलम’कडे वाड्यातील शेतकऱ्यांचीच पाठ\nसंपूर्ण पायी वारीबाबत अद्याप आशा\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी शासन सांगेल त्या संख्येत संपूर्ण\nक्रिकेटचा सराव करत असताना ऋतुराजने पाच...\n\"उद्धव ठाकरे दिल्लीतून हात हलवत आले,...\n\"मी कधीही मोर्चा काढणार म्हणालो नाही\",...\nडिजिटल फॉन्टमधील पुलंच्या अक्षरलेखनाची जादू\nराज्याला ‘म्युकर’वरील ५३ हजार कुप्या\nजनहित याचिकेवरील सुनावणीवेळी खंडपीठात ‘म्युकरमायकोसिस’च्या संदर्भात राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या वतीने म्हणणे मांडण्यात आले.\n‘राज्यात आणखी ४० हजार कोटींच्या गुंतवणुकीची अपेक्षा’\nऔरंगाबादमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र\nसंरक्षण क्षेत्रातील यंत्रसामुग्री उद्योगासाठी प्रस्ताव\nसंभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली आरक्षण आंदोलन यशस्वी होईल - हसन मुश्रीफ\nकरोना संसर्गाचा प्रादुर्भाव अजूनही कायम असल्याने खासदार संभाजीराजे छत्रपती हे मराठा आरक्षणाची भूमिका टप्प्याटप्प्याने मांडत आहेत.\nमराठा आंदोलनातील चालढकल अस्वीकारार्ह - चंद्रकांत पाटील\nपराभवामुळे खचून जाणाऱ्��ांपैकी महाडिक नाहीत — चंद्रकांत पाटील\nकोल्हापुरात यंदा १० हजार एकरावर भात बीज प्रक्रिया\nठाण्यातील २० ‘आपला दवाखाने’ बंद\nठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २६ लाखांच्या घरात पोहोचली आहे. शहरात ५२ टक्के नागरिक झोपडी आणि चाळीमध्ये राहत आहेत.\nसमूह पुनर्विकासासाठी संक्रमण शिबिरांच्या जागेचा शोध\nनोकरदार वर्गाला प्रवासाची झळ\nपाणी तुंबणाऱ्या ठिकाणांवर ‘सीसीटीव्हीं’ची नजर\nनवी मुंबईत प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित\nशहर प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी स्वस्थानी (इन सिटू) बांधलेली घरे कायम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकत्याच झालेल्या नगरविकास विभागाच्या बैठकीत घेण्यात आला आहे\nइतिहासाचा साक्षीदार असलेल्या नवी मुंबईतील किल्ल्याचा बुरूज ढासळला\nनवी मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी तीन वर्षांपेक्षा अधिक\nवेब सिरीज बघून शांत डोक्याने 'तो' खून\nराज ऊर्फ मंगलू चंदन पांडे (वय १५, रा. इंदिरा मातानगर) असे मृताचे नाव आहे.\n'राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार'\nदिव्यांगांना सहकार्य ही ईश्वराची सेवाच - राज्यपाल\nकरोना रुग्णांच्या वेदनेवर फुंकर...\nशहर बससेवेला एक जुलैचा मुहूर्त\nकरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर महापालिकेने बस सेवा सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे.\nनाशिक जिल्ह्य़ात दररोज ३५० पेक्षा अधिक करोनाचे नवीन रुग्ण\n२९ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण\nकरोना मृत्यूंच्या आकडेवारीत सावळागोंधळ\nVideo: अन् तो धाडकन कोसळला....फुटबॉलर एरिक्सननंतर आता क्रिकेटपटू फाफ डू प्लेसिसही जखमी\nदक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार पाकिस्तान सुपर लीगदरम्यान जखमी झाल्याचा\nViral Video : मास्क न घालणाऱ्याची महिला पोलीस हवालदाराकडून भरचौकात आरती\nलॉकडाउन संपताच काही लोकांनी मास्क वापरणं सोडून दिल्याचं पाहायला\nकरोना पॉझिटिव्ह सासऱ्याला पाठीवर घेऊन २...\nकहर... गप्पा मारता मारता नर्सने पाच...\nखरंच दक्षिण आफ्रिकेतील महिलेने एकाच वेळी...\n'सोशललिझम'सोबत होणार ममता बॅनर्जीच लग्न\nलिंबाच्या सालीचे फायदे ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या काय आहेत फायदे\nलिंबाच्या रसा इतकीच लिंबाची साल देखील गुणकारी आहेत.\nपावसाळ्यात गृहिणींची मोठी समस्या; कपडे कसे...\nस्तनपान करणाऱ्या मातांनी 'या' पदार्थांचं सेवन...\nमैदा, बेस�� आणि पीठाला कीडं लागत...\nपावसाळ्यात पोटाची घ्या काळजी : जाणून...\nऔद्योगिक उत्पादन कोविडपूर्व स्तरसमीप\nअर्थव्यवस्थेचे एक मानक औद्योगिक उत्पादन एप्रिल २०२१ मध्ये १३४.६\nविक्रमाला समभाग खरेदीचे बळ\nबँकिं ग नियमन कायद्यामधील सुधारणा हुकूमशाही...\nभारताच्या इंधन मागणीत घट\n‘जीएसटी’ परिषदेची आज बैठक\nमात्र गुणवत्ता जोखण्याची क्षमता बाळगणाऱ्या तज्ज्ञांविषयीच प्रश्न निर्माण करणारे आहे आणि म्हणून त्याची चर्चा करणे महत्त्वाचे आहे.\nसन २०२०-२१ या आर्थिक वर्षात सरासरीपेक्षा अधिक चलनी नोटा वापरात आल्याचे आढळून आले.\nपुढे चित्रपट हे माध्यम अभिव्यक्त होण्यासाठी निवडताना त्यांच्या चित्रकृतींमध्ये समीक्षकांना भावकाव्यात्मता दिसली हा योगायोग नसावा.\nदृष्टी आणि कोन... विचारसंधी\n‘लोकसत्ता’ने ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेतून जाणून घेतली.\nचिंतामणराव देशमुखांचे स्मारक पूर्णत्वास न्यावे\nस्वरावकाश : शब्दांना स्वरांचे पंख\n‘त्यांची’ भारतविद्या : अजिंठा चित्रशोधाची दिंडी\nहल्ली सर्वच अभ्यासक्रमांचे आणि त्यातही खासकरून व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पेव\nकरिअर विशेष (कोविडोत्तर संधी) : विषाणूशास्त्राला...\nकरिअर विशेष (कोविडोत्तर संधी) : रुग्णसेवेची...\nकरिअर विशेष (कोविडोत्तर संधी) : सार्वजनिक...\nकरिअर विशेष (कोविडोत्तर संधी) : लसनिर्मितीच्या...\nकरावे कर-समाधान : एचयूएफ आणि प्राप्तिकर कायदा\nकर नियोजन करताना या बाबींचा विचार करदात्याने केला पाहिजे जेणेकरून कुटुंबाच्या उत्पन्नावर करदात्याला वैयक्तिकरीत्या कर भरावा लागणार नाही.\nगोष्ट रिझव्‍‌र्ह बँकेची : रचला पाया रिझव्‍‌र्ह बँकेच्या भारतीयीकरणाचा\nमाझा पोर्टफोलियो : मूर्ती लहान, परताव्याची शक्यता महान\nविमा.. सहज, सुलभ : नामांकन नाही केले तर\nपेपर तीन- मनुष्यबळ विकास आणि मानवी हक्क - अभ्यासक्रमातील बदल\nमुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये सर्वात कमी सुधारणा झालेला पेपर म्हणजे पेपर तीन. या पेपरमधील बदलांबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.\nलोकप्रशासन आणि प्रशासकीय व्यवस्था\nवयाच्या सोळाव्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या मलालाचं महत्त्वाचं काम मुलींच्या शिक्षणाबाबतचं आहे.\nगद्धेपंचविशी : आई-बाबाचं घडवणं.. ‘मुक्तांगण’चं शिकवणं..\nस्मृती आख्यान : ‘नाव’स्मरण\nगोष्टींतून काहीतरी बोध व चांगला संदेशदेखील मिळतो.\nसमाजमाध्यमे जसजशी लोकप्रिय होऊ लागली तसतसे अनेक जण आपले विचार व आपल्या कलागुणांचे सादरीकरण समाजमाध्यमांवरून जगासमोर करू लागले.\nरफ स्केचेस् : शांताबाई\nवन्यजीव संरक्षण कायदा कुचकामीच\nमोकळे आकाश.. ; जनाब-ए-आली..\nसध्याच्या युगात सिमेंट हा बांधकामातला एक महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक बनला आहे.\nगृहनिर्माण संस्था आणि अकृषिक कर वसुली...\nमहिलांसाठी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना आणि मुद्रांक शुल्क कपात\nसहकारी गृहनिर्माण संस्थांची स्वायत्तता व व्यवस्थापन, सहकार कायदा व नमुना उपविधी\nसंशोधनमात्रे : विचारी मना तूचि शोधूनि पाहे\nकर्नाटकमधल्या ‘मणिपाल सेंटर फॉर व्हायरस रिसर्च’मध्ये त्याने रिसर्च असिस्टंट म्हणून दोन र्वष काम केलं.\nवस्त्रान्वेषी : अस्सा शेला सुरेख बाई\nटाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण\nही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.\nनवदेशांचा उदयास्त : स्वातंत्र्यानंतरचे त्रिनिदाद-टोबॅगो...\nत्रिनिदादची अर्थव्यवस्था प्रामुख्याने खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांच्या निर्यातीवर भक्कमपणे उभी आहे.\nकुतूहल : बहुगुणी बहुकोनी संख्या\nनवदेशांचा उदयास्त : त्रिनिदाद-टोबॅगो : वसाहत ते स्वतंत्र देश\nकुतूहल : त्रिकोणी व चौरसाकार संख्या\nHappy Birthday Disha Patani: ५०० रुपये घेऊन मुंबईत आलेल्या दिशा पटानीकडे आज ५ कोटींचा फ्लॅट\n'सीता मातेच्या भूमिकेसाठी केवळ हिंदू अभिनेत्री हवी', ट्विटरवर #BoycottKareenaKhan होतोय ट्रेंड\nवामिका विराटसारखी दिसते की, अनुष्कासारखी; क्रिकेटरच्या बहिणीने दिले उत्तर\n...म्हणून ऐश्वर्याने करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाला दिला होता नकार\n\"चाहत्यांकडून पहिल्या सारखे प्रेम मिळतं नाही..\", अमिताभ यांनी थ्रोबॅक फोटो शेअर करत व्यक्त केली खंत\nफ्रेंच खुली टेनिस स्पर्धा: त्सित्सिपासची मुसंडी\nऔद्योगिक उत्पादन कोविडपूर्व स्तरसमीप\nलक्षवेधी कामगिरीसाठी ऋतुराज उत्सुक\nनवी मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी तीन वर्षांपेक्षा अधिक\nडिजिटल फॉन्टमधील पुलंच्या अक्षरलेखनाची जादू\nनाटय़गृह खुली मात्र प्रयोग अशक्य\nकांडेकर हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार राजाराम शेळकेची हत्या\nलसीकरणातील गोंधळामुळे नगरसेवकांनी आयुक्तांना धारेवर धरले\nस्वरावकाश : शब्दांना ���्वरांचे पंखलोकसत्ता टीम भावगीताच्या कितीतरी आधी म्हणजे ख्याल गायकी संस्थापित होण्याच्याही आधी\nतात्पर्याचे तंतू...लोकसत्ता टीम मात्र गुणवत्ता जोखण्याची क्षमता बाळगणाऱ्या तज्ज्ञांविषयीच प्रश्न निर्माण करणारे\n‘त्यांची’ भारतविद्या : अजिंठा चित्रशोधाची दिंडीलोकसत्ता टीम जॉन ग्रिफिथच्या चित्रांमुळे आणि पुस्तकामुळे अजिंठ्याबद्दलची उत्सुकता चांगलीच चाळवली\n‘ते’ही असेच होते...लोकसत्ता टीम राजकारण हे त्यामागील कारण. दबावगटांची ताकद असलेला शेतकरी बोंब\nलोकसत्ता टीम लोकसेवा आयोगानेदेखील गेल्या चार-पाच वर्षांत आधीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा जास्त\nरविवार, १३ जून २०२१ भारतीय सौर २३ ज्येष्ठ शके १९४३. मिती ज्येष्ठ शुक्लपक्ष: तृतीया: २१:४१ पर्यंत नक्षत्र- पुनर्वसु: १९:०१ पर्यंत. चंद्र: मिथुन १२:३२ पर्यंत.\n\"उद्धव ठाकरे दिल्लीतून हात हलवत आले, मुख्यमंत्र्यांच्या मनात पाप\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/mai-bhi-chawkidar/", "date_download": "2021-06-13T05:51:14Z", "digest": "sha1:OBJV3Z6S47TP5Q3BMC5CTGVBBEEECZUG", "length": 3268, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates mai bhi chawkidar Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमोदींनी मागितली चौकीदारांची माफी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशभरातील 25 लाख चौकीदारांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी चौकीदारांना होळीच्या…\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या मह��पौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-the-unknown-soldier-life-of-armymen-after-war-5413370-PHO.html", "date_download": "2021-06-13T05:14:57Z", "digest": "sha1:G2EKAYOFBQ6BECM3TISLOXGSQAC74VFQ", "length": 3593, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The Unknown Soldier: Life Of Armymen After War | फोटोग्राफरने क्लिक केले अपंग सैनिकांचे फोटो, युध्दात गमावले हात-पाय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nफोटोग्राफरने क्लिक केले अपंग सैनिकांचे फोटो, युध्दात गमावले हात-पाय\nन्यूयॉर्क- न्यूयॉर्कचे फोटोग्राफर डेव्हिड जेने यांनी युद्धात आपले अवयव गमावलेल्या सैनिकांचे फोटो क्लिक केले आहेत. आयुष्यभरासाठी अपंगत्व आलेले हे सैनिक आता संघर्षमय आयुष्य जगत आहे. डेव्हिड जेची ही फोटो सीरिज 'द अननोन सोल्जर' नावाने 'द लाइब्रेरी ऑफ काँग्रेस'मध्ये ठेवण्यात आली आहे. मन हेलावून टाकणारी ही सर्व छायाचित्रे आहेत.\nफोटोग्राफर डेव्हिड आफगाणिस्तान आणि इराक युध्दामध्ये आपल्या शरीराचे अवयव गमावलेल्या अमेरिकन सैनिकांना भेटण्यासाठी मॅरीलँड वाल्टर रीड नॅशनल मिलिट्री मेडिकल सेंटर आणि ह्यूस्टन्स ब्रुक आर्मी सेंटरला गेले होते. फोटोग्राफरने सांगितले, की सैनिकांना गर्व आहे, की त्यांनी देशाच्या इतिहासात आपली मुख्य भूमिका निभावली आहे. त्यांचे आयुष्य आता कठीण अवस्थेत असले तरी ते या गोष्टीचा गर्व बाळगतात.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पाहा युध्दात अपंग झालेल्या सैनिकांचे PHOTOS...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-habbit-of-purchasing-by-credit-card-may-land-you-in-trouble-4328658-NOR.html", "date_download": "2021-06-13T04:29:52Z", "digest": "sha1:4AC22UBGCQUUXHZN2VJWB2GKDY4KVH4Z", "length": 15139, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "habbit of purchasing by credit card may land you in trouble | ऋणं कृत्वा घृतं पिबेत्! (अग्रलेख) - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nऋणं कृत्वा घृतं पिबेत्\nआपल्याला कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर ती रोख रक्कम टाकून घेणे कठीणच आहे. जर एखाद्या वस्तूचा उपभोग घ्यायचा असेल आणि ती वस्तू रोख रकमेने खरेदी करणे शक्य नसेल तर उधारीवर म्हणजेच क्रेडिट कार्डावर घेणे हा उत्तम उपाय आहे, हे तरुण पिढीचे मत आहे... पूर्वीच्या काळात वाण्याच्या दुकानावर पाटी असायची, ‘आज रोख, उद्या उधार.’ त्या काळी माल विकणार्‍याला नेहमीच वाटे की, आपल्याकडे रोखीने व्यवहार करणारे गिर्‍हाईक यावे. ज्यांना आर्थिकदृष्ट्या परवडायचे नाही, ते लोक उधारीवर नाइलाज म्हणून वस्तू घ्यायचे. परंतु आता मात्र काळ बदललाय. ‘आज उधारी, उद्या पण उधारीच..’ असे नेमके उलटे चित्र आपल्याला बाजारपेठेत दिसते. पूर्वी उधारीवर खरेदी करणार्‍याच्या मनात एक प्रकारची असहायता होती. आता मात्र कोणतीही वस्तू उधारीवर खरेदी करताना ग्राहक मोठ्या दिमाखात क्रेडिट कार्ड आपल्या खिशातून काढतो. त्याच्या खिशात जर एखाद्या बहुराष्ट्रीय बँकेचे कार्ड असेल तर त्याचा दिमाख काही औरच असतो त्याच्या शेजारी जर एखादा सहकारी बँकेचे क्रेडिट कार्ड घेऊन उभा असेल तर तो काहीसा तुच्छतेने त्याच्याकडे पाहतो... अशा प्रकारे गेल्या दशकात ग्राहकांची आणि दुकानदारांचीही मानसिकता बदलली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा बदल तरुण पिढीच्या अंगवळणी चांगलाच पडला आहे. आता ग्राहकोपयोगी कोणतीही वस्तू असो - अगदी मोबाइल फोनपासून ते चपला-बुटांपर्यंत - ती क्रेडिट कार्डावर हप्ते भरून खरेदी करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. आर्थिक उदारीकरण सुरू होण्याअगोदरच्या संमिश्र अर्थव्यवस्थेत आपल्याकडे फक्त गृहकर्ज घेतले जात होते. अर्थातच हे कर्ज घेणारा हा प्रामुख्याने मध्यमवर्गीयच होता आणि हे कर्ज फिटेपर्यंत त्याच्या डोक्यावर मोठा बोजा असायचा. आता मात्र आर्थिक उदारीकरणाच्या अर्थव्यवस्थेत वावरणार्‍या तरुण पिढीला एक बाब स्पष्ट दिसते की, आपल्याला कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर ती रोख रक्कम टाकून घेणे कठीणच आहे. आपल्याला एखाद्या वस्तूचा उपभोग घ्यायचा असेल आणि ती वस्तू रोख रकमेने खरेदी करणे शक्य नसेल तर उधारीवर म्हणजेच क्रेडिट कार्डावर घेणे, हा उत्तम उपाय आहे. अशा प्रकारे ग्राहक परतफेडीचे टेन्शन न घेता वस्तू खरेदी करतात. ग्राहकांची ही जशी मानसिकता बदलली आहे, तसे उत्पादकांनीही आपला माल खपवण्यासाठी हप्त्याच्या योजना आखण्यास सुरुवात केली. सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात एका खरेदीवर दोन वस्तू मोफत, चार हप्त्यात पैसे द्या, अशा विविध ‘मोहांना’ ग्राहक बळी पडावा यासाठी आकर्षक योजना आखल्या जातात. यातून आपला माल नुसताच पडून राहण्यापेक्षा ग्राहकाच्या गळ्यात मारणे; मग त्याचे पैसे थोड्या विलंबाने मिळाले तरी हरकत नाही, ही उत्पादकांची मानसिकता झाली आहे. या व्यवहारात बँकांचाही फायदा होतो. कारण त्यांना आपल्याकडील अतिरिक्त पैसा क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून चलनात आणता येतो. जर एखाद्या ग्राहकाने पैसे डुबवलेच, तर त्याच्यावर पठाणी व्याज आकारता येते. एकूणच हे उधारीचे तंत्र ग्राहकांच्या मनाला भावले आहे. कारण गेल्या दोन वर्षांत क्रेडिट कार्डांचे व्यवहार सुमारे 42 टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या जवळजवळ प्रत्येक उद्योगाला मंदीने ग्रासले असताना क्रेडिट कार्डांचा व्यापार मात्र तेजीत आला आहे. त्यामुळे एक बाब स्पष्ट आहे की, आपल्याकडे आता क्रेडिट कार्डाची संस्कृती पूर्णपणे रुजली आहे. यातली एक सकारात्मक बाजू म्हणजे, अशा प्रकारे उधारीच्या या दुनियेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि यात अनेकांच्या चुली पेटतात. चार्वाक ऋषींच्या वचनाचा उल्लेख करायचा झाल्यास ‘ऋणं कृत्वा घृतं पिबेत्’. म्हणजेच कर्ज काढा, पण साजूक तूप खा. कारण जे काही तुम्हाला करायचे आहे ते याच जन्मात. चार्वाक हे पुनर्जन्म मानणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी हा सल्ला दिला होता. आताची पिढी हा सल्ला तंतोतंत पाळत आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेचाही पाया असाच आहे. ‘बायर्स इकॉनॉमी’ किंवा खरेदीदारांची अर्थव्यवस्था असा अमेरिकन अर्थव्यवस्थेचा मोठ्या गौरवाने उल्लेख होतो. तेथेदेखील अशा प्रकारे क्रेडिट कार्डाच्या उधारीवर जगणारे बहुतांश लोक आहेत. अमेरिकेत लोक बचत फार कमी करतात. सरकारदेखील लोकांनी आपल्याकडील पैसे खर्च करावेत यासाठी प्रोत्साहन देते. कारण प्रत्येकाच्या खरेदीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते. त्यामुळेच गेली पाच वर्षे अमेरिकेत मंदीचे वातावरण असल्यामुळे खरेदी मंदावली आहे आणि याचा परिणाम अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात भोगावा लागत आहे. क्रेडिट कार्डाची उधारी मर्यादेबाहेर गेल्यावर अमेरिकेत व्यक्तिश: दिवाळे काढणारे अनेक जण असतात. आपल्याकडे मात्र ही ‘दिवाळखोरी’ संस्कृती सुदैवाने अजून रुजलेली नाही. आपल्याकडे क्रेडिट कार्डावर वस्तू घेणार्‍यांपैकी 80 टक्के लोक आपले हप्ते वेळेत भरतात, असा अनुभव आहे. म्हणजेच आपल्याकडे लोक क्रेडिट कार्डावर खरेदी करत असले तरीही आपल्या उत्पन्नाची मर्यादा पाहूनच खर्च करतात. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, असे आपल्याकडे सहसा होत नाही.\nत्यामुळे बँकाही धोक्यात येणार नाहीत. त्याचबर���बर क्रेडिट कार्डाच्या खरेदीचे सर्व व्यवहार हे चेकने होत असल्यामुळे सरकारला अपेक्षित असलेले सर्व व्यवहार पारदर्शी होण्यास मदत होते. यातून सरकारचे सेवाकराचे उत्पन्न वाढू शकते, तसेच प्राप्तिकराच्या जाळ्यातही अनेक जण येऊ शकतात. कोणत्याही मालाची खरेदी झाल्याशिवाय अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होत नाही, हे खरेच आहे. आपल्याकडे एका ट्रकची खरेदी केली तर विमा एजंटापासून ते ट्रकचालक, पंक्चर काढणार्‍यापर्यंत अशा सुमारे सात जणांना रोजगार मिळतो, असा अनुभव आहे. प्रत्येक वस्तूच्या खरेदीला हे सूत्र लागू पडते. क्रेडिट कार्डांच्या व्यवहारांमुळे अर्थव्यवस्थेला निश्चितच चालना मिळते. व्यक्तिश: विचार करता उत्पन्न व खर्च यांचा मेळ जोपर्यंत योग्यरीत्या घातला जातो, तोपर्यंत क्रेडिट कार्डांचे व्यवहार फायदेशीर आहेत. कारण आज घेतलेल्या उधारीचे पैसे हे पुढच्या महिन्यांत फेडायचेच असतात, हे विसरता कामा नये. परंतु त्याचबरोबर क्रेडिट कार्डधारकांनी हेही ध्यानात ठेवायला हवे की, या ‘क्रेडिट’वर द्यावे लागणारे व्याज हे बहुतेक वेळा चक्रवाढ व्याज असते आणि काही ग्राहक केवळ ‘क्रेडिट’ ऊर्फ कर्जाच्या नव्हे तर व्याजाच्या बोजाखाली चेपले जातात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-what-is-capacity-of-jayakwadi-dam-radhakrishna-vikhe-patil-5416586-NOR.html", "date_download": "2021-06-13T06:07:55Z", "digest": "sha1:W4C5WPWDI5UG35L7WZC6FFSMBHDHIM4S", "length": 5807, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "What Is Capacity Of Jayakwadi Dam ? - Radhakrishna Vikhe Patil | जायकवाडी धरणाची क्षमता नेमकी किती? राधाकृष्ण विखे पाटलांचा प्रश्न - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजायकवाडी धरणाची क्षमता नेमकी किती राधाकृष्ण विखे पाटलांचा प्रश्न\nशिर्डी - जायकवाडी धरणात ६५% पाणी गेल्यावर धरणात पाणी सोडण्याची आवश्यकता नाही, असे मेंढगीरी समितीने म्हटले आहे. मात्र धरणाच्या क्षमतेचे विविध आकडे समोर आणून संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी जायकवाडी धरणाची क्षमता नक्की किती आहे, हे सरकारनेच तपासण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले अाहे. राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथे विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी ते बाेलत हाेते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते आण्ण��साहेब जमधडे पाटील होते.\nयावेळी विखे पाटील म्हणाले की, राहाता तालुक्यातील शेतीव्यवस्था पाटपाण्यावर अवलंबून आहे. धरणे भरली, नदीही ओव्हरफ्लो हाेऊन वाहून गेली. जायकवाडीतही भरपूर पाणी वाहून गेले. मात्र या भागातील उभी पिके पाण्यावाचून होरपळून चालली आहे. त्यातच जायकवाडीच्या पाण्याबाबत संभ्रम कायम आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्यात मुलभूत बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाचा निकालाची वाट पाहावी लागेल. मात्र सरकार दुष्काळी परिस्थीतीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहात नाही, हे मोठे दुर्दैव्य आहे. यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांची पिके वाया गेल्याने या पिकांचे पंचनामे करून त्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी आम्ही करीत होतो, पण तत्कालीन कृषीमंत्री एकनाथ खडसे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर त्यांना शेतकऱ्यांचा तळतळाट भोगावाच लागला आणि मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. सद्यस्थितीतही शेतकरी विरोधीच भूमिका राज्य सरकार घेत असल्याने प्रभावी उपाययोजना करत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहे, असेही ते म्हणाले. तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये ऑनलाइन करून सरकारी योजनांचा फायदा गोरगरीब जनतेला करून देण्याच्या सुचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-sadhu-yadav-to-contest-against-sister-rabri-devi-from-saran-4560066-NOR.html", "date_download": "2021-06-13T04:22:21Z", "digest": "sha1:ODK7NLAGPKMSTC4KTKBJQ3SLIYQBT6QI", "length": 4060, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sadhu Yadav To Contest Against Sister Rabri Devi From Saran | परिवार WAR: लालूंची पत्नी राबडीदवींच्या विरोधात मेव्हणे साधू यादव उतरणार रिंगणात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपरिवार WAR: लालूंची पत्नी राबडीदवींच्या विरोधात मेव्हणे साधू यादव उतरणार रिंगणात\nपाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना जवळच्या नेत्यांच्या बंडखोरीला सामोरे जावे लागले. आता घरातच बंडखोरी झाली आहे. त्यांचे मेव्हणे अनिरुद्ध ऊर्फ साधू यादव यांनी सारण येथून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. येथून लालू यादव यांच्या पत्नी आणि साधू यादव यांची बहिण राबडीदेवी राजदच्या उमेदवार आहेत. लालू प्साद आणि राबडी यांचे म्हणणे आहे, की साधू यादवच्या बंडखोरीने काहीही फरक पडणार नाही. फार पूर्वीपासूनच साधू आमच्यापासून दूर गेला होता.\nसाधू यादव यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीतच राजदकडून तिकीट न मिळाल्यामुळे काँग्रेसच्या वळचणीला गेले होते. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली मात्र, ते विजयी होऊ शकले नाही. या निवडणुकीच्या कित्येक दिवस आधी त्यांनी राजकीय पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला होता. मध्यंतरी त्यांनी भाजपमध्येही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथेही त्यांची डाळ शिजली नाही. आणखी एका पक्षाकडून त्यांनी तिकीट मिळविण्याचा प्रयत्न केला त्यातही अपयश आल्यानंतर आता त्यांनी अपक्ष लढण्याचा निश्चय केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/after-speaking-in-front-of-a-million-people-in-india-it-will-never-seem-so-crowded-trump-126884409.html", "date_download": "2021-06-13T04:43:45Z", "digest": "sha1:7DSPRUSY6MM3EEBVIKJQTRXKR6C3CHWM", "length": 3887, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "After speaking in front of a million people in India, it will never seem so crowded: Trump | भारतात सव्वा लाख लोकांसमोर बोलल्यानंतर आता कधीही गर्दीचे अप्रूप वाटणार नाही : ट्रम्प - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारतात सव्वा लाख लोकांसमोर बोलल्यानंतर आता कधीही गर्दीचे अप्रूप वाटणार नाही : ट्रम्प\nनरेंद्र मोदी शानदार माणूस, तो दौराही दमदार होता...\nवॉशिंग्टन- अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात झालेल्या स्वागतामुळे पुरते भारावले आहेत. ही आठवण सांगताना ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड स्तुती केली.\nनोव्हेंबरमध्ये होत असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साऊथ कॅरोलिनामध्ये आयोजित जाहीर सभेत ट्रम्प म्हणाले, मोटेरा स्टेडियममध्ये सव्वा लाख लोकांसमोर बोलल्यानंतर मला आता कधीही गर्दीचे अप्रूप वाटणार नाही.\nहे स्टेडियम तिप्पट मोठे आहे आणि तिप्पट लोक या ठिकाणी होते. या सभेत भारत दौऱ्याच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, “ते सारे अफलातूनच होते. पंतप्रधान मोदी शानदार माणूस आहे. त्या देशातील लोकांचेही त्यांच्यावर प्रेम आहे.’ गेल्या २४ फेब्रुवारी रोजी ट्रम्प यांनी अहमदाबादेत मोटेरा स्टेडियममध्येही पत्नी मेलानियासोबत “नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी यांची स्तुती केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9916/", "date_download": "2021-06-13T05:01:07Z", "digest": "sha1:4UHYKTEESPIMOGMG65SKLR7CJYL57SEG", "length": 15943, "nlines": 85, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "सिंधूदूर्ग जिल्हाधिकारी यांच्या बदलीच्या अफवे मागे महसूलचाच जिल्ह्य़ातील एक बडा अधिकारी.;राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा आरोप.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nसिंधूदूर्ग जिल्हाधिकारी यांच्या बदलीच्या अफवे मागे महसूलचाच जिल्ह्य़ातील एक बडा अधिकारी.;राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा आरोप..\nPost category:कुडाळ / बातम्या / राजकीय\nसिंधूदूर्ग जिल्हाधिकारी यांच्या बदलीच्या अफवे मागे महसूलचाच जिल्ह्य़ातील एक बडा अधिकारी.;राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा आरोप..\nसिंधूदूर्ग जिल्ह्य़ाचे कार्यतत्पर तसेच कोवीड 19 प्रादुर्भावाच्या परिस्थितीवर सर्वाना विश्वासात घेऊन काम करणारे सिंधूदूर्ग जिल्हाधिकारी.के.मंजुलक्ष्मी यांची बदली झाल्याची बातमी व्हाॅटसअॅपवरून प्रसारित करून जिल्ह्य़ात कालपासून अफवा पसरवली जात आहे.या बातमी मागे जिल्ह्य़ातील महसूलचाच एक बडा अधिकारी व त्याला सहकार्य करणार्‍या महसुलच्याच काही अधिकार्‍यांचा हा कट असून त्या अनुषंगाने राज्याचे गृहमंत्री मा.ना.दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तक्रार करणार असून ज्या सरिता बांदेकर –देशमुख उपसचिव महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने बदलीची खोटी ऑर्डर तयार करून जिल्ह्य़ात हलकल्लोळ माजवला या प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सायबर गुन्हे शाखे मार्फत तातडीने चौकशी करून दोषींना जनतेसमोर आणून संबंधितांवर कारवाई करावी.तसेच ज्या अधिकार्‍यांच्या नावाने ऑर्डर तयार केली आहे त्या अधिकार्‍यांची सहा महिन्यांपूर्वीच अन्यञ बदली झाली आहे. त्यामुळे या बोगस बदली ऑर्डर मागे महसुलच्याच एका बड्या अधिकार्‍यांसह एक रॅकेट आहे ते लवकरच शोधून काढून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करणार असल्याचे सांगून हे प्रकरण तडीस लावण्यासाठी पाठपुरावा करतच राहाणार. असेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले.कर्तव्यदक्ष आणी पारदर्शक कारभाराचा वचपा काढण्यासाठीच हा खटाटॊप. प्रकरणाची सायबर गुन्हा शाखे मार्फत चौकशी व्हावी सामंत.\nनॅशनल हायवे भूसंपादन प्रक्रियेतील महसुलच्या काही अधिकार्‍यांचा रोल असण्याच��� दाट शक्यता. या अनुषंगानेच तपास पोलीस अधीक्षकांनी करावा.नॅशनल हायवे क्रमांक ६६ च्या भूसंपादन प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी लाभधारकांच्या तसेच जनतेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या होत्या.त्या प्रकरणाचा तपासाकरीता जिल्हाधिकाऱ्यांनी एक चौकशी समिती नेमली त्या चौकशी समितीने दिलेला चौकशी अहवाल हा संबंधित अधिकाऱ्यांना क्लिन चिट देणारा होता.आणी तो जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावला.आणि सदरच्या प्रकरणाची आयुक्त स्तरावरून चौकशी करावी अशी मागणी केली होती .आणि आयुक्त स्तरावरून समिती गठीत करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे आपले बिंग फुटेल याची भिती असण्याचीच दाट शक्यता आहे. हाच केंद्रबिंदू मानून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सायबर गुन्हे शाखे मार्फत तातडीने चौकशी करावी.अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी राज्याचे गृहमंत्री ना.श्री.दिलीप वळसे पाटील व पोलीस अधीक्षक सिंधूदूर्ग यांचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले .\nकुडाळ जिजामाता चौकातील राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या नूतन मूर्तीचे १२ जानेवारी रोजी अनावरण..\nकुडाळ तालुका सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना अध्यक्षपदी ओंकार वाळके.\nवैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीही उतरणार..\nमच्छी विक्रेत्यांनी मच्छीमार्के सोडून अन्य ठिकाणी मच्छी विक्री केल्यास कारवाई.;नगराध्यक्ष ओंकार तेली\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nसिंधूदूर्ग जिल्हाधिकारी यांच्या बदलीच्या अफवे मागे महसूलचाच जिल्ह्य़ातील एक बडा अधिकारी.;राष्ट्रवादीच...\nजिल्हाधिकाऱ्यांनी केली ऑक्सिजन प्लांटची पाहणी.;\"तो आवाज \" कॉम्प्रेसड गॅसचा नोझल लूज झाल्याने.;जिल्हा...\nकोरोनाच्या काळात पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या दुर करा\nदोडामार्ग मिडिया पत्रकार संघाच्या वतीने ...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जिल्हा बँकेमार्फत १० लाखाचा अपघात विमा संरक्षण लाभ.;जिल्हाबँक अध्यश सतिश सा...\nकणकवली तालुक्यात पडला गारांचा अवकाळी पाऊस.....\nखाजगी आरटीपीसीआर लॅबमध्ये कोविड टेस्टसाठी जनतेची लुबाडणूक.;कारवाई करण्याची सुजित जाधव यांची जिल्हाधि...\nमसुरे मर्डेवाडी येथे रक्तदान शिबिरात ५१ दात्यांनी केले रक्तदान\nवेंगुर्ला तालुक्यात कोव्हिड पॉझिटिव्ह संख्या झपाट्याने वाढतेय.....\nमालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहात लसीकरण केंद्राला मंजुरी;जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सीईओंकडून मालव...\nसागरतीर्थ ग्रा.पं.अंतर्गत कंटेंटमेंट झोनची कडक अंमलबजावणी करणेसाठी वेंगुर्ले तहसिलदार यांची प्रशासनस...\nजिल्हाधिकाऱ्यांनी केली ऑक्सिजन प्लांटची पाहणी.;\"तो आवाज \" कॉम्प्रेसड गॅसचा नोझल लूज झाल्याने.;जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांची माहिती..\nग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जिल्हा बँकेमार्फत १० लाखाचा अपघात विमा संरक्षण लाभ.;जिल्हाबँक अध्यश सतिश सावंत यांची माहिती\nबापरे ' सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५४३ कोरोना पाँँझिटिव्ह रुग्ण तर ४९ कोरोनामुक्त ११ व्यक्तीचा मृत्यू..\nकोरोनाच्या काळात पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या दुर करादोडामार्ग मिडिया पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन..\nवेंगुर्ला तालुक्यात कोव्हिड पॉझिटिव्ह संख्या झपाट्याने वाढतेय..\nकणकवली तालुक्यात पडला गारांचा अवकाळी पाऊस..\nकुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले 94 कोरोना रुग्ण..\nसावंतवाडी येथून महिला बेपत्ता.;पतीची पोलीस ठाण्यात धाव..\nसिंधुदुर्गात आज नव्याने 300 कोरोना रुग्ण सापडले.;डॉ.श्रीपाद पाटील यांची माहिती..\nखाजगी आरटीपीसीआर लॅबमध्ये कोविड टेस्टसाठी जनतेची लुबाडणूक.;कारवाई करण्याची सुजित जाधव यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vialliquidfillingmachine.com/quality-control.html", "date_download": "2021-06-13T04:19:33Z", "digest": "sha1:3ERWIKXXOBBFLX7UCE4R3JTJH7IGUOGJ", "length": 5700, "nlines": 39, "source_domain": "mr.vialliquidfillingmachine.com", "title": "गुणवत्ता नियंत्रण - Vialliquidfillingmachine.com", "raw_content": "\nस्वयंचलित लिक्विड फिलिंग उपकरणे\nड्रॉपर बाटली भरणे मशीन\nतेल आवश्यक तेल भरणे\nआय ड्रॉप फिलिंग मशीन\nनेल पॉलिश फिलिंग मशीन\nफार्मा लिक्विड फिलिंग मशीन\nसॉस पेस्ट फिलिंग मशीन\nआमची मशीन डिझाइन उच्च तंत्रज्ञान आहे, युरोप, अमेरिका आणि तैवान तंत्रज्ञानाशी जुळवून घेत आहे\nआमचे मशीन कॉम घटक मूळतः प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँडचे आहेत, त्यांना एयरटॅक, पॅनासोनिक, सीमेंस आणि इतर आवडी आहेत.\n1, आमच्या कंपनीद्वारे पुरविल्या गेलेल्या उपकरणांची हमी ही नवीन डिझाइन आणि तयार केलेल्या योग्य साहित्याचा वापर करून न वापरलेली आहे आणि सर्व बाबींमध्ये करारामध्ये नमूद केलेल्या गुणवत्तेचे तपशील आणि कार्यक्षमता पूर्ण केली आहे.\n2, संपूर्ण तांत्रिक कार्यप्रदर्शन निर्देशक मिळविण्यासाठी, इंस्टॉलेशन आणि डीबगिंगच्या 3 दिवसानंतर संपूर्ण सिस्टमच्या योग्य मार्गदर्शनानंतर उपकरणाद्वारे प्रदान केलेली कंपनीची हमी.\n,, करारामध्ये निर्दिष्ट केलेल्या गुणवत्ता हमीच्या कालावधीत आमची कंपनीची हमी, उपकरणे तयार करण्याची स्थापना डीबगिंग किंवा सामग्रीतील दोष पुरवठा करण्याची डिझाइन प्रक्रिया आणि विक्रेत्याच्या जबाबदारीमुळे उद्भवणारे दोष आणि हानीच्या उत्पादन ओळीतील कोणत्याही दोषांसाठी जबाबदार आहे.\n4, स्वीकृतीनंतर 12 महिन्यांसाठी उत्पादन मशीनसाठी संपूर्ण मशीन गुणवत्तेची हमी कालावधी. गुणवत्तेची हमी कालावधी, वस्तूंची गुणवत्ता किंवा तपशील आढळल्यास आणि कराराच्या तरतुदींच्या अनुरुप नसल्यास किंवा हे सिद्ध होते की वस्तू सदोष आहेत (संभाव्य दोष किंवा घट्ट वस्तूंचा वापर इ.) विक्रेता उपचार योजना पुढे ठेवलेल्या गुणवत्तेची हमी कालावधीत वस्तूंच्या कायदेशीर विभागाने जारी केलेल्या तपासणी प्रमाणपत्रानुसार खरेदीदारास पात्र आहे.\n5, पुरवठा केलेल्या उपकरणांच्या यांत्रिक गुणधर्मांवरील उत्पादनाची गुणवत्ता आणि उत्पादन वापर निर्देशांकांची हमी कंपनी.\nस्वयंचलित बाटली वॉशिंग मशीनचे सीई प्रमाणपत्र\nकॅपिंग मशीनचे सीई प्रमाणपत्र\nसीई प्रमाणपत्र भरणे मशीनचे\nकॉपीराइट © शांघाय एनपॅक मशीनरी कं. सर्व हक्क राखीव.\nशोरूम | एक्सएमएल साइटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/quarantine-workers-return-home-deals-railways-nashik-marathi-news", "date_download": "2021-06-13T04:45:40Z", "digest": "sha1:FVH7QWQTI6MBNECBIO3FLCJZISBQGB6Q", "length": 30583, "nlines": 235, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | काय बोलावं! मजुरांच्या \"घरवापसीत'ही रेल्वेने पाहिला व्यवहार! दुसरीकडे एसटी जपतेय बांधिलकी", "raw_content": "\nएका बाजूला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राजस्थानात क्वारंटाइन असलेल्या विद्यार्थ्यांसाठी धुळे आगारातून विशेष 70 बस पाठवत विद्यार्थ्यांना विनामूल्य गावी पोचवले. दुसरीकडे रेल्वेकडून नियमित भाड्याशिवाय विशेष शुल्क आकारणी झाल्याने भाडेआकारणी राज्यातील माणुसकीशी की रेल्वेच्या व्यवहाराशी, अशी तुलना राजकीय पातळीसह नेटिझन्समध्ये सुरू झाली आहे.\n मजुरांच्या \"घरवापसीत'ही रेल्वेने पाहिला व्यवहार दुसरीकडे एसटी जपतेय बांधिलकी\nनाशिक : राज्यातील निवारा केंद्रात क्वारंटाइन असलेल्या परप्रांतीय मजुरांच्या घरवापसीसाठी प्रशासकीय यंत्रणा, सामाजिक संस्थांसह राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) माणुसकी दाखविली असली तरी रेल्वे विभागाने मात्र येथेही व्यवहारच पाहिला. मजुरांकडूनही शुल्क आकारले. त्यामुळे रेल्वेच्या भाडेआकारणीचा विषय महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे.\nएसटीची प्रवाशांशी बांधिलकी; दोन्ही प्रवासांची सर्वसामान्यांकडून तुलना\nएका बाजूला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राजस्थानात क्वारंटाइन असलेल्या विद्यार्थ्यांसाठी धुळे आगारातून विशेष 70 बस पाठवत विद्यार्थ्यांना विनामूल्य गावी पोचवले. दुसरीकडे रेल्वेकडून नियमित भाड्याशिवाय विशेष शुल्क आकारणी झाल्याने भाडेआकारणी राज्यातील माणुसकीशी की रेल्वेच्या व्यवहाराशी, अशी तुलना राजकीय पातळीसह नेटिझन्समध्ये सुरू झाली आहे. कॉंग्रेसने तर या विषयावर थेट स्वत:च मजुरांचे भाडे भरण्याची तयारी दर्शवत केंद्र शासनावर निशाणा साधला आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या क्वारंटाइन परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याच्या निर्णयाचे कौतुक होत असताना केंद्राच्या रेल्वेच्या भाडेआकारणीचा निर्णय मात्र टीकेचा लक्ष्य झाला आहे.\n57 की 82 टक्के क्वारंटाइन मजुरांच्या \"घरवापसीत' रेल्वेकडून व्यवहारच क्वारंटाइन मजुरांच्या \"घरवापसीत' रेल्वेकडून व्यवहारच\nमध्य रेल्वेच्या एक्‍स्प्रेस गाड्यांचे स्लीपर कोचचे नाशिक रोड ते भोपाळ निय���ित शुल्क 373 रुपये आकारले जाते. रेल्वेकडून 306 रुपये आकारणी केली. 57 टक्के भाडेआकारणी करून रेल्वेने मजुरांना त्यांच्या गावी सोडले, असा रेल्वे यंत्रणेचा दावा आहे. मध्य रेल्वेने राज्य शासनाला दिलेल्या व \"सकाळ'कडे उपलब्ध झालेल्या रेल्वे कोटेशनमध्येच हा तसा दावा आहे. 373 रुपयाऐवजी 306 रुपये आकारणी म्हणजे प्रतितिकीट फक्त 67 रुपये कमी आकारणी केली आहे. ज्याची सवलतीची टक्केवारी 18 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक होत नाही. क्वारंटाइन मजुरांना 18 टक्के सवलत देत 57 टक्के इतकेच भाडेआकारणीचा दावा कितपत योग्य आहे रेल्वेने प्रवास खर्चाचे मोजदाद करताना मजुरांकडून गाडीतील रिकाम्या सीटच्या शुल्कासोबत आरक्षण शुल्कही वसूल केले की काय रेल्वेने प्रवास खर्चाचे मोजदाद करताना मजुरांकडून गाडीतील रिकाम्या सीटच्या शुल्कासोबत आरक्षण शुल्कही वसूल केले की काय असा प्रश्‍न या दाव्यामुळे पुढे येत आहे.\nहेही वाचा > पोल्ट्री फार्मवर सकाळी गेलेला युवक रात्री परतलाच नाही..भावाने फार्मच्या फटीतून पाहिले तर धक्काच\n15 टक्के भाडे कसे\nनाशिक रोड- भोपाळ प्रवासाचे तेच लखनौ- प्रवासाचे. लखनौ विशेष श्रमिक एक्‍स्प्रेसमधील प्रवासापोटी क्वारंटाइन मजुरांकडून द्वितीय श्रेणीच्या प्रवासापोटी रेल्वेने 420 रुपये भाडे आकारले. एरवी स्लीपर कोचचे भाडे 543 रुपये आहे. म्हणजे यात रेल्वेने 123 रुपये सवलत दिली. म्हणजे 22 टक्के इतकी सवलत दिली आहे. लखनौ प्रवासासाठीही 15 टक्के इतकेच भाडे आकारल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा अव्यवहार्य ठरतो. आरक्षण शुल्क, सुरक्षित अंतर राखण्यासाठी रिकाम्या सोडलेल्या सीटचे शुल्क रेल्वे प्रवास खर्चात गृहीत धरून ते मजुरांच्या भाड्यातून वसूल केले का हा प्रश्‍न यामुळे उपस्थित होत आहे. त्यामुळेच रेल्वेप्रमाणेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्येही प्रवाशांना सुरक्षित अंतरासाठीचे रिकामे सीट सोडले होते. सुरक्षेचे नियम तिथेही पाळले गेले असताना एसटी मात्र संकटाच्या काळात \"प्रवाशांच्या सेवेसाठी' या आपल्या ब्रीद वाक्‍याशी प्रामाणिक राहते व दुसरीकडे रेल्वे विभागाने मात्र \"व्यवहार' पाहिला, अशी भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.\nहेही वाचा > ओढणीचा झोका बेतला चिमुरड्याच्या जीवावर...मुलाची अवस्था पाहून आईने फोडला हंबरडा​\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने म���ंडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त���या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/12/night%20curfew%20in%20mumbai.html", "date_download": "2021-06-13T04:28:58Z", "digest": "sha1:Z5S3RG7F5O4THUOYGT3EMMHAYJMURKVA", "length": 11689, "nlines": 76, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "मुंबईत नाईट क्लबमध्ये धिंगाणा, सुधारले नाहीत तर नाईट कर्फ्यु - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome MUMBAI मुंबईत नाईट क्लबमध्ये धिंगाणा, सुधारले नाहीत तर नाईट कर्फ्यु\nमुंबईत नाईट क्लबमध्ये धिंगाणा, सुधारले नाहीत तर नाईट कर्फ्यु\nमुंबई - मुंबईत कोरोनाचा धोका अद्याप कायम असतानाही नाईट क्लबकडून सोशल डिस्टनसिंगचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्री उशिरापर्यंत शेकडो नागरिक विनामास्क एकत्र येत असल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो. २० डिसेंबरपर्यंत यात सुधारणा झाली नाही तर रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु लावला जाईल असा इशारा पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिला आहे.\nमुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात असले तरी दुसरी लाट कोणत्याही क्षणी येऊ शकते. असे असताना मुंबईतील नाईट क्लबकडून कोरोना संदर्भातील मार्गदर्शन तत्वांचे पालन केले जात नाही. नाईट क्लबमध्ये ५० लोक असावेत व रात्री ११ पर्यंत बंद करणे बंधनकारक असताना हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. पालिकेकडे तक्रारी आल्यानंतर गेल्या शनिवारी रात्री १२ वाजता परळच्या एपीटोम नाईट क्लबमध्ये पालिकेच्या अधिका-य़ांनी पाहणी केली. यावेळी येथे सुमारे दोन हजार नागरिक या क्लबमध्ये विनामास्क रात्री उशिरापर्यंत एकत्र आल्याचे निदर्शनास आले. पालिकेने नियमानुसार कारवाई केली. मात्र इतके लोक तेही विनामास्क एकत्र आल्याने कोरोना संसर्ग वाढू शकतो. याची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारला याबाबत पत्र पाठवून निदर्शनास आणून दिले आहे. मुंबईतील सर्व नाईट क्लबवर पालिकेचा वॉच असणार आहे. येत्या २० डिसेंबरपर्यंत नाईट क्लबने सुधारणा केली नाही तर नाईलाजाने रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु लावला जाईल, असा इशारा आयुक्त चहल यांनी दिला आहे.\nमुंबईत कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात आल्याने अनलॉक टप्प्या- टप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली. यावेळी नाईट क्लबही एसओपीचे पालन करून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र नाईट क्लबकडून नियम धाब्यावर बसवले जात आहेत. एपीटोन या नाईट लाईफ हाऊसमध्ये दोन हजार लोक एकत्र येणे हे धोक्याचे आहे. सकाळी चार वाजेपर्यंत हे क्लब सुरु राहिल्याने या क्लबवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली.\n२० डिसेंबरपर्यंत कोरोना स्थितीचा अभ्यास करणार -\nदिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आतापर्यंत कोरोनास्थिती नियंत्रणात व समाधानकारक आहे. मात्र तरीही २० डिसेंबरपर्यंत कोरोनाच्या स्थितीचा अभ्यास करणार आहोत. आजची स्थिती तोपर्यंत कायम राहिल्यास पुढचे महत्वाचे निर्णय घेतले जातील. त्यामुळे मुंबईकरांनी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्�� संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/8936/", "date_download": "2021-06-13T05:16:24Z", "digest": "sha1:EBFDRKYKSOVIXZCB7FRMEQVDRV5PYFVV", "length": 11408, "nlines": 85, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांचा वैभववाडी भाजपच्या वतीने निषेध! - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nगृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांचा वैभववाडी भाजपच्या वतीने निषेध\nPost category:इतर / बातम्या / वैभववाडी\nगृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांचा वैभववाडी भाजपच्या वतीने निषेध\nठाकरे सरकारचे करायचे काय… खाली डोके वर पाय. ठाकरे सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत वैभववाडी भाजपा पदाधिकार्‍यांनी ठाकरे सरकार व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषना देत निषेध आंदोलन केले.\nगृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रु वसुलीचे टार्गेट निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दिले असल्याचे पत्र माजी पोलीस आयुक्त परमवीर यांनी मुख्यमंत्री यांना दिले आहे.हा प्रकार निंदनीय आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यात महाविकास आघाडी सरकार विरोधात निषेध आंदोलन भाजपचे कार्यालय समोर करण्यात आले.\nयावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी,वैभववाडी पंचायत समितीचे उपसभापती अरविंद रावराणे, जि. प. सदस्य शारदा कांबळे, सुधीर नकाशे, राजेंद्र राणे, संजय सावंत, प्राची तावडे, स्नेहलता चोरगे, महिला आघाडी प्रमुख भारती रावराणे, पं.स. सदस्य हर्षदा हरयाण, बाळा हरयाण, बाबा कोकाटे, शरद कांबळे, नारायण मांजरेकर, आशिष रावराणे, गोपाळ कोकाटे, सूर्यकांत कांबळे व कार्यकर्तेमोठया संख्येने उपस्थित होते.\nअच्छे दिन कधी येणार ” दोडामार्ग शिवसैनिकांनी दिले निवेदन*\nवेंगुर्ला मानसी गार्डन येथे असलेल्या मच्छिमार्केटमध्ये शौचालय व मुतारीची सोय करण्याची मागणी..\nराष्ट्रवादी युवक काँग्रेस ची महामार्ग प्राधिकरणाला धडक “रात्रीस खेळ चाले” चा वाद पुन्हा पेटणार\nशेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी कुडाळ तहसीलदारांना निवेदन..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nसिंधुदुर्गात पठाणी व्यवहार चालू देणार नाही.;महाराष्ट्र संघर्ष कर्जदार समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद करं...\nदेवगड, रत्नागिरी हापूस नावाने फसवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.;ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस...\nगृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांचा वैभववाडी भाजपच्या वतीने निषेध\nगृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात वेंगुर्लेत भाजपाचे आंदोलन.....\n' राष्ट्रीय जल मिशन प्रश्नमंजुषा स्पर्ध्येमध्ये अमृत गावडे प्रथम.....\nशेतकऱ्यांच्या 'भारत बंद' ला पाठिंब्यासाठी काँग्रेसच्या वतीने २४ मार्च रोजी उपोषण.....\nजिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सी.डी. परब...\nकुडाळ मद्धे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी करत भाजपचे आंदोलन.....\nवाहतूक पोलिसांच्या अंगावर पेट्रोल फेकून युवकाचा जीवघेणा हल्ला.....\nप्राथमिक शिक्षकांना कोविडची लस द्यावी शिक्षक भारती सिंधुदुर्गची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.....\nवाहतूक पोलिसांच्या अंगावर पेट्रोल फेकून युवकाचा जीवघेणा हल्ला..\nकुडाळ मद्धे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी करत भाजपचे आंदोलन..\nकुडाळ आर.एस.ऐन हॉटेलसमोरील मुंबई-गोवा हायवेवर ऍक्टिवा आणि छोटाहत्ती अपघात.;दुचाकीस्वार जखमी..\nऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली मालवण तालुका अध्यक्ष नवनाथ झोरे व जिल्हा उपाध्यक्ष अमोल जंगले यांनी घेतली त्या झोरे कुटुंबाची भेट..\nसावंतवाडी एज्युकेशन संस्थेच्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न..\nवेंगुर्ला शहरामध्ये भुमिगत वीजवाहिनी घालणाऱ्या ठेकेदाराने रस्त्यावरील चर त्वरित बुझवावेत.;ऍड.मनिष सातार्डेकर यांची मागणी..\nसिंधुदुर्गजिल्हा उपसरपंचसंघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी आबा खवणेकर यांची निवड..\nप्राथमिक शिक्षकांना कोविडची लस द्यावी शिक्षक भारती सिंधुदुर्गची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..\nकोचरे गावात नवीन बीएसएनएल टॉवर लवकरच कार्यान्वित होणार..\nआजाराला कंटाळून हळदीचे नेरूर तिवरवाडी सचिन चंद्रकांत निकम युवकाची गळफास लावून आत्महत्या\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/animal-husbandry/fodder-management-in-scarcity-situation/", "date_download": "2021-06-13T05:18:08Z", "digest": "sha1:UGQO4ZZ6N36VHEW2NHDFLC2KEFGIP4HO", "length": 22127, "nlines": 119, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "टंचाई सदृश काळातील चारा नियोजन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nटंचाई सदृश काळातील चारा नियोजन\nपशुसंर्वधन व्यवसायातील जास्तीत जास्त खर्च हा जनावरांच्या आहारावरच होत असतो त्यामुळे पशुआहारावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अनुवंशिकदृष्ट्या गाय किंवा म्हैस कितीही उच्च वंशावळीची असली तरी तीचे अनुवंशिक गुण प्रत्यक्ष दूध उत्पादनामध्ये उतरविण्याकरीता त्यांना संतुलित आहार पुरविणे गरजेचे आहे. संतुलित आहार म्हणजे ज्या आहारामध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिन्ने, स्निग्ध व तंतुमय पदार्थ व पाणी हे अन्नघटक, विविध जिवनसत्वे व खनिजे योग्य प्रमाणात पुरविली जातात. ज्यातून जनावरांना विविध शारिरीक कार्य करणे व उत्पादन देणे यासाठी पर्याप्त ऊर्जा मिळेल. असा उत्तम प्रतिचा व सकस आहार जनावरांना त्यांच्या वजनाच्या व दूग्ध उत्पादनाच्या प्रमाणात द्यावा. या आहारामध्ये हिरवा चारा, वाळलेला चारा, खूराक आणि खनिज मिश्रणे या सर्वांचा अंतर्भात असावा. तसेच चाऱ्यामध्ये एकदल व द्विदल अशी दोन्ही चारा पिके असावीत.\nसर्वसाधारण 400 किलो वजन व 18 ते 20 लिटर दूग्ध उत्पादन असणाऱ्यासाठी गायीसाठी खालीलप्रमाणे आहार देणे गरजेचे आहे.\nहिरवा चारा : 20 ते 25 किलो.\nवाळलेला चारा : 4 ते 6 किलो.\nखनिज मिश्रणे : 40 ते 50 ग्रॅम.\nशुद्ध पाणी : 60 ते 70 लि.\nकोरडवाहु शेतीमध्ये अवेळी व अपुर्‍या पडणार्‍या पावसामुळे आणि हलक्या व उथळ जमिनित लागवड केल्याने उत्पादनात घट होत आहे. केवळ पारंपारिक पिकांच्या उत्पादनावर कोरडवाहु शेतकरी आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकणार नाही. अशा जमिनित गवते किंवा चारा पिके घेणे फायदेशिर राहील. चराऊ रानाची योग्य जोपासना व नुतणीकरण केल्यास निश्‍चित चार्‍याचे उत्पादन घेता येऊ शकते. या पडीक जमिनिवर निकृष्ट प्रतिचे गवत येते. या ठिकाणी गवताच्या सुधारित वाणांची नियोजनबद्ध लागवड केल्यास चांगला चारा मिळू शकतो.\nत्यावर शेळीपालन, मेंढीपालन व दूग्धव्यवसाय किफायतशीर होऊ शकेल. तसेच गवतामुळे जमिनीची धूप थांबुन मृद संधारण व जलसंधारण होवून जमिनिचा पोत सुधारेल. दरवर्षी 750 मिलीमिटर पेक्षा कमी पाऊस व उथळ जमिन असणार्‍या भागामध्ये डोंगरी गवत, दिनानाथ, अंजन गवत घेणे किफायशिर ठरेल. तसेच दरवर्षी 750 मिलीमिटर पेक्षा कमी पाऊस व 22.5 से.मी. पेक्षा अधिक खोलीच्या जमिनिमध्ये मारवेल 8, निलगवत, मोशी, अंजनगवत घेता येते. स्टालयो, रानमुग, सुबाभुळ, दशरथ, शेवगा, शेवरी यासारखी द्विदल पिके घेतल्यास जनावरांना प्रथिने, खनिजे, क्षार आणि जीवनसत्वेसुद्धा मिळतील.\nआपल्याकडील जनावरांसाठी आवश्यक असलेल्या चार्‍याचे योग्य नियोजन केल्यास जनावरांना वर्षभर हिरवा व वाळलेला चारा पुरविता येईल. हिरवा चारा ज्यावेळी अतिरिक्त प्रमाणात उपलब्ध असेल तो मुरवून ठेवून टंचाई सदृष्य काळामध्ये हिरवा चारा उपलब्ध नसताना गरजेनुसार वापरता येऊ शकतो. असा खरीपात व रब्बी हंगामात ज्यादा असलेला व विशिष्ट पद्धतीने मुरवून साठा करून ठेवलेल्या चाऱ्यास मुरघास असे म्हणतात.\nमुरघास बनविण्यासाठी मका, ज्वारी, हत्ती गवत, लसुण घास, ऊसाचे वाडे या पिकांच्या वापर करता येतो. मोठ्या प्रमाणातील मुरघास खड्ड्यामध्ये बनविला जातो. त्यासाठी जमिनीमध्ये गरजेनुसार खड्डा काढला जातो. या खड्ड्यातील चाऱ्यामध्ये पाणी किंवा ओलावा जाऊ नये यासाठी खड्ड्याच्या भिंतीत सिमेंटने बांधून घ्याव्या लागतात. किंवा खड्डयामध्ये प्लास्टिक कागद टाकता येतो. जनावरांची संख्या कमी असल्यास मुरघास खड्ड्यामध्ये बनविण्यासाठी जमिनित गरजेनुसार खड्डा काढणे, खड्ड्याच्या भिंती सिमेंटने बांधुन घेण्यास लागणार खर्च खुप जास्त होतो तो वाचविण्यासाठी असा मुरघास प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये देखील बनविता येतो. खास मुरघासासाठी प्लास्टिकच्या पिशव्या बनविल्या जातात. चारा चाराकुट्टी यंत्राच्या सहाय्याने बारिक करून प्लास��टिकच्या पिशव्यांमध्ये भरावा. दाब देऊन थरावरथर लावावेत व पिशवी पुर्ण भरल्यानंतर हवाबंद करुन ठेवावी.\nशेतीतील दुय्यम पदार्थाचा पशुखाद्यासाठी उपयोग:\nटंचाईसदृश काळामध्ये शेतीतील दुय्यम उत्पादनांचा पशुआहारासाठी उपयोग करता येतो. जसे की गहु किंवा भाताचे काड. गहु/भात पिकाच्या काढणीनंतर काड जनावरांना चारा म्हणुन वापरता येते. हा चारा अधिक रूचकर व पौष्टीक करण्यासाठी त्यावर युरिया, मिठ व गुळ यांचे द्रावण शिंपडावे. 100 किलो गव्हाच्या काडावर अशी प्रक्रिया करण्यासाठी 15 ते 20 लिटर पाण्यामध्ये 2 ते 3 किलो युरिया, 3 ते 4 किलो गुळ, 1 किलो मिठ व 1 किलो खनिज मिश्रण विरघळवून द्रावण वापरावे.\nगहु पिकाच्या काढणीनंतर गव्हाचे काड जनावरांना चारा म्हणून वापरता येते. हा चारा अधिक रूचकर व पौष्टीक करण्यासाठी त्यावर 1% युरिया, मिठ व गुळ यांचे द्रावण शिंपडावे.\nगहू व हरभारा भुस्सा\nगव्हाच्या मळणीनंतर मिळणारा भुस्सा पेटवून दिला जातो. त्यास प्रक्रिया करून चांगल्या प्रकारे खाद्य म्हणून वापरता येते. युरियातील अमोनिया शोषला जाऊन भुस्स्यात 6 ते 7 टक्के प्रथिनांमध्ये वाढ होते.\nसावलीमध्ये भुस्स्याचा 4 इंच थर पसरावा.\n50 लिटर पाण्यात प्रथम युरिया विरघळल्यानंतर त्यात ऊसाची मळी, मिठ व क्षार टाकून मिसळावे.\n4 इंच थरावर 25 लि. द्रावण शिंपडावे. द्रावण शिंपडलेल्या थराला पलटी करावे. पुन्हा उरलेले 25 लिटर द्रावण शिंपडावे व भुस्सा गोळा करून ढिग करावा.\nपोत्याचे तळवट किंवा प्लास्टिक कागदाच्या अवरणाखाली ढिग हवाबंद करावा.\n2 ते 3 आठवड्यांनी प्रति जनावरास 3 ते 4 किलो प्रमाणे खाऊ घालावे.\nदुसर्‍या प्रक्रियेमध्ये ऊसाच्या मळीऐवजी 5 किलो खराब गुळ वापरला जातो व असा प्रक्रिया केलेला भुस्सा जनावरांना खाद्य म्हणून लगेच वापरता येतो.\nजनावरांना वर्षभर हिरवा व वाळलेला चार पुरविने गरजेचे असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात व टंचाईसदृश्य काळामध्ये हायड्रोपोनिक्स चारानिर्मिती तंत्रज्ञानाद्वारे हिरवा चारा जनावरांना पुरविता येतो. जमिनीमधुन हिरवा चारा उत्पादनासाठी लागणार्‍या पाण्यापेक्षा किती तरी पटीने कमी पाण्यामध्ये हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे चारा निर्मिती केली जाते. या तंत्रज्ञानाद्वारे वेळ, पाणी आणि विज यांचा कार्यक्षम वापर केला जातो. तसेच कमी पाणी व कमी क्षेत्रामध्ये हिरवा चारा ��िर्माण केला जातो. जमिनीमधुन हिरवा चारा उत्पादनासाठी नांगरणी, पेरणी, कापणी यासाठी मजूरांची संख्याही जास्त लागते. तसेच मुबलक रासानिक व सेंद्रिय खतांचा पुरवठा करावा लागतो. तरिही वर्षभर समप्रमाणात व एकसारखा चारा उपलब्ध होत नाही कारण नैसर्गिक संकटांमुळे नुकसान होऊ शकते.\nहायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे चारा निर्मितीसाठी 6 ते 8 टप्प्यांचा सांगाडा बनवला जातो ज्यामध्ये प्रत्येक टप्प्यांवर प्लास्टिकचे ट्रे ठेवले जातात प्रत्येक 1.5×1 फुट आकाराच्या ट्रेमध्ये 1 किलो बियाणे ठेवता येते. फॉगर्सच्या सहाय्याने टायमरद्वारे प्रत्येक दोन तासांनी 45 सेकंद पाणी शिंपडले जाते. अशाप्रकारे एक किलो बियाणांपासून साधारणत: 8 दिवसात 7 ते 8 किलो चार मिळतो.\n85% पेक्षा जास्त उगवन क्षमता असणार्‍या चांगल्या प्रतिच्या बियाण्याची निवड करणे.\nस्वच्छ पाण्याने बियाणे धुणे व 1 टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करणे.\n12 ते 18 तास बियाणे पाण्यामध्ये भिजवण\nबियाणे ट्रेमध्ये पसरवून ठेवण\nगरजेनुसार एक दोन दिवसांच्या अंतराने ट्रे ठेवणे.\n8 दिवस फॉगर्सच्या सहाय्याने पाणी देणे.\nप्रा. सागर सकटे (विषय विशेषज्ञ, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र)\nप्रा. मोहन शिर्के (कार्यक्रम समन्वयक)\nकृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा\nfodder चारा hydroponics हायड्रोपोनिक्स silage murghas मुरघास\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nशेतकऱ्यांनो आता कुक्कटपालन, शेळीपालन विसरा आणि सुरू करा ससेपालन; वाढू लागलीय मागणी\nपावसाळ्यात जनावरांना होणारे आजार आणि औषध उपचार\nपावसाळ्यातील पोल्ट्री शेडचे व्यवस्थापन\nअहमदनगर जिल्ह्यात वाढले शेळीपालनाचे प्रमाण, ५ वर्षात शेळींची संख्या ४ लाखाच्या पार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या ���ंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.icrr.in/Encyc/2021/4/23/Pakistan-parliament-to-consider-French-envoy-s-expulsion.html", "date_download": "2021-06-13T04:49:49Z", "digest": "sha1:5LE44N33XCSNP3W5SDI2ZV3DSENRXOXA", "length": 9138, "nlines": 21, "source_domain": "www.icrr.in", "title": " लब्बाईक हिंसाचार आणि इम्रान खानची भूमिका. - ICRR - Institute for Conflict Research & Resolution", "raw_content": "\nलब्बाईक हिंसाचार आणि इम्रान खानची भूमिका.\nलब्बाईक हिंसाचार आणि इम्रान खानची भूमिका.\n- प्राची चितळे जोशी.\nतहरीक-ए-लब्बाईक पाकिस्तान (टीएलपी) या कट्टर धार्मिक गटाने पाकिस्तानात हिंसाचार माजवला आहे. गेल्या रविवारी त्यांनी लाहोरमध्ये जोरदार प्रदर्शने केली. त्यावेळी पोलिसांशी झालेल्या झटापटीत ४ पोलीस मृत्युमुखी पडले. तर ८०० च्या वर जखमी झाले. डीएसपी सकट १२ पोलिसांचे पोलीस चौकीत शिरून अपहरण केले गेले. पोलिसांनी बाहेर पडावे म्हणून त्यांच्यावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. पोलिसांनी अचानक आमच्या ठिकाणांवर छापे मारले असं टीलपीचं म्हणणं आहे तर अपहरण केलेल्या पोलिसांना सोडवण्यास आम्ही गेलो होतो असं पोलिसांचं म्हणणं आहे.\n१९२ शहरांना वेठीस धरल्यामुळे टीएलपीवर पाकिस्तान सरकारने \"दहशतवादी संघटना\" असे जाहीर करून बंदी घातली आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी बुधवारी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये ही घोषणा केली. या बंदीच्या अंतर्गत टीएलपीच्या सदस्यांना राजकारणात सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. तसेच त्यांची संपत्ती सुद्धा जप्त केली जाऊ शकते असं त्यांनी सांगितलं.\nफ्रान्समध्ये गेल्या वर्षी चार्ली हेब्दोने प्रेषित मोहम्मदांची बदनामी करणा��ी जी कार्टून्स प्रसारित केली त्याचा राग म्हणून किंवा निषेध म्हणून फ्रान्सच्या राजदूताची हकालपट्टी करण्याची टीएलपी मागणी गेल्या वर्षापासून टीएलपी करत आहे. पाकिस्तान सरकारने २ ते ३ महिन्यात फ्रांसच्या राजदूताला परत पाठवण्यात येईल असा करार १६ नोव्हेंबर २०२० रोजी टीएलपीचे प्रमुख खादिम रिजवी यांच्यासोबत केला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ ला टीएलपी आणि सरकार यांच्यात पुन्हा एक बैठक झाली आणि २० एप्रिल पर्यंत फ्रान्सच्या राजदूताला परत पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल असे आश्वासन देण्यात आले. गेल्या वर्षी खादिम रिझवी निर्वतल्यानंतर सर्वसंमतीने त्यांच्या मुलाला साद रिझवीला प्रमुख बनवण्यात आले. त्यालाच प्रदर्शनादरम्यान पोलिसांनी अटक केल्याने हा जमाव भडकला.\nदेशाला वेठीस धरल्यामुळे, सामान्य जनतेला त्रास दिल्यामुळे, रस्त्यावर उतरून देशाच्या संपत्तीची नासधूस केल्यामुळे आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यामुळे टीएलपीला आतंकवादी म्हणून घोषित करून त्यांच्यावर बंदी घालण्यात आलेली असल्याचे पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी ट्विटरवर स्पष्ट केले.\nफ्रेंच राजदूताला परत पाठवून ईशनिंदा थांबणार आहे का त्यासाठी जगातल्या सर्व मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र येण्याची गरज आहे असे इम्रान खान म्हणाले. प्रेषित मोहम्मदाला अपशब्द वापरणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी आणि पाश्चिमात्य देशांना वठणीवर आणण्यासाठी सर्व मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र येऊन एक लॉबी स्थापन करणे आवश्यक आहे. ब्लास्फेमी कायदा अमलात आणण्याविषयी या लॉबीने एकत्र येऊन पाश्चिमात्य देशांचं मन वळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.\n'अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली प्रेषित मोहम्मदांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही.' असं ५० मुस्लिम देशांनी मिळून ठरवलं पाहिजे. जर कुठल्या देशात प्रेषितांचा अपमान होत असेल तर आपण सर्व मिळून त्यांच्यावर व्यापार बंदी घातली पाहिजे. आणि हा उपाय नक्कीच यशस्वी होईल. केवळ फ्रेंच राजदूत परत पाठवून ईशनिंदा थांबणार नाही. ती जगातल्या कोणत्या ना कोणत्या देशात चालूच राहील. तेव्हा आपण मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र येणं आवश्यक आहे.\nफ्रेंच राजदूताला ब्लास्फेमीच्या कायद्याखाली हाकलून देण्यात यावे असे अनेक मुस्लिम संघटनांचे म्ह��णे आहे. पाकिस्तानात ब्लास्फेमी म्हणजे ईशनिंदा हा खूप संवेदनशील विषय आहे. ईशनिंदा करणाऱ्याला सरळ मृत्युदंडाची शिक्षा होते. १९९० पासून जवळपास ८० च्या वर माणसांना जमावाने ठार केलंय.\nतहरीक-ए- लब्बाईक पाकिस्तान सरकारची डोकेदुखी ठरला आहे. कट्टरपंथीय असलेली ही संघटना देशाचं आणि नागरिकांचं नुकसान करत सुटलीय. त्याला इम्रान खान सरकार कसा आळा घालतोय हे बघणं रंजक ठरेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-narayan-rane-criticism-sanjay-raut-10423", "date_download": "2021-06-13T05:13:08Z", "digest": "sha1:UL7LTDS3NQWTHNW43KOHKSCNHNCB4RWB", "length": 15856, "nlines": 156, "source_domain": "www.saamtv.com", "title": "नारायण राणेंची संजय राऊतांवर जहरी टीका...म्हणाले राऊतांना सत्तेची मस्ती आली... | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनारायण राणेंची संजय राऊतांवर जहरी टीका...म्हणाले राऊतांना सत्तेची मस्ती आली...\nनारायण राणेंची संजय राऊतांवर जहरी टीका...म्हणाले राऊतांना सत्तेची मस्ती आली...\nसोमवार, 20 एप्रिल 2020\nराज्यपाल आणि राजभवन यांचे अनन्य साधारण महत्व आहे. खासदारकीची शपथ घेतलेल्या संजय राऊतला माहित नाही काय सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत.\nराज्यपाल विरुद्ध शिवसेना अशा सुरू असलेल्या वादात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आता उडी घेतली आहे. राज्यपालांबद्दल आक्रमक भाषा वापरणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना त्यांनी झाडले आहे.\n``राज्यपाल आणि राजभवन यांचे अनन्य साधारण महत्व आहे. खासदारकीची शपथ घेतलेल्या संजय राऊतला माहित नाही काय सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत. सत्ता चंचल असते आज आहे उद्या नाही. समझने वालों को इशारा काफी है सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत. सत्ता चंचल असते आज आहे उद्या नाही. समझने वालों को इशारा काफी है ,``अशा शब्दांत राणे यांनी राऊत यांना इशारा दिला आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी मंत्रीमंडळाने ठराव केला आहे. त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शिवसेनेकडून नाराजी व्यक्त होत आहे. त्या आधी भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे यांना आमदार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला दिला होता.\nत्यानंतर राऊत यांनी आक्रमक ट्विट करत `राज्यपाल आणि राजभवन यांचे अनन्य साधारण महत्व आहे. खासदारकीची शपथ घेतलेल्या संजय राऊतला माहित नाही काय सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत. सत्ता चंचल असते आज आहे उद्या नाही. समझने वालों को इशारा काफी है सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत. सत्ता चंचल असते आज आहे उद्या नाही. समझने वालों को इशारा काफी है, `असे शब्द वापरले होते.\nराज्यपाल आणि राजभवन यांचे अनन्य साधारण महत्व आहे. खासदारकीची शपथ घेतलेल्या संजय राऊतला माहित नाही काय सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत. सत्ता चंचल असते आज आहे उद्या नाही. समझने वालों को इशारा काफी है सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत. सत्ता चंचल असते आज आहे उद्या नाही. समझने वालों को इशारा काफी है\nहे ही वाचा : 'त्या' निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येते, समझने वालों को इशारा काफी है` संजय राऊत असं का म्हटले\nत्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या वादात उडी घेतली. \"कोरोनाच्या संकटात राज्यातील जनतेचे जे होईल ते होईल; मात्र मी परत सत्तेत येईन' यासाठी सुरू असलेले विरोधी पक्षाचे प्रयत्न म्हणजे कोत्या मनाची मानसिकता दर्शवते, अशी टीका त्यांनी केली.\nराजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये.\nका कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे.\nसमझने वालों को इशारा काफी है\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत जाण्यासाठी राज्यपालांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, की त्यांना हा प्रस्ताव मान्य करावा लागेल. कारण घटनात्मकदृष्ट्या मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय हा राज्यपालांना फार काळ प्रलंबित ठेवता येणार नाही. पत्रावर त्यांना सकारात्मक निर्णय घ्यावाच लागेल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार हे सक्षम असून, ते आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला. याचदरम्यान भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते हे सरकार कोसळणार या भावनेतून सुरुवातीपासूनच टपलेले आहे. याचा उल्लेख करत जयंत पाटील यांनी विरोधी पक्षाच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष वेधले.\nमुख्यमंत्री नारायण राणे narayan rane खासदार संजय राऊत sanjay raut उद्धव ठाकरे uddhav thakare संजय काकडे देवेंद्र फडणवीस devendra fadnavis चंद्रकांत पाटील chandrakant patil आमदार narayan rane जयंत पाटील jayant patil कोरोना corona राजकारण politics sanjay raut घटना incidents सरकार government भारत\nबहुप्रतिक्षित महापालिकेच्या शहर बस वाहतूक सेवेचा मुहूर्त ठरला\nनाशिक - नाशिकच्या Nashik बहुप्रतिक्षित महापालिकेच्या शहर बस Bus वाहतूक सेवेला...\nफडणवीस साहेब...सखाराम गटणेच्या तोंडचं वाक्य 'पुलं'च्या तोंडी घातलंत...\nपुणे : थोर साहित्यिक, विनोदी लेखक, दिग्दर्शक महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे यांची...\nयोगी-पंतप्रधान भेटीनंतर उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांच्या पोटात गोळा\nनवी दिल्ली : पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या 2022 Assembly...\nभाजपकडून गोवा विधानसभा निवडणुकीच्या कवायती सुरू\nपणजी : आठ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजपने BJP आपली...\nशेतकऱ्यांना मिळणार तीन लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज\nपीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी...\nचंद्रकांतदादांनी कार्यकर्त्यांनी आणलेले केक कापावेत...राऊत यांचा...\nचंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्यांनी वाढदिवस साजरा करावा कार्यकर्त्यांनी...\nराष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी\nनारायणगाव - जुन्नर Junnar तालुका राष्ट्रवादी NCP पक्षाच्या वतीने आज नारायणगाव...\n१६ वर्षे सत्तेत राहूनही 'राष्ट्रवादी'ला मुख्यमंत्रीपदाचा योग का...\nआज 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा NCP २२ वा वर्धापन दिन' पक्षाच्या वतीने संपूर्ण...\nदेवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याचा प्रताप RTI मधून उघड \nमुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र...\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे सचिव राम खांडेकर यांचे निधन\nवृत्तसंस्था : माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव Former PM P. V....\nऔरंगाबाद महापालिका शिवसेना स्वबळावर लढणार; सुभाष देसाईंचा हुंकार\nऔरंगाबाद : आगामी काही महिन्यात होणाऱ्या औ���ंगाबाद Aurangabad महापालिका Muncipal...\nमुंबई व परिसरातील जोरदार पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा\nमुंबई - हवामान विभागाने Meteorological Department दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%81_%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-06-13T04:58:39Z", "digest": "sha1:DEFWYBMZLTYRLL7IAYVR36LTEPVICCNQ", "length": 16931, "nlines": 293, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "२०१६ अबु धाबी ग्रांप्री - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२०१६ अबु धाबी ग्रांप्री\n२०१६ अबु धाबी ग्रांप्री (अधिक्रुत्या २०१६ फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री) हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २६ नोव्हेंबर २०१६ रोजी अबु धाबी येथील यास मरिना सर्किट येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची २१वी व शेवटची शर्यत आहे.\n२०१६ अबु धाबी ग्रांप्री\nनोव्हेंबर २७, इ.स. २०१६\n२०१६ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी २१ शर्यत.\n२०१६ फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री\nसर्किटचे प्रकार व अंतर\n५.५५४ कि.मी. (३.४५१ मैल)\n५५ फेर्‍या, ३०५.४७० कि.मी. (१८९.८१० मैल)\n२०१६ फॉर्म्युला वन हंगाम\n२०१५ अबु धाबी ग्रांप्री\n२०१७ अबु धाबी ग्रांप्री\n५५ फेर्यांची हि शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. निको रॉसबर्ग ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी हि शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी हि शर्यत जिंकली.\n२.१ चालक अजिंक्यपद गुणतालीका\n२.२ कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका\nमुख्य शर्यतीत सुरवात स्थान\nलुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३९.४८७ १:३९.३८२ १:३८.७५५ १\nनिको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:४०.५११ १:३९.४९० १:३९.०५८ २\nडॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:४१.००२ १:४०.४२९ १:३९.५८९ ३\nकिमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:४०.३३८ १:३९.६२९ १:३९.६०४ ४\nसेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:४०.३४१ १:४०.०३४ १:३९.६६१ ५\nमॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:४०.४२४ १:३९.९०३ १:३९.८१८ ६\nनिको हल्केनबर्ग फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:४१.००० १:४०.७०९ १:४०.५०१ ७\nसर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:४०.८६४ १:४०.७४३ १:४०.५१९ ८\nफर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १:४१.६१६ १:४१.०४४ १:४१.१०६ ९\nफिलिपे मास्सा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:४१.१५७ १:४०.८५८ १:४१.२१३ १०\nवालट्टेरी बोट्टास विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:४१.१९२ १:४१.०८४ ११\nजेन्सन बटन मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १:४१.१५८ १:४१.२७२ १२\nइस्तेबान गुतेरेझ हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:४१.६३९ १:४१.४८० १३\nरोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:४१.४६७ १:४१.५६४ १४\nजॉलिओन पामर रेनोल्ट १:४१.७७५ १:४१.८२० १५\nपास्कल वेरहलेन मानोर रेसिंग-मर्सिडीज-बेंझ १:४१.८८६ १:४१.९९५ १६\nडॅनिल क्वयात स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:४२.००३ १७\nकेविन मॅग्नुसेन रेनोल्ट १:४२.१४२ १८\nफेलिप नसर सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:४२.२४७ १९\nएस्टेबन ओकन मानोर रेसिंग-मर्सिडीज-बेंझ १:४२.२८६ २०\nकार्लोस सेनज जेआर स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:४२.३९३ २१\nमार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:४२.६३७ २२\nलुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५५ १:३८:०४.०१३ १ २५\nनिको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ५५ +०.४३९ २ १८\nसेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ५५ +०.८४३ ५ १५\nमॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ५५ +१.६८५ ६ १२\nडॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ५५ +५.३१५ ३ १०\nकिमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी ५५ +१८.८१६ ४ ८\nनिको हल्केनबर्ग फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५५ +५०.११४ ७ ६\nसर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५५ +५८.७७६ ८ ४\nफिलिपे मास्सा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५५ +५९.४३६ १० २\nफर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ ५५ +५९.८९६ ९ १\nरोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५५ +१:१६.७७७ १४\nइस्तेबान गुतेरेझ हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५५ +१:३५.११३ १३\nएस्टेबन ओकन मानोर रेसिंग-मर्सिडीज-बेंझ ५४ +१ फेरी २०\nपास्कल वेरहलेन मानोर रेसिंग-मर्सिडीज-बेंझ ५४ +१ फेरी १६\nमार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ५४ +१ फेरी २२\nफेलिप नसर सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ५४ +१ फेरी १९\nजॉलिओन पामर रेनोल्ट ५४ +१ फेरी[२][३] १५\nकार्लोस सेनज जेआर स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ४१ टक्कर २१\nडॅनिल क्वयात स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १४ गियरबॉक्स खराब झाले १७\nजेन्सन बटन मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १२ सस्पेशन खराब झाले १२\nवालट्टेरी बोट्टास विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६ सस्पेशन खराब झाले ११\nकेविन मॅग्नुसेन रेनोल्ट ५ सस्पेशन खराब झाले १८\nचालक अजिंक्यपद गुणतालीकासंपादन करा\nकारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीकासंपादन करा\nरेड बुल रेसिंग-टॅग हुयर ४६८\n२०१६ फॉर्म्युला वन हंगाम\nफॉर्म्युला वन ग्रांप्री यादी\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन सर्किटांची यादी\n^ \"२०१६ फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल\".\n↑ a b \"२०१६ फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री - निकाल\".\nफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n२०१६ ब्राझिलियन ग्रांप्री २०१६ हंगाम पुढील शर्यत:\n२०१५ अबु धाबी ग्रांप्री अबु धाबी ग्रांप्री पुढील शर्यत:\n२०१७ अबु धाबी ग्रांप्री\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०२१ रोजी ०६:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Other/2691/Arogya-Vibhag-Amravati-Bharti-2020.html", "date_download": "2021-06-13T05:51:36Z", "digest": "sha1:5LRNU5J6WUFU4E7CUJQGANI4IA5CQIWE", "length": 5473, "nlines": 77, "source_domain": "naukriadda.com", "title": "सार्वजनिक आरोग्य विभाग अमरावती भरती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nसार्वजनिक आरोग्य विभाग अमरावती भरती 2020\nसार्वजनिक आरोग्य विभाग अमरावती नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे फिजिशियन, ॲनेस्थिशिया, वैद्यकीय अधिकारी पदाच्या 20 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 14 एप्रिल 2020 पर्यंत दिलेल्या व्हॉट्सअ‍ॅप नंबर वर अर्ज सादर करावे..\nएकूण पदसंख्या : 20\nपद आणि संख्या : -\n1 चिकित्सक - 04\n3 वैद्यकीय अधिकारी - 12\nअर्ज करण्याची पद्धत: online\nअधिकृत वेबसाईट : www.amtcorp.org\nअर्ज करण्याचा पत्ता :8668300928 व्हॉट्सअ‍ॅप नंबर\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल 2020\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/featured/success-story-a-velumani-thyrocare", "date_download": "2021-06-13T05:54:52Z", "digest": "sha1:EZJFXCHTXIKI3N2BQBGJOWFBR6IELPUG", "length": 9469, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "एज नो बार..., Success Story A Velumani Thyrocare", "raw_content": "\nमाझा जन्म कोईमतूरपासून 26 किलोमीटर दूर अंतरावर असणार्‍या एका छोट्याशा गावात भूमीहीन शेतकरी कुटुंबात झाला. माझे वडील गरीबीमुळे कुटुंबाची जबाबदारी पार पाडू शकत नव्हते. त्यामुळे माझ्या आईने कौटुंबिक जबाबदार्‍या पेलण्याचा विडा उचलला आणि दोन म्हशी खरेदी केल्या. त्या दोन म्हशींच्या दुधातून दर आठवड्याला 50 रुपयांची कमाई होत होती. त्याच 50 रुपयांच्या साप्ताहिक कमाईवर कुटुंबाची गुजराण होत असे आणि जवळपास पुढील दहा वर्षे असाच सिलसिला सुरु होता. माझे कुटुंब इतके गरीब होते की माझ्यासाठी चपलांचा एक जोडाही खरेदी करण्याची त्यांच्यात आर्थिक क्षमता नव्हती.\nकौटुंबिक परिस्थिती एका बाजूला इतकी बिकट असतानाही माझे शिक्षण सुरु होते. वयाच्या 19 व्या वर्षी मी बीएस्ससीची पदवी संपादित केली. पण पदवी मिळूनही मला कुठेच नोकरी मिळेना. बराच काळ फिरल्यानंतर कोईमतूरमधील एका छोट्याशा औषध कंपनीमध्ये 150 रुपये मासिक वेतनावर मला काम करण्याची संधी मिळाली. तो काळच असा होता की, पदवीधराला एखाद्या चौकी��ारापेक्षा – वॉचमनपेक्षाही कमी पगार मिळायचा. मला मिळणार्‍या 150 रुपयांपैकी 50 रुपये मी स्वतःकडे खर्चासाठी ठेवून घ्यायचो आणि उर्वरित रक्कम घरी पाठवत असे. जवळपास चार वर्षे मी त्या कंपनीमध्ये नोकरी केली. पण असे लक्षात आले की अशा प्रकारे मी माझे एकही उद्दिष्ट साध्य करु शकणार नाही. आयुष्यभर असाच नोकरी करत तडजोड करत आयुष्य जगावे लागेल. अखेर मी त्या नोकरीचा राजीनामा दिला आणि मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रात नोकरीसाठी अर्ज दाखल केला.\nमला जेव्हा मुलाखतीसाठी मुंबईला बोलावण्यात आले तेव्हा जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. पण उधारीवर पैसे घेऊन मी मुंबईला गेलो. बीएआरसीमध्ये मला 880 रुपये मासिक पगारावार नोकरी मिळाली. तेथे आठ तास काम केल्यानंतर उर्वरित वेळ माझ्याकडे मोकळाच असायचा. त्याचा सदुपयोग करण्यासाठी मी चार ट्युशन्समध्ये शिकवण्यासाठी जाऊ लागलो. त्यातून मला 800 रुपयांची अतिरिक्त कमाई होऊ लागली. त्यातील 1200 रुपये मी माझ्या आईला पाठवून द्यायचो. मला 2000 रुपये पगार आहे असे मी तिला खोटे सांगितले होते.\nकारण केवळ 800 रुपयांच्या पगारासाठी तिने मला गाव सोडण्याची परवानगी दिली नसती. नंतरच्या काळात माझा विवाह स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करणार्‍या सुमतीशी झाला. विवाहानंतर मी नोकरी करत करत थायरॉईड बायोकेमिस्ट्रीमध्ये पीएचडी मिळवली आणि शास्रज्ञ म्हणून दर्जा मिळवला. त्यानंतर बीएआरसीच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील रेडिएशन मेडिसीन सेंटरमध्ये मी काम करु लागलो. जवळपास 15 वर्षे सरकारी नोकरी केल्यानंतर मनात एक अस्वस्थता जाणवू लागली. मी ज्यांना थायरॉईडचे परीक्षण करण्यास शिकवले होते ते भरभक्कम कमाई करत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्याच वेळी मी मात्र सरकारी पगारावर खुश होऊन इथेच रमलो आहे याची जाणीवही झाली.\nही अस्वस्थता वाढत गेली आणि एके दिवशी मी सरकारी नोकरी सोडली आणि 2 लाख रुपयांच्या भांडवलावर थायरोकेअर नावाची कंपनी स्थापन केली. आज आमच्या कंपनीचा टर्नओव्हर 350 कोटी इतका आहे आणि येणार्‍या दोन वर्षांमध्ये 600 कोटींच्या उलाढालीचे आम्ही लक्ष्य ठेवले आहे. सांगण्याचा मुद्दा इतकाच की, कठोर परिश्रम, जिद्द आणि आपल्यातील कौशल्यक्षमतांच्या जोरावर वयाच्या-आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर नवी सुरुवात करता येते आणि त्यामध्ये यशस्वीही होता येते.\nनवा व्यवसाय किंवा कोणतीही नवी सुरुवात करण्यासाठी वयाची बंधने कधीच असू शकत नाहीत किंवा असता कामा नयेत हे मी माझ्या उदाहरणावरुन सांगू शकतो. कारण बरीच वर्षे सरकारी नोकरी केल्यानंतर आणि तिथे चांगल्यापैकी बस्तान बसवल्यानंतरही अचानक मी त्या नोकरीचा राजीनामा दिला आणि 2 लाख रुपयांच्या भांडवलावर थायरोकेअर नावाची कंपनी स्थापन केली. आज आमच्या कंपनीचा टर्नओव्हर 350 कोटी इतका आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/blog/chhatrapati-shivaji-maharaj-used-survey-goa-and-konkan-hanumantha-fort-13298", "date_download": "2021-06-13T05:38:01Z", "digest": "sha1:RHM6QQ7ZWT4TMWOVSM55E53CZSFPODZP", "length": 16733, "nlines": 127, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "छत्रपती शिवाजी महाराज गोव्यासह कोकणाची टेहळणी हनुमंत गडावरून करायचे | Gomantak", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज गोव्यासह कोकणाची टेहळणी हनुमंत गडावरून करायचे\nछत्रपती शिवाजी महाराज गोव्यासह कोकणाची टेहळणी हनुमंत गडावरून करायचे\nसोमवार, 10 मे 2021\nश्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना गड कोटांच्या माध्यमांतून केली. सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी येथील हनुमंत गड हा त्यापैकी एक आहे. दुर्लक्षित राहिल्याने तो ठिकठिकाणी ढासळून गेल्याचे चित्र तेथे पाहायला मिळते.\nगोवा वेल्हा: श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना गड कोटांच्या माध्यमांतून केली. सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी येथील हनुमंत गड हा त्यापैकी एक आहे. दुर्लक्षित राहिल्याने तो ठिकठिकाणी ढासळून गेल्याचे चित्र तेथे पाहायला मिळते. या गडाचे संवर्धन व छत्रपती शिवाजी महारांजाचे स्मारक उभारण्याचा स्तुत्य संकल्प सोडला असून ते पर्यटकांचे आकर्षण ठरणार असल्याची माहिती येथील गडसेवकांनी या प्रतिनिधीला येथील एका भेटीत दिली. सध्या कोविड महामारीमुळे काम बंद आहे.(Chhatrapati Shivaji Maharaj used to Survey Goa and Konkan from Hanumantha fort)\nयुवा गडसेवक वैभव आईर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडवकालीन असलेला हा ऐतिहासिक गड नामशेष होण्याच्या मार्गावर होता. याची दखल घेऊन फुकेरी येथील श्री देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक श्रमिक चंद्रशेखर गोजस गंडे व सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश दत्तार��म रघुवीर आणि सिंधुदुर्ग विभागातील ज्येष्ठ गडसेवक आदींच्या संयुक्त विद्यमाने हनुमंत गड संवर्धनाचे काम हल्लीच हाती घेण्यात आले आहे.\nYograj Naik: गोव्यातील वेस्टर्न संगीतकारांना घेऊन फ्यूजन कार्यक्रम केले\nया मोहिमेत येथील तरुण, तरुणी,ज्येष्ठ जाणकार मंडळी आदी संघटीतरित्या या गडाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. यात मुंबई व गोव्यातील गडसेवकांचाही समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंशी झुंज देण्यासाठी हा गड उभा केला होता. पूर्वी संपूर्ण कोकण व गोवा भागाची टेहळणी याच हनुमंत गडावरून केली जात असे. हा गड फुकेरी गावापासून अंदाजे 4 ते 5 किलोमीटरवर आहे. गडापर्यंत जायला पक्का रस्ता नसल्याने, तेथपर्यंत जायला जंगलातून पायीच प्रवास करावा लागतो. या गडाची उंची 820 फूट आहे. त्याला एक मुख्य दरवाजा, अन्य दोन दरवाजे व एक दिंडी दरवाजा आहे. ते येथील मातीत गाढले गेले होते. तसेच पाच पाण्याच्या टाक्या, श्री पिसा देवीचे मंदिर, गडाच्या पायथ्याशी तोफा पडलेल्या होत्या. अनेक वर्षे हा गड दुर्लक्षित राहिल्याने तो अत्यंत दयनीय स्थितीत दिसून येत होता. त्याचे संवर्धन व्हावे असे येथील युवा मंडळीला वाटल्याने या गडाचे काम हाती घेण्यात आले आहे. अजूनही बरेच काम बाकी आहे.\nकळंगुट, बागा समुद्रकिनारे बनताहेत धोकादायक\nउपलब्ध माहितीनुसार, गेल्या नोव्हेंबर 2020 पासून संवर्धन कामाची सुरवात झाली. सह्याद्री प्रतिष्ठानच्या 8 ते 10 दुर्गसेवकांनी याकामी उत्साह दाखविला होता. आता गडसेवकांची संख्या वाढली आहे. सध्या ही संख्या आता 40 च्या घरांत पोचली आहे. यात मुंबई, गोवा येथील युवावर्गही निःस्वार्थपणे सहभागी होत आहेत. येथील काम पूर्ण झाल्यानंतर या गडाचा एक पर्यटन स्थळ म्हणून विचार होऊ शकतो. पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेला या गडाचा मुख्य दरवाजा मातीतून अलग केला आहे. गडावर विजेची सोय नाही. कडक उन्हात काम करणे सेवकांना जोखमीचे ठरते. तरी निःस्वार्थी भावनेने त्यांनी या सेवेला स्वतःला वाहून घेतले आहे.\nविजेची सोय नसल्याने जनरेटरच्या सहायाने रात्री उशिरापर्यंत तेथे काम चालू असते. यात मोठे दगड बाजूला करणे, कित्येक वर्षे मातीत गाढलेल्या तोफा अलग करून त्या साफ करण्याचे काम चालू आहे. अन्य बरीच कामे बाकी आहेत. गड संवर्धन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. आयोजन समितीच्यावतीने असे आवाहन करण्यात आले आहे की, ज्यांना या मोहिमेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी सुनील राहुळ (885141611) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच हनुमंत गड संवर्धन छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या या महान कार्यास आर्थिक मदत करायची असेल त्यांनी योगेश आईर यांच्याशी(9822102401) या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.\n''शिवरायांमुळे धर्म आणि संस्कृती टिकून राहिली''- सभापती राजेश पाटणेकर\nडिचोली: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि समस्त जनतेचे प्रेरणास्थान असलेल्या...\nGoa: शिवराज्याभिषेक दिनी प्रमोद सावंतांनी शिवाजी महाराजांवरील शॉर्टफिल्मचे केले लोकार्पण\nआज 6 जुन अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj)...\nगोवा: ‘ते’ वादग्रस्त ट्विट कर्मचाऱ्यास भोवले\nपणजी: पर्यटन खात्याच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी...\nपणजी : आग्वाद किल्ला या पर्यटनस्थळाची ट्विटरवर पर्यटन खात्याच्या अधिकृत ट्विटर...\nगोव्यातील स्वाभिमानी शिवप्रेमींच्या सहयोगाने भव्य मिरवणूकीचे आयोजन\nम्हापसा : गोव्यातील स्वाभिमानी शिवप्रेमींच्या सहयोगाने स्थापन केलेल्या गोमंतक...\nGoa Budget 2021: दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांना मिळणार मोफत समुपदेशन\nपणजी : राज्य सरकारने अर्थसंकल्पात शिक्षण खात्यासाठी 3 हजार 38 कोटी रुपयांची...\nशिवजयंती मिरवणूक कळंगुटपर्यंत नेणारच; गोव्यातील शिवप्रेमींचा निर्धार\nपणजी : तिथीनुसार 31 मार्च रोजी शिवजयंतीनिमित्त होणारी भव्य मिरवणूक...\nLockdown : महाराष्ट्रातील अमरावती मध्ये लॉकडाउनचा मुक्काम वाढला; अत्यावश्यक सेवा राहणार सुरु\nमहाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे....\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळाचे टर्मिनल 1 (T1) पुन्हा सुरू\nमुंबई: कोरोनामुळे मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल 1 (...\nकोरोना नियंत्रणात ठेवण्यास गोवा सरकारच्या आरोग्य खात्याला यश\nपणजी: आरोग्य खात्याने आज दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभर 29 कोरोना संसर्ग...\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 'अश्लील टिप्पणी' केल्याबद्दल गोव्यातील डीजेला अटक\nशिवोली: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल फेसबुक या संकेत स्थळांवर वादग्रस्त...\nशिवजय��ती: डोंगर-दरीत वसणारा मावळा ह्याच दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता\nएकीकडे आदिलशहा तर दुसरीकडे मोगल अशा कठीण परिस्थितीत आपला मराठमोळा देश या परकीय...\nशिवाजी महाराज shivaji maharaj सिंधुदुर्ग sindhudurg पर्यटक महाराष्ट्र maharashtra विभाग sections मुंबई mumbai कोकण konkan पर्यटन tourism\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/corona-virus-lockdown-rajasthan-flour-mini-truck-viral-video-275143", "date_download": "2021-06-13T04:37:45Z", "digest": "sha1:3DKXOXDSKCWOD32YGFBT4JSPP4SWZ7NS", "length": 15384, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video: ट्रकमधील पीठाची पोती लुटण्यासाठी झुंबड...", "raw_content": "\nकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. देश लॉकडाऊन झाल्यानंतर अनेकांचे हाल होत असतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.\nVideo: ट्रकमधील पीठाची पोती लुटण्यासाठी झुंबड...\nकोटा (राजस्थान): कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. देश लॉकडाऊन झाल्यानंतर अनेकांचे हाल होत असतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. ट्रकमधील पिठाची पोती लुटण्यासाठी झुंबड उडाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.\nबातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nदेशात लॉकडाऊनमुळे अनेक भागात गैरसोय होत आहे. राजस्थानमधील कुन्हाडी पोलिस स्टेशन परिसरातील नांता भागात शनिवारी (ता. 28) दुपारी काही लोक एकत्र आले आणि त्यांनी एका मिनी ट्रकवर दरोडा टाकला. नागरिकांनी या ट्रकमधील धान्य आणि पीठाची पोती पळवून नेली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत.\nव्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नागरिक मिनी ट्रकच्या मागे पिठाची पोती आणि धान्य लुटण्यासाठी पळताना दिसत आहेत. या मिनी ट्रकवर बजरंगपती मील असे लिहिलेले दिसत आहे. पण, लॉकडाऊन असताना एवढे नागरिक रस्त्यावर आले कुठून असा प्रश्न नेटिझन्स उपस्थित करताना लूट करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहेत.\nजगातील पहिली घटना; अमेरिकेत कोरोनामुळे लहान बाळाचा मृत्यू\nघाबरू नका, जाणून घ्या... असा' पसरतो पसरतो व्हायरस...\nमुंबई: महाभीषण कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरतोय. चीनमध्ये तर कोरोनानं हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोनाचे पसरायला सुरवात केली आ���े. राजस्थान, तेलंगणा यासारख्या राज्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता कोरोना भारतातही पसरतो की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान प्\n'असा' पसरतो पसरतो कोरोना; घाबरू नका, काळजी घ्या...\nमुंबई: महाभीषण कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरतोय. चीनमध्ये तर कोरोनानं हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोनाचे पसरायला सुरवात केली आहे. राजस्थान, तेलंगणा यासारख्या राज्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता कोरोना भारतातही पसरतो की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान प्\nसैलानी से लौट जाओ...\nपिंपळगाव सराई (जि.बुलडाणा) : देशासह विदेशातील सर्वधर्मीय भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाच्या यात्रेवर यंदा कोरोना व्हायरसचा प्रभाव पाहता प्रशासनाने यात्राच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यासह देशभरातील भाविकांमध्ये खळबळ निर्माण झाली असून, एकच गोंधळ उडण्याची परिस्थि\n नाशिकमध्ये पुन्हा कोरोनाचा संशयित रुग्ण...\nनाशिक: दोन दिवसांपूर्वीच नाशिकमधील एका तरुणाचे करोना व्हायरसचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलेला असतानाच (ता.३)पुन्हा नाशिकमध्ये करोनाचा संशयित रुग्ण आढळल्याची बातमी मिळाली. अन् कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. सध्या या रुग्णावर जिल्\nआता काश्मीरमध्ये घुसला कोरोना; वाचा देशभरात कुठं काय घडलंय\nनवी दिल्ली Coronavirus : देशावरील कोरोना विषाणूचे सावट आणखी गडद होऊ लागले असून देशाचे नंदनवन असणाऱ्या जम्मू-काश्‍मीरमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. पंजाबमध्येही दोघांना या विषाणूची बाधा झाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ३४ वर पोचल्याने सरकार आणि आरोग्य यंत्रणा सावध\nराजस्थानच्या 53 जणांची रवानगी निवारा कक्षात\nनगर: राजस्थानमधील 53 जणांची रवानगी नगरमधील निवारा कक्षामध्ये करण्यात आली. रोजगाराच्या शोधार्थ ते आंध्र परदेशातील कडप्पा जिल्ह्यात गेले होते. कोरोनामुळे ते पुन्हा राजस्थानकडे निघाले होते. आज सकाळी नगर शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कोरोनामुळे देशात सर्वत्र जमावबंदी व संचारबंदीचे आदेश\nट्रकमधून तब्बल ३९६ मजुरांची वाहतूक\nकनेरगाव नाका( जि. हिंगोली) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य, केंद्र श��सनाने जिल्हा, राज्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. तपासणीसाठी ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. मात्र, तरीही विविध क्लृप्त्या वापरून नागरिकांची वाहतूक केली जात आहे. कनेरगाव नाका (ता. हिंगोली) येथील तपासणी पथकाने\nखायला अन्न नाय... जगायचे कसे... जगणं बनलयं अवघड (Video)\nसोलापूर : काही दिवसांपासून कोरोनामुळे घरात अन्न नाय नी काय नाय...आम्ही जगायचं कसं...आमची चार-चार पोरं हायती... कसं करणार...कोण मदत पण करेना झालंय...काम केले तर खायला मिळेना झालंय... काम नाय काय नाय, मूर्त्या विकण्यास गेलं तर मारत्यात.. मग काय घरातच बसून राहायचं का... अन्न मिळेल तेव्हाच खाण\nस्पेशल रिपोर्ट : \"त्या' कोरोनाग्रस्तचा हजारो किलोमीटरचा प्रवास झोप उडवणारा\nधुळे : जळगावला संसर्गजन्य \"कोरोना व्हायरस'ची लागण झालेला 49 वर्षीय वाहनचालक व्यक्ती सापडला आणि यंत्रणेसह सरकारची झोप उडाली. आतापर्यंत या \"व्हायरस'पासून \"सेफ'च म्हटला जाणारा खानदेश या प्रकारानंतर गडद संकटाच्या छायेत आला. संबंधित \"पॉझिटिव्ह' व्यक्ती विदेशानंतर 10 ते 15 मा\n'...तर आसाराम बापूंची प्रथम सुटका करा'\nनवी दिल्ली: देशात कोरोना व्हायसमुळे २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर केल्यानंतर कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते सुबमण्यम स्वामी यांनी स्वयंघोषित वादग्रस्त आध्यात्मिक गुरू आसाराम बापूची सुटका करण्याची मागणी ट्विटरवरून केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/vegetable-prices-rise-significantly-7012", "date_download": "2021-06-13T06:02:44Z", "digest": "sha1:O56GZYHII62RXZZ34DLDNJIS5HA2Y6Z2", "length": 12168, "nlines": 160, "source_domain": "www.saamtv.com", "title": "भाज्यांचा ‘भाव’गगनाला भिडला | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 18 सप्टेंबर 2019\nमुंबई: मुंबई शहराला भाज्यांचा सर्वाधिक पुरवठा नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून होतो. बाजार समितीत प्रामुख्याने नाशिक, नगर तसेच ठाणे जिल्ह्याच्या काही भागातून भाज्यांची आवक होती. पण यंदा या सर्वच भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे भाज्या लवकर खराब होऊ लागल्या आहेत. परिणामी भ���ज्यांची आवक रोडावली आहे. त्यातून दरवाढ होत आहे.\nमुंबई: मुंबई शहराला भाज्यांचा सर्वाधिक पुरवठा नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून होतो. बाजार समितीत प्रामुख्याने नाशिक, नगर तसेच ठाणे जिल्ह्याच्या काही भागातून भाज्यांची आवक होती. पण यंदा या सर्वच भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे भाज्या लवकर खराब होऊ लागल्या आहेत. परिणामी भाज्यांची आवक रोडावली आहे. त्यातून दरवाढ होत आहे.\nसततच्या पावसामुळे भाज्यांची आवक रोडावली आहे. परिणामी भाज्यांच्या किमती कडाडू लागल्या आहेत. मुंबईत काही ठिकाणी कांदा ६० रुपये किलोच्या घरात गेला असून, अन्य भाज्यांची विक्रीही सरासरी ८० रुपये किलोनेच होत आहे.\nवाशी येथून मुंबईत भाजी आणण्याचा सरासरी खर्च किलोमागे ६ ते ८ रुपये असतो. यामुळे भाज्यांचे घाऊक दर दररोज ६ ते ८ रुपये वधारल्यास किरकोळ बाजारात ही वाढ १२ ते १४ रुपये होते. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास सर्वच भाज्या किरकोळ बाजारात १०० रुपये किलोवर जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वाशी बाजारपेठेतील घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितले की, 'भाज्यांची आवक रोज दोन ते चार टक्के कमी होत आहे. ज्या भाज्या बाजारात पोहोचतात त्यातीलही ३० ते ४० टक्के माल खराब असतो. त्यामुळे भाज्यांची दररोज दरवाढ होत आहे. प्रामुख्याने कांदा, बटाटा, भेंडी, कोबी या सर्वाधिक मागणीच्या भाज्यांचे दर रोज किलोमागे १ ते ३ रुपयांनी वधारत आहेत.'\nप्रमुख भाज्यांचे दर (प्रति किलोनुसार)\nभाजी जुने दर सध्याचे दर\nहिरव्या मिरच्या ६० ८०\nढोबळी मिरची ४० ६०\nमुंबई mumbai उत्पन्न बाजार समिती agriculture market committee नगर ठाणे कोथिंबिर बळी bali\nधक्कादायक - गुंगीचे औषध देऊन महिला पोलिस अधिकाऱ्यावर अत्याचार\nमुंबई : फेसबुकवर Facebook झालेल्या मैत्रीतून आरोपीने महिला पोलिस Police अधिका-याला...\nसायन रुग्णालयातून 12 वर्षाच्या मुलीचे पलायन\nमुंबई : डोंगरी बाल सुधारगृहात घेऊन जाण्यापूर्वी सायन रुग्णालयात Sion Hospital...\nकाँग्रेस नेते भाई जगताप यांच्यावर गुन्हा\nमुंबई : राज्यात Maharashtra अनेक ठिकाणी काँग्रेसतर्फे पेट्रोल Petrol दरवाढी...\nलाल डोंगर परिसरात पावसामुळे कोसळले घर \nमुंबई : चेंबूरच्या Chembur लाल डोंगर परिसरात असलेल्या विश्व गौतम नगर मध्ये घरे...\nरूग्णांची लूट करणाऱ्या खासगी कोविड सेंटरवर शिवसेनेचे आंदोलन\nभंड��रा : भंडारा Bhandara जिल्ह्यातील तुमसर Tumsar येथील डाँ.कोडवानी...\nWeather Update: मुंबई आणि कोकण विभागात हवामान खात्याचा रेड अलर्ट\nमुंबई: मुंबईत Mumbai जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाची जोरदार बॅटिंग...\n'गरज सरो वैद्य मरो' कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच ८२ परिचारकांना...\nनंदुरबार : नंदुरबार Nandurbar जिल्ह्यातील आरोग्य विभागात Health Department...\n तुमच्या फेक प्रोफाईल बनवून कोणी तरी मागतंय पैसे\nमुंबई: सावधान तुमच्या नावे कोणीतरी पैसे मागतंय. ऐकून तुम्हाला धक्का बसला ना....\nदेव तारी त्याला कोण मारी; अर्धा तास बोरवेलमध्ये पडून असलेले बाळ...\nथरकाप उडवणारी घटना रामटेक तालूक्यातील शिवनी भोंडकी येथे घडली. शिवारात खेळत असतांना...\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले तर...\nमुंबई - नवी मुंबईत Navi Mumbai उभारण्यात येणाऱ्या विमानतळाला Airport हिंदुहृदयसम्राट...\nदिलीप कुमार यांना मिळाला डिस्चार्ज\nमुंबई - बॉलीवूड दिग्गज अभिनेते दिलीप कुमार Actor Dilip Kumar यांना मुंबईतील Mumbai...\nप्रशांत किशोर आणि शरद पवारांची केवळ सदिच्छा भेट की नवी रणनीती \nमुंबई - राजकीय सल्लागार आणि रणनितिकार प्रशांत किशोर Prashant Kishor यांनी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.sp-hengrong.com/woven-pp-weet-mat-product/", "date_download": "2021-06-13T05:37:45Z", "digest": "sha1:CLGVXVPFHZ4LGM7LWD5OOTYOM4J5KWSC", "length": 14533, "nlines": 260, "source_domain": "mr.sp-hengrong.com", "title": "चीन विणलेल्या पीपी वीट चटई कारखाना आणि उत्पादक | शायनिंगप्लास्ट", "raw_content": "\n4-प्लाइ सिंथेटिक छप्पर अंडरलेमेंट\n3-प्लाइ सिंथेटिक छप्पर अंडरलेमेंट\nपीपी / पीई विणलेल्या घरातील लपेटणे\nअत्यंत ब्रीद करण्यायोग्य घर लपेटणे\nपीपी / पीई विणलेल्या फॅब्रिक\nलाईट ड्यूटी पॉली टार्प\nमध्यम ड्यूटी पॉली टार्प\nहेवी ड्यूटी पॉली टार्प\nअतिरिक्त हेवी ड्यूटी पॉली टार्प\nलाकूड गळती / हूड\nविणलेल्या पीपी वीट चटई\nस्पुनबॉन्डेड पीपी नॉनव्हेन फॅब्रिक\nनॉनव्हेन / पीपी / पीव्हीसी / पीई / ईव्हीए बॅग\nसाथीचे रोग प्रतिबंधक साहित्य\nसर्व प्रकारचे मुखवटे साठी पीपी स्पनबॉन्ड नॉन-विणलेले फॅब्रिक रोल\nप्रोटेक्टिव्ह अलगाव गाउनसाठी ब्रेथ करण्यायोग्य फिल्म कोटिंग पीपी स्पनबॉन्ड नॉन-विणलेले फॅब्रिक रोल\nपीपी / पीई विणलेल्य��� फॅब्रिक\n4-प्लाइ सिंथेटिक छप्पर अंडरलेमेंट\n3-प्लाइ सिंथेटिक छप्पर अंडरलेमेंट\nपीपी / पीई विणलेल्या घरातील लपेटणे\nअत्यंत ब्रीद करण्यायोग्य घर लपेटणे\nपीपी / पीई विणलेल्या फॅब्रिक\nलाईट ड्यूटी पॉली टार्प\nमध्यम ड्यूटी पॉली टार्प\nहेवी ड्यूटी पॉली टार्प\nअतिरिक्त हेवी ड्यूटी पॉली टार्प\nलाकूड गळती / हूड\nविणलेल्या पीपी वीट चटई\nस्पुनबॉन्डेड पीपी नॉनव्हेन फॅब्रिक\nनॉनव्हेन / पीपी / पीव्हीसी / पीई / ईव्हीए बॅग\nसाथीचे रोग प्रतिबंधक साहित्य\nसर्व प्रकारचे मुखवटे साठी पीपी स्पनबॉन्ड नॉन-विणलेले फॅब्रिक रोल\nप्रोटेक्टिव्ह अलगाव गाउनसाठी ब्रेथ करण्यायोग्य फिल्म कोटिंग पीपी स्पनबॉन्ड नॉन-विणलेले फॅब्रिक रोल\n4-प्लाई सिंथेटिक छप्पर अंड ...\nलाकूड गळती / हूड\nविणलेल्या पीपी वीट चटई\nशायनिंगप्लास्ट विणलेल्या प्लास्टिकच्या तण चटई तणांना सूर्यप्रकाशाचा पुरवठा थांबवून कार्य करते आणि त्यायोगे त्यांचा मृत्यू होतो. त्याच वेळी खाली मातीसाठी पुरेसे निचरा प्रदान करीत असताना.\nफॅब्रिक वजन: 75 ~ 120 जीएसएम\nसाहित्य: पीपी किंवा पीई\nविणकाम अट: वॉटर जेट लूम आणि सर्क्युलर তাঁल\nरंग: काळा / पांढरा पांढरा / पांढरा किंवा ग्राहकांच्या विनंतीनुसार\nअ‍ॅक्सेसरीज हूड आकार, कव्हर आकारासाठी पूर्ण झालेली चांगली शिवणकाम. चार कलर प्रिंटिंग पर्यंत\nआकारः रुंदीमध्ये 126 पर्यंत, आपल्या विनंतीनुसार रोल एसएसची लांबी\n: एसबीपीपी लॅमिनेशन उपलब्ध आहे.\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nशायनिंगप्लास्ट विणलेल्या प्लास्टिकच्या तण चटई तणांना सूर्यप्रकाशाचा पुरवठा थांबवून कार्य करते आणि त्यायोगे त्यांचा मृत्यू होतो. त्याच वेळी खाली मातीसाठी पुरेसे निचरा प्रदान करीत असताना.\nविशेष परिपत्रक लूमद्वारे बनविलेले. शायनिंगप्लास्ट विणलेल्या पीपी वीड चटई टिकाऊ आणि अश्रु-प्रतिरोधक आहे. प्लस अतिनील स्थिर उपचार. शायनिंगपलास्ट वीड चटई कठोर हवामानाचा सामना करू शकते आणि आपल्या बाग आणि लँडस्केपींगच्या संरक्षणासाठी बराच काळ टिकू शकते.\nरीसायकल पीपी आणि रिप्लेसमेंट फ्रिक्वेन्सी शायनिंगप्लास्ट विणलेल्या वीड मॅटला अधिक इको-फ्रेंडली बनवते.\n·मजबूत आणि टिकाऊ :\nप्रगत लुम्स प्लस परिपक्व कोटिंग तंत्र मजबूत फॅब्रिक तयार करते\nत्याच सामर्थ्याने आम्ही टिकाऊपणा आणि किफायतशीर दोन्ही ठेवून हलके वजनाचे फॅब्रिक तयार करतो.\nशाइनिंगप्लास्ट पीपी / पीई विणलेल्या लाकूड लपेटणे / हूड आपल्या लाकूड / लाकडाला कठोर हवामान आणि परिसरापासून ते हस्तांतरण किंवा स्टोरेज किंवा पॅकेजिंगमध्ये असले तरीही जलरोधक आणि टिकाऊपणा संरक्षण प्रदान करते.\nएसबीपीपी लॅमिनेटेड: एसबीपीपी लॅमिनेशन पृष्ठभागावर अँटिस्किडच्या आवश्यकतांसाठी उपलब्ध आहे.\nलाकूड लपेटणे विशेषत: हूडला मूळव्याध झाकून ठेवण्यासाठी फॅब्रिक पुरेसे मजबूत ठेवण्यासाठी चांगली शिवणकामाची गुणवत्ता आवश्यक असते. जर काही शिवणकामाची विनंती असेल तर आम्ही आपल्या मंजुरीसाठी आणि पुष्टीकरणासाठी शिवणकामाचा नमुना पाठवू.\nआमचे डिझाइन केलेले अतिनील उपचार, शायनिंगप्लास्ट लाकूड लपेटणे / हूड अतिनील प्रदर्शनाखाली बरेच दिवस उभे राहील.\nमागील: पारदर्शक ग्रीनहाऊस फॅब्रिक\nपुढे: कंक्रीट क्युरिंग ब्लँकेट\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nमध्यम ड्यूटी पॉली टार्प\nअतिरिक्त हेवी ड्यूटी पॉली टार्प\nकक्ष 902, शुईयू चेंग प्लाझाचे युनिट 23, क्रमांक 189 झेंगयांग मिडल रोड, चेंगयांग क्षेत्र, किनिंगदाओ, चीन\nआमची 24/7 ऑनलाइन ग्राहक सेवा आपल्या प्रश्नांची किंवा चौकशींची त्वरित उत्तरे देईल. आणि आपण आपला संदेश ईमेलद्वारे सोडल्यास, आम्ही 12 तासांच्या आत आपल्याकडे परत येऊ. धन्यवाद.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/mashik/", "date_download": "2021-06-13T05:40:55Z", "digest": "sha1:QPWYSMHTFBERTAY2VUQN5KW2B3PQCJOR", "length": 3401, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates MASHIK Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमित्रांनो गरज नसेल तर घरातून बाहेर पडू नका – सुबोध भावे\nपावसामुळे काही ठिकाणची वाहतुक रद्द करण्यात आली आहे. या पावसामध्ये अडकल्याचं टवीट् अभिनेते सुबोध भावे यांनीही केले आहे. ते तब्बल तीन तास ट्रेनमध्ये अडकले होते.\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/political-news/mla-pachapute-statement-grampanchayat-administrator-shrigonda", "date_download": "2021-06-13T04:26:23Z", "digest": "sha1:C2YT56CXNKYKBJQ5PHFIY64GE2UOEN3H", "length": 6848, "nlines": 56, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या विषयापासून पालकमंत्र्यांनी अलिप्त राहवे", "raw_content": "\nग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या विषयापासून पालकमंत्र्यांनी अलिप्त राहवे\nआमदार बबनराव पाचपुते : उद्यापासून सरकारविरोधी एल्गार आंदोलन\nसत्ताधारी पक्षांचे नेते स्वतःच्या भोवती अनेक कार्यकर्ते जमा करून कार्यक्रम घेत आहेत. मात्र विरोधी पक्षांच्या सदस्यांना मात्र नियम दाखवले जात असून राज्य सरकारचा निधी जिल्ह्यात फक्त सत्ताधारी आमदारांनाच दिला आहे. 25/15 निधी विरोधी आमदारांना दिला नसून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींवर प्रशासक निवडीत लक्ष घालू नये, असे आमदार बबनराव पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nउद्या 1 ऑगस्ट पासून राज्यात दूध भाववाढीसह, शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाची सुरुवात होत असून श्रीगोंदा तालुक्यातील देखील या आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.\nदुधाला 10 रुपये अनुदान मिळावे, शेतकर्‍यांची वीज बिले माफ व्हावीत, शेतकर्‍यांच्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रशासनाशी चर्चा करून आंदोलन करणार. राज्यात करोना वाढत आहे. तालुक्यात करोना रोखण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे. करोना साखळी तोडण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून 50 लाखांचा निधी आरोग्य विभागाकडे दिला आहे.\nमुख्यमंत���र्यांनी बांधावर जाऊन खते देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र सध्या शेतकरी अडचणीत आहेत. शेतमालाला बाजारभाव मिळत नाही. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांची साखर उद्योगाबाबत भेट घेतली; मात्र मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती नसल्याने त्यांनी याबाबत चुकीचे माहिती दिली.\nआमची भूमिका शेतकरी हिताची आहे. आता सरकारने पुढाकार घ्यावा. शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत. मी विधिमंडळात ज्येष्ठ आमदार आहे. राज्यात काही ठिकाणी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नेमण्यासाठी हजारो रुपयांची बोली लावण्याबाबत पत्रक काढले होते. यावरही त्यांनी टीका केली.\nश्रीगोंद्याच्या उपनगराध्यक्ष निवडीतही लक्ष घालणार\nउपनगराध्यक्षपदाच्या निवडीबाबत लक्ष घालणार असून इथेच उपनगराध्यक्ष निवडीला अडचण आणली. इतर ठिकाणी स्वीकृत नगरसेवक निवडीचा करोना काळात परवानगी मिळाली. मात्र पालिकेचे उपनगराध्यक्ष निवडीबाबत प्रशासन निर्णय घेण्यास विलंब करत असून सत्ताधारी कोणतेही निर्णय घेऊ शकतात मात्र. विरोधी पक्षांची कामे होत नाहीत, असे ही आमदार बबनराव पाचपुते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/home-minister-amit-shah-speaking-citizenship-amendment-bill-rajya-sabha-242800", "date_download": "2021-06-13T05:36:12Z", "digest": "sha1:UAH6OP65DMJB72T3W3GAJZXWSK7GT54Z", "length": 17746, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भाजप व्होट बँकेचे राजकारण करत नाही : अमित शहा", "raw_content": "\nपाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून हिंदू, जैन, पारसी, बौद्ध या धर्माच्या नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात येणार आहे. शेजारील देशांतील अल्पसंख्याक कमी होत आहेत. पाकिस्तानमधील 20 टक्के अल्पसंख्यांक गेले कुठे विधेयकाबद्दल कोट्यवधी नागरिकांना आशा आहेत.\nभाजप व्होट बँकेचे राजकारण करत नाही : अमित शहा\nनवी दिल्ली : धर्मामुळे त्रास सहन करणाऱ्यांना नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे न्याय मिळेल. अन्याय झालेल्यांना न्याय मिळेल. शेजारील देशांतील अल्पसंख्यांक कमी होत आहेत. नागरिकत्व विधेयकामुळे त्यांना सन्मानाने जीवन जगात येणार आहे. भाजप व्होट बँकेचे राजकारण करत नाही. आम्ही लोकसभा निवडणुकीपूर्वी आमच्या जाहीरनाम्याबाबत याबाबतचा उल्लेख केला होता, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-���काळच ऍप\nलोकसभेत सोमवारी मध्यरात्री मंजूर झालेले वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 2019 राज्यसभेत आज (बुधवार) अमित शहा यांनी मांडले. यावेळी त्यांनी या विधेयकाविषयी माहिती दिली. तसेच विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यास तयार असल्याचे सांगितले. राज्यसभेत सरकारचे बहुमत नसून तळ्यात-मळ्यातच्या भूमिकेतील शिवसेनेसह इतर पक्ष वगळले, तरी विरोधकांकडे 111 खासदारांचे बळ दिसते. विधेयकाच्या मंजुरीसाठी 126 सदस्यांनी बाजूने मतदान करणे आवश्‍यक आहे. मात्र, चार खासदारांची सुटी मंजूर करण्यात आल्याने, आता बहुमताचा आकडा 118 वर आला आहे.\nसंजय राऊत यांचं नवं सूचक ट्विट, पाहा काय म्हणाले\nविधेयक सादर केल्यानंतर अमित शहा म्हणाले, की पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून हिंदू, जैन, पारसी, बौद्ध या धर्माच्या नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात येणार आहे. शेजारील देशांतील अल्पसंख्याक कमी होत आहेत. पाकिस्तानमधील 20 टक्के अल्पसंख्यांक गेले कुठे विधेयकाबद्दल कोट्यवधी नागरिकांना आशा आहेत. आम्ही शेजारील राज्यातून आलेल्या मुस्लिम समाजाच्या नागरिकांना नागरिकता देऊ शकत नाही. हे फक्त अल्पसंख्य़ांक धर्मातील नागरिकांसाठी असणार आहे. देशातल्या मुस्लिमांनी चिंता करू नये. विरोधकांच्या प्रत्येक मुद्द्याला मी उत्तर देण्यास तयार आहे. मोदी सरकार घटनेच्या भावनेने चालते.\nशेतकरी आंदोलनात फूट का, संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल\nमुंबई: सध्या दिल्लीच्या वेशीवर शेतकरी आंदोलन सुरु आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. याच मुद्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक या सदरातून मोदी सरकारवर निशाणा साधला. तसंच केंद्र सरकारला इशाराही दिला आहे.\nअर्णब गोस्वामी हा भाजपचा लाऊड स्पीकर, संजय राऊतांचा अमित शहांना टोला\nमुंबईः अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली. अर्णब गोस्वामी यांना अलिबाग कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. गोस्वामी यांना अटक केल्यानंतर भाजपनं राज्यभरात आंदोलन पुकारलं आहे. या अटकेवरुन भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडीवर टीक\nआक्रमक बाळासाहेबांचा संयमी वारसदार\nहिंदूहृदयसम्राट आणि आक्रमक बाळासाहेब ठ��करे यांचे वासरदार उद्धव ठाकरे यांच्यावर मवाळ, संयमी, शांत स्वभावाचे, पक्ष वाढवतील का असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. पण, आज या सगळ्या प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर देत शिवसेना काय करू शकते आणि पक्ष वाढविण्यासाठी ते कोणताही पर्याय निवड\nउद्धवराव, तुम्हीच व्हा मुख्यमंत्री...\nमुंबई : उद्धवराव, महाराष्ट्र तुमच्या निर्णयाची वाट पाहतो आहे. शिवसेनेची सत्ता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्याने आणि सहभागानेही येणार आहे. या सरकारचे नेतृत्त्व करायची संधी सोडू नका, मुख्यमंत्रिपद स्वीकाराच आणि संपवा एकदाचा सरकार कुणाचं आणि मुख्यमंत्री कोण यावर सुरू असलेला खे\n\"बाळासाहेबांचे पोस्टर्स लाऊन मोदींनी निवडणुका जिंकल्यात\", शाहांना राऊतांचं खणखणीत उत्तर\nमहाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून उद्या उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अशातच महाराष्ट्र घडलेल्या महानाट्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर घणाघाती टीका केली. या टीकेला शिवसेनेचे संजय राऊत यांनी खणखणीत उत्तर दिलंय.\nशिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर, महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडे ठेवणार -सूत्रांची माहिती\nभाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याची माहिती, सुत्रांनी दिलीये. शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांच्याशिवाय ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि अलीकडे मंत्री झालेले तानाजी सावंत यांची नावे चर्चेत आहेत. तसंच शिवसेनेला गृह, वित्त, महसूल किंवा नगरवि\n'युती'त रंगला सत्तेचा सामना; शिवसेना समान वाटपावर ठाम\nमुंबई : 'युती'मध्ये सत्तेचा सामना आणखी तीव्र झाला असून, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जिव्हारी लागलेल्या वाग्बाणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शिवसेनेवर पलटवार केला. शिवसेनेच्या दबावतंत्राला झुगारून लावत फडणवीस यांनी आज मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असे स्पष्ट करीत सत्तेच्\n\"अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असा कुठलाही वादा नाही\" - देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेसोबत अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असं कोणतही वचन दिलं नव्हतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. भाजपच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. 5 वर्ष टिकेल असं सरकार स्थापन करू असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. येत्या\nअडीच वर्षांचा प्रस्ताव असेल, तरच बोला; शिवसेना आक्रमकच\nमुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा गुंता निर्माण झाला असताना आज, शिवसेनेने अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. शिवसेनेचा प्रवक्ते संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स\nआशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात\nमुंबई - आमदार जितेंद्र आव्हाड एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले होते, शेलार हे कदाचित मांत्रिकांच्या संपर्कात असतील, तंत्रमंत्र केलं असेल, पण आमचा या गोष्टींवर विश्वास नाही, आमच्या मनात शक्ती आहे, स्वत:चे विचार आहेत त्याच विश्वासावर आम्ही पुढे जातो असे म्हटले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9956/", "date_download": "2021-06-13T06:13:13Z", "digest": "sha1:JAGOT5AMIIDA3TMRE563Q7GRHZU2HRZA", "length": 11319, "nlines": 85, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "शिवसेना सरपंच संघटनेच्या रक्तदान शिबिराचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nशिवसेना सरपंच संघटनेच्या रक्तदान शिबिराचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन..\nPost category:आरोग्य / कुडाळ / बातम्या\nशिवसेना सरपंच संघटनेच्या रक्तदान शिबिराचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन..\nजिल्ह्यात कोरोना आजाराचे संकट कायम असून त्यामुळे रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी शिवसेनेने रक्तदानाची मोहीम जिल्ह्यात राबविली आहे. त्याला प्रतिसाद म्हणून कुडाळ तालुक्यातील शिवसेना सरपंच,उपसरपंच,ग्रा.प. सदस्य संघटनेच्या वतीने पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालय येथे आज रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले, त्याला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.\nयावेळी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज , बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच रक्तदात्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.यावेळी सरपंच संघटनेच्या वतीने मान्यवरांना वृक्ष देऊन स���्कार करण्यात आला.\nयावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,उपसभापती जयभारत पालव, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, कुंदे सरपंच सचिन कदम, हुमरस सरपंच अनुप नाईक, मांडकुली सरपंच तुषार सामंत, आवळेगाव सरपंच सुनील सावंत, कवठी सरपंच रुपेश वाडयेकर,संतोष पाटील आदीसह सरपंच, उपसरपंच ग्रा.प.सदस्य उपस्थित होते.\nकुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी सापडले 30 कोरोना रुग्ण..\nवेंगुर्लेत शिवसेनेतर्फे शिवसेना शाखेच्या ठिकाणी शिवभोजन थाळीचा शुभारंभ..\nकॉल करताना तुम्ही देखील ‘कोरोना’ व्हायरसची कॉलर ट्यून ऐकून परेशान झालात ना ‘या’ पध्दतीनं होईल तुमची सूटका;जाणून घ्या..\nमच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये:- मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन.\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nशिवसेना सरपंच संघटनेच्या रक्तदान शिबिराचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन.....\nबंदच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात लोकांची तोबा गर्दी.....\nबंदच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात लोकांची तोबा गर्दी.....\nडुप्लिकेट चावीने डंपर कुडाळ येथून चोरी करून पळणाऱ्या संशयित चालकास आंबोलीत पकडले.....\nदोडामार्ग रस्त्याची दुरवस्था पाहता कोविड रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.....\nदोडामार्ग रस्त्याची दुरवस्था पाहता कोविड रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.....\nवेंगुर्ला तालुक्यात २३ कोव्हिड पॉझिटिव्ह.....\nवेंगुर्ला तालुक्यात ६ ते १५ मे या कालावधीत जनता कर्फ्यु...\nवेंगुर्लेत शिवसेनेतर्फे शिवसेना शाखेच्या ठिकाणी शिवभोजन थाळीचा शुभारंभ.....\nजिल्हा रुग्णालयात बेड-उपलब्ध असतानाही जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील रुग्णाना चक्क बेड नाकारता...\nकुडाळ तालुक्यासाठी चिंताजनक बातमी आज कोरोनामुळे ०५जणांचा मृत्यू तर,आज पुन्हा सापडले ६०कोरोना रुग्ण..\nतहसीदार मध्ये बैठक झाली संपन्न, उद्या व परवा दोन दिवस बाजारपेठ राहणार सुरूदोडामार्ग मध्ये होणार पुर्ण-पणे लॉकडाऊन\nवेंगुर्ला तालुक्यात ४४ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..\nवेंगुर्ला तालुक्यात ६ ते १५ मे या कालावधीत जनता कर्फ्यु\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने सापडले ५७३ नवीन कोरोना रुग्ण.;१०७ कोरोनामुक्त ०८ रुग्णाचे निधन\nकुडाळात ७ ते १५ मे पर्यँत जनता कर्फ्यू.;सर्वपक्षीय बैठकीत निर्णय..\nवेंगुर्ला तालुक्यात २३ कोव्हिड पॉझिटिव्ह..\nआरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शब्द पाळला,जिल्ह्याला दिले नवे ३० डॉक्टर.;राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक काका कुडाळकर यानी मानले आभार\nदोडामार्ग रस्त्याची दुरवस्था पाहता कोविड रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही..\nवेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा संपन्न..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2", "date_download": "2021-06-13T06:02:14Z", "digest": "sha1:2N5NS42XGKQI3DQWXFGR66WCIHETNSVR", "length": 2771, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वांद्रे कुर्ला संकुल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवांद्रे कुर्ला संकुल (इंग्लिश: Bandra Kurla Complex) हे भारतातल्या मुंबई शहरामधील एक सुनियोजित व्यावसायिक संकुल आहे. याला बी.के.सी (इंग्लिश: BKC) नावानेही ओळखले जाते.\nहे संकुल माहीमच्या खाडीच्या उत्तरेस खाजणजमिनीत भराव घालून त्यावर बांधण्यात आलेले आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/News/3779/Since-when-to-register-for-UPSC-NDA-I-exam-Find-out.html", "date_download": "2021-06-13T05:53:52Z", "digest": "sha1:MPOJWAL63IHINORPLPYMH667EIOEOTQE", "length": 6466, "nlines": 64, "source_domain": "naukriadda.com", "title": "UPSC NDA I परीक्षेसाठी नोंदणी कधीपासून? जाणून घ्या", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nUPSC NDA I परीक्षेसाठी नोंदणी कधीपासून\nकेंद्रीय लोक सेवा आयोग (UPSC) ने राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. यूपीएससी एनडीए १ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३० डिसेंबर २०२० पासून सुरू होणार आहे. यूपीएससीचे अधिकृत संकेतस्थळ upsconline.nic.in वरून हे अर्ज करता येतील. यूपीएससी एनडीएसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत १९ जानेवारी २०२१ आहे.\nजे उमेदवार यशस्वीपणे आपला ऑनलाइन अर्ज भरतील, त्यांना UPSC NDA 1 परीक्षेला बसण्याची संधी मिळेल. ही परीक्षा १८ एप्रिल २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.\nकशी होणार उमदेवारांची निवड\nउमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणीच्या आधारे होईल.\nराष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या सैन्य दलासाठी - उमेदवार बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य.\nराष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या वायू आणि नौदलासाठी - बारावी किंवा समकक्ष परीक्षेत फिजिक्स आणि गणित विषयांसह उत्तीर्ण.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/farmers-bill/", "date_download": "2021-06-13T05:00:28Z", "digest": "sha1:YNPVHGTNVXZKOSQJ7KAHJPIY5MLTO5BL", "length": 9322, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Farmers Bill Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन…\nदिग्दर्शक हंसल मेहता म्हणाले – ‘अण्णा हजारे यांचे समर्थन करणे ही आयुष्यातील चूक’\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : अलीकडेच अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली. 30 जानेवारीपासून ते उपोषणाला बसणार होते. परंतु त्याआधी त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप पक्षाच्या…\nPM मोदी कडाडले काँग्रेसवर, विधेयकाबाबत म्हणाले – ‘शेतकर्‍यांनो यांच्या नादाला लागू नका,…\nपाटणा : वृत्तसंस्था - बिहारमधील विधानसभा निवडणूकीच्या अगोदर केंद्र सरकारने अनेक योजना देण्यास सुरुवात केली आहे. याच अनुक्रमे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिथिलांचलला जोडणार्‍या कोसी रेल महासेतुचे उद्घाटन केले. या दरम्यान पंतप्रधान…\nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\nछोट्या पडद्यावरील अभिनेत्री तरला जोशींचे निधन\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nCOVID-19 in India : 70 दिवसानंतर कोरोनाच्या सर्वात कमी केस,…\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक…\nSanjay Raut | …तर जळगावात शिवसेनेचा खासदार निवडून येईल\nराज्यात पावसाची दाणदाण; मुंबईसह कोकणात हवामान खात्याकडून रेड…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार…\n विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू, लातूर…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून दुबईतून…\nAjit Pawar | बारामतीतील निर्बंध आणखी शिथिल केले जाणार पण…\nपुण्यातील ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईला आग; सुदैवाने जीवितहानी नाही\nNagpur : कुटुंबाला धडा शिकवण्यासाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण; डोक्यात दगड…\n पुण्यात पुढील 4 दिवस मुसळधार; रायगड, मुंबई, पालघर,…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement\n बहिणीनं यकृत दान केलेल्या भावाचा 9 दिवसांनंतर मृत्यू\nबदलणार आहे का मोदींचे कॅबिनेट पीएमने 4 दिवसांत या मंत्रालयांचे केले पुनरावलोकन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-13T05:55:04Z", "digest": "sha1:JXW3PFUOUNVWGXN4GUVDQISNAFB2YETY", "length": 15417, "nlines": 125, "source_domain": "www.batmidar.in", "title": "कुबेरांची कुरबूर | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मी एसेम कटाक्ष कुबेरांची कुरबूर\nअग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी अग्रलेख मागे घेण्याऐवजी राजीनामा मालकांच्या तोंडावर फेकला असता…जागतिक नामुष्की वाट्याला आली तरी त्यांनी खुर्ची सोडली नाही यांचं कारण खुर्चीचं महत्व ते जाणून होते,.. आहेत.. संपादकांच्या खुर्चीवर बसून सारे लाभ तर मिळवता येतातच शिवाय जगाला तुच्छ लेखत फुकटचे सल्ले देण्याचा निसर्गदत्त अधिकारही प्राप्त होतो .. अग्रलेख मागे घेतलेले कुबेर हा अधिकार पुरेपूर उपभोगत आहेत.. आयुष्यात कधी ढेकळात न गेलेले हे महाशय शेतकरयांच्या नावानं शिमगा करणार, त्यांना मिळणारया सवलतींबददल कायम ठणाणा करतात, चळवळीशी सुतराम संबंध नसलेले हे महाशय कायम चळवळींच्या विरोधात आपली लेखणी पाजळत राहणार.. हक्काची भाषा करणारा यांना चालत ना���ीत.. लोकप्रिय मागण्यांना विरोध करून आपण प्रवाहाच्या विरोधात पोहणारे संपादक असल्याचा आभास निर्माण करण्याचा कुबेरांचा सतत प्रयत्न असतो.. त्यामुळे नकारात्मक भूमिका घेऊनच त्यांची सकाळ होते.. बहुसंख्य पत्रकार जेव्हा पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी करीत होते तेव्हा हे विद्वान “पत्रकारांना असा विशेष दर्जा देण्याचं कारण काय” असा प्रश्न विचारत होते.. पत्रकार पेन्शनच्या वेळेस देखील त्यांची अशीच कुरबूर सुरू होती.. पत्रकारांना तरी कुठे हौस आहे, सरकारपुढे हात पसरण्याची.. असा प्रश्न विचारत होते.. पत्रकार पेन्शनच्या वेळेस देखील त्यांची अशीच कुरबूर सुरू होती.. पत्रकारांना तरी कुठे हौस आहे, सरकारपुढे हात पसरण्याची.. पण माध्यमांचे मालक पत्रकारांना कोणतेच सरंक्षण देत नसतील गिरीश कुबेर यांच्यासारखे संपादक मालकांच्या हो ला हो मिळवून स्वतःच्या खुर्च्या टिकवत सहकरयांच्या हक्कांचा बळी देत असतील तर कोणाला तरी संरक्षण मागावेच लागेल.. बरं सरकार पत्रकारांसाठी चार गोष्टी करून पत्रकारांवर काही उपकार करीत नाही, ज्या समाजासाठी पत्रकार आयुष्य वेचतो त्या पत्रकारांची काळजी घेणे ही समाज आणि सरकारची जबाबदारी आहे..हे सर्वत्र होते.. गिरीश कुबेर यांच्या सारखे संपादक काय म्हणतात याची पर्वा न करता सरकार ती जबाबदारी पार ही पाडत असते .. कुबेराच्या नाकावर टिच्चून कायदा झाला, पेन्शन मिळाली, आरोग्य विषयक सुविधा मिळाल्या हे पाहून कायम अस्वस्थ असलेल्या कुबेरांना पत्रकारांना लस देण्याची मराठी पत्रकार परिषदेची मागणी पक्षपाती, गैरवाजवी, बेजबाबदारपणाचे वाटायला लागली.. वाटू द्या, तुम्हाला विचारतो कोण पण माध्यमांचे मालक पत्रकारांना कोणतेच सरंक्षण देत नसतील गिरीश कुबेर यांच्यासारखे संपादक मालकांच्या हो ला हो मिळवून स्वतःच्या खुर्च्या टिकवत सहकरयांच्या हक्कांचा बळी देत असतील तर कोणाला तरी संरक्षण मागावेच लागेल.. बरं सरकार पत्रकारांसाठी चार गोष्टी करून पत्रकारांवर काही उपकार करीत नाही, ज्या समाजासाठी पत्रकार आयुष्य वेचतो त्या पत्रकारांची काळजी घेणे ही समाज आणि सरकारची जबाबदारी आहे..हे सर्वत्र होते.. गिरीश कुबेर यांच्या सारखे संपादक काय म्हणतात याची पर्वा न करता सरकार ती जबाबदारी पार ही पाडत असते .. कुबेराच्या नाकावर टिच्चून कायदा झाला, पेन्शन मिळाल���, आरोग्य विषयक सुविधा मिळाल्या हे पाहून कायम अस्वस्थ असलेल्या कुबेरांना पत्रकारांना लस देण्याची मराठी पत्रकार परिषदेची मागणी पक्षपाती, गैरवाजवी, बेजबाबदारपणाचे वाटायला लागली.. वाटू द्या, तुम्हाला विचारतो कोण कुबेर हे हस्तिदंती मनोरयात बसतात.. ते कमालीचे माणूसघाणे असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची सुतराम शक्यता नाही.. मात्र महाराष्ट्रभर विखुरलेले पत्रकार गिरीश कुबेर यांच्यासारखे भाग्यवान नाहीत.. त्यांना रोजीरोटीसाठी रस्त्यावर उतरावे लागते..माणसात जावे लागते, जगण्यासाठी धावपळ करावी लागते.. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते..बाधित होणारया पत्रकारांच्या हालअपेष्टाना पारावार नसतो.. ऑक्सीजन, व्हेटिलेटर न मिळाल्याने अनेक पत्रकारांचे जीव गेले आहेत.. अशी वेळ गिरीश कुबेर यांच्यावर येण्याची शक्यता नाहीच. .. मालकांचे लांगुलचालन करून टिकविलेलया खुर्चीची सारी यंत्रणा दिमतीला आहे.. शिवाय सरकारची यंत्रणा देखील दिमतीला असतेच.. सर्व सुविधा घरबसल्या मिळाल्यावर इतरांच्या किरकोळ सवलती देखील डोळ्यात खुपायला लागतात.. मग तात्विकतेचे मुलामे देत विरोध सुरू होतो.. गलेलठ्ठ पगाराचे ढेकर देत इतरांना उपदेशाचे डोस पाजणे सोपे असते.. पण महाराष्ट्रातील ज्या 130 पत्रकारांना केवळ योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यूला कवटाळावे लागले अशा पत्रकारांच्या घरातील जीवघेणा आक़ोश संवेदनाशून्य कुबेराच्या कानावर जाण्याची शक्यता नाही.. लस देण्यास होणारा विरोध हा या संवेदनाशून्यतेचा भाग आहे.. पत्रकारांना लस देताना विशेष सवलत देण्याची गरज नाही असं सांगणारे कुबेर यांनी कोणत्या ठिकाणी रांगेत उभे राहून लस घेतलीय ते सांगावं . महापालिकेच्या रूग्णालयालमोर लागलेल्या लांबच लांब रांगेत गिरीश कुबेर उभे असल्याचे चित्र लोकसत्तानं कधी छापलेलं नाही.. याचा अर्थ त्यांनी संपादक असल्याचा ठेंभा मिरवतच लस घेतलेली असली पाहिजे.. म्हणजे आपण करतो ते सारं नैतिक, जबाबदारपणाचे आणि इतरांच्या मागण्या अनैतिक आणि बेजबाबदारपणाच्या हे ढोंग आम्हाला मान्य नाही… गिरीश कुबेर यांनी कितीही कुरबुर आणि टिवटिव करावी आमच्यावर फरक पडणार नाही.. राज्यातील बहुसंख्य पत्रकारांना लस हवीय, ऑक्सीजन हवाय त्यामुळे साडैतीन टक्के कुबेरछाप मंडळी काय म्हणतेय यानं ना सरकार���र काही फरक पडेल ना आमच्या चळवळीवर.. ज्या ज्या गोष्टींना कुबेर यांनी विरोध केला त्यासर्व गोष्टी पदरात पाडून घेण्यात राज्यातील पत्रकार यशस्वी ठरले.. यावेळेस देखील मागची पुनरावृत्ती होणार असल्याने कुबेर यांच्यावर पुन्हा आदळ आपट करण्याचीच वेळ येणार हे नक्की\nPrevious articleपत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का\nNext articleउध्दवजी आता तरी हट्ट सोडा\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%8A-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3/", "date_download": "2021-06-13T05:51:27Z", "digest": "sha1:I27BDOSWE3U2KLGYQ7GJTYIRSQA3DKMM", "length": 34481, "nlines": 148, "source_domain": "www.batmidar.in", "title": "संसार तर मोडला…पुढे ? | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मी एसेम संपादकीय\nघटस्थापनेच्या मुहूर्तावर भाजप-सेना यांच्यात घटस्फोट झालेला असला तरीे ही काडीमोड अचानक झालेली नाही.लोकसभा निवडणुकांचे निकाल ज्या दिवशी लागले त्याच दिवशी त्याची बिजं रोवली गेली होती.अंदाज असे होते की,भाजपला 230-240 च्या आसपास जागा मिळतील .त्यामुळं मित्रपक्षांची भाजपला गरज भासेल. शिवसेना,अकाली दल आणि अन्य मित्रांना घेऊन नरेंद्र मोदी दिल्लीतील सत्ता स्थापन करतील.तसं झालं असतं तर राज्यातली भाजप-सेना युती नक्कीच तुटली नसती.कारण मुंबईत असा प्रयत्न झाला असता तर त्याचे धक्के थेट दिल्लीत बसले असते.मुंबईतील युती तुटण्याबरोबरच दिल्लीतलं सरकारही कोसळलं असतं.शिवसेनेच्या दुर्दैवानं असं झालं नाही.केंद्रात भाजपला अनपेक्षितपणे स्पष्ट बहुमत मिळालं.भाजपला स्वबळावर सरकार स्थापन कऱण्यासाठी हव्या असणाऱ्या जागंापेक्षा दहा-बारा अधिक म्हणजे 283 जागा मिळाल्यानं भाजपच्या लेखी शिवसेनेच्या 18 जागांचं( आणि पर्यायानं शिवसेनेचंही ) मोल आपोआपच कमी झालं.याची जाणीवही भाजपनं लगेच शिवसेनेला करून दिली.एनडीएतील शिवसेना हा दुसऱ्या क्रमाकाचा मोठा पक्ष असतानाही शिवसेनेची अवघ्या एकाच मंत्रीपदावर बोळवण केली गेली.मोंदींची ही कृती शिवसेनेसाठी हलाहल पचविण्यासाऱखी होती..एक कॅबिनेट आणि किमान दोन राज्यमंत्रीपदं मिळावीत ही शिवसेनेची मागणी मान्य झाली नाही. खातं वाटप करताना देखील मग शिवसेनेच्या जखमेवर मीठ रगडलं गेलं.अनंत गीते यांना अवजड उद्योग हे खातं दिलं गेलं.हे खातं शिवसेनेच्या लेखी बिनकामाचं होतंं. िएवसेना गेली तीन महिने या अवजड झालेल्या खात्याचं ओझं वाहात होती.त्यामुळं एक सुप्त नाराजी शिवसेनेच्या नेर्तृत्वाच्या मनात होती.सेनेच्या देहबोलीतून ती व्यक्तही होत होती.तथापि परिस्थितीच अशी होती की,मनातल्या मनात धुमसत बसण्याखेरीज शिवसेना काहीच करू शकत नव्हती. त्यावर थांबा आणि वाट पहा अशी भूमिका शिवसेनेला घ्यावी लागली. शिवसेनेचं हे धुमसणं भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना नक्कीच गुदगुदल्या करणारं होतं. “कशी जिरवली” अशीही काही भाजप नेत्यांची भावना होती.शिवसेनेला वेसण घालण्याची हीच वेळ आहे याची जाणीव झालेल्या भाजप नेत्यांनी मग तशी पाऊले उचलायला सुरूवात केली.शतप्रतिशत चे नारे पुन्हा बुलंद व्हायला लागले होते. मुख्यमंत्री आमचाच होणार अशा गर्जना केल्या जाऊ लागल्या होत्या. त्यासाठी पक्षांतर्गत अर्धाडझन दावेदारही निर्माण झाले होते. मोदींच्या करिष्म्यामुळेच शिवसेनेला 18 जागा मिळाल्याचे देखील कोकलून सांगितलं जात होतं. .मोदी लाटेत शिवसेना न्हाऊन नि धाली हे सांगताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्याईकडंही भाजप दुर्लक्ष करीत नि घाला होता. “शिवसेनेनं विधानसभेच्या वेळेस जास्त खळखळ करू नये,आपण थोरले भाऊ आहोत ही कल्पना सोडून किमान जुळ्या भावाच्या नात्यानं आपल्याशी व्यवहार करावा” अशी या मागं योजना होती.भाजपची पाऊलं कोणत्या दिशेनं आणि कशासाठी पडताहेत हे सेना नेत्यांच्या ध्यानात यायला उशिर लागला नाही.,त्यातूनच मग मिशन 151 चा नारा सेनेकडून दिला गेला.सेनेचा हा नाराच युतीच्या गळ्यातील हड्डी बनून राहिला असं आज म्हणता येईल.” कोणत्याही परिस्थितीत 151च्या खाली यायचं नाही हा सेनेचा नि र्धार होता तर कुठ���्याही परिस्थितीत सेनेला 150च्या खाली खेचायची ज णू शपथच भाजपनं घेतली होती.” ,दोन्ही बाजू अशा प्रकारे इर्षेला पेटलेल्या असल्यानं ,आणि विषय तुटेल इथंपर्यत ताणला गेल्यानं त्याचे परिणाम आज आपण बघ तो आहोतच.एक गोष्ट नक्की की,महायुती टिकली पाहिजे असं दोन्ही बाजुंच्या काही नेत्यांना प्रामाणिकपणे वाटत होत. स्वतः नरेंद्र मोदींचीही तशी इच्छा नक्की असावी असे म्हणता येईल .त्यांनी प्रयत्नही करून पाहिले. “हरियाणातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणा जनहित कॉग्रेसनं भाजपपासून फारकत घेतली होती.ति थंही जागा वाटपावरूनच वाद झालेला होता.दुसरा एक मित्र पक्ष अकाली दलही फार समाधानी आहे असं दिसत नाही.तेव्हा पंचवीस वर्षांपासूनचा मित्र असलेली शिवसेना जर विभक्त झाली तर भाजपला मित्र टिकविता येत नाहीत किंवा सत्ता आल्यानं भाजपला मित्रांची गरज उरलेली नाही, किंवा छोट्या आणि प्रादेशिक पक्षांना भाजप संपवून टाकतो अशी आपली आणि पक्षाची प्रतिमा तयार होऊ शकते याची मोदींना भिती होती”. त्यामुळं सुरूवातीला युती टिकवा असा आदेशच त्यांनी महाराष्ट्रातील आपल्या नेत्यांना दिला होता.युती टिकावी यासाठी भाजपचं केंर्दीय नेतृत्व जे प्रयत्न करीत होते त्याला नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीतील निकालाची देखील पार्श्वभूमी होती.बिहार असेल,उत्तर प्रदेश असेल,राजस्थान असेल नाही तर मोदींचे गुजरात असेल या सर्वच राज्यात गेल्या तीन महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल भाजपच्या विरोधात गेले आहेत.त्यातून आता मोदी हवा राहिली नाही अशी च र्चा देशभर सुरू होती.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील निवडणुका भाजपसाठी फारच महत्वाच्या होत्या.”महाराष्ट्र जिंकून मोदी लाट ओसरली नाही” हे देशाला दाखवून देता येईल अशी भाजपच्या थिंक टॅन्कची कल्पना होती.म्हणूनच किमान या निवडणुकीपुरती तरी युती टिकली पाहिजे असंच भाजपला वाटत होतं..मात्र भाजपला ज्या कारणंासाठी युती टिक ावी असं वाटत होतं ती कारणं शिवसेनेसाठी भाजपचं नाक दाबायला उपयुक्त ठरणारी होती. उत्तर पदेश,गुजरात,राजस्थानमधील निकालानं सेनेला आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्याच.शिवसेनेच्या मनातील तो आनंद सामनातून व्यक्तही झाला होता.काही प्रमाणात का होईना पोटनिवडणुकांच्या निकालानं देशात निर्माण झालेल्या वातावरणाचा लाभ आप�� उठवावा आणि “शेफारून जाऊ नका,वातावरण बदलत आहे याची जाणीव करून देत आपला घोडा पुढं रेटावा” अशी सेनेची आखणी होती.या साऱ्या घटना,घडामोडी आणि नेत्यांचे अहंकार युती तोडण्याला कारणीभूत ठरल्या आहेत. युती तुटण्याचं आणखी एक सुक्ष्म कारण लक्षात घेतलं पाहिजे.ज्यांनी आज युती तोडली आहे त्यापैकी कोणीही युतीचे शिल्पकार नव्हते.ते होते बाळासाहेब आणि प्रमोद महाजन.आज ते दोघेही नाहीत. दोन्ही बाजुंची सूत्रं आज तरूण नेतृत्वाच्या हाती गेलेली आहेत.तारूण्याचा एक उन्माद असतो,आपल्या हिंमतीवर काही करून दाखविण्याची उर्मी असते,यातून पूर्वजंानी करून ठेवलेल्या गोष्टी त्याज्य किंवा टाकावू वाटू लागतात.आपलं कर्तृत्व दाखविण्याचीही खुमखुमी असते.जे आयतं मिळालेलं असतं त्याचं महत्व वाटत नाही. ए खाद्या दिवट्या पोरानं बापजाद्यानं महतप्रयासानं कमविलेलं संचित उधळून लावावं असा काहीसा हा प्रकार असतो. – सत्ता मिळविण्याच्या नादात,स्वतःचं मोठपण सिध्द कऱण्याच्या प्रय़त्नात ही युती विचारांची होती हे दोन्ही बाजु विसरल्या. युती करण्यासाठी आणि नंतर ती टिकविण्यासाठी प्रमोद महाजन असतील किंवा बाळासाहेब असतील यांना कितने पापड बेलने पडे याचाही विसर दोन्ही बाजुंच्या विद्यमान नेत्याना पडला .या सर्वांपेक्षा दोन्ही बाजुंना आपले इ गो महत्वाचे वाटले.\nभाजप-सेनेच्या नेत्यांना अहंकाराला मुठमाती देता आली असती आणि महायुती टिकविता आली असती तर सत्ता मिळविणं कठिण नव्हतं.आज तसं होईलच याची खात्री कोणीच देऊ शकत नाही.याचं कारण आघाडीतही बिघाडी झालीय,अन राज्यात पंचरंगी सामने होत आहेत. राज्याच्या राजकारणात अशी स्थिती पहिल्यांदाच नि र्माण झालेली असल्यानं कोणाची सत्ता येईल अंदाज कऱणंही कठिण आहे. एवढंच कशाला मी निवडणून येणारच याची खात्री कोणत्याही पक्षातला कोणीही नेता देऊ शकत नाही. अशी अनिश्चितता निर्माण झाली आहे.सर्व पक्ष एकएकटे लढले तर काय होईल याचे अंदाज काही संस्थानी यापुर्वी व्यक्त केलेले आहेत.या अंदाजानुसार भाजपला शंभरच्या आसपास जागा मिळणार आहेत.शिवसेना साठ-सत्तरवर थाबेल.दहा जागाच मनसेच्या पदरात पडतील.राष्ट्रवादी तीस-चाळीस आणि कॉग्रेस त्यापेक्षा थोड्या अधिक जागा मिळवेल.हा अंदाज खरा ठरला तर बघा,सरकार स्थापन करण्यासाठी पुन्हा भाजपला शिवसेनेचीच मनधरणी कऱणं भाग आहे.-भचजपलाही हे वास्तव माहिती आहे.त्यामुळंच आम्ही शिवसेनेवर टीका करणार नाही अशी नरमाईची भूमिका भाजप नेत्यांना घ्यावी लागली आहे.आज आपण सेनेला शिव्या घातल्यातर 16 ऑक्टोबरनंतर त्यांच्याच पाया पडण्याची वेळ येईल तेव्हा आपली अडचण होऊ नये याची तजविज भाजपनं आजच करून ठेवली आहे. निवडणुकांत कोणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नाही तेव्हा मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा कळीचा ठऱणार आहे.आपल्याशिवाय भाजपचे सरकार सत्तेवर येऊ शकत नाही हे वास्तव जेव्हा शिवसेनेला उमगेल तेव्हा जागा कमी असल्या तरी सेना मुख्यमंत्रीपदावरील आपला दावा कदापिही सोडणार नाही हे नक्की.शिवाय केंद्रातही काही पदं वाढवून मागितली जातील. बदलत्या परिस्थितीत सेनेच्या अटी भाजपला मान्य कराव्याच लागतील.हे मान्य करायचं नसेल तर भाजपला राष्ट्रवादीचा एक पर्याय उपलब्ध असेल.ंपण “ज्यांच्यांवर गळा फाटेपर्यत भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.ज्यांना सत्ता आल्यावर तुरूंगात पाठविण्याच्या आणाभाका घेतल्या आहेत”त्यांच्याबरोबर बसायचे काय हा प्रश्न निर्माण होईल.राष्ट्रवादीला घेऊन सत्ता स्थापन करायची म्हटलं तरी गाठ अजित पवार यांच्याशी असल्यानं किती दिवस हा संसंार चालू शकेल हा ही प्रश्न असेल..शिवाय निवडणुकीनंतर कोण कोणाबरोबर असेल याचा याचाही अंदाज करणं अशक्य आहे.कदाचित राष्ट्रवादी- सेनाही एकत्र येऊ शकतात,मनसे-भाजपही बोहल्यावर उभं राहू शकतात, अगदी टोकाचा विचार करायचा तर शिवसेना आणि मनसे हे दोन पक्षही एकत्र येऊन प्रादेशिक पक्षांना गिळंकृत करण्याची मानसिकता असलेल्या भाजपाला अक्कल शिकवू शकतात.आणि भाजपचे मित्रपक्ष असलेले जानकर,शेट्टी,मेटे यांनाही भाजपच्या जातीयवादाचा,धर्मान्धतेचा आणि मनूवादी विचारांचा नव्यानं साक्षात्कार होऊन ते आघाडीच्या बाजूला जाऊ शकतात. “बुधवारी रात्री भाजपला धोकेबाज म्हणणारे,अशा धोकेबाजांबरोबर आम्ही गेलो त्यामुळं आम्ही राज्यातील जनतेची माफी मागतो असे बोलणारे युतीतील छोटे पक्ष गुरूवारी सकाळी पुन्हा भाजपचे गुनगाण गाऊ लागले होते”. या पार्श्वभूमीवर कुछ भी हो सकता है . नाही तरी गेल्या वीस-पंचवीस दिवसातील घडामोडींमुळं कोणाचाच कोणावर विश्वास उरलेला नाही.सारेच परस्परांकडं सं़शयाच्या नजरेनं बघताना दिसताहेत. त्यामुळं निवडणुकीनंतर सरकार कोणाचे येईल, ���ा प्रश्न निर्माण होईल.राष्ट्रवादीला घेऊन सत्ता स्थापन करायची म्हटलं तरी गाठ अजित पवार यांच्याशी असल्यानं किती दिवस हा संसंार चालू शकेल हा ही प्रश्न असेल..शिवाय निवडणुकीनंतर कोण कोणाबरोबर असेल याचा याचाही अंदाज करणं अशक्य आहे.कदाचित राष्ट्रवादी- सेनाही एकत्र येऊ शकतात,मनसे-भाजपही बोहल्यावर उभं राहू शकतात, अगदी टोकाचा विचार करायचा तर शिवसेना आणि मनसे हे दोन पक्षही एकत्र येऊन प्रादेशिक पक्षांना गिळंकृत करण्याची मानसिकता असलेल्या भाजपाला अक्कल शिकवू शकतात.आणि भाजपचे मित्रपक्ष असलेले जानकर,शेट्टी,मेटे यांनाही भाजपच्या जातीयवादाचा,धर्मान्धतेचा आणि मनूवादी विचारांचा नव्यानं साक्षात्कार होऊन ते आघाडीच्या बाजूला जाऊ शकतात. “बुधवारी रात्री भाजपला धोकेबाज म्हणणारे,अशा धोकेबाजांबरोबर आम्ही गेलो त्यामुळं आम्ही राज्यातील जनतेची माफी मागतो असे बोलणारे युतीतील छोटे पक्ष गुरूवारी सकाळी पुन्हा भाजपचे गुनगाण गाऊ लागले होते”. या पार्श्वभूमीवर कुछ भी हो सकता है . नाही तरी गेल्या वीस-पंचवीस दिवसातील घडामोडींमुळं कोणाचाच कोणावर विश्वास उरलेला नाही.सारेच परस्परांकडं सं़शयाच्या नजरेनं बघताना दिसताहेत. त्यामुळं निवडणुकीनंतर सरकार कोणाचे येईल, कोण मुख्यमंत्री होईल याचं अनुमान करणं भल्या भल्या राजकीय पंडितांसाठीही अशकय आहे..\nशेवटी प्रश्न शिल्लक राहतो तो मराटी माणसाच्या अगतिकतेचा.जनतेकडं दुर्लक्ष करीत सत्तेसाठी भांडणाऱ्या नेत्यांच्या राजकारणाचा खरोखरच मराठी माणसांना आता उबग आलेला आहे.विश्वासानं मान खांद्यावर ठेवावी असा कोणताही पक्ष आज शिल्लक नाही.ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यानीच मान कापली असं गेली साठ वर्षे चाललंय.त्यासाठी कधी मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा,कधी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा,कधी विदर्भ वेगळा कऱण्याचा,कधी हिंदुत्वाचा ,कधी महाराष्ट्राला स्वायतत्ता देण्यासारखे भावनिक मुद्दा उपस्थित करून तर कोणी धर्मनिरपेक्षतेचा,कधी जातीयवादी शक्तीना दूर ठेवण्याचा विचार मांडत तर कधी विकासाची स्वप्न दाखवित सर्वपक्षीय राजकारण्यांनी मराठी जनतेचा वापरून घेतले आहे.आताही तेच सुरू आहे आम्ही मात्र टाळ्या आणि शिटट्या वाजवत स्वतःची फसगत करून घेत राहणार आहोत.मराठी माणसाची अडचण अशीय की,त्यांना उपलब्ध पाचही प���्याय मान्य नाहीत पण त्यातून त्यांना एकाची निवड करावी लागणार आहे.ज्यांची आपण निवड करणार आहोत त्यांना दगडापेक्षा विटकर मऊ असं म्हणन्यासारखी देखील स्थिती नाही ही मतदारांची खरी शोकांतिका आहे.\nPrevious articleमहिला पत्रकाराला ” रेप” ची धमकी\nNext articleहे राम,आयाराम -गयाराम\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/i-will-meet-allah-saying-young-woman-committed-suicide-11030", "date_download": "2021-06-13T05:08:18Z", "digest": "sha1:RJWB7QA4I7ZD4AM6ZU7CHBCDTZKTISIR", "length": 12539, "nlines": 127, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "माझी 'अल्लाह'शी भेट होणार..असं म्हणत तरुणीने केली आत्महत्या | Gomantak", "raw_content": "\nमाझी 'अल्लाह'शी भेट होणार..असं म्हणत तरुणीने केली आत्महत्या\nमाझी 'अल्लाह'शी भेट होणार..असं म्हणत तरुणीने केली आत्महत्या\nसोमवार, 1 मार्च 2021\n‘’मी जे काही करण्यासाठी जात आहे त्यासाठी माझ्य़ावर कोणीही दबाव टाकलेला नाही. देवानेच आपल्याला एवढचं आयुष्य़ दिलं होतं असं समजा,’’\nअहमदाबाद : अहमदाबादमधील 23 वर्षीय तरुणीने साबरमती नदीत उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आयशा आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी फोनवरुन एक व्हिडीओ शूट केला. आयशा या व्हिडिओत भावूक झालेली दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आयुष्य़ संपवण्याचा निर्णय घेतला असून यासाठी इतर कोणीही जबाबदार नाही. आयशाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्य़ानंतर खळबळ माजली.\nआयशाचा मृतदेह पोलिसांना सापडला त्यानंतर तिच्या पतीविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आयशाच्या वडिलांनी माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, ‘’आयशाचा विवाह 2018 मध्ये राजस्थानमधील आरिफ खान याच्यासोबत झाला होता. परंतु विवाहानंतर काही दिवसातच तिच्या सासरच्या मंडळींनी हुंडा मागण्यास सुरुवात केली होती. मी त्यांना काही पैसे दिलेही होते. मात्र त्यांच्या मागण्या काही संपतच नव्हत्या. काही दिवसांनी आरिफने आयशाला भांडण झाल्यानंतर घरी पाठवले होते. आयशा घरी आल्यानंतर आऱिफने तिच्याशी बोलनेही बंद केले होते. या वेदना सहन होत नसल्य़ामुळेच तीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.’’\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस\nआयशाने शूट केलेल्या दोन मिनिटाच्या व्हिडीओत तिच्या चेहऱ्य़ावरील हास्य़ भावूक करणारे होते. या व्हिडीओमध्ये आयशा आपली ओळख देताना आपले दु:ख बोलून दाखवत आहे. ‘’मी जे काही करण्यासाठी जात आहे त्यासाठी माझ्य़ावर कोणीही दबाव टाकलेला नाही. देवानेच आपल्याला एवढचं आ���ुष्य़ दिलं होतं असं समजा,’’ असं आयशा सांगण्य़ाचा प्रयत्न करत आहे.\n''पप्पा अजून किती दिवस तुम्ही लढणार आहात. केस मागे घ्या..आयशा लढण्यासाठी नाही . मी आरिफवर प्रेम करते.. तर मी त्याला त्रास का देईन जर त्याला स्वातंत्र्य हंव असल्यास त्याला मी मोकळं केलं पाहिजे. असंही माझं आयुष्य इंथच संपत आहे. आल्लाहाशी माझी भेट होणार याचा मला आनंद आहे. माझी चूक कुठे झाली हे मी अल्लाहला भेटल्यानंतर विचारेन. माझ्यामध्ये काय दोष आहे जर त्याला स्वातंत्र्य हंव असल्यास त्याला मी मोकळं केलं पाहिजे. असंही माझं आयुष्य इंथच संपत आहे. आल्लाहाशी माझी भेट होणार याचा मला आनंद आहे. माझी चूक कुठे झाली हे मी अल्लाहला भेटल्यानंतर विचारेन. माझ्यामध्ये काय दोष आहे’’ असं बोलताना या व्हिडीओमध्ये आयशा दिसत आहे.\nशेवटी आयशा म्हणते, ‘’ही सुंदर नदी मला सामावून घेईलं अशी तिला प्रार्थना करते. मी वाऱ्यासारखे आहे, मला सतत वाहायचं आहे.’’\nCorona Vaccine : मोनोक्लोनोल अ‍ॅन्टीबॉडी कॉकटेल जूनपासून गुजरातमध्ये उपलब्ध\nअहमदाबाद : अमेरिकेचे (America) माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण...\nटी-ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी पाकिस्तान संघ भारतात येणार\nभारतात होणाऱ्या टी-ट्वेन्टी क्रिकेट वर्ल्डकपसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना...\nदेशातील वेगेवगेळ्या राज्यांत पुन्हा शाळा बंदचा निर्णय\nदेशातील कोरोनाच्या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, अनेक राज्यांनी हे...\nसचिन वाझेप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई\nमनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मोठी कारवाई केली आहे....\nदेशात वाढला कोरोनाचा विळखा; महाराष्ट्राची परिस्थिति चिंताजनक\nगेल्या चोवीस तासात देशात 56 हजार 211 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे....\nपर्यटकांना आवरेना गोव्याचा मोह; ‘दाबोळी’त सरासरी सतरा हजार प्रवाशांची वर्दळ\nदाबोळी: कोविड महामारी व टाळेबंदीत गेल्या वर्षभरात मुंबई विमानतळानंतर दाबोळी...\nकोरोनाचा कहर: अ‍ॅक्टिव रुग्ण संख्या असणाऱ्या 10 जिल्ह्यापैंकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील\nनवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्याची तसेच देशाची चिंता वाढवत आहे. देशात...\nविराट-बटलर यांच्या वादावर इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन म्हणाला…\n20 वर्षीय राधाची टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी\nआर्चरच्या ���ेंडूवर लगावलेल्या षटकाराचं सूर्यकुमारने सांगितलं सिक्रेट\n'हिटमॅन' रोहीत शर्माच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद\nअहमदाबाद:(Hitman Rohit Sharma sets new record) भारत-इंग्लंड यांच्यातील पाच...\nINDvsENG 4th T20 : इंग्लंडच्या पराभवाचे कारण स्पष्ट करताना बेन स्टोक्स म्हणतो...\nअहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-ट्वेन्टी मालिकेतील चौथा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pailateer-ganesh-festival/ganesh-festival-2017-australia-ganesh-utsav-70021", "date_download": "2021-06-13T06:07:17Z", "digest": "sha1:I2UPSFZG63TH6EF5AJQNLCKUJMTRGG6C", "length": 7269, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ऑस्ट्रेलियातही रंगला गणेशोत्सव", "raw_content": "\n'प्रथम तुला वंदितो, कृपाळा, गजानना, गणराया...' हे शब्द सकाळी रेडिओवर ऐकून दिवसाची सुरवात करून बालपण सरलेले आम्ही आता परदेशात येऊन काही वर्षे झाली तरी मराठीपण विसरत नाही. आम्ही इथेही दाराला तोरण लावतो आणि गणेशोत्सव साजरा करतो. तसाच याही वर्षी उत्सव साजरा केला.\nआम्ही सगळेजण म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या वेस्ट मेलबर्नमधले मराठी. म्हणजे पु. ल. आज असते, तर ते आम्हाला 'ऑस्ट्रेलियन महाराष्ट्रीयन मेलबर्नकर' असे काहीतरी म्हणाले असते. कारण तोच मराठी बाणा, तीच निस्सीम इच्छाशक्ती आणि आपल्या लाडक्‍या गणरायावरचे प्रचंड प्रेम. त्यातून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा ध्यास. दूर देशी येऊनही मराठी लोकांना एकत्र आणत गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली. ऑगस्ट .... ला वेस्ट मेलबर्न मराठी या ग्रुपने परत एकदा मेलबर्नचा पश्‍चिम भाग दणाणून सोडला. आपले रीतिरिवाज, आपली परंपरा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गणपती बाप्पा वरची भक्ती आख्या जगाला दाखवून दिली.\nइथे ऑफिसमधले मोठे-मोठे पदाधिकारी खुर्च्या उचलायला येतात. इथे दुकानात अष्टगंध सुद्धा मिळेल की नाही अशी शंका असते, पण सगळी आव्हानं स्वीकारत वेस्ट मेलबर्न मराठी ग्रुपचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले; काही महिने आधीपासूनच \nजनगर्जना या ढोल पथकाने कार्यक्रमाची सुरवात केली. ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले आणि उत्साह नसानसांत संचारले. गणपती बाप्पाच्या सुरेख मूर्तीने डोळ्यांचे पारणे फिटले. 'गणपती बाप्पा मोरया...' च्या गर्जनांनी आसमंत उजळून निघाला. चार महिने कष्ट करून कार्यकर्त्यांनी काय केला नाही ते विचारा' च्या गर्जनांनी आसमंत उजळून निघाला. चार ��हिने कष्ट करून कार्यकर्त्यांनी काय केला नाही ते विचारा ढोल, देखावा, सांस्कृतिक कार्यक्रम, आरती, नैवेद्य आणि महाराष्ट्रीयन जेवणही करण्यात आले.\nयंदाच्या गणेशोत्सवाला 'हॉब्सन्स बे'चे उपमहापौर आणि प्रशासन अधिकाऱ्यांनीही सहकुटुंब हजेरी लावली आणि आमचे बाप्पावरचे प्रेम पाहून तेही भारावून गेले. हत्तीसारखा दिसणारा आपला बाप्पा आमच्यासाठी काय आहे; हे आमच्या ग्रुपने ऑस्ट्रेलियन लोकांना दाखवून दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2020/10/06-010-01.html", "date_download": "2021-06-13T04:40:49Z", "digest": "sha1:XDGUBE2KWXVR7V7U7HJKD2HX6TGKG6HJ", "length": 4063, "nlines": 75, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "भारताचे ‘के’ क्षेपणास्त्र कुटुंब झाले अधिक सक्षम", "raw_content": "\nHomeAhmednagar भारताचे ‘के’ क्षेपणास्त्र कुटुंब झाले अधिक सक्षम\nभारताचे ‘के’ क्षेपणास्त्र कुटुंब झाले अधिक सक्षम\nभारताचे ‘के’ क्षेपणास्त्र कुटुंब झाले अधिक सक्षम\nवेब टीम मुंबई :पूर्व लडाख सीमेवर भारत आणि चीनमध्ये प्रचंड तणावाची स्थिती असताना शनिवारीच भारताने एक महत्त्वपूर्ण चाचणी केली. या चाचणीमुळे युद्धप्रसंगात भारताची अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता आणखी वाढली आहे. महत्त्वाचं म्हणजे भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बळावर हे घातक शस्त्र विकसित केलं आहे.\nसुपरसॉनिक ब्रह्मोस पाठोपाठ भारताने शनिवारी शौर्य या अण्वस्त्र वाहून नेऊ शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. शौर्य ही पाणबुडीतून डागल्या जाणाऱ्या के-१५ क्षेपणास्त्राची पुढची आवृत्ती आहे. के-१५ पाणबुडीतून तर शौर्य क्षेपणास्त्र जमिनीवरून डागता येते. ही दोन्ही बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून ‘के’ मिसाइल कुटुंबाचा भाग आहेत. शौर्यचं यश हे चीन-पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा आहे .\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/mahavitaran-loadsheding-dharmpeth-bardi/10221908", "date_download": "2021-06-13T06:02:05Z", "digest": "sha1:H7ERUUS5QRY7G6EV54NR53IOPLILNJDE", "length": 6764, "nlines": 57, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "आज शिवाजी नगर, धरमपेठ, बर्डी येथील वीज पुरवठा बंद राहणार Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nआज शिवाजी नगर, धरमपेठ, बर्डी येथील वीज पुरवठा बंद राहणार\nनागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी उद्या दिनांक २३ ऑक्टोबर रोजी शिवाजी नगर, धरमपेठ, बर्डी येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे. सीताबर्डी परिसरात भूमिगत वीज वाहिनीचे काम असल्याने येथील वीज पुरवठा सुमारे पाच तास बंद राहणार आहे.\nसकाळी ८ ते ११ या वेळेत शिवाजी नगर,हिल रोड, धरमपेठ, भगवाघर, शास्त्री ले आऊट, खामला, अग्ने ले आऊट, सिंधी कॉलनी, टेलिकॉम नगर, प्रताप नगर,सावरकर नगर, व्यंकटेश नगर, भेंडे ले आऊट, इंद्रप्रस्थ नगर, राऊत वाडी, मनीष ले आऊट, पन्नासे ले आऊट, प्रज्ञा ले आऊट, शेगाव नगर, शिर्डी नगर, पेंढारकर नगर, जयहिंद नगर, नरसाळा, सकाळी ९ ते ११ या वेळेत जयप्रकाश नगर, राजीव नगर, राहुल नगर, गांगुली ले आऊट, माटे चौक, शेवाळकर गार्डन,व्हीआरसीइ टेलेफोन एक्सचेंज येथील वीज पुरवठा बंद राहील.\nसकाळी ८. ३० ते ११ या वेळेत सुभाष नगर, तुकडोजी नगर, कामगार कॉलनी, नाईक ले आऊट, हिंगणा रोड, अध्यापक ले आऊटयेथील वीज पुरवठा बंद राहील. सीताबर्डी परिसरात भूमिगत वीज वाहिनीचे काम करण्यात येणार असल्याने पहाटे ६ ते सकाळी ११ या वेळेत बर्डी, महाजन मार्केट, शनी मंदिर, आनंद टॉकीज, टेकडी गणेश मंदिर. मूर मेमोरियल हॉस्पिटल, शासकीय विज्ञान संस्था, शासकीय मुद्रणालय, सिटीओ कार्यालय, मॉरिस कॉलेज टी पॉईंट येथील वीज पुरवठा बंद राहील.\nचौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा\nआ.कृष्णा खोपडे यांनी नगरसेवक व अधिका-यांसह केले बाबुलबन पाणी टाकीचे निरीक्षण\nआदिवासीबहुल दोन गावांचा कोरोना लढा पोहचला मंत्रालयात\nचौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा\nआ.कृष्णा खोपडे यांनी नगरसेवक व अधिका-यांसह केले बाबुलबन पाणी टाकीचे निरीक्षण\nआदिवासीबहुल दोन गावांचा कोरोना लढा पोहचला मंत्रालयात\nभीषण अपघातात कारचे दोन तुकडे, तीन महिलांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-whatsapp-team-control-fake-news-3698", "date_download": "2021-06-13T06:14:02Z", "digest": "sha1:ADMKG46GWFWIYCFCDTY7AMERL6VGWJS5", "length": 11447, "nlines": 154, "source_domain": "www.saamtv.com", "title": "फेक न्यूज रोखण्यासाठी व्हाट्सअॅपकडून टीम | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूज��ी नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफेक न्यूज रोखण्यासाठी व्हाट्सअॅपकडून टीम\nफेक न्यूज रोखण्यासाठी व्हाट्सअॅपकडून टीम\nफेक न्यूज रोखण्यासाठी व्हाट्सअॅपकडून टीम\nफेक न्यूज रोखण्यासाठी व्हाट्सअॅपकडून टीम\nमंगळवार, 13 नोव्हेंबर 2018\nनवी दिल्ली - फेसबुकच्या मालकीचे असलेल्या व्हाट्सअॅप या सोशल नेटवर्कींग साईटने चुकीच्या बातम्या रोखण्यासाठी जगभरात 20 टीमची स्थापना केली आहे. यामध्ये काही भारतीयांचा समावेशही करण्यात आला आहे. व्हाट्सअपवरून फिरणाऱ्या मेसेजमुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. या रोखण्यासाठी व्हाट्सअपने हा निर्णय घेतला आहे.\nआतापर्यंत जगभराच व्हाट्सअॅपच्या चुकीच्या मेसेजने 30 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला आहे. अशा प्रकारच्या सर्व घटना थांबवण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी ही टीम काम करणार असल्याचे व्हाट्सअॅपकडून सांगण्यात आले आहे.\nनवी दिल्ली - फेसबुकच्या मालकीचे असलेल्या व्हाट्सअॅप या सोशल नेटवर्कींग साईटने चुकीच्या बातम्या रोखण्यासाठी जगभरात 20 टीमची स्थापना केली आहे. यामध्ये काही भारतीयांचा समावेशही करण्यात आला आहे. व्हाट्सअपवरून फिरणाऱ्या मेसेजमुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. या रोखण्यासाठी व्हाट्सअपने हा निर्णय घेतला आहे.\nआतापर्यंत जगभराच व्हाट्सअॅपच्या चुकीच्या मेसेजने 30 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला आहे. अशा प्रकारच्या सर्व घटना थांबवण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी ही टीम काम करणार असल्याचे व्हाट्सअॅपकडून सांगण्यात आले आहे.\nसध्या व्हाट्सअॅपच्या माध्यमातून अनेक फेक बातम्या, भावना भडकवणारे मेसेज पसरविले जातात आणि त्यामुळे दुर्घटना घडतात. अशा प्रकारच्या सर्व चुकीचे मेसेज व बाकी गोष्टींवर व्हाट्सअॅप या मंडळांच्या माध्यमातून आता लक्ष ठेवणार आहे.\n''या'' व्हॉट्सॲप ग्रुपचा नादच खुळा; कोरोना रुग्णांसाठी जमविले सव्वा...\nसोशल मीडियावर आपण काय करू शकतो हे बारामती तालुक्यातील समाजसेवा या व्हॉट्सॲप ग्रुपने...\nकेंद्र सरकारविरोधात व्हॉट्सअ‍ॅपची न्यायालयात धाव; युजर्सची...\nनवी दिल्ली : फेसबुकचे Facebook मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने Watsaap...\nएडेड हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांकडून बुलढा��ा जिल्ह्यासाठी...\nबुलढाणा : कोरोना Corona महामारीच्या या संकटात कोरोना रुग्णांच्या Patient उपचारासाठी...\nआवाज नायगावचा ग्रुप बनला देवदूत, लोकसहभागातून उभारले कोविड ...\nनांदेड - कोरोना Corona महामारीच्या काळात आज जो तो आपला जीव कसा बसा...\nकोरोना रुग्णांसाठी देवदुत ठरतोय पंढरपुरचा औषध विक्रेता\nपंढरपूर - कोरोना Corona संसर्गामुळे पंढरपूर Pandharpur व परिसरात हाहाकार उडाला आहे....\nकोरोनाकाळात रुग्णांना मदतीचा हात, दररोज 200 रुग्णांना मोफत जेवण\nनांदेड - कोरोनामुळे Corona रुग्णालय Hospital हाऊस फुल्ल झाली आहे. त्यामुळे...\nव्हॉट्सअॅपवरील \"चर्चा ग्रुप\" मधील संवादामधून अखेर त्या आजींना...\nडोंबिवली : सोशल मिडियावर Social Media अनेक जण टीका करतात. यातून सामाजिक सलोखा...\n मित्रांकडूनच तरूणाचं गुप्तांग जाळण्याचा प्रयत्न...\nनवी मुंबई - मुंबई नागपूर पाठोपाठ नवी मुंबईत देखील गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस...\nदारूचे घोट घ्या, कोरोनापासून वाचा\" कारण, दारूने घसा गरम राहतो\nमुंबई : जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. जगभरात कोरोनामुळे एकूण ४००० पेक्षा...\nWeb विशेष | दुपारी पोटभर जेवल्यानंतर झोपायला जाणं जीवावर बेतू शकतं\nमुंबई - दुपारच्या जेवणानंतर झोपणं अनेकांना आवडतं. पण ही झोप तुम्हाला कायमची...\nViral | WhatsApp चं अखेर डार्क मोड फीचर झालं लाँच\nव्हॉट्सऍपचं डार्क मोड फीचर लाँच झालंय.आयफोन आणि अँड्रॉयड या दोन्ही युजर्ससाठी फीचर...\nआता Whatsapp वर येणार नवं फीचर येणार\nनवी दिल्ली - लवकरच युजर्स गुगल असिस्टेंटच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप कॉल...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/agriculture-minister-discusses-with-the-netherlands-delegation-on-future-agricultural-policies/", "date_download": "2021-06-13T05:47:19Z", "digest": "sha1:Z5HD7N5ARYOI632EARHHXHOUYYQKODKT", "length": 7204, "nlines": 84, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "भविष्यकालीन कृषी धोरणांवर नेदरलँड्सच्या शिष्टमंडळासोबत चर्चा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nभविष्यकालीन कृषी धोरणांवर नेदरलँड्सच्या शिष्टमंडळासोबत चर्चा\nमुंबई: भविष्यकालीन कृषी धोरणांवर कृषिमंत्री दादाजी भुसे यांची नेदरलँड्सच्या शिष्टमंडळासोबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र आणि नेदरलँड्स यांच्यामधील संबंध अधिक दृढ करण्याबद्दल आणि कृषी, आरोग्य, कौशल्य, इंधन, पाणी, स्त्री पुरूष समानता, जीवन विज्ञान या विषयांवर चर्चा करण्यात आली.\nकमीत कमी पाण्याचा वापर करून कापसाचे उत्पन्न कसे वाढविता येईल, यावर आधारित नवीन प्रकल्पाबद्दल यावेळी चर्चा झाली. या बैठकीला कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले तसेच विभागातील अधिकारी उपस्थित होते.\ndadaji bhuse दादाजी भुसे Netherlands नेदरलँड्स\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nबावन्न बँकातील 6500 शाखात सातबारा साठी पोर्टल\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%80/", "date_download": "2021-06-13T06:06:48Z", "digest": "sha1:DZGTK3U6ZQE6LBAXBA5AAD7P6XUU5MYF", "length": 7755, "nlines": 143, "source_domain": "policenama.com", "title": "आयएपी Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n कोरोनाची तिसरी लाट येणार, पण…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nNCB समोर रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा; म्हणाली –…\nअभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात \nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली…\nब्लॅक फंगसचे औषध टॅक्स फ्री, कोरोना व्हॅक्सीनवर 5% GST कायम;…\n विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू, लातूर…\nPune News | मुलगा होत नसल्याने आत्महत्येस केलं प्रवृत्त,…\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन…\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच, व्हिडिओ…\n येणार आहेत व्याजाचे पैसे, घरबसल्या…\nPune News | मुलगा होत नसल्याने आत्महत्येस केलं प्रवृत्त, माहेरच्यांनी…\nवृद्धापकाळात होणाऱ्या घरगुती अपघातांपासून स्वतःला कसे वाचवाल….\nभाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी खुशखबर एकविरा देवी मंदीर अन् किल्ले राजगडावर होणार ‘रोप वे’;…\nचीनी शास्त्रज्ञांचा 24 प्रकारचे ’कोरोना व्हायरस’ शोधल्याचा दावा, म्हणाले – ‘4 तर एकदम कोविड-19 सारखे’\nMaratha Reservation | छत्रपती संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांना फटकारले; म्हणाले – ‘कोण दिशाभुल करतंय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%82/", "date_download": "2021-06-13T06:03:34Z", "digest": "sha1:6IIGGUWOEKGR4CSHS3KV4UHUGAEQOYPP", "length": 13111, "nlines": 151, "source_domain": "www.batmidar.in", "title": "योगी आदित्यनाथ यांच्यात भाजपनं काय पाहिलंं ? | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nयोगी आदित्यनाथ यांच्यात भाजपनं काय पाहिलंं \n‘सबका साथ सबका विकास’ असा नारा देणार्‍या भाजपनं युपीत एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिली नाही.त्यानंतरही भाजपनं जेव्हा अभूतपूर्व यश संपादन केलं तेव्हाच भाजपची युपीच्या मुख्यमंत्रीपदाची पसंती योगी आदित्यनाथ हे असू शकतात अशी चर्चा सुरू झाली होती.ती आज खरी झाली.\nयोगी युपीसारख्या प्रभावी राज्याचा कारभार कसा चालवतील,तेवढी पात्रता त्यांच्याकडंं आहे की नाही हे तपासावे लागणार असले तरी ते भडकावू भाषणे देण्यात माहिर आहेत असं म्हणावं लागेल.भाजपनंही त्यांचा हाच गुण हेरून युपी सारखे मोठे राज्य त्यांच्या स्वाधिन केलेले दिसते.योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन जाण्यात सहाय्यभूत ठरलेली हीच त्यांची पाच वक्तव्ये असावीत असे मला वाटते.\n1) दादरी हत्याकांडानंतर योगी आदित्यनाथ यांनी तत्कालिन कॅबिनेट मंत्री आजमखान यांच्यावर निशाणा साधत त्यांची मंत्रिंमडळातून हकालपट्टी कऱण्याची मागणी केली होती.आझम खान यांच्यावर अनेक आरोप केले होते.\n2) ऑगस्ट 2014 मध्ये योगी आदित्यनाथ यांचा लव जिहादबद्दलचा एक वादग्रस्त व्हिडीओ समोर आला होता.त्यात दोन समाजात तेढ निर्माण करणारी अनेक विधानं होती.\n3)फेब्रुवारी 2015 मध्ये योगी आदित्यनाथ वादग्रस्त वक्तव्य करताना म्हणाले होते,’परवानगी मिळाली तर देशातील सर्व मशिदीत गौरी-गणपतीची प्रतिष्ठापना करू’\n4) योगाबद्दल बोलताना ते म्हणाले होते की,जी व्यक्ती योगाला विरोध करते तिने भारतातून चालते व्हावे,जे सूर्य नमस्कार मानत नाहीत त्यांनी समुद्रात उडी घेतली पाहिजे\n5) एप्रिल 2015 मध्ये हरिव्दारमधील ‘हर की पौडी’ मंदिरात गैर हिदूंना प्रवेश देण्यास त्यांनी विरोध केला होता.त्यानंतर राज्यात मोठा गोंधळ माजला हो��ा.\nPrevious articleबिहारः आता अधिक पत्रकारांना लाभ\nNext article26 मार्च रोजी अकोल्यात पत्रकारांचे जिल्हास्तरीय अधिवेशन\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/subodh-kumar-jaiswals-decision-change-cbi-uniforms-14138", "date_download": "2021-06-13T05:50:39Z", "digest": "sha1:BML5ZARZ3WFM67GNEN6EJCQFQC2S6PMO", "length": 10914, "nlines": 123, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "सीबीआय आधिकारी दिसणार नव्या ड्रेसकोड मध्ये...असा असणार नवा ड्रेसकोड | Gomantak", "raw_content": "\nसीबीआय आधिकारी दिसणार नव्या ड्रेसकोड मध्ये...असा असणार नवा ड्रेसकोड\nसीबीआय आधिकारी दिसणार नव्या ड्रेसकोड मध्ये...असा असणार नवा ड्रेसकोड\nशुक्रवार, 4 जून 2021\nसीबीआय कर्मचाऱ्यांठी आता नवा ड्रेसको़ड निर्धारित करण्यात आला आहे. त्यानुसार आता सीबीआय कर्मचाऱ्यांना जींस पॅंट, टी-शर्ट, स्पोर्टस शुज घालता येणार नाही.\nसीबीआय (CBI) अर्थात राष्ट्रीय गुन्हेअन्वेशन विभाग हा नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. सीबीआयने आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकरणांत केलेल्या कामगीरीमुळे केंद्रीय गृहविभागाअंतर्गत येणाऱ्या या खात्याचे सर्वांनाच आकर्षण असते. आता सीबीआयचा युनिफॉर्म बदलणार असल्याचे समजते आहे. सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जायस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांनी याबद्दलचा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे. (Subodh Kumar Jaiswal's decision to change CBI uniforms)\nसीबीआय कर्मचाऱ्यांठी आता नवा ड्रेसको़ड निर्धारित करण्यात आला आहे. त्यानुसार आता सीबीआय कर्मचाऱ्यांना जींस पॅंट, टी-शर्ट, स्पोर्टस शुज घालता येणार नाही. नव्या ड्रेस कोड नुसार सीबीआयमधील पुरुष कर्मचाऱ्यांना फॉर्मल शर्ट आणि पॅंट तसेच फॉर्मल शुज घालावे लागणार आहेत. एवढेच नाही, तर आता सीबीआय कर्मचाऱ्यांना क्लीन शेव्ह करावे लागणार आहे. महिला सीबीआय कर्मचाऱ्यांना देखील आता साडी, सुट आणि फॉर्मल शर्ट घालावा लागणार आहे.\nअखेर GOOGLE ने 'त्या' चुकीबद्दल कन्नडिगांची मागितली माफी\nसीबीआयचे महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी पदभार स्वीकारताच काही दिवसांत हा निर्णय घेतला असुन अनूप टी मॅथ्यु यांनी या संदर्भातील आदेश देखील काढले आहेत. त्यानुसार आता जींस पॅंट, टी-शर्ट, स्पोर्टस शुज घालण्याची मुभा नसणार आहे. या आदेशात सीबीआयच्या सर्व शाखांच्या प्रमुखांना या आदेशाचे सक्तीने पालन केले जाईल याची काळजी घेण्यास सांगितले आहे. (India)\nडेरा प्रमुख राम रहीमला कोरोनाची लागण\nदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Covid19) वाढत असताना बलात्कारप्रकरणी शिक्षा भोगत...\nCoronavirus: कोविड पॉझिटिव्ह रूग्णांसाठी पहिले 5 ते 10 दिवस का आहेत महत्वाचे\nकोविड -19 च्या दुसऱ्या लाटेमध्ये (Coronavirus Second Wave) आजारपणाचा आणखी एक...\nWest Bengal: मंत्र्यांच्या अटकेनंतर सीबीआय कार्यालयावर तुफान दगडफेक\nपश्चिम बंगालच्या (West Bengal) तृणमूल कॉंग्रेस (Trinmool Congress) सरकारच्या...\nGOA: मुख्यमंत्री-आरोग्यमंत्री मारतायेत ‘गोमेकॉ’त फेऱ्या\nगेले वर्षभर कोविडचे सावट आहे. त्यामुळे कोविडची दुसरी लाट आली तरीही आपण सज्ज असू नये...\nहॉस्पिसिओच्या डॉ. वेंकटेश यांचा व्हॉट्सॲप व्हिडिओ व्हायरल\nपणजी: आरोग्यमंत्र्यांनी काही लोकांना पाठवून हॉस्पिसिओ(Hospicio) इस्पितळात सुरू...\nअनिल देशमुख यांची आज सीबीआय चौकशी\nमुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे अडचणीत...\nसुशांतच्या मृत्यूनंतर रिया या अभिनेत्यासोबत गेली पार्टीला\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानं संपूर्ण देशात थैमान घातलं. सुशांत प्रकरणामुळे...\nSachin Vaze Case: सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकार व अनिल देशमुखांना मोठा धक्का\nनवी दिल्ली: मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय चौकशीच्या विरोधात महाराष्ट्राचे...\nस्व.मनोहर पर्रीकर यांच्या कपाटांमध्ये सापडलेल्या वादग्रस्त ‘राफेल’ बाबत संशय दूर करा\nपणजी : राफेल लढाऊ विमान खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचे फ्रेंच न्यूज पोर्टल ‘...\nमहाराष्ट्रातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला परप्रांतीय कामगार जबाबदार : राज ठाकरे\nमुंबई: महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून गेल्या काही...\nमहाराष्ट्रात कोरोना स्फोटानंतर स्विगी आणि झोमॅटो रात्री 8 नंतर बंद\nमहाराष्ट्रातील कोरोनाचा अनियंत्रित वेग पाहता सरकारने कडक मार्गदर्शक सूचना जारी...\nसीबीआय चौकशीला आव्हान देण्यासाठी अनिल देशमुखांसह ठाकरे सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव\nनवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबई...\nसीबीआय cbi विभाग sections सुबोध कुमार google india\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-nagpur-fake-isi-mark-stickers-helmets-1182", "date_download": "2021-06-13T05:25:44Z", "digest": "sha1:2VAEAEKPQHBOJ2VNHXDDBR6H5JBIZR24", "length": 15762, "nlines": 159, "source_domain": "www.saamtv.com", "title": "शंभर रुपयांत रस्त्यावर मिळतो मृत्यू ! | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्���ाईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशंभर रुपयांत रस्त्यावर मिळतो मृत्यू \nशंभर रुपयांत रस्त्यावर मिळतो मृत्यू \nशंभर रुपयांत रस्त्यावर मिळतो मृत्यू \nशंभर रुपयांत रस्त्यावर मिळतो मृत्यू \nशंभर रुपयांत रस्त्यावर मिळतो मृत्यू \nमंगळवार, 13 फेब्रुवारी 2018\nनागपूर : तीन दिवसांपूर्वी अजनी रेल्वे स्थानकासमोर अपघातात हेल्मेट तडकल्याने डोक्‍याला जबर दुखापत होऊन एका युवकाचा मृत्यू झाला. यामुळे टुकार हेल्मेटचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. गल्लोगल्ली फुटपाथवर हेल्मेटची दुकाने थाटली आहेत. हे हेल्मेट डोक्‍याचे संरक्षण करण्याऐवजी फक्त पोलिसांपासूनच बचाव करीत असतानाही कोणीच कारवाई करीत नाही. वाहनचालकांच्या जिवाशी खेळणारा धंदा सुरू असूनही पोलिस, महापालिका आणि जिल्हा प्रशासन फक्त बघ्याची भूमिका बजावत असल्याचे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.\nनागपूर : तीन दिवसांपूर्वी अजनी रेल्वे स्थानकासमोर अपघातात हेल्मेट तडकल्याने डोक्‍याला जबर दुखापत होऊन एका युवकाचा मृत्यू झाला. यामुळे टुकार हेल्मेटचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. गल्लोगल्ली फुटपाथवर हेल्मेटची दुकाने थाटली आहेत. हे हेल्मेट डोक्‍याचे संरक्षण करण्याऐवजी फक्त पोलिसांपासूनच बचाव करीत असतानाही कोणीच कारवाई करीत नाही. वाहनचालकांच्या जिवाशी खेळणारा धंदा सुरू असूनही पोलिस, महापालिका आणि जिल्हा प्रशासन फक्त बघ्याची भूमिका बजावत असल्याचे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.\nशहरातील अनेक वाहनचालकांच्या डोक्‍यात केवळ 100 रुपये किमतीचे हेल्मेट दिसते. फक्‍त पोलिसांनी दंडात्मक कारवाई करू नये, म्हणून ते हेल्मेट घालतात. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी दुचाकीचालक रस्त्यावरून हेल्मेट विकत घेतात. त्या हेल्मेटवर \"आयएसआय' होलोग्राम नसतो. प्लॅस्टिकपासून बनविलेले हलक्‍या दर्जाचे हेल्मेट रस्त्यावर विक्रीस उपलब्ध असतात. 100 रुपयांपासून 1 हजार रुपयांपर्यंत हेल्मेट रस्त्यावर विकले जातात. हेल्मेट विक्रेते कोणतेही बिल किंवा वॉरंटी कार्डही देत नाही. त्यामुळे वजनाने हलके आणि निकृष्ट दर्जाचे प्लॅस्टिक वापरल्याने हेल्मेट तुटण्याचे प्रमाणही जास्त आहे. हातातून खाली पडल्यानंतही हेल्मेटला तडे जाऊ शकतात, अशी स्थिती रस्त्यावरील हेल्मेटची असते.\nहेल्मेट घेताना व���हनचालक केवळ वाहतूक पोलिसांची भीती मनात बाळगतो. त्यामुळे पोलिसांनी पावती फाडण्यासाठी थांबवू नये म्हणून रस्त्यावरील हलक्‍या दर्जाचे हेल्मेट घालण्यास वाहनचालक पसंती देतात. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने हेल्मेटचे मनमानी दर आणि काळ्या बाजारावर अंकुश लावण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, आतापर्यंत त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे आयएसआय मार्कच्या बनावट हेल्मेटच्या दुकानावर ग्राहकांची गर्दी वाढत आहे. हेल्मेटची गुणवत्ता आणि किंमत यासाठी जबाबदार विभाग सुस्त असून, त्यामुळे रस्त्यावर हेल्मेट विक्रेत्यांची चांदी होत आहे.\nसंबंधित प्रशासनाची भूमिका काय\nहेल्मेट सक्तीची आवई उठल्यानंतर हेल्मेट विक्रीचे शहरात पीक आले. रस्त्यावर धडाक्‍यात हेल्मेट विक्री सुरू आहे. ही विक्री अधिकृत आहे काय रस्त्यांवरील हेल्मेट अधिकृत आहेत काय रस्त्यांवरील हेल्मेट अधिकृत आहेत काय आयएसआय प्रमाणित नसणारे हेल्मेट विक्री करणे गुन्हा ठरत नाही काय आयएसआय प्रमाणित नसणारे हेल्मेट विक्री करणे गुन्हा ठरत नाही काय असे प्रश्‍न यामुळे उपस्थित झाले आहेत. वाहतुकीची काळजी करणारे पोलिस व वजनमापे विभागांच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे.\nरस्त्यावर विकल्या जाणाऱ्या सर्वच हेल्मेटवर आयएसआयचे स्टिकर चिटकवले असते. स्टिकरचा गठ्ठाच विक्रेत्यांकडे असतो. ग्राहकाने हेल्मेट खरेदी केल्यावर ते चिटकवले जाते. स्वस्तःत मिळत असल्याने ग्राहक सुखावतो आणि पोलिसांनाही कारवाई करता येत नाही.\nरेल्वे अपघात हेल्मेट महापालिका चालक आयएसआय sections पोलिस\n धावत्या एक्सप्रेससमोर आईनं ५ मुलींसह उडी मारून केली...\nछत्तीसगड : छत्तीसगडच्या Chhattisgarh महासमुंद Mahasamund ठिकाणी एका महिलेने आपल्या ५...\nकोकण रेल्वेच्या विद्युत दुरुस्ती कोचला आग\nसिंधुदुर्ग - कोकण रेल्वेच्या Konkan Railway विद्युत दुरुस्ती Electrical repair...\nबलात्कार करून पळ काढणाऱ्या नराधमांना गोंदिया रेल्वे पोलिसांकडून...\nगोंदिया - परराज्यात बलात्काराचा Rape गुन्हा करून रेल्वेने पळून जाणाऱ्या 3...\nमध्य रेल्वेने हात झटकले; मुंबई पालिकेला करावी लागली कल्व्हर्टची सफाई\nमुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने पावसाळ्याच्या तोंडावर कल्व्हर्टच्या सफाईसाठी यंत्रणा...\nमोटरमनच्या प्रसंगावधनाने वाचला वृद्धाचा जीव\nवृत्तसंस्था : मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे एका चालत्या लोकल खाली...\nएकाच वेळी लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह आठ कर्मचारी...\nपुणे - पुणे स्टेशन Pune Station येथील लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ...\nपकडले जाऊ नये म्हणून चोराने फिल्मी स्टाईल ने मारली नदीत उडी \nउल्हासनगर: आपण पकडले जाऊ नये म्हणून चोराने चक्क नदीत उडी टाकल्याचा प्रकार उल्हासनगर...\nरेल्वे प्रवासासाठी मुंबई महापालिकेचे बोगस आयकार्ड बनवणे आले अंगलट \nकल्याण : कोरोना Corona काळात लॉकडाऊन Lockdown मुळे बेरोजगार झालेल्या तरुणाला एक...\n'लुडो' खेळावरून मनसेची उच्च न्यायालायत याचिका\nघरी बसलेले असू द्या किंवा प्रवासामध्ये सध्या सर्वसामान्यांमध्ये लुडोची क्रेस मोठ्या...\nमहानगरपालिकाचे सहाय्यक आयुक्त २ दिवसांपासून बेपत्ता \nवसई विरार : वसई विरार महानगरपालिकाचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव २ जून पासून...\nरेल्वेने दारूची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक\nगोंदिया - रेल्वेने Railway दारूची Liquor तस्करी Smuggling करणाऱ्या एका आरोपीला...\nरेल्वेने विद्या पाटील यांच्या मुलींना आर्थिक मदत करावी : मनसे\nडोंबिवली : मोबाईल चोराशी झटपाट करताना डोंबिवली मधील विद्या पाटील यांचा कळवा...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10518/", "date_download": "2021-06-13T05:12:50Z", "digest": "sha1:Q47YOSRBEH4DKTC5PFMFI52EAYFHZPAW", "length": 11019, "nlines": 84, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "घोटगे येथील विद्युत खांब तात्काळ बदलावे- डॉ.अनिशा दळवी - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nघोटगे येथील विद्युत खांब तात्काळ बदलावे- डॉ.अनिशा दळवी\nPost category:इतर / दोडामार्ग / बातम्या\nघोटगे येथील विद्युत खांब तात्काळ बदलावे- डॉ.अनिशा दळवी\nविद्युत विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे संबंधित विभाग हा चांगलाच चर्चेत असतो. घोटगे परिसरात विद्युत विभागाचे लक्षच नसल्याचे सध्या प्रकर्षाने दिसत असून,या भागातील विद्युत पोल हे अखेरच्या घटका मोजताना दिसत आहेत अशी माहिती शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिशा दळवी यांनी दिली आहे.\nआवडे येथील मेन ट्रान्सफॉर्मर वरून घोटगे येथील त्या विद्युत पोलवर लाईन आलेल्या आहेत दोन्ही पोल पूर्ण पणे वाकले असून ती लाईन फक्त नदीपात्राती��� पाण्यात जायची शिल्लक आहे.त्या ठिकाणी गावातील ग्रामस्थ शेती कामासाठी नेहमी ये जा करत असतात.पाऊस तोंडावर आला असून कधीही ते पोल खाली पडून मोठी दुर्घटना घडू शकते.तरी संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देत विद्युत खांब तात्काळ बदलावे अशी मागणी डॉ.दळवी यांनी केली आहे\nराष्ट्रवादी कृषी सेल तालुकाध्यक्ष पदी गौरेश गवस\nआर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी महेश सावंत, संदीप गावडे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू..\nआनंद यात्री वाडःमय मंडळ वेंगुर्ले यांचे मार्फत “अनंतात आशा ‘ या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न..\nकल्याणमध्ये भाजप महिला अध्यक्षाने महिलांना लावला कोट्यवधींचा चुना; पोलिसांकडून गुन्हा दाखल\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nघोटगे येथील विद्युत खांब तात्काळ बदलावे- डॉ.अनिशा दळवी...\nआज रविवारी कुडाळमद्धे सापडले कोरोनाचे १०० रुग्ण तर एकाचा मृत्यू.....\nजिल्हाधिकारी मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांनवर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल.;कुडाळ पोलिसांची...\nपोरक्या मुलांच्या शिक्षणासाठी महाविकास आघाडीची मदत.;एका मुलाची वर्षभराची घेतली जबाबदारी.....\nभाजपा वेंगुर्लेच्या वतीने सेवा - सप्ताहाचा शुभारंभ.....\nवेंगुर्ले तालुक्यात गेल्या २ दिवसात ५१ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह.....\nसिंधुदुर्गात आज सापडले तब्बल ६६७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण तर जिल्ह्यात आज ६ व्यक्तींचा झाला कोरोनामुळे...\nमुख्यमंत्र्यांचा आज रात्री साडेआठ वाजता जनतेसोबत संवाद;लॉकडाऊनसंदर्भात काय निर्णय होणार\nमोदी सरकारची यशस्वी सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भपच्यावतीने सेवा-सप्ताह.;जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसा...\nएमआयडीसी कोवीड केअर सेंटरला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने धान्य वितरण.....\nजिल्हाधिकारी मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांनवर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल.;कुडाळ पोलिसांची कारवाई..\nआज रविवारी कुडाळमद्धे सापडले कोरोनाचे १०० रुग्ण तर एकाचा मृत्यू..\nसिंधुदुर्गात आज सापडले तब्बल ६६७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण तर जिल्ह्यात आज ६ व्यक्तींचा झाला कोरोनामुळे मृत्यू..\nआडेली व तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका.;शिवसेना तालुकाप्रमुख बाळू परब यांच्या पाठपुराव्याला यश..\nभाजपच्या वतीने निवती गावात करण्यात आला टॅकरने पाण��� पुरवठा..\nकाॕग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा काॕग्रेसमध्ये प्रवेश..\nदोडामार्ग मध्ये कोरोना काळात देखील गावो-गावी दारू मटका मात्र जोमात सुरूच….\nकुडाळ शहरात गॅस पाईपलाईन लाईनच्या मनमानी कारभारासंदर्भात उद्योजक राजन नाईक यांनी वेधले बांधकामअभियंता यांचे लक्ष \nवेंगुर्ले तालुक्यात गेल्या २ दिवसात ५१ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..\nआज शनिवारी कुडाळमद्धे सापडले कोरोनाचे १११रुग्ण तर एकाचा मृत्यू..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/document/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3-%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-13T05:19:08Z", "digest": "sha1:RH4NKCCVCBWCD77JWK4VGBOQIW7EQZDM", "length": 4092, "nlines": 96, "source_domain": "solapur.gov.in", "title": "मोहोळ तहसील कार्यालय | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमोहोळ तहसील कार्यालय 01/04/2018 पहा (8 MB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान ��ंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 09, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AC-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2021-06-13T05:58:39Z", "digest": "sha1:TBHKRR4FXWVB2IKJKNW35XEJC2D46WC3", "length": 13921, "nlines": 146, "source_domain": "www.batmidar.in", "title": "अर्णब गोस्वामी यांनी का सोडलं ‘टाइम्स नाऊ’? | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nअर्णब गोस्वामी यांनी का सोडलं ‘टाइम्स नाऊ’\nबघा, ते काय म्हणाले ते..\nसंपादक कितीही प्रभावशाली असला तरी मालकांचे हितसंबंध धोक्यात आले रे आले की,त्याला बाहेरचा रस्ता दाखविला जातो.भारतीय मिडियात अशा अनेक संपादकांना याच कारणांसाठी आपल्या पदाचा राजीनामा तरी द्यावा लागला किंवा त्याला बाहेरचा रस्ता तरी दाखविला गेला.अर्णब गोस्वामी यांची कथा यापेक्षा वेगळी नाही.कधी काळी टाइम्स नाऊ वरून मोठ मोठ्या पुढार्‍यांना आणि प्रवक्त्यांना घाम फोडणारे अर्णब गोस्वामी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.एवढंच कश्याला त्यांनीच उभ्या केलेल्या स्टुडिओत जाण्यापासूनही त्यांना रोखले गेले होते.स्वतः अर्णब गोस्वामी यांनीच दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना आपण टाइम्स नाऊ का सोडला यावरील पडदा दूर केला आहे.अर्णब म्हणतात.टाइम्स नाऊ सोडण्याच्या दोन दिवस अगोदरच मला प्रोग्राम करण्यापासून रोखले गेले होते.18 नोव्हेंबर 2016 हा अर्णब गोस्वामी यांचा टाइम्स नाऊमधील अखेरचा दिवस होता पण तत्पुर्वीच त्यांना तुम्ही प्रोग्राम करू शकत नाही असं बजावलं गेलं.’मी तयार केलेल्या स्टुडिओतच मला जायला बंदी घातली गेल्यानं मी कमालीची अस्वस्थ झालो’दुःखी झालो अशी खंत त्यानी व्यक्त केलीय..14 नोव्हेंबर रोजीच्या एका कार्यक्रमात बोलताना अर्णब म्हणाले होते की,नोटाबंदी नंतर लोकांना जंतर -मंतरवर बोलविण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल यांनी घेतला होता त्यापासून केजरीवाल यांना रोखले पाहिजे अशी सूचना अर्णब यांनी केली होती.ती महागात पडली अन त्यांना स्टुडिओ बंदी केली गेली.ते म्हणाले मी न धाबरता प्रश्‍न उपस्थित करतो.माझे मला मी स्वतंत्र केले आहे.मी मला खोटया मिडियापासून स्वतंत्र केलं आहे. मी मला समझोता कऱणार्‍या मिडियापासूून वेगळं केलं आहे.ते म्हणाले,माझी युवा टीम प्रश्‍न उपस्थित करीत राहिलंच.मला कुणाची गरज नाही,मला संरक्षणाचीही गरज नाही टाइम्स नाऊ सोडल्यानंतर त्यांनी ि’डिया व्हेंचर द रिपब्लिक सुरू करण्याचं ठरवलं आहे.रिपब्लिक 26 जानेवारीलाच लॉच होणार होतं ते अजून सुरू झालेलं नाही.\nPrevious articleशेतकरी कुणाला म्हणायचे\nNext articleकोल्हापूरकर पत्रकारांवर घोषणांचा पाऊस\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतक�� यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/doctor-harsh-vardhan-said-fight-corona-not-prime-minister-13214", "date_download": "2021-06-13T05:04:34Z", "digest": "sha1:F5MQI42XUY7HD2EQZZXINRPBTWZOXAQ5", "length": 12005, "nlines": 124, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "\"कोरोनाशी लढा पंतप्रधानांशी नाही\"; ट्वि़ट युद्ध सुरुच | Gomantak", "raw_content": "\n\"कोरोनाशी लढा पंतप्रधानांशी नाही\"; ट्वि़ट युद्ध सुरुच\n\"कोरोनाशी लढा पंतप्रधानांशी नाही\"; ट्वि़ट युद्ध सुरुच\nशुक्रवार, 7 मे 2021\nझारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या ट्विटनंतर मोठे वादंग सुरु झाल्याचे पाहायला मिळले आहे.\nपंप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी आपली फोनवरून चर्चा झाली, तेव्हा त्यांनी फक्त त्यांची मन कि बात सांगितली अशी टीका झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या या ट्विटनंतर मोठे वादंग सुरु झाल्याचे पाहायला मिळले आहे. यावरच आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी डॉ. हर्ष वर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी \"मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीविरूद्ध नव्हे तर कोरोनाविरूद्धच्या लढ्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.\" असे म्हणत सोरेन यांच्यावर पलटवार केला आहे. (Doctor Harsh Vardhan said the fight with Corona is not with the Prime Minister)\nकेंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, \"हेमंत सोरेन जी, कदाचित त्यांच्या पदाचा मान विसरला असेल. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत देशाच्या पंतप्रधानांना विधान करताना त्यांनी हे विसरू नये की या साथीचा अंत केवळ सामूहिक प्रयत्नातूनच शक्य आहे. आपले अपयश लपवण्यासाठी पंतप्रधानांवर टीका करणे लज्जास्पद आहे. ''\nश्री @HemantSorenJMM जी शायद अपने पद की गरिमा को भूल गए हैं#COVID19 से उत्��न्न स्थिति को लेकर देश के PM पर कोई बयान देते समय उन्हें यह नहीं भूलना चाहिए कि इस महामारी का अंत सामूहिक प्रयासों से ही संभव है#COVID19 से उत्पन्न स्थिति को लेकर देश के PM पर कोई बयान देते समय उन्हें यह नहीं भूलना चाहिए कि इस महामारी का अंत सामूहिक प्रयासों से ही संभव है अपनी नाकामी छिपाने के लिए अपने मन की भड़ास PM पर निकालना निंदनीय है अपनी नाकामी छिपाने के लिए अपने मन की भड़ास PM पर निकालना निंदनीय है\nते पुढे म्हणाले, \"कोरोना संकटात केंद्र सरकारने गरीब आणि गरजू लोकांसाठी तिजोरी उघडली आहे, झारखंड सरकारने आपली तिजोरी बंद ठेवली आहे. केंद्र सरकारनेच सर्व काही करावे अशी हेमंत सोरेन जी यांची इच्छा आहे. कोरोनाशी लढा, पंतप्रधान नाही\" भारतीय जनता पक्षाने आत पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या या विधानावर आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येते आहे. आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल, भाजप नेते हेमंत बिस्वा यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी सोरेन यांच्या या विधानाचा निषेध केले आहे\n भाजप नेत्याच्या मुलीवर अत्याचार\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना दुसरीकडे मात्र झारखंडमधील (Jharkhand)...\nगोवा देशातील चौथे सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य: नीति आयोग\nपणजी: नीति आयोगाने (Niti Aayog) आज गुरुवारी जारी केलेल्या ‘शाश्वत विकास (...\nतौक्ते चक्रीवादळाचा गोव्यातील मच्छीमार व्यवसायाला तडाखा\nपणजी: गोव्यात गेल्या महिनाभरापासून कोरोनामुळे (Coronavirus) समस्यांच्या गर्तेत...\nHappy Birthday Nawanzuddin siddiqui: बॉलीवुडमध्ये यश साहजासहजी मिळणे शक्य नाही...\nगोवा: रेल्वे स्थानकबाहेर मंजुरांची तोबा गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा\nदाबोळी: कोरोना महामारीचा वाढता उद्रेक तसेच लॉकडाऊनच्या (Lockdown) ...\nBank Holiday: मे महिन्यात ''या'' दिवशी असणार बँकांना सुट्टी\nकोरोना साथीच्या काळात आपण आपले बँकिंग काम ऑनलाइन माध्यमातूनच करण्याचा प्रयत्न केला...\nGoa Lockdown: वास्को-मुरगावात राहणाऱ्या मजुरांनी धरला गावचा रस्ता\nदाबोळी: कोविड महामारीचा दुसऱ्या लाटेचा विळखा वाढत चालल्याच्या धास्तीने तसेच...\nCoronavirus: भारतने केली टोसिलिजुमैब औषधाजी आयात; महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक डोस\nकोरोनाच्या साथीवर लढा देण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. केंद्र सरकारने...\nदेशातील 11 राज्यात मिळणार मोफत लस; वाचा सविस्तर\nदेशात��ल कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या लसीकरण कार्यक्रमाचा आज 100 वा दिवस आहे. 16...\nकोरोनामुळे गंभीर परिस्थिती झालेल्या 11 राज्यांची यादी; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता\nदेशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत जात असल्याने पुन्हा मागील वर्षी...\nBreaking News : उत्तर भारतात जाणवले भूकंपाचे धक्के\nबिहार, पश्चिम बंगालसह देशातील विविध राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सिक्किम-...\nMrs. Unity Queen of India: बेळगावमधील सौंदर्य स्पर्धेत गोव्याची ऋषाली सामंत विजयी\nम्हापसा : श्रीकी क्रिएशनतर्फे विवाहित महिलांसाठी बेळगाव येथे आयोजित केलेल्या ‘...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/indian-deprived-title-4-years-13610", "date_download": "2021-06-13T05:38:46Z", "digest": "sha1:UXAZYI2I34J6AMGTRNLFBEJSBHYTP2FS", "length": 14069, "nlines": 130, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Grand Slam Titles: 4 वर्षांचा दुष्काळ कधी संपणार? | Gomantak", "raw_content": "\nGrand Slam Titles: 4 वर्षांचा दुष्काळ कधी संपणार\nGrand Slam Titles: 4 वर्षांचा दुष्काळ कधी संपणार\nमंगळवार, 18 मे 2021\nभारतीय खेळाडूंनी 1997 ते 2017 पर्यंत 20 वर्षात एकूण 30 ग्रँड स्लॅम (Grand Slam) जेतेपद जिंकले आहेत.\nफ्रेंच ओपन (French Open) या वर्षाची दुसरी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 24 मे रोजी पॅरिसमध्ये (Paris) सुरू होत आहे. सिंगल्स इव्हेंटमध्ये भारतीय खेळाडूंनी कधीही विजेतेपद मिळवले नाही. परंतु पुरुष दुहेरी, मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीत काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतीय नियमित चॅम्पियन राहिले आहेत. पण, गेल्या 4 वर्षांपासून या स्पर्धांमध्ये भारताला यश मिळालेले नाही. 2017 मध्ये रोहन बोपन्ना (Rohan Bopanna) जिंकला होता, त्यानंतर भारताला ही चॅम्पियनशीप जिंकता आलेली नाही.(Indian deprived of the title for 4 years)\nIND vs NZ: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ''हे'' 11 खेळाडू...\nपहिले आणि शेवटचे जेतेपद फ्रेंच ओपनमध्ये\nमहेश भूपती (Mahesh Bhupathi) हा ग्रँड स्लॅम जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू होता. त्याने 1997 मध्ये फ्रेंच ओपनमध्ये जपानच्या रिका हिराकीबरोबर (Rika Hiraki) मिश्र दुहेरीचे जेतेपद जिंकले. भूपती आणि हिराकी यांनी अमेरिकन जोडीच्या पॅट्रिक गालब्रेथ आणि लिसा रेमंडचा 6-4, 6-1 असा पराभव केला होता. योगायोगाने भारताचे शेवटचे ग्रँड स्लॅम जेतेपदही फ्रेंच ओपनमध्ये आले होते. 2017 मध्ये रोहन बोपन्ना आणि गॅब्रिएला दुब्रोव्स्की या जोडीने मिश्र दुहेरीत कोलंबियाच्या रॉबर्ट फराह आणि जर्मनीच्या अ‍ॅना लेना ग्रोनफिल्डचा 2-6, 6-2,12-10 असा पराभव करून जेतेपद जिंकले होते.\nटेनिससाठी देशात कोणतीही विशेष प्रणाली नसताना जेतेपद\nभारतीय खेळाडूंनी 1997 ते 2017 पर्यंत 20 वर्षात एकूण 30 ग्रँड स्लॅम (Grand Slam) जेतेपद जिंकले आहेत. यात मिश्र दुहेरीत 18 पदके, 9 पुरुष दुहेरी आणि 3 महिला दुहेरीचा समावेश आहे. तथापि, ही चार किताब केवळ चार खेळाडू लिअँडर पेस (Liander Paise), महेश भूपती, रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झाने (Sania Mirza) जिंकली. या खेळाडूंनी कधी आपापसात तर कधी परदेशी खेळाडूंसोबत किताब जिंकले आहेत. असे म्हणता येईल की ही हे किताब या खेळाडूंच्या वैयक्तिक कौशल्याची आणि परिश्रमांची परिणती आहेत. देशात टेनिसची कोणतीही विशेष व्यवस्था नाही. जर व्यवस्था असती तर इतर प्रतिभावान खेळाडूदेखील पुढे आले असते.\nIPL 2021: अखेर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मायदेशी पोहचले\n90 च्या दशकाच्या उत्तरार्धात दोन मोठे टेनिस स्टार लिअँडर पेस आणि महेश भूपती डेव्हिसच्या कपच्या यशानंतर, ते व्यावसायिक टेनिसमध्ये जोडीदार बनले. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्यांना मिश्र दुहेरीतही मजबूत भागीदार मिळू लागले. 1997 मध्ये भूपतीने रिकासमवेत जेतेपद पटकावले.\nसर्वाधिक किताब पेसच्या नावावर\nलिअँडर पेस हा भारतीय टेनिस स्टार आहे ज्याने सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकले आहे. त्याने एकूण 18 किताब जिंकले आहेत. यात 8 पुरुष दुहेरी आणि 10 मिश्र दुहेरी 'किताब आहेत. महेश भूपितने 12 ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. यामध्ये 4 पुरुष दुहेरी आणि 8 मिश्र दुहेरी जेतेपदांचा समावेश आहे. सानिया मिर्झाने 6 (3 महिला दुहेरी आणि 3 मिश्र दुहेरी) विजेतेपद जिंकले आहेत. रोहन बोपण्णाने एक वेळा जेतेपद मिळवले आहे. या खेळाडूंनी परस्परांची जोडी बनवून अनेक 'किताब जिंकले आहेत. म्हणूनच, देशाच्या नावावर 30 ग्रँड स्लॅम आहेत. म्हणजे पेसच्या 18 पैकी किताबांपैकी तीन भूपती सोबत आले आहेत. तसेच भूपतीच्या 12 किताबांपैकी दोन सानिया मिर्झाबरोबर आले आहेत.\nतासभर घालवायची बाथरूममध्येच वेळ; राज कुंद्राचे एक्स वाइफ बद्दल अनेक खुलासे, शिल्पा नाराज\nशिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा(Raj Kundra) बॉलीवूडच्या क्युट...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\nचीनी गुप्तहेराला भारत-बांग्लादेश सीमेवर अटक\nबांग्लादेश सीमेवर (Bangladesh border) बीएसएफने (BSF) अवैधपणे भारतात प्रवेश करणाऱ्या...\nघरी बसून करता येणार आधारमध्ये बदल; mAadhaar App जाणून घ्या\nभारतात (India) आधार कार्ड (Aadhaar card) हे अनिवार्य झाले आहे. खासगी कामे असो किंवा...\nकुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या उच्च न्यायालयात फाशीविरुध्द मागता येणार दाद\nभारताचे (India) माजी नौदल अधिकारी (Naval officer) असणाऱ्या कुलभूषण जाधव (Kulbhushan...\nIND Vs NZ : विलगीकरणानंतर आज टीम इंडिया एकत्रित सरावासाठी मैदानात\nसाऊथॅम्प्टन : इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन (Southampton) मैदानावर 18 जून...\nवर्षाअखेर मोदींचा अमेरिका दौरा पहिल्यांदाच होणार राष्ट्राध्यक्ष बायडन यांची भेट\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र...\nराजकीय पक्षांनी गोमंतकीयांचं समाजमन जाणून घ्यावं\nभाजप हालचाली करते म्हणजे निवडणूक लवकर होऊ शकते, असे गृहित धरून कॉंग्रेसचे हातपाय...\nबॉक्सर दिनको सिंह मेरी कोम आणि एल सरिता देवीचे होते प्रेरणास्थान\nएशियन गेम्समधले(Asian Games) सुवर्णपदक विजेते(Gold Medallist) बॉक्सर दिनको सिंह(...\nविरोधी पक्षनेत्याच्या मारली कानाखाली; हा इम्रान खानचा नवा पाकिस्तान आहे\nजगभरातील वृत्तवाहिन्यांवरील चर्चेदरम्यान पॅनेलवाल्यांमध्ये जोरदार वादविवाद होणे ही...\nBirthday Special : महागड्या गाड्या आणि आलिशान घर; पाहा मिका सिंहची रॉयल लाइफ\n\"तूट भरुन काढण्यासाठी नोटांची छपाई करणे हा शेवटचा पर्याय\"\nनवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) माजी गव्हर्नर डी सुब्बाराव(D Subbarao)...\nभारत grand slam french open टेनिस स्पर्धा day paris rohan bopanna पराभव defeat लिअँडर पेस सानिया मिर्झा sania mirza ipl ऑस्ट्रेलिया रोहन बोपण्णा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/27101", "date_download": "2021-06-13T06:01:41Z", "digest": "sha1:2JY5BL23K7BQ7HIFXC6IOXICKBFU2LSV", "length": 10937, "nlines": 150, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "वाघधरेवाडी येथे दुचाकी ला अवैध रेती च्या ट्रक ची धडक अपघातातील जख्मी सुबोध बोरकर चा उपचारा दरम्यान मुत्यु | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome नागपूर वाघधरेवाडी येथे दुचाकी ला अवैध रेती च्या ट्रक ची धडक अपघातातील जख्मी...\nवाघधरेवाडी येथे दुचाकी ला अवैध रेती च्या ट्रक ची धडक अपघातातील जख्मी सुबोध बोरकर चा उपचारा दरम्यान मुत्यु\nपारा शिवनी तालुका प्रातिनिधी\nदखल न्युज भारत नागपुर\nकन्हान(ता प्र) : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील वाघोली खाजगी कंम्पनीतुन कामकरून दुचाकी ने घरी परत जाताना तारसा रोड पुलाजवळ अज्��ात अवेध रेती च्या ट्रक चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने दुचाकी ला धडल मारल्याने दोन्ही खाली पडुन जख्मी झाल्याने मागे स्वार सु़बोध राजश बोरकर यांचा मेयो रूग्णाल य नागपुर येथे उपचारा दरम्यान मुत्यु झाला.\nशनिवार (दि.१६) ला फिर्यादी मनोहर पंढरी कावळे वय ४८ वर्ष रा हनुमान मंदीर जवळ तारसा ता मौदा हे मोटार सायकल क्र एमएच ४० ए एस ४७५४ दुचाकीने सोबत काम करणारा सुबोध राजेश बोरकर वय १८ वर्ष रा वाघधरेवाडी कन्हान हे दोघेही नागपुर जब लपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील वाघोली गावा जवळील खाजगी कंम्पनीतुन कामकरून घरी जात असताना रात्री ९ वाजता दरम्यान तारसा रोड पुला जवळ अवैधरेती चोरी करणारेअज्ञात ट्रक चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवुन पाठीमागुन दुचाकीला जोरदार धडक मारून पसार झाला. दुचाकीसह दोघेही खाली पडुन जख्मी झाल्याने फिर्यादीच्या उजव्या खां द्याला, डाव्या पायाच्या गुडघ्याला जख्म झाल्याने खाजगी रूग्णालयात दाखल केले. सुबोध राजेश बोरकरच्या नातेवाईकाने शासकीय मेयो रूग्णालय नागपुर येथे उपचारार्थ दाखल केले असता (दि.१७) ला उपचारा दरम्यान सुबोध राजेश बोरकर चा मुत्यु झाल्याचे फिर्यीदी ला माहीत झाले. कन्हान पोलीसांनी फिर्यादी उपचाराच्या कागद पत्रावरून व मृतक सुबोध राजेश बोरकर यांच्या मेयो रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या अहवाला वरून अवैध रेती चोरून नेणारे अज्ञात ट्रक चालका विरूध्द कलम २७९, ३३७, ३०४(अ) भादंवि सह कलम १८४ मो वा का अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.\nPrevious articleपिंपरी बुद्रुक तालुका इंदापुर ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी संतोष हरिभाऊ सुतार यांची निवड झाल्याबद्दल सत्कार घेत असताना.\nNext articleनिवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना मानधन देण्याची प्रहार शिक्षक संघटनेची मागणी निवासी जिल्हाधिकारी मा.खडसे यांना दिले निवेदन\nपावसाळा सुरू झाल्याने आरोग्य केंद्रात अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन उपलब्ध ठेवा. – सुतम मस्के\nपाच रुग्णांच्या मुत्युची चौकशी करून दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा कन्हान शहर विकास मंच पदाधिका-याचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.\nजि प आरोग्य विभाग व्दारे सिंगारदिप ला मच्छरदानी वाटप\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यां���ी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nप्रजासत्ताक दिनी देशभर निनादणार राष्ट्रगीताचा सूर…”हर घर तिरंगा, हर घर राष्ट्रगीत”...\nकोराडी येथील राममंदिराबाबत श्रीराम मंदिर ट्रस्टचा खुलासा माजी पालकमंत्री चंद्रशेखर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/it-is-clear-that-sanjay-dutt-has-cancer-22057/", "date_download": "2021-06-13T06:28:23Z", "digest": "sha1:T3VABKAQ26UWBT27KDGXVNX5J5IWGUAX", "length": 11142, "nlines": 166, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "It is clear that Sanjay Dutt has cancer | संजय दत्तला कॅन्सरची बाधा झाल्याचे स्पष्ट | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nमहाराष्ट्र राज्याच्या षष्ट्यब्दी निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभाग व राजपथ इन्फ्राकॉन प्रा.लि. यांनी सातारा जिल्ह्यात ठरविलेल्या ४० किलोमीटर अंतराच्या डांबरीकरणाचा विश्वविक्रम संकल्प\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nमनोरंजनसंजय दत्तला कॅन्सरची बाधा झाल्याचे स्पष्ट\nबॉलिवूडचा मुन्नाभाई म्हणजेच संजय दत्तला कॅन्सर ची लागण झाल्याचे वृत्त समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.\nमुंबई : बॉलिवूडचा मुन्नाभाई म्हणजेच संजय दत्तला कॅन्सर ची लागण झाल्याचे वृत्त समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या आठवड्यात संजय दत्तची प्रकृती स्थिर नसल्याने त्याला मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. श्वास घेण्यात अडथळा आल्याने संजय दत्तला दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं होतं. ऍडमिट केल्या नंतर त्याची कोरोनाची चाचणी केली असता ती निगेटिव आल्याने संजय दत्तच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला होता परंतु आधी तपासणीनंतर त्याला कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे.\nकॅन्सरचं निदान झालं असलं तरी संजय दत्तच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं असून चित्रपट अभ्यासक कोमल नाहता यांनी याबाबत ट्विट केलं आहे. पुढील उपचारासाठी संजूबाबाला अमेरिकेला हलवण्याच्या हालचाली सुरु असल्याचं वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर सातत्याने उलट-सुलट वक्तव्य करून आरक्षणालाच बगल देण्याचा राजकीय नेत्यांचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/featured-stories/finally-the-central-government-controls-the-lockdown-25773/", "date_download": "2021-06-13T05:30:37Z", "digest": "sha1:FMLLLDHZ5W4H3C6D6LBVEQF4HSVUJKP5", "length": 18080, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Finally, the central government controls the lockdown | अखेर लॉकडाऊनवर केंद्र सरकारचे नियंत्रण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nविशेष लेखअखेर लॉकडाऊनवर केंद्र सरकारचे नियंत्रण\nकोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी बंद ठेवणयात आलेल्या शिक्षणसंस्था मात्र ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. शाळा-महाविद्यालये उघडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तथापि ९वी ते १२वी पर्यंतचे विद्यार्थी २१ सप्टेंबरनंतर त्यांच्या शाळा-कॉलेजमध्ये जाऊ शकतील, क्रीडा आणि शारीरिक स्पर्धांना परवानगी देण्यात आलेली नाही.\nकोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देशभर सुरु करण्यात आलेला लॉकडाऊन ( lockdown) आता टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात येत आहे. केंद्र सरकारने (central government) अनलॉक-४.० साठी काही नियम जारी करताना म्हटले आहे की, अनलॉक ४.० चे नियम १ ते ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहतील. देशात ज्या-ज्या शहरात मेट्रो ट्रेन आहेत, त्या ट्रेन सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि, या ट्रेनमध्ये प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा लागणार आहे. मेट्रो ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी प्रवाशांचे तापमान घेण्यात येईल. चित्रपटगृह आणि स्विमिंग टँक मात्र अनलॉक ४.० मध्येही बंद राहतील. आंतरराष्ट्रीय विमानसेवासुद्धा बंद ठेवण्यात आली आहे.\nकोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी बंद ठेवणयात आलेल्या शिक्षणसंस्था मात्र ३० स��्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. शाळा-महाविद्यालये उघडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तथापि ९वी ते १२वी पर्यंतचे विद्यार्थी २१ सप्टेंबरनंतर त्यांच्या शाळा-कॉलेजमध्ये जाऊ शकतील, क्रीडा आणि शारीरिक स्पर्धांना परवानगी देण्यात आलेली नाही.\nराज्यांची मर्जी चालणार नाही\nकेंद्राचे आदेश असतानाही काही राज्ये त्या आदेशांचे व नियमांचे पालन करताना दिसत नाही. महाराष्ट्र, पंजाब, व बंगालसह काही राज्यांनी त्यांच्या पातळीवर लॉकडाऊन केलेला आहे. केंद्र सरकारने आंतरजिल्हा व राज्यांतर्गत जाण्या-येण्यावर सूट दिली होती. परंतु काही राज्यांची भूमिका मात्र वेगळीच होती. महाराष्ट्रामध्ये एसटीने प्रवास करण्यास सूट दिलेली आहे, परंतु खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना ई-पासचे बंधन घालण्यात आले आहे. नवीन गाईडलाईननुसार महाराष्ट्र, पंजाब, ओडिशा, राजस्थान आणि बंगाल या राज्यांना लॉकडाऊन वाढविण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. ते स्वतः निर्णय घेऊ शकणार नाही. उत्तरप्रदेशात प्रत्येक शनिवारी आणि रविवारला लॉकडाऊन असते, तेथील सरकारला आता केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. लॉकडाऊनच्या नवीन नियमांमुळे केंद्र सरकार आणि एनडीएशासित राज्यामध्ये तू-तू-मैं-मैं होण्याची शक्यता आहे.\n२१ सप्टेंबरनंतरच राजकीय सभा, मेळावे\nलॉकडाऊन ४.० च्या गाईडलाईननुसार २१ सप्टेंबरनंतरच राजकीय सभा व मेळावे होऊ शकतील. परंतु या सभा, मेळाव्यामध्ये १०० जणांच्यावर उपस्थिती राहणार नाही. यासोबतच धार्मिक आयोजनांनाही काही अटींसह मंजुरी देण्यात आली आहे. ओपन थिएटर २१ सप्टेंबरनंतर उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. सामाजिक, राजकीय व धार्मिक आयोजनांमध्ये सहभागी होणाऱ्यांना मास्क लावणे अनिवार्य आहे. थर्मल स्क्रिनिंग आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.\nकौशल्य विकास कार्यक्रमाच्या सर्व प्रशिक्षण संस्था सुरु राहतील, पीएचडी आणि तांत्रिक शिक्षणाच्या तसेच सर्व स्नातकोत्तर शिक्षण संस्थांना अनुमती देण्यात आली आहे. प्रयोगशाळा आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकटलची आवश्यकता आहे. त्यांना याचा लाभ मिळेल. शाळांमध्ये येण्यासाठी ५० टक्के शिक्षक व कर्मचाऱ्यांना अनुमती देण्यात आली आहे. ९ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार २१ सप्टेंबरपासून शाळांमध्ये येऊ शकतात.\nमहाराष्ट्रातील कार्यालयात येण्यास अनुमती\nअनलॉक-४.० गाईडलाईननुसार महाराष्ट्र सरकार, सरकारी आणि खासगी कार्यालयात येण्यास बहुतांश लोकांना परवानगी देऊ शकतात. सध्या सरकाही कार्यालयात १५ टक्के आणि खासगी कार्यालयात १० टक्के लोकांना येण्यासाठी परवानगी आहे. राज्य सरकार यासाठी आपली स्वतंत्र गाईडलाईन जारी करु शकतात. इनडोर जिमलासुद्धा काही अटींसह उघडण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. खासगी गाड्यांना घालण्यात आलेले ई-पासचे बंधन हटविण्याची मागणी होत आहे.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/transgender-gets-government-employment-karnataka-3881", "date_download": "2021-06-13T04:38:28Z", "digest": "sha1:I7PF3QB6RVAVLPWWPWK4CDDMB4NPTCIS", "length": 13428, "nlines": 154, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कर्नाटकात तरतूद नसताना तृतीयपंथीयाला मिळाली सरकारी नोकरी | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफि��ेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्नाटकात तरतूद नसताना तृतीयपंथीयाला मिळाली सरकारी नोकरी\nकर्नाटकात तरतूद नसताना तृतीयपंथीयाला मिळाली सरकारी नोकरी\nकर्नाटकात तरतूद नसताना तृतीयपंथीयाला मिळाली सरकारी नोकरी\nकर्नाटकात तरतूद नसताना तृतीयपंथीयाला मिळाली सरकारी नोकरी\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nबेळगाव - एका तृतीयपंथीयाला कायमस्वरूपी सरकारी नोकरी देऊन कर्नाटक विधान परिषदेने क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. लैंगिक अल्पसंख्याक समुदायाला दिलासा देणाऱ्या या घटनेने देशातील अन्य राज्यांपुढे आदर्श ठेवला आहे. मोनिषा असे या तृतीयपंथीय कर्मचाऱ्याचे नाव आहे. विधान परिषद सचिवालयात मोनिषा आतापर्यंत हंगामी तत्त्वावर काम करत होती. परंतु, सचिवालयाने आता तिला ‘ड’ गट कर्मचारी म्हणून कायमस्वरूपी नोकरीत घेतले आहे.\nबेळगाव - एका तृतीयपंथीयाला कायमस्वरूपी सरकारी नोकरी देऊन कर्नाटक विधान परिषदेने क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. लैंगिक अल्पसंख्याक समुदायाला दिलासा देणाऱ्या या घटनेने देशातील अन्य राज्यांपुढे आदर्श ठेवला आहे. मोनिषा असे या तृतीयपंथीय कर्मचाऱ्याचे नाव आहे. विधान परिषद सचिवालयात मोनिषा आतापर्यंत हंगामी तत्त्वावर काम करत होती. परंतु, सचिवालयाने आता तिला ‘ड’ गट कर्मचारी म्हणून कायमस्वरूपी नोकरीत घेतले आहे. येथील सुवर्णसौधमध्ये होणाऱ्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी बोलताना विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी बुधवारी ही माहिती दिली.\nकर्नाटक सरकारने ‘ड’ गट कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी २०१६ मध्ये अर्ज मागवले होते. त्यावेळी मोनिषा विधान परिषद सचिवालयात कंत्राटी पद्धतीने काम करत होती. तिने कायमस्वरूपी नोकरीसाठी अर्ज केला. परंतु, अनेक कारणांवरून तिचा अर्ज फेटाळण्यात आला. यावर मोनिषाने लैंगिक अल्पसंख्याकांबाबत भेदभाव केला जात असल्याचा आरोप करून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयानेही सरकारला तिच्या अर्जावर विचार करण्यास सांगितले. न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देण्याऐवजी काही अटींवर तिची सेवा नियमित करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती विधान परिषदेच्या प्रभारी सचिव के. आर. महालक्ष्मी यांनी दिली.\nकर्नाटकच्या कायद्यानुसार लैंगिक अल्पसंख्याकांना नोकरीत आरक्षणाची तरतूद नाही, तरीही मोनिषाला सेवेत कायम करण्याचा निर्णय सभापती होरट्टी यांनी घेतला. उमेदवाराने वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे आणि नावातील चुका दुरुस्त कराव्यात, अशा अटी घालण्यात आल्या होत्या. त्यांचे पालन केल्यावर मोनिषा कायमस्वरूपी सरकारी नोकर झालेली पहिली तृतीयपंथीय ठरली आहे.\nएकाच आंब्याच्या झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन..\nसांगली : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यातील अंतराळ गावचे शेतकरी Farmer...\nबेळगावमध्ये भाजपच्या मंगला अंगडींचा विजय\nबेळगाव : भाजप उमेदवार मंगला अंगडी बेळगावच्या पहिल्या खासदार ठरल्या आहेत. आपले...\nबेळगाव पोटनिवडणूक - भाजपच्या मंगला अंगडी यांना १० हजारांची आघाडी\nबेळगाव : भाजप BJP उमेदवार मंगला अंगडी यांनी एक लाखाचा टप्पा पार करतानाच...\nबेळगाव लोकसभा पोटनिवडणूक - भाजप उमेदवार मंगला अंगडी आघाडीवर\nबेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत Loksabha Bi Election भाजप BJP उमेदवार मंगला...\n चक्क मुख्यमंत्र्यांच्या वाहनाची घेतली झडती\nबेळगाव: बेळगाव लोकसभा (Lok Sabha) पोटनिवडणुकीच्या (By-election) पार्श्‍वभूमीवर...\n पाहा पुन्हा काय घडलं\nमहाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा वादाचा वणवा पेटलाय.कन्नडिगांनी...\nगनिमी काव्यानं बेळगावात घुमला मराठी हुंकार पाहा कसा फडकला भगवा\nबेळगावात पुन्हा मराठी हुंकार घुमलाय. कन्नडिगांच्या मुजोरीला जशास तसं उत्तर देत...\nशिवसैनिक आणि कन्नडींमध्ये पुन्हा संघर्ष\nबेळगावात मराठी भाषिकांनी आयोजित केलेला मोर्चा रद्द झालाय. मात्र कोल्हापुरातील...\nकर्नाटक पोलिसांची मराठी भाषिकांवर दडपशाही, वाचा नेमकं काय घडलंय\nबेळगावमध्ये 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला जातोय...बेळगावसह सीमा भागात काळा...\nइथे होते दुधात भेसळ...\nसलगरे : कर्नाटक सिमाभागातील अरळीहट्टी मोठ्या प्रमाणात दूधभेसळीचे प्रकार उघडकीस...\nसंभाजी भिडेंविरोधात अटक वॉरंट\nबेळगाव - शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर अटक...\nबेळगाव सीमाप्रश्न संदर्भात संजय राऊतांची प्रतिक्रीया\nबेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय दूर व्हावा यासाठी मुख्यमंत्री...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://arogyaonline.in/marathi_news/%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-ipl-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2021-06-13T04:39:45Z", "digest": "sha1:ITPWVBYBU72ZAXXFLKXHLDKWHJ63PO4L", "length": 5390, "nlines": 80, "source_domain": "arogyaonline.in", "title": "यंदाच्या IPL मधला सर्वात लांब षटकार पोलार्डने मारला व्हिडीओ पाहिलात का ? - Viral Video", "raw_content": "\nHome यंदाच्या IPL मधला सर्वात लांब षटकार पोलार्डने मारला व्हिडीओ पाहिलात का \nयंदाच्या IPL मधला सर्वात लांब षटकार पोलार्डने मारला व्हिडीओ पाहिलात का \nकेरोन पोलार्ड आपल्या ताबडतोब फलंदाजी साठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. माईटी वेस्ट इंडियन केरोन पोलार्ड 2010 पासून मुंबई इंडियन्स चा खेळाडू आहे. त्याचप्रमाणे त्याने फलंदाजी देखील मुंबई इंडियन्स साठी केली आहे.\nशनिवारी झालेल्या सनराईसर हैद्राबाद सोबत झालेल्या मॅचमध्ये चिदंबरम स्टेडियम मध्ये यंदाच्या हंगामातील सर्वात लांब षटकार मारला आहे. 105 मीटर लांबीचा हा गगनभेदी व लांबलचक षटकार पोलार्ड भाऊंनी खेचलाय या आधी ग्लेन मॅक्सवेल ने 100 मीटर चा रेकॉर्ड केला होता.\nमुजीब-उर-रेहमान च्या गोलंदाजी वर केरोन पोलार्ड ने हा षटकार मारला आहे.\nयंदाच्या IPL मधले लांब षटकार : पोलार्ड 105 मीटर, मॅक्सवेल 100 मीटर, सूर्य कुमार यादव 99 मीटर, मनिश पांडे 96 मीटर, अब्दुल समाद 93 मीटर.\nया मॅचमध्ये सनराईसर हैद्राबाद ने मुंबई इंडियन्सला २० षटकांत पाच बाद १५० धावांवर रोखले होते. सनराईसर हैद्राबाद ची सुरुवात चांगली होती मात्र नंतर मुंबई इंडियन्स च्या गोलंदाजाने कमबॅक करत मॅच पुन्हा आपल्या पारड्यात आणली.\nमला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडात कोंबले असते – शिवसेना आमदार संजय गायकवाड\nमोदी प्रचारात बिझी, उद्धव ठाकरेंना सांगितलं 2 मे नंतर फोन करा\n गेल्या 24 तासांत वाढले सर्वाधिक रुग्ण – लॉकडाऊन अधिक कडक करण्याचे सरकार कडून संकेत\nPrevious articleमला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडात कोंबले असते – शिवसेना आमदार संजय गायकवाड\nNext articleमोठी बातमी: कोरोनाची नवी नियमावली लागू सोबतच कडक निर्बंध लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1791046", "date_download": "2021-06-13T06:04:52Z", "digest": "sha1:5PMGSO6B5JL27EDG2ATQIZK5HT6BHIEB", "length": 2180, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"शेटलँड\" च्य�� विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"शेटलँड\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:१८, २ जून २०२० ची आवृत्ती\n४८ बाइट्सची भर घातली , १ वर्षापूर्वी\n२१:३१, १२ जुलै २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n०४:१८, २ जून २०२० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nखूणपताका: पुनर्निर्देशन हटविले नवीन पानकाढा विनंती\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2019/12/sayajishinde.html", "date_download": "2021-06-13T06:25:21Z", "digest": "sha1:EV23XY4YND43SC6BGYJE22ZSIU6ODIRZ", "length": 6651, "nlines": 57, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "उजाड माळरानावर फुलवलं नंदनवन | Gosip4U Digital Wing Of India उजाड माळरानावर फुलवलं नंदनवन - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या शेतकरी हेल्थ उजाड माळरानावर फुलवलं नंदनवन\nउजाड माळरानावर फुलवलं नंदनवन\n‘मी अन् माझे’ इतकाच संकोचित विचार न करता प्रत्येकाने पर्यावरणाच्या समर्थनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. झाडांमुळे मिळणाऱ्या शुध्द हवेचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्ष लागवड करून ती जगवावीत, असे सांगत आणि ‘येऊन येऊन येणार कोण झाडांशिवाय आहेच कोण’ अशी घोषणा देत चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी ‘सह्याद्री देवराई’ प्रकल्पात वृक्ष संगोपनाची चळवळ गतिमान करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच जानेवारीत शेवटच्या आठवडय़ात महाराष्ट्रातील पहिले वृक्ष संमेलन बीड येथे घेण्याची घोषणाही त्यांनी केली.\nबीड शहराजवळ पालवण येथील वनविभागाच्या दोनशे हेक्टर परिसरात मागील काही दिवसांपासून ‘सह्याद्री देवराई’ हा वृक्ष लागवडीचा प्रकल्प आकाराला आला आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्ष मित्र आणि नागरिकांच्या पुढाकारातून या ठिकाणी काम सुरू केले आहे. विविध जातीच्या पावणे दोन लाख वृक्षांची या ठिकाणी लागवड करण्यात आली असून काही दिवसात हा ऑक्सिजन झोन तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २१ डिसेंबर रोजी सह्याद्री देवराई प्रकल्पात जाऊन सयाजी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी शासन आणि लोकसहभागातून प्रयत्न करण्याचा मनोदय व्यक्त केला.\nमी अन् माझे इतकाच संकुचित विचार न करता झाडांमुळे मिळणाऱ्या शुद्ध हवेचे महत्त्व लक्षात घेऊन झाडे जगवण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रातील पहिले वृक्ष संमेलन जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात देवराई प्रकल्पात घेण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. या संमेलनाला राज्यभरातील पर्यावरण तज्ज्ञ उपस्थित राहणार असून वृक्ष पालखी काढण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अरविंद जगताप आदी उपस्थित होते.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA_%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2021-06-13T06:34:40Z", "digest": "sha1:5XNQFVLO23YZPHFXOJSLVFPVRRHKCJ7V", "length": 6174, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दिलीप दोशी - विकिपीडिया", "raw_content": "\nदिलिप रसिकलाल दोशी भारताचा भूतपूर्व कसोटी व एकदिवसीय क्रिकेट खेळाडू आहे.\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nफलंदाजीची पद्धत डाव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने मंदगती\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} ९ {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी ४.६० ३.०० {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके ०/० ०/० {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या २० ५* {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nबळी ११४ २२ {{{बळी३}}} {{{बळी४}}}\nगोलंदाजीची सरासरी ३०.७१ २३.८१ {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी ६ ० {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी ० {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी ६/१०२ ४/३० {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत १०/० ३/० {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nजुलै १५, इ.स. २००६\nदुवा: [१] (इंग्लिश मजकूर)\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nभारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २०११ रोजी ०६:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-42476687", "date_download": "2021-06-13T06:49:30Z", "digest": "sha1:RNIXUGXYCUNRVBBPEPI7ZSLVWTFUBOIZ", "length": 29206, "nlines": 138, "source_domain": "www.bbc.com", "title": "अटलबिहारी वाजपेयी यांचा परिचय जेव्हा नेहरूंनी भावी पंतप्रधान म्हणून करून दिला होता... - BBC News मराठी", "raw_content": "BBC News, मराठीथेट मजकुरावर जा\nअटलबिहारी वाजपेयी यांचा परिचय जेव्हा नेहरूंनी भावी पंतप्रधान म्हणून करून दिला होता...\nअपडेटेड 16 ऑगस्ट 2020\nमाजी लोकसभा अध्यक्ष अनंतशायम अय्यंगार यांनी एकदा सांगितलं होतं की, लोकसभेत इंग्रजीत हिरेन मुखर्जी आणि हिंदीत अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा उत्तम वक्ता शोधून सापडणार नाही.\nवाजपेयींचे जवळचे मित्र अप्पा घटाटे यांनी जेव्हा त्यांना हे सांगितलं तेव्हा ते जोरात हसले आणि म्हणाले की, \"असं असेल तर मग त्यांना बोलू का दिलं जात नाही\nतेव्हा वाजपेयी संसदेत 'बॅक बेंचर' होते, पण तरी वाजपेयींनी उपस्थित केलेले मुद्दे नेहरू अगदी कान देऊन ऐकायचे.\nकिंगशुक नागा त्यांच्या 'Atal Bihari Vajpayee: A Man for All Seasons' या पुस्तकात लिहितात की, एकदा भारत दौऱ्यावर आलेल्या ब्रिटिश पंतप्रधानांची वाजपेयी यांच्याशी भेट घालून देतांना नेहरू म्हणाले, \"हे विरोधी पक्षातलं उगवतं नेतृत्व आहे. माझ्यावर नेहमी टीका करतात पण यांचं भविष्य उज्ज्वल आहे.\"\nएकदा एका परदेशी पाहुण्यांसमोर वाजपेयींचा परिचय नेहरूंनी भावी पंतप्रधान असा करून दिला. वाजपेयी यांच्या मनात नेहरूंबद्दल अतिशय आदर होता.\n1977 साली परराष्ट्र मंत्री म्हणून वाजपेयी पदभार स्वीकारण्यासाठी साऊथ ब्लॉक येथील कार्यालयात गेले तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की भिंतीवरचा नेहरूं��ा फोटो गायब आहे.\nवाढदिवस विशेष : रामदास आठवलेंच्या 7 रंजक कविता\nग्राहक म्हणून मिळालेले हे 6 हक्क तुम्हाला माहिती आहेत\nISच्या पाडावानंतर प्रथमच मोसूलमध्ये ख्रिसमस साजरा\nकिंगशुक नाग सांगतात की, त्यांनी सचिवांना विचारलं, नेहरूंचा इथे असलेला फोटो कुठे आहे. खरंतर वाजपेयी तो फोटो पाहून नाखूश होतील असा विचार करून अधिकाऱ्यांनी तो फोटो तिथून काढून टाकला होता. वाजपेयी यांनी तो फोटो पुन्हा मूळ जागी लावण्याचा आदेश दिला.\nबीबीसीच्या स्टुडिओमध्ये किंगशुक नाग आणि रेहान फजल.\nप्रत्यक्षदर्शी सांगतात की, नेहरू ज्या खुर्चीवर बसायचे त्या खुर्चीवर जेव्हा वाजपेयी बसले तेव्हा त्यांनी म्हटलं, \"कधी स्वप्नात सुद्धा या खोलीत बसेन असं वाटलं नव्हतं.\" परराष्ट्र मंत्री झाल्यावर त्यांनी नेहरूंच्या परराष्ट्र धोरणात फारसा बदल केला नव्हता हे उल्लेखनीय.\nशक्ती सिन्हा यांनी वाजपेयी यांचे खासगी सचिव म्हणून काम बघितलं होतं. ते सांगतात की, सार्वजनिक भाषणांच्या वेळी वाजपेयी फारशी तयारी करत नसत, पण लोकसभेतल्या भाषणासाठी मात्र ते कसून अभ्यास करत.\nसिन्हा सांगतात,\"वाजपेयी संसदेच्या ग्रंथालयातून पुस्तकं, मासिकं, आणि वर्तमानपत्र मागवून घेत आणि आपल्या भाषणावर काम करत. ते मुद्दे काढत आणि त्यावर विचार करत. ते कधीच आपलं पूर्ण भाषण लिहित नसत, पण दुसऱ्या दिवशी लोकसभेतल्या भाषणाचा आराखडा त्यांच्या डोक्यात असायचा.\"\nअडवाणी यांना न्यूनगंड होता\nमी शक्ती सिन्हा यांना विचारलं की, मंचावर इतकं सुंदर भाषण करणारे वाजपेयी 15 ऑगस्टचं लाल किल्ल्यावरचं भाषण का वाचायचे सिन्हा यांनी सांगितलं की, लाल किल्ल्यावरून त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नव्हता. त्या मंचासाठी त्यांच्या मनात एक प्रकारचा पवित्र भाव होता.\n\"आम्ही त्यांना सांगायचो की, तुम्ही जसं नेहमी बोलता तसंच तुम्ही बोला पण ते आमचं ऐकायचे नाहीत. ते लोकांनी दिलेलं भाषण वाचायचे नाहीत. आम्ही लोक त्यांना माहिती पुरवण्याचं काम करत असू. पण त्याची काटछाट करून आपल्या मुद्द्यांचा त्यात ते समावेश करत.\"\nअटलबिहारी वाजपेयी यांचे निकटवर्तीय असलेल्या अडवाणी यांनी एकदा बीबीसीला सांगितलं होतं की, अटलजींच्या भाषणामुळे त्यांना न्यूनगंड वाटायचा.\nअडवाणी यांनी सांगितलं होतं, \"जेव्हा अटलजींनी चार वर्षं भारतीय जनसंघांचं अध्यक्षपद भूषवलं तेव्हा मला तुमच्यासारखं भाषण करता येत नाही हे सांगून मी नकार दिला.\"\n\"त्यांनी मला सांगितलं की, तुम्ही संसदेत उत्तम बोलता. मी म्हटलं, संसदेत बोलणं वेगळं असतं आणि हजारो लोकांच्या समोर बोलणं वेगळं असतं. मी जेव्हा पक्षाचा अध्यक्ष झालो तेव्हा मला आयुष्यभर न्यूनगंड होता की, मी त्यांच्यासारखं भाषण कधीच देऊ शकलो नाही.\"\nअडवाणींची शोकांतिका : लोहपुरुष ते पुराणपुरुष\nसंसद हल्ला : आणि आमच्यासमोर ग्रेनेड आदळलं....\nपण आश्चर्याची गोष्ट ही आहे की, लोकांना आपल्या भाषणानं मंत्रमुग्ध करणारे वाजपेयी आपल्या खाजगी आयुष्यात अतिशय अंतर्मुख आणि लाजाळू होते.\nत्यांचे खासगी सचिव शक्ती सिन्हा सांगतात की, जर चार पाच लोक त्यांच्या आसपास गोळा झाले तर त्यांच्या तोंडून शब्द फुटायचा नाही. पण ते इतरांच्या गोष्टी अत्यंत बारकाईनं ऐकत आणि अतिशय विचारपूर्वक प्रतिक्रिया देत.\nमणिशंकर अय्यर आठवण सांगतात की, जेव्हा वाजपेयी पहिल्यांदा परराष्ट्र मंत्री म्हणून पाकिस्तानला गेले तेव्हा सरकारी स्नेहभोजनाला त्यांनी अस्खलित उर्दूत भाषण केलं. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आगा शाही यांचा जन्म चेन्नईला झाला होता. त्यांनासु्द्दा वाजपेयींचं उर्दू समजलं नाही.\nनवाज यांनी वाजपेयींना सांगितलं...\nशक्ती सिन्हा सांगतात की, एकदा न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी वाजपेयी बातचीत करत होते. थोड्याच वेळानं त्यांना संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करायचं होतं.\nत्यांना एक चिठ्ठी पाठवून वार्तालाप संपवण्यास सांगितलं. तेव्हा नवाज शरीफ यांनी वाजपेयींना म्हटलं, \"इजाज़त है...\" (त्यांनी उर्दूत चला निघावं असं म्हटलं) पण हे बोलताना त्यांनी स्वत:ला थांबवलं आणि हिंदीत म्हणाले, \"आज्ञा है..\" त्यावर वाजपेयी हसून त्यांच्या हिंदीत बोलण्याला थांबवत म्हणाले, \"इजाजत है\"\nशरीफ यांच्यावर आरोप निश्चिती\nजिंकल्या कुलसूम नवाज, चर्चा हाफिज सईदची\nवाजपेयींचा स्वभाव सरळ आणि अघळपघळ होता. किंगशुक यांच्या पुस्तकात उल्लेख आहे की, एकदा प्रसिद्ध पत्रकार एच. के. दुआ एका पत्रकार परिषदेचं वार्तांकन करण्यासाठी प्रेस क्लबला जात होते.\nरस्त्यात त्यांनी बघितलं की, वाजपेयी ऑटोरिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करत होते. दुआ यांनी आपल्या स्कुटरचा वेग कमी केला आणि वाजपेयींना ऑटो थांबवण्याच�� कारण विचारलं. त्यांनी सांगितलं की, त्यांची कार खराब झाली आहे. दुआंनी म्हटलं, तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या स्कूटरवर प्रेस क्लबला येऊ शकता. वाजपेयी हे दुआ यांच्याबरोबर प्रेस क्लबला पोहोचले. त्या पत्रकार परिषदेला वाजपेयी स्वत: संबोधित करणार होते.\nनवाज शरीफ आणि अटलबिहारी वाजपेयी.\nशिवकुमार यांनी 47 वर्षं वाजपेयींबरोबर काम केलं आहे. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर ते एकाच वेळी वाजपेयी यांचे चपराशी, स्वयंपाकी, अंगरक्षक, सचिव, मतदारसंघाचा व्यवस्थापक अशा अनेक भूमिका निभावत होते.\nजेव्हा मी त्यांना विचारलं वाजपेयींना कधी राग येतो का, तेव्हा त्यांनी एक किस्सा सांगितला, \"मी त्यांच्याबरोबर 1-फिरोजशाह रोडवर रहात होतो. ते बेंगळुरूहून दिल्लीला परत येत होते. मला त्यांना घ्यायला विमानतळावर जायचं होतं. जनसंघाचे एक नेते जे. पी. माथूर यांनी मला म्हटलं की, चला रीगलमध्ये इंगजी चित्रपट पाहू. छोटासाच पिक्चर आहे, लवकर संपेल, त्या दिवसांत बेंगळुरूहून येणाऱ्या विमानाला उशीर व्हायचा. मी माथूर यांच्याबरोबर पिक्चर बघायला गेलो.\"\nशिवकुमार यांनी पुढे सांगितलं, \"त्या दिवशी नेमका पिक्चर लांबला आणि बेंगळुरूचं विमानसुद्धा वेळेवर उतरलं. मी जेव्हा विमानतळावर पोहोचलो तेव्हा कळलं की, विमान आधीच उतरलं आहे.\"\n\"घराची चावीसुद्धा माझ्याकडेच होती. मी आपला देवाची प्रार्थना करत 1-फिरोजशाह रोडला पोहोचलो. वाजपेयी आपली सुटकेस पकडून लॉनमध्ये फिरत होते. मला विचारलं कुठे गेला होता मी बिचकत सांगितलं की, पिक्चर बघायला गेलो होतो. वाजपेयी हसत म्हणाले मला पण घेऊन जायला हवं होतं. उद्या जाऊ. ते माझ्यावर रागावू शकत होते. पण त्यांनी निष्काळजीपणाकडे हसून दुर्लक्ष केलं.\"\nवाजपेयींना खायला आणि स्वयंपाक करायला खूप आवडायचं. गोड पदार्थ त्यांना खूप आवडतात. रबडी, मालपुआ आणि खीर त्यांना खूप आवडते. आणीबाणीच्या वेळी जेव्हा ते अडवाणी, श्यामनंद मिश्र आणि मधू दंडवते यांच्यासाठी स्वत: जेवण बनवत.\nशक्ती सिन्हा सांगतात की, जेव्हा ते पंतप्रधान होते तेव्हा सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत त्यांना भेटायला येणाऱ्यांची रीघ असायची.\nशक्ती सिन्हा पुढे सांगतात, \"आलेल्या लोकांना रसगुल्ले, समोसे वगैरै दिले जायचे. जे पदार्थ आणून देत त्यांना आम्ही समोसे आणि रसगुल्ले हे पदार्थ त्यांच्यासमोर ठेवू नक��� असा स्पष्ट सूचना द्यायचो. सुरुवातीला ते शाकाहारी होते. मग ते मांसाहारसुद्धा करत. त्यांना चायनीज खायला खूप आवडतं. ते आपल्यासारखेच एक सामान्य व्यक्ती आहेत. मी तर सांगेन, ते संतपण नाहीत आणि सीनर म्हणजे पापी पण नाहीत. ते एक सामान्य आणि मृदू व्यक्ती आहेत.\"\nशेरशाह सुरी यांच्यानंतर अटल यांनी बनवले रस्ते\nअटलबिहारी वाजपेयी यांचे सूर्यकांत त्रिपाठी निराला, हरिवंशराय बच्चन, शिवमंगल सिंह सुमन आणि फैज अहमद फैज हे आवडते कवी आहेत.\nत्यांना शास्त्रीय संगीत अतिशय आवडायचं. भीमसेन जोशी, अमजद अली खाँ आणि कुमार गंधर्व यांना ऐकण्याची कोणतीही संधी ते सोडत नसत.\nकिंगशुक नाग मानतात की, वाजपेयींचा रस परराष्ट्र धोरणात असला तरी पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी सगळ्यात जास्त काम आर्थिक क्षेत्रात केलं.\nते सांगतात, \"दूरसंचार आणि रस्ते या दोन क्षेत्रात त्यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही. भारतात महामार्गांचं जे जाळं पसरलं आहे. त्यामागे वाजपेयी यांचा विचार आहे. मी तर म्हणेन की, शेरशाह सुरी यांच्यानंतर भारतात त्यांनी सगळ्यांत जास्त प्रमाणात रस्ते तयार केले आहेत.\"\nरॉ (RAW) चे माजी प्रमुख ए. एस. दुलत आपल्या 'द वाजपेयी इयर्स' या पुस्तकात लिहितात की, त्यांच्या कार्यकाळात गुजरात दंगल ही सगळ्यात मोठी चूक होती असं मानलं होतं.\nया प्रकरणी ते कायम अस्वस्थ असत. या मुद्दयावर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची इच्छा होती.\nनाग सांगतात, \"यावेळी राज्यपाल सुंदरसिंह भंडारी यांच्या एका निकटवर्तीयानं सांगितलं होतं की, मोदींचा राजीनामा घेण्याची त्यांनी तयारी केली होती, पण गोवा राष्ट्रीय संमेलन जवळ येताच पक्षाचे ज्येष्ठ नेते वाजपेयीचं मत बदलण्यात यशस्वी ठरले.\"\nबाबर ते योगी : अयोध्येत नेमकं काय काय घडलं\nशिवसेना 2019 लोकसभा निवडणूक भाजपविरोधी आघाडीतून लढवणार\nअटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांचं नातं कसं होतं\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nलक्षद्वीप वाद : आयेशा सुल्ताना कोण आहेत त्यांच्यावर का दाखल झाला देशद्रोहाचा खटला\nयुरो कप सामन्यादरम्यान बेशुद्ध झालेल्या खेळाडूला मैदानातच द्यावा लागला सीपीआर\nनरेंद्र मोदी यांचा विकसित देशांपेक्षाही ���ेगाने लसीकरण केल्याचा दावा किती खरा\nदि. बा. पाटील कोण होते, ज्यांचं नाव विमानतळाला देण्यासाठी नवी मुंबईकर इतके आक्रमक झालेत...\nजेव्हा नरसिंह रावांना राम खांडेकरांचे मोजे वापरावे लागले...\n'हे' तलाव मुंबईला वाचवू शकतील का\nसुशांत सिंह राजपूतचे शेवटचे काही तास कसे होते\nमुंबईची तुंबई नालेसफाई न केल्यामुळे होते का\nबालकामगार विरोधी दिन : अमिताभ बच्चन 'या' मराठी महिलेच्या कामानं प्रभावित का झाले\nप्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्याबाबत चर्चा करणार - नाना पटोले\nपुण्यामध्ये सोमवारपासून दुकानं रात्री 7 तर हॉटेल्स रात्री 10पर्यंत सुरू राहणार, मॉल्सही सुरू होणार\n#गावाकडचीगोष्ट: खतांचे नवीन दर जाहीर, कोणतं खत किती रुपयांना मिळणार\nसेक्स सीनचं चित्रण कसं होतं इन्टिमसी कोऑर्डिनेटरची भूमिका काय असते\nकोव्हिडमधून बरं झाल्यानंतर कधी लस घ्यावी\nकोरोना लशीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तर\nनरेंद्र मोदी यांचा विकसित देशांपेक्षाही वेगाने लसीकरण केल्याचा दावा कितपत खरा\nयुरो कप सामन्यादरम्यान बेशुद्ध झालेल्या खेळाडूला मैदानातच द्यावा लागला सीपीआर\nदि. बा. पाटील कोण होते, ज्यांचं नाव विमानतळाला देण्यासाठी नवी मुंबईकर इतके आक्रमक झालेत...\nमोटर न्यूरॉन : जास्त व्यायाम केल्याने वाढू शकतो या आजाराचा धोका\nबलुचिस्तानमध्ये पकडण्यात आलेल्या 'या' एका माशावर 7.80 लाखांची बोली का लागली\nराज कपूर : ‘चणे-फुटाणे त्यांच्या आयुष्यात जणू एक 'सेक्स ऑबजेक्ट' ठरले होते’\nस्टॅलिनची मुलगी भारतातून अमेरिकेच्या मदतीने कशी पळाली तिचा भारताशी काय संबंध होता\nशेवटचा अपडेट: 12 एप्रिल 2021\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2021 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-district-ncp-has-crush-congress-306641", "date_download": "2021-06-13T05:11:40Z", "digest": "sha1:NLYYXSKODMLNADWO2DTAMBLQHDR5QLJ6", "length": 22771, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीची काँग्रेसवर कुरघोडी", "raw_content": "\nकाँग्रेसमधूनच बाहेर पडलेल्या नेत्यांवर स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अकोला जिल्ह्यात काँग्रेसवर कुरघोडी करण्यास सुरवात केली आहे. अशा परिस्थितीतही एक-दोन नेते वगळले तर काँग्रेसच्या गोटातील चुप्पीने कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकले आहे.\nअकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीची काँग्रेसवर कुरघोडी\nअकोला : राजकारणात 80 च्या दशकापर्यंत एकहाती वर्चस्व गाजविणारा काँग्रेस पक्ष आज अकोला जिल्ह्यात अस्तित्वासाठी धडपडतोय. तर दुसरीकडे काँग्रेसमधूनच बाहेर पडलेल्या नेत्यांवर स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अकोला जिल्ह्यात काँग्रेसवर कुरघोडी करण्यास सुरवात केली आहे. अशा परिस्थितीतही एक-दोन नेते वगळले तर काँग्रेसच्या गोटातील चुप्पीने कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकले आहे.\nएकेकाळी अकोला जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा मतदारसंघासह स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचा एकहाती अमल होता. सन 1982 च्या काळात अकोला जिल्ह्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा अकोला जिल्ह्यातील राजकारणात प्रवेश झाला आणि काँग्रेसच्या सत्तेला उतरती कळा लागली. पुढे शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन केली. त्यासोबतच अकोला जिल्ह्यातही काँग्रेस दोन गटात विभागल्या गेली. दोन्ही काँग्रेस या जिल्ह्यात आपले वर्चस्व पुन्हा स्थापन करण्यासाठी संघर्ष करीत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस कधी पुढे निघून गेली याची कल्पनाही काँग्रेस नेत्यांना आली नाही. सहकार क्षेत्रात काँग्रेसला मागे टाक राष्ट्रवादीने जिल्ह्यात वर्चस्व निर्माण केले.\nसहकार क्षेत्रात काँग्रेस नेत्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागे फरपटत जाण्याची वेळ आली. हळूहळू जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवरही काँग्रेसचे जिल्ह्यातील वर्चस्व कमी होऊ लागले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात हळूहळू त्यांचे बळ वाढविण्यास सुरवात केली. विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसला यश आले नसले तरी जिल्ह्यातून विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिनिधी पाठवून एकप्रकारे काँग्रेसवर जिल्ह्यात कुरघोडीच केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने अमोल मिटकरी यांना जिल्ह्यातून विधान परिषदेवर पाठविल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रस्थापित नेते त्यांना किती स्वीकारतात आणि या नेत्यांसोबत मिटकरी कसे जुळवून घेतात यावरही भविष्यात राष्ट्रवादी �� काँग्रेस यांच्यातील जिल्ह्यातील संबंध अवलंबून राहणार आहे.\nकोरोनात काँग्रेस नेत्यांचे ‘वर्क फॉर्म होम’\nएकीकडे युवक काँग्रेसने संपूर्ण राज्यभर कोरोना विषाणूच्या काळात लोकांच्या मदतीसाठी प्रयत्न केले. सोशल माध्यमातून जनजागृतीचे प्रयत्न केले. त्याला अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीतील बोटावर मोजण्याइतपत पदाधिकाऱ्यांची साथ लाभली. जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्षांसह कुणीही जिल्ह्यात लोकांच्या मदतीसाठी पुढे येताना दिसेल नाही. मनपातील विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण कंटेन्मेंट झोनमध्ये अडकले होते. नगरसेवक डॉ. झिशान हुसेन यांनी त्यांच्या परीने लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे कोरोना विषाणूच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्‍यांनी अकोला शहरासह ग्रामीण भागातही लोकांना मदतीचा हात देवून येथेही काँग्रेसवर कुरघोडी केल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक आघाडीचे पदाधिकारी जावेद जकेरिया यांनी तर कोरोनामुळे मृत झालेल्या नागरिकांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारीही स्वीकारली.\nकामगारांना मदतीसाठीच पडले बाहेर\nराष्ट्रीय स्तरावरून काँग्रेस नेत्यांनी आदेश दिल्यानंतर अकोला जिल्ह्यातून जाणाऱ्या कामगारांना राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवस मदत करण्यासाठीच काँग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी व त्यांचे सहकारी पुढे आले. त्यानंतर पुन्हा काँग्रेसच्या गोटात शांतता दिसून आली.\nकाँग्रेसकडे कधीच ‘मोठा भाऊ’ म्हणून बघितले नाही\nमुळात राष्ट्रवादीत प्राबल्य असलेल्या सहकार क्षेतातील प्रस्थापित नेत्यांनी काँग्रेसकडे कधीच ‘मोठा भाऊ’ म्हणून बघितले नाही. आपल्या मर्जीतील उमेदवार दिला तर ठीक नाही तर सहकार नेत्यांनी कायम काँग्रेसच्या उमेदवारवाराला पाडण्यातच धन्यता मानली आहे. राज्यात आणि केंद्रात आघाडी असली तरी जिल्ह्यात मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कायम कुरघोडीचे राजकारण राहिले आहे, आणि तसेच राष्ट्रवादीच्या एका गटातील नेत्यांचे भाजपमधील वरिष्ठ नेत्या सोबत असलेले ‘मधुर संबंध’ या मुळे जिल्ह्यात नेहमी काँग्रेसचे नुकसान झाले असल्याचे अनेक निष्ठावान कार्यकर्ते बोलून दाखवतात.\nGram Panchayat Result : मतदारराजाची युवकांना पसंती, तेल्हारा तालुक्यात परिवर्तनाची लाट\nतेल्हारा (जि.अकोला) : तालुक्यातील ३२ ग्रा��पंचायतच्या निवडणुकीमध्ये मतदार राजाने यावेळेस मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवून आणल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीत उतरलेल्या युवा उमदारांना मतदारांनी गावगाड्याचा कारभार चालविण्याची संधी दिली. तालुक्यातील धक्कादायक निकाल म्हणजे, भाजप आणि राष्ट्रवादी काँ\nGram Panchayat Result : आमदार अमोल मिटकरी यांच्या गावात ग्रामस्वराज्य पॅनलचा उधळला गुलाल\nअकोला: जिल्ह्यात संजय धोत्रे यांच्या पळसोबडे गावातील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आणखी एका गावाच्या निवडणुकीची चर्चा आहे. ही निवडणूक आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कुटासा गावातील. कुटासा गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं.\nअजितदादांच्या वरदहस्ताने तोंडदाबून बुक्यांचा मार; या जिल्ह्यात राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस\nअकोला : अमोल मिटकरी यांना विधान परिषदेची उमेदवारी देणे अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांना रूचले नाही. मात्र, थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटातून ही नियुक्ती असल्याने मिटकरी यांची नियुक्ती या नेत्यांसाठी तोंडदाबून बुक्यांचा मार सहन करण्यासारखे झाले आहे\nदेशात छुप्या मार्गाने आणीबाणी; राष्‍ट्रवादीच्या नेत्या खासदार फौजीया खान यांचा आरोप\nअकोला : देशात सध्या आणीबाणी सदृस्य परिस्थिती आहे. इंदिरा गांधी यांनी त्यावेळी देशावर लादलेल्या आणीबाणीप्रमाणेच परिस्थिती सध्या असून, छुप्या मार्गाने देशावर आणीबाणी लादली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजीया खान यांनी सोमवारी (ता.७) अकोला येथे पत्रकार परिषदेत केला.\n‘शक्तीपात’ झाला वाटले म्हणून जागा सोडली\nअकोला : विधानसभा निवडणुकीच्या वेळी अकोला पश्चिमची जागा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसने बाळापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मतदारसंघ बदलण्याच्या या निर्णयामागील गुपीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी रविवारी (ता.७) अकोला दौऱ्यात उघडले.\nपवार-आंबेडकर एकत्र आल्याने उंचावल्या अनेकांच्या भुवया\nअकोलाः राजकारणात कुणीच कुणाचा कायम मित्र किंवा शत्रू नसतो. भाजप-शिवसेनेच्या ब्रेकअपनंतरही हे अधिकच दृढ झाले आहे. त्यामुळेच जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईत राष���ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे ‘गांधी शांती’ यात्र\nपवारांच्या पावसतल्या सभेतील 'त्या' कार्यकर्त्यास विधान परिषेदत संधी \nकोरेगाव (जि.सातारा) : विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे पुन्ह\nआमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल\nअकोला : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कुटासा गावात काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये 100 पेक्षा जास्त ग्रामस्थ सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी असे तीनशे जणांवर दहीहंडा पोलीस ठाण्यामध्ये काल सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली\nया जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाकडून सूूरू झाली वेगळीच मोहिम\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षश्रेष्ठींच्या आदेशान्वये जिल्ह्यात ‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ ही मोहीम १५ जून २५ जूनपर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मोहिमेत पक्षाचे कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकांनी आपापल्या ठिकाणी अ\nखरं सांगा दीप सिद्धू तुमचा कोण लागतो आमदार अमोल मिटकरींचा आशिष शेलारांना सवाल\nअकोला: शेतकरी आंदोलनादरम्यान दिल्लीत ज्यांनी हिंसाचार घडवून आणला त्यांच्याबद्दल महाविकास आघाडीचे नेते का बोलत नाहीत, असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.it-workss.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%BF/", "date_download": "2021-06-13T05:05:14Z", "digest": "sha1:MIXQ237IXWXTWW7FXTQ777XM32TGMSN3", "length": 23505, "nlines": 129, "source_domain": "www.it-workss.com", "title": "इंटरनेटने आम्हाला काय दिलं? - It-Workss.com", "raw_content": "\nसपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nएक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…\nइंटरनेटने आम्हाला काय दिलं\nइंटरनेटने आम्हाला काय दिलं\nइ���टरनेटने आम्हाला काय दिलं\nविज्ञानातील नवनवीन शोध हे समाज आणि मनुष्यजीवन जीवन सुसह्य करण्यासाठीच असतात. मग तो अगदी सुरुवातीचा विस्तवाचा शोध असो की चाकाचा. जोपर्यंत विस्तवाचा शोध लागला नव्हता मनुष्य हा कोणतीही प्रक्रिया न केलेलं अन्न खाऊन उपजीविका करत असे. कच्च,अस्वच्छ, बेचव शाकाहार किंवा मांसाहार करून विपरीत परिस्थितीतही मनुष्य तगून आणि त्या भौगोलीक परिस्थितीशी जुळवून घेत होता, मानवजाती टिकून होती. कालांतराने विस्तवाचा शोध लागला आणि एक मोठी क्रांती घडली. कच्चे अन्न-मांस खाणारा प्राणी आता भाजलेले, शिजवलेले अन्न, मांस खाऊ लागला, थंडीपासून बचाव करण्यासाठी त्याला अग्नीची ऊब मिळाली, जीवन सुसह्य झाले. जाळं करून तो फक्त अंधार नाही तर हिंस्र प्राण्यांपासूनही बचाव करू लागला. आता त्याची अचानक पडणाऱ्या अंधाराची भीतीही दूर झाली होती.\nविस्तवानंतरची मोठी क्रांती म्हणजे चाकाचा शोध. मानवजातीच्या उत्क्रांतीतील टप्याची ही एक महत्वाची घटना. चाकाच्या शोधामुळे मानवाला अनेक क्षेत्रात गती मिळाली. चाकावर चालणाऱ्या गाडीमुळे स्थलांतर करणे सोपे झाले, चाकावर मडके बनवने, फिरते चाकाचा वापर करून पाणी शेंदण्यासारखी कामे सोपी झाली. विशेष म्हणजे हे दोन शोध लागून क्रांती घडण्यासाठी कितीतरी काळखण्ड उलटून गेला होता, थोडक्यात बदलाची गती खूपच कमी होती.\nविज्ञानात जसे नवनवीन शोध लागत गेले तसे ह्या बदलाची गती वाढतच गेली. येथे दोन गोष्टी ध्यानात घेण्यासारख्या आहेत. एक बदल आणि दुसरं म्हणजे बदलाची गती. एका शतकामध्ये जे बद्दल झाले त्याच्या कितीतरी जास्त गतीने बदल फक्त मागील दहा वर्षात घडले. बदल होणे हे सहाजिक पण बदलाच्या गतीसोबत टिकून राहणे कठीण. उदाहरनादाखल सांगायचे तर लँडलाईन आणि मोबाईलच्या शोधात कितीतरी वर्षाचे अंतर आहे. पण किपॅडवाला मोबाईल ते टचस्क्रीन आणि त्यापुढील नेक्स्ट जनरेशन मोबाईल हे बदल काही महिन्यातच झाले. थोडक्यात इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाची गती अगाध आहे आणि यापुढे ती वाढतच जाऊन कुठे घेऊन जाणार हे अनिश्चित.\nहा सर्व उपद्व्याप कशासाठी तर एकंदरीत दैनंदिन मानवीजीवन हे अधिकाधिक आरामशीर, सुसह्य व्हावं, कष्ट कमी पडावे यासाठीच. इंटरनेटचा शोध जरी १९६९ साली लागला पण भारतात आणि तेही साधारण तालुक्याच्या ठिकाणी इंटरनेट पोहचण्यासाठी ��००५ वर्ष उजाडले. आजही भारतातील काही अत्यन्त दुर्दम्यप्रदेशात ही सुविधा कदाचित पोहचली नसावी, तो भाग अलहिदा.\nआज कळत न कळत, या बदलाची चव चाखत समाज हा इंटरनेटच्या आहारी जाऊन मानवीजीवन हे नेटमय होऊन तुम्ही आम्ही नेटकरी झालो आहोत, हे निश्चित. विज्ञानाचे शोध हे दुधारी शस्त्रासारखे असतात आणि त्याची कोणती बाजू वापरावी हे आपण ठरवायचे असते. दूरचित्रवाणीच उदाहरण घ्या. आपल्या सभोवतालच्या जगात घडणाऱ्या भौगोलिक, राजकीय, सामाजिक घटनेची इतंभूत माहिती मिळावी, इतर जगाशी आपला एकेरी का होईना संवाद घडावा तसेच शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार व्हावं ह्या सात्विक कामासाठी दूरदर्शनचा वापर होणे अपेक्षित होते. पण घडले भलतेच. मूळ उद्देश बाजूला राहून आज दूरदर्शन म्हणचे निवळ मनोरंजनाचे साधन झाले आहे. दिशा भरकटलेलं मनोरंजन, पचनी न पडणाऱ्या भडक बातम्या, विविध पक्षधार्जिणे वाहिन्या, किळसवाणा मनोरंजन व न संपणाऱ्या जाहिराती असे प्रकार घडत आहेत.\nहीच गत आज इंटरनेटचीही झाली आहे. इंटरनेटमुळे जग जरी एका खेड्यासारखे वाटत असेल पण त्याच्या अति वापरामुळे समाज दुरावला आहे. ९०च्या दशकात तुरलीक लोकांकडे इंटरनेट होता. त्याचा प्रसार तळागाळात पोहचला नव्हता त्यामुळे उद्योग आणि कार्यालयीन कामासाठी, इ-मेल साठी त्याचा उपयोग होई. देशी-परदेशी कंपन्याचे पत्रव्यवहार, डाटा ट्रान्सफरसाठी त्याचा खूप उपयोग होई. तोपर्यंत जास्त वेबसाईट, इ-शॉपिंग असले प्रकार विकसित झाले नव्हते. झपाट्याने वाढणारी माहिती तंत्रज्ञानाची गती बघून कालांतराणे प्रत्येक व्यापारी-उद्योजकाने नेटचा वापर सुरू केला. आपण त्यात मागे कसे म्हणून सर्वच उद्योग जगतातील कँपन्यानी आपली माहितीची वेबसाईट नेटवर उपलब्ध केली. त्यामुळे इंटरनेट हे फक्त कम्युनिकेशनच्या परिघात राहता त्याच्या कक्षा अफाट रुंदावल्या, आज नेट नको त्या क्षेत्रात वाढत आहे. आज अस कोणतंच क्षेत्र उरलं नाही जिथे इंटरनेट नाही. त्यातच निरनिराळे अँप्लिकेशन(अँप्प) उपलब्ध झाल्यामुळे प्रत्येक काम हे आज अँप करत आहेत. या अप्पच्या नादात विध्यार्थी आपलं डोकंही एक अप्प आणि ते वापरून आपण खूप काही करू शकतो हे विसरले आहे.\nरेस्टिंग इज रस्टिंग. आज एकंदरीत सर्वच कामं नेटयुक्त झाल्यामुळे साहजिकच श्रम आणि हालचालीं मर्यादित झाल्या आहेत. बँकेत, सिनेमासाठीच्य�� तिकीटाच्या रांगा बंद, टॅक्सीसाठी बाहेर जाणे बंद, किराणा सामान घरीच उपलब्ध एव्हढच नव्हे तर चार नेटकरी मित्र एक दुसऱ्याला न भेटता मोबाईलवर गेम खेळू शकतात. त्यामुळे आंगण किंवा मैदानाची गरज नाही. त्याचाच परिणाम आज मुलांना एखादं छोट गणित जरी विचारलं तर ते आधी मोबाईल हातात घेतात. एखाद्या वाण्याच्या दुकानाचा पत्ता जरी विचारला तर जीपीएस लावतात त्यामुळे मुलांच्या शारीरिक हालचाली आणि संवादाला मर्यादा आली आहे. मोबाईल सर्वच गरजा पूर्ण करणारा ‘अल्लादिनच्या चिराग’ झाल्यामुले मुलांना आता इतर वस्तूंची गरज उरली नाही. एव्हढच काय जर शेजारी कुणी वारलं तर लगेच व्हाट्सप्प, फेसबुकवर RIP RIPटाईप करून मोकळे. कॉपी-पेस्टमुळे टाईप करायची गरज नसते. शरीराच्या बौद्धिक तसेच शारीरिक वाढीसाठी श्रम आवश्यक असतात. हल्लीची तरुण मंडळी सर्व कामे मोबाईलवर करतात. त्यामुळे काही बोटाचा व्यायाम सोडला तर शरीराची पाहिजे तशी हालचाल होत नाही. एखादा खिळा न वापरता गंजून जाण्यासारखा हा प्रकार आहे. बुद्धी, शरीराने श्रमच केले नाही तर त्याचा विकास कसा होणार.\nथोडक्यात दुःखी, कष्टी मनुष्यजीवन सुसह्य करणारा नेट हे स्वतः आज एक आजाराच कारण बनले आहे. आजारापेक्षा इलाज भारी असा हा प्रकार आहे. पूर्वी खेड्यातील परिस्थितीत शहरांपेक्षा वेगळी असायची. पण विद्युतीकरण आणि नेटच्या जाळ्यामुळे हि तफावत कमी झाली. त्यामुळे ग्रामीण, खेड्यातही परिस्थिती वेगळी राहिली नाही. खेड्यातील मुलांना एका दिवसात दीड जीबी डाटासुद्धा कमी पडत आहे. एकीकडे शिक्षणाची बोंब असताना फुकटात मिळणारा हा डाटा एकदरीत पूर्ण दिवस खाऊन जात आहे. स्वस्तात मिळणारा हा डाटा शेतातील कामातही अडचण बनत आहे. शेतातील कामे, नांगर, वखरणाऱ्या हातात आज फक्त मोबाईल खेळत आहे. गल्लीबोलीत, चावडीवर, कट्ट्यावर आठ-दहा मुलं बसले असतील तर त्यांच्या सर्वांच्या माना ह्या एका ओळीत मोबाईलवर गुंतलेल्या दिसतात. फेसबुक, व्हाटसप, गुगल आणि गेम यापुढे त्यांना काही सुचत नाही.\nआज तंबाखु, दारूच्या व्यसनाइतकंच भयंकर रौद्ररूप या नेटच्या व्यसनान घेतलं आहे. रोज त्याबद्दल बोललं लिहिलं जात ते या मुळेच. ‘ अति सर्वत्र व्रजते’ तेंव्हा मर्यादेपेक्षा वापर हा व्यसनला जन्म देतो. पुढं हे व्यसन मानसिक आजार बनून पेशन्ट निर्माण करतं. त्यामुळे आज गरज आहे की आपण सर्व���ंनी हा धोका लक्षात ठेवून याबद्दल वेळीच पाऊलं उचलून हा अतिरेक थांबवावा. मनाचा ब्रेक सर्वोत्तम ब्रेक, तो लावून फेसबुक व व्हाट्सप्पचा अतिरेक थांबवावा. इंटरनेट किंवा तत्सम तांत्रिक उपकरनानी कितीही प्रगती केली तरी ती मानवतेची जागा कदापि घेऊ शकत नाही. एखादं यंत्र मनुष्यपेक्षा हुशार होऊ शकत पण त्यात माणुसकी येऊ शकत नाही.\nद ग्रेट डिक्टेटरमध्ये चार्ली चॅप्लिन म्हणतो, ‘ लोभाने मानवाचे आत्मे पोखरलेत. जगभर द्वेष पसरलाय. आपण गति वाढवली, पण स्वतः त्यात कैद झालो.भरपूर उत्पादन करणारी यंत्र आपली सततचा हाव वाढवत बसली. ज्ञानामुळे आपण सिनिकल झालो. आपण खूप विचार करायला लागलो आणि आपल्या खूप कमी जानीवा उरल्या. आज आपल्याला यंत्रापेक्षा जास्त मानवतावादाची गरज आहे. हुशारीपेक्षा दयाळूपणाची जास्त गरज आहे. या शिवाय आयुष्य आणि पर्यायानं मनुष्यजात संपून जाईन. मनुष्याला करायला काम मिळेल, तरुणांना भविष्य आणि वृद्धांना सुरक्षितता देईल अस जग आपल्याला हवंय. जिथे विज्ञान आणि मानवाचा विकास हातात हात घालून जाईल. असं जग घडवण्यासाठी आपण प्रयत्न करू, एकत्र येऊ’.\nएलईडी ब्लब: खरचं वीजेचं बिल कमी करतो का \nसपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nएक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…\nजर कोणी तुमच्यावर सतत दोषारोप किंवा टीका करत असेल आणि ते तुम्हाला आवडत नसेल तर अशा परिस्थितीला कसे तोंड द्याल.\nआरं माणसा आता तरी थांब…\nमेडिक्लेम म्हणजे नक्की काय…\n कॉपी न करता लिंक शेअर करा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/ratan-tata-urges-social-media-users-to-discontinue-bharat-ratna-campaign-for-him/", "date_download": "2021-06-13T05:14:53Z", "digest": "sha1:EOXXD2C26VNW7H7Z2V7OOFTKTSX7AK37", "length": 8218, "nlines": 72, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates ‘भारतरत्न’ पुरस्काराच्या मागणीवर रतन टाटा यांची प्रतिक्रिया", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘भारतरत्न’ पुरस्काराच्या मागणीवर रतन टाटा यांची प्रतिक्रिया\n‘भारतरत्न’ पुरस्काराच्या मागणीवर रतन टाटा यांची प्रतिक्रिया\nभारतीय उद्योजक रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात यावे, यासाठी सोशल मिडियावर एक मोहिम सुरू होती. यावर रतन टाटा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चाहत्यांना ही मोहिम थांबवण्याचे आवाहन केले. यासंदर्भात त्यांनी टि्वट करून त्याच्या भावना मांडल्या आहे. ‘मला भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा, यासाठी सोशल मिडियावरील काही जणांकडून मोहिम राबवण्यात येत आहे. त्यांच्या भावनांचा मला आदर आहे. मात्र, ही मोहिम थांबवावी. मी स्वत: ला भाग्यवान समजतो की मी भारतीय आहे. तसेच भारताच्या प्रगती आणि समृद्धीसाठी प्रयत्नशील आहे’, असं टि्वट त्यांनी केलं. ‘भारतरत्न’साठी सुरू असलेली मोहिम थांबवण्याचं आवाहन करुन असंख्य लोकांचं मन टाटांनी पुन्हा एकदा जिंकलं आहे.\nमोटिवेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी सर्वप्रथम रतन टाटा यांना भारत रत्न देण्याची मागणी केली होती. यानंतर बघता-बघता अनेकांनी टि्वट करत या मागणीला समर्थन दिलं. Ratan Tata आणि BharatRatnaForRatanTata हा हॅशटॅग ट्रेंड सुरु झाला होता. रत टाटा यांनी शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासाठी मोठ्या प्रमाणात दान केले आहे. शिवाय कोरोनाच्या काळात देशाला देशाला 1500 कोटींची मोठी रक्कम दिली. सध्या रतन टाटा 83 वर्षांचे आहे. टि्वटरवर त्यांचे 93 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. रतन टाटा हे सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असतात. त्यांचे इंस्टाग्रामवरही त्यांचे 3.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. टि्वटरवर त्यांनी आपल्या जीवनाशी संबंधित अनेक अनुभव शेअर केले आहेत. भारतीय उद्योजक जगात त्यांचं फार मोठ असून रतन टाटा यांच्या मदत करण्याच्या भावनामुळे त्यांनी जगाला जिंकलं आहे.\nPrevious टिकैत यांचा केंद्रला आव्हान महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत आंदोलन सुरूच राहणार\nNext कॉमेडियन मुनव्वर फारूकीला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबई��� सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamruddhimahamarg.com/mr/construction-package10/", "date_download": "2021-06-13T05:23:11Z", "digest": "sha1:XFQCFXFJS6WVDSGEDQ6OKBWWD6ZVOZX2", "length": 4978, "nlines": 151, "source_domain": "www.mahasamruddhimahamarg.com", "title": "Construction Package10 – Maharashtra Samruddhi Mahamarg", "raw_content": "\nपॅकेज क्रमांक : सीपी -10\nईपीसी कंत्राटदारांचे नाव : मे. एल अँड टी लिमिटेड\nकिमी मध्ये लांबी: 57.910\nएलओए जारी तारीख : 30.08.2018\nसाखळी तपशील : पॅकेज 10, किमी पासून. 444.845 ते किमी. 2०२.752२ (विभाग - गाव फतिवाबाद ते गाव सुरला) जिल्हा औरंगाबाद\nप्राधिकरण अभियंत्यांचे नाव : मे. एफपी प्रोजेक्ट मॅनेजमेंट पूर्वीचे नाव फ्रीचमन प्रभू (इंडिया), प्रा. लि. व इंडियन इंजिनीअरिंग कंसल्टंट्स प्रा. लि. संयुक्त सहकार्याने\nएलओए जारी तारीख : 17.10.2018\nअद्याप एक प्रश्न आहे\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित\nनोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : नेपियन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क, मुंबई 400036, महाराष्ट्र, भारत.\nसंयुक्त कार्यालयाचा पत्ता : एमएसआरडीसी कार्यालय परिसर, के. सी मार्ग, लीलावती हॉस्पिटल जवळ, वांद्रे (प), मुंबई-400050\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nहिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2020/10/08-10-01.html", "date_download": "2021-06-13T05:05:20Z", "digest": "sha1:VRWO5LVVT5WRPYQGABMAE4YLEHDE3TYQ", "length": 4136, "nlines": 86, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "आरोग्य आहार", "raw_content": "\nछोटे सोयाबिन चंक्स ,तांदूळ , लवंग, तमालपत्र , मीठ , गाजर , मटार , फ्लॉवर , कोथींबीर , धने-जिरे पावडर.\nप्रथम सोयाबिन चंक्स पाण्यातून उकडून घ्यावेत. नंतर बासमती तांदूळ थोडे लिंबू पिळून फडफडीत शिजवून घ्यावा.\nगाईच्या तुपाची फोडणी करून प्रथम त्यामध्ये लवंग ,तमालपत्र घाल���वे , त्यामध्ये लांब चिरलेला गाजर , मटार, बारीक चिरलेला फ्लॉवर घालून झाकण ठेऊन वाफवून घ्यावे दोन वाफ आल्यानंतर उकडलेले सोया चंक्स घालून एक वाफ आणावी.\nत्यानंतर शिजवलेला बासमती भात, मीठ धने-जिरे पावडर , चवीपुरती (चिमूटभर) साखर घालून एक वाफ आणावी. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.\nसोयाबीन चंक्समुळे प्रोटीनयुक्त डिश तयार होते. त्याचप्रमाणे तांदळामधून कार्बोहायड्रेट्स तर गाजर,मटार,फ्लॉवर यामुळे फायबर तसेच साजूक तुपातून गुड फॅट्स मिळतात. त्यामूळे प्रोटीन , फायबर , कार्बोहायड्रेट्स आणि गुड फॅट्स युक्त असा पदार्थ तयार होतो.\nअनुपमा वैभव जोशी : ९४०४३१८८७५\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/electricity/", "date_download": "2021-06-13T04:53:18Z", "digest": "sha1:BYZN2ZEJXRI4NNWAA5OX6BTBFKVHNUTG", "length": 4384, "nlines": 55, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Electricity Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n ना मीटर, ना वीज कनेक्शन; बिल मात्र 1 लाख 11 हजार 520 रुपये\nशेतकऱ्यांना महावितरणकडून कसा त्रास दिला जातो याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंदापूर तालुक्यातील भोडणी…\n‘जय महाराष्ट्र Impact’: 73 वर्षं अंधारात असणाऱ्या लखमापूर गावात 1 आठवड्यात पोहोचली वीज\nलखमापुर गावात स्वतंत्र्याच्या 73 वर्षांनंतरही वीज पोहोचली नसल्याची बातमी ‘जय महाराष्ट्र’ने दाखवताच महावितरणने त्याची दखल…\nएप्रिलपासून स्मार्ट होणार वीज मीटर, होणार ‘हा’ फायदा\n1 एप्रिलपासून अनेक गोष्टींमध्ये अनेक छोटे-मोठे बदल होणार आहेत. यासंदर्भात आपणही सजग राहिले पाहिजे. भारतात…\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\nफक्त १० महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/3054", "date_download": "2021-06-13T05:47:48Z", "digest": "sha1:6BEHFRQU5XA2UYVJXKMJVGMHKIR4ILUY", "length": 13141, "nlines": 102, "source_domain": "dhanlabh.in", "title": "श्रीगणेशा !! – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nबचत खात्याऐवजी म्युच्युअल फंडाचे लिक्विड फंड अधिक परतावा देणारे व सोयीचे आहेत. प्रत्येक फंड घराण्याच्या किमान एका फंडाला इन्स्टंट रिडम्प्शन सुविधा देणे ‘सेबी’ने सक्तीचे केले आहे. त्यामुळे ही गुंतवणूक खूप छानच आहे. इतकी त्यातून पैसा काढून घ्यायचे म्हटले तर अगदी पुढील १५ मिनिटांत बँक खात्यात पैसा जमाही झालेला दिसून येईल. लिक्विड फंड हे आधुनिक युगातील बचत खाते असून एका टिचकीवर गुंतवणूक करणे व लिक्विड फंडातून पैसे काढून घेणे शक्य झाले आहे. ज्या म्युच्युअल फंडाची मोबाईल अ‍ॅप आहेत त्या म्युच्युअल फंडांत मोबाईलचा वापर करून गुंतवणूक करणे शक्य आहे.\nबँकांच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर उगमस्थानीच कर (टीडीएस) कापला जातो तर बँकेच्या मुदत ठेवींऐवजी रोखे गुंतवणूक करणाऱ्या (डेट) म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे कधीही करकपातीच्या दृष्टीने कार्यक्षम असते. रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुक ३ वर्षे काढून घेतली नाही तर झालेला भांडवली नफा इंडेक्सेशनसाठी पात्र ठरतो. त्याआधी गुंतवणूक काढून घेतली तर (शॉर्ट टर्म कॅपिटल गेन भरावा लागतो. बँकेच्या मुद�� ठेवी मुदतपूर्व काढून घेतल्यास विहित व्याजापेक्षा कमी व्याज तर मिळते. शिवाय बँका ठेव मुदतपूर्व काढून घेतल्याबद्दल दंड सुद्धा आकारतात. त्याउलट म्युच्युअल फंडांचे डेट फंड हे बाजार संलग्न परतावा देतात. महागाईचा दर कमी झाला तर आनंदाने उसळी मारतात . देशातील सर्वात मोठा रोखे विक्रेता भारत सरकार आहे त्या खालोखाल विविध राज्ये आपल्या खर्चासाठी रोखे विकून निधी उभारत असतात. या रोख्यांवर रिझव्‍‌र्ह बँकेचे संपूर्ण नियंत्रण असते. पर्यायाने केंद्र सरकारने वेळेवर व्याज आणि मुदतपूर्तीनंतर मुद्दल देण्याची हमी दिलेली असते. केंद्र व राज्य सरकारच्या रोख्यांच्या व्यवहारावर रिझव्‍‌र्ह बँकेच्या पब्लिक डेट ऑफिसचे नियंत्रण असते. महागाईच्या दराहून अधिक परतावा मिळवायचा तर रोखे व समभाग यांचा मिलाफ साधायला हवा. अशा गुंतवणुकीतून बचतीची वृद्धी आणि स्थैर्य यांचे संतुलन साधता येते. वित्तीय नियोजनात समभाग व रोखे यांचे प्रमाण किती असावे याचा ढोबळ अंदाज वित्तानियोजक सांगतो.\nसमभाग गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड एक आदर्श पर्याय आहे. त्यातही -सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान – एसआयपी अवलंब केल्यास दरमहा लहान रकमेच्या गुंतवणूकीतून मोठी वित्तीय ध्येये गाठता येतात. सेवानिवृत्ती, मुलांची शिक्षणे, अशक्य वाटणारी तरी जोपासलेली स्वप्ने, राहून गेलेले छंद यासाठी मोठी रक्कम जमवण्याचे सामर्थ्य समभाग गुंतवणुकीत आहे. मुद्दल गमावण्याच्या धोक्यापेक्षा महागाईमुळे बचतीची क्रयशक्ती कमी होण्याचा धोका अधिक गंभीर आहे. म्हणून महागाईच्या दराहून अधिक परतावा मिळाला तरच बचत फायदेशीर होते.\nआणि यासाठी आपण या गणेशचतुर्थीच्या सुमुहूर्तावर एक तरी SIP सुरु करावी ही धनलाभ च्या वाचकांना विनंती आहे .\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे फायदे\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nIPO खरेदीसाठी ASBA असलेले बँक खाते आवश्यक –म्हणजे काय \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/3450", "date_download": "2021-06-13T06:02:05Z", "digest": "sha1:ERGMCLGFDJ3GQWHFQQTAGMYOSD4CVQSQ", "length": 13984, "nlines": 119, "source_domain": "dhanlabh.in", "title": "आधार कार्ड सेवा बाबत काही बाबी जाणून घेऊ या – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nआधार कार्ड सेवा बाबत काही बाबी जाणून घेऊ या\nविजय जोशी चा सप्रेम नमस्कार,\nसद्यस्थितीमध्ये जनतेच्या अनेक बाबींसाठी आधार नोंदणी क्रमांक व आधार कार्ड मधील नोंदी महत्वाच्या, आवश्यक ठरतात. काही जणांना आधार कार्ड नवीन काढायचे असते तर काही जणांना पूर्वीच्या नोंदी बदलायच्या असतात. शासनांनी यासाठी अत्यल्प दर निश्चित केलेले आहेत. तथापि काही ठिकाणी ज्यादा पैसे आकारात असल्याच्या तक्रारी निदर्शनास आलेल्या आहेत. म्हणून त्याबाबत ही माहिती सर्वांसाठी देण्यात येत आहे.\nआधार कार्ड नोंदणी करताना कोणताही नागरीक आधार केंद्रावर जातो त्यावेळी त्याला प्रथमत: एक अर्ज भरावा लागतो. अर्जामध्ये जी माहिती अर्जदाराने भरलेली आहे तीच सर्व माहिती आधार नोंदणी केंद्रचालक आपल्‍या संगणकावर नोंदवित असतो. सर्व माहिती संगणकावर नोंदविल्यानंतर पुन्‍हा एकदा निश्चितीसाठी नागरीकांना आधार नोंदणी केंद्रचालक ही माहिती दाखवितो तसेच त्‍यामध्‍ये काही चुक असल्यास त्या फेरबदल करतो नंतर त्याची प्रिंट काढतो व त्यानंतर हे दस्तऐवज व संबंधीतांचे बायोमेट्रीक्स ऑनलाईन अपलोड केले जातात.\nआता ही सदरचा फॉर्म जेव्हा नागरीक भरतो किंवा आधार नोंदणी केंद्र चालकांकडून भरुन घेतला जातो तेव्हा नागरीकाने त्‍याची अधिकाधिक व अचूक माहिती सांगणे गरजेचे असते. यात संबंधीतांनी सांगितलेला पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, पॅनकार्ड नंबर वगेरे व्यवस्थीत भरले गेले की नाही याची खात्री करणे आवश्यक असते. नागरिकांची सदर माहिती देताना आपला भ्रमणध्वनी क्रमांक देणे अत्‍यावश्‍यक असते जेणेकरुन आधार ऑथिरिटी काही प्रमाणात कोणत्याही नागरीकांच्‍या भ्रमणध्‍वनीवर संपर्क साधून आधार नोंदणी केंद्रावर त्‍यांनी केलेल्या आर्थिक बाबीबाबत उलट तपासणी करते. यामध्ये जर एखाद्या नागरीकाच्या झालेल्या चुकीच्या अर्थव्यवहाराबाबत माहिती दिल्यास त्या आधार नोंदणी केंद्रचालकाची चौकशी होऊन त्याला Blacklist देखील केले जाते.\nआधार नोंदणी केंद्रावर गेल्यानंतर नागरीकाला आधार मधील बदलांसाठी काही ठराविक रक्कमशासन स्‍तरावरून ठरवून दिलेली आहे. यासंदर्भातील बॅनर / पोस्टर संबंधित आधार केंद्रावर लावण्यात आले आहेत. अशा प्रकारचे बॅनर / पोस्‍टर संबंधीत आधार नोंदणी केंद्रावर नसल्यास जिल्हा प्रशासनास नागरिकांनी लेखी कळविणे आवश्‍यक आहे.\n*अधिक पैसे देऊ नका. * जर आधार नोंदणी केंदचालक अधिक पैसांची मागणी करत असल्‍यास 1947 या टोल फ्री क्रमांकावर किंवा help@uidai.gov.in या संकेतस्‍थळावर संपर्क साधावा.\nकिवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संबंधित शासकीय नियंत्रण अधिकारी श्री बिजीतकर ( ८८५७०३२६७२ ) याच्याशी संपर्क साधावा.\nपण त्याचबरोबर आधार नोंदणी सेवा सोडून इतर बाबी त्या केंद्रावरुन आपण घेत असल्यास त्या बाबतचे रितसर पैसे आपल्याला मोजावे लागणारच आहेत. इतर सर्विस घेतल्यास त्याची रितसर पावतीघेतल्यास कोणत्या आधार केंद्रचालकाने कोणत्या बाबीचे किती पैसे आकारले याबाबत पारदर्शकता येईल व जिल्हयातून कोणत्याही केंद्रचालकाकडून आधार कार्ड काढण्यासाठी जादा रक्कमेची मागणी केली असे होणार नाही.\nअपत्याच्या नावे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते का\nशुद्ध विमा पॉलिसीतच सुज्ञता\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0_%E0%A5%A7", "date_download": "2021-06-13T06:36:16Z", "digest": "sha1:FGBPIETDPWSCIMF6AXXPGQ5DL3CKVXTQ", "length": 3856, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "व्हॉयेजर १ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nव्हॉयेजर-१ अंतरीक्षयान आहे. याचे वजन ७२२ किलो ग्राम (१५९० lb) आहे. ही पृथ्वीपासून सर्वात दूर गेलेली माणसाने निर्माण केलेली वस्तू आहे. दिनांक ५ सप्टेंबर १९७७ रोजी व्हॉयेजर-१ या यानानं पृथ्वीवरून उड्डाण केले. सौरमालेचा अभ्यास करण्यासाठी हे यान सोडले गेले आहे. गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून या दूरच्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यानंतर ही यानं आपल्या सौरमालेपलीकडे जातील अशी व्यवस्था करण्यात आली होती. युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांना भेट देणारी हे पहिले यान आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २ डिसेंबर २०१३, at ०४:०९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ डिसेंबर २०१३ रोजी ०४:०९ वाजता केला गेला.\n���ेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vialliquidfillingmachine.com/products/vial-filling-machine", "date_download": "2021-06-13T05:04:43Z", "digest": "sha1:ULUJGC5KH4OA3PJUR5KP5F4GEAHFRYOI", "length": 23467, "nlines": 78, "source_domain": "mr.vialliquidfillingmachine.com", "title": "व्हायल फिलिंग मशीन - व्हायलिक्विडफिलिंगमॅचिन डॉट कॉम", "raw_content": "\nस्वयंचलित लिक्विड फिलिंग उपकरणे\nड्रॉपर बाटली भरणे मशीन\nतेल आवश्यक तेल भरणे\nआय ड्रॉप फिलिंग मशीन\nनेल पॉलिश फिलिंग मशीन\nफार्मा लिक्विड फिलिंग मशीन\nसॉस पेस्ट फिलिंग मशीन\nएनपीएकेके वायल फिलर कॉम्पॅक्ट मशीन भरतात आणि बंद करीत आहेत ज्यात व्हेरिल्सच्या स्वयंचलित प्रक्रियेसाठी कॉम्पॅक्ट मशीन आणि एसीप्टिक भरणे आणि निर्जंतुकीकरण क्षेत्रात किंवा स्वच्छ खोल्यांमध्ये ग्लास, प्लास्टिक किंवा धातूसाठी शीश आणि बाटल्या बंद करणे. मशीन 5 ते 250 मिली पर्यंत भरणे प्राप्त करू शकते. वेगळ्या स्वरूपात बदल 5 मिनिटांच्या अवधीत द्रुत आणि साधनांशिवाय आणि 6,000 बीपीएफ पर्यंत आउटपुट केले जाऊ शकते. मशीन्स स्वतंत्रपणे किंवा संपूर्ण उत्पादन रेषेत कार्य करू शकतात.\nकुपी फिलिंग स्टेशन द्रव उत्पादनांसाठी पेरिस्टॅलिटिक पंपसह किंवा चिपचिपा किंवा पावडर उत्पादनांसाठी व्हॉल्यूमेट्रिक फिलिंग स्टेशनसह सुसज्ज आहे. कंटेनरच्या वेगवेगळ्या उंचींमध्ये रुपांतर डिजिटल पोझिशनिंग गेजद्वारे केले जाते.\nकुपी पॅकेजिंग उपकरणे जीएमपी आवश्यकतांच्या पूर्ततेमध्ये निर्जंतुकीकरण कक्ष अनुप्रयोगांमध्ये वापरण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. हे उपकरण फार्मास्युटिकल, बायोटेक आणि तत्सम उद्योगांसाठी डिझाइन केलेले आहे. हे उपकरणे क्लिनिकल चाचण्या किंवा मध्यम उत्पादन बॅचसाठी योग्य आहेत. एनपीएकेकेद्वारे प्रदान केलेले हे एकमेव शीशी पॅकेजिंग उपकरणे नाहीत. एनपीएकेके काच, प्लास्टिक आणि धातूच्या कुपी आणि बाटल्यांवर प्रक्रिया करण्यासाठी असंख्य कुपी फिलिंग मशीन ऑफर करतात.\nआम्ही उपलब्ध उपकरणे म्हणजे निर्जंतुकीकरण क्षेत्रात किंवा स्वच्छ खोल्यांमध्ये, ग्लास, प्लास्टिक किंवा धातूमध्ये कुपी आणि बाटल्यांच्या स्वयंचलित प्रक्रियेसाठी, भराव आणि बंद मशीन आहे.\nफार्मास्युटिकल वायल फिलिंग मशीन फार्मास्युटिकल प्रोडक्शन साखळीत एक महत्त्वपूर्ण कार्य करतात: कुपी आणि बाटल्यांमध्ये द्रव भरणे. तरल कुपी भरणे ही एक नाजूक प्रक्रिया आहे. फार्मास्युटिकल वायल फिलिंग मशीन व्हॉल्यूमेट्रिक सुसंगतता, उत्पादनांचे नुकसान कमी करणे आणि व्हॉल्यूम तपासणीच्या स्वरूपात गुणवत्ता नियंत्रणामध्ये तयार केलेले वैशिष्ट्य सुनिश्चित करतात. फार्मास्युटिकल वायल फिलिंग मशीनचा वापर निर्जंतुकीकरण आणि निर्जंतुकीकरण नसलेल्या दोन्ही अनुप्रयोगांमध्ये केला जातो. फार्मास्युटिकल वायल फिलिंग मशीनसाठी केलेल्या खरेदीच्या महत्त्वपूर्ण बाबींमध्ये अंदाजित कुपी भरण्याचे उत्पादन उत्पादन (उदा. प्रति मिनिट शेकडो कुपी), कुपींची भरण्याची श्रेणी आणि इच्छित भरण्याची अचूकता यांचा समावेश आहे.\nवायल फिलिंग आणि रबर स्टॉपिंग मशीन (वायल फिलिंग सीलिंग मशीन) यासह वायल फिलिंग लाइन फार्मास्युटिकल आणि इतर उद्योगांसाठी पॅकेजिंग सोल्यूशन म्हणून आवश्यक आहे कारण शिश्या व्यवस्थित साठवल्या पाहिजेत. एनपीएकेके अभियंता आणि सल्लागार आवश्यक त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये इंजेक्शन वायल फिलिंग आणि रबर स्टॉपिंग मशीन पुरवतात. आम्ही स्वयंचलित 12/8/6/4-शीशी शीशी भरणे मशीन आणि स्टॉपिंग मशीन मॉडेलसह संपूर्ण कुपी भरणे लाइन ऑफर करतो. इंजेक्टेबल वायल फिलर आणि कॅपर मशीन त्यापासून जास्तीत जास्त उत्पादकता काढण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि त्यास अप ट्यून देखील केले जाऊ शकते. औद्योगिक ग्रेड केलेले कच्चे माल एक मजबूत रचना प्रदान करते ज्यामुळे वायल फिलिंग मशीन जास्त काळ टिकाऊ बनते ज्यामध्ये स्टेनलेस स्टीलची संलग्नता त्याच्या कडकपणाला आधार देते. इंजेक्टेबल शीशी फिलर आणि रबर स्टॉपरिंग मशीन कॉम्पॅक्ट केले गेले आहे आणि ऑपरेट आणि देखरेखीसाठी सुलभतेसह बरेच अनुकूल आहे. दुसरीकडे, कुपी भरणे आणि बुंगिंग मशीन डायव्हिंग नोजल असलेल्या व्हॉल्यूमेट्रिक तत्त्वावर कार्य करते. यंत्राची रचना बर्‍यापैकी मजबूत आहे आणि अशा प्रकारे हे दीर्घ कालावधीसाठी ऑपरेट केले जाऊ शकते. वायल फिलिंग आणि बंगिंग मशीन कन्व्हेयर गिअरबॉक्स, मोटर आणि न्यूमेटिक सिलिंडरसाठी सुरक्षा रक्षकदेखील पुरविली जाते.\nइंजेक्टेबल लिक्विड फिलिंग मशीनचा वापर कुपी भरण्यासाठी केला जातो आणि त्याचे सहा डोके असतात. प्रमुखांच्या संख्येमुळे ते उच्च उत्पादन दर तयार करते. इंजेक्टेबल लिक्विड फिलिंग मशीनमधील कुपी थांबण्याची व्यवस्था वायवीय प्रणालीद्वारे केली जाते आणि 1 मिली ते 250 मिली भावनांच्या श्रेणीसाठी योग्य आहे. याव्यतिरिक्त, फिलिंग आणि स्टॉपिंग मशीन 4 आणि 8 हेडमध्ये उपलब्ध आहे आणि प्रति तास 6000 व्हियल पर्यंत जाण्याची क्षमता आहे. त्यात फिलिंग ऑपरेशनच्या आधी आणि नंतर नायट्रोजन फ्लशिंगचा पर्याय देखील आहे. फिलिंग आणि स्टॉपिंग मशीनच्या मुख्य ड्राइव्हमध्ये सिंक्रोनाइझ व्हेरिएबल ए / सी फ्रीक्वेंसी ड्राइव्हसह ए / सी मोटर असते.\nअ‍ॅल्युमिनियम वायल स्प्रे बाटली भरणे मशीन, स्क्रू कॅपिंग दही भरणे मशीन\nतपशीलवार उत्पादनांचे वर्णन नाव: परफ्यूम बाटली फिलिंग मशीन व्होल्टेज: 220 व्ही आकारमान (एल * डब्ल्यू * एच): 6500x1600x1500 मिमी भरण्याचे प्रमाण: 20-200 एमएल कॅपिंग प्रकार: स्क्रू ऑपरेशन पॅनेल: टच स्क्रीन कंट्रोल सिस्टम: पीएलसी मटेरियल: 304 किंवा 316 स्टेनलेस स्टील हाय लाईट : परफ्यूम बाटली भरणे मशीन, परफ्यूम पॅकेजिंग मशीन 20-200 मिलीलीटर स्वयंचलित uminumल्युमिनियम वायल / परफ्यूम / स्प्रे बाटली भरणे मशीन वापर ही उत्पादन लाइन मुख्यतः परफ्यूमसाठी स्वयंचलितपणे भरण्यासाठी उत्पादनासाठी वापरली जाते, ...\n2 नोजल्स फिलर 15-40 बाटल्या / मिनिटांसह बॉल शेपची शीशी लिक्विड फिलिंग मशीन\nतपशीलवार उत्पादनाचे वर्णन नाव: नेल पॉलिश फिलिंग मशीन भरणे खंड: 10-50 मिलीलीटर वेग: 15-40 बाटल्या / मिनिट फंक्शन: भरणे, कॅपिंग, लेबलिंग कंट्रोल: पीएलसी पॉवर: 220v, 50/60 हर्ट्ज साहित्य: स्टेनलेस स्टील मशीन परिमाण: L1900 * W1800 * एच 600 एमएम हाय लाइट: परफ्यूम बाटली फिलिंग मशीन, परफ्यूम बॉटलिंग मशीन स्वयंचलित बॉल आकाराच्या शीशांवर परफ्यूम फिलिंग मशीन 2 नोजल्स फिलर उत्पादन वर्णन वापर हे मशीन प्रामुख्याने योग्य आहे ...\nपरफ्यूम वायल फिलिंग लाइनसाठी उच्च कार्यक्षमता स्वयंचलित फिलिंग मशीन\nतपशीलवार उत्पादनांचे वर्णन उत्पादनाचे नाव: परफ्यूम फिलिंग मशीन पॉवर: 1.2 केडब्ल्यू डायमेंशन (एल * डब्ल्यू * एच): 1800x1600x1500 मिमी वजन: 500 केजी नाव: बॉटलिंग मशीन भरणे खंड: 20-200 एमएल कंट्रोल सिस्टम: पीएलसी मटेरियल: 304 किंवा 316 स्टेनलेस स्टील हाय लाईट: परफ्यूम बाटली फिलिंग मशीन, परफ्यूम बॉटलिंग मशीन परफ्यूमसाठी स्वयंचलित बॉटलिंग मशीन, कुपी भरणे लाइन उत्पादनाचे वर्णन 1. पीएलसी कंट्रोल सिस्टम, कलर टच स्क्रीन डिस्प्ले. 2. हे मशीन ...\n25 एमएल स्प्रे पंप हेड स्वयंचलित परफ्यूम वायल्स भरण्याचे मशीन\nतपशीलवार उत्पादनांचे वर्णन नाव: परफ्यूम वायल्स फिलर ऑटोमॅटिक ग्रेड: स्वयंचलित व्होल्टेज: 220 वजनाचे वजन: 1200 केजी भरणे प्रमाण: 20-200 मिली कॅपिंग प्रकार: स्क्रू कंट्रोल सिस्टम: पीएलसी मटेरियल: 304 किंवा 316 स्टेनलेस स्टील उच्च प्रकाश: परफ्यूम बाटली भरणे मशीन, परफ्यूम पॅकेजिंग मशीन एनपी-पी 2 25 मि.ली. स्प्रे पंप हेड स्वयंचलित परफ्यूम वायल्स फिलर मशिनरी भरण्याचे मशीन वापर ही उत्पादन लाइन मुख्यतः संपूर्णपणे वापरली जाते ...\n2 हेड्स रोटरी फिलिंग मशीन, डिस्क प्रकारची वायल बाटली भरण्याचे उपकरण\nतपशीलवार उत्पादनांचे वर्णन प्रकार: फिलिंग मशीन :प्लिकेशन: परिधान, केमिकल, फूड, मेडिकल पॅकेजिंग प्रकार: बाटल्या उर्जा: 2.5 केडब्ल्यू हेडिंग फिलिंग हेड्स: 2 फंक्शन: फिलिंग, कॅपिंग, लेबलिंग हाय लाइट: स्वयंचलित फिलिंग मशीन, स्वयंचलित बाटली उपकरणे स्वयंचलित 2 हेड्स रोटरी डिस्क प्रकार वायल फिलिंग आणि कॅपिंग मशीन उत्पादन वर्णन हे मशीन प्रामुख्याने स्वयंचलितपणे भरणे, स्टॉपरिंग आणि इलेक्ट्रॉनिक सिगरेट द्रव स्क्रू कॅपिंगसाठी उपयुक्त आहे ...\n380 व 50/60 हर्ट्झ बाटली भरण्याचे उपकरण, टच स्क्रीन लिक्विड व्हायल फिलिंग मशीन\nतपशीलवार उत्पादनाचे वर्णन उत्पादनाचे नाव: स्वयंचलित ई-रस फिलर उत्पादन क्षमता: 10-70 बाटल्या / मिनिट कंट्रोलर: पीएलसी कंट्रोल ऑपरेशन: टच स्क्रीन भाषा: इंग्रजी चिनी वॉरंटी: 12 महिने भरणे खंड: 10-120 मिली पास दर:% 98% उच्च प्रकाश : पूर्णपणे स्वयंचलित बाटली भरणे मशीन, लिक्विड बाटली भरणे मशीन गोंडलेल्या गोरिल्लासाठी स्वयंचलित ई-रस फिलर कॅपर लेबलर मशीनरी लाइन 60 मिलीलीटर अनुप्रयोग ही उत्पादन ओळ प्रामुख्याने वापरली जाते ...\n5-35 बाटल्या / मिनिट पंप लिक्विड फिलिंग मशीन, पीएलसी कंट्रोल वायल लिक्विड फिलिंग मशीन\nतपशीलवार उत्पादनांचे वर्णन उत्पादनाचे नाव: स्वयंचलित ई-लिक्विड फिलिंग मशीन उत्पादन क्षमता: 5-35 बाटल्या / मिनिट कंट्रोलर: पीएलसी कंट्रोल ऑपरेशन: टच स्क्रीन मटेरियल: एसयूएस 304 भरणे खंड: 10-120 एमएल हाय लाइट: पूर्णपणे स्वयंचलित बाटली फिलिंग मशीन, ल���क्विड बाटली भरणे मशीन स्वयंचलित ई-लिक्विड भरणे आणि कॅपिंग मशीन लाइन 60 एमएल 100 मिली 120 मिलीगोलसाठी गोभी गोरिल्ला बाटली अनुप्रयोग ही उत्पादन लाइन मुख्यतः इलेक्ट्रॉनिक सिगरेट तेलासाठी वापरली जाते, ...\nअनुलंब स्टेनलेस स्टील शीशी लेबलिंग मशीन, वुड पॅकेजिंग स्वयंचलित लेबलिंग मशीन\nप्रकार: लेबलिंग मशीनची अट: नवीन अनुप्रयोग: कमोडिटी आणि फूड * केमिकल पॅकेजिंग प्रकार: बाटल्या पॅकेजिंग साहित्य: लाकूड स्वयंचलित ग्रेड: स्वयंचलित चालित प्रकार: इलेक्ट्रिक व्होल्टेज: 220 व्ही पॉवर: 1.0 केडब्ल्यू परिमाण (एल * डब्ल्यू * एच): एल 2000 * डब्ल्यू 1200 * एच 1350 मिमी वजन : विक्रीनंतरची सेवा प्रदान केलेली अभियंते: परदेशी मशीन सर्व्हिससाठी उपलब्ध अभियंते उत्पादनाचे नाव: बाटली लेबलिंग मशीन लेबलिंग लांबी: 10-180 मिमी मशीन बॉडी: 304 स्टेनलेस स्टील बॉटल व्यास: 18-100 मिमी उत्पादन क्षमता: 30-120 बाटल्या / मिनि स्क्रीन: स्पर्श स्क्रीन आवश्यकता: ...\nस्वयंचलित लिक्विड फिलिंग उपकरणे\nड्रॉपर बाटली भरणे मशीन\nतेल आवश्यक तेल भरणे\nआय ड्रॉप फिलिंग मशीन\nनेल पॉलिश फिलिंग मशीन\nफार्मा लिक्विड फिलिंग मशीन\nसॉस पेस्ट फिलिंग मशीन\nकॉपीराइट © शांघाय एनपॅक मशीनरी कं. सर्व हक्क राखीव.\nशोरूम | एक्सएमएल साइटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87", "date_download": "2021-06-13T05:56:55Z", "digest": "sha1:AAVSK5DOIUYJWWCSU5LQ25FAPCN4W73S", "length": 4180, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १८९० च्या दशकातील वर्षे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या १८९० च्या दशकातील वर्षे\nहा इ.स.च्या १८९० च्या दशकातील इ.स.च्या सर्व वर्षांचा वर्ग आहे.\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १८९३‎ (३ क, १ प)\n► इ.स. १८९६‎ (३ क, ३ प)\n► इ.स. १८९९‎ (३ क, १ प)\n\"इ.स.च्या १८९० च्या दशकातील वर्षे\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे १८९० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/cse-air-2/", "date_download": "2021-06-13T06:16:56Z", "digest": "sha1:V4A3Z44XTE7ZBS4ZPFKKIQ5HDGHDNC7C", "length": 8065, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "CSE AIR 2 Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n फक्त 2 मार्कांमुळे मागे पडलेला अक्षत 23 व्या वर्षी बनला IAS\nपोलीसनामा ऑनलाईन : याठिकाणी आम्ही एका अशा IAS अधिकाऱ्याची कहाणी सांगणार आहोत ज्याला UPSC च्या पहिल्या प्रयत्नात केवळ २ मार्कांमुळे यशापासून दूर राहावे लागले होते. परंतु जेव्हा तो दुसऱ्यांदा परीक्षेस बसला तेव्हा त्याच्या यशाने सर्वांना…\nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nNCB समोर रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा; म्हणाली –…\nअभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात \nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nNagpur : कुटुंबाला धडा शिकवण्यासाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण;…\nPune News | नवले ब्रिजजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत 43…\nPune Crime News | वाईन शॉपचा परवाना काढून देण्याच्या…\nCoronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा,…\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन…\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा, प्रत्यक्षात 7 पट जास्त…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nPune News | हटकल्याच्या रागातून तरूणाने पार्किंगमधील 3 वाहने जाळली,…\n पुण्यात पुढील 4 दिवस मुसळधार; रायगड, मुंबई, पालघर,…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani…\nPimpri Chinchwad News | रिक्षाचालकांकडे 2 हजार रुपये खंडणी मागणार्‍या टोळीतील 5 जणांना अटक\nkondhwa | कोंढव्यात तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू\nPune News | …अन् ‘दाता’वरुन पटली मृतदेहाची ओळख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/27104", "date_download": "2021-06-13T05:32:34Z", "digest": "sha1:O5G3ELJKHODZXVLCJEE5L2RRMIORYR3S", "length": 12223, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना मानधन देण्याची प्रहार शिक्षक संघटनेची मागणी निवासी जिल्हाधिकारी मा.खडसे यांना दिले निवेदन | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome अकोला निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना मानधन देण्याची प्रहार शिक्षक संघटनेची मागणी निवासी जिल्हाधिकारी...\nनिवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना मानधन देण्याची प्रहार शिक्षक संघटनेची मागणी निवासी जिल्हाधिकारी मा.खडसे यांना दिले निवेदन\nश्री.महेश ठाकरे,राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मंगेश टिकार जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली निवासी जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना मानधन अदा करण्या संदर्भात प्रहार शिक्षक संघटनेने नुकतेच निवेदन दिले.अकोला जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२०, १५जानेवारीला यशस्वीपणे पार पडला.कोरोना प्रादुर्भाव असतांना कर्मचाऱ्यांनी ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडली.अकोल्या जिल्ह्यात २२४ ग्रामपंचायत करीता एकूण ८५१ मतदान केंद्रावर निवडणूक घेण्यात आली.सदर कामी सर्व विभागातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांची मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती.दोन टप्प्यात प्रशिक्षण तसेच प्रत्यक्ष निवडणुकीचे दोन दिवस धरून चार दिवस कर्मचारी आपल्या कर्तव्यावर असतात त्यासाठी कर्मचारी यांना मानधन देण्यात येत असते. जिल्ह्यात जवळपास ४०००अधिकारी कर्मचारी या कामात व्यस्त होते.पण अद्यापही या कर्मचा-यांना मानधन मिळाले नाही.त्याबाबत प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने मा.निवासी जिल्ह���धिकारी यांना निवेदन देऊन चर्चा केली,त्यावर त्यांनी निधी उपलब्ध होताच सर्व कर्मचारी यांना विना विलंब अदा करण्यात येतील असे आश्वासन दिले.तसेच शासनाकडे निधीची मागणी करण्यात येत असल्याचे संघटनेला सांगितले.\nयावेळी अमर भागवत जिल्हा कार्याध्यक्ष,अशोक गाडेकर उपाध्यक्ष,हेमंतकुमार बोरोकार जिल्हा संपर्कप्रमुख, राधेश्याम मंडवे सचिव,प्रवीण गायकवाड,तालुका प्रमुख अकोला,रशीद सर तालुका कार्याध्यक्ष अकोला, श्रीराम झटाले सर तसेच इतर शिक्षक उपस्थित होते.सदर निवेदना बाबत जिल्हा उपाध्यक्ष आसीफ खान, अशोक गाडेकर, जव्वाद अहमद, सचीन धुमाळे, सुधीर भुस्कुटे, इम्रान खान,सुरेश वाकोडे, श्रीधर शेंडे, मोहंमद वसीम अकोटचे तालुका अध्यक्ष प्रमोद कोकाटे, मनोज मांडवे, पांडुरंग पवार, अजय ढोले,राजेश राठोड, तुषार हाडोळे, सुरेश बुटे, हिदायद खान,नरेश धुमाळे, अमीत फेंडर, नुसरत अली,अनिल फलके, अकोलाचे तालुका अध्यक्ष प्रविण गायकवाड, रशीदअहमद सर, निलेश देशमुख, राजेंद्र पाटोळे, निलेश राठोड, प्रमोद कुलसंगे, नदीम खान, राऊत सर, तेल्हारा तालुका अध्यक्ष अमोल ढोकणे, अमोल राखोंडे, गोपाल गि-र्हे, निखिल गि-र्हे, नजीम सर, संदीप भड,तेजराव वाकोडे,प्रविण चोपडे यांनी समाधान व्यक्त केले.\nPrevious articleवाघधरेवाडी येथे दुचाकी ला अवैध रेती च्या ट्रक ची धडक अपघातातील जख्मी सुबोध बोरकर चा उपचारा दरम्यान मुत्यु\nNext articleवरुर येथे श्रीराम मंदिर निर्माण व गृह संपर्क अभियान अंतर्गत कार्यक्रम\nसावरा येथे घरकुल मार्ट चे उद्घाटन संपन्न\nबार्टी चा स्तुत्य उपक्रम.. वृक्षारोपण पंधरवाड्यात हरीतभूमी करण्याचा अकोला समतादूतांचा संकल्प समतादूत प्रकल्पामार्फत पत्रकार बांधवांच्या हस्ते स्मशानभूमीत वृक्षारोपण\nना.संजयजी धोत्रे यांचे कडून आकोट तालुक्यासाठी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, व��ब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nनियम न पाळणाऱ्या ऑटो चालकांवर शहर वाहतूक शाखेचा कारवाईचा धडाका पहिल्याच...\nअकोट ग्रामीण पोलिसचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांचे नागरिकांना आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.it-workss.com/author/admin/", "date_download": "2021-06-13T04:31:40Z", "digest": "sha1:6HHMDSLFUP2JDDPDLPAZBYGCD7ODZFSU", "length": 11235, "nlines": 147, "source_domain": "www.it-workss.com", "title": "Varunraj kalse, Author at It-Workss.com", "raw_content": "\nसपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nएक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…\nआरं माणसा आता तरी थांब…\nआरं माणसा आता तरी थांब… ©डॉ. आनंद दत्ता मुळे प्रकृतीच्या नियमानुसार माणसाच्या जगण्याच्या गरजा तीनच अन्न, वस्त्र व निवारा. परंतु, नावीन्याच्या ध्यासाने ग्रासलेल्या माणसानेRead More\nमेडिक्लेम म्हणजे नक्की काय…\nमेडिक्लेम म्हणजे नक्की काय… ©श्रीपाद बावीकर मेडिकल इमर्जन्सी अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा अपघाता मुळे आपणास २४ तासा किंवा पेक्षा अधिक कालावधी साठी किंवा २४ तासाRead More\nजिंदगी का सफर…. ©सौ. वैष्णवी व कळसे जीवनाच्या या प्रवासात आपण अनेक चड उतार बघितले असतील… काही चांगल्या तर काही नकोRead More\n7 प्रकारच्या विश्रांती – 7 Types of Rest\n7 प्रकारच्या विश्रांती… दिवसभर खूप दगदगिचे काम करून थकून आपली सगळी एनर्जी संपलेली असते. थकवा घालवण्यासाठी आपण छान झोप घेतो. मस्त झोपून उठल्यानंतर जरा फ्रेश वाटतंRead More\nनकारात्मक विचारांना हाताळण्याचे ७ मार्ग…\nनकारात्मक विचारांना हाताळण्याचे ७ मार्ग… माणसाच्या विचारांमध्ये त्याचे स्वतःचे आयुष्य घडवण्याची किंवा बिघडवण्याची शक्ती असते. संशोधन असे सांगते की माणसाच्या मेंदूमध्ये एका दिवसात जवळजवळ ५०Read More\nलोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण…\n‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ ©रवी निंबाळकर काही लोकं, सज्जनतेचा व सोज्वळपणाचा बुरखा पांघरून चार चौघांत मोठ्या मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी गप्पा मारतात. परंतु तेRead More\nपराक्रम हा उक्तीतून नाही तर कृतीतून सिद्ध करायचा असतो…\nपराक्रम हा उक्तीतून नाही तर कृतीतून सिद्ध करायचा असतो… ©रवी निंबाळकर हल्ली व्हाट्सअप्प , फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाच्या जमान्यात एखादा मेसेज आला की त्याचीRead More\nअसंगाशी संग प्राणाशी गाठ…\n“असंगाशी संग प्राणाशी गाठ…” ©रवी निंबाळकर एका झाडावर एक हंस त्याच्या परिवारासह अतिशय सुखा समाधानाने राहत असतो. हंसाच्या परिवाराचं हे समाधानी जीवन शेजारच्या झाडावर घरटंRead More\nमान-सन्मान मागून मिळत नसतो…\n“मान-सन्मान मागून मिळत नसतो…” ©रवी निंबाळकर डोक्यानं जरासा मंद परंतु एका पंडिताच्या घरी जन्म घेतलेल्या तरूणाला सारखं वाटायचं की आपल्याला सगळ्यांनी “शास्त्रीजी” म्हणून हाक मारावी.Read More\nकर्णन चित्रपटात तसे सर्वच सीन भावतात पण काळजात आरपार करून जातात ते चार सीन \nकर्णन चित्रपटात तसे सर्वच सीन भावतात पण काळजात आरपार करून जातात ते चार सीन वाचा कोणते.. ©Vishal Shirsat जबरदस्त, वास्तविक, अक्षरशः चित्रपट बघतानाRead More\nसपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nएक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…\nजर कोणी तुमच्यावर सतत दोषारोप किंवा टीका करत असेल आणि ते तुम्हाला आवडत नसेल तर अशा परिस्थितीला कसे तोंड द्याल.\nआरं माणसा आता तरी थांब…\nमेडिक्लेम म्हणजे नक्की काय…\n कॉपी न करता लिंक शेअर करा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-saamtv-special-report-7683", "date_download": "2021-06-13T04:40:01Z", "digest": "sha1:FWEKWTO5A2QYFP72ZJGNRDQUNOBVKR3S", "length": 9914, "nlines": 144, "source_domain": "www.saamtv.com", "title": "EXCLUSIVE | राज्यात अजित पवार ठरले सबसे बडा खिलाडी; शिवतारेंना दाखवलं आसमान | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nEXCLUSIVE | राज्यात अजित पवार ठरले सबसे बडा खिलाडी; शिवतारेंना दाखवलं आसमान\nEXCLUSIVE | राज्यात अजित पवार ठरले सबसे बडा खिलाडी; शिवतारेंना दाखवलं आसमान\nशुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019\n2019च्या निवडणुकीत अजित पवारांचं नाणं खणखणतीत वाजलं. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, असं म्हणतात. अजित पवारांच्या बाबतीतही ही म्हण खरीच ठरलीये.. ते जे बोलले, ते तर खरं झालंच. शिवाय राजकारणातला सगळ्यात मोठा खिलाडी बन���्याचाही मान त्यांनीच पटकावलाय.शिवसेनेच्या विजय शिवतारेंना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अजित पवारांनी पुरता लोळवलंय. पाहा साम टीव्हीचा EXCLUSIVE पंचनामा...\n2019च्या निवडणुकीत अजित पवारांचं नाणं खणखणतीत वाजलं. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, असं म्हणतात. अजित पवारांच्या बाबतीतही ही म्हण खरीच ठरलीये.. ते जे बोलले, ते तर खरं झालंच. शिवाय राजकारणातला सगळ्यात मोठा खिलाडी बनण्याचाही मान त्यांनीच पटकावलाय.शिवसेनेच्या विजय शिवतारेंना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अजित पवारांनी पुरता लोळवलंय. पाहा साम टीव्हीचा EXCLUSIVE पंचनामा...\nअजित पवार ajit pawar राजकारण politics विजय victory साम टीव्ही टीव्ही\nप्रशांत किशोर आणि शरद पवारांची केवळ सदिच्छा भेट की नवी रणनीती \nमुंबई - राजकीय सल्लागार आणि रणनितिकार प्रशांत किशोर Prashant Kishor यांनी...\nBreaking ; यंदाही पायी वारी नाहीच \nपुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही पायी आषाढी Ashadhi वारी Wari निघणार नाही, असे...\nBreaking पुण्यातील सर्व माॅल, दुकाने सोमवारपासून उघडणार; सायं ७...\nपुणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याने निर्बंधांमध्ये अजून सूट...\nअजितदादांनी भल्या सकाळी घेतली पुण्याच्या पोलिस आयुक्तांची शाळा\nपुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित Ajit Pawar पवारांनी पुण्याच्या Pune पोलीस Police...\nशेतकऱ्यांना मिळणार तीन लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज\nपीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी...\nराज्यातील शेतकऱ्यांना मिळणार बिनव्याजी कर्ज\nमुंबई- राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने State Government मोठा निर्णय घेतला...\nपालखी सोहळा लालपरीनेच व्हावा, आळंदीच्या ग्रामस्थांची मागणी\nआळंदी - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही...\nसाताऱ्यात अजब प्रशासनाचा गजब कारभार; जिवंत व्यक्तीला ठरवलं मृत\nसातारा - कोरोनाच्या Corona काळात सातारा Satara जिल्ह्यातील प्रशासनाचा...\nMulshi Fire: कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल\nकाल मुळशी तालुक्यातील उरवणे येथील केमिकल कंपनीला आग लागली होती. या आगीत १८...\nपिकविम्याचा बीड पॅटर्न आहे तरी काय; घ्या जाणून\nपीक विम्याचा बीड पॅटर्न (Crop insurance) राज्यात राबवण्यात यावा अशी मागणी...\nमराठा आरक्षण: पंतप्रधानांनी ऐकून घेतले, आश्वासन मात्र काही नाही\nवृत्��संस्था : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आणि उपमुख्यमंत्री...\nशेतकऱ्यांना स्वतःच्या शेतातील श्रमाला MREGS मधून वेतन द्या:...\nलातूर : राज्यातील State शेतकरी Farmers दरवर्षी निसर्गाच्या दुष्टचक्रात भरडून जात आहे...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/actor-mark-wahlberg-is-giving-salary-to-his-restaurant-employees-marathi-news/", "date_download": "2021-06-13T04:34:02Z", "digest": "sha1:3466V42DB7EUNCST7465NZ7ZBXFXLCZW", "length": 10022, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "कौतुकास्पद! कर्ज काढून 'या' अभिनेत्याने कर्मचाऱ्यांना दिला पुढील सहा महिन्यांचा पगार", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n कर्ज काढून ‘या’ अभिनेत्याने कर्मचाऱ्यांना दिला पुढील सहा महिन्यांचा पगार\n कर्ज काढून ‘या’ अभिनेत्याने कर्मचाऱ्यांना दिला पुढील सहा महिन्यांचा पगार\nलंडन | लॉकडाउनमुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. पण अशा प्रतिकूल परिस्थितीतही अभिनेता मार्क वॉलबर्गनं आपल्या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. त्याने पुढील सहा महिन्यांचा पगार देऊन त्यांना सुट्टीवर पाठवलं आहे.\nमार्क वॉलबर्ग हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनयासोबतच तो हॉटेल व्यवसायातही कार्यरत आहे. इंग्लंडमध्ये त्याच्या मालकीची पाच हॉटेल्स आहेत. पण कोरोनामुळे गेले दोन महिने हॉटेल बंद आहेत.\nमार्कला दररोज लाखो रुपयांचं नुकसात होत आहे. पण या आर्थिक संकटातही त्याने आपल्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. मार्कने पुढील सहा महिन्यांचा पगार देउन कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवलं आहे.\nदरम्यान, मार्कने काही कर्ज देखील घेतलं आहे. त्याने केलेल्या मदतीमुळे कर्मचारी खुश आहेत. लॉकडाउन संपताच आणखी जोमाने काम करण्याचा निश्चय कर्मचाऱ्यांनी केला आहे.\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल…\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’;…\nपरिवहन मंत्री अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; पाहा कुणी केली ही मागणी\n“चुकीची माहिती दिली म्हणून पत्रकाराला अटक केली, आता मंत्र्यांना अटक होणार का\nराज्यातील जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव; जेलमधील 50 टक्के कैद्यांना सोडणार\nकर्ज फेडण्यासाठी अनिल अंबानी यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nमुंबई-पुण्यातून रेल्वे कुठे आणि कधी सुटणार; वाचा संपूर्ण माहिती\nलॉकडाउनमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी वसूल केला ‘इतक्या’ कोटींचा दंड\nभाजपने ऐनवेळी उमेदवार बदलला; पंकजा मुंडेंच्या ‘या’ कट्टर समर्थकला विधानपरिषदेची उमेदवारी\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय…\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज…\n‘पाच, सहा बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो, माझ्यावरील निर्बंध हटवण्यास सांगा…\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय राऊतांचा खुलासा\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका, कारण…”\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू\n‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांचा इशारा\nविदर्भातील ‘या’ जिल्ह्याने करुन दाखवलं, काहीच दिवसांत संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त\n“2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू”\nकोपर्डी पीडितेला स्पेशल बेंच तयार करुन 6 महिन्यात न्याय द्या- खासदार संभाजीराजे\n‘पाच, सहा बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो, माझ्यावरील निर्बंध हटवण्यास सांगा मग मी.. ‘; करूणा मुंडेंचा गौप्यस्फोट\nप्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर भुवन बामच्या आई-वडिलांचं कोरोनाने निधन\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/died/", "date_download": "2021-06-13T05:49:36Z", "digest": "sha1:2BSRV5GHUD72KIC45EORI6TVBWRYP6FE", "length": 4708, "nlines": 58, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates died Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nनिवृत्त कॅनिंग सैनिक असलेल्या नॉटी श्वानाचा मृत्यू\nमुंबई येथील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शस्त्र आणि दारूगोळा शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या निवृत्त कॅनिंग…\nनाशिकच्या ओझे कादवा नदी���र तीन जणांचा बुडून मृत्यू\nनाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात ओझे कादवा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन जण बुडून मृत्यू झाल्याची…\nनाशिकमध्ये 40 मोरांचा मृत्यू \nमहाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचे सावट पडले आहे. यामध्ये मराठवाडा, विदर्भासह इतर महाराष्ट्रातही दुष्काळाच्या झळा लागत आहेत….\n शहीद निनाद यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार\nजम्मू- काश्मीरच्या बडगाम येथे हवाई दलाचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत वैमानिक निनाद मांडवगणे शहीद झाले. निनाद हे नाशिकचे असून…\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-news-about-dr-5671644-NOR.html", "date_download": "2021-06-13T05:41:37Z", "digest": "sha1:FBE6FY2OASO4Z4QFC3D7URCUYZJWWVXX", "length": 8497, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about dr. bamu university PG admission | अजब विद्यापिठाचा गजब कारभार! पिजीसाठी ‘सीईटी’ घेतली पण प्रवेश ‘सीईटी’नुसार नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअजब विद्यापिठाचा गजब कारभार पिजीसाठी ‘सीईटी’ घेतली पण प्रवेश ‘सीईटी’नुसार नाही\nऔरंगाबाद- ‘पीजी-सीईटीद्वारेपात्र ठरलेल्यांनाच पीजीसाठी (पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमांसाठी) प्रवेश देण्यात येतील,’ ही भूमिका डाॅ. बाबासाहेब अांबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मागे घेतली. १४ अाॅगस्ट रोजीच्या परिपत्रकात पीजी प्रवेश���चे नवे धोरण जाहीर केले अाहे.\nया निर्णयामुळे पीजी-सीईटी दिलेल्यांकडून घेतलेले शुल्क निरर्थक ठरलेले असताना पीजी-सीईटी देणाऱ्यांकडूनही शुल्क अाकारण्यात येणार अाहे. प्रशासनाने अाधीचेच शुल्क परत करणे गरजेचे असताना पीजी-सीईटी देणाऱ्यांकडूनही अाॅनलाइन शुल्क वसूल करण्याचा निर्णय घेतला अाहे. संलग्नित महाविद्यालये अाणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागांसाठी पहिल्यांदाच १० जुलै रोजी संयुक्त ‘पीजी-सीईटी’ घेतली. पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या २१ हजार ९८१ जागा आहेत. पैकी विद्यापीठ कॅम्पसमधील ४२ विभाग, उस्मानाबाद कॅम्पसमधील विभागांत हजार ५३६ जागा आहेत, तर विद्यापीठाशी संलग्नित औरंगाबाद, बीड, जालना उस्मानाबाद जिल्ह्यांतील १२७ पीजी महाविद्यालयांत १९ हजार ४४५ जागा आहेत. त्यासाठी १० जुलैला संयुक्त प्रवेश पात्रता चाचणी घेतली होती.\nदरम्यान,१७ जुलै रोजी कुलगुरू डाॅ. बी. ए. चोपडे यांच्या दालनात तत्कालीन प्रभारी अधिकारी डाॅ. सतीश पाटील अाणि स्वतः कुलगुरूंनी पीजी-सीईटी न दिलेल्यांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर १४ अाॅगस्ट रोजी नवनियुक्त प्रभारी अधिकारी डाॅ. वाल्मीक सरवदे यांच्या सहीने परिपत्रक जारी करण्यात आले अाहे. त्यात पीजी प्रवेशासाठी पीजी-सीईटीची अट पूर्णपणे शिथिल केल्याचे जाहीर केले अाहे.\nपीजी-सीईटी दिली, पण प्रवेश मिळाला नाही ही सीईटी दिलेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी २१ अाॅगस्ट ते २२ अाॅगस्टदरम्यान स्पाॅट अॅडमिशन घेण्याची सूचना परिपत्रकात केेली अाहे. पीजी-सीईटीसाठी शुल्क भरले त्याचप्रमाणे स्पाॅट अॅडमिशनसाठी अालेल्या, पण पीजी-सीईटी दिलेल्यांनी अाॅनलाइन ३०० अाणि २०० रुपये शुल्क भरणे अनिवार्य केले अाहे. सीईटीची उपयोगिता संपल्यामुळे ते शुल्क परत करणे गरजेचे अाहे.\nपुन्हा कोलमडले पीजी प्रवेशाचे वेळापत्रक\nपूर्वीच्यावेळापत्रकानुसार १० अाॅगस्ट रोजी स्पाॅट अॅडमिशन दिले जाणार होते. अाता २१ अाणि २२ अाॅगस्ट रोजी दिले जातील. अाॅगस्ट रोजी पहिली यादी जारी केली जाणार होती. ती यादीही दहा दिवस उशिरा (११ अाॅगस्ट रोजी) जाहीर करून १५ अाॅगस्टपर्यंत प्रवेश दिले जाणार होते. ऑगस्टएेवजी दुसरी यादीही दहा दिवस लांबली. या यादीनुसार १६ ते २० अाॅगस्टदरम्यान प्रवेश नक्की करावा लागणार अाहे. दोन्ही याद्यांनुसार प्रवेश झालेले नाहीत किंवा पीजी-सीईटी दिलेली नाही, अशा विद्यार्थ्यांना २१ ते २२ अाॅगस्टदरम्यान स्पाॅट अॅडमिशन दिले जाईल. महाविद्यालय किंवा विभागात अाता २३ ते २६ अाॅगस्टपर्यंत उपस्थिती नोंदवायची आहे.\n- १८,६०० पीजी-सीईटीदिलेल्यांची संख्या\n- २१,९८१ प्रथमवर्षाच्या उपलब्ध जागा\n- १९ जुलैला या वृत्ताद्वारे प्रवेशातील गोंधळ समोर आणला होता.\n- ४८ विद्यापीठाचेपीजी विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-anna-hazare-news-in-marathi-4577479-NOR.html", "date_download": "2021-06-13T05:56:49Z", "digest": "sha1:7Y4IUIUQYEFRUZCRHSO37QARKTZSIIQK", "length": 4995, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "anna hazare news in marathi | देशात बदल घडवण्याची चावी तरुणांच्या हाती : अण्णा हजारे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदेशात बदल घडवण्याची चावी तरुणांच्या हाती : अण्णा हजारे\nपारनेर - माझ्या मतामध्ये संपूर्ण देश बदलण्याची शक्ती आह़े, हे लक्षात ठेवून समाज व देशाच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करून चारित्र्यशील उमेदवार निवडणे गरजेचे आह़े या देशात जो बदल घडवून आणायचा आहे, त्याची चावी तरुणांच्या हाती आह़े एकूण मतदानापैकी 50 टक्के मते तरुणांची आहेत़ त्यांनी हा देश बदलण्याचा विचार केला, तर ते अशक्य नाही, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देशातील नवमतदारांना उद्देशून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केले आहे.\nपत्रकात म्हटले आहे, स्वातंत्र्यानंतरच्या 66 वर्षांत वाढलेला भ्रष्टाचार, लूट, गुंडगिरी, दहशतवाद, व्यभिचार यामुळे लोकसभेसारख्या पवित्र मंदिरात सत्तेतून पैसा आणि पैशांतून सत्ता हाच विचार करणारे लोक पोहोचले आहेत. समाज आणि देशाची सेवा करायला हवी, याचा विसर या लोकांना पडला आहे. दिवसेंदिवस राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा वाढत आहे. काहीही करून सत्तेत यायचे, यासाठी गुंड, भ्रष्ट, लुटारूंना तिकीट देण्यात येते. या निवडणुकीत कोट्यवधी नवमतदार प्रथमच मतदान करणार आहेत. त्यांच्या हातात परिवर्तन करण्याची शक्ती असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले.\n‘नोटा’ पर्याय सक्षम करण्यासाठी नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर आंदोलन करावे लागेल. आंदोलनाशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. केवळ ‘नोटा’चा पर्याय देऊन चालणार नाही. जेवढे उमेदवार आहेत त्यापैकी ‘नोटा’च्या पर्यायास जास्त मते पडली, तर निवडणूक रद्द करून फेरनिवडणूक घ्यावी. फेरनिवडणुकीत पूर्वीच्या उमेदवारांना निवडणूक लढवण्यास मनाई करावी, अशी आमची भूमिका असल्याचे अण्णा म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-girija-oak-and-utsha-jadhav-news-in-marathi-marathi-film-industry-4558727-NOR.html", "date_download": "2021-06-13T05:58:30Z", "digest": "sha1:VTFMTQ7M7PZUEMOT32SMSQP2PKMVDI6Z", "length": 7269, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Girija Oak And Utsha Jadhav News In Marathi, Marathi Film Industry | माय-लेकी नव्हे, मैत्रिणीच आम्ही; ग‍िरिजा ओक, उषा जाधव यांचा सोलपूरकरांशी संवाद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमाय-लेकी नव्हे, मैत्रिणीच आम्ही; ग‍िरिजा ओक, उषा जाधव यांचा सोलपूरकरांशी संवाद\nसोलापूर - अभिनयाच्या क्षेत्रात जाताना आई ठामपणे पाठीशी उभी राहिली. त्यामुळे करिअरला दिशा मिळाली. आयुष्यातील सर्वच गोष्टी आई म्हणून नव्हे मैत्रीण म्हणूनच शेअर केल्या. त्यामुळे माय-लेकीपेक्षा आमच्यात मैत्रिणीचे नाते अधिक समृद्ध झाले, अशा भावना स्टार अभिनेत्री गिरिजा ओक आणि उषा जाधव यांनी व्यक्त केल्या. या वेळी त्यांच्या आईनींही आपले अनुभव सांगत उपस्थितांशी थेट संवाद साधला. निमित्त होते ‘दिव्य मराठी’च्या दुसर्‍या वर्धापनदिनानिमित्त आयोजित माय-लेकी कार्यक्रमाचे.\n‘मधुरिमा क्लब’च्या वतीने रविवारी सायंकाळी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किलरेस्कर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गिरिजा ओक हिने आपली आई पद्मश्री फाटक व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या उषा जाधव यांनी आपली माता मंगला जाधव यांच्यासह उपस्थितांशी संवाद साधला. शोभा बोल्ली यांनी प्रकट मुलाखत घेतली.\n.. आणि अश्रू ओघळले\nउषाला आईने तुझ्यासाठी काय केले, हा प्रo्न विचारल्यावर उषा दोन शब्द बोलली आणि तिच्या तोंडून शब्दच फुटेना. तिचे शब्द गोठले अन् तिने अश्रूंना वाट मोकळी केली. आईने आपल्या शिक्षणासाठी मंगळसूत्र गहाण ठेवले होते. या तिच्या वाक्याने प्रेक्षकांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहिले.\nआईने ही गोष्ट कर, असे कधीच सांगितले नाही. तिच्या अनेक गोष्टी पाहून घडत गेले. माझ्या प्रत्येक निर्णयात ती होती. घरी कलेचेच वातावरण असले तरी याच क्षेत्रात करिअर करायचे ठरलेले नव्हते. आईच्या सांगण्यानुसार प्रथम ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि नंतर अभिनय करण्याचा निर्णय घेतला.’’ गिरिजा ओक, अभिनेत्री\nरंगमंच पाहिला की सळसळणारी छोटीशी गिरिजा आजही आठवते. तिने कलेच्या क्षेत्रात जावे, याबाबत साशंक नव्हती. मात्र तिने ते जग डोळसपणे पाहावे, असे वाटत होते. सांगलीत एका कार्यक्रमात तिची कला पाहून वाटले ही कलावंतच होणार. ’’ पद्मश्री फाटक, गिरिजाची आई\nआई अशिक्षित असली तरी पाच बहिणींनी शिकावे, यासाठी तिने कष्ट घेतले. तिने जन्माला घातले हीच मोठी संघर्षाची सुरुवात आहे. माझ्या प्रत्येक निर्णयात सदैव पाठीशी राहणारी आई ग्रेटच आहे. सात वर्षाच्या अभिनय प्रवासात अमिताभ बच्च्न यांच्यासोबत काम करताना वेगळाच अनुभव मिळाला. ’’ उषा जाधव, अभिनेत्री\nनातेवाईक म्हणत की मुलींना शिकवू नका. मात्र, मी मागे हटले नाही. मुलींना शिक वले. आज उषाने स्वत:चे असे नाव निर्माण केले. त्याचे कौतुक वाटते. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर पेढे घेऊन मंदिरात गेल्याचा क्षण अविस्मरणीय. ’’ मंगला जाधव, उषाची आई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-shinzo-abe-will-attend-bullet-train-project-ceremony-5672681-PHO.html", "date_download": "2021-06-13T05:18:19Z", "digest": "sha1:ZDK6Z6YP6QQYAA5GDQCOBGISCI2DOL7O", "length": 6007, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shinzo Abe Will Attend Bullet Train Project Ceremony | जपानचे PM पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर, मुंबईवरुन सुटणाऱ्या बुलेट ट्रेनचे करणार भूमिपूजन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजपानचे PM पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर, मुंबईवरुन सुटणाऱ्या बुलेट ट्रेनचे करणार भूमिपूजन\nशिंजो आबे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. (फाइल फोटो)\nनवी दिल्ली - जपानचे पंतप्रधान शिंजो आबे पुढील महिन्यात 3 दिवस भारत भेटीवर येत आहेत. 13 ते 15 सप्टेंबर असा त्यांचा भारत दौरा असणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला आबे उपस्थित राहाणार आहेत. मोदी आणि आबे यांची द्विपक्षीय चर्चा होईल.\nमुंबई-अहमदाबाद हायस्पीट रेल्वेचे भुमिपूजन...\n- एएनआयने जपान टाइम्सच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे, की शिंजो आबे 13 ते 15 सप्टेंबर असे तीन दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत. त्यात म्हटल्यानुसार, आबे मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे लिंक भूमिपूजन सोहळ्याला ते उपस्थित राहाणार आहेत. या प्रकल्पावरील अंदाजीत खर्च एकूण 97,636 कोटी रुपये आहे. या रेल्वे लिंक प्रकल्पामध्ये जपानच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे.\n- आबे यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात उभय देशांच्या समकक्ष नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल.\nबुलेट ट्रेनमध्ये शिंकानसेन तंत्रज्ञानाचा वापर\n- मुंबई - अहमदाबाद रेल्वे लिंक मार्ग 500 किलोमीटर असणार आहे. 2023 मध्ये या मार्गावर बुलेट ट्रेन धावण्याची आपेक्षा आहे. या हायस्पीड ट्रेनमध्ये जपानच्या शिंकानसेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सुरक्षित आणि आरामदायी यात्रा हे या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य आहे.\nदुसऱ्या प्रकल्पांमध्ये या तंत्रज्ञानाच्या वापराला मिळणार परवानगी...\n- शिंजो आबे यांच्या दौऱ्यामध्ये भारतातील दुसऱ्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पासांठीही जपानच्या शिंकानसेन तंत्रज्ञानाच्या वापराला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.\n- गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी आबे यांच्यासोबत शिंकानसेन तंत्रज्ञानावर चालणाऱ्या बुलेट ट्रेनने प्रवास केला होता. यावेळी मोदी कावासाकी हेवी इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बुलेट ट्रेन प्लॅंटवरही गेले होते. ही कंपनी शिंकानसेन कारची निर्मिती करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-pathankot-attack-gurdaspur-sp-salwinder-singh-likely-to-face-polygraph-test-5217381-NOR.html", "date_download": "2021-06-13T06:09:09Z", "digest": "sha1:P4V5KNAXA2CABGAYNUN2AJZN6NYQ7ACG", "length": 10352, "nlines": 80, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pathankot Attack Gurdaspur SP Salwinder Singh Likely To Face Polygraph Test | पठाणकोट; माजी एसपी सलविंदरसिंग संकटात, होऊ शकते पॉलिग्राफी टेस्ट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपठाणकोट; माजी एसपी सलविंदरसिंग संकटात, होऊ शकते पॉलिग्राफी टेस्ट\nगुरदासपूरचे माजी एसपी सलविंदरसिंग (फाइल फोटो)\nपठाणकोट - राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरदासपूरचे माजी एसपी सलविंदरसिंग यांची पॉलिग्राफ टेस्ट करण्याचे निश्चित केले आहे. सलिवंदर यांनी म्हटले होते की पठाणकोट एअरबेसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले होते.\nका होणार पॉलिग्राफी टेस्ट\n- एनआयए अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सलविंदरसिंग यांची पॉलिग्राफी टेस्ट बंगळुरुला होण्याची शक्यता आहे.\n- वास्तविक गुरुवारी सायंकाळपर्यंत सलविंदरसिंग यांनी या टेस्टला होकार दिला नव्हता.\n- सलविंदर यांच्या जबाबामुळे त्यांच्यावरील संशय वाढला आहे.\n- तलूर गावातील धार्मिकस्थळी जा��्याची आणि तेथून परतण्याची वेळ त्यांनी वारंवार बदलली आहे.\nकाय म्हणाले होते सलविंदर\n- मी पठाणकोट येथील धार्मिक स्थळी नेहमी जात असतो.\n- धार्मिक स्थळावरुन परतताना दहशतवाद्यांनी माझे अपहरण केले.\n- दुसरीकडे धार्मिक स्थळाचे केअरटेकर सोमराज यांचे म्हणणे आहे की 31 डिसेंबर रोजी त्यांनी प्रथमच सलविंदर यांना पाहिले होते.\nया प्रश्नांमुळे संशय बळावला\n- सलविंदर यांनी 27 किलोमीटरचा सरळ मार्ग सोडून 55 किलोमीटर अंतर असलेला कठुआ येथून जाणारा मार्ग का निवडला सलविंदर यांचे लॉजिक आहे की तो रस्ता खराब होता, मग परत येताना त्याच मार्गाने का आले नाही \n- धार्मिक स्थळाच्या सेवादारने खोटे सांगितले. ते म्हणाले, सलविंदर रात्री 9 वाजता आले. टोल नाक्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांची गाडी 10.17 वाजता गेली होती.\n- कोलियांकडे येत असताना सलविंदर यांचा मित्र राजेश वर्माने दहशतवाद्यांना ड्रग्ज तस्कर समजून गाडी थांबवली होती का ड्रग्ज तस्करांच्या सांगण्यावरुनच दहशतवाद्यांनी सलविंदर यांना काही इजा केली नाही का \n- अखेर एवढ्या रात्री सलविंदर यांनी बॉर्डर भागात जाताना आपला एखादा गनमॅन सोबत का घेतला नाही \n- सलविंदर यांच्या गाडीत एखादा वायरलेस फोन नव्हता का जर ते त्यांच्या खासगी गाडीने चालले होते तर मग त्यांनी गाडीवर निळा दिवा का लावला होता जर ते त्यांच्या खासगी गाडीने चालले होते तर मग त्यांनी गाडीवर निळा दिवा का लावला होता त्यांची त्यांनी कोणाला माहिती दिली होती का \nसलविंदर यांची '3 तासांची मिस्ट्री'\n- सलविंदर रात्री 9 वाजता धार्मिक स्थळाहून निघाले आणि रात्री 11.30 ते 12 वाजता दरम्यान त्यांचे अपहरण झाले.\n- ज्या ठिकाणी अपहरण झाले ते ठिकाण धार्मिक स्थळापासून 13 किलोमीटरवर आहे.\n- मग प्रश्न उपस्थित होतो की एवढे अंतर कापायला त्यांना तीन तास का लागले या दरम्यान ते कुठे होते \nNIA ने माजी एसपींना नेले धार्मिक स्थळी\n- NIA च्या टीमने सलविंदर यांना अजून अटक केलेली नाही.\n- मंगळवारी रात्री त्यांची चार तास चौकशी करण्यात आली.\n- बुधवारी सायंकाळी NIA टीम माजी एसपी सलविंदरसिंग यांना घटनास्थळी (बमियाल गाव) घेऊन गेली. येथेच सलविंदर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अपहरण झाले होते.\n- सलविंदरसिंग यांना पंज पीर दर्ग्यात देखिल नेण्यात आले होते.\nत्यांनी दहशतवाद्यांची मदत केली होती का \n- माजी एसपी सलविंदरसिंग यांना अजून अटक करण्यात आलेली नाही, मात्र त्यांच्या भोवती संशयाचे वातावरण वाढले आहे.\n- त्यांनी दहशतवाद्यांना एअरबेसपर्यंत पोहोचवण्यात मदत केली होती का, या दीशेनेही तपास सुरु आहे.\n- असाही प्रश्न निर्माण होत आहे, की या भागात दहशतवादी अलर्ट जारी झाला होता, असे असताना सलविंदर शस्त्राशिवाय या भागात कसे गेले होते\n- एसपींच्या कारला चेक पॉइंटवर का नाही थांबवले गेले \n- पाच महिला कॉन्स्टेबल्सनी पोलिस महासंचालाकांकडे सलविंदर सिंग यांची तक्रार केली होती. महिला पोलिसांवर ते अभद्र कॉमेंट करतात, असा त्यांचा आरोप होता. या प्रकरणाचा तपास पोलिस महानिरीक्षक गुरप्रीत कौर देव यांच्याकडे देण्यात आला होता.\n- सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्याआधी सलविंदर यांनी आयजी गुरप्रीत कौर यांच्या कार्यालयाला भेट दिली होती. त्यांना बोलावले नसताना ते आयजीच्या कार्यालयात आले होते.\n- अपहरणाच्या आधी सलविंदर यांची बदली जालंधर येथे असिस्टंट कमांडर म्हणून झाली होती, मात्र ते तिथे रुजू झाले नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/everyone-needs-to-work-with-coordination-for-the-prosperity-of-the-farmers/", "date_download": "2021-06-13T05:19:31Z", "digest": "sha1:KKE3GII5ASDUNLU7GPLXEUBQHERPBKR6", "length": 16387, "nlines": 88, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याची गरज", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याची गरज\nहवामान बदलामुळे शेती पुढे अनेक समस्‍या निर्माण झाल्‍या आहेत, शेतीतील उत्‍पादन खर्च वाढत आहे, परंतु त्‍याप्रमाणात उत्‍पादन वाढ होत नसुन, शेतीतील प्रत्‍यक्ष नफा कमी होत आहे. शेतकऱ्यांच्या समृध्‍दीसाठी शेतकरी, शासन, कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांनी एकत्रित काम करण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन पुणे येथील महाराष्‍ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. ना. खा. अॅड. संजयरावजी धोत्रे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्‍त दिनांक 17 सप्‍टेबर रोजी आयोजित रबी शेतकरी मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.\nकार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍��ानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख अतिथी म्‍हणुन पुणे येथील कृषि तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्‍थेचे संचालक मा. डॉ. लाखन सिंग यांची उपस्थिती होती. व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री. अजय गव्‍हाणे, मा. श्री. बालाजी देसाई, मा. श्री लिंबाजी भोसले, जिल्‍हा परिषद उपाध्‍यक्षा श्रीमती भावनाताई नखाते, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. बी. आर. शिंदे, संशोधन संचालक डॉ. डि. पी. वासकर, शिक्षण संचालक डॉ. व्‍ही. डि. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nमा. ना. अॅड. संजयरावजी धोत्रे पुढे म्‍हणाले की, अनेक शेतकरी संशोधक आहेत, आपआपल्‍या परिस्थितीनुसार शेतीतील शेतकऱ्यांचे अनेक प्रयोग यशस्‍वी झाले आहेत. यावर्षी कापसावरील गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनाबाबत कृषी विभाग व कृषी विद्यापीठांनी मोठी जागृती केली, त्‍यामुळे मोठया प्रमाणात कामगंध सापळे शेतकऱ्यांनी लावल्‍यामुळे सद्यस्थितीत गुलाबील बोंडअळी नियंत्रणात आहे. आपण बऱ्यापैकी अन्‍नसुरक्षाचे उष्द्दिट साध्‍य करू शकलो, आज गरज आहे, ती पौष्टिक अन्‍न सुरक्षेची. परभणी कृषी विद्यापीठाने लोह व झिंक याचे प्रमाण अधिक असलेले ज्‍वारीचे परभणी शक्‍ती नावाचे वाण निश्चितच उपयुक्‍त आहे. सद्यस्थिती सोयाबिनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीच्या सर्व्‍हेक्षणासाठी रीमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याची गरज आहे. शेतकऱ्यापुढे शेतमाल बाजारपेठेचा मोठा प्रश्‍न आहे, यासाठी शेतमाल प्रक्रिया क्षेत्रात काम करण्‍याची गरज असुन फुलशेती, औषधी वनस्‍पती लागवडीस मोठा वाव आहे.\nअध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, हवामान बदलाच्‍या पार्श्‍वभुमीवर आज शेतीत अनेक समस्‍या निर्माण होत आहेत. एक समस्‍या संपत नाही की,दुसरी नवी समस्‍या शेती पुढे उभी राहत आहे. शेतमाल बाजारपेठाचा मोठा प्रश्‍न असुन एक मजबुत बाजार व्‍यवस्‍था आपणास निर्माण करावी लागेल. तसेच शेतकरी उत्‍पादक कंपन्‍याच्‍या माध्‍यमातुन आपण काही प्रमाणात मात करू शकतो. जे विकते तेच पिकविण्‍याची गरज आहे. शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्‍यासाठी विद्यापीठ माहिती तंत्रज्ञानाचा मोठया प्रमाणात वापर करीत असुन प्रसार माध्‍यमांची मोठी साथ विद्यापीठास लाभत आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.\nमा. डॉ. लाखन सिंग आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, परभणी कृषी विद्यापीठाने निर्माण केलेले सोयाबिन पिकांचे वाणाचा मोठया प्रमाणात शेतकरी अवलंब करीत असुन शेतकरी त्‍यापासुन चांगले उत्‍पादन घेत आहेत. मराठवाडयातील कोरडवाहु शेतीत सुक्ष्‍मसिचंन पध्‍दतीचा वापर वाढविण्‍याची गरज आहे. हवामान अंदाजात अचुकता आणण्‍यासाठी प्रयत्‍न करावे लागतील, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.\nकार्यक्रमात श्रीमती भावनाताई नखाते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ सुनिता काळे यांनी केले तर आभार विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ. पी. आर. देशमुख यांनी मानले. याप्रसंगी कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध दालनाचा समावेश असलेल्‍या कृषी प्रदर्शनीचे उदघाटन व विद्यापीठ विकसित रब्बी पिकांच्‍या बियाणे विक्रीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. विद्यापीठ प्रकाशित शेतीभाती मासिक व विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध पुस्‍तिका व घडीपुस्‍तीकेचे विमोचन करण्‍यात आले. तांत्रिक चर्चासत्रात रब्बी पिक लागवड, पिकांवरील किड-रोग व्‍यवस्‍थापन आदीवर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. मेळाव्‍यास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nशेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी येथे गुंतवणूक केल्यास पैसे होतील दुप्पट\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/raatr-maajhii-gunnii-phaar/wtqavk2h", "date_download": "2021-06-13T04:41:06Z", "digest": "sha1:TO6UJZFZVUODKDYGZFZZRFWS7QA6YM4C", "length": 14467, "nlines": 344, "source_domain": "storymirror.com", "title": "रात्र माझी गुणी फार | Marathi Drama Story | Aditya Yadav", "raw_content": "\nरात्र माझी गुणी फार\nरात्र माझी गुणी फार\nरात्र माझी गुणी फार \nविचारांवर होतो मी स्वार\nक्षण दोन क्षणात होते दुनिया पार\nरात्र माझी गुणी फार\nदिवसाची कोडी अवघड प्रश्न\nस्वतःच अर्जुन रात्री स्वतःच कृष्ण\nदिवसाच्या कृत्यांवर प्रायश्चित्ताचे वार\nरात्र माझी गुणी फार\nरात्र विचारवंतांची, चिकित्सकांची, कलाकारांची राहस्यांची, गुंडांची, प्रहारांची,\nबचावांची शोषते साऱ्या थकल्यांचा भार\nरात्र माझी गुणी फार\nशांततेची सखी अंधाराची सोबती चंद्राची प्रेयसी\nझोपेची जननी मृत्यूनंतरचा एकमेव आधार\nरात्र माझी गुणी फार \nखरंच न्यायदेवता आंधळी असत...\nआपल्याच मुलीला मारून जो बनाव केला तो एक पुरावा म्हणून समोर आला. आणि आकाशला अटक झाली. न केलेल्या गुन्... आपल्याच मुलीला मारून जो बनाव केला तो एक पुरावा म्हणून समोर आला. आणि आकाशला अटक झ...\nअसं म्हणतात राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. कुणी कुणाचा कायम मित्रही नसतो.. असं म्हणतात राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. कुणी कुणाचा कायम मित्रही नस...\nअरे ती शिकली सवरली तरी शेवटी परसूची, एका गड्याची मुलगी. लग्न काय खेळ वाटला तुला. दोन घराण्यांचा मिला... अरे ती शिकली सवरली तरी शेवटी परसूची, एका गड्याची मुलगी. लग्न काय खेळ वाटला तुला....\nअर्णब त्याच चाळीत राहणाऱ्या त्याच्या मामाकडे दोन-तीन वर्ष्यापासून मूर्तीकला शिकायला आला होता. त्याचा... अर्णब त्याच चाळीत राहणाऱ्या त्याच्या मामाकडे दोन-तीन वर्ष्यापासून मूर्तीकला शिका...\nकाचेच्या तावदानातूनच माय लेकराची नजरभेट झाली. दोघांनी दाबलेल्या हुंदक्याला मोकळी वाट करून दिली. दुर्... काचेच्या तावदानातूनच माय लेकराची नजरभेट झाली. दोघांनी दाबलेल्या हुंदक्याला मोकळी...\nएका भुरट्या चोराला बाप बनवणारी एक अप्रतिम कथा एका भुरट्या चोराला बाप बनवणारी एक अप्रतिम कथा\nरावणाच्या ममीच्या शोधार्थ गेलेल्या गुरू-शिष्याची कथा रावणाच्या ममीच्या शोधार्थ गेलेल्या गुरू-शिष्याची कथा\nएका आजींना सुख देण्यासाठी काही वेळासाठी त्यांची मुलगी बऩणारीची कथा एका आजींना सुख देण्यासाठी काही वेळासाठी त्यांची मुलगी बऩणारीची कथा\nअंतर्मुख करणारी एक तरल, भावनिक कथा अंतर्मुख करणारी एक तरल, भावनिक कथा\nजरा विसावू या वळणावर\nशेजारी राहणाऱ्या एकेकट्या स्त्री-पुरूषाला सोसायटीने दिलेला त्रास नि त्यावरचा गोड उपाय शेजारी राहणाऱ्या एकेकट्या स्त्री-पुरूषाला सोसायटीने दिलेला त्रास नि त्यावरचा गोड...\n ...\" विचारताना नकळत माझ्या हातातून भ्रमणध्वनी गळून पडला आणि मी दाणकन् सोफ्यावर आदळलो..... \"काssय ...\" विचारताना नकळत माझ्या हातातून भ्रमणध्वनी गळून पडला आणि मी दाणकन् स...\nव्यसनाधीनतेला विरोध करून प्रेमाची भावना जागवणारी कथा व्यसनाधीनतेला विरोध करून प्रेमाची भावना जागवणारी कथा\nकॉलेजमधून सुरू होऊन करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत जात महत्त्वाचा संदेश देणारी कथा कॉलेजमधून सुरू होऊन करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत जात महत्त्वाचा संदेश दे...\nउमलू द्या गोड कळ्यांना\nगर्भातील कोवळ्या कळीचा जीव घेतला जातो.. घरातील रूढी परंपरा संसार सांभाळायला मुली सुना म्हणून चालतात ... गर्भातील कोवळ्या कळीचा जीव घेतला जातो.. घरातील रूढी परंपरा संसार सांभाळायला मुली...\nनव्याने उमगलेलं जुनं नातं\nप्रीती, सुयश पूर्वाश्रमीचे प्रियकर प्रेयसी, विवाहानंतर अचानक भेट होते कुटुंबाशी जवळीक होते व दोघे पु... प्रीती, सुयश पूर्वाश्रमीचे प्रियकर प्रेयसी, विवाहानंतर अचानक भेट होते कुटुंबाशी ...\nआईवर अपार प्रेम असलेल्या एका मुलाच्या जीवनावर लिहिलेली अत्यंत नाट्यमय, हृदयद्रावक कथा आईवर अपार प्रेम असलेल्या एका मुलाच्या जीवनावर लिहिलेली अत्यंत नाट्यमय, हृदयद्राव...\nघाटाकडं पाहत, \"विमल आलो गं,\" म्हणत पाण्यात उडी घेतली. दोन दिवसांनी मधानं विमल आजीला जाळलं होतं त्या... घाटाकडं पाहत, \"विमल आलो गं,\" म्हणत पाण्यात उडी घेतली. दोन दिवसांनी मधानं विमल आ...\nस्युडोप्रेग्नन्सी - हा एक मानसिक प्रेग्नन्सीचा प्रकार आहे जो त्या स्त्रीमध्ये दिसतो जिला काहीही करून... स्युडोप्रेग्नन्सी - हा एक मानसिक प्रेग्नन्सीचा प्रकार आहे जो त्या स्त्रीमध्ये दि...\nपण रिया तू माझी आई कधीही होऊ शकणार नाहीस आपलं नातं आधी जे होत तेच राहणार . तुमच्या रिलेशनशिप बद्दल... पण रिया तू माझी आई कधीही होऊ शकणार नाहीस आपलं नातं आधी जे होत तेच राहणार . तुमच्या रिलेशनशिप बद्दल... पण रिया तू माझी आई कधीही होऊ शकणार नाहीस आपलं नातं आधी जे होत तेच राहणार . तुम...\nकथा तिची व्यथा तिची\nयाच माणसावर कधीकाळी तिने जीवापाड प्रेम केलं होतं त्याच्यासाठी आई बापाची जातीची धर्माची सगळी बंधने तो... याच माणसावर कधीकाळी तिने जीवापाड प्रेम केलं होतं त्याच्यासाठी आई बापाची जातीची ध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://time.astrosage.com/holidays/romania/st-mary-day?language=mr", "date_download": "2021-06-13T05:01:13Z", "digest": "sha1:D7GMRL2OYW5Z5VE5WIQ5YKKPZWVQVLE2", "length": 2385, "nlines": 52, "source_domain": "time.astrosage.com", "title": "St Mary’s Day 2021 in Romania", "raw_content": "\n2019 गुरु 15 ऑगस्ट St Mary’s Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2020 शनि 15 ऑगस्ट St Mary’s Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2021 रवि 15 ऑगस्ट St Mary’s Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2022 सोम 15 ऑगस्ट St Mary’s Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2023 मंगळ 15 ऑगस्ट St Mary’s Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2024 गुरु 15 ऑगस्ट St Mary’s Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2025 शुक्र 15 ऑगस्ट St Mary’s Day राष्ट्रीय सुट्ट्या\nरवि, 15 ऑगस्ट 2021\nसोम, 15 ऑगस्ट 2022\nशनि, 15 ऑगस्ट 2020\nइतर वर्षांसाठी तारखांची सूची\nआमच्या बाबतीत | संपर्क करा | अटी आणि नियम | निजता संबंधित नीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/27303", "date_download": "2021-06-13T05:48:50Z", "digest": "sha1:5UM3SN3JTHZXQAS7DPGU6PGH6IVYMSV5", "length": 9793, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "जोगी साखरा ग्रामपंचायतीवर परीवर्तन विकास पॅनल झेंडा. | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली जोगी साखरा ग्रामपंचायतीवर परीवर्तन विकास पॅनल झेंडा.\nजोगी साखरा ग्रामपंचायतीवर परीवर्तन विकास पॅनल झेंडा.\nदेवानंद जांभूळकर जिल्हा प्रतिनिधी\nजोगीसाखरा- आरमोरी त���लुक्यातील जोगी साखरा गट ग्रामपंचायत निवडणुकीत परीवर्तन विकास पॅनल चे सवच उमेदवाराना मतदारानी भरघोस मते देऊन विजयी केले आहे.आजपयतच्या इतिहासात जोगी साखरा ग्रामपंचायत मध्ये एकहाती सत्ता मिळण्याची पहीलीच वेळ आहे.\nआरमोरी तालुक्यातील सात किमीवर असलेल्या जोगी साखरा ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक रीगणात तिनं प्रभागात २० उमेदवार होते. यात परीवर्तन विकास पॅनल विरुध्द ग्रामविकास आघाडी दोन अपक्ष सोडलात शिध्यालढत होत्या यामध्ये निकाल नुकताच ग्रामविकास आघाडीला धुळ चोळत परीवर्तन विकास पॅनल चे ९ पैकी ९ ही उमेदवार प्रभाग क्रमांक १ संदिप राजीव ठाकुर, गुरुदेव बाळकृष्ण कुमरे. वैशाली नंदकिशोर चापले.प्रभाग क्रमांक २ ज्योती तेजेश घुटके.देविदास कवळु ठाकरे. करीष्मा गणेश मानकर.प्रभाग क्रमांक ३ स्वनील कितीलाल गरफडे.अश्विनी अनिल घोडाम.प्रतिबा बाळकृष्ण मोहुलै विक्रमी मताने विजयी झाल्याने पहील्यांदाच बरेच वर्षांनतर परीवर्तन विकास पॅनल ला एकहाती सत्ता मिळऊन गेल्या पचेविस तिस वर्षांपासून गावात विकास कामांना खिळ बसवल्यामुळे येथील मतदारांनी परीवर्तन विकास पॅनल ला एक हाती सत्ता देऊन पहील्यांदाचइतिहास घडवीला असल्याने सर्व उमेदवारांचे कौतुक करुण शुभेच्छा दिल्या आहेत.\nPrevious articleप्रशासन आपल्या दारी या अभियानाचा माहूरकरांनी लाभ घ्यावा.सिद्धेश्वर वरणगांवकर\nNext articleपिंपरी बुद्रुक येथे भाजपच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये विजय झालेले उमेदवार व पराजय झालेले उमेदवार यांचा हार व फेटा बांधून सन्मान करण्यात आला.\nपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गुरवळा उपक्षेत्रात बांधला वनराई बंधारा – उपक्षेत्र गुरवळा व पीपल फॉर एनवोरमेन्ट अँड अनिमल वेल्फेअर संस्था गडचिरोली यांचा पुढाकार\nचंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय गडचिरोलीतील जनतेच्या हिताविरुद् -२५० गावांनी केला निषेध\nवृत्तपत्रातील बातम्यांची दखल घेऊन केलेल्या पत्र व्यवहारावर कार्यवाई करावी : आमदार डॉ. होळी – कार्यवाई न करणे म्हणजे वृत्तपत्र व लोकप्रतिनिधींचा अपमान असल्याचे...\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर��टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nआलापल्ली – भामरागड मार्गावर दुचाकीचा अपघात : एक जागीच ठार तर...\nअनखोडा येथील चार ते पाच कुपनलिका बंद पाण्यासाठी महिलांची भटकंती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/sonia-gandhi-attack-on-rss-over-independence/", "date_download": "2021-06-13T05:05:35Z", "digest": "sha1:2TWU5V2YWTTQ5T4CRRDHJMWDH5ZGUAYF", "length": 5867, "nlines": 70, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates 'त्या' संघटनांचं स्वातंत्रता आंदोलनात योगदान नाही- सोनिया गांधींचा संघावर हल्लाबोल", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘त्या’ संघटनांचं स्वातंत्रता आंदोलनात योगदान नाही- सोनिया गांधींचा संघावर हल्लाबोल\n‘त्या’ संघटनांचं स्वातंत्रता आंदोलनात योगदान नाही- सोनिया गांधींचा संघावर हल्लाबोल\nजय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली\nभारत छोडो या आंदोलनाबद्दल बोलताना सोनिया गांधींनी संघ आणि भाजपवर जोरदार टीका केली. देशात अशा काही संघटना आहेत ज्यांनी महात्मा गांधींनी चालवलेल्या चले जाव चळवळीलाही विरोध केला होता.\nया संघटनांचं स्वतंत्रता आंदोलनात काही योगदान नाही अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. चले जाव चळवळीला 75 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त सोनिया गांधी लोकसभेत बोलत होत्या.\nPrevious अल- कायदाच्या काश्मीर युनिटला हादरा, पुलवामामध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा\nNext भारत चीन युद्धाचं काऊंटडाऊन सुरु- चायना डेलीमधून भारताला इशारा\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीर��ध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\nफक्त १० महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/aurangabad-farmer-family-beaten-kannad-farmer-video-viral/", "date_download": "2021-06-13T05:07:18Z", "digest": "sha1:A57DFSAX6CWIM7W7J7WYFYE4O7MBX5YW", "length": 10983, "nlines": 124, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "औरंगाबादमध्ये शेतकरी कुटुंबाला मारहाण; गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ, पाहा व्हिडिओ", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nऔरंगाबादमध्ये शेतकरी कुटुंबाला मारहाण; गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ, पाहा व्हिडिओ\nऔरंगाबादमध्ये शेतकरी कुटुंबाला मारहाण; गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ, पाहा व्हिडिओ\nऔरंगाबाद | औरंगाबादच्या कन्नड तालुक्यामध्ये शेतीच्या वादातून शेतकरी कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना ही कन्नड तालुक्यातील हातनूर गावातील असल्याची माहिती समोर येत आहे.\nशेतीच्या बांधाच्या वादातून महिला व पुरुषांना बेदम मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये ठिबक सिंचनाचे पाईप उपसून एक व्यक्ती मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.\nदरम्यान, या प्रकरणात राजकीय दबावातून पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप पीडित शेतकरी कुटुंबाने केला आहे. तसेच महिला व पुरुषांना फरफटत नेत मारहाण होत असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. तरीही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.\nया प्रकरणातील पीडित कुटुंबियांच्या घरातील एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ आपल्या म��बाईलमध्ये काढून घेतला आहे. तसेच या घटनेला दोन दिवस उलटून गेले तरीही पोलिसांनी अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे औरंगाबादमधील कन्नड ग्रामीण पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.\n#औरंगाबाद शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण #ViralVideo pic.twitter.com/JqEphU9Blq\n‘2024 नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…’; भाजप…\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल…\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\nसाखरपुडा एकीसोबत, लग्न दुसरीसोबत; जालन्यातील घटनेनं एकच खळबळ\nमुलीने घरमालकाच्या मुलाला भाऊ मानून बांधली राखी, त्याच भावाने मित्रासोबत मिळून केला गँगरेप\nकोरोना रुग्णसंख्या आटोक्यात पण श्रेय कुणाचं, मुख्यमंत्र्यांचं उत्तर ऐकून अभिमान वाटेल\nशनिवारी देशातील कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट, बरे हाेणाऱ्यांची संख्या नव्या रूग्णांपेक्षा 1 लाखाने अधिक\nपुण्यात लग्नाचं आमिष दाखवून वर्ग मित्राकडून तरूणीवर अडीच वर्षे बलात्कार\nसाखरपुडा एकीसोबत, लग्न दुसरीसोबत; जालन्यातील घटनेनं एकच खळबळ\nकुटुंबीयांनी प्रेमविवाहाला नकार दिल्याने पुण्यातील प्रेमीयुगुलाने उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल\n‘2024 नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…’; भाजप नेत्याची बोचरी टीका\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय…\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका,…\n‘2024 नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…’; भाजप नेत्याची बोचरी टीका\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय राऊतांचा खुलासा\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका, कारण…”\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू\n‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांचा इशारा\nविदर्भातील ‘या’ जिल्ह्याने करुन दाखवलं, काहीच दिवसांत संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त\n“2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू”\nकोपर्डी पीडितेला स्पेशल बेंच तयार करुन 6 महिन्यात न्याय द्या- खासदार संभाजीराजे\n‘पाच, सहा बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो, माझ्यावरील निर्बंध हटवण्यास सांगा मग मी.. ‘; करूणा मुंडेंचा गौप्यस्फोट\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/9997", "date_download": "2021-06-13T06:01:32Z", "digest": "sha1:SWOQKWKHM73ZXHIKF4KFH22SSU5WP4XX", "length": 12898, "nlines": 109, "source_domain": "dhanlabh.in", "title": "पहिले घर घेताय ??? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nआपले पहिले घर घेण्यासाठी लक्षपूर्ण नियोजन करण्याची आवश्यकता असते, कारण हा कदाचित कोणासाठीही सर्वात मोठा निर्णय असतो.\nवयवर्ष २५ पासून आपण ३५ वर्षांचे होईपर्यंत घर खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे.\nआपण वेतन म्हणून २८,००० ते ३०,००० रुपये दरमहा कमवत आहेत; तर down payment साठी आपण दरमहा ८,००० रुपये वाचवायला हवे. प्रत्येक वर्षी आपली बचत मूलभूत रक्कम १०% ने वाढवावी. अशा प्रकारे बचत केल्याने आपण १० वर्षांच्या कालावधीत १५ लाख रुपयांची निधी जमवू शकता, जे सुमारे ७५ लाख रुपयांचे घर विकत घेण्यासाठी डाउन पेमेंट करण्यास पुरेसे ठरेल.\nमात्र बचत योजनांचा निधी जमवण्यासाठी वापर करू नये, कारण ७५ लाख रुपयांपर्यंतचे उपलब्ध असलेले घर १० वर्षानंतर कदाचित बाजाराची भूमिका व आर्थिक चलनवाढीमुळे अधिक महाग देखील होऊ शकते. म्हणूनच गुंतवणूक करून व्याज कमविणे महत्वाचे आहे.\nईक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस): ईएलएसएस फक्त इक्विटीमध्येच गुंतवणूक करत असल्याने त्याला उच्च जोखीम श्रेणीचे श्रेय दिले जाते, परंतु तरुण नोकरीच्या स्टार्टर्ससाठी ते एक चांगले गुंतवणूक तसेच कर बचत आर्थिक साधन आहे. जी स्कीम आणि गुंतवणूकीची शैली आपल्या जोखीम प्रोफाइलशी जुळते, अशा एखाद्या फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे जाणून घेणे महत्वाचे आहे. या फंडचा तीन वर्षांचा लॉक इन कालावधी असतो.\nमल्टी-कॅप म्युच्युअल फंडः मल्टी कॅप म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे, कारण ते आपल्या पोर्टफोलिओला विविध मार्केट कॅप स्टॉक्स पुढे प्रदर्शित करते. हे फायदेशीर आहे कारण ते विविधतेचे घटक आणते आणि बाजाराशी संबंधित जोखीम आणि अस्थिरता संतुलित राखते.\nएक चांगली निवड करण्यासाठी, विविध वित्तीय संस्थांद्वारे उपलब्ध असलेल्या वित्तपुरवठा पर्यायांना समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. मोठ्या आणि चांगल्या घरांचे वित्तपुरवठा करण्यासाठी खरेदीदार सह-अर्जदारासहित संयुक्तपणे होम लोनसाठी अर्ज करून मोठ्या कर्जाची रक्कम घेऊ शकतो. येथे ट्रिक म्हणजे आपण चांगले क्रेडिट स्कोर राखून ठेवायचे सुनिश्चित करावे, जे आपल्याला आकर्षक व्याज दराने कर्ज मिळविण्यात मदत करेल.\nआपल्या स्वप्नांचे घर वास्तवात आण्यासाठी प्रारंभिक नियोजन महत्त्वाचे आहे. एखाद्याला त्यांची रोख रक्कमेची तरलता आणि आवश्यकता समजून घेणे आणि त्यानुसार आर्थिकदृष्ट्या त्यांच्या गृह खरेदीची भरपाई करण्याची योजना आखणे आवश्यक आहे. प्रभावी गुंतवणूकी निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी आणि आपल्या पोर्टफोलिओला री-बॅलन्स व पुनर्वितरण करण्यासाठी वित्तीय सल्लागारांचा सल्ला घेणे योग्य आहे.\nआणि हे सर्व करताना PMAY योजनेमध्ये सध्या होत असलेल्या बदलांकडे आपण स्वतः लक्ष घालून अभ्यासाने तितकेच महत्वाचे आहे \nअर्थसंकल्पातील तरतुदी –चिंतन हरीया म्हणतात —\nअस्थिरतेत म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे काय \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/pankaj-udhas-and-kavita-paudwal-songs-rainy-song-307410", "date_download": "2021-06-13T05:04:08Z", "digest": "sha1:TUHMOXDDNG634EJKDCIVN3M4BQITXG4H", "length": 17727, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पावसाचे आगमन आणि गझल सम्राट पंकज उधास यांचे मराठी पाऊसगीत...", "raw_content": "\nपंकज उधास आणि कविता पौडवाल यांच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे. मंदार चोळकर यांनी हे गीत लिहिले असून त्याला संगीतसाज संगीतकार अशोक पत्की यांनी चढविला आहे.\nपावसाचे आगमन आणि गझल सम्राट पंकज उधास यांचे मराठी पाऊसगीत...\nमुंबई : उन्हाळ्यांमध्ये कंटाळलेल्या लहान-थोरांना पाऊस कधी पडतोय असे झाले होते आणि आता त्यातच पावसाने आमगन झाले आहे. पावसामुळे लहानथोराच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात आहे. आता त्यातच हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी अपेक्षा म्युझिकने पावसाचे गाणे आणलेले आहे, 'रंगधनुचा झुला' असे त्या गाण्याचे नाव आहे. पावसाळ्यात प्रेमाचे रंग अधिक गडद करील असे हे गाणे आहे. विशेष म्हणजे गझलसम्राट पंकज उधास यांनी पहिल्यांदाच पावसाचे गाणे मराठीत गायलेले आहे.\nवाचा ः कॉफीतील वादळानंतर आलो ठिकाणावर वाचा कोणी दिली कबुली...\nपंकज उधास आणि कविता पौडवाल यांच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे. मंदार चोळकर यांनी हे गीत लिहिले असून त्याला संगीतसाज संगीतकार अशोक पत्की यांनी चढविला आहे. गझल सम्राट पद्मश्री पंकज उधास या गाण्याबबद्दल म्हणतात, ''मराठी भाषेत गाणे गाण्याचे माझे स्वप्न होते आणि या गाण्याच्या निमित्ताने हे पूर्ण झाले. हे गीत उत्कृष्ट प्रेमगीत असून कविता पौडवाल यांच्याबरोबर मी ते गायलं आहे. संगीत प्रेमींना हे गीत कायम लक्षात राहील.''\nवाचा ः आडनावामुळे गर्भवती महिलेला कोरोना; चुकीच्या अहवालामुळे नाहक मनस्ताप​\nगायिका कविता पौडवाल म्हणाली, की 'रंगधनूचा झुला' या गाण्याबद्दल बरीच उत्सुक आहे. हे मराठी युगुलगीत मी गझल उस्ताद पंकज उधास यांच्याबरोबर गायले आहे. मला पूर्ण खात्री आहे की हे गीत भाषेचे सर्व अडथळे दूर करेल आणि जगभरातील संगीतप्रेमी लोकांच्या हृदयाला स्पर्शून जाईल. पंकजजी यांचे हे पहिले मराठी गीत असल्याने या गीताल��� एक वेगळे महत्व आहे आणि त्यांच्या चाहत्यांपर्यंत ही गोष्ट नक्कीच योग्य प्रकारे पोहोचेल.'\nवाचा ः लोकल सुरु होणार का मध्य रेल्वेने दिली महत्वाची माहिती...\nयाबाबत 'अपेक्षा फिल्म्स अँड म्युझिक' चे अजय जसवाल म्हणाले, की, \"संगीताशिवाय वर्षाऋतू अपूर्ण आहे. वर्षाऋतूच्या निमित्ताने 'रंगधनूचा झूला' हे महत्वाचे गीत प्रदर्शित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. माझे आवडते गायक गझल उस्ताद पंकज उधास यांनी मराठी भाषेत गायलेले हे पहिले पाऊसगाणे आहे. कविता पौडवाल यांच्या मधुर स्वरांनी सुद्धा या युगुलगीताला साज चढवला आहे.\nजागतिक मलेरीया दिन : बॅक टू बेसिक जाण्याची गरज - डॉ. अमृत गोरुले\nमुंबई - 25 एप्रिल हा जागतिक हिवताप दिन यावेळी आपल्याला वेगळ्या दृष्टीने पहावा लागणार आहे. 25 एप्रिल 2019 रोजी Zero Malaria starts with me या घोषक्यासह मलेरिया निर्मुलनाच्या मोहीमेला सुरुवात झाली. आता कोविड 19 या जागतिक साथरोगाच्या विळख्यात जागतिक हिवताप दिनाचे औचित्य दडले आहे. समाजात हिवता\nअव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्या 'या' रुग्णालयाला थेट हायकोर्टाचा दणका\nमुंबई- कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव मुंबईत सर्वाधिक आहे. याच दरम्यान कोरोना व्हायरसवर उपचार केल्यानंतर खासगी रुग्णालयांतून अव्वाच्या सव्वा बिल देत असल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. अशातच अव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्या मुंबईतल्या के.जे. सोमय्या रुग्णालयाला मुंबई हायकोर्टानं चा\nसोलापूरची प्रति\"मातोश्री' आता ठाकरेंपासून दुरावली \nसोलापूर : काळाचा महिमा अगाध असतो. पदे येतात आणि जातात. वेळ कायमस्वरूपी स्मरणात राहात असल्याचा प्रत्यय सध्या सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना घेत आहे. गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. या सगळ्या रणधुमाळीत सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेची सूत्रे तत्कालीन मंत्री व\nएकनाथ शिंदे यांना न्यायालयाकडून दणका; मिरा-भाईंदरमधील नगरसेवकांची नियुक्ती प्रकरण\nमुंबई : मिरा-भाईंदर महापालिकेच्या एका नामनिर्देशित नगरसेवकाची नियुक्ती रद्द केली म्हणून सरसकट पाच नामनिर्देशत नगरसेवकांच्या नियुक्ती रद्द करण्याच्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आज रद्दबातल केला.\nधनुष्यबाण चिन्ह असते तर जास्त मते मिळाली असती; बिहारबाबत चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया\nमुंबई ः खरे पाहता बिहारमध्ये पुढच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी तसेच तेथील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणी निवडणुक लढवायचे ठरवले. पण नितीश कुमार यांनी मुद्दाम आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळू दिले नाही, ते मिळाले असते तर आम्हाला जास्त मते मिळाली असती, असे शिवसेना नेते चंद्र\nमुंबई : बॉलिवूडमध्ये खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमारचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या चित्रपटातील अभिनयाने आणि स्टन्टने तो प्रेक्षकांचे मन जिंकतो. सधा अनेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये अक्षय व्यस्त आहे. बच्चन पांडेचे, राम सेतू, अतरंगी रे हे अक्षयचे अप कमिंग चित्रपट आहेत.\nअनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा धोरण ठरविण्यासाठी समिती गठित \nतळोदा : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता क्रीडा धोरण ठरविण्यासाठी शासनाने समिती गठित केली आहे. आदिवासी विकास विभागाने त्यासाठीच्या निर्णय घेतला असून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांमधील क्रीडा विषयक उपजत गुणांना यामुळे अधिक\nज्योतिषांनी सांगितली भारत कोरोनामुक्त होण्याची तारीख\nकोणत्याही आपत्ती माणसाच्या हाताळण्यापलिकडे गेल्या, की तो दैवाचा हवाला घेतो. संकटांचे निराकरण करण्याचे आपले प्रयत्न थकले, की ज्योतिषशास्त्राबद्दल आपली उत्सुकता चाळवू लागते.\nज्योतिषी म्हणतात, या तारखेला होईल भारत कोरोनामुक्त...\nजगभर थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबद्दल सगळीकडेच भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत युरोप, आशिया आणि अमेरिकेतही मिळून हजारो बळी घेणाऱ्या या विषाणूच्या संकटाबद्दल ज्योतिषशास्त्र काय सांगते वेदमूर्ती, ज्योतिषाचार्य, वास्तुतज्ज्ञ अनंत पांडव यांनी याबद्दल नेंदवलेली निरीक्षणे e\nकावळ्यावर बर्ड फ्लूचे संकट; पिंडदानावर कोरोनानंतर पुन्हा संक्रांत\nनांदेड : कोरोना काळात ज्या व्यक्तीचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला तर त्याची अस्थी नातेवाईकांना देण्यात येत नव्हती. त्यामुळे अनेक कुटुंबाना पिंडदानाच्या महत्वाच्या विधीला मुकावे लागले. एवढेच नाही तर हे संकट संबंध जगावर आल्याने आपल्या नातेवाईकांना निरोपही देता येत नव्हता. यातून आता कशीतरी सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/cricket/we-dont-how-player-got-infected-by-corona-inside-bio-bubble-says-bcci-president-sourav-ganguly-64564", "date_download": "2021-06-13T04:40:05Z", "digest": "sha1:FY47INX5INPF3P5EW7Q5ZWSLIMVBXWS6", "length": 9111, "nlines": 145, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "We dont how player got infected by corona inside bio bubble says bcci president sourav ganguly | यंदाचा मोसम स्थगित झाल्यानंतरची गांगुलीची पहिली प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाला...", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nयंदाचा मोसम स्थगित झाल्यानंतरची गांगुलीची पहिली प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाला...\nयंदाचा मोसम स्थगित झाल्यानंतरची गांगुलीची पहिली प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाला...\nBy मुंबई लाइव्ह टीम क्रिकेट\nकोरोनानं बायो-बबलमध्ये शिरकाव केल्यामुळं इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सचे २ खेळाडू, तसेच चेन्नई सुपर किंग्स संघाच्या काही सदस्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर मंगळवारी आणखी २ खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं बीसीसीआय आणि गव्हर्निंग कौन्सिलला यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करणं भाग पडले. या स्थगितीनंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आता पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.\nबायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव कसा झाला हे आम्हाला ठाऊक नाही. आम्हाला मिळालेल्या रिपोर्टनुसार, बबलच्या नियमांचे कोणीही उल्लंघन केले नाही. आपल्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. इतक्या लोकांना कोरोनाचा संसर्ग कसा होत आहे, हे सांगणे जसे अवघड आहे, तसेच बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव कसा झाला हे सांगणे कठीण आहे, असे गांगुली यानं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.\nआयपीएल स्पर्धा स्थगित झाली असून, रद्द झालेली नाही, असे गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी स्पष्ट केले होते. परंतु, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकात यंदा आयपीएल पुन्हा आयोजित करण्यासाठी वेळ मिळेल हे सांगणे अवघड असल्याचे गांगुली म्हणाला. तसेच मागील वर्षीप्रमाणेच यंदाही आयपीएलचा मोसम युएईमध्ये घेण्याबाबत बीसीसीआयने विचार केला होता. मात्र, फेब्रुवारी दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्या कारणाने आम्ही यंदा आयपीएल भारतात घ���ण्याचे ठरवले होते, असे गांगुलीने सांगितले.\nमुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ\nएलपीजी कनेक्शनशी आधार 'असं' करा ऑनलाइन लिंक\nमुंबई व उपनगरमध्ये पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाची शक्यता\nमुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भाग पाण्याखाली\nदिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज\nलसीसाठी नोंदणी करताना घ्या ‘ही’ खबरदारी, नाहीतर CoWin ब्लॉक करेल\nBCCI ची मोठी घोषणा, आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या तारखा ठरल्या\nभारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याची तारीख ठरली\nपुढील १० वर्षात २९ आयसीसी स्पर्धांचे आयोजन\n बीसीसीआयनं रद्द केली भारतीय संघाची मालिका\nIPL 2021 : उर्वरित सामन्यांची तारीख ठरली; वाचा सविस्तर\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/5037", "date_download": "2021-06-13T04:39:10Z", "digest": "sha1:W4BAZOSPA3DGESCSCRZP36S6C6O3YPTQ", "length": 9668, "nlines": 107, "source_domain": "dhanlabh.in", "title": "महिलांसाठी !! – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nआरोग्यविमा घेणे हे सर्व कुटुंबियासाठी अत्यावश्यक आहे पण महिलांसाठी सुद्धा स्वंतंत्र आरोग्यकवच का हवे ते पहा \nमहिलांसाठी आरोग्य विम्याचे हप्ते पुरुषांपेक्षा स्वस्त आहेत. किमान १००० ते २५०० रुपये वार्षिक फरक स्त्री-पुरुष हप्त्यांच्या दरात असतो.\nसमूह आरोग्य विम्यातील अटी व शक्यतांनुसार आरोग्य विमा ठरावीक खर्चाचा विचार करतो. त्यामुळे ‘सर्वसमावेशक’ (Comprehensive) आरोग्य विमा घेणे गरजेचे आहे.\nतरुण वयात आरोग्य विमा घेतल्याने मोठय़ा विमा राशीचे संरक्षण संग्रहित करणे सहजसाध्य होते.\nस्त्रीविषयक आजारांना विशेष योजनांद्वारे सुरक्षा कवच घेणे.\nआजारपणातील खर्च स्त्री-पुरुषांनुसार कमी किंवा जास्त नसतो. त्यामुळे स्त्रियांनी चलनवाढ, स्वतचे वय, आईवडिलांची आजारविषयक पाश्र्वभूमी लक्षात घेऊन विमा राशी ठरवावी.\n‘अर्थ’साक्षरता ही शिक्षणाइतकीच महत्त्वाची आहे, जेणे करून ‘संपूर्ण कुटुंब’ अभिप्रेत आर्थिक स्वप्ने साकारू शकते हे आवर्जून लक्षात घेणे.\nआर्थिकदृष्टय़ा सक्षम असणे आणि आर्थिक निर्णयात सहभागी होणे दोन्ही काळाच्या गरजा आहेत. स्त्रियांची अनास्था त्यांच्या स्वतसाठी, कुटुंबाच्या भविष्यासाठी धोकादायक आहे.\nआयकर ‘कलम ८० डी’ द्वारे आरोग्य विमा हप्ता सवलत उपलब्ध आहे. त्यामुळे आपले पालक आणि स्वतचे कुटुंब यांनाही सर्वसमावेशक विमाछत्रात स्त्रिया सामावून घेऊ शकतात.\nएस.आय.पी. बद्दल अधिक काही———-\nमराठी ” विक्रम “\nअस्थिरतेत म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे काय \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/central-government-should-provide-good-quality-foreign-fish-seeds-to-maharashtra/", "date_download": "2021-06-13T05:31:41Z", "digest": "sha1:PAXGPYQV45PRXEDZHQBFRNRD6OXBARB4", "length": 11274, "nlines": 87, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "केंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nनवी दिल्ली: राज्यातील मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने ब्राझिलसह अन्य देशातील उत्तम परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. श्री. खोतकर यांनी आज कृषी भवन येथे केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसायमंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी मत्स्य व पशुधन विषयक बाबींवर चर्चा केली व काही मागण्याही त्यांनी यावेळी केल्या.\nमहाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला असून मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. मासेमारी उद्योगातून राज्याला मोठा महसूलही मिळतो. उत्तमोत्तम मत्स्यबीज उपलब्ध झाल्यास मत्स्य उत्पादनात वाढ होऊन महसुलातही वाढ होणार आहे. त्यासाठी राज्याला ब्राझिलप्रमाणे अन्य देशातील उत्तम परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी या बैठकीत श्री. खोतकर यांनी केली. यास सकारात्मकता दर्शवत ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन श्री. गिरीराज सिंह यांनी यावेळी दिले.\nमिरकरवाडा मच्छिमारी बंदराला प्रशासकीय मान्यता द्यावी\nरत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा मच्छिमारी बंदराच्या दुसऱ्या टप्प्यातील पायाभूत सुविधांच्या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी यावेळी श्री. खोतकर यांनी केली. 2016 मधील पावसाने नुकसान झाल्यामुळे मिरकरवाडा बंदराच्या कामाचे अंदाजपत्रक आता 94.79 कोटी रुपये झाले आहे. तसेच, कोकणातील आनंदवाडी आणि कारंजा मच्छिमार बंदराच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्राकडून आतापर्यंत 12 कोटी आणि नंतर 23 कोटींचा निधी प्राप्त झाला असून उर्वरित निधी मिळावा अशी मागणीही त्यांनी केली.\nतसेच केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय गोकुल मिशन, जनावरांच्या पायाचे व तोंडाचे आजार नियंत्रण कार्यक्रमासंदर्भात राज्य शासनाने तयार केलेल्या कृती आराखड्यास मंजुरी मिळावी, प्राण्यांच्या आजारावर नियंत्रण करण्‍यासाठी आखण्यात आलेल्या राज्य शासनाच्या कार्यक्रमास आर्थिक मदत करणे आणि राष्ट्रीय पशुधन कार्यक्रमांतर्गत राज्याला निधी उपलब्ध करुन देणे आदी मागण्या श्री. खोतकर यांनी या बैठकीत केल्या. यास सकारात्मकता दर्शवत या मागण्या पूर्ण करु असे आश्वासन श्री. गिरीराज सिंह यांनी यावेळी दिले.\nfish seed arjun khotkar मत्स्यबीज अर्जुन खोतकर गिरीराज सिंह Giriraj Singh राष्ट्रीय गोकुल मिशन rashtriya gokul mission मिरकरवाडा Mirkarwada\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nबावन्न बँकातील 6500 शाखात सातबारा साठी पोर्टल\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/demand-in-jammu-for-separate-statehood-rises-after-manoj-sinha-and-amit-shah-meeting", "date_download": "2021-06-13T05:04:04Z", "digest": "sha1:F7MWHEEPWBHOIUKOI62GMB753XAQUQMY", "length": 12837, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "शहा-सिन्हा भेटः जम्मू-काश्मीरमध्ये बदलाचे संकेत - द वायर मराठी", "raw_content": "\nशहा-सिन्हा भेटः जम्मू-काश्मीरमध्ये बदलाचे संकेत\nनवी दिल्ली/श्रीनगरः केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू व काश्मीरमध्ये निमलष्करी दलाच्या काही नव्या तुकड्या पाठवण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व जम्मू-काश्मीरचे उपराज्यपा�� मनोज सिन्हा यांच्यात चर्चा झाल्याची अटकळी बांधल्या जात आहेत. या मुळे लवकरच या केंद्रशासित प्रदेशाबाबत मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. हा राजकीय निर्णय जम्मू व काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याचा वा, काश्मीरचे विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेश करण्याचा व जम्मूला वेगळे राज्य म्हणून घोषित करण्याचा असू शकतो.\nजम्मूला वेगळे राज्य करावे अशी मागणी या प्रदेशातील राजकीय पक्षांकडून सातत्याने केली जात आहे. ती मागणी केंद्र सरकार विचारात घेत असल्याचे न्यू इंडियन एक्स्प्रेसने वृत्त दिले आहे. अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या ६ जूनला जम्मू व काश्मीरमधील सुरक्षेसंदर्भात उपराज्यपाल मनोज सिन्हा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला गुप्तचर खात्याचे महासंचालक अरविंद कुमार, जम्मू व काश्मीर पोलिस महासंचालक दिलबाग सिंह, माजी मुख्य सचिव बीवीआर सुब्रह्मण्यम, मुख्य सचिव डॉ. अरुण मेहता उपस्थित होते. या बैठकीत अमरनाथ यात्रा, काश्मीर खोर्यातील दहशतवादी संघटना, स्थानिक राजकारण यावर चर्चा झाली.\nयंदाची अमरनाथ यात्रा २८ जून ते २२ ऑगस्ट दरम्यान होण्याची शक्यता आहे. पण काश्मीरमधील कोविड-१९ परिस्थिती पाहून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. खोर्यातील कोविड परिस्थिती पाहून अमरनाथ यात्रेची नोंदणी काही काळ स्थगित केली होती. गेल्या वर्षी कोरोना महासाथीमुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. त्या अगोदर २०१९मध्ये ३७० कलम रद्द केल्याने या यात्रेचा कालावधी १५ दिवसांनी कमी केला होता.\nकेंद्रशासित राज्यातील मतदारसंघाची पुनर्रचना\nजम्मू व काश्मीरला केंद्रशासित राज्य केल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये तीव्र असंतोष उफाळला होता. ती परिस्थिती अद्यापही कायम आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चर्चत प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा अहवाल मागवण्यात आला होता. त्यानंतर जम्मूला नवे राज्य म्हणून घोषित करणे व काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशा अफवा पसरल्या होत्या. जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघाचीही पुनर्रचना अद्याप झालेली नाही.\nइंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका ��ेण्याचा निर्णय झाला तर अनु. जाती व जमातींसाठीच्या जागांची संख्या वाढून एकूण जागांची संख्या १०७हून ११४ इतकी वाढेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nजम्मूला वेगळे राज्य करण्याची मागणी\nजम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील जम्मू हा वेगळा भाग करून त्याचे राज्य करावे अशी घोषणा जम्मूत जोर धरत आहे. ‘एकजूट जम्मू’चे अध्यक्ष अंकुर शर्मा यांच्या मते जम्मूला आजपर्यंत काश्मीरकडून सापत्नभावाची वागणूक मिळाल्याने या भागाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची गरज आहे. त्याच बरोबर काश्मीरचे विभाजन दोन केंद्रशासित राज्यांमध्ये केल्यास एक प्रदेश काश्मीर पंडितांसाठी तयार होईल. यामुळे काश्मीर पंडितांना पुन्हा या प्रदेशात वस्ती करता येईल, असे शर्मा यांचे म्हणणे आहे.\nदुसरीकडे ‘दुग्गर सदर सभा’चे अध्यक्ष गुरचैन सिंह चरक यांच्या मते काश्मीर खोर्यात जर शांतता प्रस्थापित करायची असेल व जम्मूला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिल्याने तशी परिस्थिती निर्माण होत असेल तर त्या निर्णयाला आपला पाठिंबा असेल. जम्मू हा शांततापूर्ण प्रदेश आहे, या प्रदेशाने दहशतवादाला कधी थारा दिला नाही, त्यामुळे या प्रदेशाला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिल्यास त्याचा फायदा होईल.\nपूर्ण राज्याचा दर्जा द्यावा\nदरम्यान सोमवारी काँग्रेसने जम्मू व काश्मीरचा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा रद्द करून ते पुन्हा स्वतंत्र राज्य करावे अशी मागणी केली आहे. तसे केल्याने काश्मीर खोर्यातील व उर्वरित काश्मीरमधील जनतेचा विश्वास वाढेल, एकमेकांबद्दलची कटुता कमी होईल, राज्याचा दर्जा दिल्यानंतर लगेचच निवडणुकांची घोषणा करावी असेही मत व्यक्त केले.\nमुंबईत मधोमध विस्तीर्ण जंगलाचा निर्णय\nप्रलंबित विषयासाठी पंतप्रधानांना भेटलोः मुख्यमंत्री\nकोरोनावरील औषधे, उपकरणांवरील जीएसटी कमी\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्ज उत्पन्न मर्यादेत वाढ\nपतंजली आयुर्वेदच्या जाहिरातींमधील छुपा अजेंडा\nगैरसमजांच्या गुंतावळ्यात अडकलेले गांधी\nमुकुल रॉय पुन्हा तृणमूलमध्ये\nव्यंगचित्रकार मंजुल ‘नेटवर्क-18’मधून निलंबित\nपॉझिटीव्हीटी दर व ऑक्सिजन बेड उपलब्धतेवर निर्बंधांचा निर्णय\n१२वीच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच होणार जाहीर\nरुग्ण व मृत्यूची आकडेवारी लपवलेली नाहीः आरोग्य खाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vialliquidfillingmachine.com/vape-juice-bottle-filling-capping-machine.html", "date_download": "2021-06-13T06:01:32Z", "digest": "sha1:2FK43VOQ5XP3M6RYPK4Z7AE3CIGM7NK5", "length": 12566, "nlines": 74, "source_domain": "mr.vialliquidfillingmachine.com", "title": "व्हेप ज्यूस बॉटल भरणे कॅपिंग मशीन - व्हायलिक्विडफिलिंगमॅचिन डॉट कॉम", "raw_content": "\nस्वयंचलित लिक्विड फिलिंग उपकरणे\nड्रॉपर बाटली भरणे मशीन\nतेल आवश्यक तेल भरणे\nआय ड्रॉप फिलिंग मशीन\nनेल पॉलिश फिलिंग मशीन\nफार्मा लिक्विड फिलिंग मशीन\nसॉस पेस्ट फिलिंग मशीन\nव्हेप ज्यूसची बाटली भरणे कॅपिंग मशीन\nव्हेप ज्यूसची बाटली भरणे कॅपिंग मशीन\nहे मशीन प्रामुख्याने ई-लिक्विड भरण्यासाठी विविध गोल आणि सपाट काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये भरण्यासाठी 5--30० मिलीलीटरपर्यंत उपलब्ध आहे. उच्च सुस्पष्टता कॅम स्थितीत, कॉर्क आणि कॅपसाठी नियमित प्लेट प्रदान करते; प्रवेगक कॅम कॅपिंग हेड्स वर आणि खाली जात आहे; सतत टर्मिंग आर्म स्क्रू सामने; परिमाणवाचक पंप उपाय भरून खंड; आणि टच स्क्रीन सर्व क्रिया नियंत्रित करते. बाटली नाही भरणे आणि कॅपिंग नाही. बाटलीमध्ये प्लग नसल्यास बाटलीमध्ये प्लग सापडल्याशिवाय तो टॅप करु नये. उच्च स्थानाचा फायदा घेणारी मशीन.\n1) रेखीय प्रकारात सोपी रचना, स्थापना आणि देखभाल सुलभ.\n2) वायवीय भाग, इलेक्ट्रिक भाग आणि ऑपरेशन भागांमध्ये प्रगत जगातील प्रसिद्ध ब्रँड घटकांचा अवलंब करणे.\n)) मल्टी-फेल्युअर प्रॉम्प्ट फंक्शन (जसे की डिप्रेशन, फिलिंग नाही आणि इन्सर्टिंग प्लग इ.).\n)) उच्च स्वयंचलितकरण आणि बौद्धिकीकरण चालू आहे, कोणतेही प्रदूषण नाही\n)) एअर कन्व्हेयरशी जोडण्यासाठी लिंकर लावा, जो कॅपिंग मशीनद्वारे थेट इनलाइन होऊ शकेल\nग्राहकांच्या बाटलीच्या आकारानुसार सानुकूल बनविला. बाटली गोल बाटली, चौरस बाटली असू शकते\nतयार करण्यासाठी सामग्री व्हिस्कोसिटीनुसार सिस्टम भरणे .हे पिस्टन कठोरपणे भरता येते, हॉपर आणि पेरिस्टालिटिक पंप फिलिंगसह पिस्टन असू शकते. हे द्रव, पेस्ट आणि मलई योग्य आहे.\nप्लास्टिक बाटलीसाठी अंतर्गत स्टेशन आणि काचेच्या बाटली ड्रॉपरसाठी तीन स्टेशन. वेगवेगळ्या प्रकारच्या बाटलीसाठी सुलभ ऑपरेट करा.\nप्लास्टिकच्या बाटलीनुसार आतील टोपी आणि बाह्य कॅप किंवा काचेच्या बाटली ड्रॉपर आकारात सानुकूल. गाईडवेमध्ये कॅप कंपन आणि बाटलीच्या तोंडात स्वयंचलित लोडर.\nकॅप आकारानुसार सानुकूल केलेल्या, कॅपिंग फोर्स आणि उंची समायोजित करण्यायोग्य आहे.\nपेरिस्टालिटिक पंप अत्यावश्यक तेल ड्रॉप बाटली भरणे प्लगिंग कॅपिंग मशीन हे मशीन प्रामुख्याने 20-100 मि.लि. पासून भरण्याच्या श्रेणीसह विविध गोल आणि सपाट काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये ई-द्रव भरण्यासाठी उपलब्ध आहे. उच्च अचूकता कॅम स्थितीत, कॉर्क आणि कॅपसाठी नियमित प्लेट उपलब्ध करते; प्रवेगक कॅम कॅपिंग हेड्स वर आणि खाली जात आहे सतत वळण […]\nव्हेप जूस ई-सिगारेट भरणे स्टॉपिंग कॅपिंग मशीन हे मशीन प्लास्टिक किंवा काचेच्या बाटल्यांवर काम करू शकते ज्या वेगवेगळ्या सामग्रीपासून बनविल्या जातात, ज्या गोल किंवा ऑलिव्हच्या आकारासह असतात, जसे की, आयड्रॉप बाटल्या, तोंडी द्रव बाटल्या, नेल आर्ट पेंटच्या बाटल्या, डोळ्याच्या सावलीच्या द्रव बाटल्या, फार्म एम्पोल बाटल्या, परफ्यूमच्या बाटल्या, वनस्पती सार बाटल्या, इलेक्ट्रॉनिक […]\nस्वयंचलित लिक्विड फिलिंग उपकरणे\nड्रॉपर बाटली भरणे मशीन\nतेल आवश्यक तेल भरणे\nआय ड्रॉप फिलिंग मशीन\nनेल पॉलिश फिलिंग मशीन\nफार्मा लिक्विड फिलिंग मशीन\nसॉस पेस्ट फिलिंग मशीन\nकॉपीराइट © शांघाय एनपॅक मशीनरी कं. सर्व हक्क राखीव.\nशोरूम | एक्सएमएल साइटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2021-06-13T06:16:04Z", "digest": "sha1:Y3QDK4QA4NNB7VFOCGFZ4X3MVG47KND6", "length": 5250, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उतावळी नदी - विकिपीडिया", "raw_content": "\n(उतवळी नदी या पानावरून पुनर्निर्देशित)\nबुलढाणा जिल्हा , महाराष्ट्र\nउतावळी नदी ही विदर्भातील बुलढाणा या जिल्ह्यांतून वाहते.\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\nउतावळी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑक्टोबर २०२० रोजी १४:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%9C%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-13T04:39:08Z", "digest": "sha1:KM6XGSL7UTK3XFGAQCEIGFI3ZIUBKFER", "length": 12056, "nlines": 148, "source_domain": "www.batmidar.in", "title": "फोटो जर्नालिस्टचा मृत्यू | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nआपले कर्तव्य बजावत असताना जागरणचा फोटो जर्नालिस्ट शफात सिद्दीक शहिद झाला आहे.श्रीनगर मध्ये आलेल्या पुरामुळे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शफातचे शव आज मिळाले.\nकश्मीर में आई विनाशकारी बाढ़ ने एक फोटो पत्रकार की जान भी ले ली बाढ़ में डूबने से दैनिक जागरण के फोटो जर्नलिस्ट शफात सिद्दीक की मौत हो गई बाढ़ में डूबने से दैनिक जागरण के फोटो जर्नलिस्ट शफात सिद्दीक की मौत हो गई वह रविवार से लापता थे वह रविवार से लापता थे उनका शव गुरुवार को पानी से बरामद हुआ उनका शव गुरुवार को पानी से बरामद हुआ शफात सिद्दीक का शव नागरिक सचिवालय के नजदीक फायर ब्रिगेड मुख्यालय के बाहर मिला\nबताया जाता है कि गत रविवार शाम को वह सचिवालय के पास बाढ़ के फोटो ले रहे थे, तभी झेलम से आया पानी का तेज बहाव उन्हें बहा ले गया शफात के गायब होने के बाद से ही उनका परिवार किसी अनहोनी की आशंका से परेशान था शफात के गायब होने के बाद से ही उनका परिवार किसी अनहोनी की आशंका से परेशान था वे अपने पीछे माता-पिता के अलावा पत्नी, बेटा-बेटी और दो बहनें छोड़ गए हैं वे अपने पीछे माता-पिता के अलावा पत्नी, बेटा-बेटी और दो बहनें छोड़ गए हैं पारिवा��िक सूत्रों के अनुसार, उनका चौथा रविवार को होगा\nशफाक के निधन पर दैनिक जागरण के प्रधान संपादक संजय गुप्त समेत कई सहयोगियों ने शोक जताया है जम्मू के दैनिक जागरण कार्यालय में हुई एक शोक बैठक में सभी सदस्यों ने दो मिनट का मौन रखकर शफात सिद्दीक को भावभीनी श्रद्धांजलि अर्पित की जम्मू के दैनिक जागरण कार्यालय में हुई एक शोक बैठक में सभी सदस्यों ने दो मिनट का मौन रखकर शफात सिद्दीक को भावभीनी श्रद्धांजलि अर्पित की हालांकि अभी जागरण प्रबंधन की तरफ से शफात की किसी आर्थिक मदद की घोषणा नहीं की गई है\nPrevious articleपत्रकारांना भेटवस्तू देणाऱ्या मंत्र्याची मोदींकडून चंम्पी\nNext articleवाढदिवस की काढ दिवस\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची न��युक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2021-06-13T06:05:28Z", "digest": "sha1:NIUSISUJO56ZLSDGYUQ3JZORBDVUAP65", "length": 11800, "nlines": 145, "source_domain": "www.batmidar.in", "title": "मुंबईत महिला पत्रकाराशी छेडछाड | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मिडियावरील हल्ले महाराष्ट्र\nमुंबईत महिला पत्रकाराशी छेडछाड\n.मुंबई पुलिस की बेशर्मी की ऐसी दास्ताँ सामने आई है की जो भी सुनेगा उसके होश उड़ जाएंगे .. बीती रात मुंबई के माहिम इलाके में एक न्यूज चैनल की महिला पत्रकार की कार का पीछा कर स्कूटी पर सवार दो युवको ने उसके साथ छेड़खानी की .. हालाकि पत्रकार की शिकायत के बाद तुरंत दोनों आरोपी को गिरफ्तार कर लिया गया लेकिन उसके बाद जो हुआ वो बेहद चौकाने वाला था आरोपी के परिवार वाले और रिश्तेदार पुलिस थाणे में सैकडो की तादाद में जमा हो गए और उन्होंने पहले तो घटना की कवरेज के लिए गए कई पत्रकारों की पुलिस थाणे में जमकर पिटाई कर दि और पुलिस बस तमाशबीन बन देखती रही यही नहीं पिटाई के बाद आरोपी के घरवालो ने अपने घर की महिलाओं को आगे करके उनके जरिए पत्रकारों पर ही छेड़खानी की शिकायत दर्ज करा दी.. नतीजा ये रहा की ६ न्यूज चैनल के पत्रकारों को पुलिस ५ घंटे तक थाणे में बैठाए राखी बंधक बनाकर ..मामला यहाँ तक पहुच गया था की खुद पुलिस कमिश्नर राकेश मारिया को रात तीन बजे के बाद मामले में दखल देना पड़ा और उन्होंने अतिरिक्त पुलिस फ़ोर्स क�� साथ २ आईपी एस अधिकारी वहा भेजा जिसके बाद भीड़ काबू मे आई.. लेकिन पिटाई करने वाले आरोपी फरार हो गए\nPrevious article“सेम नेम” फॉर्म्युला प्रभावी\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/02/Banks-closed-for-5-consecutive-days-due-to-end-of-March.html", "date_download": "2021-06-13T04:33:32Z", "digest": "sha1:XETLNO457PAYC6RUCWM3JBWBLYQTSG6A", "length": 8225, "nlines": 58, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "मार्चमध्ये संपामुळे बँका सलग 5 दिवस बंद | Gosip4U Digital Wing Of India मार्चमध्ये संपामुळे बँका सलग 5 दिवस बंद - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या मार्चमध्ये संपामुळे बँका सलग 5 दिवस बंद\nमार्चमध्ये संपामुळे बँका सलग 5 दिवस बंद\nप्रलंबित वेतन श्रेणीतील सुधारणांसाठी बँका पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची माहिती बँक एम्प्लॉई फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) आणि ऑल इंडिया बँक एम्पलॉई असोसिएशन (AIBEA) यांनी दिली.\nकाही दिवसांपूर्वी सरकारी बँकांनी देशव्यापी संप पुकारला होता. त्यावेळी 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी असे दोन दिवस बँका बंद होत्या. आता बँक कर्मचारी पुन्हा संप पुकारण्याच्या तयारीत आहेत. सरकारी कर्मचारी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात संपावर जाणार आहे. त्यामुळे सलग 5 दिवस ATM आणि बँकिंग सेवा ठप्प होणार आहेत. बँक एम्प्लॉई फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) आणि ऑल इंडिया बँक एम्पलॉई असोसिएशन (AIBEA) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मार्च ते 13 मार्च लागोपाठ 3 दिवस बँक कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे.सरकारी बँक कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा संपाचा इशारा दिला आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात 2012मध्ये सुधारणा करण्यात आली होती. त्यानंतर वर्ष 2017 पर्यंत त्यांच्या पगारात कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही. त्यामुळे दर 5 वर्षांनी त्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात याव्या अशी त्यांची मागणी आहे.\nबँक कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याच्या मागणी संदर्भात इंडिया बँक असोशिएशन (IBA) सोबत झालेल्या चर्चेतून कोणताही तोडगा न निघाल्यामुळे लागोपाठ 5 दिवस बँक कर्मचारी संपावर जाऊ शकतात. तसेच या संपाची मार्च महिन्याच्या दुसऱ्या शनिवारच्या आधी घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे 11, 12 आणि 13 मार्च अशा तीन दिवस बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. तर याला जोडून दुसरा शनिवार आणि रविवार आल्यामुळे सलग 5 दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे. तसेच जरी बँकांचा संप असल्या तरी या संपामुळे ICICI बँक आणि HDFC बँकांच्या कामकाजावर कोणताच परिणाम होणार नसल्याचीही माहिती दिली आहे.\nदरम्यान, वेतन वाढीच्या प्रलंबित मागण्यांसाठी यापूर्वीही बँक कर्म��ाऱ्यांनी संप केला होता. त्यावेळी 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला सरकारी बँकांनी संप पुकारला होता. तसेच जोडून रविवार आल्यामुळे एकूण तीन दिवस बँका बंद होत्या. परंतु या संपाला केंद्र सरकारकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा बँक कर्मचाऱ्यांनी पुन्हा संप करण्यार असल्याची माहिती दिली आहे. 8 जानेवारी रोजी सराकारच्या धोरणांना विरोध करत कर्मचारी संघटनांनी भारत बंदचं आवाहन केलं होतं. तसेच सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर एक एप्रिलपासून अनिश्चित काळासाठी संप पुकारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/08/flood-fund.html", "date_download": "2021-06-13T05:54:28Z", "digest": "sha1:Q2EDJGPXB64U5WWX2DUEAIQYFZ3L4YHJ", "length": 11659, "nlines": 74, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे 6800 कोटींची मागणी - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome MAHARASHTRA पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे 6800 कोटींची मागणी\nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे 6800 कोटींची मागणी\nमुंबई - राज्यातील पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे 6813 कोटींच्या मागणीचे निवेदन पाठविण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांसाठी 4708 कोटी तर कोकण, नाशिक आणि इतर आपदग्रस्त जिल्ह्यांसाठी 2105 कोटींची मागणी करण्यात आली आहे. ही मदत प्राप्त होईपर्यंत राज्य आपत्ती निवारण निधीतून पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे.\nयाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नियुक्त करण्यात आली असून याबाबतचे पुढील निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत. राज्यात ऑगस्टच्या प्रारंभापासून सुरु झालेल्या पावसाने काही भागात मोठ्या प्रमाणावर हान�� केली आहे. या नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेण्यात आला असून त्यानुसार केंद्राकडे मागणी करावयाच्या आर्थिक मदतीचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनात दोन भाग असून पहिल्या भागात कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील नुकसानीपोटी तर दुसऱ्या भागात कोकण, नाशिक आणि इतर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नुकसानीपोटी मागावयाच्या मदतीचा समावेश आहे. दोन्ही भागात मिळून 6813.92 कोटींच्या मदतीचे निवेदन केंद्राकडे पाठविण्यास मान्यता देण्यात आली आहे.\nया अतिवृष्टीत कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या तिन्ही जिल्ह्यातील नुकसानीपोटी प्रस्तावित मदतीच्या मागणीत आपदग्रस्तांच्या कुटुंबीयांसाठी 300 कोटी, मदतकार्यासाठी 25 कोटी,तात्पुरत्या निवारा केंद्रांतील नागरिकांसाठी 27 कोटी, स्वच्छतेसाठी 66 ते 70 कोटी, पीक नुकसानीपोटी 2088 कोटी, जनावरांच्या जीवितहानीपोटी 30 कोटी,मत्स्यव्यवसायिकांसाठी 11 कोटी, घरे दुरुस्तीसाठी 222 कोटी, रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी 876 कोटी, सिंचन आणि जलसंपदा विभागाच्या कामांसाठी 168 कोटी, आरोग्यविषयक उपक्रमांसाठी 75 कोटी, शाळांच्या इमारती आणि पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी 125 कोटी, छोट्या व्यावसायिकांच्या नुकसानीपोटी 300 कोटी याप्रमाणे एकूण 4708.25 कोटी मदत निश्चित करण्यात आली आहे. छोट्या व्यावसायिकांना प्रथमच मदत प्रस्तावित करण्यात आली आहे. कोकण, नाशिक आणि इतर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातही याच पद्धतीने 2105.67 कोटींची मदत प्रस्तावित करण्यात आली आहे.\nदरम्यान, या आपत्तीच्या मदतकार्यात चांगले कार्य केल्याबद्दल एनडीआरएफ,एसडीआरएफ, एअरफोर्स, नौदल, आर्मी, कोस्टल गार्ड आणि सर्व संबंधित यंत्रणेचे मंत्रिमंडळाने अभिनंदन केले.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेप���एन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/07/covid-center.html", "date_download": "2021-06-13T05:14:21Z", "digest": "sha1:N3ETTRONDGHZGGJQDKG5V2ZX3CTQOZAL", "length": 11653, "nlines": 74, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "मुलूंड, दहिसर, रेसकोर्स, बीकेसी कोरोना केंद्राचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome HEALTH MUMBAI मुलूंड, दहिसर, रेसकोर्स, बीकेसी कोरोना केंद्राचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nमुलूंड, दहिसर, रेसकोर्स, बीकेसी कोरोना केंद्राचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nमुंबई - मुलूंड, दहिसर, महालक्ष्‍मी रेसकोर्स आण‍ि वांद्रे-कुर्ला संकूल या ४ ठिकाणी मिळून उभारण्‍यात आलेल्‍या विविध कोरोना आरोग्‍य केंद्रातील एकूण ३ हजार ५२० रुग्‍णशय्या (बेड) कोरोना बाधितांवर उपचारासाठी उपलब्‍ध होणार असून राज्‍याचे मुख्‍यमंत्री उद्धव बाळासाह‍ेब ठाकरे यांच्‍या हस्‍ते दूरदृश्‍य प्रणाली (व्‍ह‍िड‍िओ कॉन्‍फरन्‍स) द्वारे उद्या (दिनांक ७ जुलै २०२०) दुपारी १.३० वाजता लोकार्पण करण्‍यात येणार आहे.\nया समारंभात राज्‍याचे वस्‍त्रोद्योग मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री अस्‍लम शेख, राज्‍याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्‍य ठाकरे, मुंबईच्‍या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, राज्‍याचे मुख्‍य सचिव संजीव कुमार, बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल, सिडकोचे व्‍यवस्‍थापकीय संचालक लोकेश चंद्र, मुंबई मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांच्‍यासह विविध मान्‍यवर ठिकठिकाणच्‍या प्रक्षेपण प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत.\nलोकार्पण होत असलेल्‍या केंद्रांपैकी, मुलुंड परिसरातील लालबहादूर शास्त्री मार्गालग���च्‍या जागेत १ हजार ७०० खाटांचे समर्पित कोरोना आरोग्‍य केंद्र 'सिडको'च्या पुढाकाराने उभारण्यात आले आहे. यातील सुमारे ५०० रुग्‍णशय्या ठाणे महानगरपालिकेसाठी आरक्ष‍ित करुन देण्‍यात आल्‍या आहेत. दहिसर (पूर्व) येथे 'मुंबई मेट्रो'च्या सहकार्याने सुमारे ९०० खाटांचे समर्पित कोरोना आरोग्‍य केंद्र उभारण्यात आले आहे. तर दहिसर (पश्चिम) येथे कांदरपाडा पर‍िसरात समर्पित कोरोना रुग्‍णालय उभारण्‍यात आले असून याठ‍िकाणी १०८ अतिदक्षता उपचार (आयसीयू) सुविधा असलेल्‍या खाटा उपलब्‍ध आहेत.\nमहालक्ष्‍मी रेसकोर्स येथे समर्पित कोरोना आरोग्‍य केंद्र उभारण्‍यात आले असून तेथेही ७०० रुग्‍णशय्या उपलब्‍ध आहेत. तर वांद्रे-कुर्ला संकुलात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्‍यावतीने उभारण्‍यात आलेल्‍या दुसऱया टप्‍प्‍यातील समर्पित कोरोना आरोग्‍य केंद्रात ११२ रुग्‍णशय्या अतिदक्षता उपचार (आयसीयू) करण्‍यासाठी असतील. एमएमआरडीएने हा दुसरा टप्‍पादेखील महानगरपालिकेकडे हस्‍तांतर‍ित केला असून ते आता प्रत्‍यक्ष कार्यान्‍व‍ित केले जाणार आहे. इतक्‍या मोठ्या प्रमाणावर खाटा उपलब्‍ध होणार असल्‍याने कोविड १९ संसर्ग बाधितांसाठी उपचारांची मोठी सोय होणार आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/the-need-for-federal-cooperation-for-the-development-of-agriculture-sector-union-finance-minister-arun-jaitley/", "date_download": "2021-06-13T05:54:44Z", "digest": "sha1:PRNL6DUNZUMNCW42BHITVALIZPNSFRAD", "length": 14370, "nlines": 90, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कृषीक्षेत्राच्या विकासासाठी संघराज्य सहकार्याची गरज- केंद्रीय मंत्री अरुण जेटली", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकृषीक्षेत्राच्या विकासासाठी संघराज्य सहकार्याची गरज- केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला बोलत असताना\nकृषी क्षेत्राच्या विकासासाठी संघराज्य सहकार्याची गरज- केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nयेत्या दोन वर्षात नाबार्डच्या माध्यमातून पाच हजार कृषी उत्पादक संघटना स्थापन होणार- अर्थ राज्यमंत्री\nकृषी उत्पादनांचे प्रभावी पणन करुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी संघराज्य सहकार्य व्यवस्थेचा पूर्ण उपयोग होणे गरजेचे आहे असे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी म्हटले. मुंबईत आज नाबार्ड म्हणजेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या ३७ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या स्थापना दिवसानिमित्त नाबार्डने “शेतकरी उत्पादक संघटना : एकत्रीकरण आणि पणन व्यवस्था” या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते.\nभारतात बहुसंख्य छोटे शेतकरी किंवा शेतमजूर आहेत. असंघटित असल्यामुळे त्यांना त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळत नाही. यासाठी एफपीओ म्हणजे शेतकरी उत्पादन संघटनांच्या मदतीने त्यांना शेतीसाठीचा कच्चा माल, प्रक्रिया आणि पणन सुविधा उपलब्ध होतील असे जेटली म्हणाले. येत्या दोन वर्षात नाबार्डच्या माध्यमातून पाच हजार एफपीओ तयार होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. १०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या एफपीओंना करातून सवलत देण्याच्या घोषणेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी १४ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असेही ते म्हणाले.\nभारताने फ्रान्सला मागे टाकत जगातली सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचे उदिृष्ट नु��तेच पार केले असून ज्या वेगाने अर्थव्यवस्थेचा विकास दर प्रगती करतो आहे ते पाहता येत्या वर्षभरात भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू शकतो, अशी आशा केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली. आज जगात भारताची ओळख सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था अशी असली तरीही आपल्या दृष्टीने विकासाचे उद्दिष्ट तेंव्हाच खऱ्या अर्थाने साध्य होईल जेंव्हा आपण गरिबीचे पूर्ण उच्चाटन करु शकू आणि हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कृषी क्षेत्राचा विकास अत्यंत महत्वाचा आहे असे जेटली म्हणाले. ग्रामीण पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर सरकारचा भर असून त्या दृष्टीने सरकारने गृहनिर्माण, वीज, स्वच्छता, ग्रामीण भागात बँक खाती उघडणे अशा सर्व माध्यमातून ग्रामीण भारतात आमूलाग्र परिवर्तन घडवले आहे. या सर्व उपायांसह सरकारने हमी भाव वाढवण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सर्वंकष विकासाचा परिणाम म्हणून ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल असे ते म्हणाले.\nत्या आधी या कार्यक्रमाचे उद्‌घाटन करतांना नाबार्डच्या माध्यमातून येत्या दोन वर्षात देशात पाच हजार कृषी उत्पादक संघटना तयार होतील अशी घोषणा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी केली. सरकारच्या कृषी संबंधित योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात नाबार्डच्या भूमिकेचे कौतुक केले. शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या हमीभावाची रक्कम थेट शेतकऱ्यांना देण्यास आणि २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्यास सरकार वचनबद्ध आहे असे त्यांनी सांगितले.\nकृषी क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल यावेळी पाच एफपीओंचा शुक्ला यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित तीन पुस्तकांचे प्रकाशनही त्यांनी केले.\nया कार्यक्रमात नाबार्डचे अध्यक्ष हर्षकुमार भानवाला, कृषी सचिव एस.के.पटनायक, रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक सुरेखा मरांडी यांच्यासह बँकिंग आणि कृषी क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nबावन्न बँकातील 6500 शाखात सातबारा साठी पोर्टल\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/728014", "date_download": "2021-06-13T05:01:35Z", "digest": "sha1:3OMWTKYYG54GTCZCVRZERBFYUNCKKNAY", "length": 3385, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १९०२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १९०२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०१:५८, २१ एप्रिल २०११ ची आवृत्ती\n६ बाइट्स वगळले , १० वर्षांपूर्वी\n→‎ठळक घटना आणि घडामोडी: clean up, replaced: पियरे → पिएर (2)\n१५:१७, २९ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: fiu-vro:1902)\n०१:५८, २१ एप्रिल २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसांगकाम्या (चर्चा | योगदान)\nछो (→‎ठळक घटना आणि घडामोडी: clean up, replaced: पियरे → पिएर (2))\n== ठळक घटना आणि घडामोडी ==\n* [[मे ८]] - [[मार्टिनिक]] बेटावर [[माउंट पेली]] या ज्वालामुखीचा उद्रेक. [[सेंट पियरेपिएर, मार्टिनिक|सेंट पियरेपिएर]] हे शहर उद्ध्वस्त. ३०,००० ठार.\n* [[मे ३१]] - [[दुसरे बोअर युद्ध]]-[[प्रिटोरियाचा तह]] - उरलेल्या [[आफ्रिकानर]] सैन्याने पराभव मान्य केला व [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेवरील]] ब्रिटीश वर्चस्व कायम झाले.\n* [[ऑगस्ट १]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[फ्रांस]]कडून [[पनामा कालवा]] बांधून वापरण्याचे हक्क विकत घेतले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-13T05:35:02Z", "digest": "sha1:ZLB3UJMLIFJBA2Y2GWUCZWHRKKXHGODI", "length": 9300, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "आमदार तृप्ती सावंत Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन…\nशिवसेना-भाजपला 30 जागांवर बंडखोरांचा ‘फटका’ पुण्यासह 20 जागांवर अटीतटीची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सेना भाजप युती झाल्यानंतर दोनीही पक्षांना बंडखोर उमेदवारांना सामोरे जावे लागत आहे. शिवसेनेमधून अनेक शिवसैनिकांनी बंडखोरी करायला सुरुवात केली आहे त्याचप्रमाणे भाजपलाही अनेक बंडोबांना सामोरे जावे लागत आहे. एकूण ३०…\n‘मातोश्री’च्या अंगणातच शिवसेनेत ‘उद्रेक’ नारायण राणेंचा पराभव करणाऱ्या तृप्ती सावंतांचा पत्ता कट\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थान ज्या मतदारसंघात येते, त्या वांद्रे पूर्व मधील शिवसैनिकांचा उद्रेक झाला आहे. गुरुवारी रात्रीपासून सुमारे ४०० ते ५०० शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर ठाण…\nरिया चक्रवर्ती ठरली बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री,…\nअभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात \nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nमहापौरांचे पती आणि आरएसएस प्रचारक 20 कोटींचं कमिशन मागताना…\nCOVID-19 in India : 70 दिवसानंतर कोरोनाच्या सर्वात कमी केस,…\nAjit Pawar | यंदाही पायी वारी अन् विठ्ठल दर्शन नाहीच;…\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची…\nMaratha reservation | ‘उद्धव ठाकरे दिल्लीतून हात हलवत आले,…\nMaratha reservation | नरेंद्र पाटील यांची घणाघाती टीका, म्हणाले…\n30 जूनपूर्वी करून घ्या ‘ही’ 5 अतिशय महत्वाची कामे अन्यथा…\nजम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला, 2 पोलिसांसह चौघांचा मृत्यू; दोघे…\nMaratha reservation | नरेंद्र पाटील यांची घणाघाती टीका, म्हणाले – राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेतील मराठा मंत्री…\nमोदी सरकारच्या मंत्रीमंडळात लवकरच खांदेपालट ‘या’ नावाची जोरदार चर्चा\nMaratha Reservation | छत्रपती संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांना फटकारले; म्हणाले – ‘कोण दिशाभुल करतंय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF/", "date_download": "2021-06-13T05:27:54Z", "digest": "sha1:7RLR2FPTE6K65SPH54DQQIJY6OHVM3NE", "length": 7618, "nlines": 124, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकारांचा मतदानावर बहिष्कार | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी पत्रकारांचा मतदानावर बहिष्कार\nनिवेदन : पिण्याच्या पाण्यासाठी लढा\nकोपरगाव : शहरात पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. नळाला १२ दिवसाआड गाळ मिश्रीत, अळ्यायुक्त व अशुध्द पाणी पुरवठा केला जात आहे. म्हणून गुरूवारी तालुका मराठी पत्रकार संघातर्फे लोक���भा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला.\nशहराच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन उन्हाळ्यात नळांना १२ दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. या अनुषंगाने आज पत्रकार संघाच्या बैठकीत गोदावरीस २७ एप्रिल पुर्वी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडावे, ३ व ४ नंबर तळ्यातील गाळ त्वरीत काढावा, नवीन ५ नंबर तळ्याचे खोदकाम सुरू करावे, अशा मागण्या मांडण्यात आल्या. तसे न झाल्यास शिर्डी लोकसभा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचे निवेदन तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष युसूफ रंगरेज, उपाध्यक्ष शैलेश शिंदे, अरूण आहेर, मोबीन शेख, संतोष जाधव, दीपक जाधव, योगेश डोखे, संजय लाड, अनिल दिक्षीत, हेमचंद्र भवर, सिध्दार्थ मेहेरखांब, रोहित टेके, शाम गवंडी, पुंडलिक नवघरे, हाफीज शेख, निवृत्ती शिंदे, अक्षय काळे आदी उपस्थित होते.\nPrevious articleन्यूयॉर्क टाइम्सला पुलित्झर पुरस्कार\nNext articleपत्रकार संघाकडून ग्रामीण पत्रकाराला मदत\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nआक्षीच्या शिलालेखाची उपेक्षा संंपतेय…….\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/27306", "date_download": "2021-06-13T05:19:19Z", "digest": "sha1:HAOGN3MLBKCQIPBHH7KZTZVOGKV2SVN2", "length": 11947, "nlines": 151, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "पिंपरी बुद्रुक येथे भाजपच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये विजय झालेले उमेदवार व पराजय झालेले उमेदवार यांचा हार व फेटा बांधून सन्मान करण्यात आला. | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome नीरा नरसिंहपूर पिंपरी बुद्रुक येथे भाजपच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये विजय झालेले उमेदवार व...\nपिंपरी बुद्रुक येथे भाजपच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये विजय झालेले उमेदवार व पराजय झालेले उमेदवार यांचा हार व फेटा बांधून सन्मान करण्यात आला.\nग्रामपंचायतीमध्ये पराजय झाला म्हणून आम्ही गप्प बसणार नाही गोरगरिबांच्या मदतीला सदैव प्रयत्न करीत राहणार संचालक संजय बोडके\nनीरा नरसिंहपूर प्रतिनिधी :-बाळासाहेब सुत���र ,\nपिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे 2021 ला लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकी साठी भाजप पक्षाच्या वतीने निवडणुकी मध्ये विजय झालेले उमेदवार व पराजय झालेले उमेदवार यांचा सन्मान भाजपच्या वतीने पॅनल प्रमुख व साखर कारखान्याचे संचालक संजय बोडके व माजी सरपंच आबासाहेब बोडके, सुनील बोडके, तुकाराम बोडके, निलेश बोडके, यांच्या हस्ते उमेदवारांचा हार व फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी संचालक संजय बोडके म्हणाले की गेली दहा वर्षा मतदार बंधू-भगिनींनी आमच्या कुटुंबावर विश्वास दाखवला व दहा वर्ष सत्तेत ठेवले याबद्दल आम्ही मतदारांचा कधीही विसर पडू देणार नाही निवडणुकीमध्ये विजय आणि पराजय या दोन नाण्याच्या बाजू असतात विजय हा कोणाचा तरी ठरलेलाच असतो आम्ही विकासाच्या बाबतीत कोठेतरी कमी पडलो असेल त्यामुळे जनतेने आम्हाला सत्तेपासून दूर ठेवल्याने झालेला पराजय तो आम्ही मान्य केला आहे. पराजय झाला म्हणून आम्ही खचून जाऊ शकणार नाही गोरगरीब सामान्य शेतकरी तळागाळातील नागरिक यांना विश्वासात घेऊन इथून पुढेही अडचणीचे कामे केल्याशिवाय गप्प बसणार नाही संचालक संजय बोडके यांचे सत्कार प्रसंगी उद्गार या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माजी संचालक व माजी सरपंच पांडुरंग नाना बोडके, विकास सेवा सोसायटी चे सदस्य सौदागर काटकर, संचालक संजय बोडके, माजी सरपंच आबासाहेब बोडके, निलेश बोडके, अण्णा सर, चंद्रकांत सुतार, उत्तम बोडके, दादा भाई शेख, ताजुद्दीन शेख, राजेंद्र शेलार, राजेंद्र मगर, वर्धमान बोडके, सिकंदर शेख, सोमनाथ मगर, तुकाराम बोडके, सत्यवान गायकवाड, आप्पा साहेब सुतार, पप्पू रनदिवे, नागनाथ गायकवाड, पमु शेख, बाळासाहेब शेख, सौरभ सुतार, किशोर सुतार, अण्णा पाटील, आबा बोडके,सतीश बोडके, अजिनाथ बोडके, ज्ञानदेव सुतार, पिंटू (मेजर) बोडके, हनुमंत सुतार, प्रभाकर सुतार, विश्वनाथ लावंड, अर्जुन सुतार, सुरेश बोडके ,नानासो बोडके, लिजाम शेख, या सर्वच ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजय झालेले उमेदवार व पराजय झालेले उमेदवार यांचा हार व फेटा बांधून सन्मान करण्यात आला.\nPrevious articleजोगी साखरा ग्रामपंचायतीवर परीवर्तन विकास पॅनल झेंडा.\nNext articleसंघर्ष मुरुगवडा रत्नागिरी टीम ठरली विश्वनगर क्रिकेट क्लब आयोजित “विश्वनग�� चषक 2021” चे मानकरी\nकर्मयोगी कारखान्यामुळे कर्मचा-यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त\nहर्षवर्धन पाटील रमले 30 वर्षापूर्वींच्या आठवणीत – अंथुर्णे येथे तात्याराम शिंदे यांची भेट\nनिरा भिमा कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nइंदापूर तालुका भाजप सोशल मिडीया पदाधिकाऱ्यांची निवड\nनीरा नरसिंहपूर July 24, 2020\nराज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या यांच्या उपस्थितीत वृद व जलसंधारण विभागाची राज्यस्तरीय...\nनीरा नरसिंहपूर October 29, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/shivsena-mp-sanjay-raut-targets-governor-bhagatsingh-koshiyari-238537", "date_download": "2021-06-13T04:25:22Z", "digest": "sha1:YFWVVIQGUC375JBCNKSNY72O6HG4DDQE", "length": 17251, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | एक भगतसिंग देशासाठी फासावर गेले आणि हे दुसरे... : संजय राऊत", "raw_content": "\nआम्ही 162 हे कालचे दृश्य सत्यमेव जयतेचे उदाहरण आहे. आमच्याकडे 162 आमदार आहेत. भाजपकडून तिन्ही पक्षांच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पैशाच्या जोरावर भाजप हा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात सध्या अनेक खोटारडे फिरत आहेत. राज्यपालांना खोटी चिठ्ठी दाखवून शपथ घेतली. महाविकासआघाडीचा एकही आमदार फुटणार नाही.\nएक भगतसिंग देशासाठी फासावर गेले आणि हे दुसरे... : संजय राऊत\nमुंबई : बहुमताची हत्या करून, ज्यांच्याकडे बहुमत नाही अशांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. बहुमताचा अपमान करून चांडाळ-चौकडीला संधी दिली आहे. एक भगतसिंग देशासाठी फासावर गेले, तर दुसऱ्याने लोकशाहीलाच फाशी दिली, अशी जोरदार टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nसंजय राऊत यांनी आज (मंगळवार) सकाळी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली आहे. सोमवारी रात्री मुंबईत विरोधी पक्षांनी एकजूट असल्याचे दाखवत आम्ही 162 दाखवून दिले होते. त्यांनी आज भाजपसह, अजित पवार व राज्यपालांवरही टीका केली.\nअजित पवार सकाळीच निघाले घरातून; कोणाला भेटणार यावर तर्कवितर्क\nसंजय राऊत म्हणाले की आम्ही 162 हे कालचे दृश्य सत्यमेव जयतेचे उदाहरण आहे. आमच्याकडे 162 आमदार आहेत. भाजपकडून तिन्ही पक्षांच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पैशाच्या जोरावर भाजप हा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात सध्या अनेक खोटारडे फिरत आहेत. राज्यपालांना खोटी चिठ्ठी दाखवून शपथ घेतली. महाविकासआघाडीचा एकही आमदार फुटणार नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड करू नका. बहुमत चाचणीवेळी आमचा आकडा आता 162 असली तरी तिथे ती 170 होईल. बहुमताचे बनावट पत्र दाखवून सत्तेत आले आहेत. संविधान संरक्षण असणाऱ्या राज्यपालांनीच संविधानाची हत्या केली. लोकशाहीची तिरडी उचलणाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. अजित पवार हे जागतिक कार्य केले आहे. त्यांच्याविषयी मी काय बोलणार. आदल्यादिवसापर्यंत आमच्याशी चर्चा करत होते. अचानक दुसरीकडे गेले आहेत. त्यामुळे ते महान विचाराचे नेते आहेत.\nभाजपला मोठा झटका; जयंत पाटीलच राष्ट्रवादीचे गटनेते\nसंजय राऊत यांना 'कमी' बोलण्याचा कुणी दिला सल्ला \nमहाराष्ट्रात भाजपतर्फे आज पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशात भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सल्ला दिलाय.\nस्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, राऊतांनंतर जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला\nमुंबईः २०२२ मध्ये मुंबई महापालिकेवर भगवा फडकणारच, मात्र भाजपचा भगवा फडकणार असं रोखठोक वक्तव्य महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्त्युत्तर केले आहे. शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, असं उत्तर रा\nमोठा गौप्यस्फोट : असा झाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा 'तो' शपथविधी\nमुंबई - अजित पवार यांनी नोव्हेंबर २०१९च्या मध्यामध्ये तत्कालीन भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना सरकार स्थापनसेसंदर्भात फोन केला होता. यानंतर अ���ित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या ठरलेल्या योजनेसह पुढे जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ३५ ते ३८ आमदारांशी आधी\nराष्ट्रवादी काँग्रेसचं नवं मिशन, 'या' बड्या नेत्यांकडे सोपवली जबाबदारी\nमुंबईः शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलाच वाद उफाळून आला आहे. सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार फोडण्यासाठी भा\n\"भारतीय जनता पक्ष पुन्हा शिवसेनेच्या शोधात... \"\nआज घडलेल्या राजकीय नाट्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हंगामी गटनेते म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये आज सकाळी घटलेल्या घटनांवर जयंत पाटील यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. यामध्ये पक्षाची\nअजित पवारांच्या ट्विटला शरद पवारांचे सणसणीत उत्तर; म्हणाले...\nमुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत म्हटले होते की, 'मी राष्ट्रवादीतच असून, शरद पवारच आमचे नेते' आहेत. भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात स्थिर सरकार देणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले होते. याला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ट्विट करत सणसणी\nयंदा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मैदान गाजवलं ते शरद पवार नावाच्या राजकारणातील 80 वर्षांच्या पैलवानानं, पायांच्या बोटांना जखमा झालेल्या असतानाही पवार सर्वच आघाड्यांवर सरकारशी एकटे लढत होते. पवारांच्या वादळी प्रचाराने राज्याचे वातावरण ढवळून निघाले होते. निवडणुकीच्या आधी भाजपच्या आव्हा\n..म्हणून विनोद तावडे भेटलेत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना\nमहाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच : राज्यात कुणाचं सरकार येणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान पडद्यामागे अनेक घडामोडी घडतायत असं सूत्रांकडून सांगण्यात येतेय. या घडामोडींमध्ये आता भाजप नेते विनोद तावडे हे राज्यपालांच्या भेटीला गेलेत. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी आणि विनोद तावडे या\nभाजपला मी व्यापारी समजत होतो पण..., आमच्याकडे 165 आमदार : संजय राऊत\nमुंबई : अजित पवारांबरोबर 25 आमदार जातील, या भ्रमातून भाजप बाहेर पडला असेल असे मला वाटते. राष्ट्रवादीचे सगळे आमदार राष्ट्रवादीत परतले आहेत. 4 किंवा 5 आमदार त्यांची ताकद असतील. भाजपला मी व्यापारी मी समजत होतो. या व्यापारात ते चुकले आहेत. व्यापार प्रामाणिक केला असता तर भेसळीचे पदार्थ विकण्याच\nअजित पवारांच्या ट्विटनंतर आदित्य ठाकरेंनी रिट्विट केला सुप्रिया सुळेंचा 'हा' फोटो\nमुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ट्विटनंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांचा एक फोटो रिट्विट करत एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार आणि आदित्य ठाकरे हे आहेत. एक प्रकारे या फ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/marathi-film-industry/", "date_download": "2021-06-13T04:27:47Z", "digest": "sha1:SLXZXGLAPXHWRWQ7KSXXMSCCRPTIHSJS", "length": 7075, "nlines": 79, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates MARATHI FILM INDUSTRY Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘अदृश्य’मध्ये प्रथमच पाहायला मिळणार पुष्कर जोग आणि मंजरी फडणीस यांची भन्नाट केमिस्ट्री\nमराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता पुष्कर जोग आणि मंझरी फडणीस लवकरच एका थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला…\n‘तुला पाहते रे…’ फेम गायत्री दातार ‘या’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला\n‘तुला पाहते रे…’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली ईशा निमकर म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार आता…\nनागराज मंजुळे करणार ‘या’ प्रसिद्ध कार्यक्रमाचं सूत्रसंचालन\nआपल्या बुध्दीच्या जोरावर सगळं काही शक्य आहे, असं सांगणारा कार्यक्रम म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. बॉलीवूडचे…\nरिंकू राजगुरू देणार बारावीची परीक्षा; महाविद्यालयाकडून पोलीस बंदोबस्ताची मागणी\nमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता 12 वीची परीक्षा गुरुवार, 21…\nप्रेक्षक पुन्हा होणार झिंगाट… आता ‘सैराट’ सिनेमाची बनणार मालिका \n‘झिंगाट’ गाण्याने सर्वांना थिरकायला लावणारी, खळखळून हसवत शेवटी विचार करायला लावणारी कथा, टाळ्या-शिट्ट्या मिळवणारे आर्ची-परश्याचे…\nमराठी सिनेसृष्टीतील ‘ही’ अभिनेत्री करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री\nमराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री पूजा सांवतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘क्षणभर विश्रांती’ सिनेमातून मराठी…\nमराठी सिनेसृष्टीतील ‘हा’ चॉकलेट बॉय लवकरच विवाहबंधनात अडकणार\nमराठी सिनेसृष्टीचा ‘चॉकलेट बॉय’ अभिनेता सिद्धार्थ चांदेकर लवकरच बोहल्यावर चढणार आहे. नुकताच सिद्धार्थ आणि मिताली…\n‘डॉ. काशिनाथ घाणेकर’साठी मनसे आक्रमक, खळ्ळ खट्याकचा इशारा\nकल्याणमध्ये मल्टिप्लेक्स चालकांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. अभिजित देशपांडे दिग्दर्शित ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपट…\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\nफक्त १० महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी\nमुंबईत इंधन दरवाढीचा भडका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-meet-najeem-khan-who-played-salman-khan-younger-version-of-salman-khan-in-bajran-5057379-PHO.html", "date_download": "2021-06-13T05:53:18Z", "digest": "sha1:UGYZWIUWDM4WFEJDL4P4ZHEDE65VF5RI", "length": 12621, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Meet Najeem Khan, Who Played Salman Khan Younger Version Of Salman Khan In Bajrangi Bhaijaan | हा आहे सलमान खानचा डुप्लिकेट, \\'बजरंगी भाईजान\\'मध्ये एकत्र केलेय काम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहा आहे सलमान खानचा डुप्लिकेट, \\'बजरंगी भाईजान\\'मध्ये एकत्र केलेय काम\n(फोटोत अभिनेता सलमान खानसोबत त्याच्यासारखाच हुबेहुब दिसणारा नजीम खान)\nमुंबई- सुपरस्टार सलमान खानचा बहुप्रतिक्षीत 'बजरंगी भाईजान' सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेमात सलमानच्या तारुण्यातील भूमिका त्याचा डुप्लिकेट नजीम खानने साकारली आह���. आफगाणिस्तानचा रहिवासी नजीम खान सध्या दिल्लीमध्ये राहत आहे. मॉडेलिंग आणि अभिनयात करिअर करण्याची तयारी करत आहे. 'बजरंगी भाईजान' त्याचा पहिला सिनेमा आहे.\nसलमान खानचा हमशक्ल असल्याचे कधी वाटले\nनजीमने divyamarathi.comला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते, की त्याला कधी सलमान खानचा हमशक्ल असल्याचे जाणावले. नजीम म्हणाला, 'जेव्हा मी 6-7 वर्षांचा होतो, तेव्हापासून जिममध्ये जाण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी मी बॉडी बिल्डिंग करण्यास सुरु केले. माझे मस्कुलर तयार झाल्यानंतर माझे कुटुंबीय आणि मित्र परिवात मला म्हणायला लागले, की मी सलमानसारखा दिसतोय. 19व्या वर्षी मी स्वत:ला सतत आरशासमोर उभा राहून पाहायचो आणि माल मिळणा-या कॉम्प्लीमेंट्सविषयी विचार करू लागलो. तेव्हा मी सलमानसारखा लुक करण्यासाठी त्याची स्टाइल स्वीकारली. जेव्हा मी सलमानसारखे कपडे घालून हेअरस्टाइल करून स्वत:ला आरशात पाहिले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी खरंच सलमानसारखा दिसायला लागलो होतो. त्यानंतर मी कधीच मागे वळून पाहिले नाही.'\nनजीमने सलमान खानसारखे होण्यासाठी काय-काय केले हेदेखील सांगितले. नजीमच्या सांगण्यानुसार, 'दररोज वर्कआऊट केल्याने माझी बॉडी पूर्वीच तयार झालेली होती. स्वत:ला सलमानसारखे करण्यासाठी मी त्याचे अनेक सिनेमे पाहिले. मी सलमानच्या लाइफस्टाइलला फॉलो करण्यासाठी त्याच्यासारखे कपडे, जसे स्क्रिनवर घालतो तसे. अॅक्सेसरीज जे ऑनस्क्रिन घालतो, जसे एअरिंग्स, घड्याळ, लॉकेट्ससारख्या वस्तूंची खूप शॉपिंग केली. माझ्याकडे बीइंग ह्यूमनच्या कपड्यांचे मोठे कलेक्शन आहे. सलमान घालतो तसे ब्रासलेट्ससुध्दा माझ्याकडे आहे. परंतु मी ते नेहमी नाही घालत. माझ्या मते, ब्रासलेट्स सलमानसाठी भावनिक वस्तू आहे आणि मला त्याला एवढेही कॉपी करायचे नाहीये.'\nअशी झाली सलमानची भेट-\nनजीमने सलमानच्या पहिली भेटविषयी divyamarathi.comला सांगितले होते, 'सलमान बॉडीगार्ड सिनेमाचे शूटिंग करत होता, त्यावेळी फेसबुकवर एक कॉन्टेस्ट चालू होते. फेसबुकवर आपल्याला आपले फोटो पोस्ट करायचे होते. ज्याच्या फोटोला सर्वाधिक लाइक्स मिळतील त्याला सलमानला भेटण्याची संधी मिळणार होती. मी ही स्पर्ध जिंकली. मात्र मला सलमानला भेटण्यासाठी 6 महिने वाट पाहावी लागली. अखेर तो दिवस आला आणि मी सलमानला भेटल��. मी केवळ 30 सेकंदांसाठी सलमानला भेटलो. परंतु मी सलमानला भेटून त्याच्यासोबत फोटो काढून त्याचा ऑटोग्राफ घेऊन खूप आनंदी होतो.'\nअशी झाली 'बजरंगी भाईजान'साठी निवड-\nनजीमच्या सांगण्यानुसार, 'माझा कास्टिंग एजेंट एक प्रोजेक्ट घेऊन आला आणि जेव्हा मी ऐकले, की मला सलमानच्या तारुण्यातील भूमिका साकारण्याची संधी मिळतेय, माझ्या आनंदाचा पारावार उरला नाही. मला मानधनाची चिंता नव्हती. मला फक्त सलमानसोबत काम करण्याची इच्छा होती. सर्व फायनल झाल्यानंतर निर्मात्यांनी मला हेअरस्टाइल आणि कपडे देऊन सलमानचा लूक दिला. जेणेकरून मी त्याच्यासारखा हूबेहूब दिसू शकेल.' नजीमने असेही सांगितले, की सलमानला भेटल्यानंतर त्याने नजीमला अलिंगन दिले. नजीमने सांगितले, 'मी सलमानला शूटिंगच्या दुस-या दिवशी भेटलो. कबीर खानने मला त्याच्याशी भेटण्याची संधी दिली. त्याने एक स्माइल दिली आणि माझ्या टी-शर्टवर एक साइन केली. मी त्याला फेसबुक कॉन्टेस्टचा फोटो दाखवला आणि त्याने माझी गळाभेट घेतली. सलमानसोबत जो वेळ घालवला, त्याने जे प्रेम दिले ते मी कधीच विसरू शकणार नाही.'\n'तेरे नाम'पासून जागृत झाली सलमान प्रति दीवानगी-\nनजीमने सांगितले होते, 'मी लहान असताना, हृतिक रोशन, अर्जुन रामपाल, शाहरुख खान आणि सलमान खानला पसंत करत होतो. परंतु 'तेरे नाम' सिनेमा पहिल्यानंतर सलमान खानचा मोठा चाहता झालो. परंतु 'वॉन्टेड' पाहिल्यानंतर तर मी त्याचा दीवानाच झालो.'\nनजीम खानच्या रुपात लोकांनी ओळखावे-\nनजीम खानची इच्छा आहे, की लोकांनी त्याला त्याच्या मूळ नावाने ओळखावे. याविषयी त्याने सांगितले, 'मला वाटते, की लोकांनी मला नजीम खान नावाने ओळखावे. मी सलमानचा आभारी आहे, कारण त्याच्यामुळे मला डेब्यू प्रोजेक्ट मिळाला. परंतु यानंतर मी असे प्रोजेक्ट्स साइन करण्याचा प्रयत्न करेल, जे मला सलमानचा डुप्लिकेट्स म्हणून नव्हे नजीम खान म्हणून मिळतील. मी सलमान खूप आदर करतो. तो त्याच्या पर्सनॅलिटीसाठी योग्य, त्याला कुणीच कॉपी करू शकत नाही. तो एक समुद्र असून मी एक थेंब आहे.'\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमानचा हमशक्ल नजीम खानचे काही PHOTOS...\nBOX OFFICE: \\'बजरंगी भाईजान\\'ने पहिल्याच दिवशी जमावला 40 कोटींचा गल्ला\nपाच हजार मुलींमधून हर्षालीची निवड, जाणून घ्या \\'बजरंगी...\\'मधील \\'मुन्नी\\'विषयी सर्वकाही\nMovie Review : निरागस चिमुकली आणि साध्याभो���्या \\'बजरंगी\\'ची कहाणी \\'...भाईजान\\'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-INS-before-maturity-policy-closing-there-is-two-option-4155572-NOR.html", "date_download": "2021-06-13T06:14:26Z", "digest": "sha1:HKJ4HKC4A26BJKPEB4DMKYDOXYDNYHVA", "length": 7270, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "before maturity policy closing there is two option | मॅच्युरिटीपूर्वी पॉलिसी बंद करण्याचे दोन पर्याय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमॅच्युरिटीपूर्वी पॉलिसी बंद करण्याचे दोन पर्याय\nएलआयसी तसेच खासगी विमा कंपन्यांच्या पारंपरिक योजनेच्या पॉलिसी घेणा-या बहुतेकांना त्यातून मुदतीपूर्वी बाहेर पडण्याच्या अटींबाबत फारशी माहिती नसते. मुदतीपूर्वी पॉलिसी बंद करण्याची वेळ आली तर आपण जेवढा प्रीमियम भरला आहे, तेवढा व्याजासकट परत मिळेल अशी त्यांची धारणा असते. मात्र, हाती कमी पैसे पडल्यानंतर त्यांना धक्का बसतो. पारंपरिक आयुर्विमाधारकाकडे आणखी एक पर्याय आहे, तो पॉलिसी पेडअप करू शकतो. जर किमान तीन वर्षे हप्ते भरले असतील तर हा पर्याय पॉलिसी सरेंडरपेक्षा अधिक उत्तम आहे. या दोन्ही पर्यायांत फरक आहे. तो काय हे समजून घेऊ...\nपॉलिसीची भविष्यातील मॅच्युरिटी व्हॅल्यू घटवून आजच्या व्हॅल्यूप्रमाणे करणे याला पॉलिसी सरेंडर असे म्हणतात. पॉलिसीचे मूल्य 20 वर्षांनंतर पाच लाख रुपये असेल आणि ती आता बंद करायची असेल, तर कंपनी सध्याच्या हिशेबाने त्याचे नेट वर्तमान मूल्य देईल. परंपरागत विमा पॉलिसींबाबत किमान सातत्याने तीन ते पाच वर्षे प्रीमियम भरल्यानंतर त्या पॉलिसीची सरेंडर व्हॅल्यू तयार होते. पॉलिसी सुरू केल्यानंतर तीन ते पाच वर्षांच्या आत प्रीमियम भरणे बंद केल्यास काहीच मिळणार नाही.\nतीन ते पाच वर्षे अखंडितपणे हप्ते भरल्यास एकूण भरण्यात आलेल्या प्रीमियमच्या रकमेतून काही रकमेची सरेंडर व्हॅल्यू तयार होईल. कारण यात पहिल्या वर्षीच्या प्रीमियमच्या रकमेचा समावेश नसतो. म्हणजेच, जर तुम्ही पाच लाखांची 20 वर्षे मुदतीची आयुर्विमा पॉलिसी घेतली आणि त्याचा वार्षिक हप्ता 25 हजार रुपये आहे. पाच वर्षांत सव्वा लाख रुपये प्रीमियम भरल्यानंतर, पॉलिसी सरेंडर केल्यास तुम्हाला पहिल्या वर्षीचा प्रीमियम वगळता, उर्वरित चार वर्षांच्या प्रीमियमच्या 30 ते 40 टक्के रक्कम मिळेल. म्हणजेच तुमच्या हाती 30 ते 40 हजार रुपये पडतील. जर पॉलिसीला पाच वर्षे झा��ी असतील तर बोनसही घटून मिळेल.\nपॉलिसी पेडअप करणे ..\nपॉलिसीला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत आणि ती पुढे चालू ठेवण्याची पॉलिसीधारकाची इच्छा नाही. तसेच पैसे परत घेण्याचीही घाई नाही. अशा स्थितीत पॉलिसी पेडअप करणे योग्य ठरते. या पर्यायात प्रीमियम पुढे भरावा लागत नाही आणि पॉलिसीही सुरू राहते. मॅच्युरिटीच्या वेळी भरलेला प्रीमियम आणि त्यावरील बोनस अशी रक्कम मिळते.\nअशा प्रकारे पॉलिसी सुरू झाल्यानंतर तीन वर्षांनी सरेंडर मूल्य मिळते, हा समज चुकीचा आहे. जर पॉलिसी बंदच करायची असेल तर ती पेडअप करण्याची मानसिकता ठेवा. पॉलिसी मुदतीपूर्वी बंद करण्याची खूपच निकड असेल तरच सरेंडरचा पर्याय निवडावा.\nलेखक सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत आणि द फायनान्शियल प्लॅनर्स गिल्ड इंडियाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MK-NE-the-naga-sadhu-watery-grave-completed-last-wish-mahakumbh-2013-4153496-PHO.html", "date_download": "2021-06-13T06:17:55Z", "digest": "sha1:3IRGRBFB4ZHEOZLFGVICPXIUZZSC7ZUI", "length": 2190, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The Naga Sadhu Watery Grave Completed Last Wish Mahakumbh 2013 | RARE PICS : नागा साधूला जलसमाधी, पूर्ण केली शेवटची इच्छा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nRARE PICS : नागा साधूला जलसमाधी, पूर्ण केली शेवटची इच्छा\nगंगा फक्त भक्तांचे कल्याण करणारी नदी नसून मोक्षदायनीसुद्धा आहे. कुटुंबियांना मोक्ष प्राप्तीसाठी भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी तपस्या केली. याच कारणामुळे लोक मृत्युनंतर मुक्तीसाठी गंगेत विसर्जित होण्याची इच्छा बाळगतात. स्वर्ग प्राप्तीसाठी कुंभमेळ्यात एका नागा साधूला गंगेत जलसमाधी देण्यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-monday-20-february-2017-daily-horoscope-in-marathi-5532821-PHO.html", "date_download": "2021-06-13T04:49:02Z", "digest": "sha1:Q3VRBAE5PYKLTAL7PB4NSHYUB5JKJVT4", "length": 2438, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Monday 20 February 2017 daily horoscope in marathi | सोमवार : अडकलेला पैसा आणि कर्जातून मिळेल मुक्ती, तणावही होईल दूर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसोमवार : अडकलेला पैसा आणि कर्जातून मिळेल मुक्ती, तणावही होईल दूर\nज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे शनिवारी पद्म आणि हर्षण नावाचे दोन योग जुळून येत आहेत. याच्या प्रभावाने अडकलेला पैसा आणि कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस ��रणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. अशाप्रकारे आठवड्याची सुरुवात प्रत्येकासाठी खास राहू शकते.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/alliance-discussion-with-prime-minister-modi-says-uddhav-thackeray-6007658.html", "date_download": "2021-06-13T04:53:31Z", "digest": "sha1:PVDEGPHC3LLO2FDGW3YDJXGY5XHVP65P", "length": 9036, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "alliance discussion with Prime Minister Modi says Uddhav Thackeray | अमित शहा यांच्याऐवजी थेट नरेंद्र मोदींसोबतच होणार आता युतीची चर्चा; उद्धव ठाकरे यांचा निर्णय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअमित शहा यांच्याऐवजी थेट नरेंद्र मोदींसोबतच होणार आता युतीची चर्चा; उद्धव ठाकरे यांचा निर्णय\nमुंबई- शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला असला तरी शिवसेनेच्या अनेक खासदारांची युती व्हावी अशी इच्छा असून भाजपही युतीसाठी आग्रही आहे. या स्थितीत भाजपकडून युतीचा प्रस्ताव आला तर त्याबाबत महाराष्ट्रातील नेते वा भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याऐवजी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीच चर्चा करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिव्य मराठीला दिली.\nगेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सतत युतीबाबत वक्तव्ये केली जात आहेत. युती झाली नाही तर हिंदूंच्या मतांमध्ये फूट पडून त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच होईल, असे भाजपकडून सांगितले जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर युती आवश्यक आहे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंत भाजपचे सर्व नेते अगदी खासदारही व्यक्त करत आहेत. शिवसेनेकडून मात्र याला अजून प्रतिसाद मिळालेला नाही. विशेष म्हणजे शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांनीही स्पष्टपणे युती होणारच नाही, असे आजपर्यंत सांगितलेले नाही. शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत वगळता एकाही नेत्याने युती होणारच नाही, असेही म्हटलेले नाही.\nराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाल्याचा गौप्यस्फोट केला होता. भाजप आणि शिवसेना युती करणार असल्या���ेही त्यांनी म्हटले होते. युतीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्याबरोबर फोनवरून चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांनी त्याची माहिती अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना दिली आहे. दरम्यान, शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव जरी निर्माण झाला असला तरी दोन्ही पक्षांची युती होणार असल्याची टीका विरोध पक्ष करत आहेत. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे देखील काही जागांवरून घोडे अडलेलेच आहे. दोन्ही पक्षांतील हा तिढा अजूनतरी सुटला नाही. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातही आघाडीबाबत चर्चा झाली आहे. आता काही जागांवर एकमत झाल्यानंतर राज्यात आघाडीबाबातची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले आहे.\nप्रस्तावाची वाट बघत आहे शिवसेना\nशिवसेनेतील सूत्रांनी युतीबाबत बोलताना सांगितले, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाली की नाही, दोघांचे फोनवरून बोलणे झाले की नाही त्याबाबत आम्हाला काही ठाऊक नाही. त्याबाबत उद्धव ठाकरेच सांगू शकतील. मात्र, जर भाजपकडून युतीचा प्रस्ताव आला तर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोणत्याही नेत्याशी याबाबत चर्चा करण्याऐवजी थेट नरेंद्र मोदी यांच्याशीच चर्चा करण्याचे ठरवले आहे. या चर्चेच्या वेळी देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहू शकतात, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिव्य मराठीशी बोलताना स्पष्ट केले होते की, आम्ही शिवसेनेला योग्य प्रस्ताव देऊ. एकूणच शिवसेना भाजपकडून प्रस्ताव येण्याची वाट पाहत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/509324", "date_download": "2021-06-13T06:27:59Z", "digest": "sha1:LIUVY3ANH6A2J2SIVRP47PSBXKPONBDO", "length": 3893, "nlines": 53, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"आल्प्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"आल्प्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:२१, २२ मार्च २०१० ची आवृत्ती\n२१ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n१९:५८, ६ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने काढले: lb:Alpen)\n१४:२१, ��२ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nHerculeBot (चर्चा | योगदान)\n|चित्र१_शीर्षक = चॅमॉनिक्स व्हॅलीतून दिसणारा आल्प्स\n|देश = [[ऑस्ट्रिया]], [[फ्रान्स]], [[जर्मनी]], [[स्वित्झर्लंड]], [[इटली]], [[स्लोव्हेनिया]], [[लिश्टेनस्टाइन]]\n|सर्वोच्च_शिखर = [[मॉंट ब्लॅंक]], इटली
उंची - ४,८०८ मी.\n|नकाशा_शीर्षक = आल्प्स पर्वतरांग.\n'''आल्प्स पर्वत''' हा जगातील महत्त्वाच्या पर्वतरांगांपैकी एक आहे. याचा विस्तार [[फ्रान्स]], [[जर्मनी]], [[इटली]], [[स्वित्झर्लंड]], [[ऑस्ट्रिया]], [[स्लोवेनिया]], [[लिश्टेनस्टाइन]] या देशांमध्ये पसरला आहे. याचे सर्वात उंच शिखर इटली मधील मॉट ब्लॅंक असून त्याची उंची ४,८०८ मी ( १५,७७४ फुट) इतकी आहे. हा पर्वत [[युरोप]]च्या अनेक नद्यांसाठी स्रोत असून पर्वताचा महत्त्वाचा भाग स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया मध्ये येतो.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Hall-Ticket/3310/MHT-CET---PCB-Groups-admit-card-issued.html", "date_download": "2021-06-13T05:25:44Z", "digest": "sha1:XHBIGPFQS575WNABYFWNROXJRL35YHX6", "length": 10230, "nlines": 76, "source_domain": "naukriadda.com", "title": "MHT-CET - PCB ग्रुपचे admit कार्ड जारी", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nMHT-CET - PCB ग्रुपचे admit कार्ड जारी\nमहाराष्ट्र राज्याच्या सीईटी कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्ट अर्थात MHT-CET 2020 परीक्षेचे अॅडमिट कार्ड सीईटी सेलने आज, शनिवार २६ सप्टेंबर पासून उपलब्ध केले आहेत. विद्यार्थ्यांना mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. ते कसे डाऊनलोड करायचे याबाबतचा सविस्तर तपशील आम्ही या वृत्तात पुढे देत आहोत.\nहे अॅडमिट कार्ड केवळ PCB ग्रुपचे आहेत. एमएचटी-सीईटी परीक्षा १,२,४,५,६,७,८ आणि ९ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या MHT-CET अॅप्लिकेशन फॉर्म नंबर आणि पासवर्डच्या सहाय्याने हे हॉलतिकीट डाऊनलोड करायचे आहे. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठी म्हणजेच PCM ग्रुप परीक्षेचे अॅडमिट कार्ड अद्याप उपलब्ध झालेले नाहीत.\nयापूर्वी बी.फार्मसाठी सीईटी सेलने अॅडमिट कार्ड जारी केले आहेत. हॉलतिकिटावर परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता, विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे. तसेच कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर घ्यावयाच्या खबरदारीविषयीदेखील ���ॅडमिट कार्डमध्ये विस्तृत माहिती देण्यात आली आहे.\n– MHT CET Admit Card 2020 डाऊनलोड लिंकवर क्लिक करा.\n– अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.\n– आता स्क्रीनवर तुमचे MHT CET Admit Card 2020 अॅडमिट कार्ड दिसेल.\n– अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊट काढून सुरक्षित ठेवा.\nअॅडमिट कार्ड डाऊनलोड कसे करायचे याची विस्तृत प्रोसेस सीईटी कक्षाने दिली आहे.\nएकूण ४ लाख ४५ हजार ७८० विद्यार्थ्यांनी PCM आणि PCB कोर्सेसच्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. जे विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरचे आहेत आणि त्या विद्यार्थ्यांकडे सक्षम प्राधिकरणाचे डोमिसाईल प्रमाणपत्र आणि जन्मदाखला किंवा रेसिडेन्शिअल सर्टिफिकेट आहे ते विद्यार्थी एमएचटी सीईटी बी फार्म परीक्षा देऊ शकतात.\nकार्डवरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे, त्यात कोणत्याही प्रकारची चूक वा त्रुटी आढळल्यास संबंधित यंत्रणेशी तत्काळ संपर्क साधायचा आहे.\nआपले प्रवेशपत्र या लिंकवरून डाउनलोड करा : https://mhtcet2020.mahaonline.gov.in/\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2019/12/caa-nrc.html", "date_download": "2021-06-13T05:51:40Z", "digest": "sha1:DJ6KOUY3HKKFYXU4KJLH2GHJCQRPZT7B", "length": 5418, "nlines": 62, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "CAA, NRC बाबत अर्बन नक्षली अफवा पसरवताहेत : मोदी | Gosip4U Digital Wing Of India CAA, NRC बाबत अर्बन नक्षली अफवा पसरवताहेत : मोदी - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या CAA, NRC बाबत अर्बन नक्षली अफवा पसरवताहेत : मोदी\nCAA, NRC बाबत अर्बन नक्षली अफवा पसरवताहेत : मोदी\n'सीएए' व 'एनआरसी'बाबत अर्बन नक्षलवादी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. असे म्हणत देशातील हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा समाचार घेतला.\nदिल्लीतील रामलीला मैदानावर 'धन्यवाद रॅली'ला संबोधित करत पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.\nमाझ्या पुतळ्याला जोडे मारा. पण देशातील गरिबांच्या गाड्या जाळू नका. अशी भावनिक साद घालत मोदींनी शांततेचे आवाहनही यावेळी केले.\nमोदी म्हणाले : नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत शिकले सवरलेले अर्बन नक्षलवादी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत.\n▪ हा कायदा नेमका काय आहे, नेमकी दुरुस्ती काय आहे, याचा अभ्यास न करता देशातील दलितांचे काही नेते या वादात पडले आहेत.\n▪ दिल्लीकरांना आता खोटी आश्वासने मिळणार नाहीत. आतापर्यंत दिल्लीकरांना खोट्या आश्वासनांना बळी पडावे लागले. ते आता होणार नाही.\n▪ कोणत्याही पक्षाने प्रामाणिकपणे काम केले नाही. आम्ही काम करत होतो, तर त्यात आडकाठी आणण्याचे काम केले गेले.\nफेब्रुवारी महिन्यात दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी मोदी यांनी या सभेद्वारे दिल्लीकरांना मोठी आश्वासने दिली आहेत.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/07/BED-VACANT.html", "date_download": "2021-06-13T06:14:55Z", "digest": "sha1:7HAGJSOTX2RLNUKP6DBHBULZZ4P5RIXJ", "length": 9207, "nlines": 73, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "रुग्णालये व आरोग्य केंद्रात १० हजार खाटा रिक्त - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome HEALTH MUMBAI रुग्णालये व आरोग्य केंद्रात १० हजार खाटा रिक्त\nरुग्णालये व आरोग्य केंद्रात १० हजार खाटा रिक्त\nमुंबई - कोरोनावर नियं���्रण मिळवण्यात पालिका आरोग्य विभागाला यश येत आहे. तर कोरोनावर मात करत घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे पालिका रुग्णालये व आरोग्य केंद्रात तब्बल १० हजार १३० खाटा रिक्त असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.\nरुग्णांच्या संख्येत घट होत असताना, प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. रुग्णालयांमध्ये कोविड १९ बाधितांसाठी उपलब्ध असलेल्या खाटा (बेड) रिकाम्या असण्याचे प्रमाणही वाढले आहे. कोरोना रुग्णालये व कोरोना आरोग्य केंद्र मिळून २२ हजार ७५६ खाटा उपलब्ध आहेत. यापैकी १० हजार १३० खाटा (बेड) रिकामे आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांसह संशयीत रुग्ण आल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करणे शक्य झाले आहे. महानगरपालिका प्रशासनाने ठिकठिकाणी उभारलेली कोरोना काळजी केंद्र व कोरोना आरोग्य केंद्र यामुळे उपचार सुविधांचे विकेंद्रीकरण झाले. तसेच विभागीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) च्या माध्यमातून खाटांचे व्यवस्थापन होऊ लागल्याने त्यामध्ये सुसूत्रता आल्याचे ते म्हणाले.\nदरम्यान, योग्य उपचार व रुग्णांची योग्य ती काळजी घेणे यामुळे बाधित रुग्ण आढळण्याचे दैनंदिन सरासरी प्रमाण पूर्वीच्या १,४०० वरुन आता १,२०० पर्यंत खाली आले आहे. यातही लक्षणे नसलेल्या बाधितांचे (एसिम्प्टोमॅटिक) प्रमाण सुमारे ८० टक्के झाल्याचे चहल यांनी सांगितले.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आ���ि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://bollywoodnama.com/pakhi-prem-milan-will-be-seen-in-the-song-sone-di-pasand-find-out-what-is-special-in-this-song/", "date_download": "2021-06-13T05:50:53Z", "digest": "sha1:TDKCH543L5HXMI7FMV7C2RVWQ25MBF5C", "length": 12243, "nlines": 112, "source_domain": "bollywoodnama.com", "title": "'सोने दि पसंद\" गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास - bollywoodnama", "raw_content": "\n‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास\nबॉलीवूडनामा ऑनलाइन- जयमीत सोबत टीम शेरा धालीवाल जींद आणि अभनूर सिंह यांनी खूप सुंदर गोड आणि विचार करणार्‍या व्हिडिओसह एक सुंदर गाणे आणले. हि टीम निर्माता शेरा धाडीवालच्या निर्मल दृष्टिकोन ला समवेत एकत्र आले आहे. पंजाबी गीतकार जिंद ह्यांनी ह्या गाण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीत गुजराती बीट सह हे गीत गायले आहे. पंजाबी म्युसिक इंडस्ट्री मध्ये हे प्रयोग पाहिलांदाच करण्यात आले आहे.\nफिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवणाऱ्या एक उत्कट चित्रपट निर्मात्या अभयनूर सिंगला जेव्हा त्यांनी विचारले तेव्हा या गाण्याला तितकाच सुंदर आणि गोड व्हिडिओ मिळावा अशी शेरा धालीवालची इच्छा होती. कथा आणि दिग्दर्शन अभयनूर सिंग यांनी केले होते, जिथे त्याने एक श्रीमंत हिंदू मुलगा आणि एक नम्र मुस्लिम मुलगी त्यांच्या प्रेमामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करीत एक कथा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा व्हिडिओ दोन्ही कुटुंबांना त्यांच्या लग्नासाठी सहमती दर्शविले जातेय तेव्हा गाण्याच्या परीने प्रेक्षकांचे मन सुद्धा भावुक होईल ह्याची प्रयत्न दिग्दर्शक ने केले आहे.\nगीत “सोने दि पसंद प्रेक्षकांना खूप आवडले आहे आणि ह्याचे गन गाणं सर्वी कडे होत आहे आणि ५ मिलियन विनवस ओलांडले आहे. हे गीत “डोनट म्युसिक” च्या लेबल मध्ये बनविले आहे ज्याला जींद यांनी गायले. नवीन पंजाबी गाण्याचे संगीत जयमीत यांनी दिले आहे तर गीत शेरा धालीवाल यांनी लिहिले असून जग्गा धालीवाल आणि शेरा धालीवाल निर्मित आहे.\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नग��ठ’ \nअभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.\nजॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल\n“लव्ह आज कल २” अभिनेत्री प्रणती राय प्रकाशने सोशल मीडिया वर आपल्या उत्कृष्ट अभिनयाचे सीक्रेट केले शेर, जाणून घ्या\n“लहान भावाला नेहमीच देईन साथ”, म्हणत संगीतकार रोमानाला भेटला प्रसिद्ध गायक हार्डी संधूचा पाठिंबा\n‘हाच तोच व्यायाम प्रकार आहे, त्यामुळे मी कोरोनावर मात केली’, वरुण धवनने शेअर केला मलायकाचा व्हिडीओ\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ \nमुंबई : बॉलीवूडनाम ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता 'ये जवानी है दीवानी'...\nअभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.\nमराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित\n‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास\nजॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल\nबॉलीवूडनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी देश्यातील वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील बॉलीवूड, हॉलीवूड, करमणूक, मराठी क्षेत्रातील बातम्या पुरवणे हा बॉलीवूडनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ \nमुंबई : बॉलीवूडनाम ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता 'ये जवानी है दीवानी' ...\nअभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.\nबॉलीवूडनामा ऑनलाइन- रश्मी अगदेकरने आपल्या अभिनयच्या कौशल्याने सर्वांचे मान जिंकले, त्यांचे वेब सिरीज \" देव डी डी २\" व \"इममेचुअर ...\nमराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित\nबॉलीवूडनामा ऑनलाइन- एल्बम सोंग \"मेंटल\" चे पोस्टर झाले आउट, प्रसिद्ध सिंगर देव नेगी गायलेलं गीत व राजीव रुईया दिग्दर्शित गाण्यामध्ये ...\n‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास\nबॉलीवूडनामा ऑनलाइन- जयमीत सोबत टीम शेरा धालीवाल जींद आणि अभनूर सिंह यांनी खूप सुंदर गोड आणि विचार करणार्‍या व्हिडिओसह एक ...\nजॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल\nबॉलीवूडनामा ऑनलाइन - नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मिका ...\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ \nअभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.\nमराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9164/", "date_download": "2021-06-13T05:38:54Z", "digest": "sha1:SPSNFEVI5WW42DNGOPSHAH5FXVD2ZO4Q", "length": 9933, "nlines": 83, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "कुडाळ शहरातील शिवाजीनगर येथील रोहित कारेकर तरुणाचे दुःखद निधन.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nकुडाळ शहरातील शिवाजीनगर येथील रोहित कारेकर तरुणाचे दुःखद निधन..\nPost category:इतर / कुडाळ / बातम्या\nकुडाळ शहरातील शिवाजीनगर येथील रोहित कारेकर तरुणाचे दुःखद निधन..\nकुडाळ शहरातील शिवाजीनगर येथील रोहित कारेकर (वय 30 ) या तरुणाचे आज गोवा येथे सकाळी दुःखद निधन झाले गेले काही महिने तो कावीळ आजाराने त्रस्त होता त्याला तीन दिवसांपूर्वी कुडाळ येथून गोवा येथे दाखल करण्यात आले होते.त्याच्या या दुःखद निधनाने कारेकर कुटूंबीयासह दैवज्ञ समाजावर दुःखाचा डोगर कोसळला आहे चार वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते दैवज्ञ समाजाच्या कार्यक्रमात तो हिरीरीने भाग घेत असे हसतमुख चेहऱ्याचे व्यक्तिमत्त्व म्हणून त्याची ओळख होती त्याच्या पाठीमागे आई वडील पत्नी व साडे तीन वर्षाची मुलगी आहे आज दुपारी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nजमीन ताब्यात मिळाल्याशिवाय काम नाही.;के.के गौतम\nआयपीएल सट्टा प्रकरणी रायगड पोलिसांकडून ११ जणांना अटक..\nभाजपा महिला मोर्चा चा उमेद आंदोलनाला जाहिर पाठिंबा..\nसिंधुदुर्गात आज एवढ��� कोरोना पॉझिटिव्ह…\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकुडाळ शहरातील शिवाजीनगर येथील रोहित कारेकर तरुणाचे दुःखद निधन.....\nवेंगुर्लेत टेबलटेनिस व कॅरम खेळाच्या मोफत प्रशिक्षणाचा शुभारंभ.....\nवेंगुर्ला तालुक्यात एवढे कोरोना रुग्ण सापडले.....\nपहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना थेट परीक्षा न घेता वरच्या वर्गात मागील वर्षाप्रमाणे बढती.;शिक्षणमं...\nशिक्षण व आरोग्य सभापती अनिषा दळवी यांनी तेरवण मेढे व सोनवल गावातील प्राथमिक शाळांना भेट देत केली पाह...\nजिल्हापरिषदेच्या शाळा दुरुस्तीच्या नावाखाली भ्रष्टाचार.; कुडाळ येथील शिवसेना पत्रकार परिषदेत संजय पड...\nराजन तेली भाजपचे अपयशी जिल्हाध्यक्ष.;शिवसेना गटनेते सुशांत नाईक यांचा टोला.....\nराष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा 51 वा वाढदिवस होणार साध्या पद्धतीने साजरा...\nकोरियोग्राफर दिपाली शिरसाट -परब हीचे निधन.....\nलॉकडाऊन नाही मात्र निर्बंध अधिक कडक.;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.....\nकोरियोग्राफर दिपाली शिरसाट -परब हीचे निधन..\n..'ते' वादग्रस्त डॉक्टर माजी केंद्रीय मंत्र्याच्या स्वयंसेवी संस्थेचेही विश्वस्त असल्याचे उघड;\nलॉकडाऊन नाही मात्र निर्बंध अधिक कडक.;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे..\nजिल्हापरिषदेच्या शाळा दुरुस्तीच्या नावाखाली भ्रष्टाचार.; कुडाळ येथील शिवसेना पत्रकार परिषदेत संजय पडते, नागेंद्र परब,अमरसेंन सावंत यांचे आरोप..\nकुडाळ हायस्कूल इंग्लिश माध्यमाच्या शाळेला डॉ.अनिल नेरुरकर हे नाव देऊ नका या मागणीसाठी शहरातील नागरिक आक्रमक..\nकुडाळ तालुक्यात ०६ कोरोना रुग्ण सापडले...\nयेत्या काही दिवसांतच शिवसेना ओ.बी.सी सेल तालुका प्रमुख यांची करणार निवड.;जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर..\nराजन तेली भाजपचे अपयशी जिल्हाध्यक्ष.;शिवसेना गटनेते सुशांत नाईक यांचा टोला..\nकुडाळ तालुक्यात पुन्हा १४ कोरोना रुग्ण सापडले.;डॉ.संदेश कांबळे यांची माहिती..\nप्रतिमा पेडणेकर यांचा उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्काराने होणार गौरव..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी रा���कीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE_(%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80)", "date_download": "2021-06-13T06:02:06Z", "digest": "sha1:SINK5Y33H2YRWPR3YOW6VNVWQLI2BDF5", "length": 7139, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पूर्णा (अभिनेत्री) - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपुर्णा (जन्म नावः शामना कासिम जन्मगांवः कण्णूर ) केरळ, भारत. एक प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री.मल्याळम सोबतच तमिळ आणि तेलुगू चित्रपटातुन अभिनय .\nभार्गवचरितम मूनम खंडम मल्याळम\n2008 कॉलेज कुमरन मल्याळम\nमुनियांडी विळंगियल मून्रामंडु Madhumitha तमिळ\n2009 कंदक्कोट्टै Pooja तमिळ\nअर्जुनन कादलै तमिळ Filming\nवेल्लूर मावट्टम तमिळ Filming\nकुम्ब मेला (चित्रपट) तमिळ Filming\nकुळै तोळी तमिळ Filming\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ एप्रिल २०२१ रोजी ०४:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अ���िरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%93%E0%A4%B8%E0%A5%80/", "date_download": "2021-06-13T05:33:16Z", "digest": "sha1:J3GUTLYQ7CWDTWXQZPIGDQYMO7Q2ZOJP", "length": 15116, "nlines": 179, "source_domain": "policenama.com", "title": "आयओसी Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन…\n तुमच्याकडे नसेल ‘हा’ 4 डिजिटचा Code तर मिळणार नाही LPG Cylinder \nनवी दिल्ली : वृत्त संस्था - जर तुमच्याकडे सुद्धा इंण्डेनचा स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. इंडियन ऑईल कंपनीने ट्विट करून आपल्या ग्राहकांना डीएसीबाबत माहिती दिली आहे. हा डीएसी नंबर काय आहे आणि त्याचे फायदे…\n1 डिसेंबर : LPG स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे नवे दर जारी, जाणून घ्या\nनवी दिल्ली : देशभरात वाढत्या महागाईच्या दरम्यान सरकारी तेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या गॅसच्या बाबतीत डिसेंबरमध्ये सुद्धा दिलासा दिला आहे. 1 डिसेंबर 2020 ला सुद्धा घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी…\nखासगीकरणानंतरही BPCL ग्राहकांना सुरू राहील एलपीजी अनुदान : पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान\nLPG अनुदानाबाबत सरकारचं मोठं विधान, 7 कोटी ग्राहकांना मिळणार ‘दिलासा’\nभाज्या, कांदे, बटाट्याचे दर कडाडले असताना गॅस ग्राहकांना मात्र मोठा दिलासा, पण…\nनवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - कांदा, बटाट्यासह भाज्यांच्या किमती कडाडल्या असताना सरकारी तेल कंपन्यांनी मात्र एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल केले नाहीत. सिलेंडरच्या किमती स्थिर असल्याने…\nLPG स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे दर जारी, जाणून घ्या काय आहेत नोव्हेंबरचे नवे दर\nनवी दिल्ली : वाढत्या महागाईमध्ये स्वयंपाकांच्या गॅसच्या बाबतीत नोव्हेंबर महिन्यात दिलासादायक बातमी मिळाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी नोव्हेंबर महिन्यासाठी एलपीजी स्वयंपाकांच्या गॅस सिलेंडरच्या दराम कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.…\nLPG Gas Cylinder Price : ऑक्टोबर महिन्यासाठी LPG स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे नवे दर आले, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - ऑगस्ट - सप्टेंबरच्यानंतर लागोपाठ तिसर्‍या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये एलपीजी स्वयंपाकाच्या गॅस (lpg gas)सिलेंडरच्या किंमतीत (LPG Gas Cylinder Price 01 October 2020) मोठा दिलासा मिळाला आहे. ऑईल मार्केटिंग…\nLockdown 5.0 : सर्वसामान्यांना मोठा झटका 110 रुपयांनी महागला ‘विना-अनुदानित’ LPG गॅस…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरस महामारीचा प्रसार रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊन 5.0 मध्ये सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. देशातील ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (एपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) विना-अनुदानित एलपीजी स्वयंपाकाच्या गॅस…\nLPG घरगुती सिलिंडरच्या कमतरतेबाबत IOC नं केलं विधान, ग्राहकांसाठी उचललं ‘हे’ मोठं पाऊल\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था : देशातील सर्वात मोठी एलपीजी गॅस वितरण कंपनी आयओसी (IOC) ने म्हटले आहे की अस्वस्थ होण्याची गरज नाही. लॉकडाउनच्या परिस्थितीतही कंपनी प्रत्येकाला सिलिंडरही पुरवेल. वास्तविक, मागील ३-४ दिवसापासून ईशान्य भागाबरोबरच…\nटोकियो ‘ऑलिम्पिक’ स्पर्धा वेळापत्रकानुसारच, पंतप्रधान शिंजो आबे यांचा निर्धार\nटोकियो : वृत्तसंस्था - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपल्या देशातील विमानसेवा बंद केली आहे. तसेच परदेशी नागरिकांना देशात येण्यास मनाई केली आहे. कोरोना…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nछोट्या पडद्यावरील अभिनेत्री तरला जोशींचे निधन\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nअभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात \nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nLockdown मध्ये पत्नीच्या तुलनेत पतीवर जास्त अत्याचार, पुणे…\n येणार आहेत व्याजाचे पैसे, घरबसल्या…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nPune News | ‘तु माझ्या बहिणीच्या अंगावर गांजा फुंकलास…\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची…\nPune News | अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणातील आरोपीला जामीन\nMaratha Reservation | छत्रपती संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांना…\nमुंबई : 11 दिवसातच झाला महिनाभरा इतका पाऊस, IMD ने रविवारपर्यंत जारी…\nCOVID-19 in India : 70 दिवसानंतर कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात आली 84 हजार प्रकरणे; 4002 जणांचा मृत्यू\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची ‘आई’ बनली महिला पोलीस रेहाना शेख\nभाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी खुशखबर एकविरा देवी मंदीर अन् किल्ले राजगडावर होणार ‘रोप वे’;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/cylinder-hospital/", "date_download": "2021-06-13T05:40:03Z", "digest": "sha1:SRGS2YQET5I4TKUN3QRHSUASZDTRWGWU", "length": 8290, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Cylinder Hospital Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन…\nमेडिकल ऑक्सीजनचे चारही स्त्रोत – सिलेंडर, कॉन्सेंट्रेटर, प्लांट आणि लिक्विड ऑक्सीजन टँकबाबत…\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मेडिकल ऑक्सीजनची टंचाई आणि गरज यावर मोठी चर्चा सुरू आहे. ऑक्सीजन न मिळाल्याने अनेक रूग्णांचा जीव गेला आहे. अशावेळी याची बेसिक माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. जेणेकरून मेडिकल…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nछोट्या पडद्यावरील अभिनेत्री तरला जोशींचे निधन\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nAjit Pawar | बारामतीतील निर्बंध आणखी शिथिल केले जाणार…\nNitin Raut | मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास विरोध नाही, पण…\nकोट्यवधी केंद्रीय कर्मचार्‍यांना झटका \nमुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर टेम्पो कंटेनरचा अपघातात…\nयेथे लावा पैस���, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची…\nसांगलीतील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू राहणार\n मुंबईसह उपनगरात 48 तासात अतिमुसळधार पावसाची…\nSanjay Raut | …तर जळगावात शिवसेनेचा खासदार निवडून येईल\n12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार…\n पिंपरी-चिंचवड शहरात आज 442 जण ‘कोरोना’मुक्त, 240 नवीन रुग्णांची नोंद\nDiabetes Diet | डायबिटीजच्या रूग्णांसाठी अमृत आहे एक फळ, वेगाने करते शुगर कंट्रोल\n‘मुंबई आमची असा उठता बसतां ध्यास करणाऱ्यांनी काय दिलं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%83/", "date_download": "2021-06-13T04:27:47Z", "digest": "sha1:YAP4O7JQPF3ZYLHZUUU5N4INVLYIFDFE", "length": 14987, "nlines": 158, "source_domain": "www.batmidar.in", "title": "उदगीरच्या पत्रकारांची वृक्षारोपणाची चळवळ | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nउदगीरच्या पत्रकारांची वृक्षारोपणाची चळवळ\nआता झाडाला नावं आपल्या लेकरांचे \nमी उदगीरकर …पत्रकारांची लोकचळवळ \nआपण दरररोज बदलते हवामान, वाढते तापमान, कमी होणारे पर्जन्यमान यामुळे चिंतीत आहोत. ग्लोबल वार्मिंगबद्दल आपण भरभरुन बोलतो, वाचतो, ऐकतो पण करीत काहीच नाही. आपल्या आजुबाजूला सहज पाहिले तर पर्यावरणाचा र्‍हास झपाट्याने सुरु आहे. दररोज हजारो झाडांची बेसुमार कत्तल सुरु आहे, पण त्याप्रमाणात वृक्षलागवडच केली जात नाही. शेतात गेले तर बसायला सावली देणारे व शहरात आले तर गाडी पार्क करायला एक झाड नाही, तरीही आपण बेफिकीरपणे झाडांची होणारी कत्तल पहात बसलो आहोत. प्रत्येक गोष्ट सरकारने करावी, अशी आपली ठाम समजुत झाली आहे. ही समजुत दूर सारुन प्रत्यक्ष कृति करण्याची गरज आहे. फार तर सरकार वृक्षलागवड करेल पण त्यांचे संगोपन करणे आपली नैतिक जबाबदारी आहे.\nयासाठी आम्ही सर्व पत्रकार एकत्र येवून एक अभिनव वृक्षलागवडीची चळवळ उभी करीत आहोत. शहरात वृक्षलागवड करीत असताना समाजातील प्रत्येक घराला व घटकाला सोबत घेवून ही चळवळ व्यापक व जिव्हाळ्याची व्हावी म्हणून हरित चळवळीत लागवड केलेल्या प्रत्येक झाडाला त्या घरातील मुलांचे नाव देणार आहोत. यामागची कल्पना अशी की घरातील प्रत्येकाला ते झाड आपले वाटावे. ते आपल्या उदासिनतेमुळे सुकून जावू नये, त्याची निगा व संगोपन आपल्या पोटच्या लेकरासारखे केले जावे आणि झाडं वाढावित आणि जगावीत ही अपेक्षा आहे. या अभियानात सामिल झालेल्या प्रत्येक कुटूंबाचा सहभाग पर्यावराणासाठी लाखमोलाचा राहणार आहे.\nआम्ही सारे पत्रकार समाजाला सोबत घेवून शहरातील प्रत्येक मोकळ्या जागेत झाडे लावण्याचा संकल्प करीत आहोत.शहरातील प्रत्येक कुटूंबाचे एक झाड असलेच पाहीजे, हा ध्यास घेवून ही लोकचळवळ व्यापक करण्याचा संकल्प करीत आहोत. ‘माझं उदगीर-हरित उदगीर’ अभियानातील प्रत्येक झाडाची जबाबदारी व त्याचे हेल्थकार्ड प्रत्येक कुटूंबाच्या हवाली करण्यात येणार आहे. कारण वृक्षलागवड येणार्‍या पिढ्यांसाठी आवश्यक आहे. आपल्या अंगणातील झाड आपल्यालाच सावली आणि फळ देणार आहे, सोबतच पर्यावरणाचेही संवर्धन होणार आहे. ‘मी उदगीरकर’ या हरित चळवळीत सामिल होणार्‍या व्यक्ती, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था व कुटूंबाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या कल्पना व सुचना जरुर कळवा \nमी उदगीरकर अभियानात सामिल होण्यासाठी –\nविनोद मिंचे : 9403558888,\nसचिन शिवशेट्टे : 8208151326,\nरोशन मुल्ला : 9921404888,\nश्रीनिवास सोनी : 9421485971,\nरविंद्र हसरगुंडे : 9850102202,\nबिभीषण मद्देवाड : 9823160552,\nविक्रम हलकीकर : 9403012041, प्रभुदास गायकवाड : 9146581100, माधव रोडगे : 9673799946\nPrevious articleआज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन\nNext articleमराठवाडयात आणि कोकणात फरक ��ाय\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2021/02/16-02-02.html", "date_download": "2021-06-13T05:23:16Z", "digest": "sha1:44XSG5FWPZBUPV3SCHQ3TNTIWD2LKEQX", "length": 71805, "nlines": 164, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "नगरटुडे बुलेटिन 16-02-2021", "raw_content": "\nडॉ.अरूधंती जोशी सरनाईक यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान\nश्री समर्थ रामदास स्वामीच्या हस्ताक्षरातील वाल्मीकी रामायणाचा मराठी भावानुवाद, संशोधनपर प्रत तयार करण्याच्या प्रकल्पात महत्वपूर्ण योगदान\nवेब टीम नगर : श्री समर्थ रामदास स्वामीच्या हस्ताक्षरातील वाल्मीकी रामायणाचा मराठी भावानुवाद, व संशोधनपर प्रत तयार करण्याच्या प्रकल्पात महत्वपूर्ण योगदान दिल्याबददल पेमराज सारडा कॉलेजच्या सेवानिवृत्त संस्कृत प्राध्यापिका डॉ.अरूधंती सुधाकर जोशी सरनाईक यांचा धुळे येथील श्री समर्थ वाग्देवता मंदिर या संस्थेच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. हा प्रकल्पही या संस्थेच्या वतीने चालवला जात आहे.\nसंस्थेच्या रामायणातील किष्किंधाकाण्डम् या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी हा सन्मान करण्यात आला. मंदिराचे अध्यक्ष शरदराव कुबेर,सज्जनगड संस्थानचे अध्यक्ष विष्णुदास बुवा आदीसह मोठया संख्येने मान्यवर उपस्थित होते.या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम तसेच श्री रामदासाचे शिष्य कल्याण स्वामी यांनी काढलेले मारूतीरायाचे चित्रांची छायांकित प्रत देण्यात आली.या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन डॉ.अपर्णा बेडेकर यांनी केले.\nडॉ.अरूधंती जोशी सरनाईक यांनी तीन वर्षापुर्वी राज्यपालाच्या हस्ते संस्कृतमधील विशेष योगदानाबददल महाराष्ट्र शासनाने मुंबई येथील राजभवनामध्ये सन्मान करण्यात आला होता.तसेच काश्मीरमधील श्रीनगर विदयापीठात शोधनिबंधाचे वाचन केले आहे.संगमनेरमध्ये आंतरराष्टीय संस्कृत परीषदेत महत्वपूर्ण सहभाग होता.जोशी यांना प्रा.डॉ.देवीप्रसाद खरवंडीकर, पेमराज सारडा कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. मधुसूदन बोपर्डीकर,प्रा.डॉ.श्रीकांत केळकर तसेच बंधू अशोक सरनाईक आदीचे मार्गदशन लाभले.\nवस्तू व सेवा करच्या अधिकारीपदी वर्णी लागल्याबद्दल\nनिमगाव वाघा येथील श्रध्दा जाधव हिचा गौरव\nवेब टीम नगर : निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्रध्दा गणेश जाधव यांची वस्तू व सेवा कर वर्ग दोनच्या अधिकारीपदी वर्णी लागल्याबद्दल स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रा.पं. सदस्य पै.नाना डोंगरे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, लक्ष्मण चौरे, गोरख जाधव, ह.भ.प. बबन महाराज जाधव आदी उपस्थित होते.\nगावातील श्रध्दा जाधव हिने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करुन वस्तू व सेवा कर वर्ग दोनच्या अधिकारी होण्याचा बहुमान मिळवून गावाचे नांव उंचावले आहे. महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून, समाजाच्या विकासात्मक जडण-घडणीत मोलाचे योगदान देत आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेने लग्नानंतर मिळवलेले यश कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे पै. नाना डोंगरे यांनी सांगितले. श्रध्दा जाधव हिने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करताना प्रारंभी अपयश आले. मात्र अपयशाने खचून न जाता पुन्हा जिद्दीने प्रयत्न करुन यश संपादन केले. मुलींनी लग्नानंतर देखील शिक्षण बंद न करता आपली गुणवत्ता व क्षमता स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून सिध्द करण्याचे आवाहन केले.\nस्वयंसेवी संघटनांच्या वतीने व्हेलनटाईन दिनी कॉ. बाबा आढाव यांचा सन्मान\nश्रमिक कामगारांसाठी देव माणुस म्हणून कॉ. आढाव यांची ओळख\nअविनाश घुले : दि ग्रेट लॉरिस्टर ऑफ इंडियन वर्किंग क्लास हा सन्मानाने मानवंदना\nवेब टीम नगर : वंचित, दुबळे व श्रमिक कामगारांना न्याय मिळण्यासाठी संपुर्ण आयुष्य खर्च करणारे कॉ. बाबा आढाव यांना पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने व्हेलनटाईन डे च्या दिवशी हुतात्मा स्मारकात दि ग्रेट लॉरिस्टर ऑफ इंडियन वर्किंग क्लास हा सन्मानाची मानवंदना देण्यात आली. कॉ. आढाव यांनी वंचित, दुबळे व श्रमिकांप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल स्वयंसेवी संघटनेच्या वतीने वर्चुअल पध्दतीने हा सन्मान सोहळा पार पडला.\nमहात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व हमाल, मापाडी व कामगार चळवळीचे नेते स्व.शंकरराव घुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी हमाल पंचायतचे अध्यक्ष तथा नगरसेवक अविनाश घुले, अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, विठ्ठल सुरुम, अशोक भोसले, पोपट भोसले, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, फरिदा शेख, आशा वडागळे, गोपीनाथ म्हस्के, सुशीला नारायण, गीता डहाळे, शिवाजी वाघमारे, संतोष नांगरे आदि उपस्थित होते.\nअविनाश घुले म्हणाले की, श्रमिक कामगारांसाठी देव माणुस म्हणून कॉ. बाबा आढाव यांची ओळख आहे. त्यांनी कष्टकरी, माथाडी, हमाल आदी असंघटित कामगारांना संघटित करुन चळवळीच्या माध्यमातून न्याय देण्याचे कार्य केले. त्यांनी हमाल माथाडींसाठी कायदा करुन घेतला. वंचित, दुबळ्या लोकांसाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केले. या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान करण्याची गरज होती. सर्वसामान्यांच्या वतीने देण्यात आलेला हा सन्मान देखील मोठा असल्याचे त्यांनी सांगितले.\nमहापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी अविनाश घुले यांची निवड झाली असता घरकुल वंचितांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तर वारुळाचा मारुती परिसरातील महापालिकेच्या जागेत घरकुल वंचितांसाठी प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी करण्यात आली. घुले यांनी या भागात असलेल्या उद्यानाचे आरक्षण उठवून घरकुल वंचितांचा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे यावेळी आश्‍वासन दिले.\nअ‍ॅड. कारभारी गवळी म्हणाले की, असंघटित कामगारांचे नेतृत्व कॉ. बाबा आढाव यांनी केले. ते राजकारणात गेले असते, तर त्यांना मोठे पद देखील मिळाले असते. मात्र श्रमिक, कष्टकर्‍यांच्या वेदना व दु:ख कमी करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केले. स्वार्थी राजकारणापेक्षा निस्वार्थ भावनेने त्यांनी कामगार चळवळ चालवली. त्यांच्या प्रेमापोटी स्वयंसेवी संघटनांनी व्हेलनटाईन डे च्या दिवशी त्यांचा सन्मान केला असल्याचे त्यांनी सांगितले.\nएकता फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य नाना डोंगरे यांचा सत्कार\nवेब टीम नगर : निमगाव वाघा ग्रामपंचायत निवडणुकीत पै. नाना डोंगरे मताधिक्याने ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल एकता फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने त्यांचा फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके यांनी सत्कार केला. यावेळी अरुण अंधारे, रामदास पवार, जावेद शेख, संदिप डोंगरे, मुश्ताक शेख, गौरव काळे, देवीदास निकम, अक्षय जाधव आदी उपस्थित होते.\nअतुल फलके म्हणाले की, सामाजिक कार्यात योगदान देऊन नाना डोंगरे यांनी गावाचे नांव उंचावले आहे. त्यांची ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विकासात्मक कार्याला गती मिळणार आहे. ग्रामस्थांनी सर्वसामान्य व्यक्तीला निवडून काम करण्याची संधी दिली असल्याचे सांगितले. पै. नाना डोंगरे यांनी ग्रामस्थांनी सामाजिक कार्याची दखल घेत ग्रामपंचायतमध्ये सेवा करण्याची संधी दिली असून, या विश्‍वासाला कधीही तडा जाऊ न देणार नाही. अविरतपणे गावाच्या विकासासाठी कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nशासकीय जमीनी खरेदी-विक्री करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nभ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशच्या वतीने : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण\nवेब टीम नगर - शासनाच्या भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीची बेकायदेशीर खरेदी-विक्री करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी घेणार-देणार, साक्षीदार व संबंधीत अधिकारी तसेच या योजनेचा दुबार लाभ घेणार्‍यांवर गुन्हे दाखल होण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या वतीने मार्केड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.\nप्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन उपोषणाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर, पारनेर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले, अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुणराव रोडे, डॉ.अभिजीत रोहोकले, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव हजारे, नगर तालुकाध्यक्ष युवराज हजारे, हरेश्‍वर साळवे, सचिन ठुबे, श्रीरंग रोहोकले, जगदीश आंबेडकर, संतोष भांड, भानुदास साळवे आदी सहभागी झाले होते.\nमौजे भाळवणी (ता. पारनेर) येथे एका मागासवर्गीय कुटुंबाने शासनाकडून उदरनिर्वाहासाठी घेतलेली वर्ग दोनची गट नंबर ६५१ या जमिनीची विक्री केली. शासनाच्या भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीची बेकायदेशीर खरेदी-विक्री केल्याप्रकरणी सदर जमीन शासनास जमा करण्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेले आहेत. सदर व्यक्तींनी शासनाची फसवणुक केल्याचे सिध्द झाले आहे. या प्रकरणातील खरेदी देणार, घेणारम साक्षीदार व त्यांना मदत करणारे अधिकारी यांच्यावर फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल व्हावे. तसेच सदर कुटुंबाने एकाच योजनेचा दुबार लाभ घेऊन फसवणुकीने कोट्यावधी रुपयाची जमीन मिळवली आहे. त्यांच्या ताब्यातील गट नंबर७०१/६ ही सरकारी जमीन शासनाकडे पुन्हा वर्ग करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.\nसरकारने दलित, मागासवर्गीय ��ूमिहीनांना भोगवटादार म्हणून वर्ग दोनच्या सरकारी जमीन वाटप केले. पण भाळवणी (ता. पारनेर) येथील लँड माफियांनी कवडीमोल किमतीत मागासवर्गीयांच्या दारिद्रयाचा फायदा घेऊन लाभार्थ्यांकडून जमिनी लाटल्या. काही भूमिहीनांना शासनाला अंधारात ठेवून दप्तराच्या नोंदीत खाडाखोड करुन त्याचा दुबार लाभ घेतला. शासनाची फसवणुक करणार्‍या अशा व्यक्तींवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी म्हंटले आहे. एक महिन्यात संबंधीतांवर गुन्हे दाखल न झाल्यास विभागीय आयुक्त नाशिक कार्यालया समोर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nसेवाप्रीत सोशल फाऊंडेशनचा आगळ्या वेगळ्या पध्दतीने व्हॅलेंटाईन डे साजरा\nसामाजिक कार्यालाच प्रेमाचे प्रतिक मानून वंचितांच्या जीवनात आनंद फुलविण्याचा निर्धार व्यक्त करुन प्रेम दिवस साजरा\nवेब टीम नगर : एकमेकांवर प्रेम दर्शविण्याचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे साजरा होत असताना, सामाजिक उपक्रमाने दुर्बल घटकांच्या जीवनात आनंद निर्माण करणार्‍या सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनने आगळ्या वेगळ्या पध्दतीने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. वर्षभर सेवाप्रीत फाऊंडेशनशी सामाजिक कार्यासाठी जोडल्या गेलेल्या महिलांनी सामाजिक कार्यालाच प्रेमाचे प्रतिक मानून हा प्रेम दिवस साजरा करुन, वंचितांच्या जीवनात आनंद फुलविण्याचा निर्धार व्यक्त केला.\nसावेडी येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात सेवाप्रीतने वर्षभर राबविलेल्या सामाजिक उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. व्हॅलेंटाईन डे दिवसाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सुशिला मोडक यांच्या हस्ते तुळशीच्या रोपाला पाणी घालून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, सविता चड्डा, डॉ.सिमरन वधवा, निशा धुप्पड, कशीश जग्गी, अर्चना खंडेलवाल, अन्नू थापर, गीता नय्यर, अनुभा अ‍ॅबट, रितू वधवा, रुपा पंजाबी, गीता माळवदे या प्रमुख पदाधिकार्यांसह ग्रुपच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.\nप्रास्ताविकात सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, सेवाप्रीतच्या सर्व महिला सदस्या वंचितांना वर्षभर सामाजिक उपक्रमाच��या माध्यमातून प्रेम देत असतात. सर्व महिला या ग्रुपच्या माध्यमातून जोडल्या गेल्या असून, हा ग्रुपच सर्वांचा प्रेमाचा प्रतिक बनला आहे. आपण ज्यांच्याशी प्रेम करतो ते व्हॅलेंटाईन असते. सर्व महिला सामाजिक कार्यासाठी सेवाप्रीतशी प्रेम करत असल्याने ग्रुपबरोबर प्रेमदिवस साजरा करण्यात आला असल्याचे स्पष्ट करुन, त्यांनी सेवाप्रीतच्या वतीने गरजू व दिव्यांग विद्यार्थी, वंचित घटक, गरजू महिला यांच्यासाठी राबविलेले सामाजिक उपक्रम तसेच टाळेबंदीत महिलांनी मोठ्या धाडसाने घराबाहेर पडून केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली.\nसरपंचांनी आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न करावे\nपद्मश्री पोपट पवार : साई संजीवनी प्रतिष्ठान नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने पवार व आ. लंके यांचा जाहीर सत्कार\nवेब टीम नगर : गावाचे नेतृत्व सक्षम असल्यास विकासाला चालना व योग्य दिशा मिळते. राजकारणात बदल घडत असतात. नव्याने नेतृत्व उदयास येऊन नवीन कार्यकर्ते घडत असतात. मात्र गावाचा विकास हेच ध्येय समोर ठेऊन प्रत्येकाने कार्य करण्याची गरज आहे. सरपंचांनी आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न करावे. ग्रामपंचायतच्या निवडणुका संपल्या असून, सर्व हेवेदावे सोडून गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन पद्मश्री पोपट पवार यांनी केले.\nनेप्ती (ता. नगर) येथे साई संजीवनी प्रतिष्ठान व नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने पद्मश्री पोपट पवार व आमदार निलेश लंके यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात पद्मश्री पवार बोलत होते. बबनराव फुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, माजी पंचायत समिती सदस्य देवा (किसन) होले, सरपंच सुधाकर कदम, माजी सरपंच संजय जपकर, उपसरपंच संभाजी गडाख, वसंतराव पवार, शिवाजी होळकर, दिलीप होळकर, राजेंद्र होळकर, दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते.\nपुढे पद्मश्री पवार म्हणाले की, नेप्ती व हिवरेबाजारचे सलोख्याचे संबंध असून, एक ऋणानुबंध निर्माण झाला आहे. गावासाठी अनेक विकासात्मक योजना असून, या योजना कार्यान्वीत करुन त्याची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. नुकतेच गावात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतून चांगला अनुभव मिळाला. या निवडणुकीचा उत्साह व ग्रामस्थांचे प्रेम पाहून अनेक कटकटी टळल्या. एक ���ुपयाही खर्च न करता गावात 90 टक्के मतदान झाले. निवडणुकीत बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त झाल्या, तर आत्मविश्‍वास देखील वाढला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.\nप्रास्ताविकात बंडू जपकर यांनी गावाच्या सर्वांगीन विकासासाठी साई संजीवनी प्रतिष्ठान देत असलेले सहयोग व सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. तर कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्य गरजू घटकांना केलेली मदत, मोफत आरोग्य शिबीर, प्रतिष्ठानच्या सर्व युवकांनी मरणोत्तर नेत्रदानाचा केलेला संकल्प, गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाचा आढावा घेतला. पाहुण्यांचे स्वागत रघुनाथ होळकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सिताराम जपकर यांनी करुन दिला. यावेळी पद्मश्री पवार व आमदार लंके यांच्या हस्ते गावातील गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, शिक्षक, सेवानिवृत्त सैनिक व शिक्षकांचा तसेच गावात आरोग्य चळवळ चालविणार्‍या सपना वेलनेस सेंटरच्या टिमचा सन्मान करण्यात आला. तर दैठणे गुंजाळचे सरपंच बंटी गुंजाळ व टाकळी ढोकेश्‍वरचे सरपंच अरुणा खिलारी यांचा सत्कार करण्यात आला.\nआमदार निलेश लंके म्हणाले की, असंतुष्ट आत्मे व त्यांच्या व्यक्तीदोषामुळे राळेगण व हिवरेबाजार सारख्या गावात निवडणुका लागल्या. ज्या गावांनी देशाला दिशा देण्याचे कार्य केले असून, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व पोपट पवार यांचे कार्य व ख्याती देशभर आहे. त्यांच्या कार्यातून सर्वच गावातील युवकांना दिशा मिळत आहे. पारनेर मतदार संघात असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व पद्मश्री पोपट पवार ही बलस्थाने असून, त्यांच्या कार्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. साई संजीवनी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन नेप्ती मधील रस्ते तसेच प्रलंबीत कामे मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ होले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साई संजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुनाथ होळकर, उपाध्यक्ष छबुराव फुले, एकनाथ होले, बंडू जपकर, सिताराम जपकर, शांताराम साळवे, बबन कांडेकर, छभुराव जपकर, राजू भुजबळ, दादू चौघुले, गजानन होळकर, बाबासाहेब भोर, तानाजी सप्रे, पोपट कोल्हे, विठ्ठल चौरे, मल्हारी कांडेकर, रामदास फुले, बाबासाहेब होळकर आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.\nसुशिला मोडक म्हणाल्या की, कुटुंबाची जबाबदारी सांभाळून सामाजिक जबाबदारी पेळविणार्‍या महिलांचे कार्य कौतुकास्पद आहे. प्रेमाचा दिवस सामाजिक संस्थेबरोबर साजरा करणे हा आगळा-वेगळा उपक्रम प्रेरणादायी आहे. अनेक महिलांनी क्रांती घडविल्याचा इतिहास असून, महिला सामाजिक कार्यात सक्रीय झाल्यास परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. सिमरन वधवा यांनी महिलांसाठी मनोरंजनात्मक व बौध्दिक स्पर्धा घेतल्या. विजेत्या महिलांना ग्रुपच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणार्‍या महिलांनी एकत्र येत धमाल केली.\nजनतेने शेतकरी आंदोलनात देशातील सैनिकांप्रमाणेच सक्रीय होऊन 'जय जवान, जय किसान' ही घोषणा प्रत्यक्षात आणावी \nवीरसैनिक धोंडीराम कर्पे : 'पुलवामा हल्ला शहीद जवान व दिल्ली आंदोलन शहीद किसान' स्मतीनिमित्त 'कँडल मार्च'चे आयोजन\nवेब टीम नगर : आम्ही सैनिक देशासाठी लढायचे काम करतो आम्हाला भाषण देता येत नाही. पण आम्ही इकडे आल्यावर घरची शेती करतो, ती उत्तम येते. शेतकरी आणि सैनिक या दोघांच्याही हातात देशाचे भले करण्याचे काम आहे. म्हणूनच आपले प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी 'जय जवान, जय किसान' ही घोषणा दिली होती. आम्ही १९६५ आणि १९७१ च्या युध्दात भाग घेतला त्यामुळे देशप्रेम हे आम्हाला कुणी शिकवू नये. घरी आल्यावर शेती करून देशातील माणसांना अन्नधान्य उपलब्ध करून देतो. हेच सर्वात मोठे देशप्रेमाचे काम आहे. सध्या शेतकरी संकटात आहे त्याला देशातील जनतेने सैनिकाप्रमाणे सक्रिय साथ देऊन 'जय जवान, जय किसान' ही घोषणा प्रत्यक्षात आणावी. असे आवाहन बांग्लादेश मुक्ती संग्रामातील वीरसैनिक धोंडीराम कर्पे यांनी केले. नुकतीच त्यांच्या सावेडी येथील निवासस्थानी '१९७१ च्या युध्दाच्या ५० वर्षानिमित्त सुवर्ण ज्योत मशाल' देशाच्या सैन्यदलाच्या वतीने सैनिक व अधिका-यांसह येऊन गौरव केला होता.\nयेथील हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे 'पुलवामा हल्ल्यातील शहीद जवान आणि दिल्ली शेतकरी आंदोलनातील शहीद किसान' यांना अभिवादन कार्यक्रमात त्यांनी वरील उद्गार काढले.\nसुरूवातीला सर्वांनी सिध्दार्थनगर येथील कॉम्रेड अण्णा भाऊ साठे स्मारक येथे अभिवादन केले. पुतळ्यास समृध्दी वाकळे, अक्षता वडवणीकर, शिवानी कर्पे, हर्षदिप मेढे, अनुराधा कर्पे, मयुरी कांबळे या विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. कॉम्रेड अण्णा भाऊ साठे स्मारक ते हुतात्मा चौथे शिवाजी महाराज स्मारक असे 'कँडल मार्च'चे आयोजन करण्यात आले होते.\nवीरसैनिक कर्पे यांनी प्रत्यक्षात १९७१ च्या युध्दात सहभाग घेतलेला असल्याने त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी अहमदनगरकर उपस्थित होते.\nहुतात्मा चौथे शिवाजी महाराज यांच्या समाधीस कर्पे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीस त्यांचा रहेमत सुलतान फौंडेशनचे अध्यक्ष युनुसभाई तांबटकर यांच्या हस्ते फेटा बांधुन आणि राष्ट्रमाता जिजाऊंचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. तेव्हा जमलेल्या अहमदनगरकरांनी 'जय जवान, जय किसान' 'इन्कलाब जिंदाबाद' या घोषणा दिल्या.\nभ्रष्टाचार निर्मुलनचे अशोक सब्बन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की हे आंदोलन शेतकऱ्यांच्या बांधावर नेले पाहिजे आणि हे कायदे शेतकरी हिताचे नसून अदानी अंबानी यांच्या हिताचे आहेत हे जनतेच्या निदर्शनास वेळीच आणून दिले पाहिजे. येणारा हा धोका फक्त शेतक-यांसच नाही तर उद्या सर्व जनता यामधे भरडली जाणार आहे.\nविडीकामगार संघटनेचे खजिनदार कॉ.अंबादास दौंड म्हणाले करार शेतीमुळे शेतकरी जमिनीवरून हुसकावला जाणार आहे. नवे कृषी कायदे म्हणजे किमान हमी भाव मोडीत काढून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना युनुसभाई तांबटकर म्हणाले या सरकारने सारासार विचार न करता निर्णय घेण्याची परंपरा नव्या कृषी कायद्यातही पाळली आहे. नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांसोबतच सामान्य जनतेने संघर्ष केला पाहिजे.\nसुत्रसंचालन कॉ.प्रा.डॉ.महेबुब सय्यद यांनी केले. त्यांनी २६ नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या शेतकरी संघर्षाची माहिती सांगितली. तसेच आगामी आंदोलनाची माहिती दिली.\nकॉ.भैरवनाथ वाकळे यांनी आजच्या देशव्यापी कार्यक्रमाचा परिचय करून दिला.\nया कार्यक्रमास एम. एस.एम.आर.ए. युनियन चे कॉ.राजू कांबळे, महापालिका कामगार युनियन चे कॉ. अनंत लोखंडे, पीस फौंडेशनचे आर्किटेक्ट अर्शद शेख, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष असिफखान दुलेखान, रोहित वाळके, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे शहराध्यक्ष फिरोज चांद शेख, मराठा सेवा संघाचे अमोल लहारे, स्मायलिंग अस्मिता शेतकरी ���िद्यार्थी संघटनेचे यशवंत तोडमल, कामगार संघटना महासंघाचे योगेश महाजन, रावसाहेब कर्पे, किशोर खाडे, वैभव कदम, प्रशांत चांदगुडे, विद्यार्थी हर्षदीप मेढे, मयुरी कांबळे, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या समृद्धी वाकळे, अनुराधा कर्पे, अक्षता वडवणीकर, अभिषेक कर्पे, शिवानी कर्पे, अमित जरे, आदित्य कर्पे, सतीश दारकुंडे, केशव हराळ, आयु. एल.बी.जाधव, ऍड. कारभारी गवळी, गोपाळ ढोकणे मामा आदी उपस्थित होते.\nयेणारा काळ सर्वांसाठी सुख, समृद्धी व आरोग्यदायी जावो : किशोर डागवाले\nवेब टीम नगर : कोरोनामुळे गेल्या १० महिन्यांपासून सर्व सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव साजरे केले जात नव्हते. मात्र श्री गणेशाच्या आशिर्वादाने सर्वकाही सुरळीत झाले असून, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. येणारा काळही सर्वांसाठी सुख,समृद्धी व आरोग्यदायी जाण्याचे साकडे श्री गणेशाच्या चरणी घालत आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक किशोर डागवाले यांनी केले.\nशिववरद प्रतिष्ठानच्यावतीने श्री गणेश जयंतीनिमित्त पटवर्धन चौकातील शिववरद गणपती मंदिरात विधीवत महाअभिषेक, आरती करुन भाविकांना प्रसादाचे वाटप प्रसंगी किशोर डागवाले बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नितीन डागवाले, अ‍ॅड.सुनिल सूर्यवंशी, अनिल शिंदे, सुभाष दारवेकर, शहाजी डफळ, बाबा वैद्य, राऊफ खान, सय्यद हुसेन, आशिष रासने, योगेश गणगले, बाळासाहेब डागवाले, अ‍ॅड.मंदार पळसकर, बाळासाहेब लोढा, रोहन डागवाले, विकास आव्हाड, संदिप नामदास, सुरम थापा, सागर गोरे, सचिन सप्रे, पिंटू डागवाले, तपन घारु, दिपक पिलगर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.\nमंडळाचे कार्यकर्ते राकेश मिसाळ व नंदीनी मिसाळ यांच्या हस्ते शिववरद गणेशास अभिषेक करण्यात आला. पोपट देवा कुलकर्णी व भोपे गुरुजी यांनी पुजेचे पौरोहित्य केले.\nगणेश जयंतीनिमित्त श्री एकदंत गणेश मंडळाच्या 112 युवकांचे रक्तदान\nवेब टीम नगर : सालाबादप्रमाणे यावर्षीही गणेश जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोज करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन टेक्स्टाईल आर्टिस्ट अमरजीत दिकोंडा व स्वाती दिकोंडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आनंदऋषीजी ब्लड बँकेचे विश्वस्त गणेश कांकरिया, अशोक कोठारी, डॉ.सुनिल महानोर, अ.भा.राष्ट्र सेवा दलाचे विश्‍वस्त शिवाजी नाईकवाडी आदी उपस्थित होते. यंदा रक्तदान शिबीरात श्र��� एकदंत गणेश मंडळाच्या ११२ युवकांनी उत्सर्फुतपणे रक्तदान केले. या रक्तदान शिबीरात दातरंगे मळा परिसरातील नागरीकांसह नगर शहर परिसरातील युवकांनी सहभाग घेतला.\nयावेळी टेक्स्टाईल आर्टिस्ट अमरजीत दिकोंडा म्हणाले कि, एकदंत कॉलनीतील बहुसंख्य समाज हा पद्मशाली समाज असून हा समाज अतिशय प्रामाणिक, कष्टकरी, होतकरु व मेहनती आहे. अतिशय गरिबीतून काम, शिक्षण पूर्ण करुन आज या समाजाची चौथी पिढी सामाजिक क्षेत्रात ही कार्यरत आहे. आज गणेश जयंती निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक काम मंडळाच्या वतीने राबवून समाजासाठी आदर्शवत काम करत आहेत. कोरोना या महामारीच्या संकटामुळे आज रक्ताचा तुटवडा पडला आहे, मंडळाच्यावतीने आज हे शिबीर घेवून चांगली सेवा घडवून आणली असून त्या माध्यमातून कित्येक जणांचे प्राण वाचविण्याचे काम मंंडळाकडून होत आहे, हि कौतुकास्पद बाब आहे,असे त्यांनी सांगितले.\nयावेळी डॉ.सुनिल महानोर म्हणाले कि, १७ वर्षापासून मंडळाने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन आज श्री एकदंत गणेश मंडळाने नगर शहरात नाव कमावले आहे. त्यांच्या या कार्याला शुभेच्छा. रक्त कुठे ही तयार होत नाही, माणसालाच रक्तदान करावे लागते. त्यामुळे आपल्याकडून होईल तितक्या प्रमाणात रक्तदान शिबीर भरवावे, जेणे करुन येणार्‍या संकटाला सामोरे जाताना रक्तदानाची अडचण निर्णाम होणार नाही, असे त्यांनी सांगितले.\nरक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान केल्याने आपण कोणाला तरी जीवनदान देतो, याचा आनंद मोठा आहे. रक्तदान प्रत्येकांने वर्षातुन एकदा करावे. रक्त हे कोणत्या फॅक्ट्रीत तयार होत नाही. गरज भासल्यास कोणी तरी रक्तदान करावेच लागते, या उद्देशानेच मंडळाच्यावतीने गेल्या १७ वर्षापासून रक्तदान शिबीर भरविण्यात येत आहे, असे मंडळाच्यावतीने यावेळी सांगण्यात आले.\nधार्मिक कार्यक्रमाबरोबरच मंडळाने सामाजिक कार्यक्रमही घेतले आहेत. यावेळी १५० महिलांची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. या शिबीरासाठी आनंदऋषीजी ब्लड बँकेचे संदिप भोसले, पुनम दस्तुरकर, सुरेखा पालवे, निशांत शेख यांचे सहकार्य लाभले.\nया कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी एकदंत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व एकदंत महिला मंडळाने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेखा कोडम यांनी केले. तर आभार अमोल गाजेंगी यांन��� मानले.\nचांगली तत्पर सेवा मिळत असल्याने बँकेवरील विश्‍वास वाढत आहे\nअनिलराव झोडगे : भिंगार बँकेची सर्वसाधारण सभा उत्साहात\nवेब टीम नगर : भिंगार बँकेला 100 वर्षांहून अधिक अशी परंपरा आहे, यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. यात स्व.गोपाळराव झोडगे यांनी बँकेची धुरा अनेक वर्ष सांभाळून बँकेला प्रतिष्ठा मिळवून दिली. सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचा विश्‍वास आणि संचालक मंडळाचे सहकार्य यामुळे आज बँक प्रगतीपथावर आहे. बँकेने काळानुरुप बदलून अत्याधुनिक सेवा ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्याने बँकेच्या सेवेत भर पडत आहे. त्यामुळे ग्राहकांनाही चांगली तत्पर सेवा मिळत असल्याने बँकेवरील विश्‍वास वाढत आहे. बँकिक क्षेत्रातील प्रचंड स्पर्धा सातत्याने घडणारे बदल आणि सभासद खातेदारांच्या वाढत्या अपेक्षा या पार्श्‍वभुमीवर बँकेने अहवाल वर्षात भरीव नेत्रदिपक प्रगती साध्य केली असल्याचे प्रतिपादन भिंगार अर्बन को-ऑप बँकेचे अध्यक्ष अनिलराव झोडगे यांनी केले.\nभिंगार अर्बन को-ऑप बँकेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष अनिलराव झोडगे बोलत होते. याप्रसंगी उपाध्यक्ष किसनराव चौधरी, संचालक रमेश परभाने, नाथाजी राऊत, राजेंद्र पतके, कैलास खरपुडे, संदेश झोडगे, विजय भंडारी, विष्णू फुलसौंदर, अमोल धाडगे, एकनाथ जाधव, नामदेव लंगोटे, कांताबाई फुलसौंदर, तिलोत्तमा करांडे, तज्ञ संचालक आर.डी.मंत्री, राजेंद्र बोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी पांडूरंग हजारे आदि उपस्थित होते.\nयावेळी उपाध्यक्ष किसनराव चौधरी म्हणाले, मध्यंतरी कोरोनाच्या काळात बँकेचे कामकाज विस्कळीत झाले होते. बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार यांना चांगली सेवा देण्याचा बँकेने सातत्याने प्रयत्न केला आहे. सर्वांच्या सहकार्याने बँकेने आपल्या कामात सातत्य ठेवून लौकिक कायम ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.\nयाप्रसंगी आर.डी.मंत्री म्हणाले, बँकींग क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. आधुनिक सेवा देणार्‍या बँकांना ग्राहकांची पसंत राहत असते. त्यादृष्टीने भिंगार बँकेनेही अत्याधुनिक सुविधा स्वीकारुन सेवा देत आहे. त्यामुळे बँकेच्या प्रगतीत भर पडत आहे.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाथाजी राऊत यांनी केले तर आभार पांडूरंग हजारे यांनी मांडले. प्रारंभी बँकेचे अनेक वर्षे चेअरमन राहिलेले स्व.गोपाळराव झोडगे यांच्या प्रतिमेचे प���जन करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या गुणवंत व मान्यवरांचा बँकेच्यावतीने सत्कार करण्यात आले. यावेळी सहकार विभागाच्यावतीने संचालक व सभासदांसाठीचे प्रशिक्षणही पार पाडले.\nश्री विशाल गणेश मंदिरात गणेशजन्मोत्सव मोठ्या उत्साहात\nवेब टीम नगर : श्री गणेश जयंतीनिमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे विविध धार्मिक कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी श्री गणेश जन्म उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहर बँकेचे संचालक शिवाजी कदम व सोनाली कदम यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. याप्रसंगी उद्योजक दिनेश आगरवाल, पराग नवलकर, पुजारी संगमनाथ महाराज, मयुर महाराज, आदिंसह विश्‍वस्त उपस्थित होते.\nजन्मोत्सवानिमित्त भाविकांनी अथर्वशिष्य, मंत्रोच्चरात पुष्पवृष्टी करण्यात आली. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. देवस्थानाच्यावतीने भाविकांची दर्शनाची मंडप व्यवस्था करण्यात आली होती.\nयाप्रसंगी देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्‍वस्त रामकृष्ण राऊत, विजय कोथिंबीरे, पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, गजानन ससाणे, हरिश्‍चंद्र गिरमे आदि उपस्थित होते.\nराष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ असोसिएशनच्या खजिनदारपदी डॉ.प्रीती भोंबे\nवेब टीम नगर : भारतीय कम्युनिटी रेडिओ असोसिएशन संघटनेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत रेडिओ नगर ९०. ४ एफ एम् केंद्राच्या संचालिका डॉ.प्रीती भोंबे यांची खजिनदारपदी निवड झाली. हैदराबाद संघटनेची वार्षिक सभा झाली .त्यात पुढील २वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी डॉ. भोंबे यांच्यासह निवडण्यात आली. देशातील कम्युनिटी रेडिओ केंद्र चालवत असलेल्या १४४ स्वयंसेवी संस्था, कृषी विज्ञान केंद्र, विद्यापीठे यांचे प्रतिनिधी, कार्यकारिणीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. २०२१ ते२३, या २वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.\nस्नेहालय संस्थेच्या रेडिओ नगर केंद्राच्या डॉ. भोंबे बिनविरोध निवडून आल्या. मागील १० वर्षापासून स्नेहालय संचलित रेडिओ नगर ९०. ४ चे व्यवस्थापन पाहत आहेत. स्नेहालयच्या निधी संकलन आणि प्रतिसाद विभागाची धूरा त्या सांभाळतात. समाजविकासात महत्त्वाची भूमिका बजावणार�� देशातील कम्युनिटी रेडिओ केंद्र, हे आर्थिक स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प डॉ. भोंबे यांनी व्यक्त केला. कम्युनिटी रेडिओ असोसिएशन मध्ये जास्तीत जास्त सदस्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.\nकम्युनिटी रेडिओ चालवत असलेल्या संस्थांना येणाऱ्या अडचणीं शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न नवीन कार्यकारिणी करणार असल्याचे असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ब्रजेन्‍द्र पंवर ( हिमाचल प्रदेश) आणि जनरल सेक्रेटरी जयेश जोशी,(उदयपूर ,राजस्थान) यांनी सांगितले आहे. भारतातील कम्युनिटी रेडिओ असोसिएशनचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल येथील कम्युनिटी रेडिओ केंद्राचे संस्थापक भूषण देशमुख, स्नेहालयचे संजय गुगळे,राजीव गुजर,अरुण शेठ, मार्गदर्शक देवाशीश शेडगे, आदींनी डॉ. भोंबे यांचा सन्मान केला.\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sanaye.in/product/flaxseed-oil-organic-cold-pressed-javas-oil-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A1-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%91%E0%A4%B0%E0%A4%97/", "date_download": "2021-06-13T06:22:00Z", "digest": "sha1:XUZK6RDH7HC6LYOQVY665BIUSIMOS66Z", "length": 6708, "nlines": 137, "source_domain": "sanaye.in", "title": "Flaxseed Oil 1 Ltr (Organic Cold Pressed Javas Oil ) / फ्लॅक्ससीड तेल (ऑरगॅनिक कोल्ड प्रेसड जावास ऑइल 1 Ltr ) – Sanaye", "raw_content": "\nजवसचे 7 मोठे फायदे तुम्हाला माहित असावे\nजवसचे अनेक औषधी फायदे\nजवसचा वापर रोजच्या आहारात करणे फाय महत्त्वाचे आहे. जवसचे तेल स्वयंपाकघरात अवश्‍य केला पाहिजे. जवसचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.\n1. दाह कमी करते – लघवी करतांना होणारी दाह कमी करण्यासाठी जवस फायद्याची ठरते. यासाठी जवसचा काढा बनवावा. 12 ग्रॅम जवस आणि 6 ग्रॅम ज्येष्ठमध घेऊन त्याची पूड करुन घ्यावी. त्यानंतर 1 लीटर पाण्यात ते उकळून घ्यावे. हा काढा तयार झाल्यानंतर त्यात 12 ग्रॅम खडीसाखर टाकावी आणि रोज 2 चमचे सकाळ आणि संध्याकाळ घ्यावे. लघवीच्या जागी होणारी जळजळ कमी होते.\n2. हिरड्या आणि दात मजबूत करते – हिरड्या मजबूत होण्यासाठी आणि दात दुखत असेल तर जवसचं तेल फायदेशीर ठरते. जवसच्या तेलाने मसाज करावा.\n3. कफ बाहेर काढणे – जवसाचं पीठ घेऊन त्याने छाती शेकली तर कफ पातळ होऊन तो बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे ताप देखील लगेच जातो.\n4. पाठदुखी – पाठ दुखत असेल तर दुखणाऱ्या जागी जवस बांधून ठेवावे.\n5. भाजलेल्या जागी बांधावे – एखाद्या ठिकाणी भाजलं असेल तर त्या ठिकाणी जवसचं तेल आणि चुन्याची निवळी एकत्र करुन बांधावी. यामुळे जखम लवकर बरी होते.\n6. पचन क्रिया सुधरते – आहारात जवसाचा वापर केल्यास भूक वाढते आणि पचनक्रिया देखील चांगली राहते.\n7. इतर फायदे – रोज सकाळी अनशेपोटी एक चमचा जवसाचे तेल प्यायल्याने बीपी, डायबेटीस, हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हिवाळ्यात जवस खाल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. हृदयावरील पाण्याचा दाब कमी करण्यासाठी देखील जवस मदत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10320/", "date_download": "2021-06-13T05:17:07Z", "digest": "sha1:ZKJDMTWHIQ65W7MF6XBU7GHYMFHG4B6W", "length": 15365, "nlines": 84, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "अतिवृष्टित बाधित झालेल्या २८३ घरांचा प्रधानमंत्री आवास योजनेत समावेश करा.;कणकवली सभापती रावराणेची फडणवीस यांच्याकडे मागणी.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nअतिवृष्टित बाधित झालेल्या २८३ घरांचा प्रधानमंत्री आवास योजनेत समावेश करा.;कणकवली सभापती रावराणेची फडणवीस यांच्याकडे मागणी..\nPost category:कणकवली / बातम्या / राजकीय\nअतिवृष्टित बाधित झालेल्या २८३ घरांचा प्रधानमंत्री आवास योजनेत समावेश करा.;कणकवली सभापती रावराणेची फडणवीस यांच्याकडे मागणी..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या तौक्ती चक्रीवादळामुळे सगळीकडे हाहाकार माजवला. यात अनेकांचे संसार घरे पडून उघड्यावर आले. बागायतदारांचे काढणीला आलेले पिक गळून मातीमोल झाले. तसेच २०१९ मध्ये पडलेल्या अतिपावसामुळे कणकवली तालुक्यातील २२ घरे पुर्णतः बाधित झालेली आहेत.\nतसेच संपूर्ण जिल्ह्यातील सुमारे २८३ घरांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे या पुरामुळे व पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना प्रधानमंत्री आवासा योजना-ग्रामीण अंतर्गत घरकुलांचा लाभ मिळवून द्यावा, अशी विनंती कणकवली पं. स. सभापती मनोज रावराणे यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तौक्ती वादळाने सिंधुदुर्गात केलेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी माजी मुख्यमंत्र��� तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर हे काल दि. २० मे रोजी जिल्ह्यात दाखल झाले. त्यावेळी कणकवली तालुक्यातील नुकसानीचा आढावा कणकवली पं. स. सभापती मनोज रावराणे यांनी फडणवीस यांच्यासमोर मांडला. तौक्ती चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे भयंकर नुकसान झाले आहे. तसेच २०१९ मध्ये झालेला अतिपाऊस आणि त्यामुळे आलेला पुर यामुळे अनेकजण बेघर झाले. यात सिंधुदुर्ग जिल्हातील देवगड 17, दोडामार्ग 43, कणकवली 22, कुडाळ 55, मालवण 43, सावंतवाडी 24, वेंगुर्ला 79 मिळून एकुण 283 घरांचे प्रस्ताव मंजूरीसाठी केंद्र सरकारकडे सादर करण्यात आले होते. हे प्रस्ताव अजून प्रलंबित असून सदर प्रस्तावांना केंद्र शासनाकडून मंजूरी मिळवून नुकसानग्रस्तांना घरकुल मिळवून द्यावे, अशी मागणी मनोज रावराणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रपत्र “ड” यादी अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हातील 36,729 घरांचे आवास प्लसमध्ये सर्व्हेक्षण झालेले असून त्यामधील कणकवली तालुक्यातील 4,368 घरकुले मंजूरीसाठी प्रतिक्षेत आहेत. चार दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात आलेल्या चक्रीवादळामुळे सुमारे 5,000 घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही नुकसान झालेली बहुसंख्य घरे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रपत्र “ड” यादी मधील आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रपत्र “ड” यादी मंजूर करावी, अशी विनंती कणकवली पं. स. सभापती मनोज रावराणे यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रा फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, पं. स. कणकवलीचे सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर आदी उपस्थित होते.\nमुणगे सडा येथे लागलेल्या आगीत फळबागांचे नुकसान\nकणकवली प्रा.मधु दंडवते यांचा १५ वा स्मृतिदिन साजरा..\nमहाविकास आघाडीचे नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरू..\nभारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलच्या वतीने शिवगान स्पर्धेचे आयोजन..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nअतिवृष्टित बाधित झालेल्या २८३ घरांचा प्रधानमंत्री आवास योजनेत समावेश करा.;कणकवली सभापती रावराणेची फड...\nजिल्ह्यातील तीन न.प.उभारणार सीसीसी सेंटर.;आ रविंद्र चव्हाण, आ लाड यानी दिले ५ ऑक्सीजन कॉन्स्ट्रेंटर...\nराज्यस्तरीय निबंध स्पर्धेत कुणकेरी नं १ शाळेच्या निता सावंत प्रथम.;प्राथमिक शिक्षक गटातील ५२ स्पर्धा...\nधोकादायक खड्डा श्रमदानाने बुजविला पाडलोस माडाचेगावळ ग्रामस्थांचे कार्य.;रस्ता निर्धोक करण्याची मागणी...\nकॉंग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर.;जिल्हा सरचिटणीस राजू मसूरकर यांच...\nमोदी संवेदनशील आहेत, ते महाराष्ट्रालाही मदत करतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विश्वास.....\nमहाराष्ट्राला सापत्न वागणुक देणारे असंवेदनशील केंद्र सरकार…\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातला जाताच केली एक हजार कोटीची मदत केली जाहीर.;कोकणात येत नाहीत,हे दुर...\nमनसेकडून कोविड रुग्णांना प्रोटीन वाढीसाठी उपयुक्त अंडी व केळी वाटप.....\nकुडाळ महिला बाल रुग्णालयात उद्यापासून डीसीएचसी सेंटर सुरु.....\nआता घरच्या घरीच करता येईल कोरोना चाचणी..\nमोदी संवेदनशील आहेत, ते महाराष्ट्रालाही मदत करतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विश्वास..\nमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कुडाळ च्या वतीने कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाला २ जम्बो ऑक्सीजन सिलेंडर प्रदान..\nपदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणारा जीआर रद्द करण्यावरुन राज्य सरकारमध्ये तु.तु..मै.मै...\nकुडाळ महिला बाल रुग्णालयात उद्यापासून डीसीएचसी सेंटर सुरु..\nडोनाल्ड ट्रम्प यांनी लागु केलेला कायदा बायडन प्रशासनाकडुन करण्यात आला रद्द..\nआता आपल्या कुडाळमध्ये प्रथमच,रेडी-मिक्सकाॅंक्रिट उपलब्ध🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🚥काॅनमिक्स इन्फ्रा सोल्युशन्स🚥\nजिल्ह्यात एकूण १५ हजार २३८ रुग्ण कोरोनामुक्त.;सक्रीय रुग्णांची संख्या ४ हजार ९१३ जिल्हा शल्य चिकित्सक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातला जाताच केली एक हजार कोटीची मदत केली जाहीर.;कोकणात येत नाहीत,हे दुर्दैव्य.;डॉ.परुळेकर\nमहाराष्ट्राला सापत्न वागणुक देणारे असंवेदनशील केंद्र सरकार…\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंग��र्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%A8%E0%A5%AD", "date_download": "2021-06-13T06:30:26Z", "digest": "sha1:2YECZFY46ZTALDGTHRZT4DSAHCIDKFSI", "length": 3180, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ७२७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ७०० चे - ७१० चे - ७२० चे - ७३० चे - ७४० चे\nवर्षे: ७२४ - ७२५ - ७२६ - ७२७ - ७२८ - ७२९ - ७३०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०७:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3737/Recruitment-in-Airline-Allied-Services-Limited-2020-21.html", "date_download": "2021-06-13T06:20:15Z", "digest": "sha1:X7IW5LXACPV452KORP5XX4LYG2GSSH3J", "length": 7652, "nlines": 94, "source_domain": "naukriadda.com", "title": "एअरलाईन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये भरती २०२०-२१", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nएअरलाईन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये भरती २०२०-२१\nअभियांत्रिकी विभाग प्रमुख, कार्मिक, नियोजन व विकास प्रमुख, एमएमडीचे प्रमुख, डी. मुख्य वित्तीय अधिकारी, वरिष्ठ व्यवस्थापक-वैद्यकीय अधिकारी, नियुक्त परीक्षक, टीआरआय, सिंथेटिक फ्लाइट इन्स्ट्रक्टर, मुख्य ग्राउंड प्रशिक्षक या पदांसाठी एअरलाईन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड येथे 23+ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इतर स���्व पदांसाठी पदासाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे 15 अर्जदार 2021 आहेत आणि नामनिर्देशक परीक्षक, टीआरआय, सिंथेटिक फ्लाइट इंस्ट्रक्टर, मुख्य ग्राउंड इंस्ट्रक्टर या पदासाठी मुलाखतीची तारीख 2021 साठी 5, 6 आणि 21 आहे.\nएकूण पदसंख्या : २३+ जागा\nपद आणि संख्या :\n१) अभियांत्रिकी विभाग प्रमुख\n३) नियोजन व विकास प्रमुख\n५) डी. मुख्य वित्तीय अधिकारी\n६) वरिष्ठ व्यवस्थापक-वैद्यकीय अधिकारी\n९) सिंथेटिक फ्लाइट इन्स्ट्रक्टर\n१०) मुख्य ग्राउंड प्रशिक्षक\nएकूण - २३+ जागा\nपदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी.\nअर्ज करण्याची पद्धत: मुलाखत\nअधिकृत वेबसाईट : www.airindia.in\nअर्ज करण्याचा पत्ता : एलायन्स एअर कर्मचारी विभाग युती भवन, होमगुती टर्मिनल -1, आय.जी.आय विमानतो नवी दिल्ली – 110037\nनोकरी ठिकाण : मुंबई\nमुलाखत तारीख – 5, 6 आणि 21 जानेवारी 2020\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3923/Recruitment-in-IRFC-2021.html", "date_download": "2021-06-13T04:34:04Z", "digest": "sha1:JJHB4WO4MCXMD5F5NDUHXPH2UG2CW6IM", "length": 5112, "nlines": 78, "source_domain": "naukriadda.com", "title": "IRFC मध्ये भरती 2021", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nIRFC मध्ये भरती 2021\nखासगी सचिव, हिंदी अनुवादक, सहाय्यक (वित्त), सहाय्यक भारतीय रेल्वे वित्त महामंडळा मध्ये एकूण 09 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याच��� शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2021 आहे.\nएकूण पदसंख्या : 09 जागा\nपद आणि संख्या :\nपदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी.\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन\nअधिकृत वेबसाईट : www.irfc.nic.in\nनिवड पध्दत : स्क्रीनिंग आणि मुलाखत\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 16/02/2021.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/118", "date_download": "2021-06-13T06:05:31Z", "digest": "sha1:6555THE4ESM4E6AU3NFP4J7S3QNJTFCO", "length": 12821, "nlines": 151, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "खापरखेडा येथे २ पोलीस एसिबिच्या जाळ्यात; लाँक डाऊन मध्ये धंदे ठप्प झालेल्या रेती व्यवसायिकांकडुन लाच घेताना एंटीकरप्शन ने पकडले | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome Breaking News खापरखेडा येथे २ पोलीस एसिबिच्या जाळ्यात; लाँक डाऊन मध्ये धंदे ठप्प...\nखापरखेडा येथे २ पोलीस एसिबिच्या जाळ्यात; लाँक डाऊन मध्ये धंदे ठप्प झालेल्या रेती व्यवसायिकांकडुन लाच घेताना एंटीकरप्शन ने पकडले\nखापरखेडा / नागपुर : १३ जुलै २०२०\nनागपुर जिल्ह्यातील खापरखेडा पो. स्टे. अंतर्गत दोन पोलीस कर्मचारी यांना आज दुपारी एका रेती व्यवसायिकांकडुन लाच घेतांना एंटीकरप्शन विभागाने रंगेहाथ पकडले.\nमहादुला कोराडी येथील रेती व्यावसायिक अमितभाऊ सरोदे यांची ८ चक्का गाडी ५ जुन २०२० ला खापरखेडा पोलिसांनी पकडली होती. ही कारवाई खापरखेडा पो. ��्टे. चे सुरेंद्र ठाकरे यांनी केली होती. त्यावेळी नाईक सुरेंद्र ठाकरे यांनी नमो अमिताभ ट्रेडर्स चे मालक अमितभाऊ सरोदे यांना पोलिस केस करणार नाही १ लाख रुपये दे अशी मागणी केली. त्यावेळी तडजोड करुन ६० हजार रुपये सुरेंद्र ठाकरे याने घेतले. परंतु पैसे घेऊनही खापरखेडा पोलिसांनी अमित सरोदे आणि त्यांच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा पण दाखल केला परंतु त्यानंतर तुझी गाडी पण सोडवुन देतो. दर महिन्याला तुला गाडी चालवायची असेल तर दहा हजार रुपये दे असे म्हणुन पोलीस कर्मचारी सुरेंद्र ठाकरे यांनी आज ५ हजार रुपये घेण्यासाठी खापरखेडा पोलिस स्टेशन येथे बोलावले. अमितभाऊ सरोदे यांना वारंवार पैशाची मागणी करणाऱ्या सुरेंद्र ठाकरे (डी बी पथक) यांची तक्रार एंटीकरप्शन ला केली त्यानंतर एंटीकरप्शन च्या नागपुर पोलिस निरीक्षक योगिता चाफले यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम बनवुन सापळा रचला. त्यानुसार खापरखेडा पोलिस स्टेशन च्या आवारात अमितभाऊ सरोदे यांना सुरेंद्र ठाकरे यांनी पैसे देण्यासाठी बोलावले. अमित सरोदे यांना डी बी पथकाचे सुरेंद्र ठाकरे यांनी ट्राफिक चे कॉन्स्टेबल अमोल काळे यांचेकडे पैसे देण्यासाठी सांगितले. त्यानंतर पैसे घेताच एंटीकरप्शन ब्युरो ने सुरेंद्र ठाकरे आणि अमोल काळे यांना ५ हजाराची लाच घेताना एंटी करप्शन ब्यूरो ने अटक केली.\n*खापरखेडा पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे यांचेवर संशयाची सुई\nआज दुपारी ४ वाजता झालेल्या या कारवाई होण्याआधी सुरेंद्र ठाकरे यांनी अमितभाऊ सरोदे यांना फोन करुन सांगितले की पोलीस निरीक्षक काळे यांना पैसे द्यायचे आहे. पोलीस निरीक्षक काळे यांच्या संरक्षणाखाली या भागातील अवैध रित्या रेती वाहतुक करणांऱ्यांकडुन दरमहिन्याला देण जाते असे म्हटले जाते अमित सरोदे ना फोनवर सुरेंद्र ठाकरे यांने वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे यांचे नाव घेतले अशी माहिती अमित सरोदे यांनी दिली. . त्यामुळे सदर प्रकरणात आता संशयाची सुई वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे यांचेभोवती फिरत आहे. एंटी करप्शन ब्यूरो च्या पोलिस निरिक्षक चाफले यांचेकडे अमित सरोदे यांचा फोन आहे. त्यामुळे पुढे एंटी करप्शन ब्यूरो कोणाकोणाच्या विरोधात गुन्हा दाखल करते याकडे आता सर्वांचे डोळे लागले आहे.\nसदर प्रकरणात एक शिपाई एक लाख रुपयांची लाच कशी मागु शकत�� दर महिन्याला खापरखेडा मार्गाहुन जाणाऱ्या बिना रायल्टी च्या गाड्या पास कशा होतात याची आता ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.\nPrevious articleसामाजिक चळवळ, आजचा तरुण आणि करियर…\nNext articleघुग्घुस येथील वार्ड क्र.2 मध्ये सार्वजनीक सुलभ शौचालय बनवा युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे यांची मागणी\nमहाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या लढ्याला मोठे यश पोलीस भरतीचे लवकरच आदेश निघणार गृहमंत्र्यांचे संघटनेला आश्वासन : रौफ सुर्वे\nअवघ्या…10-12 वर्षाच्या 7 मुलांनी केला 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार\nआज पासून काळ्या फिती लावून लक्षवेधी आंदोलन सुरु\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nनक्षल्यांनी बॅनर बांधले तालुक्यात दहशतीचे वातावरण\nबापाची ”तिरडी” असता अंगनात, लेक गेली होती परिक्षा केंद्रात…. अशा कठीन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/eknath-shinde-become-cm-and-bachchu-kadu-may-get-cabinet-ministry-new-government-237434", "date_download": "2021-06-13T06:10:57Z", "digest": "sha1:DTMEXLKXY5QRSUKH4YUDLFWTOJUGLUA7", "length": 22929, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, बच्चू कडूंना मंत्रीपदाची लॉटरी?", "raw_content": "\nराज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे.नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेतुन खुद्द उद्धव ठाकरेंसह संजय राऊत,एकनाथ शिंदेंच नाव चर्चेत असलं तरी एकनाथ शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.\nएकनाथ शिंदे मुख्यमंत्री, बच्चू कडूंना मंत्रीपदाची लॉटरी\nमुंंबई : राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्र���स पक्षाचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे.नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेतुन खुद्द उद्धव ठाकरेंसह संजय राऊत,एकनाथ शिंदेंच नाव चर्चेत असलं तरी एकनाथ शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.\nराज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येणार असून मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल हे स्पष्ट आहे.यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाला आमदारांची पसंती असली तरी ते स्वता मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची शक्यता कमीच आहे.संजय राऊत हे शिवसेनेचा दिल्लीतील आवाज आणि जबाबदारी असल्याने त्यांना महाराष्ट्रात परत बोलावणार नाहीत.यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे.एकनाथ शिंदे हे निष्ठावान आणि अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात.शिवसेनेच्या स्वभावाप्रमाणे ते आक्रमक नेतृत्व असल्याने सभागृहात भाजपला चांगली टक्कर देऊ शकतात.शिवाय शिवसेनेतील 45 आमदार शिंदे यांच्या बाजूने असल्याचे बोलले जात आहे.त्याचप्रमाणे निवडणुकीनंतर आठ अपक्षांना शिवसेनेकडे वळवण्यात शिंदे यशस्वी झाले असल्याने शिवसेना नेतृत्व त्यांच्यावर खुश आहे.शिवाय महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांसोबत असलेले त्यांचे चांगले संबंध ही देखील शिंदे यांची जमेची बाजू आहे.\nबच्चू कडू यांना मंत्रिपदाची लॉटरी\nराज्यात आपल्या वेगळ्या आंदोलनामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या आमदार बच्चू कडू यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते.विधानसभा निवडणुकीनंतर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या दोनही आमदारांनी शिवसेनेला सर्वप्रथम आपला पाठिंबा दिला.शिवाय बच्चू कडू यांचं विदर्भात चांगलं काम असल्याने याचा फायदा विदर्भात काहीशी कमजोर असणाऱ्या शिवसेनेला होऊ शकतो.त्याचबरोबर बच्चू कडू हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असल्याने मंत्रीपदासाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.\nशिवसेनेच्या या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान\nनव्या सरकारमध्ये 15 मंत्रिपदं शिवसेनेच्या वाट्याला येऊ शकतात.यात कॅबिनेट मंत्रिपदं अधिक निर्माण करून राज्य��ंत्रीपदं कमी करण्याची रणनीती शिवसेना आखू शकते.शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये दिवाकर रावते,सुभाष देसाई,प्रताप सरनाईक,गुलाबराव पाटील,शंभुराजे देसाई,सुनील प्रभू,दीपक केसरकर,उदय सामंत,भास्कर जाधव यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.\nआदित्य ठाकरे मंत्रिमंडळात नाही\nविधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच नाव पुढे करण्यात आलं असलं तरी सध्या त्यांना मुख्यमंत्री करण्याची शक्यता कमी आहे.शिवसेना-भाजपमधील बिघडलेले संबंध,महाविकास आघाडीच शिवधनुष्य, अनुभवाची कमी यामुळे आदित्य ठाकरे यांचा सध्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता कमी आहे.अडीच वर्षानंतर आदित्य यांचा मंत्रीमंडळात समावेश होऊ शकतो.\nयांना मिळू शकतो डच्चू\nशिवसेनेतून काही नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याने काही नेत्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.यात ज्येष्ठ नेते माजी मंत्री रामदास कदम याचा समावेश असू शकतो.त्यांच्या आग्रहाखातर शिवसेनेतून त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आलं.यामुळे एकाच घरातील दोघे सरकारमध्ये असल्याने मंत्रिमंडळात रामदास कदम यांचा समावेश होण्याची शक्यता कमी आहे.याशिवाय रवींद्र वायकर,दादा भुसे,संजय राठोड,तानाजी सावंत,सदा सरवणकर यांना देखील डच्चू मिळू शकतो.\nविधानपरिषदेतील 4 जणांना मंत्रिमंडळात स्थान \nज्येष्ठ नेते सुभाष देसाई,दिवाकर रावते यांच्यासह दोन नवे चेहरे विधानपरिषदेतील असू शकतात.महिला आणि सुशिक्षित चेहरा म्हणून आमदार मनीषा कायंदे यांच्या नावाची चर्चा आहे तर मातोश्रीच्या विश्वासातले म्हणून ओळखले जाणारे अनिल परब यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.\nVideo : उद्धव ठाकरे मध्यरात्री पवारांच्या भेटीला; कोण कोण पोहोचले\nमुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका आटोपल्यानंतर आता मुंबईत बैठका सुरू झाल्या आहेत. गुरुवारी मध्यरात्री शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आदित्य आणि खासदार संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्य\nभाजपला रोखण्यासाठी ठाकरे बंधूंना शरद पवार आणणार एकत्र \nविधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १० दिवस उलटले तरी सरकार स्थापनेचं घोडं अडलेलंच आहे. एकीकडे अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर शिवसेना ठाम आहे तर दुसरीकडे भाजपही मुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती सोडायला तयार नाही. अशा राजकीय पेचात आता राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी नवी खेळी शरद प\nशिवसेनेच्या विधानपरिषद सदस्यांना मंत्रिमंडळात 'नो एन्ट्री'\nमुंबई : महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विधानपरिषदेतील सदस्यांचा समावेश करण्याचे कटाक्षाने टाळल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अष्टप्रधान मंडळातील सुभाष देसाई आणि मुंबईतील विश्‍वासू आमदार ऍड. अनिल परब यांचा केवळ अपवाद क\nमोठी बातमी : शिवसेनेने मंत्रिमंडळ विस्तारात गावपाड्यातील आमदारांना दिली संधी..\nआज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्वाधीक मोठे बदल हे शिवसेनेत झालेत. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर्गत मोठे धाडसी निर्णय घेतलेत. पक्षातील प्रस्थापितांना दूर करत गावपाड्यातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना उद्धव ठाकरे यांनी यावेळी मंत्री मंडळात संधी दिलीय.\nसेनेचा वाघ भाव खातोय; 'हाता'त कमळ, तर गळ्यात 'घड्याळ'\nमुंबई : विधानसभा निवडणूकांचे काल निकाल लागले आणि शिवसेने पारडे जड झाले. भाजपला सत्तास्थापनेसाठी शिवसेनेची गरज लागणारच, असे चित्र निर्माण झाले. अशातच काल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आता आम्ही भाजपची अडचण समजून घेऊ शकत नाही. काहीही होऊ दे, 50-50 चा फॉर्म्यूला अवलंबावाच लागेल असा इशारा\nअजित पवारांच्या ट्विटनंतर आदित्य ठाकरेंनी रिट्विट केला सुप्रिया सुळेंचा 'हा' फोटो\nमुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ट्विटनंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांचा एक फोटो रिट्विट करत एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार आणि आदित्य ठाकरे हे आहेत. एक प्रकारे या फ\nनवा दिवस नवा वाद; आदित्य ठाकरे संजय राऊतांना म्हणतात..\nमुंबई - शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत हे आपल्या वादग्रस्त विधांनांमुळे मागच्या काही दिवसांनापासून सतत चर्चेत आहेत. आधी उदयनरजे यांना छत्रपतींचे वंशज असल्याचा पुरावा मागणं असो वा इंदिरा गांधींच्या करीम लाला भेटीसंदर्भाती विधान, शिवसेना खासदार संजय राऊत यांची वादग्रस्त विधानं थांबण्\nबच्चू कडू म्हणतात, कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीत उभं केलं तरी निवडून येणार नाही\nअकोला : मागील काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे. मुंबई पोलिसांवर कंगनानं केलेल्या टीकेमुळे या वादाला सुरुवात झाली असली तरी त्यानंतर कंगनानं शिवसेनेविरोधात सोशल मीडियावर मोर्चा उघडला. कंगनाच्या ट्विटला सुरुवातीला खासदार संजय राऊत\nराजधानी मुंबई : मर्यादेपलीकडचा विस्तार\nताकद कमी असलेल्या भागात पाय रोवण्यासाठी शिवसेनेने आता स्थानिकांना बरोबर घेण्याचे धोरण अवलंबलेले दिसते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकीकडे आपल्याच मताप्रमाणे कारभार करताना, दुसरीकडे तयार नेत्यांना पळवून बेरजेच्या राजकारणाची कास धरत असल्याचे दिसते.\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, टोला लगावत म्हणालेत लवकरच उत्तर देणार\nमुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची तपासणी करण्यास निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष कर विभागाला विनंती केली. त्यानंतर आता राष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/goat-arrives-rajasthan-bakri-eid-due-lack-demand-traders-will-suffer-327519", "date_download": "2021-06-13T05:55:37Z", "digest": "sha1:DEWEK2OMCYOLYYZEYR7XB5WCS5D7GXNA", "length": 20647, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'बकरी ईद'साठी राजस्थानातून बोकड दाखल; मात्र मागणी नसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान...", "raw_content": "\nदोन दिवसांत बोकडांची विक्रीला प्रतिसाद मिळत नसल्याने हे व्यापारी हवालदिल झाले आहेत .\nगेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी बोकडांना अपेक्षित दर मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने यंदा नुकसान होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.\n'बकरी ईद'साठी राजस्थानातून बोकड दाखल; मात्र मागणी नसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान...\nविरार - मुस्लिम धर्मियांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान राज्यातून कुर्बानीच्या बोकडांची आवक सुरू झाली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील देवनार पशुवध गृह आणि बाजार बंद असल्याने राजस्थानच्या व्यापाऱ्यांनी ��ुंबई अहमदाबाद महामार्गावरील मनोर नजीकच्या हॉटेल परिसरात बोकडांचा बाजार सुरु केला आहे गेल्या .दोन दिवसांत बोकडांची विक्रीला प्रतिसाद मिळत नसल्याने हे व्यापारी हवालदिल झाले आहेत . गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी बोकडांना अपेक्षित दर मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने यंदा नुकसान होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.\nकोरोना नसतानाही आमच्या पेशंटवर कोविड औषधांचा वापर, म्हणूनच रुग्णाचा झाला मृत्यू\", मुंबईतील रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा गोंधळ\nमुस्लिम धर्मीयांत बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी कुर्बानी देण्याची प्रथा असल्याने कुर्बानीसाठी बोकड खरेदी केले जातात. यंदा मुंबईत देवनार पशुवध गृह बंद आहे. त्यामुळे मुंबई पासून साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावरील मनोर परिसरातील हॉटेल परिसरात राजस्थानच्या व्यापाऱ्यांनी बोकड विक्रीचा बाजार सुरू केला आहे. यंदाच्या बोकड विक्रीवर कोरोनाची प्रभाव जाणवत आहे. दरवर्षी बकरी ईदच्या पंधरा दिवस आधी मुंबईत बोकड घेऊन दाखल झाल्यानंतर पाच दिवसांत सगळे बोकड विक्री करून व्यापारी बकरी ईद सण साजरा करण्यासाठी राजस्थानला परतत असत. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईदला आठवडा भराचा अवधी शिल्लक असताना राजस्थान मधून पाच ट्रक मधूम सुमारे चारशे बोकड मनोर परिसरात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. परंतु दोन दिवसानंतरही बोकडांच्या विक्रीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.\nवातावरण बदलासोबतच मुंबईकरांची चिंता वाढली; सर्दी, तापाचे रुग्णांच्या संख्येत वाढ..\nराजस्थान राज्यातील हरियाणा राज्याच्या सीमेवरील अलवर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी तोतापुरी, अजमेरी, डांग,देशी,नागफणा आणि कोटा जातीचे उमदे बोकड विक्रीसाठी आणले आहेत. बकरी ईदला सर्व बोकडांची विक्री झाल्यानंतर व्यापारी मंडीतून सहा महिने ते एक वर्ष वय असलेले बोकड खरेदी करतात. या बोकडांच्या पालन पोषणासाठी चणा, दूध, गहू, हरीपत्ती आणि राईचे तेल खाऊ घातले जाते. यासाठी सहा महिन्यांसाठी सुमारे दहा हजार, तर वर्षभरात सुमारे वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च येत असल्याची माहिती इलियास खान नामक व्यापाऱ्याने दिली.\n मुंबईत कोरोना रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण घसरतंय... वाचा कोणी दिली ही माहिती\nगेल्या वर्षी एक वर्ष वय आणि साठ ते सत्तर किलो वजनाच्य��� बोकडांना पन्नास हजार तर दोन वर्षे वय आणि दीडशे ते दोनशे किलो वजन असलेल्या बोकडांची एक ते सव्वा लाख रुपयांत विक्री केली होती.यंदा बाजारातील मंदी आणि कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे बोकडांना अपेक्षित किंमत मिळणार नाही. त्यामुळे भांडवली खर्चापेक्षा कमी किंमत मिळण्याची चिन्हे आहेत.बोकडांना बाजारात विक्रीसाठीचा वाहतूक खर्च ही निघेल कि नाही असे अमजद खान या व्यापाऱ्याने 'सकाळ'शी बोलताना सांगितले.\nFarmers Protest: 'भारत बंद'मध्ये पुण्यात काय सुरू राहणार\nपुणे : शेतकरीविरोधी कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी मंगळवारी पुण्यातील राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी देशव्यापी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.\nराष्ट्रवादीच्या नेत्याला भाजपची मोठी ऑफर तर, 100च्या नोटा होणार इतिहास जमा\nसीरम इन्स्टिट्यूटमधल्या कालच्या आगीच्या घटनेनंतर आज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीरमला भेट दिली. तर, मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. साताऱ्यातील राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांना भाजपने ऑफर दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर, राजस्थानात एका\nरविवारी खंडग्रास 'सूर्यग्रहण' पाहण्याची संधी, ही असेल वेळ\nठाणे : रविवारी (ता. 21) भारतीयांना सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. यात महाराष्ट्रातील नागरिकांना खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. तर राजस्थान, पंजाब, हरियाणा व उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरीत भारतात मात्र खंडग्रास स्थितीतील सूर्य\nमुंबई ते दिल्ली होणार सुसाट प्रवास; नितीन गडकरींनी केलं ट्विट; आनंद महिंद्रांनी केलं स्वागत\nनवी दिल्ली : मुंबई ते दिल्ली हा प्रवास आता वेगानं होणार आहे. दोन्ही शहरांना जोडणाऱ्या एक्स्प्रेस हायवेचं काम वेगानं सुरू असल्याची माहिती केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून दिली आहे. हा हायवे देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये अमूलाग्र बदल करेल आणि, लाखो लोकांना संधी उपलब्ध करून\nकसा आणि कुठून आला बर्ड फ्लू भारतात काय आहे धोका\nनवी दिल्ली : कोरोनानंतर आता देशात बर्ड फ्लूचा हाहाकार दिसून येतोय. केरळ, राजस्थान, मध्य प्रद��श, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यानंतर आता महाराष्ट्रात हाय अलर्ट आहे. कावळा तसेच इतर अनेक स्थलांतर करणाऱ्या पक्षांच्या मृत्यूनंतर अनेक राज्यात व्हायरसच्या चाचणीसाठी नमूने पाठवण्यात आले आहेत.\nमैदानावर अन्‌ मैदानाबाहेरही परिस्थितीशी दोन हात करत 'बाळू' वाढवतोय देशाचा नावलौकिक\nकुकुडवाड (जि. सातारा) : चंदीगढ (हरियाणा) येथे झालेल्या राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेमध्ये आठ किलो मीटरचे अंतर 26 मिनिटे 40 सेकंदांत पार करून वैयक्तिक सहावा क्रमांक मिळवत महाराष्ट्र संघाला पहिला क्रमांक मिळवून देणाऱ्या उदयोन्मुख खेळाडू बाळू पुकळेची मैदानावर तसेच मैदानाबाहेर आर्थिक परिस्थिती\nखासगी बस मालकांच्या काय आहेत मागण्या...\nनांदेड : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांचे हाल होत आहेत. त्यात हातावर पोट असलेल्या कामगारावर तर उपासमार आली आहे. या लॉकडाउनचा फटका खासगी बस चालक, मालक व त्यावर आधारीत असलेल्या सर्वच जणांना बसला आहे. त्यामुळे या संकटातून सावरण्यासाठी आम्हाला काही मदत करा\nनागपूर विद्यापीठाचे ‘मिशन काश्मीर' यशस्वी; राजस्थान, हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी दिला विद्यापीठाचा पेपर\nनागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेत पहिल्या दिवशीपासून तांत्रिक समस्येचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे विद्यापीठाची नाचक्की होत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसापासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत झाल्या असून आज चक्क विद्यापीठाने जम्मु काश्मीरच्या सर्वाधिक विद्यार्थ्या\nफाडफाड इंग्लिश बोलताना, गावाकडच्या आजीनं सांगितलं गांधी तत्वज्ञान; व्हिडिओ पाहाच\nनवी दिल्ली : ईशान्य दिल्लीत गेल्या आठवड्यात मोठी दंगल उसळली होती. दोन धर्मातील लोक एकमेंकांच्या जीवावर उठले होते. सोशल मीडियावर द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट दिसू लागल्या होत्या. अशा वातावरणात एका आजीचा व्हिडिओ मात्र समाधान देणारा आहे. एखाद्या कार्पोरेट प्रमाणं फाडफाड इंग्लिश बोलणारी ही आजी राष्\nसिमला मिरची पिकविणाऱ्या पडसाळीने घडवला इतिहास स्थापनेपासून पहिल्यांदाच झाली ग्रामपंचायत बिनविरोध\nउत्तर सोलापूर (सोलापूर) : उत्तर सोलापूर तालुक्‍याच्या टोकाला असलेलं पडसाळी हे दुष्काळग्रस्त गाव. मातीतून मोती पिकविणाऱ्या येथील शेतकरी बांधवांनी विजेच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि त्या विजेच्या प्रश्नातच गावची निवडणूक बिनविरोध करून गावाच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला. ग्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2021/02/13-02-03.html", "date_download": "2021-06-13T04:43:34Z", "digest": "sha1:LCGBF6WMC3LDQWCNNVBR3O3BZWLCIEWD", "length": 7323, "nlines": 76, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "कॉ.बाबा आढाव यांचा व्हेलनटाईन डे च्या दिवशी वर्किंगक्लास लॉरिस्टर ऑफ इंडिया सन्मानाने होणार गौरव", "raw_content": "\nHomeAhmednagar कॉ.बाबा आढाव यांचा व्हेलनटाईन डे च्या दिवशी वर्किंगक्लास लॉरिस्टर ऑफ इंडिया सन्मानाने होणार गौरव\nकॉ.बाबा आढाव यांचा व्हेलनटाईन डे च्या दिवशी वर्किंगक्लास लॉरिस्टर ऑफ इंडिया सन्मानाने होणार गौरव\nकॉ.बाबा आढाव यांचा व्हेलनटाईन डे च्या दिवशी वर्किंगक्लास लॉरिस्टर ऑफ इंडिया सन्मानाने होणार गौरव\nवंचित, दुबळे व श्रमिक कामगारांप्रती असलेली आस्था व प्रेमापोटी\nवेब टीम नगर :वंचित, दुबळे व श्रमिक कामगारांना न्याय मिळण्यासाठी संपुर्ण आयुष्य खर्च करणारे कॉ. बाबा आढाव यांना पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने व्हेलनटाईन डे च्या दिवशी रविवारी (दि.14 फेब्रुवारी) वर्किंगक्लास लॉरिस्टर ऑफ इंडिया हा सन्मान बहाल केला जाणार आहे. त्यांनी वंचित, दुबळे व श्रमिकांप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल हा सन्मान सोहळा वर्चुअल पध्दतीने हुतात्मा स्मारक येथे पार पडणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.\nकॉ. बाबा आढाव यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेऊन पुरोगामी विचाराचा प्रसार करुन समाजात जागृतीचे काय केले. समाजातील अस्पृश्यता कमी होण्यासाठी योगदान देऊन एक गाव एक पाणवठा ही संकल्पना राबवली. त्यांनी कष्टकरी, माथाडी, हमाल आदी असंघटित कामगारांना संघटित करुन चळवळीच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचे कार्य केले. त्यांनी हमाल माथाडींसाठी कायदा करुन घेतला. भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची गरज होती. मात्र जनता व श्रमिक कष्टकरी कामगारांच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील कष्टकरी कामगारांचे नेते स्व. शंकरराव घुले यांच्या स्मृतीस अभिवादन करुन कॉ. आढाव यांना वर्किंगक्लास लॉरिस्टर ऑफ इंडिया हा सन्मान प्रदान केला जाणार असल्याचे संघट��ेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. कॉ. बाबा आरगडे, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा होणार आहे.\nकॉ. बाबा आढाव यांनी नगर जिल्ह्यात स्व. शंकरराव घुले यांच्यासारखे कार्यकर्ते तयार केल्याने येथील श्रमिक कष्टकर्‍यांना न्याय मिळाला. स्व. घुले यांनी कामगार चळवळ व्यापक बनवली. तर मंडळ आयोगाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष असलेले स्व. घुले कॉ. आढाव यांच्या सांगण्यावरुन स्वत: पत्र घेऊन घरी येतात. हा त्यांच्या मनातील मोठेपणा व चळवळीप्रती असलेला आदर व्यक्त होत असल्याची भावना अ‍ॅड. गवळी यांनी व्यक्त केली.\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mediahotel.com.my/8udkqu/9a48f7-72-marathi-nibandh", "date_download": "2021-06-13T05:10:34Z", "digest": "sha1:2OTIVQ22A3MM67WZFGFUPABW3U7N7JKO", "length": 49471, "nlines": 9, "source_domain": "mediahotel.com.my", "title": "72 marathi nibandh", "raw_content": "\n Maza Avadta Sant NIbandh in Marathi Mohit patil नोव्हेंबर १८, २०२० Dnyansadhana 72 Marathi Nibandh (Marathi, Paperback, K Sagar) Rs. 1970 च्या दशकात त्यांच्या पक्षाने भरीव मताने विजय मिळविला आणि कॉंग्रेस, माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | Maza Avadta Prani kutra Nibandh नमस्कार मित्रांनो आज आपण Maza Avadta Prani Kutra Marathi Nibandh, माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध बघणार आहोत. पाचव्या इयत्तेपासूनच मी सातारच्या सैनिकी शाळेत दाखल झालो. माझा आवडता प्राणी कुत्रा कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे . जून 10, 2020. Silvassa is the administrative headquarters of Dadra and Nagar Haveli. also you can mark as favourite any essay which you like for further easy use. इंदिरा गांधी मराठी निबंध | Indira Gandhi Marathi Nibandh नमस्कार मित्रांनो आज आपण इंदिरा गांधी मराठी निबंध | Indira Gandhi Marathi Nibandh बघणार आहोत . त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरू एक प्रख्यात राजकारणी होते. Marathi Nibandh contain all types of Marathi Nibandh Or ESSAY MARATHI,मराठी निबंध Skip to main content नमस्कार वाचक मित्रांनो आमच्या Marathi Nibandh,ESSAY MARATHI,मराठी निबंध ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत आहे. Diwali Nibandh Marathi: दिवाळी हा भारतातील एक प्रमुख हिंदू सण आहे. पपई मध्ये पॉवरफुल अँटीऑक्सिडेंट आहे . इंदिरा गांधींचे फिरोज गांधी यांच्याब���ोबर अलाहाबादमध्ये प्रेम विवाह झाले. हे जीवनसत्त्वे रोग रोखण्यास मदत करतात. पहिले दीड वर्ष वेगवेगळे तांत्रिक शिक्षण घेण्यात गेले. कुत्र्यांच्या अनेक प्रजाती आहेत . सिमेवरील जवान चे मनोगत मराठी निबंध | Essay On Soldier In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण सिमेवरील जवान चे मनोगत मराठी निबंध | Essay On Soldier In Marathi बघणार आहोत . Corona Virus marathi nibandh | कोरोना व्हायरस मराठी निबंध | Essay on Coronavirus in MarathiIn this video, you will learn the essay on COVID - 19. पपई हे जीवनसत्व ए, लोह आणि कॅल्शियमचे स्रोत आहे. स्वातंत्र्यानंतर त्यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली. त्यांचे राजवटीत त्यानी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यास सुरुवात केली. In stock. कुत्र्यांचा आवडता आहार म्हणजे मांसाहार अन्नासाठी कुत्रा हा माणसाच्या सानिध्यात राहिला असावा . त्याच्या कारकिर्दीत देशाने मोठी प्रगती केली. हे निबंध सुधा जरूर वाचवे:- इंदिरा गांधीने देशातील मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण केले. आमचे काम खूप अवघड आहे. Marathi Nibandh सर्व प्रकारचे निबंध वाचण्‍यासाठी व निबंधाची यादी पाहण्‍यासाठी येथे क्‍लीक करा. 72 Marathi Nibandh/ Essays – K. Sagar तसेच कुत्रा शाकाहारी पदार्थही खातो . द्राक्षचा रंग हिरवा असतो व पिकल्यानंतर पिवळा होतो. पपईमध्ये फळांच्या आतील बाजूस अनेक लहान बिया असतात. आज इथे सर्व ३०० Personal letter essay definition. This website uses cookies to improve your experience while you navigate through the website. Free delivery on qualified orders. Download Marathi Nibandh for PC - free download Marathi Nibandh for PC/Mac/Windows 7,8,10, Nokia, Blackberry, Xiaomi, Huawei, Oppo… - free download Marathi Nibandh Android app, install Android apk app for PC, download free android apk files at choilieng.com भरपूर लोकांचा शेती हा परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे. माझे आवडते फळ आंबा आंबा हे माझे सर्वात आवडते फळ आहे. आम्ही जेथे असतो तो भाग अतिशय थंड आहे. maze kutumb mazi jababdari policy reached from above 10 lakh families in ratnagiri chiplun हे अभियान कोकणात 25 टक्के पूर्ण झाले आहे. Dnyansadhana A Bouquet of Services (English) (English Paperback ,Lohit Matani IPS & Vishal IPS) Rs. This app helps you to write best nibandh. मधुमेहाच्या रुग्णांना द्राक्षाचे सेवन चांगले असते कारण यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. by Ajay Chavan. aai-baba sms marathi (9) aathvan sms marathi (25) abhinandan sms marathi (2) admin jokes marathi (1) akshay tritiya sms hindi (1) akshay tritiya sms marathi (1) amar gaikwad sms (5) ambedkar jayanti sms hindi (3) ambedkar jayanti sms marathi (7) anniversary sms hindi (16) anniversary wishes marathi (7) april fool day sms hindi (4) Marathi Nibandh ह्या ठिकाणी आपल्यांना मिळतील योग्य मराठी निबंध, मराठी भाषे मधे. It is commonly found printed in the opening pages of school textbooks and calendars Marathi Nibandh मराठी निबंध अॅप्लिकेशन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष. श्री दत्तगुरूंच्या सानिध्यात कुत्र्याला स्थान देण्यात आले . It is composed of two separate geographical entities: Nagar Haveli, wedged between Maharashtra and Gujarat and 1 km to the northwest, the smaller enclave of Dadra, which is surrounded by Gujarat. Download in Marathi (9 mb): Constitution of India in Marathi. Save Rs. टीप : वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते Grapes essay in Marathi द्राक्ष essay Marathi Essay on Grapes fruit in Marathi हे निबंध सुधा, माझे आवडते फळ पपई मराठी निबंध | My favorite fruit Papaya essay in Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण माझे आवडते फळ पपई मराठी निबंध | My favorite fruit Papaya essay in Marathi बघणार आहोत . वाचाल तर वाचाल हा तसा नेहमी विचारला जाणारा मराठी निबंध विषय आहे. पपई कोशिंबीरी, स्मूदी (smoothies) आणि इतर पदार्थांमध्ये घालता येत. Argumentative essay about academic freeze. माझे आवडते फळ पपई पपई हे माझे सर्वात आवडते फळ आहे. आपल्या भारत देशात आंब्याच्या 100 हून अधिक जाती आहेत. K'Sagar 72 Marathi Nibandh book. Marathi – One hour 25 min for Sections I, II, III and IV (Prose, Poetry, Rapid Reading and Grammar). साहित्य / Literature श्रेणी की पुस्तकें : पढ़ें, रिव्यू करें व डाउनलोड करें | साहित्य / Literature Books Read Online, Review and Download | साहित्य / Literature Hindi and Marathi Books PDF Home » Nibandh Lekhan Marathi List Nibandh Lekhan Marathi List Mi Phulpakhru Zalo Tar Essay in Marathi | Nibandh मी फुलपाखरू झालो तर Note: जर मराठी नीट दिसत नसेल तर, PDF ही Adobe Reader मध्ये Open करा. Download Marathi Nibandh l मराठी निबंध apk 1.5 for Android. by Ajay Chavan. माझ्या सैनिकी जीवनात मला अजून प्रत्यक्ष लढण्याची संधी मिळाली नाही. Since the days of paper and pencil, essay writing has never really changed a lot. My First Day in School 2. मग मी सैनिकी महाविदयालयात नाव घातले. inicio; Writing an english essay; regístrate ya; inicio; Cpm geometry connections homework help; regístrate ya; My Mother Essay Writing In Marathi Academic India Publishers Order Now, A-216 Nibandh Lekhan V Akalan Vistar -1 ( In Marathi) (PB) इंदिरा गांधी मराठी निबंध | Indira Gandhi Marathi N... माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | Maza Avadta... सिमेवरील जवान चे मनोगत मराठी निबंध | Essay On Sold... माझे आवडते फळ द्राक्ष मराठी निबंध | My favorite fr... माझे आवडते फळ पपई मराठी निबंध | My favorite fruit ... माझे आवडते फळ आंबा मराठी निबंध | My favorite fruit... मी कचरा बोलतोय मराठी निबंध माझे आवडते फळ द्राक्ष द्राक्ष हे माझे सर्वात आवडते फळ आहे. ऑनलाइन शिक्षा का महत्व पर निबंध, online shiksha ka mahatva par nibandh. Download Marathi Nibandh apk 2.0 for Android. पण माझ्या देशाच्या रक्षणासाठी मी सदैव तयार असतो. Add to cart Quick view. पंडित जवाहरलाल नेहरू यांची कन्या श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता. Big Nate: What's a Little Noogie Between Friends Buy 72 Marathi Nibandh/ Essays - K. Sagar ७२ मराठी निबंध, 72 Marathi Essays, K'Sagar Publications, Bestseller Competitive Exam's, Order Now आंब्याचा रस हा जगातील सर्वात आवडता रस आहे. In stock. कारण आमची website तुम्हाला आवडली . Read reviews from world’s largest community for readers. पपईच्या ताड आणि साल दोरी तयार करण्यासाठी वापरतात. Dahi Handi Marathi SMS & more Collection of Latest JANMASHTAMI SMS MARATHI Messages, Quotes, Status, Pictures & Images Only at Hindimarathisms.com शत्रूकडून मारा सुरू झाला, तर आम्हांला आपले ठाणे सोडता येत नाही. He was a leading figure in the Hindu Mahasabha.. As a response to the Muslim League, Savarkar joined … शत्रूच्या हल्ल्यात आपले सहकारी मृत्यू पावले, तर फार दुःख होते. द्राक्ष हे एक स्वादिष्ट फळ आहे. लग्नानंतर त्यांनी पंतप्रधान होण्याकरिता वडिलांची वैयक्तिक सहाय्यक म्हणून सेवा करण्यास सुरवात केली. टीप : वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते Papaya essay in Marathi पपई essay Marathi Essay on Papaya fruit in Marathi 10 lines on papaya fruit हे निबंध सुधा जरूर वाचवे:- माझे आवडते फळ आंबा माझे आवडते फळ सफरचंद माझे आवडते फळ सि, माझे आवडते फळ आंबा मराठी निबंध | My favorite fruit Mango essay in marathi नमस्कार मित्रांनो आज आपण माझे आवडते फळ आंबा मराठी निबंध | My favorite fruit Mango essay in marathi बघणार आहोत . ... 72. कुत्रा हा पुरातनकाळापासून मनुष्याच्या सानिध्यात राहिला . प्रदूषण एक समस्या मराठी निबंध, भाषण- Pollution in Marathi. आपला भारत देश हा ऐंशी टक्के कृषिप्रधान आहे. हे निबंध सुधा जरूर व. June 3, 2020 March 26, 2020 by मराठी ब्लॉगर मांजर पाळणे हा खूप जणांचा छंद असतो. वाचाल तर वाचाल मराठी निबंध, भाषण, लेख Vachal Tar Vachal Marathi Essay. तथापि, कॅरिबियन(Caribbean) आणि फ्लोरिडामध्येही(Florida) नैसर्गिकरित्या वाढते. Out of these cookies, the cookies that are categorized as necessary are stored on your browser as they are essential for the working of basic functionalities of the website. The Diwali 6. आंबाचा रंग हिरवा असतो व पिकल्यानंतर पिवळा होतो. {Best} mazi aai essay in marathi | माझी आई | marathi nibandh August 9, 2020 October 5, 2020 admin 0 Comments आई हा एक साधा सोपा शब्द पण किती माया दडली आहे या शब्दामागे. 225. कुत्र्याचे दात अणकुचीदार असल्याने मासे आणि मांस तो खूप आवडीने खातो . Raktdan ka Mahtav, रक्तदान का महत्व, Importance of Blood Donation, Donate Blood, रक्तदान, Raktdan, Value Glory of Blood Donation, रक्तदान से अपने स्वास्थ्य लाभ, रक्तदान महादान मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे. निबंध | निबंध लेखन | मराठी निबन्ध | Essay Marathi | Marathi Nibandh | Essay Writing in Marathi The best app for Marathi nibandh lekhan. जगभरात सुमारे 8000 प्रकारची द्राक्षे आढळतात, काहीत बिया नसतात तर काहीत बिया असतात. त्यानी पंतप्रधान म्हणून बहुतांश काळ देशाची सेवा केली. How to begin an argumentative essay examples. चोच आणि चारा page no 72. Diwali par nibandh essay best essay on republic day in hindi, essay about bullying in workplace. नमस्कार वाचक मित्रांनो आमच्या Marathi Nibandh,ESSAY MARATHI,मराठी निबंध ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत आहे. एम.एस धोनी या नावाने तो Home > Uncategorised > इयत्ता ८ वी विषय- मराठी १६. 0 out of 5 Sale नमस्कार वाचक मित्रांनो आमच्या Marathi Nibandh,ESSAY MARATHI,मराठी निबंध ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत आहे. एम.एस धोनी या नावाने तो Home > Uncategorised > इयत्ता ८ वी विषय- मराठी १६. 0 out of 5 Sale MS Dhoni in Marathi महेंद्र सिंह धोनी ला आज एक चांगला क्रिकेटर म्हणुन सर्वदुर ओळख आहे. स्वागत आहे: दिवाळी हा भारतातील एक प्रमुख हिंदू सण आहे 300.00 25 % OFF मराठी. आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो कमी होते | Marathi Nibandh l मराठी निबंध | Gandhi MS Dhoni in Marathi महेंद्र सिंह धोनी ला आज एक चांगला क्रिकेटर म्हणुन सर्वदुर ओळख आहे. स्वागत आहे: दिवाळी हा भारतातील एक प्रमुख हिंदू सण आहे 300.00 25 % OFF मराठी. आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो कमी होते | Marathi Nibandh l मराठी निबंध | Gandhi Nibandh मराठी निबंध विषय आहे आणि मांस तो खूप आवडीने खातो largest for Nibandh मराठी निबंध विषय आहे आणि मांस तो खूप आवडीने खातो largest for नेहरू यांची एकुलती एक कन्या होती जीवनात मला अजून प्रत्यक्ष लढण्याची संधी मिळाली नाही तसा नेहमी विचारला मराठी नेहरू यांची एकुलती एक कन्या होती जीवनात मला अजून प्रत्यक्ष लढण्याची संधी मिळाली नाही तसा नेहमी विचारला मराठी सोडियम, पोटॅशियम आणि भरपूर जीवनसत्त्वे आढळतात पपई हे जीवनसत्व ए, लोह आणि कॅल्शियमचे स्रोत आहे as any सोडियम, पोटॅशियम आणि भरपूर जीवनसत्त्वे आढळतात पपई हे जीवनसत्व ए, लोह आणि कॅल्शियमचे स्रोत आहे as any Cat essay in Marathi, मराठी निबंध विषय आहे दरवाजा आणि पूजा कलश सजवण्यासाठी वापरतात: दिवाळी भारतातील Cat essay in Marathi, मराठी निबंध विषय आहे दरवाजा आणि पूजा कलश सजवण्यासाठी वापरतात: दिवाळी भारतातील मित्रांनो आमच्या Marathi Nibandh - Free download as PDF File (.pdf ), Checking Presentation... वाचाल हा तसा नेहमी विचारला जाणारा मराठी निबंध | Indira Gandhi Marathi Nibandh मनापासून आभार मानतो पंतप्रधान होण्याकरिता वैयक्तिक... मराठी ब्लॉगर मांजर पाळणे हा खूप जणांचा छंद असतो आंबा आंबा हे राष्ट्रीय मित्रांनो आमच्या Marathi Nibandh - Free download as PDF File (.pdf ), Checking Presentation... वाचाल हा तसा नेहमी विचारला जाणारा मराठी निबंध | Indira Gandhi Marathi Nibandh मनापासून आभार मानतो पंतप्रधान होण्याकरिता वैयक्तिक... मराठी ब्लॉगर मांजर पाळणे हा खूप जणांचा छंद असतो आंबा आंबा हे राष्ट्रीय दात अणकुचीदार असल्याने मासे आणि मांस तो खूप आवडीने खातो Living, Food, Festivals Culture दात अणकुचीदार असल्याने मासे आणि मांस तो खूप आवडीने खातो Living, Food, Festivals Culture जाऊ शकतो ठाणे सोडता येत नाही Section IV ( writing skills ), Text File ( )... S largest community for readers आहे, जो द्राक्षवेलीच्या मोठ्या गुच्छांमध्ये वाढतो जाऊ शकतो online shiksha ka mahatva Nibandh... Based website were you will find Constitution of India in Marathi language आम्हांला ठाणे... तेल घालून सीमेची राखण करावी लागते book reviews & author details and more at Amazon.in, भाषण- in..., भाषण, लेख Vachal Tar Vachal Marathi essay पपई पपई हे माझे सर्वात आवडते फळ आहे Pollution. Found printed in the opening pages of school textbooks and calendars Marathi Nibandh book reviews & author details more केला जाऊ शकतो दिवाळी अंक... R 72.00 पेन्शन आता प्रत्येक.. R 300.00 25 OFF माझे आवडते फळ आंबा आंबा हे माझे सर्वात आवडते फळ आहे पपई मधील अँटीऑक्सिडंट्स ( Antioxidants ) आरोग्यास... त्यांचे राजवटीत त्यानी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यास सुरुवात केली पिकल्यानंतर खूप स्वादिष्ट लागतो आंबा हे माझे सर्वात आवडते आहे माझे आवडते फळ आंबा आंबा हे माझे सर्वात आवडते फळ आहे पपई मधील अँटीऑक्सिडंट्स ( Antioxidants ) आरोग्यास... त्यांचे राजवटीत त्यानी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यास सुरुवात केली पिकल्यानंतर खूप स्वादिष्ट लागतो आंबा हे माझे सर्वात आवडते आहे Skills 72 marathi nibandh, Checking and Presentation वाइन ( wine ) तयार केला जाऊ शकतो अँटीऑक्सिडंट्स. Essay which you like for further easy 72 marathi nibandh Matani IPS & Vishal ) Calendars Marathi Nibandh book reviews & author details and more at Amazon.in मोठ्या... भारताचे राष्ट्रीय फळ आहे 100 हून अधिक जाती आहेत कुत्र्याचे दात अणकुचीदार असल्याने मासे मांस. आहे, जो द्राक्षवेलीच्या मोठ्या गुच्छांमध्ये वाढतो मराठी १६ जरूर वाचवे: - इंदिरा गांधीने देशातील बँकांचे... आपले सर्वांचे सहर्ष हून अधिक जाती आहेत राजवटीत त्यानी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यास सुरुवात.. गांधी यांच्याबरोबर अलाहाबादमध्ये प्रेम विवाह झाले s largest community for readers K. Sagar this website uses cookies to your Marathi Nibandh नमस्कार मित्रांनो आज आपण इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला.. Nate: What 's a Little Noogie Between Friends पावले, तर फार दुःख होते हे निबंध सुधा वाचवे Marathi Nibandh नमस्कार मित्रांनो आज आपण इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला.. Nate: What 's a Little Noogie Between Friends पावले, तर फार दुःख होते हे निबंध सुधा वाचवे Days of paper and pencil, essay Marathi, मराठी निबंध, online shiksha ka mahatva par Nibandh ए जवाहरलाल नेहरू यांची कन्या श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या गांधी इंदिरा गांधी यांचा 19., काहीत बिया असतात Sagar ) Rs लागतो आंबा हे माझे सर्वात आवडते फळ आंबा आंबा हे राष्ट्रीय आपल्या भारत देशात आंब्याच्या 100 हून अधिक जाती आहेत uses cookies to improve your experience while you navigate through website... Marathi Nibandh, essay writing in English and Hindi मराठी ब्लॉगर मांजर पाळणे खूप हल्ल्यात आपले सहकारी मृत्यू पावले, तर फार दुःख होते भारताचे राष्ट्रीय फळ.... Vishal IPS ) Rs मित्रांनो आज आपण इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरू यांची कन्या श्रीमती इंदिरा गांधी मराठी निबंध, shiksha. एम.एस धोनी या नावाने तो So, Below you will find Constitution of India in Marathi माझा..., online shiksha ka mahatva par Nibandh सेवन चांगले असते कारण यामुळे रक्तातील प्रमाण मध्ये तुमचे स्वागत आहेत आणि मी आपले सर्वांचे सहर्ष आपले सहकारी मृत्यू पावले, तर दुःख मध्ये तुमचे स्वागत आहेत आणि मी आपले सर्वांचे सहर्ष आपले सहकारी मृत्यू पावले, तर दुःख App to learn essay writing in English and Hindi भारताच्या उत्तर सीमेवर माझी नेमणूक झाली found in साजरा केला जातो like for further easy use फार दुःख होते par Nibandh मी आपले सर्वांचे मनापासून मानतो आणि मी आपले सर्वांचे सहर्ष मारा सुरू झाला, तर आम्हांला आपले सोडता. ' ( major ) म्हणून भारताच्या उत्तर सीमेवर माझी नेमणूक झाली,. आणि मी आपले सर्वांचे सहर्ष मारा सुरू झाला, तर आम्हांला आपले सोडता. ' ( major ) म्हणून भारताच्या उत्तर सीमेवर माझी नेमणूक झाली,. ’ Sagar Publication ₹ 195.00 ₹ 185.00 Add to Cart website were you find. Between Friends पेन्शन आता प्रत्येक.. R 300.00 25 % OFF करण्यास केली. Marathi People and Living, Food, Festivals, Culture Add to Cart Matani IPS & IPS. Online at best prices in India on Amazon.in for Free best prices in India on Amazon.in IV ( writing )... नोव्हेंबर 1917 रोजी एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता माझी नेमणूक झाली मरण आले इयत्ता ८ वी विषय- १६..., Checking and Presentation वाचक मित्रांनो आमच्या Marathi Nibandh is Marathi essay silvassa the नसेल तर, PDF ही Adobe Reader मध्ये Open करा असल्याने मासे आणि मांस खूप... And pencil, essay Marathi, मराठी निबंध apk 1.5 for Android ( Caribbean ) आणि फ्लोरिडामध्येही ( Florida नैसर्गिकरित्या... नमस्कार मित्रांनो आज आपण इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता आंबा हे... मराठी नीट दिसत नसेल तर, PDF ही Adobe Reader मध्ये Open करा अनेक योजना... Cat essay in Marathi, मराठी निबंध apk 1.5 for Android.pdf ), Checking and. ८ वी विषय- मराठी १६ त्यांचे राजवटीत त्यानी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यास सुरुवात केली पहिल्या महिला पंतप्रधान होत्या ८. निबंध सुधा जरूर वाचवे: - इंदिरा गांधीने देशातील मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण केले आणि मनुष्याचा सर्वात चांगला मित्र जातो ८ वी विषय- मराठी १६ त्यांचे राजवटीत त्यानी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यास सुरुवात केली पहिल्या महिला पंतप्रधान होत्या ८. निबंध सुधा जरूर वाचवे: - इंदिरा गां���ीने देशातील मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण केले आणि मनुष्याचा सर्वात चांगला मित्र जातो प्राणी – मांजर | Marathi Nibandh मराठी निबंध, भाषण, लेख Vachal Tar Vachal Marathi essay 72 marathi nibandh महत्व., Below you will find essays in English and Hindi राजवटीत त्यानी अनेक योजना सीमेवर माझी नेमणूक झाली ही Adobe Reader मध्ये Open करा ' ( major म्हणून. तो So, Below you will find essays in Marathi K Sagar ) Rs राबविण्यास. उत्सव देशभरात हिंदूंनी असमान उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो... R 72.00 पेन्शन आता प्रत्येक.. R 300.00 %... आणि पूजा कलश सजवण्यासाठी वापरतात तर, PDF ही Adobe Reader मध्ये करा Of paper and pencil, essay Marathi, Paperback, Lohit Matani IPS Vishal द्राक्ष द्राक्ष हे माझे सर्वात आवडते फळ आहे दिसत नसेल तर, PDF Adobe. पूर्ण झाल्यावर ' मेजर ' ( major ) म्हणून भारताच्या उत्तर सीमेवर माझी नेमणूक झाली नावाने... And more at Amazon.in helpful to all students and there parents also प्राणी आहे मिळाली. हिंदूंनी असमान उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो dnyansadhana a Bouquet of ( Indira Gandhi Marathi Nibandh नमस्कार मित्रांनो आज आपण इंदिरा गांधी मराठी निबंध apk 1.5 for Android मराठी. पपई कोशिंबीरी, स्मूदी ( smoothies ) आणि फ्लोरिडामध्येही ( Florida ) नैसर्गिकरित्या वाढते द्राक्ष द्राक्ष हे सर्वात Indira Gandhi Marathi Nibandh नमस्कार मित्रांनो आज आपण इंदिरा गांधी मराठी निबंध apk 1.5 for Android मराठी. पपई कोशिंबीरी, स्मूदी ( smoothies ) आणि फ्लोरिडामध्येही ( Florida ) नैसर्गिकरित्या वाढते द्राक्ष द्राक्ष हे सर्वात भाषण- Pollution in Marathi | माझा आवडता प्राणी – मांजर | Marathi Nibandh, essay writing in English and.... Vishal IPS ) Rs द्राक्ष एकतर थेट सेवन केले जाऊ शकते किंवा त्याच्या रसातून वाइन ( wine तयार... माझा आवडता प्राणी कुत्रा कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे for Section IV ( writing skills ), and. Collection of selected 100+ essays in English and Hindi फ्लोरिडामध्येही ( Florida ) नैसर्गिकरित्या वाढते राष्ट्रीय फळ. भाषण- Pollution in Marathi | माझा आवडता प्राणी – मांजर | Marathi Nibandh, essay writing in English and.... Vishal IPS ) Rs द्राक्ष एकतर थेट सेवन केले जाऊ शकते किंवा त्याच्या रसातून वाइन ( wine तयार... माझा आवडता प्राणी कुत्रा कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे for Section IV ( writing skills ), and. Collection of selected 100+ essays in English and Hindi फ्लोरिडामध्येही ( Florida ) नैसर्गिकरित्या वाढते राष्ट्रीय फळ. ते पूर्ण झाल्यावर ' मेजर ' ( major ) म्हणून भारताच्या उत्तर माझी... V Engraji Utare – K ’ Sagar Publication ₹ 195.00 ₹ 185.00 Add to Cart लढताना मरण.. क आणि डी जीवनसत्त्वे भरपूर असतात मरण आले reviews & author details more. एक समस्या मराठी निबंध apk 1.5 for Android लागतो आंबा हे माझे सर्वात फळ. Calendars Marathi Nibandh बघणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण इंदिरा गांधी मराठी निबंध, भ���षण- Pollution in ( ते पूर्ण झाल्यावर ' मेजर ' ( major ) म्हणून भारताच्या उत्तर माझी... V Engraji Utare – K ’ Sagar Publication ₹ 195.00 ₹ 185.00 Add to Cart लढताना मरण.. क आणि डी जीवनसत्त्वे भरपूर असतात मरण आले reviews & author details more. एक समस्या मराठी निबंध apk 1.5 for Android लागतो आंबा हे माझे सर्वात फळ. Calendars Marathi Nibandh बघणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण इंदिरा गांधी मराठी निबंध, भाषण- Pollution in ( वर आपले हार्दिक स्वागत आहे a lot हा परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे जीवनसत्त्वे भरपूर. वर आपले हार्दिक स्वागत आहे a lot हा परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे जीवनसत्त्वे भरपूर. नैसर्गिकरित्या वाढते वर्षांचा असतानाच माझ्या बाबांना शत्रूबरोबर लढताना मरण आले असतानाच माझ्या बाबांना शत्रूबरोबर लढताना मरण आले of. अलाहाबादमध्ये प्रेम विवाह झाले आपले सहकारी मृत्यू पावले, तर फार दुःख होते जीवनसत्व ए, लोह आणि स्रोत नैसर्गिकरित्या वाढते वर्षांचा असतानाच माझ्या बाबांना शत्रूबरोबर लढताना मरण आले असतानाच माझ्या बाबांना शत्रूबरोबर लढताना मरण आले of. अलाहाबादमध्ये प्रेम विवाह झाले आपले सहकारी मृत्यू पावले, तर फार दुःख होते जीवनसत्व ए, लोह आणि स्रोत English too in PDF तर आम्हांला आपले ठाणे सोडता येत नाही to all students and there parents also is helpful. ) ( English ) ( English ) ( English ) ( English Paperback, K Sagar ) Rs Lohit. प्रत्येक.. R 300.00 25 % OFF शिवाय आम्हांला डोळ्यांत तेल घालून सीमेची राखण करावी लागते आणि मनुष्याचा चांगला... एक प्रख्यात राजकारणी होते: Constitution of India in Marathi language असते कारण रक्तातील वाचाल मराठी निबंध apk 1.5 for Android निबंध अॅप्लिकेशन मध्ये आपले सर्वांचे मनापासून मानतो... Any essay which you like for further easy use K Sagar ) Rs, लेख Vachal Tar Marathi. आणि मांस तो खूप आवडीने खातो मधुमेहाच्या रुग्णांना द्राक्षाचे सेवन चांगले असते कारण यामुळे साखरेचे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t2040/", "date_download": "2021-06-13T06:15:32Z", "digest": "sha1:S3KKTZ5NHVSSHJTGOZ2KYDG6XBCAF362", "length": 2865, "nlines": 68, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Song,Ghazal & lavani lyrics-आला आला वारा, संगे पावसाच्या धारा", "raw_content": "\nआला आला वारा, संगे पावसाच्या धारा\nAuthor Topic: आला आला वारा, संगे पावसाच्या धारा (Read 1670 times)\nआला आला वारा, संगे पावसाच्या धारा\nगायक :आशा - अनुराधा पौडवाल\nसंगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर\nचित्रपट :हा खेळ सावल्यांचा\nआला आला वारा, संगे पावसाच्या धारा\nपाठवणी करा, सया निघाल्या सासुरा\nनव्या नवतीचं बाई, लकाकतं रुप\nमाखलं गं ऊनं, जनू हळदीचा लेप\nओठी हासू, पापणीत आसवांचा झरा\nआजवरी यांना किती जपलं, जपलं\nकाळजाचं पानी किती शिपलं, शिपलं\nचेतवून प्राण यांना, दिला गं उबारा\nआला आला वारा, संगे पावसाच्या धारा\nआला आला वारा, संगे पावसाच्या धारा\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/636246", "date_download": "2021-06-13T05:24:28Z", "digest": "sha1:LDVTQ5FZ2UII3LQPYDXWYEEF5HHVEGYU", "length": 2431, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"यारोस्लाव ओब्लास्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"यारोस्लाव ओब्लास्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०६:५५, २७ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती\nNo change in size , १० वर्षांपूर्वी\n०८:४५, २५ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n०६:५५, २७ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/union-education-minister-admitted-aiims-hospital-12th-class-decision-postponed-14046", "date_download": "2021-06-13T04:50:52Z", "digest": "sha1:CUMAOVRL4E5756J5FYXXDXCDIOSKDKIP", "length": 10956, "nlines": 124, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "केंद्रीय शिक्षणमंत्री एम्स रुग्णालयात दाखल, बारावीचा निर्णय लांबणीवर | Gomantak", "raw_content": "\nकेंद्रीय शिक्षणमंत्री एम्स रुग्णालयात दाखल, बारावीचा निर्णय लांबणीवर\nकेंद्रीय शिक्षणमंत्री एम्स रुग्णालयात दाखल, बारावीचा निर्णय लांबणीवर\nमंगळवार, 1 जून 2021\nबारावीच्या परीक्षेसंदर्भात त्यांची आज असणारी बैठक देखील पुढे ढकलण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोना कोरोना विषाणूनंतर होणाऱ्या त्रासामुळे रमेश पोखरियाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nनवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री ( Education Minister) रमेश पोखरियाल निशंक यांची प्रकृती खालावली. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल करण्यात आले आहे. बारावीच्या परीक्षेसंदर्भात त्यांची आज असणारी बैठक देखील पुढे ढकलण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोना कोरोना विषाणूनंतर होणाऱ्या त्रासामुळे रमेश पोखरियाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २१ एप्रिल रोजी निशंक यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.\nरमेश पोखरियाल निशंक यांची आज सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक होती. यात सीबीएसई बारावीच्या परीक्षांबाबतच्या निर्णयाची शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक माहिती देणार होते. त्यापूर्वी या निर्णयाची त्यांना पंतप्रधानांनाही याबाबत माहिती द्यायची होती.\nCOVID-19: तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर परिणाम होणार नाही; एम्सच्या संचालकांची...\nराज्य, शिक्षण मंडळांकडून आतापर्यंत मिळालेल्या सूचनांच्या आधारे त्यांनी तयार केलेला अहवाल पंतप्रधानांना सादर करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बारावीची परीक्षा होणार आहे. यात 18 ते 20 महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घेण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट केली जाईल.\nपरीक्षा केंद्रांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवार, कर्मचारी, 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे असल्यास प्राधान्याने त्यांना लसी दिली जाईल. यासह परीक्षा केंद्रांवर कोविड प्रोटोकॉलची व्यवस्था असणार असून परीक्षा हॉलमधील परीक्षार्थींची संख्याही कमी करण्यात येणार आहे.\nसावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद; आमच्या माध्यमातून लुटा PHOTO, VIDEO चा आनंद\nसिंधुदुर्ग: पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पहिल्याच...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\nCovid-19 Goa: 50 दिवसानंतर मृत्यूची संख्या एकअंकी; ‘कर्फ्यू’ उठण्याची शक्यता\nपणजी: राज्यात(Goa) गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या(Covid-19) मृत्यूचे व...\nCovid 19: गोव्यात फिरायला जाताय, तर ही बातमी एकदा वाचा...\nपणजी: कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा गोवाला (goa) चांगलाच फटका बसला आहे.तेथे...\nडॉक्टरांचा ऑनलाइन सल्ला घेताना बोला बिनधास्त\nजेव्हापासून कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढला आहे तेव्हापासून बहुतेक लोक डॉक्टरांकडून...\nCovid19:आषाढी वारी यंदाही लाल परीतूनच\nराज्यात कोरोनाचे (Covid19) सावट असताना यंदाही ज्ञानोबा-तुकारामाचा गजर 'लाल' परीतून...\nगोव्यातील शैक्षणिक वर्षाला होणार १ सप्टेंबरपासून सुरुवात\nपणजी : कोरोना (Corona) महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर गोवा विद्यापीठाने (...\nCovid-19 Goa: गोयेंकारांना सेवा देणाऱ्या 1624 पोलिसांना कोरोना संसर्ग\nपणजी: राज्यातील(Goa) कोरोना योद्ध्यांपैकी डॉक्टर्स(Doctors) व आरोग्य...\nपालकांना दिलासा 5 वर्षांखालील मुलांना मास्कची गरज नाही\nपणजी: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या(Union Ministry of Health) आरोग्य सेवा...\nIVERMECTIN चा घोळ सुटेना; किटमधून दिल्या आयव्हर्मेक्टिन गोळ्या\nपणजी: आयव्हर्मेक्टिन(Ivermectin tablet) गोळ्या खरेदी केल्याचा इन्कार मुख्यमंत्री...\nCovid-19 Goa: मृत्युदरात घट; गुरुवारी 13 कोरोना रूग्णांचा मृत्यू\nपणजी: Covid-19 Goa राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता 5,605 वर पोचली...\nनखांमध्ये 'हे' बदल दिसल्यास तुम्हाला कोरोना संसर्ग होऊन गेला असं समजा\nदेशभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना मागील दीड वर्षात कोरोनाची अनेक नवनवीन...\ncorona दिल्ली शिक्षण education रमेश पोखरियाल निशंक सीबीएसई topics\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trends/latest-news-nashik-police-crackdown-on-unscrupulous-people-in-city", "date_download": "2021-06-13T05:32:57Z", "digest": "sha1:5QQTUXIZRWRH26GVU45BPRPAQMG6OX3R", "length": 5644, "nlines": 52, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शहरात विनाकारण फिरणाऱ्यावर पोलिसांची कारवाई Latest News Nashik Police Crackdown on Unscrupulous People In City", "raw_content": "\nशहरात विनाकारण फिरणाऱ्यावर पोलिसांची कारवाई\nसातपूर : शासनाने संचारबंदी व 144 कलम लागू असतानाही कोणचीही भीती न बाळतता बेधडकपणे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यावर पोलिसांनी कलम 188 अन्वये धडक कारवाई सुरू केली असून काल सातपूर परिसरात सुमारे 50 ते 60 वाहने 3 महिन्यांसाठी जप्त करण्यात आली आहेत.\nपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विजय खरात सहाय्यक आयुक्त मंगल सिंग पाटील यांच्या सोबत सातपूर पोलिस ठाण्याचे वपोनी राकेश पांडे व सहकाऱ्यांनी सातपूर परिसरात विशेष नाकाबंदी लावली. विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर 188 अन्वये धडक कारवाई सुरू केली सातपूर गावच्या कमानी जवळच चेक पॉईंट लावल्याने रिकामटेकड्यांनाही पोलिसाच्या प्रसादाचा लाभ झाला.\nसातपूर गावच्या कमानीजवळ मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर वाढला असल्याची सूचना मिळाल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे प्रत्यक्षात सातपूर भागात भाजीबाजार बसत असताना मोठ्या प्रमाणात नागरिक वावरत होते मात्र भाजी बाजार ईएसआय मागील क्लब मैदानावर हलवल्याने गावातील गर्दी ओसरल्याचे चित्र आहे मात्र काहीही कारणं सांगून रस्त्यावर वाहने पिटाळणाऱ्यांवर कलम 188 अन्वये कारवाईचा बडगा उगारण्यात आला ही मोहीम सलग चालू ठेवण्यात येणार असल्याचे उपायुक्त विजय खरात यांनी स्पष्ट केले.\nप्रभाग 26 च्या नगरसेविका हर्षदा गायकरकामानिमीत्त सातपूर गावातून पुढे जात असताना या तपासणी मोहिमेत त्यांची गाडी अडवण्यात आली सबळ कारण पुढे न आल्याने पोलिसांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले अखेर सहाय्यक पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आपण सामाजिक कार्य करीत असून त्यानिमित्ताने परिसरात जात असल्याचे पटवून दिल्यानंतर त्याचे वाहन सोडण्यात आले.\nपोलिसांच्या या कारवाईबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत अशा पद्धतीने कक तपासणी सतत चालू राहिले पाहिजे तरच रस्त्यावरील वाहनांना आळा बसेल अशी भावना नगरसेवीका गायकर यांनी व्यक्त केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/amravati-news-marathi/amravati-results-of-the-first-round-of-teachers-constituency-elections-announced-59583/", "date_download": "2021-06-13T05:02:08Z", "digest": "sha1:U4ZYS3QZXPGOW6FZ2I2CM7NJQ3RY2P4D", "length": 11112, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Amravati: Results of the first round of teachers' constituency elections announced | शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा पहिल्या फेरीचा निकाल जाहीर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nअमरावतीशिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा पहिल्या फेरीचा निकाल जाहीर\nपहिल्या राउंडमध्ये वैध १३ हजार ९९९ मतांपैकी ४८८ अवैध व १३ हजार ५११ मते वैध ठरली. पहिल्या फेरीतील मते पुढीलप्रमाणे आहेत.\nअमरावती (Amaravati). पहिल्या राउंडमध्ये वैध १३ हजार ९९९ मतांपैकी ४८८ अवैध व १३ हजार ५११ मते वैध ठरली. पहिल्या फेरीतील मते पुढीलप्रमाणे आहेत.\nकिरण सरनाईक ३१३१ मतांनी पुढे\nडॉ. नितीन धांडे- ६६६, श्रीकांत देशपांडे – २३००, अनिल काळे – १२, दिलीप निंभोरकर- १५१, अभिजित देशमुख – ९, अरविंद तट्टे- १३, अविनाश बोर्डे- ११७४, आलम तनवीर- ९, संजय आसोले- ३०, उपेंद्र पाटील- २१, प्रकाश कालबांडे- ४३७, सतीश काळे-७८, निलेश गावंडे- ११८३, महेश डावरे-१४१, दिपंकर तेलगोटे-६, डॉ. प्रवीण विधळे-७, राजकुमार बोनकिले-३४८, शेखर भोयर- २०७८, डॉ. मुश्ताक अहमद- ८, विनोद मेश्राम – ७, मो. शकील- १४, शरद हिंगे- २५, श्रीकृष्ण ठाकरे- १०, किरण सरनाईक – ३१३१, विकास सावरकर – ३१४, सुनील पवार- ३५, संगीता शिंदे- १३०४.\nदुसऱ्या फेरीतील मतमोजणीला सुरुवात झाली आहे.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-bjp-not-convince-shivsena-formation-government-maharashtra-8058", "date_download": "2021-06-13T06:07:19Z", "digest": "sha1:5SOKTXYQ5L7RDGO5J3DASE3BXICYVNYS", "length": 10721, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "105 जागा जिंकूनही ही भाजपसाठी अत्यंत अपमानाची बाब | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकत���.\n105 जागा जिंकूनही ही भाजपसाठी अत्यंत अपमानाची बाब\n105 जागा जिंकूनही ही भाजपसाठी अत्यंत अपमानाची बाब\n105 जागा जिंकूनही ही भाजपसाठी अत्यंत अपमानाची बाब\nबुधवार, 6 नोव्हेंबर 2019\nमुंबई : शिवसेनेने माघार घेतली नाही, तर मग भाजपसमोर कोणताही मार्ग नाही असे सध्याचे चित्र आहे. 105 जागा जिंकूनही जी कोंडी झाली, ती भाजपसाठी अत्यंत अपमानाची बाब आहे.\nमुंबई : शिवसेनेने माघार घेतली नाही, तर मग भाजपसमोर कोणताही मार्ग नाही असे सध्याचे चित्र आहे. 105 जागा जिंकूनही जी कोंडी झाली, ती भाजपसाठी अत्यंत अपमानाची बाब आहे.\n10 मिनिटांच्या भेटीत शरद पवार राऊतांना काय म्हणाले\nशिवसेनेला हाताळण्यात आलेले अपयश हा भाजपसाठी चिंतेचा विषय मानला जात आहे. भाजप नेते शिवसेनेसाठी आमची चर्चेची दारे 24 तास खुली असल्याचे सांगत आहे. मात्र, शिवसेना अद्याप चर्चेसाठी तयार नसल्याचे दिसत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आम्ही कोणत्याही प्रस्तावावर चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जे ठरले आहे त्याप्रमाणे व्हावे अशी त्यांची आग्रही मागणी आहे. संजय राऊत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल यावर ठाम आहेत.\nमहाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा आज (बुधवार) तेराव्या दिवशीही सुटलेला नाही. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत. भाजपने पाच वर्षे आमचाच मुख्यमंत्री राहील असेल म्हटले आहे. तर, शिवसेना ही आगोदर ठरल्याप्रमाणे समसमान वाटप व्हावे अशी मागणी करत आहेत.\nमुंबई mumbai भाजप विषय topics खासदार संजय राऊत sanjay raut आग मुख्यमंत्री महाराष्ट्र maharashtra bjp shivsena maharashtra\nधक्कादायक - गुंगीचे औषध देऊन महिला पोलिस अधिकाऱ्यावर अत्याचार\nमुंबई : फेसबुकवर Facebook झालेल्या मैत्रीतून आरोपीने महिला पोलिस Police अधिका-याला...\nसायन रुग्णालयातून 12 वर्षाच्या मुलीचे पलायन\nमुंबई : डोंगरी बाल सुधारगृहात घेऊन जाण्यापूर्वी सायन रुग्णालयात Sion Hospital...\nकाँग्रेस नेते भाई जगताप यांच्यावर गुन्हा\nमुंबई : राज्यात Maharashtra अनेक ठिकाणी काँग्रेसतर्फे पेट्रोल Petrol दरवाढी...\nलाल डोंगर परिसरात पावसामुळे कोसळले घर \nमुंबई : चेंबूरच्या Chembur लाल डोंगर परिसरात असलेल्या विश्व गौतम नगर मध्ये घरे...\nरूग्णांची लूट करणाऱ्या खासगी कोविड सेंटरवर शिवसेनेचे आंदोलन\nभंडारा : भंडारा Bhandara जिल्ह्यातील तुमसर Tumsar येथील डाँ.कोडवानी...\nWeather Update: मुंबई आणि कोकण विभागात हवामान खात्याचा रेड अलर्ट\nमुंबई: मुंबईत Mumbai जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाची जोरदार बॅटिंग...\n'गरज सरो वैद्य मरो' कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच ८२ परिचारकांना...\nनंदुरबार : नंदुरबार Nandurbar जिल्ह्यातील आरोग्य विभागात Health Department...\n तुमच्या फेक प्रोफाईल बनवून कोणी तरी मागतंय पैसे\nमुंबई: सावधान तुमच्या नावे कोणीतरी पैसे मागतंय. ऐकून तुम्हाला धक्का बसला ना....\nदेव तारी त्याला कोण मारी; अर्धा तास बोरवेलमध्ये पडून असलेले बाळ...\nथरकाप उडवणारी घटना रामटेक तालूक्यातील शिवनी भोंडकी येथे घडली. शिवारात खेळत असतांना...\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले तर...\nमुंबई - नवी मुंबईत Navi Mumbai उभारण्यात येणाऱ्या विमानतळाला Airport हिंदुहृदयसम्राट...\nदिलीप कुमार यांना मिळाला डिस्चार्ज\nमुंबई - बॉलीवूड दिग्गज अभिनेते दिलीप कुमार Actor Dilip Kumar यांना मुंबईतील Mumbai...\nप्रशांत किशोर आणि शरद पवारांची केवळ सदिच्छा भेट की नवी रणनीती \nमुंबई - राजकीय सल्लागार आणि रणनितिकार प्रशांत किशोर Prashant Kishor यांनी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/07/rpi-andolan.html", "date_download": "2021-06-13T05:10:18Z", "digest": "sha1:ZOLCZTYRPDBTE7K4WKCAMNVIIY3NZVWV", "length": 11569, "nlines": 73, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "दलित, बौद्धांवर अत्याचार - 11 जुलैला रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर आंदोलन - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome POLITICS दलित, बौद्धांवर अत्याचार - 11 जुलैला रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर आंदोलन\nदलित, बौद्धांवर अत्याचार - 11 जुलैला रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर आंदोलन\nमुंबई दि. 6 - राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर असताना दलित आणि बौद्धांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन असतानाही या अत्याचारात कमी झालेली नाही. दलित आणि बौद्धांवर होणारे अन्याय अत्याचार कमी करण्याकडे महाविकास आघाडी सरकार दुर्लक्ष करत असल्याने रिपब्लिकन पक्षाद्वारे ११ जुलै रोजी जिल्हाधिकारी, तहसील, पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात द��ित आणि बौद्धांवर अत्याचार वाढत आहेत. लॉकडाऊनच्या काळातही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दलितांवर हल्ले झाल्याचे; घरे जाळल्याचे; दलित बौद्ध तरुणांच्या हत्या झाल्याचे निषेधार्ह प्रकार घडलेत. दलित आणि बौद्धांवर वाढत असलेले अत्याचार रोखण्याकडे राज्य सरकार अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. बौद्ध आणि दलितांवरील अत्याचार वाढत असताना ते रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. दलित आणि बौद्धांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी तसेच दलित आणि बौद्धांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ 11 जुलै रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय; तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यांवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. हे निषेध आंदोलन फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून आणि मास्क घालून करण्याची सूचना रिपब्लिकन कार्यकर्त्यांना दिली असून आंदोलन करताना गर्दी न करण्याची सूचना ही देण्यात आली आहे असे ना रामदास आठवले यांनी सांगितले आहे.\n11 जुलै 1997 रोजी घाटकोपर पूर्व माता रमाबाई आंबेडकर नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या निरपराध आंबेडकरी अनुयायांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यात 11 जण शाहिद झाले होते. त्यांचा स्मृतिदिन दरवर्षी 11 जुलै रोजी आंबेडकरी जनता निषेध दिन पाळते तसेच या बेछूट गोळीबाराच्या निषेधार्थ आंदोलन करते. त्यामुळे 11 जुलै रोजी महाराष्ट्रात वाढत असलेल्या दलित अत्याचारांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करणार आहेत अशी माहिती आठवले यांनी दिली.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांप��्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/decision-on-the-middle-wide-forest-in-mumbai", "date_download": "2021-06-13T05:14:31Z", "digest": "sha1:2ME56U4G2QVJLNZ74MBFT4U4JOZZ5XNH", "length": 7125, "nlines": 69, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मुंबईत मधोमध विस्तीर्ण जंगलाचा निर्णय - द वायर मराठी", "raw_content": "\nमुंबईत मधोमध विस्तीर्ण जंगलाचा निर्णय\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची जागा वनासाठी राखीव ठेवून येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. सोमवारी २८६.७३२ हेक्टर अधिसूचित जागेचा ताबा आरे दुग्ध वसाहतीने वन विभागास प्रत्यक्ष सोपविला. मुख्य कार्यकारी अधिकारी, आरे यांच्याकडून मुख्य वनसंरक्षक यांना हा ताबा मिळाल्याने मुंबई सारख्या महानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल फुलविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बोरिवली तहसीलदार आणि नगर भूमापन अधिकारी मालाड यांच्या उपस्थितीत ताबा घेण्यात आला.\nगेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या संदर्भातील प्रस्तावावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला होता.\nबोरिवलीतील आरे, गोरेगाव तसेच मरोळ मरोशी येथील क्षेत्राचा ताबा देण्यात आला आहे. आरे येथील १२५.४२२ हेक्टर, गोरेगाव येथील ७१.६३१ हेक्टर आणि मरोळ मरोशी येथील ८९.६७९ हेक्टर इतकी जागा वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली. या व्यतिरिक्त मरोळ मरोशी गावातील ४०.४६९ हेक्टर जागा या पूर्वीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यात देण्यात आली आहे. अशा रीतीने ८१२ एकर जागेवर आता वनविभाग जंगल फुलवू शकते.\nया संदर्भा�� राखीव वन क्षेत्राबाबत कलम ४ नुसार नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येऊन त्यावर सुनावणीनंतर अंतिम अधिसूचना काढण्यात येणार आहे.\nराखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nशहा-सिन्हा भेटः जम्मू-काश्मीरमध्ये बदलाचे संकेत\nकोरोनावरील औषधे, उपकरणांवरील जीएसटी कमी\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्ज उत्पन्न मर्यादेत वाढ\nपतंजली आयुर्वेदच्या जाहिरातींमधील छुपा अजेंडा\nगैरसमजांच्या गुंतावळ्यात अडकलेले गांधी\nमुकुल रॉय पुन्हा तृणमूलमध्ये\nव्यंगचित्रकार मंजुल ‘नेटवर्क-18’मधून निलंबित\nपॉझिटीव्हीटी दर व ऑक्सिजन बेड उपलब्धतेवर निर्बंधांचा निर्णय\n१२वीच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच होणार जाहीर\nरुग्ण व मृत्यूची आकडेवारी लपवलेली नाहीः आरोग्य खाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2021-06-13T06:28:27Z", "digest": "sha1:O7TUGAQI7Y64JF4F6ZWVEGMMAXEVRBTN", "length": 5367, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आसनसोल लोकसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\n(आसनसोल (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)\nआसनसोल हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे\n३ हे सुद्धा पहा\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\n\"भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आसनसोल लोकसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण\" (इंग्रजी भाषेत). २० जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nपश्चिम बंगालमधील लोकसभा मतदारसंघ\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०२१ रोजी १०:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/document/%E0%A4%AE%E0%A5%8C%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80-2/", "date_download": "2021-06-13T05:04:38Z", "digest": "sha1:Q2UHMRY2VO3L4LYC3KJH22ZRBK3KZTOL", "length": 4403, "nlines": 96, "source_domain": "solapur.gov.in", "title": "मौजे विहाळ ता. करमाळा-येथील साठवण तलाव-अंतीम निवाडा | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nमौजे विहाळ ता. करमाळा-येथील साठवण तलाव-अंतीम निवाडा\nमौजे विहाळ ता. करमाळा-येथील साठवण तलाव-अंतीम निवाडा\nमौजे विहाळ ता. करमाळा-येथील साठवण तलाव-अंतीम निवाडा\nमौजे विहाळ ता. करमाळा-येथील साठवण तलाव-अंतीम निवाडा 10/06/2021 पहा (1 MB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 11, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/gadgets-news-marathi/10-lakh-rupees-plan-and-128kbps-speed-this-is-how-internet-in-india-started-in-1995-22156/", "date_download": "2021-06-13T04:28:37Z", "digest": "sha1:DDZM2LSU3MPJKJXEFCTBXKY5EPSM2QPX", "length": 16578, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "10 lakh rupees plan and 128kbps speed this is how internet in india started in 1995 | 10 लाख रुपयांचा प्लान आणि फक्त 128kbps स्पीड, २५ वर्षांपूर्वी भारतात असं मिळत होतं इंटरनेट | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nव्यापार10 लाख रुपयांचा प्लान आणि फक्त 128kbps स्पीड, २५ वर्षांपूर्वी भारतात असं मिळत होतं इंटरनेट\nभारतात इंटरनेट जवळपास २५ वर्षांपूर्वी दाखल झालं आणि तेव्हापासून प्लान आणि डेटा स्पीडमध्ये खूपच मोठे बदल आपण अनुभवत आहोत. 1995 मध्ये व्हीएसएनएलने जेव्हा इंटरनेट सेवाचा श्रीगणेशा केला तेव्हा सर्वात स्वस्त फिक्स्ड प्लान 2लाख रुपयांहून अधिक किंमतीला मिळत होता आणि अवघा 9.6kbps स्पीड मिळत होता. तेव्हा प्लान्समध्ये जास्तीत जास्त 128kbps चा स्पीड मिळत होता.\nमुंबई : इंटरनेट शिवाय आज जग आणि या आभासी जगाची कल्पनाच करता येणार नाही आणि भारतातील सर्वात मोठी लोकसंख्या मोबाइल नेटवर्क्सच्या माध्यमातून याच्याशी जोडली गेली आहे. आज 1000 रुपयांहून कमी किंमतीत ब्रॉडबँड प्लान 100Mbps पर्यंत स्पीड ऑफर करत आहे पण परिस्थिती नेहमी नसते. 1995 साली जेव्हा पहिल्यांदा इंटरनेट भारतात आलं तेव्हा प्लान सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर होते आणि कनेक्शन स्पीड खूपच कमी होता.\nविदेश संचार निगम लिमिटेड अर्थात व्हीएसएनएलने सर्वप्रथम 1 मे 1995 रोजी भारतात इंटरनेट आणलं भारत या दशकाच्या सुरुवातीला ग्लोबल इकॉनॉमीशी जोडला गेला होता आणि याबाबत व्हीएसएनएलने पहिला पुढाकार घेतला होता. जवळपास 3 कोटी युजर्सला इंटरनेट सेवेचा पर्याय देत व्हीएसएनएलने www, ftp आणि gopher सारख्या सेवा युजर्सला देण्याचे वचन दिले होते. तोपर्यंत एज्युकेशन आणि रिसर्च नेटकडून शैक्षणिक आणि संशोधन संस्थांनाच ही सेवा देण्यात येत होती.\nसर्व युजर्ससाठी इंटरनेट सेवा आणणाऱ्या व्हीएसएनएलने इंटरनेट प्लान्सची जी किंमत ठरवलेली होती, त्याने युजर्सचे सहा प्रकारात वर्गीकरण केले होते. यात स्टुडंट्स, प्रोफेशनल्स, कर्मशिअल, नॉन-कर्मशिअल, रजिस्टर्ड सॉफ्टवेअर आणि सर्व्हिस प्रोव्हायडरचा समावेश होता. यात सर्वांना वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे कनेक्शन स्पीडचे प्लान्स ऑफर केले होते. आजच्या स्पीडच्या तुलनेत हे प्लान खूपच मजेशीर होते.\nऑगस्ट, 1995 च्या इंटरनेट रेट चार्टनुसार, सर्वात स्वस्त प्लान स्टुडंट्ससाठी 200 रुपये होता. पण यात 2.4kbps चा स्पीड मिळत होता. या कनेक्शनमुळे 1MB चा सर्वसाधारण साइझचा फोटो डाउनलोड होण्यासाठी ७ मिनिटांहून अधिक कालावधी लागत होता. प्रोफेशनल्ससाठी एकमेव प्लान 5,000 रुपयांचा होता आणि यात 9.6kbps स्पीड मिळत होता. यात 1MB सर्वसाधारण फोटो डाउनलोड होण्यासाठी जवळपास 2 मिनिट लागत होते. दोन्ही कनेक्शन्स डायल-अप वर मिळत होते आणि वर्षभरात फक्त 250 मिनिट युजर्सला देण्यात येत होते.\n2,40,000 रुपयांपासून प्लान सुरू\nफिक्स्ड कनेक्शनबाबत सांगायचं झालं तर सर्वात स्वस्त प्लान नॉन-कर्मशिअल युजर्ससाठी 2,40,000 रुपयांचा होता आणि यात 9.6kbps चा स्पीड मिळत होता. याच दरम्यानच्या रेंजमध्ये बाकी कनेक्शन्स देण्यात येत होते, जे 9.6kbps, 64kbps आणि 128kbps स्पीडसह येत होते. या कनेक्शनसाठी युजर्सला बँडविड्थ चार्ज द्यावा लागत होता.\nआता 300 टक्के अधिक वेगवान स्पीड\nआज 100 रुपयांहून कमी किंमतीत युजर्सला दररोज 1 जीबी डेटा देणारे प्लान मिळत आहेत, अशातच 25 वर्षांच्या या प्रवासात भारताचा इंटरनेटच्या जगातील सर्वात मोठ्या युजरबेसमध्ये समावेश झाला आहे. आज भारताला सरासरी इंटरनेट स्पीड जवळपास 812.5kbps मिळतो आहे. जो 25 वर्षांपूर्वी युजर्सला मिळणाऱ्या सरासरी डायल-अप स्पीडपेक्षा 300टक्के अधिक वेगवान आहे. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरचा युजरबेस गेल्या वर्षात वेगाने वाढत आहे, सोबतच 5G देखील भारतात नव्या पायाभूत सुविधांसह येण्याच्या तयारीत आहे.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आव��हन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/monsoon-wil-arrive-in-maharashtra-very-soon-these-5-district-may-face-rainfall-nrsr-134980/", "date_download": "2021-06-13T06:00:41Z", "digest": "sha1:ERNUCUU4P7Q5AQ6QGZZGVEPLMH5TLBRT", "length": 13631, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "monsoon wil arrive in maharashtra very soon these 5 district may face rainfall nrsr | राज्यात मान्सून धडकण्याआधी हवामान खात्याने दिलाय महत्त्वाचा इशारा, या ५ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nमहाराष्ट्र राज्याच्या षष्ट्यब्दी निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभाग व राजपथ इन्फ्राकॉन प्रा.लि. यांनी सातारा जिल्ह्यात ठरविलेल्या ४० किलोमीटर अंतराच्या डांबरीकरणाचा विश्वविक्रम संकल्प\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nआला गं बाई आला गं बाई....राज्यात मान्सून धडकण्याआधी हवामान खात्याने दिलाय महत्त्वाचा इशारा, या ५ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता\nपुढील पाच दिवसांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची(Rain in Maharashtra) शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.\nमुंबई : गेल्या आठवड्यात अंदमान निकोबार बेटांवर नैऋत्य मोसमी वाऱ्याचं (Monsoon) आगमन झालं आहे. तसेच येत्या तीन दिवसांमध्ये केरळमध्येही मान्सून (Monsoon will arrive soon in kerala) दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मान्सून दाखल व्हायला अद्याप २ आठवड्यांचा कालावधी बाकी आहे. तत्पूर्वी पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची(Rain in Maharashtra) शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.\nअनेक देशांनी योगामुळेच केली कोरोनावर मात, केंद्रीय आयुषमंत्र्यांनी मोदींचं योगाबाबतच्या जनजागृतीबद्दल केलं कौतुक\nमिळालेल्या माहितीनुसार, ३० मे २०२१ पासून ईशान्येकडील राज्यांसह दक्षिण-पूर्वेकडील सर्व राज्यांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दक्षिणेकडून येणाऱ्या तीव्र वाऱ्यामुळे महाराष्ट्रासह, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, केरळ या राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर ३१ मे ते १ जून दरम्यान उत्तरेकडील राज्यांतही मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.\nओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये येऊन धडकलेल्या यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विदर्भात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.\nउद्या २९ मे रोजी विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अकोला, नागपूर, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यात उद्या ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणा��ा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/fraudulent-messages-in-the-name-of-vaccination-appeal-to-ignore-the-statements-of-thieves-nrab-109558/", "date_download": "2021-06-13T05:00:20Z", "digest": "sha1:JQRL54XTB3HJ2NTO3XPWAZRTRKCSOI5Y", "length": 13862, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Fraudulent messages in the name of vaccination; Appeal to ignore the statements of thieves nrab | लसीकरणाच्या नावाखाली फसवे संदेश ; चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nपुणेलसीकरणाच्या नावाखाली फसवे संदेश ; चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन\nकोरोना लसीकरणाच्या नावाखाली सायबर चोरटय़ांकडून नागरिकांची फसवणूक केली जाऊ शकते. अद्याप अशा प्रकारची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली नसली, तरी यापुढील काळात अनोळखी व्यक्तीने संपर्क साधल्यास किंवा त्याने संदेश पाठविल्यास प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.\nपुणे : कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली असून लसी���रणासाठी नावनोंदणीचे फसवे संदेश सायबर चोरटय़ांकडून पाठवून फसवणूक केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चोरटय़ांकडून नागरिकांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून त्यांच्या बँकची गोपनीय माहिती घेऊन फसवणूक केली जाऊ शकते. या पाश्र्वभूमीवर नागरिकांनी चोरटय़ांकडून पाठविण्यात आलेल्या संदेशाला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन सायबर गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे.\nकोरोना लसीकरणासाठी नावनोंदणी करण्यात येत आहे, अशी बतावणी चोरटय़ांकडून केली जाऊ शकते. आधारकार्ड, बँकखाते, पॅनकार्ड, डेबिटकार्डची माहिती दिल्यास नावनोंदणी करणे शक्य होईल, अशी बतावणी चोरटय़ांकडून केली जाऊ शकते. गेल्या काही वर्षांपासून सायबर चोरटे सामान्यांना वेगवेगळ्या पद्धतीने गंडा घालत आहेत. परदेशातून महागडय़ा भेटवस्तू, संकेतस्थळावर जुन्या वस्तूंची विक्री, बँक खाते, मोबाइल क्रमांक अद्ययावत करण्याची बतावणी करून चोरटे नागरिकांच्या खात्यातून पैसे लांबवितात. करोना लसीकरणाची मोहीम सध्या राबविण्यात येत आहे. लसीकरणाच्या नावाखाली चोरटे संदेश पाठवून नागरिकांची फसवणूक करू शकतात. त्यामुळे नागरिकांनी चोरटय़ांच्या संदेशाक डे काणाडोळा करावा, असे आवाहन सायबर गुन्हे शाखेने केले आहे. अनोळखी व्यक्तीने केलेला संपर्क, ई-मेल, समाजमाध्यमावरील संदेश तसेच लघूसंदेशाला प्रतिसाद देऊ नये. चोरटय़ांना प्रतिसाद दिल्यास त्यात फसवणुकीची शक्यता आहे.\nकोरोना लसीकरणाच्या नावाखाली सायबर चोरटय़ांकडून नागरिकांची फसवणूक केली जाऊ शकते. अद्याप अशा प्रकारची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली नसली, तरी यापुढील काळात अनोळखी व्यक्तीने संपर्क साधल्यास किंवा त्याने संदेश पाठविल्यास प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या म���ख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bollywoodnama.com/actress-rashmi-agdekar-swara-bhaskar-as-well-as-her-role-in-the-web-series-rasabhari-struggled-and-remembered-some-memorable-moments/", "date_download": "2021-06-13T05:11:06Z", "digest": "sha1:ULR4QUPMBQDCUNJQOIKCLIJMLZCN3N6E", "length": 13172, "nlines": 114, "source_domain": "bollywoodnama.com", "title": "अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले. - bollywoodnama", "raw_content": "\nअभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.\nबॉलीवूडनामा ऑनलाइन- रश्मी अगदेकरने आपल्या अभिनयच्या कौशल्याने सर्वांचे मान जिंकले, त्यांचे वेब सिरीज ” देव डी डी २” व “इममेचुअर ” असो त्यांनी आपापल्या कामाने सिनेमा उद्योग किंवा वेब सिरीज उद्योगात आपले नाव खूप कमी वेळातच कमावले आहे. आयुष्मान खुराना यांच्यासमवेत “अंधाधुन” चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.\nमराठी चित्रपट ‘विठ्ठल’ चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित\nरश्मी आगडेकर मुळात महाराष्ट्रीयन असल्याने “रसभरी” या मालिकेत मी एका छोट्या शहर मेरठ सारख्या छोट्या शहरातल्या मुलीची भूमिका साकारली. रश्मी ला ह्या सिरीज मधून एवढे प्रेम भेटेल ह्याची अपेक्षा न्हवती, रश्मी म्हणाली, ” मला खरंच अपेक्षा न्हवते कि मला ह्या वेब सिरीज मधून एवढे प्रेम मिळेल, रसभरी वेब सिरीज एक सामान्य मुलीच्या अवती भवती फिरते जिला मोठ्या शहरातील म्हणजे वेस्टर्न लाईफ जगायची असते ज्यासाठी ती सवर्षी व आपल्या हक्कासाठी जुंजते. ”\nती फुडें म्हणाली, ” मी मेरठ उच्चारण योग्य होण्यासाठी अजून खूप धडपड केली, पण सुदैवाने आमच्या तयारीदरम्यान बोलीभाषा प्रशिक्षक होते आणि त्यानंतर माझे दिग्दर्शक निखिल भट आणि सह-अभिनेते आयुष्मान सक्सेना यांनी प्रत्येक दृश्यात मला खरोखर मदत केली. तसेच आम्ही वास्तविक स्थानांवर चित्रीकरण केल्यामुळे मला यूपीच्या वास्तविक लोकांकडून बर्‍याच माहिती आत्मसात करण्याची संधी मिळाली. ”\nरश्मी आगडेकर यांनी स्वरा भास्करबरोबर स्क्रीन सामायिक केली आणि तिच्या या कामाबद्दल मनापासून आदर आणि प्रेम आहे असा ती म्हणाली, “तसेच मला स्वाराचे काम नेहमीच आवडते. आमचे एकत्र फक्त दोन सिन होते, परंतु ती आमच्या सर्वांकडे खूपच स्वागतार्ह आणि प्रेमळ होती. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ती सिनची प्रॅक्टिस करायची. एकंदरीत, हा एक चांगला अनुभव होता ”.\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ \n‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास\nजॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल\n“लव्ह आज कल २” अभिनेत्री प्रणती राय प्रकाशने सोशल मीडिया वर आपल्या उत्कृष्ट अभिनयाचे सीक्रेट केले शेर, जाणून घ्या\n“लहान भावाला नेहमीच देईन साथ”, म्हणत संगीतकार रोमानाला भेटला प्रसिद्ध गायक हार्डी संधूचा पाठिंबा\n‘हाच तोच व्यायाम प्रकार आहे, त्यामुळे मी कोरोनावर मात केली’, वरुण धवनने शेअर केला मलायकाचा व्हिडीओ\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ \nमुंबई : बॉलीवूडनाम ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता 'ये जवानी है दीवानी'...\nअभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.\nमराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित\n‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास\nजॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल\nबॉलीवूडनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी देश्यातील वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील बॉली��ूड, हॉलीवूड, करमणूक, मराठी क्षेत्रातील बातम्या पुरवणे हा बॉलीवूडनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ \nमुंबई : बॉलीवूडनाम ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता 'ये जवानी है दीवानी' ...\nअभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.\nबॉलीवूडनामा ऑनलाइन- रश्मी अगदेकरने आपल्या अभिनयच्या कौशल्याने सर्वांचे मान जिंकले, त्यांचे वेब सिरीज \" देव डी डी २\" व \"इममेचुअर ...\nमराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित\nबॉलीवूडनामा ऑनलाइन- एल्बम सोंग \"मेंटल\" चे पोस्टर झाले आउट, प्रसिद्ध सिंगर देव नेगी गायलेलं गीत व राजीव रुईया दिग्दर्शित गाण्यामध्ये ...\n‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास\nबॉलीवूडनामा ऑनलाइन- जयमीत सोबत टीम शेरा धालीवाल जींद आणि अभनूर सिंह यांनी खूप सुंदर गोड आणि विचार करणार्‍या व्हिडिओसह एक ...\nजॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल\nबॉलीवूडनामा ऑनलाइन - नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मिका ...\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ \nअभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.\nमराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/117587", "date_download": "2021-06-13T06:28:46Z", "digest": "sha1:6EQZBFURP6MRPLOKZXVOLCCKFHA5MUUC", "length": 2284, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स.चे २ रे सहस्रक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स.चे २ रे सहस्रक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nइ.स.चे २ रे सहस्रक (संपादन)\n०१:१०, ४ ऑगस्ट २००७ ची आवृत्ती\n६ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n००:५९, ४ ऑगस्ट २००७ ची आवृत्ती (संपादन)\nश्रीहरि (चर्चा | ���ोगदान)\n(शतके आणि दशके यांची व त्यांच्या दुव्यांची सारणी वाढवली)\n०१:१०, ४ ऑगस्ट २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nक्रिकाम्या (चर्चा | योगदान)\n[[वर्ग:इ.स.चे २ रेदुसरे सहस्रक]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/469532", "date_download": "2021-06-13T05:47:56Z", "digest": "sha1:KBWFA6U2LO2Q2QVSLX34UHTIAJRHQWSS", "length": 2374, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"फीनयीन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"फीनयीन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:५३, ११ जानेवारी २०१० ची आवृत्ती\n१७ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n०९:२९, ८ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: uk:Піньїнь)\n१७:५३, ११ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2021-06-13T05:41:51Z", "digest": "sha1:BBS6RFYMPNWNGWTZN7R3EBGVJC3JGI5Y", "length": 4553, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मायकेल बोल्टन - विकिपीडिया", "raw_content": "\nमायकेल बोल्टन (जन्मनाव:मायकेल बोलोटिन) (फेब्रुवारी २६, इ.स. १९५३) हा अमेरिकेतील सॉफ्ट रॉक प्रकारच्या संगीतातील गायक व गीतकार आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९५३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जुलै २०१८ रोजी ११:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-13T05:35:39Z", "digest": "sha1:Y55EKCBXCJPL646ZDKEBQMYHC4OJBZFG", "length": 11272, "nlines": 146, "source_domain": "www.batmidar.in", "title": "एडिटर्स गिल्ड सरकारवर नाराज | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nएडिटर्स गिल्ड सरकारवर नाराज\nनवी दिल्ली-माध्यमांपासून अंतर ठेऊन राहण्याच्या मोदी सरकारच्या धोरणावर एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने काळजी व्यक्त केली आहे.देशातील संपादकांच्या या संघटनेने म्हटले आहे की,माहितीच्या आदान-प्रदानात ठेवले जात असलेले अंतर लोकशाहीच्या हिताचे नाही.त्याच बरोबर एडिटर्स गिल्डने सरकार,मंत्रालय आणि अधिकारी यांच्यांशी माध्यमांना सहज संपर्क साधता येईल अशी व्यवस्था कार्यान्वित करण्याची मागणी देखील गिल्डने केली आहे.\nएडिटर्स गिल्डच्या कार्यकारणीच्या बैठकीनंतर प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात गिल्डने म्हटले आहे की,मोदींनी विदेशी माध्यमांशी ज्या पध्दतीनं चर्चा केली त्याच पध्दतीनं त्यांनी भारतीय माध्यमांशी देखील समन्वय ठेवावा.पंतप्रधान कार्यालयातील मिडिया सेलच्या निर्मितीस लावला जात असलेला विलंब,मंत्री आणि अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यास आणली जात असलेले अडथळयाबद्दल चिंता व्यक्त केली गेली आङे.\nPrevious articleसर्वपक्षीयांनी पत्रकारांना टाळले…\nNext articleरायगडात सारेच बंडखोरीने बेजार\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2021-06-13T05:53:17Z", "digest": "sha1:7MOQUGD2YH6GZD6SO7BZP5Z2SUK4AQR2", "length": 14735, "nlines": 150, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकारांना टोलमाफी झालेली नाही.. | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकारांना टोलमाफी झालेली नाही..\nअसा कोणताही निर्णय झालेला नाही\n‘अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना टोलमाफी’ या मथळ्याखालील एक बातमी आज दिवसभर विविध ग्रुपवर फिरत आहे.त��� बातमी वाचून खरी आहे का बातमी अशी विचारणा करणारे असंख्य फोन राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आले.त्यानुसार खातरजमा केली असता असा कोणताही निर्णय अद्याप झालेला नसल्याचे सांगण्यात आले..काल मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकार्‍यांची अध्यक्ष दिलीप सपाटे यांच्या नेतृत्वाखाली महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली.या बैठकीत या विषयावर सकारात्मक चर्चा झाल्याचं दिलीप सपाटे यांनी स्पष्ट केलेलं आहे.अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही निर्णय व्हायला वेळ असल्याचेही सपाटे यांनी म्हटल आहे.सरकारी अधिकार्‍यांनी ही असा निर्णय झाला नसल्याचं म्हटलं आहे.त्यामुळं ही बातमी शुध्द अफवा आहे,हे स्पष्ट झालेलं आहे.विशेष म्हणजे ज्या संघटनेच्या नावानं ही पोस्ट फिरत होती त्या संघटनेचे कोणीही बैठकीस नव्हते.\n‘सबसे तेज’ बातम्या टाकून आमच्यामुळंच प्रश्‍न मार्गी लागला असं भासविण्याचा आणि श्रेय लाटण्याचा कोणाचा प्रयत्न असेल तर श्रेय त्यांनी घ्यावे पण त्यासाठी अगोदर निर्णय तर होऊ द्यावा.येथे तसे झालेले नाही.मराठी पत्रकार परिषदेचा अशा श्रेयवादावर विश्‍वास नाही.परिषद असेल किंवा हल्ला विरोधी कृती समिती असेल श्रेयासाठी नव्हे तर पत्रकारांबद्दल वाटणार्‍या प्रामाणिक तळमळीतून काम करीत आहे.त्यामुळं उद्या कायदा झाला,पेन्शन मिळाली तरी त्याचं श्रेय अन्य कोणाला घ्यायचं असेल तर त्यांनी जरूर घ्यावं आमची त्यालाही ना नाही.परंतू अगोदर निर्णय होऊ द्यावेत.चुकीच्या पोस्ट एकूण चळवळीबद्दलच पत्रकारांचा भ्रमनिराश होण्यासाठी पूरक ठरू शकतात याची जाणीव संबंधितांनी ठेवली पाहिजे.पत्रकार संरक्षण कायदा,पेन्सन.जाहिरात धोरण नक्की करणे आणि मजिठिया हे आजचे पत्रकारांसमोरचे सर्वात उग्र आणि बुनियादी प्रश्‍न आहेत.सर्व संघटनांनी हेच विषय फोकस करून त्यासाठी जोर लावण्याची गरज आहे अशी परिषदेची भूमिका आहे.\nपत्रकारांना टोलमाफी द्यायला नितीन गडकरी यांचाच विरोध आहे.त्यामुळं राज्यातील मंत्र्यांनी आश्‍वासन दिले म्हणजे टोलमाफी झाली असं समजण्याचं कारण नाही.पेन्शन,कायदा आणि मजिठिया,जाहिरात धोरणाबाबत अशी असंख्य वेळा आश्‍वासनं दिलेली असली तरी ते प्रश्‍न अध्याप सुटलेले नाहीत हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.\nमराठी पत्रकार परिषदेतर्फे प्रसारित\nPrevious articleसंघर्ष एका तपाचा…\nNext article‘परिषदे’च्या सदस्यांना संधी\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2021/04/01-04-05.html", "date_download": "2021-06-13T05:19:21Z", "digest": "sha1:GEKQDPPDEKGA7DQI7OUHSBJHJKX4LBRJ", "length": 4151, "nlines": 74, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर", "raw_content": "\nHomeAhmednagarरजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर\nरजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर\nरजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर\nवेब टीम नवी दिल्ली : सुप्रसिद्ध अभिनेते व सुपर ॲक्शन हिरो राजांनीकांत यांची निवड दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी ज्युरींनी केली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. सॅन १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र या चित्रपटाची निरिमिती करून भारतीय सिने सृष्टीचे आद्यजनक बनले. त्यांच्या पश्चात चित्रपट सृष्टीतील हा सर्वोच्च पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो. आता पर्यंत ५० पुरस्कार देण्यात आले आहेत.\nसिने जगतातील सुपर स्टार रजनीकांत यांनी चित्रपट सृष्टीला दिलेलं योगदान प्रामुख्यानं विचारात घेतलं गेलं. सिटी बसचा वाहक ते सीनेसृष्टीतील सुपरस्टार असा रजनीकांत यांचा थक्क करणारा जीवन प्रवास असून त्यांना पुरस्कार जाहिर करतांना विशेष आनंद होत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्ली.\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/may/", "date_download": "2021-06-13T05:34:17Z", "digest": "sha1:SA3N5XFGCZ7J5AVZKELUFATE657VDIGX", "length": 3660, "nlines": 50, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates may Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमीरजमध्ये शपथविधीनिमित्त फ्री हेअर कट आणि दाढी\nलोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीए 354 जागी निवडून आली आहे. कॉंग्रेसचा दारूण पराभव केल्यामुळे…\nमध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक\nमध्य आणि हार्बर मार्गावर तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार असून शनिवारी ४ मे रोजी पश्चिम…\nजम्मू-काश्मिरमध्���े दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/10205", "date_download": "2021-06-13T05:41:34Z", "digest": "sha1:T5RWLTU5TZCHNVK6SUFRHVWZ2KCGYOQR", "length": 9489, "nlines": 101, "source_domain": "dhanlabh.in", "title": "म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचा ओघ – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचा ओघ\nछोट्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचा ओघ सुरूच ठेवला आहे. मार्च महिन्यात एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात 8,055.35 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. मागील वर्षी याच कालखंडाशी तुलना करता त्यात 13 टक्क्यांची वाढ झालेली आहे. फेब्रुवारी महिन्यात एसआयपीद्वारे 8,094 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.\n‘एसआयपीमध्ये आम्हाला सातत्याने वाढ होतानाच दिसते आहे. काही महिन्यांमध्ये जरी त्यात घट झालेली दिसली तरी ती नगण्यच आहे. नवीन एसआयपी खाती सुरू होण्यात मात्र खंड पडलेला नाही. मार्च महिन्यात तीन लाख नवीन एसआयपी खाती उघडण्यात आली आहेत’, असे मत अॅम्फीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन एस व्यंकटेश यांनी व्यक्त केले आहे.\nमार्चअखेर म्युच्यु���ल फंडातील एकूण गुंतवणूक 23.80 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. एकूण गुंतवणूकीत सर्वसाधारणपणे 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. छोट्या गुंतवणूकदारांकडून केल्या जाणाऱ्या गुंतवणूकीतही मागील वर्षाशी तुलना करता 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात छोट्या गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक 10.01 लाख कोटी रुपये होती तर मार्चमध्ये हाच आकडा 10.73 लाख कोटी इतका होता.\nपीएसयू बॉण्ड्समध्ये गुंतवणुकीची संधी– एडेलवाईस असेट मॅनेजमेंटची नवी गुंतवणूक योजना\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/4749", "date_download": "2021-06-13T06:17:57Z", "digest": "sha1:SJLADJ6OBHIQEMOVC343GWTPJAVJQMBF", "length": 11748, "nlines": 103, "source_domain": "dhanlabh.in", "title": "जोखीम कमी फायदा कमी – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nजोखीम कमी फायदा कमी\nप्रथमच गुंतवणूक करणारे अनेक गुंतवणूकदार त्यांचा पैसा ��ँक मुदतठेवींतून काढून इक्विटींमध्ये गुंतवतात. बाजारात करेक्शन आल्यास संपूर्ण इक्विटी पोर्टफोलिओच्या तुलनेत तुमच्या पोर्टफोलिओत डेट व इक्विटी यांचे मिश्रण असेल तर कमी प्रमाणात चढउतार अनुभवास येतात. संपूर्ण इक्विटी फंडांपेक्षा अशा फंडांचा अनुभव चांगला असतो.\nडायनॅमिक इक्विटी फंड हे बाजाराची हालचाल पाहून इक्विटी व डेटमधील अॅसेट अॅलोकेशन बदलत राहतात. भांडवल बाजार पडलेला असतो तेव्हा डायनॅमिक इक्विटी फंड इक्विटीमधील गुंतवणूक वाढवतात, बाजार वर चढलेला असतो तेव्हा ही गुंतवणूक ते घटवतात. फंड हाउसची मत्तावाटपाची जी पद्धत असेल त्यानुसार त्यांच्या पोर्टफोलिओमधला इक्विटीचा भाग बदलता राहतो. अशी स्वतःची पद्धत विकसित करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक डायनॅमिक इक्विटी फंडाला असते. काही फंड मत्तावाटपाची मोजणी करण्यासाठी निफ्टी-५० पीई रेशो, प्राइस टू बुक व्हॅल्यू अशा पद्धती वापरतात, तर काही फंड त्यांनी विकसित केलेल्या पद्धती वापरतात.\nडायनॅमिक इक्विटी फंडाची रचना अशी असते की त्यांच्यातील गुंतवणुकीवर इक्विटी फंडांप्रमाणे कर लागतो. यापैकी अनेक फंडांमध्ये एकूण गुंतवणुकीत ६५ टक्के वाटा इक्विटीचा असतो. त्यामुळे त्यांना इक्विटी फंडांप्रमाणे कर लागतो. असे झाल्याने या फंडात केलेली गुंतवणूक एक वर्षापेक्षा अधिक काळ कायम ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन भांडवली लाभ कर भरावा लागत नाही. त्यामुळे त्यांची गुंतवणूक करमुक्त होते.\nडायनॅमिक इक्विटी फंडात डेट प्रकारात अधिक काळासाठी गुंतवणूक होत असल्यामुळे बाजार वर गेलेल्या स्थितीत सातत्याने असेल तर हे फंड चांगली वाटचाल करत नाहीत. डायनॅमिक इक्विटी फंड आपसूक त्यांचे डेट व इक्विटी पोर्टफोलिओ संतुलित करतात. म्हणूनच कमी जोखीम पत्करण्याची तयारी असलेल्या प्रथमच गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना हे फंड सुचवले जातात. बाजारात करेक्शन आल्यास डायनॅमिक फंड इक्विटीमधील मत्तावाटप कमी करतात, ज्यामुळे केवळ इक्विटी फंडाच्या तुलनेत एनएव्ही कमी प्रमाणात खाली जाते. यामुळे उत्पन्नातील चढउतार डायनॅमिक इक्विटी फंडात कमी असतात. मात्र यामुळे मिळणारे उत्पन्नही बऱ्याचदा डायव्हर्सिफाइड फंडापेक्षा कमी असते.\nअर्थात जोखीम कमी फायदा कमी\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली साव���तवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%89%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-13T05:36:18Z", "digest": "sha1:2LU3B6OHTVQVIXQZICKH7ATX5XUFMRKX", "length": 9853, "nlines": 127, "source_domain": "www.batmidar.in", "title": "उध्दवजी आता तरी हट्ट सोडा | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी उध्दवजी आता तरी हट्ट सोडा\nउध्दवजी आता तरी हट्ट सोडा\nमध्य प्रदेश सरकार घेणार कोराना बाधित पत्रकारांची काळजी\nमहाराष्ट्र सरकार आपला हट्ट कधी सोडणार : एस.एम.देशमुख\nमुंबई : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यातील कोरोना बाधित पत्रकारांची सर्व काळजी घेणार असून त्यांच्यावर सर्व शासकीय आणि खाजगी रूग्णालयात मोफत इलाज करण्यात येणार आहेत.. मध्य प्रदेश सरकारच्या या निर्णयाचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी स्वागत केले असून महा���ाष्ट्र सरकारने आपला हट्ट सोडून संकटकाळात पत्रकारांना मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे..\nशिवराज सिंह चौहान यांनी आज एक ट्विट करून पत्रकारांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली आहे.. पत्रकार विमा योजनेअंतर्गत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या योजनेचा लाभ प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मिडियातील पत्रकारांना मिळणार आहे.. महाराष्ट्रात पत्रकार कोणाला म्हणायचं यावरून किस पाडला जात असताना मध्य प्रदेश सरकारने मात्र अधिस्वीकृती धारक आणि अधिस्वीकृती नसलेल्या पत्रकारांना देखील योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.. केवळ रिपोर्टर्सच नाही तर डेस्कवर काम करणारे पत्रकार देखील योजनेचा लाभ घेऊ शकतील..\nमध्य प्रदेश सरकारने पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून यापुर्वी च जाहीर केले असल्याने त्यांना प़ाधान्याने लस दिली गेली.. दिवंगत पत्रकारांची कुटुंबीयांना पाच लाख रूपये दिले गेले आणि आता मोफत इलाज देण्याची घोषणा सरकारने केली आहे.. पत्रकारांबददलची सरकारची ही संवेदना स्वागतार्ह असल्याचे मत एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे..\nमहाराष्ट्रात 131 पत्रकारांचे मृत्यू झाले आहेत.. राज्यात किमान 200 पत्रकार विविध रूग्णालयात इलाज घेत आहेत.. पत्रकार बाधित झाल्याने त्यांचे कुटुंबिय बाधित होण्याचे प्रमाण मोठे आहे.. पत्रकारांची अनेक कुटुंबं देशोधडीला लागली असली तरी राज्य सरकार पत्रकारांच्या हिताचा एकही निर्णय घेत नाही.. पत्रकारांना लस देखील मिळत नसल्याने तरूण पत्रकार मृत्युमुखी पडत असल्याचा आरोप एस.एम.देशमुख यांनी केला आहे.. सरकारने लवकर पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित केले नाही तर राज्यातील पत्रकार लवकरच निर्णायक लढा उभारतील असा इशाराही एस.एम.देशमुख यांनी दिला आहे..\nNext articleमंत्र्यांच्या पत्रांना ही “केराची टोपली”\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nआक्षीच्या शिलालेखाची उपेक्षा संंपतेय…….\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AD/", "date_download": "2021-06-13T05:39:33Z", "digest": "sha1:EGGFERBU5DYO2HRNQXEKXL23LPRWVSSR", "length": 18642, "nlines": 138, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकार आंदोलनाची राज्यभर जय्यत तयारी | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी पत्रकार आंदोलनाची राज्यभर जय्यत तयारी\nपत्रकार आंदोलनाची राज्यभर जय्यत तयारी\nमुंबईः आपल्या विविध मागम्यांसाठी राज्यातील पत्रकार सोमवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून सरकार पत्रकारांच्या मागण्यांकडं करीत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध करतील.या आंदोलनाची राज्यभर जोरदार तयारी सुरू आहे.रायगड,सातारा,बीड,नांदेड आदि जिल्हयात आंदोलनाची कशी तयारी सुरू आहे याचा सविस्तर वृत्तांत खालील लिंकवर वाचता येईल.\nनांदेडमध्ये आंंदोलनासाठी पत्रकार सज्ज\nमराठी पत्रकार परिषद, मुंबईच्यावतीने मा. एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 26 नोव्हेंबर रोजी पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार पत्रकारांना पेन्शन लागू करावी, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी त्वरित करावी यासह इतर मागण्यांसाठी 26 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि नांदेड महानगर मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या धरणे आंदोलनात नांदेड महानगरातील तसेच जिल्ह्यातील पत्रकारांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य रामभाऊ शेवडीकर, प्रकाश कांबळे, विभागीय सरचिटणीस विजय जोशी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापूरकर, महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वनाथ देशमुख, कार्याध्यक्ष रवींद्र संगनवार, सरचिटणीस अभय कुळकजाईकर, उपाध्यक्ष अविनाश पाटील, किरण कुलकर्णी तसेच नरेश तुप्तेवार, सूर्यकुमार यन्नावार, अमृत देशमुख, संभाजी सोनकांबळे, ज्ञानेश्वर सुनेगावकर यांनी केले आहे.\nपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी, पत्रकार पेन्शन, छोटया वृत्तपत्रांचे अस्तित्व संपवून टाकणारे जाहिरात धोरण मागे घेणे, अधिस्वीकृतीबाबतच्या जाचक अटी शिथिल करणे आणि ‘मजिठिया’च्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी सातारा जिल्हा पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्यावतीने सोमवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व सर्व तहसील कार्यालयांसमोर सकाळी 11 वाजता अंदोलन करण्यात येणार आहेे.\nपत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला पण त्याची अंमलबजावणी होत नाही. पेन्शनची घोषणा झाली पण अजून त्याचीही अंमलबजावणी नाही. छोटया वृत्तपत्रांसाठीच्या जाहिरात धोरणात बदल करून ती छोटी वृत्तपत्रे बंदच होतील अशा पध्दतीन धोरण आखले जात असून त्याचा मोठा फटका वृत्तपत्र व्यवसायाला बसणार आहे. मजिठियाच्या अंमलबजावणीबाबतही शासनाची उत्साही भूमिका नाही.सरकार घोषणा करते पण अंमलबजावणी करत नसल्याने राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष आहे. तो व्यक्त करण्यासाठी सोमवारी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी राज्यातील पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करतील. आपल्या भागातील आमदारांना भेटून पत्रकारांचे प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्याबाबत विनंती करावी. 26 तारखेला छोटया आणि जिल्हा वृत्तपत्रांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर अग्रलेख लिहून शासनाचे लक्ष पत्रकारांच्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले आहे.\n16 नोव्हेंबर रोजी राज्यातील पत्रकारांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या सरकारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. आता थेट रस्त्यावर उतरून पत्रकार आपला आक्रोश जनता आणि सरकारच्या कानावर घालावा. देशात आणि राज्यात विविध मार्गानं पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. पत्रकारांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांकडे केल जाणार दुर्लक्ष हा त्याचाच भाग आहे. सरकारच्या या धोरणाच्या विरोधात राज्यातील सर्व पत्रकार संघटनांनी आपसातील वाद बाजूला ठेऊन या आंदोलनात सहभागी व्हावे, असेही देशमुख यांनी सांगितले आहे.\nसातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीनेही जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे. दहा तालुक्यांच्या तहसीलदार कार्यालयांसमोर त्या त्या तालुक्यातील तालुका पत्रकार संघाचे पत्रकार 11 वाजता आंदोलन करतील व तहसीलदारांना निवेदन देतील. सातारा शहर व सातारा तालुक्यातील पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 11 वाजता आंदोलन करतील व जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतील. संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी 26 नोव्हेंबर रोजी आंदोलनात उतरावे, से आवाहन सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, प्रवीण जाधव इलेक्ट्रॉनिक मिडीया असोसिएशनचे अध्यक्ष सचिन जाधव यांच्यासह पदाधिकार्‍यांनी केले आहे.\nबीडमध्ये आंदोलनाचा दणका उडणार\n*मराठी पत्रकार परिषद,* *मुंबईच्यावतीने पत्रकारांचे नेते मा. एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २६ नोव्हेंबर रोजी पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार पत्रकारांना पेन्शन लागू करावी, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी त्वरित करावी, अधिस्वीकतीच्या जाचक अटी शिथिल करा, क वर्गीय जिल्हा दैनिकाच्या जाचक अटी शिथिल करा*\n*यासह इतर मागण्यांसाठी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषद आणि* *बीड जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या धरणे आंदोलनात* *बीड शहरातील तसेच जिल्ह्यातील पत्रकारांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.*\nरायगडमध्येही आंदोलनाचा जोर असणार\n26 नोव्हेंबर च्या धरणे अंदोलनात मोठ्या संख्येने पञकार बांधवानी सहभागी व्हावे*\nरायगड जिल्हाधीकारी कार्यालया समोर 26 नोव्हेंबर रोजी सोमवारी सकाळी 11-00 पासून धरणे अंदोलन* करण्यात येणार आहे *पञकाराचे विवीध प्रंलबीत प्रश्न व राज्य शासनाची नाकर्ते पणाची भुमिका* या विरूध्द हेस अंदोलन करण्यात येणार असून आपले प्रश्न आपले अंदोलन समजून आपण या अंदोलनात सहभागी व्हावे व पञकारा चे *एकजूटीची* ताकद दाखवावी आपण आवश्य उपस्थीत रहावे हि विंनती\nविजय मोकल , अध्यक्ष रायगड प्रेस क्लब\nPrevious article26 नोव्हेंबरला 10,000 पत्रकार रस्त्यावर उतरणार\nNext articleविरोधात बातम्या छापल्यानं तहसिलदारांचं पित्त खवळलं,पत्रकारांना नोटिसा\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/tv-actor-karan-mehra-arrested-domestic-violence-case-14040", "date_download": "2021-06-13T04:51:38Z", "digest": "sha1:VR7SVOMZZMP63GMKHI5WX6T4CSLQCPMJ", "length": 13490, "nlines": 127, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Arrested: करण मेहरा आणि निशा रावल का,'ये रिश्ता क्या कहलाता है'? | Gomantak", "raw_content": "\nArrested: करण मेहरा आणि निशा रावल का,'ये रिश्ता क्या कहलाता है'\nArrested: करण मेहरा आणि निशा रावल का,'ये रिश्ता क्या कहलाता है'\nमंगळवार, 1 जून 2021\nअभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावल यांच्यात अनेक दिवसांपासून वाद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. आता करण मेहराला पत्नी निशा रावल हीच्याबरोबर घरगुती हिंसाचार केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.\nमुंबई : ये रिश्ता क्या कहलाता है(Yeh Rishta Kya Kehlata Hai) मालिकेमधील नैतिक सिंघानिया म्हणून ओळखल्या जाणार्‍या करण मेहरा(Karan Mehra) याला त्याची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावलने(Nisha Rawal) काल (31 मे) रात्री गोरेगावमध्ये तक्रार दिल्यानंतर टीव्ही अभिनेता करण मेहराला गोरेगाव पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. त्याला आपल्या पत्नीसोबत भांडण करुन तिला मारहाण केल्याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या. करण मेहरा हा हिंदी टीव्ही जगातला एक प्रसिद्ध आणि आवडता चेहरा आहे. स्टार प्लस वरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेमुळे तो घरोघरी पोहोचला होता. आणि त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. या मालिकेत तो नैतिकच्या मुख्य भुमिकेत होता. याशिवाय त्याने बिग बॉस हिंदी स्पर्धेतही सहभाग घेतलेला आहे. (TV actor Karan Mehra arrested in domestic violence case)\nटार्झन स्टार जो लारा यांचा 58 व्या वर्षी विमान अपघातात मृत्यू\nपत्नीसोबत भांडण केले आणि तिला मारहाण केल्यामुळे आता हा अभिनेता अडचणीत सापडला आहे. पत्नीला मारहाण केल्यानंतर करणच्या पत्नीने लगेच गोरेगाव पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला. आणि त्यानंतर रात्रीच त्याला पोलिसांमार्फत अटक करण्यात आली. आज मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील कारवाई आणि सदर प्रकरणाचा पुढील ���पास पोलीस करणार आहेत.\nमागील काही दिवसांपासून करण आणि त्याची पत्नी निशा यांच्या वैवाहिक नात्यामध्ये वारंवार खटके उडत असल्याची माहिती समोर येत होती. एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळेच त्यांच्या नात्यात खटके उडण्यास सुरुवात झाली अशी माहिती समोर येत होती परंतु, त्या दोघांनीही वेळोवेळी या वृत्तांचं खंडन करण्यात आले.\n5G Technology: जूही चावला भारतातील 5 जी तंत्रज्ञानाविरूद्ध\nअभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावल यांच्यात अनेक दिवसांपासून वाद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. आता करण मेहराला पत्नी निशा रावल हीच्याबरोबर घरगुती हिंसाचार केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सध्या करण मेहरा गोरेगाव पोलिस ठाण्यात असून मुंबई पोलिस त्याचा बयान नोंदवित आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून करण मेहरा आणि निशा रावल यांच्यात मतभेद झाल्याचे वृत्त आहे. याविषयी या कपलशीही बोलले गेले. पण अभिनेत्याने यावर काहीही बोलण्यास नकार दिला. आणि निशा रावल नेही सर्व अफवा नाकारल्या होत्या आणि सांगितले होते की आमच्यात सर्व काही ठीक आहे. करणच्या अटकेवरून आता हे स्पष्ट झाले आहे की या कपलमध्ये कीती गोष्टी ठीक आहेत.\nसुशांत सिंग प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदाराने मागितला लग्नासाठी जामीन\nमुंबई: Sushant Singh Rajput Case दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत(Sushant Singh...\nसर्व जनयाचिकेची माहिती चार्ट स्वरूपात सादर करण्याचे गोवा खंडपीठाचे निर्देश\nपणजी: गोवा राज्यात(Goa) कोरोना महामारी(Covid-19) संदर्भात हॉस्पिटलमधील(Goa Hospital...\nसुशांतसिंग राजपूतच्या वडिलांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिला झटका\nनवी दिल्ली: दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचे वडील कृष्णा किशोर सिंग यांनी...\nIVERMECTIN गोळ्यांचा वापर सरकारने अखेर थांबवला; गोवा खंडपीठात खटला दाखल\nपणजी: अखेर सरकारने वादग्रस्त आयव्हर्मेक्टिनचा गोळ्यांचा (Ivermectin Tablet)...\nइंजेक्शन देवून 16 वर्षांच्या मुलीवर 8 वर्ष केला अत्याचार\nमुंबई: मुंबईच्या(Mumbai) अंधेरी भागात 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर आठ वर्षांपासून...\n... तर टॅक्सीचालकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल: वाहतूकमंत्री\nपणजी: राज्यातील टॅक्सीमालकांना (Taxi Oweners) डिजिटल मीटर्स (Digital...\nBirthday Special: रणधीर, ऋषी आणि राजीव कपूर यांचे मामा होते सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता\nमुंबई: हिंदी चित्रपटात(Hindi Cinema) नायक आणि नायिका जितके आवश्यक आहे तितकेच...\nगोव्यातही शिवसेनाच भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार : सुभाष केरकर\nपेडणे मतदारसंघातून(Pedne constituency) गेली पंधरा वर्षे सातत्याने राजकीय, सामाजिक...\nGoa: आमदारांच्या आपात्रताप्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणी माझ्यासमोर नको, कारण...\nपणजी: काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या दहा आमदारांच्या आपात्रतेप्रकरणीचा अर्ज...\nगोवा सरकारने केला तब्बल 22 कोटींचा चुराडा; IVERMECTIN गोळ्यांचे आता काय करणार\nपणजी: केंद्र सरकारने कोविड (Covid-19) उपचारासाठीच्या औषधांच्या यादीतून...\nजॉबसाठी सीव्ही न देता तरुणाने पाठवला 'हा' 3D व्हीडीओ; मिळाला ड्रीम जॉब\nमुंबई: मुंबईतील(Mumbai) एका 21 वर्षीय तरूणाने सीआरईडी(CRED) कंपनीत...\nआता 'द फॅमिली मॅन 3'; श्रीकांत तिवारी चीनशी लढणार\nबॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिध्द अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) याची प्रमुख...\nमुंबई mumbai पत्नी wife अभिनेता गोरेगाव हिंदी hindi बिग बॉस bigg boss पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10073/", "date_download": "2021-06-13T04:43:37Z", "digest": "sha1:A6F6X5FKTGLNFB6WJL5EPUDI5YCUT6SO", "length": 14495, "nlines": 86, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "कोव्हिड काळात सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना प्रथम प्राधान्याने लसीकरण करावे. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nकोव्हिड काळात सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना प्रथम प्राधान्याने लसीकरण करावे.\nPost category:इतर / बातम्या / मालवण\nकोव्हिड काळात सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना प्रथम प्राधान्याने लसीकरण करावे.\nशिक्षक समितीची प्रशासनाकडे मागणी..\nमाझा सिंधुदुर्ग,माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत गावातील घरोघरी कोव्हिडचे सर्वेक्षण करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सेवा देणे तसेच ग्रामपंचायत स्तरावर ग्राम संनियंत्रण समितीच्या कामकाजाचे पर्यवेक्षण करणे या कामासाठी तालुक्यात प्राथमिक शिक्षकांना आदेश बजावण्यात आले आहेत. या आपत्कालीन परिस्थितीत शिक्षक राष्ट्रीय काम करण्यास अग्रेसर राहणार असून कोव्हिड काळात सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना प्रथम प्राधान्याने लसीकरण करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखेच्यावतीने गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.\nकोव्हिड १९ च्या पार्श्वभूमीवर तालुक्यात प्राथमिक शिक्षकांना विविध कामगिरी देण्यात आली आहे. काम करण्यास शिक्षक एक राष्ट्रीय कर्तव्य म्���णून तयार असून त्यांच्या समस्या मात्र दूर कराव्यात असे निवेदन शिक्षक समितीच्यावतीने गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांना देण्यात आले. या निवेदनात कामगिरीवर असणाऱ्या सर्व शिक्षकांना प्राधान्याने लस देण्यात यावी. कामगिरीचे दुबार आदेश रद्द करून एकच जबाबदारी देण्यात यावी. कामकाज पार पडल्यावर जबाबदारी निभावणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात यावे. विमा कवच लागू होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या माहितीचे संकलन नमुना पत्र भरून घेऊन लवकरात लवकर करावे. मुस्लिम बांधवांचे सध्या रमजान या पवित्र सणाचे रोजे चालू असल्याने त्यांना या कालावधीसाठी ड्युटीतून सूट द्यावी व पुढील कालावधीत आदेश बजवावेत. तसेच ड्युटी पूर्ण झाल्यावर परजिल्ह्यातील शिक्षकांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी मिळावी. अशा समस्या मांडण्यात आल्या. या सर्व बाबींवर गटविकास अधिकारी यांनी सकारात्मक चर्चा केली. तसेच या सर्व समस्या निराकरण करण्यात येतील अशी ग्वाही दिली. तसेच त्यांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना तसे आदेशित केले. या समस्या गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्याही निदर्शनास आणण्यात आल्या.\nयावेळी शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित, आरोग्य अधिकारी कुबेर मिठारी, विस्तार अधिकारी सूरज बांगर उपस्थित होते. संघटनेच्या वतीने शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, तालुका सरचिटणीस नवनाथ भोळे, जिल्हा संघटक राजन जोशी, तालुका संघटक आरिफ कच्छी आदी उपस्थित होते.\nसिंधदुर्गात आज सापडले एवढे कोरोना रुग्ण..\nवेंगुर्ला नगरपरिषद मार्फत एकलव्य नेमबाजी प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन..\nराष्ट्रीय काँग्रेसकडून रक्तदान शिबिराचे आयोजन.;जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांची माहिती\nशहीद विजय साळसकर यांना शिवसेनेच्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी श्रद्धांजली..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकोव्हिड काळात सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना प्रथम प्राधान्याने लसीकरण करावे....\nनिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक ,प्रतिथयश नाट्य कलावंत, दिग्दर्शक श्री बाबली विष्णू परुळकर यांचे अल...\nनाधवडे इस्वालकर येथे विहिरीत पडून सांबराचा बुडून मृत्य.....\nकुडाळ पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांचा परफेक्ट अकॅडमीकडून कोरोना योध्यानचा सन्मान.....\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ मे.ते १५ मे.पर्यन्त कडक���ॉकडाऊन.;पालकमंत्री उदय सामंत यांची झूमअँपडॉरे घोषणा...\nजिल्ह्यात आज आणखी ६३५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह.....\nप्राणजीवन संस्था मार्फत उभादांडा जि. प. विभागात - पराबवाडा गावात सॅनिटायझर फवारणी...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोबाईल आरटीपीसीआर लॅब मंजुर करुन देणार\"...\nमहाविद्यालयीन शुल्क माफ करण्यासंदर्भात युवाफोरम भारत संघटनेच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील 38 कंत्राटी डॉक्टरांच्या सेवेवर गंडांतर.;वैद्यकीय अधिकार्याना सेवेतून मुक्ती...\nवेंगुर्ले - आरवली येथे आज आढळले ३१ कोव्हिड पॉझिटिव्ह..\nकलर्स वाहिनीवरील स्वामी समर्थांची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या श्री.अक्षय मुडावदकर यांचे कुडाळमद्धे स्वागत..\nआरवलीच्या वेतोबाचा वार्षिक वाढदिवस १७ मे.लाईव्ह दर्शन इंटरनेट द्वारे सर्व भक्तांना घरबसल्या मिळणार.;अध्यक्ष जयवंत राय यांची माहिती..\nसिंधुदुर्गात 'कोरोना'चे वाढते संकट :लसीकरण मोहीमेचाही उडाला बोजवारा..\nहोमियोपॅथिक डॉक्टरांनी मानले पालकमंत्री,खासदार आणि आमदारांचे आभार..\nजिल्ह्यात आज आणखी ६३५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..\n१८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांच्या लसीकरणाबाबत नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी वेधले जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे लक्ष \nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ मे.ते १५ मे.पर्यन्त कडकलॉकडाऊन.;पालकमंत्री उदय सामंत यांची झूमअँपडॉरे घोषणा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील 38 कंत्राटी डॉक्टरांच्या सेवेवर गंडांतर.;वैद्यकीय अधिकार्याना सेवेतून मुक्ती\nसिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी केलेला दुसरा ऑक्सीजन प्लांटचे आज सायंकाळी पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण…\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2021-06-13T04:46:34Z", "digest": "sha1:WFJ3YXJESQQIXKBYAFKQE2J32C4COGAG", "length": 4424, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सागरी भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nखारट पाणी अंदाजे 360,000,000 किमी (140,000,000 चौ.मी.) व्यापते आणि प्रामुख्याने पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सुमारे 71% आणि पृथ्वीच्या बायोस्फीयरच्या 90% अंतरावर असलेल्या समुद्रासह अनेक मुख्य महासागरांमध्ये आणि लहान समुद्रांमध्ये विभागले आहे.महासागरात पृथ्वीच्या 97% पाणी आहे, आणि महासागरी शास्त्रज्ञांनी असे सांगितले आहे की 5% पेक्षा कमी महासागरांचा शोध लावला गेला आहे.एकूण खंड अंदाजे 1.35 अब्ज घनफळ किलोमीटर (320 दशलक्ष घनमीटर) असून सरासरी खोली 3,700 मीटर (12,100 फूट) आहे.जसा महासागर पृथ्वीच्या जलसंसाधन मुख्य भाग आहे, तो जीवनसभराचा अविभाज्य भाग आहे, कार्बनच्या साखळ्याचा भाग आहे आणि हवामान आणि हवामानास प्रभावित करतो. जग महासागर हे 230,000 ज्ञात प्रजातींचे निवासस्थान आहे, परंतु त्यापैकी बर्याच गोष्टीची कल्पना नाही, तर महासागरातील प्रजातींची संख्या 20 दशलक्ष पेक्षा जास्त आहे.पृथ्वीवरील महासागरांचा उगम अज्ञात आहे; सागर महासागर हडसनमध्ये निर्माण झाले आहेत असे मानले जाते आणि जीवनाच्या उद्रेक होण्याची प्रवृत्ती असू शकते\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १० मार्च २०१८ रोजी २१:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2021-06-13T06:23:29Z", "digest": "sha1:UNIVQDWN46M67CECGFLRCUFKXYL7G6XD", "length": 4183, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अनिरुद्ध सिंग - विकि���ीडिया", "raw_content": "\nअनिरुध सिंग याच्याशी गल्लत करू नका.\nअनिरुद्ध सिंग हा एक भारतातील क्रिकेट खेळाडू असून त्याने हैदराबाद हीरोझचे प्रतिनिधित्वही केले आहे.\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nभारतीय क्रिकेट लीग खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मार्च २०१७ रोजी २१:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/bhuut-bhy-kthaa/3ebpezal", "date_download": "2021-06-13T06:14:42Z", "digest": "sha1:VSHVUIHP7WLEUJF3XEDPQBYUSXBFWELT", "length": 13033, "nlines": 332, "source_domain": "storymirror.com", "title": "भूत-भय कथा | Marathi Horror Story | Sanjay Raghunath Sonawane", "raw_content": "\nपूर्वी मला तमाशा पहाण्याचा खूप नाद होता. पूर्वीचे तमाशे रात्री चार चार वाजेपर्यंत कार्यक्रम करायचे. तमाशा पहाण्यासाठी लोक गाडीबैल करून बायका पोरांसह येत होते. पाच, सहा गावचे लोक तमाशाला पहायला यायचे.\nमी मात्र पायी पायी जायचो आणि यायचो. त्यात आमच्या गावात अफवा पसरली होती की गावाच्या वेशीजवळ भूत दिसतंय. माणसाबरोबर कुस्ती खेळते. ते एकटे माणूस दिसले की विडी मागते. कधी बाई बनते तर कधी पुरुष बनते. ते आपल्याकडे येताना उलटे हात पाय, लांबलचक केस मोठ, मोठे दात असे आक्राळ विक्राळ दिसते. कधी गाड्याना हात करून सुंदर स्त्री बनून गाडी बाहेर ओढते व ठार मारते.\nअसेच मी एकदा तमाशा पहायला गेलो. मनात भूत व भूताची जागा माहिती होती. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. साडे तीन वाजता तमाशा संपला. आकाशात चंद्र प्रकाश होता. तमाशा संपल्यावर मी त्या वाटेने जाऊ लागलो होतो. जसे जवळजवळ येत होतो तसे भूत आपल्याला मारणार ही भीती निर्माण झाली होती. मी माझ्याच सावलीला भूत म्हणून समजू लागलो होत��. त्यात अमावस्येच्या रात्री भूते नाचत असतात. त्यांच्या झुळकीत सापडले तर ठार मारते. पूर्वी गावतल्या एका माणसाला भूताने ठार मारले होते असा समज होता. पण भूताला पळवायचे म्हणजे खिशात आगकाडी पेटी ठेवायची असे एकाने सांगितले होते. म्हसोबाला भूत घाबरते म्हणून मी जय म्हसोबा म्हणून ओरडायचो. त्यामुळे माझी मनातली भीती कमी झाली होती. मी आगकाडी पेटवली व तिच्या आधाराने घर गाठले. खऱ्या भूतापेक्षा मनातल्या भूतानी कहर केला होता. भूताला घालवण्यासाठी मांत्रिक होता. तो ते भूत घालविण्यासाठी बकरा, कोंबडीचा बळी द्यायचा.\nहरित मुंबई : ...\nहरित मुंबई : ...\nएस. टी. ची -आ...\nएस. टी. ची -आ...\nएस. टी. ची आत...\nएस. टी. ची आत...\nएस. टी. ची. आ...\nएस. टी. ची. आ...\nत्याच्या सावलीखाली दोन रानकोंबडे गस्त घालत असल्याप्रमाणे फिरत होते. काहीश्या अंतरावर असलेल्या एका धा... त्याच्या सावलीखाली दोन रानकोंबडे गस्त घालत असल्याप्रमाणे फिरत होते. काहीश्या अंत...\nअंगावर काटा उभा करणारी भयकथा अंगावर काटा उभा करणारी भयकथा\nबोलु दे कि जरा तुझ्या लवणाऱ्या पापणीसोबत त्यानी लपवलेली गुपित ऐकायचीत खेळू दे ना लहरणाऱ्या बटांसोब... बोलु दे कि जरा तुझ्या लवणाऱ्या पापणीसोबत त्यानी लपवलेली गुपित ऐकायचीत खेळू दे ...\nआजच्या तारखे शेजारी काळ्या भरीव वर्तुळाकार चिन्हाचा उलगडा त्याला अचानक झाला. आज अमावस्या होती आजच्या तारखे शेजारी काळ्या भरीव वर्तुळाकार चिन्हाचा उलगडा त्याला अचानक झाला. आज ...\nकिंकाळी – द्विशतशब्द भयकथ...\nएका भाय्वाहक अनुभवाचे कथन एका भाय्वाहक अनुभवाचे कथन\nगावाकडची थरारक कथा गावाकडची थरारक कथा\nएका चित्तथरारक अनुभवाची मांडणी एका चित्तथरारक अनुभवाची मांडणी\nरक्तपिपासू - भाग ५\nएका वाड्यातल्या गूढ रहस्याची कथा एका वाड्यातल्या गूढ रहस्याची कथा\nआता ते ठिक झाले आहेत त्यांनी शेतात ठीबक बसवले आहे.. ते आता रात्री शेतात जात नाहीत. आता ते ठिक झाले आहेत त्यांनी शेतात ठीबक बसवले आहे.. ते आता रात्री शेतात जात नाही...\nचित्र आणि जिवंतं माणसांची थरारक कथा चित्र आणि जिवंतं माणसांची थरारक कथा\nमला बाहेरून आरडाओरड आणि रडण्याचा आवाज येत होता. म्हणजे रात्री जे घडलं ते सत्य होतं. मला बाहेरून आरडाओरड आणि रडण्याचा आवाज येत होता. म्हणजे रात्री जे घडलं ते सत्य हो...\nथरारक अनुभव मांडणारी कथा थरारक अनुभव मांडणारी कथा\nसुरवातीपासून खिळवून ठेवणारी, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी, प्रत्येक वळणागणिक अंगावर रोमांचे उठवणारी... सुरवातीपासून खिळवून ठेवणारी, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी, प्रत्येक वळणागणिक अं...\nपोलिस सुद्धा हैराण झाले होते. हे असलं दृश्य त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी पाहिलं नसावं. पोलिस सुद्धा हैराण झाले होते. हे असलं दृश्य त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी...\nअंगांगावर शहारे आणणारी भयकथा अंगांगावर शहारे आणणारी भयकथा\nस्पर्शाची स्वप्नाच्या आयुष्यातील वेदना स्पर्शाची स्वप्नाच्या आयुष्यातील वेदना\nउर्वशी - भाग १\nउर्वशी - एक थरारक भयकथा उर्वशी - एक थरारक भयकथा\nएका चित्तथरारक अनुभवाचा कथाभाग एका चित्तथरारक अनुभवाचा कथाभाग\nती लाल खोली - भाग २\nएका रहस्याच्या शोधाची थरारक कथा भाग 2 एका रहस्याच्या शोधाची थरारक कथा भाग 2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/vivekbuddhii/6l72qbma", "date_download": "2021-06-13T06:33:39Z", "digest": "sha1:IHWHPIHPADAPSYDJSLKNV5KTBF3GL2LM", "length": 11543, "nlines": 198, "source_domain": "storymirror.com", "title": "विवेकबुद्धी | Marathi Others Story | Lata Rathi", "raw_content": "\nविवेक एक साधारण घरातला मुलगा. त्याचे बाबा महेश यांचं किराणा मालाच दुकान, तर आई मनीषा ही गृहिणी.\nविवेक त्यांचा मुलगा..एकटाच ना बहीण ना भाऊ.\nत्याच्या आईची खूप इच्छा विवेकला एक तरी भाऊ किंवा बहीण असावी. पण महेश (विवेक चे बाबा) चा एकच हट्ट... एकच ठीक आहे. अग शिक्षण किती कठीण झालंय, किती खर्च लागतो... एकालच उत्तम शिक्षण द्यायचं... दुसऱ्या मुलाचा विचार सुद्धा नको.\nमनीषा- अहो, सगळे आपल्या भाग्याने घेतात...\nमहेश- नाही...मला विवेकलाच चांगलं शिक्षण द्यायचं आहे, माझ्यासारखा नको व्हायला.\nआम्ही पाच भाऊ, मी सगळ्यात मोठा, जबाबदारीच ओझं आलं, मी नाही शिकू शकलो.\nपण विवेक च तसं नको व्हायला....\nमनीषाला सुद्धा महेशच म्हणणं पटलं.\nविवेक अभ्यासात हुशार, संस्कारी, दुसर्यांना मदत करण्यास नेहमी तत्पर.\nप्रत्येक परिक्षेत त्याचा क्रमांक हा ठरलेलाच.\nअश्यातच तो बारावी झाला. त्याने सरळ आर्ट घेऊन पदवीका पूर्ण केली.\nआणि वेळ न गमावता स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला. मुळातच खूप हुशार म्हणून तो लवकरच एकही वर्ष न घालवता पास झाला.\nतो बँकेची परीक्षा पास झाला...आज त्याचा interview होता. आईबाबांच्या पाया पडून देवाला नमस्कार करून तो ऑटो ने मुलाखतीसाठी निघाला. 11 वाजता त्याला तिथे हजर व्हायचे होतें.\nरस्ता पूर्ण जाम झालाय..….\nआता त्याच्याकडे फक्त एकच तास होता... पण ट्रॅफिक जॅम असल्यामुळे त्याला पर्याय नव्हता.त्याच्या मनाची घालमेल चालली होती. ही त्याची पहिलीच मुलाखत....आणि त्यात हे असं\nकाय झालं असावं, म्हणून तो ऑटोतून खाली उतरला....\n एक चौदा, पंधरा वर्षाचा मुलगा सायकलने रस्ता ओलांडताना एका ट्रकवाल्याने त्याला मागून ठोस मारली..\nमुलगा बेशुद्ध झालेला,डोक्यातून रक्तस्त्राव सुरू....लोकं व्हीडिओ काढण्यात मग्न...ट्रक वाला ट्रक सोडून पसार...कोणी मदत करण्यासाठी तयार नाही....\nतर पोलीस केस आहे म्हणून.कोण लफडयात पडेल\nविवेकच्याने हे पहावंले नाही.त्याने तो ज्या ऑटोतून जात होता, त्या ऑटोतून दवाखान्यात नेलं. तिथे सगळ्या\nफॉरमालिटीज पूर्ण केल्या... त्याच्या बॅग मधून आयकार्ड काढून त्याच्या शाळेत आणि घरी फोन केला. त्याच नाव नचिकेत (कार्डवर) होत.\nलगेच नचिकेतचे आई बाबा दवाखान्यात आले.\nडॉक्टर साहेब, \" काय झालं माझ्या मुलाला आता तो कसा आहे... आम्ही त्याला बघू शकतो का\nडॉक्टर- अहो , शांत व्हा आधी...\nनचिकेत आता धोक्याच्या बाहेर आहे. दोन तासांनी तो शुद्धीवर येईल, त्यानंतर भेटू शकता त्याला.\n-खूप खुप धन्यवाद डॉक्टर साहेब, तुमच्यामुळे आमचा नचिकेत आज आहे🙏\nडॉक्टर- अहो , आभार माझे नाही त्यांचे माना... त्यांनी जर याला वेळेवर आणलं नसत तर...\nविवेक आपल्या बाबांसोबत फोनवर बोलत असतो, घडलेलं सारं त्यांना सांगतो... बाबा सॉरी मी interview नाही देऊ शकलो...\nइतक्यात नचिकेतचे बाबा तिथे येतात, ते विवेक च बोलणं ऐकतात....\nत्याच्यस खांद्यावर हात ठेवून, \"खूप खूप धन्यवाद तुझे🙏\"\nविवेक- त्यांचे हात धरून , \" अहो आभार कसले, कर्त्यवच होत माझं ते...\nनचिकेतचे बाबा- मी तुमचं बोलणं ऐकलंय...\nतुझा interview होता ना आज...\nविवेक- अ.. हो ..हो\nपण त्यापेक्षा हे जरुरी होत..\nएवढ्यात नर्स आली, नचिकेत शुद्धीवर आलाय, आपण त्याला भेटू शकता.\nत्याचे आई बाबा त्याला भेटायला गेले. विवेक ही घरी आला.\nविवेक ने आपल्या आई बाबांना सगळं सांगितलं.\nमहेश- अरे, interview परत होतील रे... आज तू खरंच खूप चांगलं काम केलं..त्याच फळ आज ना उद्या मिळेलच.\nदुसऱ्या दिवशी सकाळीच खाकी वर्दीतला एक मनुष्य विवेकच्या घरी आला.\nविवेक इथेच राहतात का\nविवेक- हो मीच विवेक...\nतो- साहेबांनी हा लिफाफा\nपाठवलाय.. तुम्हाला दयायला सांगितलंय..\nअग आई, बाबा मला परत intetview कॉल आलाय..\nविवेक interview ला जातो, तो बसतो, तिथे कुणीच candidet नसतात.\nतेवढयात ,विवेक आपणच ना...\nसर आपल्याला आत बोलताहेत...\nविवेक त्या पाठमोऱ्या खुर्चीकडे बघतो..\nलगेच खुर्ची turn घेते, आणी त्याला सरांचा चेहरा दिसतो...\nअरे हे तर नचिकेतचे बाबा...\nज्याचा काल अपघात झाला होता..\nविवेक- सर आपण इथे....\nसर- तो आता बरा आहे.\nखरतर तुझ्यामुळेच तो आज आहे.\nआम्हाला तुझ्यासारख्या कर्तबगार मुलांची खूप गरज आहे.\nअसं म्हणून लगेच त्याला ऑफर लेटर दिल....💐💐\nप्रिय वाचक वर्ग आवडल्यास नक्की like, comment करा.\nचुका झाल्यास नक्की सांगा😊\nनावासह Share करा ही नम्र विनंती🙏\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/environmentalist-sunderlal-bahuguna-passed-away-13739", "date_download": "2021-06-13T04:43:24Z", "digest": "sha1:IXAFRHPJ252SFRCBUTCSQWO2BKSNEVJJ", "length": 13697, "nlines": 129, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "हिमालय रक्षक सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन | Gomantak", "raw_content": "\nहिमालय रक्षक सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन\nहिमालय रक्षक सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन\nशुक्रवार, 21 मे 2021\nचिपको चळवळीतील नेते आणि जगप्रसिद्ध पर्यावरणप्रेमी सुंदरलाल बहुगुणा यांचे आज निधन झाले. पर्यावरणवादी बहुगुणा यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर ऋषिकेश एम्समध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते.\nचिपको चळवळीतील नेते आणि जगप्रसिद्ध पर्यावरणप्रेमी(Environmentalist) सुंदरलाल बहुगुणा(Sunderlal Bahuguna) यांचे आज निधन झाले. पर्यावरणवादी बहुगुणा यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर ऋषिकेश एम्समध्ये त्यांना दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते, शेवटी त्यांनी आज दुपारी वयाच्या 95 व्या वर्षी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. (Environmentalist Sunderlal Bahuguna passed away)\nपर्यावरणवादी बहुगुणा यांच्या निधनाची वार्ता समजताच देशभर शोककळा पसरली. पंतप्रधान, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि इतरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन हे आपल्या देशासाठीचे मोठे नुकसान आहे. निसर्गाशी सुसंगत राहण्याची शतकानुशतक परंपरा त्यांनी कायम ठेवली. देश त्याचा साधेपणा आणि करुण भावना कधीही विसरणार नाही.\nउत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. जगात वृक्षमित्र म्हणून ओळखल्या जाणारे, चिपको आंदोलनाचे प्रणेते पद्मविभूषण सुंद��लाल बहुगुणा, महान पर्यावरणविज्ञानाच्या निधनाची अत्यंत वेदनादायक बातमी मिळाली, असे त्यांनी ट्विटवर लिहिले. ही बातमी ऐकून मन खूप दु: खी झाले आहे. फक्त उत्तराखंडच नाही तर संपूर्ण देशाचे न भरून येणारे नुकसान आहे.\nचिपको आंदोलन के प्रणेता, विश्व में वृक्षमित्र के नाम से प्रसिद्ध महान पर्यावरणविद् पद्म विभूषण श्री सुंदरलाल बहुगुणा जी के निधन का अत्यंत पीड़ादायक समाचार मिला यह खबर सुनकर मन बेहद व्यथित हैं यह खबर सुनकर मन बेहद व्यथित हैं यह सिर्फ उत्तराखंड के लिए नहीं बल्कि संपूर्ण देश के लिए अपूरणीय क्षति है यह सिर्फ उत्तराखंड के लिए नहीं बल्कि संपूर्ण देश के लिए अपूरणीय क्षति है\nमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आणि त्यांना आदरांजली वाहिली. शिवराजसिंह चौहान यांनी ट्विटरवर लिहिले- 'पद्मविभूषण श्री सुंदरलाल बहुगुणा, पर्यावरणीय चैतन्याचे प्रणेते यांचे वृत्त ऐकून वाईट वाटले. मी शोक व्यक्त करतो, त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी हिच प्रार्थना.\nबहुगुणा चिपको चळवळीचे नेते होते\nराष्ट्रपिता महात्मा गांधींच्या तत्त्वांचे पालन करणारे सुंदरलाल बहुगुणा यांनी 70 च्या दशकात पर्यावरण संरक्षणाची मोहीम सुरू केली, त्या दरम्यान चिपको आंदोलन देखील सुरू केले गेले. उत्तराखंडच्या गढवाल हिमालयामध्ये वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली, मात्र १९७४ मध्ये बहुगुणांच्या नेतृत्वात, या संकटाचा निषेध शांततेत सुरू झाला. या निषेधात स्थानिक महिला झाडांना चिकटून झाडांचे संरक्षण करत होत्या त्यांमुळए संपूर्ण जग या आंदोलनाता चिपको आंदोलन म्हणून ओळखू लागले.\nहेमा मालिनींनी दिला कोरोना महामारी संपेपर्यंत रोज होम हवन करण्याचा सल्ला\nभाजप (BJP) खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी केलेल्या एका...\nसृष्टिधर्म हाच नव्या युगाचा धर्म मानावा\nशतकाच्या शेवटच्या पर्वात या बेबंध यांत्रि-तांत्रिकरणाचे (Technicalization)...\nWorld Environment Day: आयुष्याचा सर्वोत्तम आनंद अनुभवा दक्षिण गोव्यातील बटरफ्लाय बीचवर\nजागतिक पर्यावरण दिन विशेष (World Environment Day) गोव्यातील बटरफ्लाय बीचबद्दल...\nगोवा देशातील चौथे सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य: नीति आयोग\nपणजी: नीति आयोगाने (Niti Aayog) आज गुरुवारी जारी केलेल्या ‘शाश्वत विकास (...\nResearch: मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा आणि RT-PCR टेस्ट चा रिपोर्ट 3 तासात मिळवा\nनवी दिल्ली: जगात कोरोना साथीचा (Covid-19) प्रादुर्भाव झाल्यापासून त्याच्यावरील...\n5G Technology: जूही चावला भारतातील 5 जी तंत्रज्ञानाविरूद्ध\nमुंबई: बॉलिवूड(Bollywood) अभिनेत्री जूही चावला(juhi chawla) प्रत्येक विषयावर आपले मत...\nगोव्याला लॉकडाऊनचा 'असाही' फायदा; शास्त्रज्ञांनी लिहिला शोधनिबंध\nपणजी: कोविडचा (Covid19) प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे (...\nWorld Biological Diversity Day 2021:इवल्याशा गोव्याला लाभली समृद्ध अशी जैवविविधता\nतापमान वाढीमुळे समुद्रात वादळांची संख्या वाढत असल्याचा निर्वाळा हवामानावर अभ्यास...\nSunderlal Bahuguna: मानवतेचा आधार हा निसर्गातच जपावा, तो दवा-दारूतून मिळणार नाही’\nनिसर्गाची(Nature) किंमत काय आहे, याची जाणीव प्रखरतेने आपल्या सगळ्यांना ज्या काळात...\nपिंपळ आणि वडासह 'ही' झाडे आहेत ऑक्सिजनचा सर्वात मोठा स्त्रोत\nआज कोविड 19 (Covid 19 ) विषाणूमुळे जगभरात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात...\nतिळारीतील हत्तींची पेडणे वनक्षेत्रात धडकी\nपणजी: महाराष्ट्रातल्या (Maharashtra) तिळारी (Tillari) खोऱ्यात चार हत्तीचा (...\nBitcoin वादामुळे एलन मस्क यांच्या पहिल्या स्थानाला धक्का\nElon Musk आपल्या ट्विटद्वारे क्रिप्टोकरेंसी मार्केटमध्ये(Twitter Cryptocurrency...\nपर्यावरण environment कोरोना corona नरेंद्र मोदी narendra modi निसर्ग वन forest मुख्यमंत्री आंदोलन agitation पद्मविभूषण शिवराजसिंह चौहान shivraj singh chouhan महात्मा गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/7628", "date_download": "2021-06-13T05:25:52Z", "digest": "sha1:DS47PVC34TA4RN4ZJRZEBICUDLASAHI2", "length": 10374, "nlines": 152, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "धारदार चाकूने जिवे मारण्याचा प्रयत्न बेलतरोडीत घडली थरारक घटना | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome नागपूर धारदार चाकूने जिवे मारण्याचा प्रयत्न बेलतरोडीत घडली थरारक घटना\nधारदार चाकूने जिवे मारण्याचा प्रयत्न बेलतरोडीत घडली थरारक घटना\nदखल न्यूज भारत नागपूर\nनागपूर :- २१ आॅगष्ट २०२०\nशहराच्या बेलतरोडी ठाणे परिसरातील कुख्यात अपराध्याने जुन्या वैमनस्यातून आपल्या प्रतिद्वंदिवर जीवघेणा हल्ला केला. बुधवारच्या रोजी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे.\nया घटनेचे सविस्तर वृत्त असे की, घटनेचा मूख्य सूत्रधार विजय घोडके (वय ३६),रा.राहूल सोसायटी व त्याचा साथिदार कुणाल पंचभूते (वय २५),रा. राकेश ले-आउट हे ��हेत व त्यांचा अन्य साथिदार संजय कूमार प्रसाद (वय५०) हा फरार आहे.घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव वसीम सैय्यद उमर (वय३९) रा.मनिष नगर असे आहे.आरोपी विजय ने २०१२ मध्ये कामठी परिसरात एका युवकाची हत्त्या केली होती. गेल्या काही दिवसांपासून त्याची सैय्यद वसीम सोबत कुणकुण सुरू होती. वसीम हाही सराईत गूंड आहे. वसीम हा आपल्या विरोधात लोकांना भडकवण्याचे काम करत आहे अशी शंका विजय ला होती. विजय हा बर्याच दिवसांपासून वसीम चा काटा काढण्याच्या बेतात होता. बूधवारच्या मध्यरात्री त्याला ही संधी भेटताच त्याने आपल्या साथीदारांच्या मदतिने वसीम ला गाठले. त्याला शिविगाळ करून “साले आज तेरा गेम हि बजा डालता हू”अशी धमकी देत मारपिट करायला सुरुवात केली. विजय च्या साथिदारांनी वसिम ला पकडून ठेवले असतानाच आरोपि विजय ने धारदार चाकूने वसीम चर्या गळ्यावर सपासप वार करून गंभीर जखमी केले आणि तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी लगेच जखमी वसीम ला उपचारासाठी रुग्णालयात भरती केले.घटनेचा पंचनामा करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.या घटनेवरून गूंडांमध्ये पोलिसांचे भय नसल्याचे दिसतं येते.पोलिस विभागाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.\nPrevious articleलोनवाही (सिंदेवाही) त आढळला कोरोना पॉझिटिव्ह. जनतेने घाबरून न जान्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने केले आवाहन.\nNext articleचंद्रपूर शहरात अपघात टाळण्याकरीता मोकाट जनावरांवर नियंत्रण आणा आपची मागणी…\nपावसाळा सुरू झाल्याने आरोग्य केंद्रात अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन उपलब्ध ठेवा. – सुतम मस्के\nपाच रुग्णांच्या मुत्युची चौकशी करून दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा कन्हान शहर विकास मंच पदाधिका-याचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.\nजि प आरोग्य विभाग व्दारे सिंगारदिप ला मच्छरदानी वाटप\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nपेच नवेगाव खैरी डॅम मध्ये पुन्हा पाणी साठा ९४.६३% (३२४.८९एम एम...\nसाटक प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या डॉ हिंगे व कर्मचा-याचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/history-maharashtra-kesari-gada-248900", "date_download": "2021-06-13T06:01:47Z", "digest": "sha1:PKLOQGYVJUXZGAITWHYRNFKHRLXGY36H", "length": 16473, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | महाराष्ट्र केसरी 2020 : जाणून घ्या मानाच्या गदेचा इतिहास", "raw_content": "\nमहाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानाला देण्यात येणाऱ्या मानाच्या चांदीच्या गदेचे आज सकाळी मोहोळ यांच्या घरी पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन माजी खासदार अशोक मोहोळ आणि संग्राम मोहोळ यांनी केले यावेळी माजी खासदार नानासाहेब नवले व मुळशी तालुक्यातील मल्ल उपस्थित होते महाराष्ट्र केसरी कुस्तीला आजपासून सुरुवात होत आहे.\nमहाराष्ट्र केसरी 2020 : जाणून घ्या मानाच्या गदेचा इतिहास\nपुणे : महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानाला देण्यात येणाऱ्या मानाच्या चांदीच्या गदेचे आज सकाळी मोहोळ यांच्या घरी पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन माजी खासदार अशोक मोहोळ आणि संग्राम मोहोळ यांनी केले यावेळी माजी खासदार नानासाहेब नवले व मुळशी तालुक्यातील मल्ल उपस्थित होते महाराष्ट्र केसरी कुस्तीला आजपासून सुरुवात होत आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nमहाराष्ट्र केसरीच्या गदेचा ऐतिहासिक वारसा\nमहाराष्ट्र केसरी पैलवानासाठीच्या चांदीच्या गदेला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. महाराष्ट्र केसरीला 1961 साली सुरुवात झाली. तेव्हापासून चांदीची गदा दिली जाते. 1982 सालापर्यंत ही गदा महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेच्या वतीनं देण्यात येत होती. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव माजी खासदार अशोक मोहोळ यांनी मामांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्यास गदा देण्याची परंपरा सुरू केली.महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा होताच, अशोक मोहोळ व चंद्रकांत मोहोळ गदा निर्मितीच्या कार्याला सुरुवात करतात. स्पर्धेच्या ठिकाणी ते स्वत: गदा घेऊन जातात.\nमह���राष्ट्र केसरी 2020 : आखाडा बनविण्यासाठी लिंबू-कापूर-ताक-तेल\nमहाराष्ट्र केसरीसाठीच्या गदेची उंची साधारण 27 ते 30 इंच असून, व्यास 9 ते 10 इंच इतका असतो. वजन 8 ते 10 किलो असते. गदा संपूर्ण लाकडी असून, त्यावर चांदीचे नक्षीकाम केले जाते. 28 गेज चांदीचा पत्रा यासाठी वापरला जातो. या गदेवर कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांचे छायाचित्र असते मागील 36 वर्षांपासून पंगांठी कुटुंबीय गदा बनविण्याचे काम करतं.\nVideo : महाराष्ट्र केसरी 2020 : हलगी वाजली अन् पैलवानांनी ठोकला शड्डू\nपुणे : सळसळत्या उत्साहात कुस्तीपटूंनी डावपेचांतील आक्रमकता दाखवत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे आज पारणे फेडले. दिवसभरात एकापेक्षा एक दिवस सरस लढती मैदानात झाल्या. हलगी, घुमकं, कैताळाच्या कडकडाटाने मैदानात रंग भरला.\nमहाराष्ट्र केसरी 2020 : किताबासाठी लढणार एकाच तालमीतले दोन पैलवान\nमहाराष्ट्र केसरी 2020 : पुणे : 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या खुल्या गटाची अंतिम लढत शुक्रवारी (ता.6) मोठ्या चुरशीच्या वातावरणात पार पडली. शुक्रवारचे निकाल धक्कादायक लागत गेले. गादी आणि माती अशा दोन्ही विभागातून काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील मल्ल हर्षवर्धन\nमहाराष्ट्र केसरी 2020 : कोल्हापूरच्या चार मल्लांचा सुवर्ण चौकार\nपुणे : महाराष्ट्र केसरी 2020 कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याच्या चार मल्लांनी आपापल्या वजनी गटांत सकाळच्या सत्रात सुवर्णपदकाचा चौकार ठोकला, तर एकाने कांस्यपदक पटकावले. कुमार शेलार, विजय पाटील, अक्षय हिरुगडे व पृथ्वीराज पाटील यांनी सुवर्ण व ह्दयनाथ पाचाकटे याने कांस्यपदक मिळविले. पृथ्व\nहर्षवर्धन सदगीर पुन्हा कधीच 'महाराष्ट्र केसरी'च्या रिंगणात खेळणार नाही, वाचा का\nपुणे : 'महाराष्ट्र केसरी 2020' किताबावर आपले नाव कोरावे, असे महाराष्ट्राच्या मातीतील प्रत्येक मल्लाचे स्वप्न असते. ते एकदा पूर्ण झाले की, वेध लागतात ते डबल किंवा ट्रिपल 'महाराष्ट्र केसरी' होण्याचे. पण, या वर्षीचा \"महाराष्ट्र केसरी' ठरलेला हर्षवर्धन सदगीर याला अपवाद ठरणार आहे. कारण, या\nमहाराष्ट्र केसरी 2020 : पुण्याचा 'हॉट फेव्हरेट' अभिजीत कटके स्पर्धेबाहेर\nमहाराष्ट्र केसरी 2020 : पुणे : महाराष्ट्र कुस्ती केसरी खुल्या गटातील मॅट विभागात नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीर याने पुणे ‌शहरचा अभिजीत कटके याचे डबल महाराष्ट्र केसरीचे स्वप्न सोमवारी (ता.6) भंगले. हर्षवर्धनने अभिजीतला 4-2 गुण फरकाने पराभूत केले.\nमहाराष्ट्र केसरी 2020 : जाणून घ्या अंतिम फेरीतील मल्लांची वैशिष्ट्ये\nपुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील खुल्या गटात नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीरचा हप्ते,‌तर लातूरच्या शैलेश शेळकेचा बॅक थ्रो डव भारी पडणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. दोघेही वस्ताद काका पवार यांच्या तालमीत मल्ल असून, दोघांत महाराष्ट्र केसरीचा दावेदार कोण होणार याकडे अवघ्या म\nमहाराष्ट्र केसरी 2020 : बक्षिसाची रक्कम मिळालेलीच नाही; काका पवारांचा गौप्यस्फोट\nपुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान आयोजकांनी महाराष्ट्र केसरीच्या विजेत्यासाठी जाहीर केलेली बक्षिसाची रक्कम अद्याप मिळालेली नाही, असा खळबळजनक गौप्यस्फोट ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक काका पवार त्यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघातील वार्तालापात केला.\nमहाराष्ट्र केसरी 2020 : अभिजित कटके, बाला रफीक शेख यांचा पाचव्या फेरीत प्रवेश\nपुणे : महाराष्ट्र कुस्ती केसरी खुल्या गटातील मॅट विभागात चौथ्या फेरीत मॅट विभागात अभिजित कटके, सागर बिराजदार, हर्षवर्धन सदगीर, सचिन येलभर, तर माती विभागात बाला रफीक शेख, माऊली जमदाडे, गणेश जगताप व शैलेश शेळकेने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत पाचव्या फेरीत प्रवेश केला.\nमहाराष्ट्र केसरी 2020 : हर्षवर्धन सदगीरने जिंकली मानाची गदा\nपुणे : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी 2020 कुस्ती स्पर्धेत आज हर्षवर्धन सदगीर ने विजेतेपद पटकावित मानाची गदा जिंकली आहे.\nमहाराष्ट्र केसरी 2020 : पंढरपूरच्या अटकळे बंधूंचा सुवर्णवेध\nमहाराष्ट्र केसरी 2020 : पुणे : प्रतिकूल परिस्थितीतून कुस्तीतला प्रवास करत सख्ख्या भावांनी महाराष्ट्र केसरीचे मैदान शनिवारी (ता.4) गाजवले. संघर्षातून यश कसे मिळवावे याचा दाखला त्यांनी देऊन पंढरपूर तालुक्‍यातील शेगाव दुमाला या आपल्या गावाचे नाव ठळक केले. या दोघा भावंडांची नावे म्हणजे आबासाहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE", "date_download": "2021-06-13T06:37:50Z", "digest": "sha1:764OW54ZFS4EMV5BCSAHET7HZG75JROT", "length": 5957, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "शल्यचिकित्सा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n��रीरशास्त्रामध्ये रोगचिकित्सेकरिता दोन पध्दतीचा अवलंब केला जातो. त्यात मुख्यतः कायचिकित्सा (इंग्लिश: Medicine) व शल्यचिकित्सा (इंग्लिश: Surgery) यांचा समावेश होत असतो. यात कायचिकित्सेमध्ये औषधांचा वापर करून उपचार केला जातो. शल्यचिकित्सेमध्ये शस्त्रांचा वापर करून शारिरीक अंगाच्या आजारांचे किंवा जखम यांच्यावर उपचार केले जातात.\nआंत्रपुच्छ काढण्याची शस्त्रक्रिया चालु\nशल्यचिकित्सा म्हणजे तंत्रज्ञानाच्या सहायाने प्रत्यक्ष पेशींची हाताळणी करणे होय.\nसामान्यतः शस्त्रक्रिया म्हणजे रुग्णाच्या पेशींची फाडून उपचार करणे किंवा जखमांना शिवून बंद करणे होय.\nशस्त्रक्रियांचे वर्गीकरण विविध अंगांनी केले जाते.\nऐच्छिक- ज्यावेळी रुग्णाच्या धोका नसेल त्यावे़ळी नियोजन करून शस्त्रक्रिया केली जाते त्याला ऐच्छिक शस्त्रक्रिया म्हणतात.\nआपत्कालीन- ज्यावेळी रुग्णाच्या धोका असतो त्यावेळी आपत्कालीन नियोजन करून शस्त्रक्रिया केली जाते त्याला आपत्कालीन शस्त्रक्रिया म्हणतात. उदा. सीजेरियन सेक्शन ऑपरेशन\nनिदानाकरिता- रुग्णाच्या रोगनिदानाकरिता केली जाणारी शस्त्रक्रिया उदा. उदरपोकळीतील अवयव पहाण्यासाठी.\nउपचारात्मक- रुग्णाच्या रोगनिदानानंतर केली जाणारी शस्त्रक्रिया उदा. उदरपोकळीतील आंत्रपुच्छ काढण्याची शस्त्रक्रिया.\nकिमान फाडतोड असणारी- लॅपरोस्कोपी, अँजिओप्लास्टी, इतर.\nपारंपारिक- आंत्रपुच्छ काढण्याची शस्त्रक्रिया, थायरॉईड काढण्याची शस्त्रक्रिया, इतर.\nLast edited on २५ एप्रिल २०२१, at ०२:४७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २५ एप्रिल २०२१ रोजी ०२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vialliquidfillingmachine.com/plastic-glass-bottle-automatic-liquid-filling-machine-used-for-beverage-food-medical.html", "date_download": "2021-06-13T05:53:35Z", "digest": "sha1:TWJ53PMMEJ2GPACFMHMT5UIFHN2C53MX", "length": 14431, "nlines": 103, "source_domain": "mr.vialliquidfillingmachine.com", "title": "पेय / खाद्य / मेडिकलसाठी वापरलेले प्लास��टिक / ग्लास बाटली स्वयंचलित लिक्विड फिलिंग मशीन - व्हायलिक्विडफिलिंगमॅचिन डॉट कॉम", "raw_content": "\nस्वयंचलित लिक्विड फिलिंग उपकरणे\nड्रॉपर बाटली भरणे मशीन\nतेल आवश्यक तेल भरणे\nआय ड्रॉप फिलिंग मशीन\nनेल पॉलिश फिलिंग मशीन\nफार्मा लिक्विड फिलिंग मशीन\nसॉस पेस्ट फिलिंग मशीन\nपेय / खाद्य / मेडिकलसाठी वापरलेले प्लास्टिक / ग्लास बाटली स्वयंचलित लिक्विड फिलिंग मशीन\nपेय / खाद्य / मेडिकलसाठी वापरलेले प्लास्टिक / ग्लास बाटली स्वयंचलित लिक्विड फिलिंग मशीन\nस्वयंचलित लिक्विड फिलिंग मशीन\nपरिमाण (एल * डब्ल्यू * एच):\nएल 6300 * डब्ल्यू 1500 * एच 1900 मिमी\nविक्री नंतर सेवा प्रदानः\nपरदेशात सर्व्हिससाठी उपलब्ध अभियंते\nस्वयंचलित फिलिंग मशीन, स्वयंचलित बाटली उपकरणे\nशांघाय कारखान्यातून स्वयंचलित द्रव भरणे कॅपिंग मशीन\nहे मशीन प्रामुख्याने सरबत, रस, वाइन, पेय, सोयाबीन सॉस, व्हिनेगर, कॉड-लिव्हर तेल, ऑलिव्ह ऑईल, आवश्यक तेले, केसांचे तेल, शाई, जंतुनाशक, इंजेक्शन इत्यादींसाठी वापरले जाते आणि विविध द्रव स्वयंचलित भराव आणि उत्पादनासाठी वापरले जाते. बाटली अनक्रॅम्बलिंग, वॉशिंग, फिलिंग आणि कॅपिंग आणि लेबलिंगचे कार्य.\nउत्पादन लाइन मुख्यतः सरबत, रस, वाइन, पेय, सोया सॉस, व्हिनेगर, कॉड-यकृत तेल, प्लिव्ह ऑईल, आवश्यक तेल, केस तेल, शाई, जंतुनाशक, इंजेक्शन आणि इतर विविध द्रव पूर्णपणे स्वयंचलितपणे भरणे आणि उत्पादनासाठी वापरली जाते. .\n१. वर्कफ्लो: बाटली अनस्क्रॅम्बलिंग → बाटली धुणे (पर्यायी) → भरणे → ड्रॉपर जोडणे / (प्लग जोडणे, टोपी जोडणे) → स्क्रू कॅपिंग → रिबन प्रिंटिंग (पर्यायी) ink आवरण लेबलिंग (पर्यायी) → इंकजेट प्रिंटिंग (पर्यायी) ) → बाटली गोळा करणे (पर्यायी) → कार्टनिंग (पर्यायी).\n२.मॅचिन कॅप्स स्क्रू करण्यासाठी मेकॅनिकल आर्मचा वापर करते, स्वयंचलित स्लाइडिंग डिव्हाइससह सुसज्ज होते, टोपीला नुकसान पोहोचवते.\nM.मॅचिनेस प्लंजर प्रकारचे मीटरिंग पंप फिलिंग वापरतात (जेव्हा फिलिंग व्हॉल्यूम फरक मोठा असतो तेव्हा संबंधित पंप बॉडी बदलण्याची आवश्यकता असते), उच्च अचूकता; पंपची रचना जलद पृथक्करण करणारी यंत्रणा, स्वच्छ करणे आणि निर्जंतुकीकरण करणे सोपे आहे.\n4. ड्रिप-प्रूफ डिव्हाइससह सुसज्ज फिलिंग नोजलवा. द्रव भरताना भरणे नोजल बाटलीच्या तळाशी डुबकी मारतात, हळूहळू वाढतात, ते प्रभावीपणे फुगे रोखू शकता���.\nColor. कलर टच स्क्रीन डिस्प्ले, पीएलसी कंट्रोल सिस्टम, मशीनमध्ये आपोआप मोजण्याचे काम केले जाते.\n6. संपूर्ण ओळ कॉम्पॅक्ट आहे, वेगवान आहे, ऑटोमेशनची उच्च डिग्री आहे, मनुष्यबळाची किंमत वाचवेल.\n7. मुख्य विद्युत घटक परदेशी सुप्रसिद्ध ब्रँड्सचा अवलंब करतात.\n8. मशीन शेल 304 स्टेनलेस स्टीलने बनलेले आहे, स्वच्छ करणे सोपे आहे, जीएमपी मानकांची पूर्तता करते.\nबाटली प्रकार प्लग किंवा काचेच्या बाटलीसह प्लास्टिकची बाटली\nलागू असणारी वैशिष्ट्ये 50-500 मिलीलीटर (इतर व्हॉल्यूम सानुकूलित केले जाऊ शकते)\nडोके / नोजल भरणे 4 भरणे नोजल\nउत्पादन क्षमता 20-80 बाटल्या / मिनिट\nभरणे अचूकता ± 1% (उत्पादनावर अवलंबून आहे)\nवीजपुरवठा 1 पीएच. 220 व्ही, 50/60 हर्ट्ज\nएकूण शक्ती 3.0 किलोवॅट\nनिव्वळ वजन 1200 किलो\nएकूण परिमाण एल 6000 * डब्ल्यू 1500 * एच 1900 मिमी\nटॅग: स्वयंचलित फिलिंग मशीन, स्वयंचलित बाटली उपकरणे\nकलर टच स्क्रीन ऑपरेशन पॅनेलसह वैद्यकीय आवश्यक तेल भरणे मशीन आपल्या आवश्यक तेलाच्या उत्पादनास नवीन विश्वसनीय द्रव भरण्याचे उपकरणांची आवश्यकता असल्यास, एनपीएकेके आवश्यक तेले आणि इतर अनेक द्रव उत्पादनांचे भरणे आणि पॅकेजिंगसाठी तयार केलेली उत्पादने ठेवतात. आमच्या उत्पादनाच्या ओळीत फिलिंग मशीन, कॅपर्स, लेबलर, […]\nस्वयंचलित लिक्विड फिलिंग उपकरणे\nड्रॉपर बाटली भरणे मशीन\nतेल आवश्यक तेल भरणे\nआय ड्रॉप फिलिंग मशीन\nनेल पॉलिश फिलिंग मशीन\nफार्मा लिक्विड फिलिंग मशीन\nसॉस पेस्ट फिलिंग मशीन\nकॉपीराइट © शांघाय एनपॅक मशीनरी कं. सर्व हक्क राखीव.\nशोरूम | एक्सएमएल साइटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/News/3924/CBSE-to-increase-assessment-centers-this-year.html", "date_download": "2021-06-13T04:59:08Z", "digest": "sha1:TYSXK5BGUQMUE3X2PRDF7KZIMQ6UDHOU", "length": 7928, "nlines": 56, "source_domain": "naukriadda.com", "title": "सीबीएसई यंदा वाढवणार मूल्यांकन केंद्रे", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nसीबीएसई यंदा वाढवणार मूल्यांकन केंद्रे\nअनेक राज्यांच्या शिक्षण मंडळांनी दहावी, बारावी परीक्षांच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे, मात्र केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात (CBSE) सीबीएसई बोर्डाने दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. परीक्षा ४ मे ते १० जून २०२१ या कालावधीत घेतल्या जाणार आहेत, इतकेच अद्याप स्पष्ट आहे.\nयासंदर्भात सीबीएसई बोर्डाचे सचिव अनुराग त्���िपाठी यांनी एज्युकेशन टाइम्सशी संवाद साधला. ते म्हणाले, 'करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या आयोजनासाठी अनेक प्रकारच्या खबरदारीच्या उपाययोजना अंमलात आणणार आहे. यावर्षी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच केंद्रीय मूल्यांकन प्रक्रियेसाठी मूल्यांकन केंद्रांची संख्यादेखील वाढवण्यात आली आहे. मात्र शिक्षक आणि पेपर तपासनीसांना लस देण्याची जबाबदारी बोर्डाची नाही.'\nबोर्डाने संलग्न शाळांना प्रात्यक्षिक परीक्षा आणि प्रि-एक्झाम ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची मोकळीक दिली आहे. करोना महामारीमुळे शैक्षणिक वर्षावर परिणाम झाला आहे. परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या योजनांवरही परिणाम झाला. पुढील विलंब, अडचणी टाळण्यासाठी बोर्डाने निकालाची प्रक्रिया वेगवान करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा झाल्यानंतर लगेच पुढील महिन्यात जुलैच्या मध्यावर निकाल जाहीर केला जाणार आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/2976", "date_download": "2021-06-13T04:57:36Z", "digest": "sha1:E324S46CNE3UTMLLDYLK452YNBDS2MMF", "length": 17023, "nlines": 159, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "ग्रामपंचायतींच्य�� शिक्यातील लोण्याच्या गोळ्यावर नजर तर नाही ना!… — जनसामान्यांचा मनातील अनुत्तरीत सवाल… — ग्रामपंचायतींवर प्रशासक होण्यासाठी एवढी चढाओढ का? | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome Breaking News ग्रामपंचायतींच्या शिक्यातील लोण्याच्या गोळ्यावर नजर तर नाही ना… — जनसामान्यांचा मनातील अनुत्तरीत...\nग्रामपंचायतींच्या शिक्यातील लोण्याच्या गोळ्यावर नजर तर नाही ना… — जनसामान्यांचा मनातील अनुत्तरीत सवाल… — ग्रामपंचायतींवर प्रशासक होण्यासाठी एवढी चढाओढ का\nकोविड – 19 अर्थात कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्यातील पुढील सहा महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने राज्यातील 14 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतींवर निवडणुका होईपर्यंत प्रशासक बसविण्याचा आदेश सरकारच्यावतीने राज्यपालांनी काढला आहे.\nमात्र,प्रशासक बसविण्याची घोषणा होण्यापूर्वीपासूनच महाराष्ट्रात ग्रामपंचायतींचा प्रशासक होण्यासाठी कधी नव्हे ती एवढी मोठी चढाओढ सुरू झालेली दिसून येत आहे .\nराज्यपालांच्या आदेशानंतरही ग्रामविकास मंत्रालयाने स्वतः एक स्वतंत्र आदेश काढून पालकमंत्र्यांचा सल्ला घेण्याचे निर्देश काय दिलेपंचायत समितीच्या सदस्यांना प्रशासक बनविण्यासाठीची मागणी,तद्वतच आमदारांच्या सल्ल्याने प्रशासकाची नेमणूक करावी अशी मागणी,याउपरही कळस म्हणजे पत्रकारांच्या काही तथाकथित संघटनांनी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी,”पत्रकार, प्रशासकपदी राहणे कसे योग्य आणि आवश्यक आहे,हे दाखवत ग्रामपंचायत प्रशासक नेमणुक प्रकरणात चढाओढ निर्माण करण्याची सुरु असलेली कार्यपद्धत बुचकळ्यात टाकणारी दिसते आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तर ११ हजार रुपये द्या आणि प्रशासक व्हा.. असा संदेश सोशल मीडियावर फिरण्याची मोठी चर्चा राज्यभर गटारी पर्यंत मिटक्या मारत झाली.\nग्रामपंचायती आणि सहकारी संस्था हा महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी राज्याच्या राजकारणाचा पाया मानला जातो.पंचायत राज या त्रिस्तरीय रचनेत ग्रामपंचायतींना फार मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे.ग्रामीण विकासाच्या निधीच्या दृष्टीने सुद्धा आता राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांच्या निधीचा फार मोठा वाटा सरळ ग्रामपंचायतींना जात आहे. ग्रामसभांना मिळालेल�� अधिकार लक्षात घेता विकासाच्या या पाऊलवाटांवर प्रशासक पदाचे अधिकार प्राप्त करण्याचा प्रयत्न प्रकर्षाने अधोरेखित होतो.\nचौदाव्या वित्त आयोगाचा 100% विकास निधी सरळ ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला. तो निधी खर्च झाला आहे. आणि पंधराव्या वित्त आयोगाचा 80% निधी ग्रामपंचायतींना मिळणार असून त्यातील 40 टक्के म्हणजे अर्धा निधी हा पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना अबंध म्हणजेच निर्बंध नसलेला निधी ग्रामपंचायतींच्या मताने खर्च करावयाचा आहे. त्याचा पहिला टप्पा प्राप्त झाला असून हा ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कोरोनामुळे ग्रामसभा घेतल्या जात नाहीत म्हणून त्याचे नियोजन होणे बाकी आहे.\nएकूणच ग्रामीण विकासाच्या योजनांमध्ये ग्रामपंचायतींकडे मोठा आर्थिक वाटा आलेला आहे. आणि या वाट्यातला आपला हिस्सा निर्धारित करण्यासाठी या सर्वांना प्रशासक व्हायचे आहे,हे उघड आहे.\nया ग्रामीण विकासाच्या शिक्यात असलेल्या लोण्याच्या गोळ्यावर डल्ला मारण्यासाठी राजकीय पक्षांचे बोके,लोकप्रतिनिधी आणि आता त्यात उतरलेले काही पत्रकार आणि स्वयंसेवी संस्थांची मांजरं हे सगळे टपून बसले आहेत कायअसा मुद्दा आम जनतेद्वारा उपस्थित केला जात आहे.”सगळे उत्सुक आपणच कसे लोककल्याणकारी आहोतअसा मुद्दा आम जनतेद्वारा उपस्थित केला जात आहे.”सगळे उत्सुक आपणच कसे लोककल्याणकारी आहोत”हे,दर्शविण्याचा प्रयत्न करीत आहेत.\nअन्यथा प्रशासक ठरविणे हे प्रशासकीय अंमलबजावणी यंत्रणेचे काम आहे. कलम 151(अ) नुसार तो विस्तार अधिकारी या दर्जाचा किंवा समकक्ष शासकीय कर्मचारी असणे अभिप्रेत आहे.अर्थात असे अधिकारी सुद्धा धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नसले तरी गडबड केली तर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो हा दबाव त्यांच्यावर आहे.\nदुसरी गोष्ट अशी की मोजक्या काळाचे पाहुणे आहेत त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात उगीचच दुखणे नको म्हणून कदाचित विकासाची गती मंद ठेवतील व कोणाच्या हातात फारसे लागू देणार नाहीत. त्यामुळे किमान ग्रामपंचायतींच्या शिक्यातलं लोणी शिक्यातल्या भांड्यात तरी राहील.\nपण प्रशासक म्हणून राज्य सरकारच्या ग्रामीण विकास विभागाला अपेक्षित असलेले योग्य व्यक्ती किंवा पंचायत समिती सदस्य, पालकमंत्र्यांच्या, आमदारांच्या शिफारसीने आलेले लोक, पत्���कार किंवा स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी हे जर जबरदस्तीचे पाहुणे आले,तर ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत रोज ग्रामपंचायतींच्या शिक्यातल्या लोण्याच्या गोळ्याचा पाहुणचार करूवून घेतील असी शंका जनसामान्यांना आहे आणि म्हणूनच जनसामान्यांना वाटतंय,”जाताना,ग्रामपंचायत प्रशासक सगळं लोणी गिटकून ढेकर न देताच निघून जातील. किंबहुना अशीच आशावादी मनिशा असल्यामुळे या सगळ्यांना ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून बसावे वाटते. त्यासाठीच ईच्छूकांची जबरदस्त चढाओढ…..\nPrevious articleटायगर ग्रुप भिसी ने वाचवले मुक्या जनावराचे प्राण\nNext articleखल्लार पोलीसांची अवैध दारु विक्रेत्यांविरुध्द धडक कारवाई\nअवघ्या…10-12 वर्षाच्या 7 मुलांनी केला 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार\nआज पासून काळ्या फिती लावून लक्षवेधी आंदोलन सुरु\nओबीसी समाजाच्‍या हक्‍कासाठी भाजपाचा लढा सुरूच राहणार – आ. सुधीर मुनगंटीवार महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात भाजपाचे आक्रोश आंदोलन भाजपा कार्यकर्त्‍यांनी वाहिली लोकनेते...\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nकु.संकृती चितलांगे या विद्यार्थीनीने मिळवले बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश\nआरमोरी तालुक्यातील गणेशपूर येतील प्रगतिशील शेतकरी धनपाल राऊत यांनी केली शेतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.it-workss.com/%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B7/", "date_download": "2021-06-13T05:27:02Z", "digest": "sha1:C4CV4DUGRDFYJVB7F2YJ7BNTFXDLF7H2", "length": 34022, "nlines": 195, "source_domain": "www.it-workss.com", "title": "जर कोणी तुमच्यावर सतत दोषारोप किंवा टीका करत असेल आणि ते तुम्हाला आवडत नसेल तर अशा परिस्थितीला कसे तोंड द्याल.", "raw_content": "\nसपनो की दु��िया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nएक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…\nजर कोणी तुमच्यावर सतत दोषारोप किंवा टीका करत असेल आणि ते तुम्हाला आवडत नसेल तर अशा परिस्थितीला कसे तोंड द्याल.\nजर कोणी तुमच्यावर सतत दोषारोप किंवा टीका करत असेल आणि ते तुम्हाला आवडत नसेल तर अशा परिस्थितीला कसे तोंड द्याल.\nजर कोणी तुमच्यावर सतत दोषारोप किंवा टीका करत असेल आणि ते तुम्हाला आवडत नसेल तर अशा परिस्थितीला कसे तोंड द्याल…\nआपण माणसं सामाजिक प्राणी आहोत आणि जितके आपण समाजात विश्वासपात्र होतो तितके आपले कौतुक होते, जितके जास्त तुम्ही कौतुकास पात्र असात तितकी तुमची समाजात योग्यता वाढते.\nएखाद्याच्या मागे त्याचे कौतुक करणारे किती लोक आहेत यावरुन आपण त्याची योग्यता मान्य करतो. आणि याचाच एक नकारात्मक भाग म्हणजे टीका करणे.\nनाण्याला जशा दोन बाजू असतात तसेच समाजात सुध्दा दोन प्रकारचे लोक असतात एक कौतुक करणारे आणि दूसरे टिका करणारे.\nतुमच्या वैयक्तिक विकासाचा एक भाग म्हणून अशा टीका करणार्‍या माणसांना कशाप्रकारे सामोरे जायला हवे हे शिकणे फार महत्त्वाचे आहे.\nपुढे जाण्याआधी लक्षात द्या टीका दोन प्रकारच्या असतात असतात उत्पादक टीका आणि दोषारोपांचा खेळ. पहील्या प्रकारातील टीका तुमच्या हितचिंतकांकडून येतात तर दूसर्‍या प्रकारच्या टीका तुमचे अहीत चिंतणार्‍यांकडून येतात.\nसोप्या भाषेत सांगायचे झाले तर यातील फरक हा त्या टीकेमागील हेतूवर अवलंबून आहे. एखाद्याने केलेल्या टीकेमागील कारण जर तुम्ही शोधू शकलात तर हा भेद करणं तुमच्यासाठी अधिक सोपे जाईल.\nटीका करण्याचे कारण काय आहे तुमच्यावर टीका का होते आहे याचं कारण शोधा तुमच्यावर टीका का होते आहे याचं कारण शोधा जर टीका करणारी व्यक्ती तुमच्या भल्यासाठी बोलत असेल तर त्या व्यक्तीने तुमची एक प्रकारे मदतच केली आहे.\nया विपरीत असेल तर त्या टीकेचा आपल्याला त्रास होतो जरी ती आपल्या सत्यावर आधारीत असली तरिही.\nसत्याच्या आधावरील टीका खरतर आपल्या भल्यासाठीच असते पण आपण माणसं खुप भावनिक आहोत आपण कधीही काय बोलले गेले आहे यापेक्षा ते कसे बोलले गेले आहे याला जास्त महत्त्व देतो.\nपरंतु आपली चर्चा ही सततच्या टीकाकरणावर आहे, खरं सांगायचं तर सतत टीका ऐकणे हे खुप त्रासदायक असते.\nकोणतीही व्यक्ती टीका एकदा सहन किंवा दोनदा सहन करु शकते अगदी फार फार तर तीन वेळा सुध्दा सहन करेल पण त्यापेक्षा जास्त हे सहनशक्ती पलीकडील आहे.\nयामुळे सहन करणारी व्यक्ती आपण विचार सुध्दा करु शकत नाही अशा वाईट परिणामांना सामोरी जाऊ शकते.\n१. आपण हे वैयक्तिकरित्या घ्यावे का \nमी हे समजू शकतो की त्यांच्या शब्दांचा रोख तुमच्यकडे असतो आणि अशात त्यांच्या बोलण्याकडे दूर्लक्ष करणे जड जाते परंतु ते केल्याशिवाय तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊ शकणार नाही की टीका करणारी व्यक्ती नक्की कोण आहे.\nमला काय म्हणायचे आहे ते समजून घ्या जर एखाद्यावर टीका करणे त्या व्यक्तिच्या स्वभावतच असेल, तिला ते आवडत असेल किंवा तिला प्रवृत्त केलं असेल, जाणतेपणी किंवा अजाणतेपणी ही त्या व्यक्तिची समस्या आहे.\nती आपली समस्या नाही.\nजर तिच व्यक्ति एका दिवसात अजून १० जणांवर टिका करत असेल तर असे समजायचे का की ती व्यक्ती सोडून बाकी सगळे वाईट आहेत याचा अर्थ त्या व्यक्तिमध्ये खुप नकारात्मकता भरली आहे आणि ती व्यक्ति ही नकारात्मकता सगळीकडे पसरवत आहे.\nतर मग या मागे नेमकं कोण आहे ती सगळी १० माणसं या साठी जबाबदार आहेत का\nकदाचित नाही आणि नाही त्या १० किंवा अधिक माणसांमधले एक म्हणून तुम्ही या साठी जबाबदार आहात.\nहे आपल्याबद्दल नाही आहे, हे त्या व्यक्तिबद्दल आहे जी दुसर्‍यांवर टीका केल्याशिवाय राहू शकत नाही.\nखरतर अशी व्यक्ति तुमच्या सहानुभूती साठी पात्र आहे लक्षात घ्या मी सकारात्मक टीकाकरणावर बोलत नाही आहे मी कशाप्रकारच्या टीकांबद्दल बोलतोय हे तुम्हाला समजलच असेल.\n२. काही माणसांना कसं बोलावं आणि काय बोलावं हेच माहीत नसतं.\nप्रत्येक व्यक्ती संवाद कौशल्यामध्ये पारंगत असेलच असे नाही काही जणांना संवाद कौशल्याच्या मुलभूत गोष्टींचे सुध्दा ज्ञान नसते. पचायला कठीण वाटत असलं तरी हे खरं आहे.\nखुपवेळा लोक एखाद्याने केलेल्या शब्दांच्या वापरावरुन चुकीचा अर्थ लावतात. शब्द संभाषणातील महत्त्वाचा भाग नक्कीच आहेत पण ते फक्त शब्द म्हणने संभाषण नव्हे.\nकाही संभाषणाचे प्रकार असे सुध्दा आहेत जिथे शब्दांचा वापरच केला जात नाही. जर कुणी चांगले शब्द वापरुन तुमचा अपमान केला तर तुम्हाला आवडेल का\nकिंवा हसत हसत तुम्हाला कुणी शाप दिला तर तुम्हाल�� कसे वाटेल अशी खुप माणसं आहेत ज्यांना बोलताना त्यांच्या भावनांचा वापर कसा करावा हे समजत नाहीआणि अशा परिस्थितीत आपल्याला त्यांच्या बोलण्याचे अर्थ लावणे अवघड जाते.\nअशा वेळेला ते कसे बोलत आहेत या पेक्षा ते काय बोलत आहेत याकडे लक्ष द्या.\nआपला उद्देश्य एकच असला पाहीजे ते नक्की काय बोलत आहेत, कदाचित ते आपल्या चांगल्यासाठी असू शकते.\nलक्षात ठेवा जर आपल्याला एक चांगला संप्रेषक (चांगले संभाषण करणारा) बनायचे असेल तर आपल्याला काय बोलायचे, कधी बोलातचे आणि सगळ्यात महत्त्वाचे कसे बोलायचे हे समजलेच पाहीजे.\n३. पुन्हा बोला आणि संदर्भ जोडा.\nविचार करा, जर तुम्हाला कोणी येऊन बोललं की तुम्ही या पेक्षा अधिक चांगलं करु शकला असता, तर अर्थातच तुम्हाला पहीला त्या माणसाचा राग येईल.\nजे कदाचित स्वभाविक आहे. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की असू शकतं की ती व्यक्ती सुध्दा अशाच अनुभवातून गेली असेल आणि कारण तिने हा अभिप्राय सकारात्मक दृष्टीने घेतला त्यामुळेच ती स्वतःमध्ये योग्य ते बदल घडवू शकली.\nस्वतःला पहील्यपेक्षा अधिक चांगलं घडवू शकली. जर असं असेल तर त्या व्यतीबद्दल राग बाळगण्याचं तुमच्याकडे काही कारण आहे का माझा अर्थ तुम्ही तुमचं चांगलं इच्छिणार्‍या व्यक्तीचा राग का कराल.\nआपल्याला फक्त एवढच लक्षात घ्यायचं आहे समोरच्याच्या बोलण्यातून फक्त चांगल्या गोष्टी किंवा सकारात्मकता कशी घ्यावी. यापुढे लक्षात ठेवा जर तुमचा बॉस तुमच्यावर ओरडला म्हणजे तो तुम्हाला अधिक चांगलं होण्यासाठी मदत करत आहे.\nजर तुम्हाला वारंवार कठीण प्रसंगांचा सामना करावा लागत असेल तर समजा की हे होतय कारण याला तोंड देण्याची क्षमता तुमच्याकडे आहे आणि त्यामुळेच तुम्ही त्यांचा सामना करत आहात.\nआपल्या त्या बोलण्यामागचा संदर्भ लक्षात घ्यायचा आहे कारण आपण जसा विचार करतो ते तसचं असेल अस नाही. तुमच्यावर होणर्‍या टीकांचा संदर्भ जोडून जर तुम्हाला त्यात सकारात्मकता शोधता आली तर तुम्हाला या टीकांचा सामना करणे सोपे जाईल.\nतुम्ही एखाद्याच्या बोलण्याबद्दल कस विचार करता हे पाहणं आपण या पूर्वीच्या मुद्द्यामध्ये पाहीले, हे तुम्हीच तेव्हाच करु शकता जेव्हा तुम्ही सावध असाल. भावनांच्या आहारी जाणे खुप वेळा तोट्याने ठरते.\nआपला मेंदू आपल्याला जे खरं आहे ते दाखविण्यापेक्षा त्याने जे समजून घेत��े आहे तेच दाखवतो. कोणालाही भ्रमामध्ये रहायला आवडत नाही. बरोबर ना\nआपल्या आधिच्या अनुभवातुन आणि आपल्याकडे असलेल्या जेमतेम माहीतीमधूनच आपला मेंदू एखाद्या गोष्टीचे कथन करतो.\nखर तर आपला मेंदू आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या सर्वच गोष्टींकडे लक्ष पुरवतो असे नाही. याबद्दल विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण आपल्या आजूबाजूला असलेली प्रत्येक गोष्ट आपण ऐकू, बघू, स्पर्श करु आणि त्याचा गंध घेत नाही आणि घेऊ शकत नाही.\nआपल्यासाठी जे महत्त्वाचे आहे आपण त्यकडेच लक्ष देणे गरजेचे आहे. हे एकप्रकारची भेट नाही का हे लक्षात घेता, आपण थोडा वेळ हा विचार करण्यावर घालवला पाहीजे की आपल्या हातून काही निसटले तर नाही ना.\nहीच गोष्ट तुम्हाला मदत करेल, जर तुमच्यावर कोणी टीका करत असेल आणि त्याचा तुम्हाला राग येत असेल तर विचार करा की नक्की तुम्हाला कशाबद्दल राग आला असेल\nसावधानता बाळगा, स्वतःच्या मनात जरा झाकून पहा, स्वतःच्या भावनांना समजा. तुमच्यावरती जी टीका होत आहे त्याकडे तिसर्‍या माणसाच्या दृष्टीकोनातून विचार करा.\n५. घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलेच पाहीजे असे नाही.\nआपण पाहील्या मुद्द्यामध्ये बोलल्याप्रमाणे आपल्याला ज्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे आहे फक्त त्याच गोष्टींकडे लक्ष देण्याची आपल्याला भेट आहे.\nतुमचा मेंदू एक असे चुंबक आहे जे फक्त तुम्ही लक्षकेंद्रीत केलेल्या गोष्टींना आत्मसात करतो. या आत्मसात केलेल्या गोष्टी विचार तयार करतात आणि त्यातून भावना उमटतात.\nजर तुम्हाला फक्त चांगल्या आणि सकारात्मक भावनांचा अनुभव करायचा असेल, तुम्हाला आनंदी रहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले पाहीजे.\nआपला मेंदू ज्या गोष्टी आत्मसात करत आहे त्या काय आहेत आणि काय नाहीत त्याकडे आपले लक्ष असले पाहीजे. जर तुम्ही जे आत्मसात करताय त्यावर नियंत्रण ठेवू शकलात तर तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण नाही.\nजरी तुम्हाला कोणी त्यांच्या वाईट टीकांकडे लक्ष देण्यासाठी भाग पाडत असेल तरीही तुम्ही त्याच टीकांना तुमच्या मनाप्रमाणे पुन्हा बांधू शकता आणि त्यातून जे तुम्हाला मदत करेल तेवढेच घेऊ शकता.\n६. अतिशय दयाळू स्वभाव ठेवा.\nआपण आत्तापर्यंत बघितलेल्या मुद्द्यांचे जर तुम्ही पालन केले तर मला खात्री आहे की तुम्ही स्वतःला र���ग न येण्यासाठी नक्की पटवू शकाल. जर तुम्ही टीकांचा विनम्र आणि सकारात्मकतेने उत्तर देऊ शकलात तर समोरच्याचे तुम्हाला येणारे प्रतिउत्तर सुध्दा नक्की बदलू शकाल.\nतुमच्या टीका करणारी व्यक्ती त्याप्रमाणेच तुमच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा करते पण तुमचा प्रतिसाद त्या उलट असेल तर पुढे काय आणि कसे प्रतिउत्तर करावे यात संभ्रम निर्माण होईल\nआणि कदाचित तुमच्या सकारात्मक आणि विनम्र प्रतिसादामुळे तीचे तुमच्याबद्दलचे मत सुध्दा बदलू शकते.\n७. कोणाला अभिप्राय (Feedback) देण्याची संधी द्यावी हे माहीत असले पाहीजे.\nइथे चुकीच अर्थ घेवू नका. खुपवेळा लोकांचा येणारा अभिप्राय आपल्या हातात नसतो. पण हे ही तितकेच खरे आहे की कधी कधी आपण स्वतः एखादी गोष्ट केल्यानंतर त्यावर त्यांचा अभिप्राय मागतो.\nअशा परिस्थितीत आपल्याला हे माहीत असले पाहीजे आपण कोणाकडून अभिप्राय मागत आहोत.\nजी व्यक्ती प्रत्येक वेळा तुमच्यावरती टीका करत असेल अशा व्यक्ती कडून अभिप्राय मागणे मूर्खपणा ठरु शकतो कारण यामध्ये त्या व्यक्तीला टीका करण्याची संधी आपणच देत असतो.\nजर शक्य असेल तर अभिप्राय मागणे टाळा. पण लोकांचा अभिप्राय घेणे आवश्यकच असेल तर आपल्याला माहीत असले पाहीजे की आपण कोणाकडून अभिप्राय घेत आहोत.\nतुम्ही ज्यांच्याजवळ अभिप्राय मागत आहात ते तुमच्या चुका सुधारणारे असले पाहीजेत, टीका करणारे नाहीत.\n८. इतरांच्या प्रती कृतज्ञ रहा.\nइतरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धाडस लागते. आपल्या सर्वांना परिपूर्ण आयुष्य जगायला आवडत. आपल्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी अस सर्वांना वाटतं आणि आपण तसे प्रयत्न सुध्दा करतो.\nपरिपूर्ण आयुष्य म्हणजे नक्की तुमच्यासाठी काय असे विचारले तर तुम्ही काय सांगाल उत्तर व्यक्तीगत वाढ (Personal Development) हेच असेल किंवा स्वतःमध्ये स्वतःच्याच चांगल्यासाठी केलेल्या सुधारण असे आपण म्हणू शकतो.\nसुधारण करणे जरी खरे असले तरी आपण हे तेव्हाच करु शकतो जेव्हा आपण कुठे कमी पडतोय आणि आणि आपल्यातल्या कोणत्या गोष्टींवर आपल्याला काम करायचे आहे ते आपल्याला माहीत असले पाहीजे.\nआपल्या शालेय जिवनात आपण केलेला आभ्यास बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला शिक्षकांची गरज असायची. हे अत्तासुध्दा बदललेलं नाही आपल्या मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सुध��दा आपल्याला कोणाचीतरी गरज आहे.\nती गरज हे टीका करणारे पूर्ण करु शकतात. मान्य आहे कधी कधी या टीका खूप लागणार्‍या असतात आणि म्हणूनच त्या आपल्याला आवडत सुध्दा नाहीत.\nपण इथे महत्त्वाचे हे आहे की तुमच्यावर टीका करण्यामागे त्यांचा उद्देश्य काहीही असो , तुम्ही त्याचा तुमच्या सुधारणेसाठी वापर करुन घेऊ शकता आणि त्यामुळे तुम्ही त्यांचे आभार व्यक्त केलेच पाहीजेत.\nअशा व्यक्तींचे मनापासून आभार मानण्यासाठी खरचं धाडस लागतं पण मला खात्री आहे तुम्हाला स्वतःला धाडसी म्हणवून घ्यायला नक्की आवडेल.\n९. आपल्याला सर्वांना खुश करायची गरज नाही.\nचांगली माणस चांगलीच असतात दूसरे म्हणतात म्हणून नाही तर ती खरच असतात. पण लोकांनी ते म्हटलं तर चांगल वाटतच पण त्यांच काहीही म्हणणं काहीच ठरवत नसतं.\nकारण माणसं स्वर्थी असतात्, ते आपण चांगले आहोत की नाही हे आपण त्यांच्या फायद्यासाठी काय केलं आहे यावरुन ठरवतात. पण आपण दूसर्‍याच्या फायद्यासाठी केलेली गोष्ट नेहमी चांगली असेलच असं नाही.\nत्यामूळे कधीकधी अशा काही विनंत्या आपण चांगल्यासाठी नकारु शकतोच.\nप्रत्येकाचा आयुष्यात अशी काही माणसं असतातच जी तुम्ही काहीही केल तरी तुम्हाला चांगलं समजणार नाहीत आणि हे तुम्हाला सुध्दा चांगलंच माहीत आहे.\nजर तुम्ही प्रत्येकाला आनंदी ठेवायच ठरवल तर एखादा माणूस त्याचा चुकीचा फायदा उचलू शकतो. त्यामुळे मदतीसाठी कोणाला हो आणि नाही म्हणायचं हे तुम्हाला माहीत असले पाहीजे.\nआवडलं तर Like आणि Share करा\nफोटो क्रेडिट: google images\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…\nसपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nएक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…\nजर कोणी तुमच्यावर सतत दोषारोप किंवा टीका करत असेल आणि ते तुम्हाला आवडत नसेल तर अशा परिस्थितीला कसे तोंड द्याल.\nआरं माणसा आता तरी थांब…\nमेडिक्लेम म्हणजे नक्की काय…\n कॉपी न करता लिंक शेअर करा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/nawab-malik-criticized-central-government-for-covid-19-vaccine-shortage-64689", "date_download": "2021-06-13T06:03:05Z", "digest": "sha1:FHAY4IJLWCKTPGYWN7HWXFE56JZCVYIV", "length": 11817, "nlines": 152, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Nawab malik criticized central government for covid 19 vaccine shortage | केंद्राच्या ढिसाळ नियोजनामुळेच स���्वसामान्य लसीकरणाच्या प्रतीक्षेत!- नवाब मलिक", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nकेंद्राच्या ढिसाळ नियोजनामुळेच सर्वसामान्य लसीकरणाच्या प्रतीक्षेत\nकेंद्राच्या ढिसाळ नियोजनामुळेच सर्वसामान्य लसीकरणाच्या प्रतीक्षेत\nकेंद्र सरकारच्या ढिसाळ कामगिरीमुळे लसीकरणाचं नियोजन बिघडलं असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nकेंद्र सरकारच्या ढिसाळ कामगिरीमुळे लसीकरणाचं नियोजन बिघडलं असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. सोबतच जबाबदारी पार पाडण्याची क्षमता नसेल तर जाहिरातबाजी करुन निर्णय का जाहीर केले जात आहेत असा प्रश्न देखील नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.\nआपल्या ट्विटमध्ये नवाब मलिक (nawab malik) म्हणतात, केंद्र सरकारच्या ढिसाळ कामगिरीमुळे लसीकरणाचं नियोजन बिघडलं आहे. कोरोना लशीचा पहिला डोस घेतलेल्या साडेचार लाख लोकांचा दुसरा डोस अजून बाकी आहे. लस पुरवठा होत नसल्यामुळे ठिकठिकाणी लसीकरण केंद्रावर लोक गर्दी करत आहेत.\nजबाबदारी स्वीकारल्यानंतर ती पार पाडण्याची क्षमता व नियोजन नसेल तर जाहिरातबाजी करुन निर्णय का जाहीर केले जात आहेत आज साडेचार लाख लोकांना दुसरा डोस मिळत नाही. १८-४४ वयोगटातील लोकांसाठी लस उपलब्ध नाही. तरीही एकामागून एक निर्णय जाहीर करण्याची घाई केंद्राला लागली आहे.\nहेही वाचा- लसींसाठी एखादं पत्र केंद्रालाही लिहावं, रोहित पवारांचा विरोधकांना सल्ला\nकेंद्र सरकारच्या ढिसाळ कामगिरीमुळे लसीकरणाचे नियोजन बिघडले आहे. कोरोना लशीचा पहिला डोस घेतलेल्या साडे चार लाख लोकांचा दुसरा डोस अजून बाकी आहे. लस पुरवठा होत नसल्यामुळे ठिकठिकाणी लसीकरण केंद्रावर लोक गर्दी करत आहेत - ना. @nawabmalikncp @PMOIndia #CoronavirusIndia pic.twitter.com/g1agwcMtIZ\nयावर उपाय शोधण्यासाठी तात्काळ सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली गेली पाहिजे. तसेच यावर मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीय टास्क फोर्सची स्थापना करुन त्यासाठी एक नेता निवडला गेला पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.\nदेशातील कोरोनाची (coronavirus) परिस्थिती लक्षात घेता मागील १४-१५ महिन्यांत केंद्र सरकारने त्या त्या वेळी आवश्यक निर्णय घेतलेले नाहीत. निर्णय घेताना योग्य ते निर्णय घेतले गेले नाहीत. मागील वर्षी मार्च महिन्यात रुग्णसंख्या कमी असताना तीन ते चार महिन्यांचा लॉकडाऊन पंतप्रधानांनी घोषित केला, मात्र सध्या दररोज लाखो कोरोनाचे रुग्ण आढळत असताना लॉकडाऊन न लावण्याची भूमिका घेतली जात आहे.\nदेशपातळीवर रोज चार लाखांच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. अशावेळी राज्यांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही. केंद्र सरकारने काहीतरी ठोस असा राष्ट्रव्यापी निर्णय घ्यावा, तरच कोरोना महामारी नियंत्रित होऊ शकेल, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.\nहेही वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळेच हे शक्य, इक्बाल सिंह चहल यांचं मोठं विधान\nमुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ\nएलपीजी कनेक्शनशी आधार 'असं' करा ऑनलाइन लिंक\nमुंबई व उपनगरमध्ये पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाची शक्यता\nमुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भाग पाण्याखाली\nदिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज\nलसीसाठी नोंदणी करताना घ्या ‘ही’ खबरदारी, नाहीतर CoWin ब्लॉक करेल\nवाढदिवशी माझ्या भेटीसाठी येऊ नका. तुमच्या घरीच राहा: राज ठाकरे\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचंच नाव- एकनाथ शिंदे\nआरक्षणप्रश्नी शरद पवार यांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...\nपुढील विधानसभा, लोकसभेतही राष्ट्रवादी-शिवसेना आघाडी, शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य\nसंकटं कितीही येवोत महाराष्ट्र सर्वांच्या पुढं राहील- अजित पवार\nचहावाल्याकडूनच पंतप्रधानांना १०० रुपयांची मनी ऑर्डर, \"दाढी नाही रोजगार वाढवा\"\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/fashion-beauty-news-marathi/if-you-are-conscious-about-your-skin-then-you-must-read-nrng-136418/", "date_download": "2021-06-13T04:19:06Z", "digest": "sha1:LQGH4P2JHWREM7K3ZWDXET45URDR4L5P", "length": 18134, "nlines": 183, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "if you are conscious about your skin then you must read nrng | त्वचेची अति काळजी घेणाऱ्यांनो हे नक्की वाचा! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nअति तिथे माती त्वचेची अति काळजी घेणाऱ्यांनो हे नक्की वाचा\n. मेकअपसाठी चांगल्या दर्जाची उत्पादने वापरणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. स्वस्त मिळतात म्हणून डुप्लिकेट किंवा निकृष्ट दर्जाची उत्पादने वापरली तर त्वचेला हमखास त्रास होतो.\nप्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसायला आवडते. चांगले स्वच्छ कपडे, सुंदर चेहरा व नितळ त्वचा असलेली व्यक्ती समोरच्यावर चांगली छाप पाडू शकते. पण प्रत्येकालाच जन्मजात सौंदर्य मिळालेलं नाहीये. म्हणूनच अनेक लोक आपले असलेले रूप छान दिसण्यासाठी मेकअपचा पर्याय निवडतात. मेकअप माफक प्रमाणात व योग्य प्रकारे केला तर त्याने व्यक्तिमत्व उठून दिसते. पण अतिभडक मेकअप किंवा न शोभणारा मेकअप केला तर व्यक्ती सुंदर दिसण्याऐवजी विचित्र दिसू लागते. मेकअप करण्याचीही एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. मेकअप करताना काय करावे व काय करू नये ह्याचेही काही नियम आहेत.\nते पाळले नाहीत तर तुमच्या रूपावर व त्वचेवर सुद्धा वाईट परिणाम होऊ शकतात. मेकअपसाठी चांगल्या दर्जाची उत्पादने वापरणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. स्वस्त मिळतात म्हणून डुप्लिकेट किंवा निकृष्ट दर्जाची उत्पादने वापरली तर त्वचेला हमखास त्रास होतो. मेकअपची आवड असणाऱ्या अनेक मुली अश्याच काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात व आपली त्वचा खराब करून घेतात. आज आपण जाणून घेणार आहोत की, मेकअप करताना कुठल्या गोष्टी टाळणे आवश्यक आहे.\nलाल पुस्तकातले हे २० तोडगे तुमच्या सर्व अडचणी करेल दूर; १३ वा तोडगा आहे फारच लाभदायक\n१. खूप जास्त प्रमाणात कन्सिलर वापरणे\nप्रत्येक मुलीला वाटतं की, आपली त���वचा सुंदर व नितळ दिसावी. म्हणून मेकअप करताना डाग किंवा चेहेऱ्यावरील खड्डे दिसू नये म्हणून खूप जास्त प्रमाणात कन्सिलरचा वापर करतात. कन्सिलरची चुकीची शेड सिलेक्ट केली तर चेहेरा व मान ह्यात रंगाचा फरक पटकन दिसून येतो व ते दिसायला अतिशय विचित्र दिसते. तसेच चेहेऱ्यावर कन्सिलरचा अतिशय जाड थर लावल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या आल्यासारखे दिसते व त्यामुळे तुमचे वय जास्त दिसते.\n३.लिपस्टिकची चुकीची शेड निवडणे\nचांगल्या लिपस्टिकमुळे चेहेरा सुंदर दिसतो ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. रिच सॅच्युरिटेड रंगाच्या शेड्स ट्राय करायला काहीच हरकत नाही. पण तुमचे ओठ जर बारीक व लहान आकाराचे असतील तर तुम्हाला डार्क शेडचे लिपस्टिक चांगले दिसणार नाही कारण डार्क रंगाच्या लिपस्टिक मुळे ओठ बारीक दिसतात. तुमचे ओठ बारीक असतील तर लिपस्टिकच्या मदतीने तुम्ही ते सुंदर बनवू शकता. योग्य शेडचे लिपस्टिक व नॅचरल लीप लाईनच्या थोडी बाहेरून लीप लाईन काढली तर ओठ मोठे दिसू शकतात.\n४. डार्क आयशॅडो चुकीच्या पद्धतीने लावणे\nआयशॅडो लावताना ती संपूर्ण पापणीला लावू नका. ह्याने तुमचे वय जास्त दिसू शकेल. पापणीच्या फक्त बाहेरच्या कडांना आयशॅडो लावावी ह्याने तुमचे डोळे उठून दिसतात.\n६. गालांना ब्लश लावणे\nडार्क शेडचे ब्लश आता आऊट ऑफ फॅशन आहेत. सध्या ट्रेंडमध्ये लाईट शेड्स आहेत. पेल पिंक किंवा पिच कलरच्या ब्लशची सध्या फॅशन आहे. ब्लश लावताना गालाच्या वरच्या भागावर फोकस करा. ह्याने चेहेऱ्याचा आकार चांगला दिसतो. गालाच्या मध्यभागी ब्लश लावले तर चेहरा गोल व फुगीर दिसतो. चीकबोन्स हायलाईट केल्याने चेहेरा मॅच्युअर्ड व प्रमाणबद्ध दिसतो. मेलो आणि नॅचरल टोन वापरल्याने तुम्ही यंग दिसता व तुमच्या चेहऱ्यावर एक रोमँटिक ग्लो येतो.\n७. भुवया जास्त हायलाईट करणे\nडार्क रंगाने भुवया जास्त हायलाईट केल्याने चेहेरा विचित्र दिसू शकतो. तसेच वय सुद्धा जास्त दिसते. तुमच्या भुवयांच्या नैसर्गिक रंगापेक्षा एक शेड लाईट घ्या म्हणजे तुमचा चेहरा सुंदर दिसण्यात मदत होईल.\n१०. चेहऱ्यावर खूप जास्त पावडर लावणे\nचेहऱ्यावरचे डाग तसेच तेलकटपणा घालवण्यासाठी पावडर अतिशय उपयुक्त आहे पण ती योग्य प्रमाणात लावली तरच जास्त पावडर लावल्याने चेहरा ड्राय दिसतो. डोळ्यांभोवती पावडर लावणे टाळा कारण त्या ठिकाणी जास्�� प्रमाणात पावडर लावल्यास डोळ्यांभोवती सुरकुत्या दिसतात. तसेच मेकअप करण्याआधी चेहेरा चांगला स्वच्छ धुवून घ्यायला हवा. मेकअप करताना लॉंग लास्टिंग व वॉटरप्रूफ उत्पादने वापरली तर तुमचा मेकअप दिवसभर चांगला टिकेल. वॉटरप्रूफ उत्पादने वापरली तर तुमचा आय मेकअप खराब होणार नाही.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/dictionary/", "date_download": "2021-06-13T06:21:33Z", "digest": "sha1:UDL4PR6YGVR76O3AUDNW2TKVZGLT57ZN", "length": 3713, "nlines": 49, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Dictionary Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘मोदीलाय’ आमच्या डिक्शनरीत नाही, ऑक्सफोर्डचे राहुल गांधीना उत्तर\nलोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप – प्रत्यारोप होतच आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र…\n‘Oxford इंग्लिश डिक्शनरी’मध्ये ‘चड्डी’\nजगभरात इंग्रजी शब्दांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणारा शब्दकोश म्हणजे ‘Oxford’ ची इंग्रजी डिक्शनरी. या डिक्शनरीमध्ये…\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/11/maha-govt-one-year.html", "date_download": "2021-06-13T05:18:07Z", "digest": "sha1:RQ2KGQMV2KSIARC3Q7BLCSIHADHRUGT7", "length": 28112, "nlines": 94, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "महाविकास आघाडी सरकार वर्षभरात घेतले 'हे'' निर्णय - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome MAHARASHTRA महाविकास आघाडी सरकार वर्षभरात घेतले 'हे'' निर्णय\nमहाविकास आघाडी सरकार वर्षभरात घेतले 'हे'' निर्णय\nमुंबई - राज्यात स्थापन झालेले तीन पक्षांचे सरकार आज पडेल उद्या पडेल अशा वल्गना विरोधकांकडून करण्यात आल्या. मात्र त्यानंतरही राज्यातील महाविकास आघाडी सरकार येत्या २८ नोव्हेंबरला आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करत आहे. या एका वर्षाच्या कार्यकाळात विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपाला तोंड देत सरकारने राज्यातील जनतेसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या एका वर्षाच्या कार्यकाळात सरकारच्या समोर कोरोनाचे सर्वात मोठे संकट उभे राहिले आहे. त्यासाठी साथ नियंत्रण कायदा लागू करण्यापासुन रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याचे महत्वाचे काम सरकारकडून करण्यात आले आहे.\nराज्य सरकारने वर्षभरात क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या अंतर्गत मिशन ऑलिम्पिक योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी ५२ खेळाडूंना २.५७ कोटी रुपये आर्थिक मदत साहाय्य मंजुर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृह विभागाच्या अंतर्गत कोविड संसर्गामुळे मृत्यू झाल्यास कर्तव्��ावरील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटूंबास ६५ लाखांचे अनुदान देण्याचा, पोलीस दलामध्ये विविध पदांवर जवळपास १२ हजार पदांची भरती प्रक्रिया डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nशेतकऱ्यांसाठी हे निर्णय -\nसहकार विभागाच्या अंतर्गत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लॉकडाऊन कालावधीतसुद्धा कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीला गती देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सुमारे ३२ लाख पात्र खातेदार शेतकऱ्यांची २० जुलै २०२० मध्ये यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यापैकी २७.३७ लाख खातेधारकांना १७ हजार ६४६ कोटी रुपये एवढ्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे. अवघ्या दोन महिन्यात योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे, यामुळे शेतकऱ्यांना चालू वर्षाच्या खरीप व रब्बी हंगामासाठी पीक कर्ज मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे. कृषी विभागाच्या अंतर्गत मुख्यमंत्री शाश्वत सिंचन कृषी योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचासाठी ८० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे खरीप हंगामासाठी खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर देण्याचे नियोजन केले आहे. लॉकडाऊनमधून शेतीविषयक साहित्याच्या दुकानांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nग्राम विकास विभागाच्या अंतर्गत मोठ्या गावांना जिल्हा वार्षिक योजनेतून २ कोटी रुपयांपर्यंतचा निधी मिळणार आहे. बचत गटांची ५० उत्पादने ऍमेझॉन आणि जीईसी या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याचा, कोरोनमुक्तीसाठी काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आशा गटप्रवर्तक, स्त्री परिचर यांना १ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान, कोरोनामुक्तीसाठी काम करणारे जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या सर्वाना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nशिक्षण विभागासाठी हे निर्णय -\nशालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर इयत्ता १ ली ते १२ वीचा इयत्ता व विषयनिहाय २५ टक्के पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र्र हे गुगलच्या सहाय्याने गुगल क्लासरूम उपक्रम राबविणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्��ापीठे आदी ठिकाणी नामफलक मराठी भाषेत लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 'मराठी भाषा गौरव दिन' महाविद्यालयांमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठ फोर्ट कॅम्पस वारसा संवर्धनासाठी २०० कोटींचा निधी, हॉवर्ड तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या धर्तीवर फोर्ट कॅम्पसचा वर्ल्ड क्लास हेरिटेज सेंटर बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे देशात सर्वात मोठा प्लाझ्मा थेरपी प्रकल्प कार्यान्वयीत कार्नाय्त आला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय तज्ञ् डॉक्टरांच्या टास्क फोर्सची निर्माती करण्यात आली आहे. मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापना व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी कायदा करण्याचा निर्णय सरकराने घेतला आहे.\nइतर मागास बहुजन समाज कल्याण विभागांतर्गत बार्टी व सारथीच्या धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी नागपूर येथे मुख्यालय असलेल्या महाज्योती या संस्थेची निर्मिती. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात दोन याप्रमाणे ओबीसी मुलामुलींसाठी स्वतंत्र ७२ वसतिगृहे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अल्पसंख्यांक विभागाच्या अंतर्गत २०२० वर्षअखेर प्रस्तावित असलेल्या पोलीस भरतीच्या तयारीसाठी अल्पसंख्यांक तरुणांसाठी विविध जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण देण्याची योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा बांधवांच्या विकासासाठी कार्यरत सारथी संस्थेची स्वायत्तता कायम ठेवण्याचा विश्वास. संस्थेसाठी 'व्हिजन २०२०' सारथीची सूत्रे नियोजन विभागाकडे, ८ कोटींचा निधी तात्काळ वितरित, इमारतीसाठी पुण्यात जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nउद्योग, कामगारांसाठी हे निर्णय -\nउद्योग विभागाच्या अंतर्गत कोविड १९ च्या टाळेबंदीनंतर राज्यातील ६५ हजार उद्योगांना परवानगी देण्यात आली असून १६ लाख कामगार कामावर रुजू झाले आहेत. नवीन उद्योग सुरु करण्यासाठी महापरवाना पद्धत सुरु करण्यात आली आहे. 'महाजॉब्स' पोर्टल आणि ऍप सुरु करण्यात आले आहे. कामगार विभागाच्या अंतर्गत स्थलांतरित कामगार बेघरांना सुविधा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन निधीतून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांना दोन हजार रुपयांच्या आर्थिक साहाय्याची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.\nबांधकाम क्षेत्रासाठी हे निर्णय -\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत राज्य महामार्गावर शौचालय, रेस्ट रूम आदी सुविधा देण्याचा, महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे नाव ''हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' असे करण्याचा घेण्यात आला आहे. नगरविकास विभागांतर्गत ठाण्यात क्लस्टर योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. गृहनिर्माण विभागांतर्गत चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचाहरी आणि पोलिसांसाठी म्हाडाच्या सोडतीमध्ये प्रत्येकी दहा टक्के राखीव घरे ठेवण्यात आली, झोपडपट्टी पुनर्वसना योजनेमध्ये झोपडीधारकांच्या पात्रतेसंदर्भात एकाच केंद्रीय यंत्रणेमार्फत परिशिष्ट २ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुनर्वसन वेळेवर होणार आहे. प्रत्येक झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत सार्वजनिक आरोग्य केंद्र अनिवार्य करण्यात आले आहे. मुंबई महानगर वगळता मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आणि नगरपालिका मिळून स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.\nपर्यटन क्षेत्रासाठी हे निर्णय -\nपर्यटन विभागाच्या अंतर्गत मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऍक्वेरियम बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लंडन आयच्या धर्तीवर मुंबईत मुंबई आयची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभागाच्या अंतर्गत कृष्णा व भीमा नदी खोऱ्यातील पूर नियंत्रणासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्याची संयुक्त समिती स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. वन विभागाकडून बांबू निष्कासनाची कामे जंगल कामगार सहकारी संस्थांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nनिसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी व सिधुदुर्ग येथे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी रायगड जिल्ह्यासाठी ४३९ कोटी ३० हजार रुपये, रत्नागिरीसाठी १७४ कोटी ५६ लाख ९८ हजार रुपये, सिंधुदुर्गसाठी ३७ लाख १९ हजार रुपये असा एकूण ६१३ कोटी ९४ लाख ४७ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात मजुरांच्या श्रमिक ट्रेनसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ९७ कोटी रुपये खर्च केले आहेत तसेच एसटी बससाठी २१ कोटी राज्य शासनाकडून खर्च करण्यात आले आहेत. ८\nअन्न व नागरी पुरवठा -\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नयेत यासाठी सप्टेंबरपर्यंत ५ रुपयांत जेवण देण्य्ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. राज्यातील गरजूंसाठी २६ जानेवारीपासून शिवभोजन थाळी सुरु अरण्यात आली आहे. या योजनेनुसार एप्रिलपासून तालुकास्थरावर दररोज एक लाख थाळ्या उपलब्ध करून दिल्या जातात. आत्मनिर्भर योजनेंतर्गत रेशन कार्ड नसलेल्या गरजू नागरिकांना मे पासून ऑगस्टपर्यंत प्रतिव्यक्ती प्रतिमाह ५ किलो मोफत तांदूळ देण्यात आले आहेत.\nकोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी १३ मार्च रोजी साथरोग कायदा राज्यात लागू केला आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी 'रेमडेसीवीर' इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा, कोरोना चाचण्यांचे दर चार वेळा कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. डॉक्टर, पोलीस, अंगणवाडी ताई आदी कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील सर्व योद्ध्यांना नोंदणीकृत माथाडी कामगार, सुरक्षा रक्षक यांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले.\nराज्य सरकराने वर्षभराच्या काळात अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. मात्र या एकवर्षात सरकारला मराठा, धनगर आरक्षण, शैक्षणिक प्रश्न पूर्णपणे सोडवता आलेले नाहीत. कोरोनाकाळातल्या वीज बिलाचा मुद्द्दा आजही विरोधकांच्या अजेंड्यावर आहे. भिन्न विचारसरणीच्या पक्षांचे सरकार असल्याने मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाही अबाधित आहे. सत्ताधाऱ्यांच्या दाव्यानुसार पुढील चार वर्ष हे सरकार टिकल्यास हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारची कसोटी लागणार आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल मा��्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10093/", "date_download": "2021-06-13T04:46:43Z", "digest": "sha1:6RJNXUSII3EQ4ZLZ4FRRHWNMUP3TA22D", "length": 11796, "nlines": 85, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "शिरोडा येथे जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nशिरोडा येथे जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा..\nPost category:आरोग्य / बातम्या / वेंगुर्ले\nशिरोडा येथे जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा..\nशिरोडा येथे कोरोना आढावा बैठक जिल्हा परिषद\nसदस्य प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या\nबैठकीला शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, ग्रामसेवक सुनिल चव्हाण, कृतिसमिती मेम्बर कौशिक परब, राहुल गावडे, रेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शुक्ला, शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.देसाई, डॉ.साळगावकर,आरोग्यसेवक आजगावकर,मठकर, नर्स संध्या रेडकर आदी उपस्थित होते.यावेळी प्रितेश राऊळ यांनी रेडी पीएचसी व शिरोडा उपजिल्हा रुग्णालय मध्ये ४५ ते ६० वयोगटातील किती व्यक्तींचे लसीकरण झाले व किती शिल्लक आहे,याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.तसेच काय समस्या आहेत,ऑक्सिमीटर, थर्मल गन, पीपीई किट आदींची आवश्यकता याबाबत माहिती घेतली.शिरोडा भागातील कोव्हिड पॉझिटिव्ह संख्या किती आहे,येथील कंटेंटमेंट झोन याबाबतही त्यांनी माहिती घेतली.तसेच दोन्ही ठिकाणी आवश्यक उपाययोजनांबाबत आढावा ��ेत काही समस्या – अडचणी असल्यास सुचविण्यात याव्यात,याबाबत येथील जनतेच्या हिताच्या दृष्टीने आपण स्वतः प्रयत्नशील राहून तसेच वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करुन सहकार्य करण्याचे आश्वासन प्रितेश राऊळ यांनी दिले.\nअभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठीची किमान गुणांची अट शिथिल…\nकाँग्रेसच्यावतीने स्व. पंडित नेहरू याची जयंती साजरी\nपावशी हदिदतील प्रलंबित कामे २५ जानेवारी पर्यंत पूर्ण न झाल्यास पावशी सरपंच,उपसरपंचांचा उपोषणाचा ईशारा..\nनगरपालिकेची व्यायाम शाळा सुरू करा,नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांची मागणी\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nशिरोडा येथे जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा.....\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कुडाळ तालुकाध्यक्षपदी कृष्णा सावंत यांची जिल्हाध्यक्ष आबा खण...\nमराठा समाजाचे आरक्षण कायदा रद्द होणे दुर्दैवी.;सभापती सिद्धेश परब...\nकुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले ६३ कोरोना रुग्ण तर, एकाचा मृत्यू.....\nपिंगुळी गोंधयाळे येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघे जण जखमी.;कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.....\nआमदार वैभव नाईक यांनी शब्द पाळला.;नवीन रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची माणगाव/चौके मध्ये केली प...\nग्रा.पं. स्तरावर व्यावसायिकांना प्राधान्याने लस उपलब्ध करुन द्यावी.; योगेश कुबल.....\nतुळस सिध्दार्थनगर भागात वेंगुर्ले भाजपाच्या वतीने येथे जंतूनाशक फवारणी.....\nक्यार बाधित मच्छीमारांच्या खात्यात १४ मे पर्यंत मदत जमा होणार.;मेघनाथ धुरी यांनी उपोषण स्थगित केल्या...\nसुकळवाड येथे आयोजित रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान.;आ. वैभव नाईक यांनी दिली शिबिरास भ...\nजिल्ह्यात आज आणखी ६३५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ मे.ते १५ मे.पर्यन्त कडकलॉकडाऊन.;पालकमंत्री उदय सामंत यांची झूमअँपडॉरे घोषणा\nपिंगुळी गोंधयाळे येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघे जण जखमी.;कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..\nकुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले ६३ कोरोना रुग्ण तर, एकाचा मृत्यू..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील 38 कंत्राटी डॉक्टरांच्या सेवेवर गंडांतर.;वैद्यकीय अधिकार्याना सेवेतून मुक्ती\nचेतन चव्हाण यांनी लोकांचे आपणच कैवारी आहोत य�� आविर्भावात राहू नये.;बाबुराब धुरी\nहोमियोपॅथिक डॉक्टरांनी मानले पालकमंत्री,खासदार आणि आमदारांचे आभार..\nग्रा.पं. स्तरावर व्यावसायिकांना प्राधान्याने लस उपलब्ध करुन द्यावी.; योगेश कुबल..\nवेंगुर्ले - आरवली येथे आज आढळले ३१ कोव्हिड पॉझिटिव्ह..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोबाईल आरटीपीसीआर लॅब मंजुर करुन देणार\"\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-13T06:15:25Z", "digest": "sha1:PLFXEIZSEJFJACPVYH6EOX3SX7ENFP5H", "length": 8419, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "आमदार राजेंद्र पाटील Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\nशिवसेना झाली अधिक ‘शक्तीमान’, ‘या’ अपक्षानं पाठिंबा दिल्यानं संख्याबळ…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सत्ता समीकरणं जुळताना दिसत नाही. सत्ता स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ कोणत्याही पक्षाकडे नसल्याने सत्ता स्थापनेला विलंब होतं आहे. दरम्यान भाजप शिवसेना दोन्ही युतीत विधानसभा लढणारे पक्ष आता मात्र आपल्याकडे…\nरिया चक्रवर्ती ठरली बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री,…\nअभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात \n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली…\nछोट्या पडद्यावरील अभि��ेत्री तरला जोशींचे निधन\nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\nPune Crime News | साई पॅलेस लॉजवर सुरु असलेल्या सेक्स…\n होय, तरुणाने धावत्या रेल्वेतच टॉयलेटसमोर केलं…\n30 जूनपूर्वी करून घ्या ‘ही’ 5 अतिशय महत्वाची…\nCOVID-19 in India : 70 दिवसानंतर कोरोनाच्या सर्वात कमी केस,…\nCoronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा,…\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन…\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा, प्रत्यक्षात 7 पट जास्त…\n अपहरण करुन 15 वर्षांच्या मुलाची हत्या, नागपूरात प्रचंड…\nPune News | अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणातील आरोपीला जामीन\nNitin Raut | मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास विरोध नाही, पण आम्ही भिकारी…\nIAS संजीव जयस्वाल यांचा लेटर बॉम्ब, केला ‘गोल्डन गँग’ बाबत…\nसांगलीतील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू राहणार\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement\nPimpri Chinchwad News | रिक्षाचालकांकडे 2 हजार रुपये खंडणी मागणार्‍या टोळीतील 5 जणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/instagrams-action-kangana-after-twitter-posted-deleted-13271", "date_download": "2021-06-13T06:09:59Z", "digest": "sha1:VERG3CG4GFJIMGYWU3KRVCHXO2JF6SYD", "length": 13460, "nlines": 127, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "ट्विटरनंतर इन्स्टाची कंगनावर कारवाई;पोस्ट केली डिलीट | Gomantak", "raw_content": "\nट्विटरनंतर इन्स्टाची कंगनावर कारवाई;पोस्ट केली डिलीट\nट्विटरनंतर इन्स्टाची कंगनावर कारवाई;पोस्ट केली डिलीट\nरविवार, 9 मे 2021\nमला वाटत नाही एका आठवड्यापेक्षा जास्त काळ मी इन्स्टाग्रामवर टिकू शकेन.\nबॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री कंगना रणावत (Kangana Ranaut) खळबळजनक वक्तव्यासाठी ओळखली जाते. कंगनावर नुकतीच ट्विटरने कारवाई केली आहे. कंगनाच ट्विटर आकाऊंट (Twitter Account) सस्पेंड करण्यात आलं आहे. त्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवरुन (Instagram) वक्तव्य करण्यास सुरुवात केली होती. मात्र आता इन्स्टाग्रामनं देखील कंगनाची पोस्ट डिलीट केली आहे. त्यामुळे आता इन्स्टाग्रामवरुनही कंगनाचा पत्ता कट होणार का\nकंगनाने नुकतीच इन्स्टाग्रामवरुन आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची पोस्ट शेअर केली होती. मात्र इन्स्टाग्रामने कंगनाची पोस्ट डिलीट केली आहे. इन्स्टाग्रामने कंगनावर कारवाई केल्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवर आगपखड करण्यास सुरुवात केली होती.\nअभिनेत्री कंगना रणावतला कोरोनाची लागण\nकंगानने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती म्हणते, ‘’इन्स्टाग्रामने माझी पोस्ट डिलीट केली आहे, ज्यामध्ये मी कोरोनाचा नायनाट करेन अशी धमकी दिली होती. यात कुणाच्या भावना दुखावल्या. म्हणजे कम्युनिस्ट आणि दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती बाळगणारे ट्विटरवर पाहिले होते, मात्र कोव्हिड फॅन क्लब. कमाल आहे. इन्स्टावर दोन दिवस झाले आहेत. मला वाटत नाही एका आठवड्यापेक्षा जास्त काळ मी इन्स्टाग्रामवर टिकू शकेन,’’ अशी पोस्ट करत कंगनाने इन्स्टाग्रामवरच टिका केली.\nकंगनाची इन्स्टाग्रामवरील पोस्ट आता चांगलीच व्हायरल होत आहे. कंगनाने इन्स्टाग्राम पोस्ट करत तिला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. स्वत:चा फोटो शेअर तिने ‘’मागील काही दिवसांपासून माझ्या डोळ्यांची जळजळ होत होती आणि अशक्तपणाही जाणवत होता. मी हिमाचल प्रदेशला (Himachal Pradesh) जाण्याचा विचार केला होता म्हणून मी कोरोनाची टेस्ट (Corona Positive) कोली होती. आज सकाळी माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर मी स्वत:ला होमक्वारंटाइन करुन घेतलं होतं. मला माहिती नाही कोरोनाचे विषाणू माझ्या शरीरामध्ये पार्टी करत असतील. परंतु मी त्यांना संपवून टाकेन.\nसुशांत सिंह राजपूत प्रकरणात गोव्यातून एकाला अटक\nआपल्यावर कोणत्याही शक्तीच्या परिणाम होऊ देऊ नका. जर तुम्ही कोरोनाला घाबरलात तर तो तुम्हाला अजून जास्त घाबरवेल. चला कोरोनाला समूळ नाश करुन टाकूयात. हे काही नसून थोड्या कालावधीसाठी येणारा ताप आहे. मात्र त्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं. आता तो काही लोकांना होतेय. हरहर महादेव’’ असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं होतं,’’ अशी पोस्ट कंगनाने केली होती.\nगेल्या काही दिवसांपासून कंगना समाजमाध्यमातून अनेक विषयांवर अगदी परखडपणे मते मांडत होती. कंगनाने एवढ्यावर न थांबता अमेरिकेसह (America) इतर देशांवर देखील निशाणा साधला आहे. यानंतर बंगाल निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ट्विटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती. यानंतर कंगनाचं ट्विटरने वारंवार नियामांच भंग केल्याप्रकरणी तिचं आकाऊंट कायमच बंद करण्यात आलं असल्याचं ट्विटरने जाहीर केलं.\nयामीने लग्नाच्या दिवशी आईच्या आठवणींना दिला उजाळा\nबॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) हिने नुकतेच दिग्दर्शक...\n'पानी पानी' वर जॅकलिनचे ठुमके\nबॉलिवूड (Bollywood) मधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिझ (Jacqueline Fernandez)...\nसुशांतसिंग राजपूतच्या वडिलांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिला झटका\nनवी दिल्ली: दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचे वडील कृष्णा किशोर सिंग यांनी...\nरिया साकारणार आधुनिक महाभारतात द्रौपदीची भूमिका\nगेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Riya Chakraborty) सोशल मिडियावर (...\nअखेर विकी आणि कॅटरीनाच्या नात्यावर शिक्कामोर्तब 'या' अभिनेत्याचा खुलासा\nबॉलिवूड (Bollywood) अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal) आणि कॅटरीना कैफ यांचं रिलेशनशिप...\nयामी गौतमच्या फोटोवर खिल्ली उडवणाऱ्यांना कंगनाचं सडेतोड उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) ने 4 जुन ला उरी या चित्रपटाचे दिग्दर्शक...\nVideo Viral: कियारा आडवाणीचा 'जलपरी' वाला अंदाज\nनवी दिल्ली: कबीर सिंह चित्रपटातून आपली खास ओळख निर्माण करणारी अभिनेत्री कियारा...\nआता 'द फॅमिली मॅन 3'; श्रीकांत तिवारी चीनशी लढणार\nबॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिध्द अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) याची प्रमुख...\nहेमा मालिनींनी दिला कोरोना महामारी संपेपर्यंत रोज होम हवन करण्याचा सल्ला\nभाजप (BJP) खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी केलेल्या एका...\nअभिनेत्री यामी गौतम अडकली लग्नबेडीत; पहा फोटो\nबॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिध्द अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) अखेर लग्नबेडीत(...\nतुर्की सिनेमात रोबोट साकारणार मुख्य भूमिका\nभविष्यात हॉलिवूड(Hollywood)आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या जागी चित्रपटांमध्ये रोबोट...\nPHOTO: तारा सुतारिया गोव्याच्या आठवणीत\nनवी दिल्ली: इन्स्टाग्रामवर आपल्या सुट्टीतील डायरीच्या आठवणींकडे सर्वांना आकर्षित...\nअभिनेत्री ट्विटर इ��्स्टाग्राम कोरोना corona सकाळ विषय topics\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/5848", "date_download": "2021-06-13T05:44:04Z", "digest": "sha1:OH4LIZXOIER2N5MK2K3K457P6KNGCF3D", "length": 15306, "nlines": 156, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (मासु) आज अंतिम परीक्षा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात रीटन सबमिशन दाखल… | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome रत्नागिरी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (मासु) आज अंतिम परीक्षा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात रीटन सबमिशन...\nमहाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (मासु) आज अंतिम परीक्षा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात रीटन सबमिशन दाखल…\nप्रतिनिधी / निलेश आखाडे.\nरत्नागिरी :- महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (मासु) अध्यक्ष श्री. सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांच्यामार्फत आज प्रणित के आणि इतर आणि युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन या प्रकरणात दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेच्या संदर्भात आज लेखी सबमिशन सर्वोच न्यायालयात दाखल केले आहे. हस्तक्षेप अर्ज अ‍ॅडव्होकेट मोहिनी प्रिया यांच्या करवी दाखल केला गेला असून त्याची सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, सर्व याचिकाकर्ते तसेच इतर हस्तक्षेपकर्त्यांना देण्यात आलेला आहे.\nआपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५,यूजीसी कायदा, १९५६ आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या विविध तरतुदींच्या विश्लेषणाद्वारे आम्ही आमच्या लेखी सबमिशनच्या माध्यमातून या प्रकरणात संबंधित सर्व कायदेशीर बाबींचा समावेश केला आहे.वर्तमान महामारीच्या वेळी आपत्ती व्यवस्थापन कायद्यायचा हा युजीसी कायद्यावर कसा अधिलिखित प्रभाव असतो याविषयी आम्ही आपली सबमिशन देखील केले आहे यापुढे परीक्षा घेण्याबाबत आणि पदवी देण्याबाबत निर्णय घेण्याच्या बाबतीत राज्य स्वायत्ततेसाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केलेला आहे. ह्या प्रकरणासंबंधी पुढील सुनावणी १४ ऑगस्ट २०२० रोजी सूचीबद्ध आहे.\nकायद्याच्या खालील महत्वाच्या बाबी आमच्या लेखी सबमिशनद्वारे न्यायालयात सादर केल्या गेल्या आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती\n१. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम १८ हे आपत्तीच्या प्रभावाचे प्रमाण कमी करण्यासाठी व त्याचा प्रसार रोखण्यासाठी धोरणे बनविण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला अधिकार देते व हे त्यांचे कार्य असते.\n२. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ३८ हे राज्यकारला आपत्तीची उपाययोजना करण्यासाठीचे अधिकार बहाल करते.\n३. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, हा विशेष कायदा असल्याने त्यातील कलम ७२ हे राष्ट्रीय आपत्तीच्या वेळेस राज्य व केंद्र सरकारचे कायदे तसेच युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन ऍक्ट १९५६ त्यांनी दिलेले सर्व निर्णय व त्याद्वारे जारी केलेले आदेशांवर अधोरेखित प्रभाव करतो.\n४. २००९ साली यूजीसीने उच्च शिक्षणात शैक्षणिक व प्रशासकीय सुधारणांची सुरूवात केली ज्यामध्ये त्यांनी परीक्षा आयोजित करण्याची “सेमेस्टर प्रणाली” लागू केली ज्यामध्ये अंतिम परीक्षा जाहीर करण्यासाठी सर्व सत्रातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या कामगिरीचा एकत्रित विचार केला गेला.“चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम” म्हणजेच विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मॉड्यूल्सचे मूल्यांकन सतत शैक्षणिक काम केल्यावर किंवा सेमेस्टरच्या शेवटी आवश्यक शैक्षणिक काम पूर्ण झाल्यावर लगेचच केले जाते.\n५. यूजीसी कायदा १९५६ च्या कलम २२ मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की पदवी देण्याचा किंवा देण्याचा अधिकार हा पूर्णपणे विद्यापीठांवर अवलंबून आहे. बॅचलर पदवी तीन वर्षांच्या बॅचलर कोर्सच्या सामूहिक मूल्यांकन आधारावर प्रदान केली जाते, ती फक्त अंतिम सत्रासाठी दिली जात नाही.\n६. परीक्षांचे आयोजन, मूल्यांकन व पदवी देण्याबाबत प्रत्येक राज्याचा स्वतःचा स्वतंत्र असा सार्वजनिक विद्यापीठ कायदा आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम मध्ये ५ (२१) व (२२) अंतर्गत विद्यापीठांचे अधिकार व कार्ये दिली आहेत. या कायद्याच्या कलम ८८ नुसार विद्यापीठाने आपल्या नियंत्रणाबाहेरच्या कारणास्तव आणि परिस्थितीमुळे या प्रकाशित वेळापत्रकाचे पालन करण्यास असमर्थ असेल तर ती शक्य तितक्या लवकर कुलपतींकडे आणि राज्य सरकारला तपशीलवार कारणांचा समावेश करून अहवाल सादर करेल. पुढे या अधिनियमाच्या कलम ९० मध्ये असे म्हटले आहे की – विद्यापीठाने कलम ८८ आणि ८९ मधील अनुसूचीचे पालन न केल्याच्या कारणास्तव कोणतीही परीक्षा किंवा मूल्यमापन किंवा एखाद्या परीक्षेचे मूल्यांकन किंवा मूल्यमापन अवैध ठरविले जाणार नाही.\nPrevious articleलातूर शहरात तब्बल 15 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प .\nNext articleकन्हान लॅब टेकनिशियनसह ८ तर टेकाडी ��दान नं ६ एक रूग्ण कन्हान परिसर ९ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १८८ रुग्ण.\nअसगणी गावचा “बापमाणूस” हरपला\nनिवडणूकीच्या वॉर्डची चिंता करण्यापेक्षा आम्ही भाजपा कार्यकर्त्यांना सिव्हील हाॅस्पीटलच्या वॉर्डमध्ये रूग्णाची व्यवस्था महत्त्वाची- अनिकेत पटवर्धन\nधैर्य सामाजिक संस्थामार्फत नानेघोळ आदिवासीवाडी येथील सर्व कुटुंबीयांना किराणा किट चे वाटप\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाला मुचारी गावात शुभारंभ मुचारी गावात अभियायानाला...\nबहाद्दूरशेख पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा घाट : शौकत मुकादम या आधीही तीनवेळा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.digit.in/mr/news/monitors/intex-launches-led-monitor-1901-for-rs-6000-24179.html", "date_download": "2021-06-13T04:18:01Z", "digest": "sha1:EL3NBJET6LJNYE7FHTLQ3YIF2B22DN5Z", "length": 8153, "nlines": 134, "source_domain": "www.digit.in", "title": "इंटेक्स LED मॉनिटर 1901 लाँच: किंमत केवळ ६,००० रुपये | Digit Marathi", "raw_content": "\n10000 च्या आतील बेस्ट फोन्स\nइंटेक्स LED मॉनिटर 1901 लाँच: किंमत केवळ ६,००० रुपये\nइंटेक्सने PC सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा प्रवेश करुन आपला नवीन LED मॉनिटर 1901 लाँच केला आहे. हा मॉनिटर 18.5 इंचाचा आहे. ह्याची किंमत केवळ ६,००० रुपये आहे.\nइंटेक्स टेक्नॉलॉजीने मॉनिटर सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा पाऊल टाकत आपला नवीन LED मॉनिटर 1901 लाँच केला आहे. ह्या मॉनिटरचे डिझाईन थोडेसे स्लीकी आहे आणि ह्याला एक ग्लॉसी फिनिश असलेला फ्रेमसुद्धा दिली गेली आहे. ह्या दोन्ही वैशिष्ट्यांमुळे हा एक उत्कृष्ट डिझाईन असलेला आकर्षक आणि प्रीमियम मॉनिटर बनला आहे. ह्या मॉनिटरमध्ये आपल्याला अंतर्गत स्टिरियो स्पीकर्ससुद्धा मिळतील. ह्या मॉनिटरची किंमत केवळ ६,००० रुपये आहे.\nडिस्��्लेच्या गुणवत्तेत बदल करुन इंटेक्सने ह्यावेळी आपल्या ह्या मॉनिटरला उत्कृष्ट LED बॅक लायटिंग असलेली डिस्प्ले दिली आहे. त्याच्या माध्यमातून आपल्याला आकर्षक व्ह्यूविंग अनुभव मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला ह्या मॉनिटरच्या माध्यमातून उत्कृष्ट रिस्पॉन्स टाईमसुद्धा मिळेल. ह्याची फोटो क्वालिटीसुद्धा चांगली आहे.\nहा मॉनिटर ४७ सेमीचा पॅनल आहे आणि आपल्यापर्यंत उत्कृष्ट फोटो आणि व्हिडियो पाठवण्यासाठी ह्याने कोणतीच कसर सोडलेली नाही. ह्या मॉनिटरच्या डिस्प्लेच्या माध्यमातून आपल्याला असे वाटेल की, आपण त्या ठराविक ठिकाणीच आहोत आणि जे आपण पाहत आहात, ते आपल्या जवळपासच घडतय. आपल्याला एखादा 3D बघितल्याचा अनुभव मिळेल. हा मॉनिटर विजेचाही जास्त वापर करत करत नाही. केवळ 20W एवढीच वीज घेतो. ह्याचे वजन केवळ १,४ किलोग्रॅम आहे.\nहेदेखील वाचा - अखेरीस भारतात लाँच झाले सॅमसंग गॅलेक्सी S7 आणि S7 एज स्मार्टफोन्स\nडिटेलने झेड-टॉक ऍप सह फीचर फोनची नवीन सीरीज केली सादर\nनवीन VIVO V17 झाला लॉन्च, जुन्या VIVO V17 PRO पेक्षा आहे किती वेगळा\nXIAOMI चे आगामी लॉन्च: POCO F2, MI MIX 4, REDMI K30 च्या लॉन्च डेट्स आल्या समोर\nXIAOMI REDMI NOTE 5 मोबाईल फोनला भारतात मिळू लागला MIUI 11 स्टेबल अपडेट\nRELIANCE JIO चे पाच सर्वात धमाकेदार प्रीपेड प्लान्स ज्यात मिळतो जास्त डेटा...\nAMAZON OPPO FANTASTIC DAYS SALE: ओप्पो स्मार्टफोन्स स्वस्तात विकत घेण्याची सुवर्ण संधी\nBSNL च्या RS 365 च्या प्लान मध्ये तुम्हाला मिळत आहे 60 दिवसांसाठी रोज 2GB डेटा\nAIRTEL च्या RS 599 च्या प्लान मध्ये मिळत आहे 2GB डेली डेटा आणि 84 दिवसांच्या वैधतेसह 4 लाखांचा INSURANCE COVER\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2019/12/sugarcane.html", "date_download": "2021-06-13T05:00:19Z", "digest": "sha1:BGAJW4EVV5KIKKNLERAGXVUT45FGH74T", "length": 8230, "nlines": 61, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "ऊसाचे पाचट कुजण्यासाठी | Gosip4U Digital Wing Of India ऊसाचे पाचट कुजण्यासाठी - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome शेतकरी ऊसाचे पाचट कुजण्यासाठी\nखोडवा उसामध्ये पाचट लवकर कुजण्यासाठी काय करावे\n1) उसाच्या पाचटात 0.5 टक्के नत्र, 0.2 टक्के स्फुरद आणि 0.7 ते 1 टक्के पालाश आणि 32 ते 40 टक्के सेंद्रिय कर्ब असते. ऊसतोडणीच्या वेळी पाचट ओळीत न लावता जागच्या जागी ठेवावे. शेतात एखाद्या ठिकाणी पाचटाचा ढीग राहिल्यास तो पसरून द्यावा. त्यानंतर उसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला करून उसाचे बुडखे मोकळे करावेत. उसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो व फुटव्यांची एकूण संख्या वाढते.\n2) बुडख्यांच्या छाटणीनंतर लगेच 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो.\n3) शेतात पसरलेल्या पाचटावर प्रतिहेक्‍टरी 80 किलो युरिया, 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 10 किलो पाचट कुजविणारे जिवाणू वापरावेत. त्यानंतर उसास पाणी द्यावे. जमीन ओली असताना सरीतील पाचट पायाने थोडे दाबून द्यावे किंवा शेतात जनावरे मोकळी सोडावीत. जनावरांच्या पायाने पाचट दबण्यास मदत होते. पाचटाचा मातीशी संबंध येऊन ते हळूहळू कुजण्याची क्रिया सुरू होते.\n4) खोडव्याला पाणी दिल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी वाफसा आल्यावर रासायनिक खतांची पहिली खतमात्रा द्यावी. माती परीक्षणाच्या शिफारशीनुसार रासायनिक खतांची मात्रा पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने जमिनीत वाफसा असताना दोन समान हप्त्यांत द्यावी. पहिली खतमात्रा 15 दिवसांच्या आतच पूर्ण करावी. पहारीने बुडख्यांपासून 10 ते 15 सें.मी. अंतरावर 15 ते 20 सें.मी. खोल छिद्र घेऊन सरीच्या एका बाजूला पहिली खतमात्रा द्यावी. दोन छिद्रांमधील अंतर 30 सें.मी. ठेवावे. दुसरी मात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने 135 दिवसांनी द्यावी आणि नेहमीप्रमाणे पाणी द्यावे.\n5) रासायनिक खतांना पूरक म्हणून जैविक खतांचा वापर केल्यास रासायनिक खतात बचत होते. ऍझोटोबॅक्‍टर, ऍझोस्पिरीलम, ऍसिटोबॅक्‍टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणूसंवर्धक प्रत्येकी 1.25 किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात एकूण पाच किलो जिवाणू खतांचा वापर करावा. त्यासाठी ही जिवाणू खते 25 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये एकत्र करून उसाच्या ओळीच्या बाजूने टाकावीत किंवा पाण्यामध्ये किंवा शेणाच्या स्लरीमध्ये एकत्र करून वापरावीत. जिवाणू खतांचा वापर केला असता 25 टक्के नत्र आणि स्फुरद खताची बचत होते; म्हणून शिफारशीत नत्र आणि स्फुरदाची खतमात्रा 25 टक्‍क्‍यांनी कमी करावी.\nखास शेतकरी मित्रांसाठी सर्व प्रकारचे जिवाणू कमी खर्चात उपलब्ध आहेत.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aatbaaher.blogspot.com/2014/11/blog-post_21.html", "date_download": "2021-06-13T04:59:12Z", "digest": "sha1:EUEJVJPPHSYACK5LFYHHXZJCBB33NXIX", "length": 21813, "nlines": 99, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: नक्षत्रबनाची धोंडेवाडी", "raw_content": "\nसाता-याजवळील धोंडेवाडी हे छोटेसे गाव महात्मा गांधीजींच्या कल्पनेतल्या ग्रामस्वराज्याचे आदर्श उदाहरण म्हणून ओळखले जाते. श्रमदानातून ग्रामविकासाबरोबरच बचतगटाच्या माध्यमातून लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतात. लोकसहभागातून विकसित गावाचे मॉडेल म्हणून धोंडेवाडीने आपली ओळख निर्माण केली आहे.\nवीस वर्षांपूर्वी धोंडेवाडी अत्यंत मागास म्हणून ओळखली जात होती. खेडोपाडी अशी अनेक मागास गावे असतात, ज्यांना पंचक्रोशीतले लोग अडाणी गावे म्हणून संबोधतात. धोंडेवाडीची तशीच स्थिती होती. ‘जग सुधारेल पण धोंडेवाडी सुधारणार नाही’, असे पंचक्रोशीतले लोक बोलायचे. गाव तसे आडवळणीच. त्यामुळे एसटी येत नव्हती. कुठल्याही सर्वसाधारण गावाप्रमाणे इथेही अस्वच्छतेचेच साम्राज्य असायचे. गावात एकही शौचालय नव्हते. त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य असायचेच पण महिलांची गैरसोयही व्हायची. जवळच असलेल्या आंगापूर गावचे माणिक शेडगे शेतात जायचे, तेव्हा धोंडेवाडीची शाळकरी मुले भेटायची. त्यांच्याशी ते संवाद साधाययचे. गावातल्या मुलांशी संवाद सुरू झाल्यावर तोच संवाद त्यांना धोंडेवाडी गावात घेऊन गेला. गावातली परिस्थिती बघून त्यांनी काहीएक नियोजन केले आणि स्वच्छतेपासून कामाला सुरुवात केली. गावक-यांनी त्यांना प्रतिसाद दिला आणि तिथून धोंडेवाडीच्या विकासाची वाटचाल सुरू झाली.\nगांधीजी म्हणायचे की कुणी एका तरुणाने मनावर घेऊन गावाची सेवा केली पाहिजे. गावातच सर्व बाबींची सोडवणूक झाली पाहिजे. आणि हे काम व्यक्तिगत पातळीवरच व्हायला पाहिजे. संस्था आली की ते काम तात्पुरते किंवा तकलादू होते. गांधीजींच्या याच विचारांवर निष्ठा ठेवून डॉ. माणिक शेडगे यांनी धोंडेवाडीच्या विकासासाठी वाहून घेतले.\nनक्षत्रबन हा गावातील एक अनोखा उपक्रम आहे. एकूण 27 नक्षत्रे आहेत. प्रत्येक राशीचे आणि नक्षत्राचे वेगळे झाड असते, असे मानले जाते. ज्या नक्षत्रात जन्म झाला, त्या नक्षत्राच्या झाडाखाली माणसाला मन:शांती लाभते, अशी पिढ्यानपिढ्या चालत आलेली समजूत आहे. राशी, नक्षत्र आणि नक्षत्रांचे झाड या सगळ्या गोष्टी आजच्या काळात कालबाह्य वाटू शकतात. परंतु जुन्या समजुतीचा आधार घेऊन त्यांना काळाशी सुसंगत नवे संदर्भ जोडून काही विधायक प्रयत्न करता येऊ शकतात. डॉ. माणिक शेडगे यांनी त्या समजुतीचा आधार घेऊन भुंड्या टेकडीवर नक्षत्रबन फुलवले. कोणत्याही गावाजवळची टेकडी म्हणजे दगड काढण्यासाठी, खाणकामासाठी हक्काचे ठिकाण असते. हे ओळखून टेकडीला पहारीचा स्पर्श होण्याआधीच त्यांनी तिथे नक्षत्रबनाची संकल्पना मांडली. त्यांच्या या संकल्पनेला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अशी संकल्पना काही दिवसांत किंवा महिन्यात साकार होऊ शकत नाही. त्यासाठी काही वर्षे जावी लागतात. धोंडेवाडीच्या ग्रामस्थांनी पाच वर्षात तीनशे दुर्मीळ झाडे लावून टेकडी पर्यावरणदृष्टय़ा विकसित केली. ही टेकडी आता दत्तटेकडी म्हणून ओळखली जाते. टेकडी नुसती विकसित करून ग्रामस्थ थांबले नाहीत तर तिचा नित्य उपयोगही होऊ लागला. गावक-यांच्या सगळ्या बैठका नक्षत्रबनात होतात. त्यामुळे धोंडेवाडी हे परिसरातील पर्यावरणाचे केंद्र बनले आहे. वृक्षारोपण किंवा टेकड्या विकसित करण्यासंदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठा आजुबाजूच्या गावातले लोक धोंडेवाडीला येतात.\nरवींद्रनाथ टागोरांनी अशी एक संकल्पना मांडली आहे की, यात्रा, उत्सवाच्या काळात लोकांना जे काही सांगितले जाते, ते लोक लक्षात ठेवतात. हीच गोष्ट ध्यानात घेऊन लोकांच्या प्रबोधनासाठी यात्रेचा उपयोग करून घेण्यात आला. गावात गोकुळाष्टमीचा उत्सव पारंपारिकरित्या साजरा केला जातो. यादिवशी गो महोत्सव म्हणजे गायींचे प्रदर्शन भरवले जाऊ लागले. चांगल्या गायींचे क्रमांक काढून गायींचे चांगले संगोपन करणा-या शेतक-यांना सन्मानपत्रे देऊन सत्कार केला जाऊ लागला. प्रत्येक कुटुंब लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार असलेल्या गावाला ‘लोकराज्य ग्राम’ म्हटले जाते. राज्यात अशी अनेक गावे आहेत, परंतु धोंडेवाडी राज्यातील पहिले ‘महिला लोकराज्य ग्राम’ आहे. इथल्या सगळ्या महिला लोकराज्यच्या वर्गणीदार झाल्या. महिला सबलीकरणाच्या बाबतीतही धोंडेवाडी आघाडीवर आहे. सर्व महिला बचतगटाच्या सदस्य आहेत. गावात सात बचतगट आहेत. पैकी तीन गट स्वतंत्र उद्योग चालवतात, एक बचतगट दूध डेअरी, एक रास्त धान्य दुकान चालवतो. निर्मलग्राम बनलेल्या धोंडेवाडीला ग्रामस्वच्छता तसेच तंटामुक्तीचा विशेष पुरस्कार मिळाला आहे, त्यामध्येही महिला बचत गटांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. गावातील वीस कुटुंबे सामुदायिक शेती करतात. सामुदायिकरित्या आले लागवड हेही गावाचे वैशिष्ट्य आहे.\nज्ञानयात्री विवेकानंद वाचनालय सुरू करून हे ग्रंथालय आणि शाळेचे विद्यार्थी जोडून घेतले आहेत, जेणेकरून मुलांना वाचनाची सवय लागावी. वाचायला लागल्यामुळे छोट्याशा गावात अनेक मुलांमधून वक्ते तयार झाले आहेत.\nधोंडेवाडीचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे सगळा गाव पूर्वापार शाकाहारी आणि व्यसनमुक्तही आहे. गावात कृष्णभक्तांची आणि दत्तभक्तांची संख्या खूप आहे. पूर्वी गावात गवळ्यांची संख्या अधिक होती. शाळीग्राम पूजनाची परंपरा असल्यामुळे मांसाहार वर्ज्य असावा, असे सांगण्यात येते. पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा गावात आजही विनातक्रार पाळली जाते. येथील नव्या पिढीनेही अगदी हसतमुख या शाकाहारी परंपरेचा स्वीकार केला आहे. नव्याने नांदायला आलेली सून असो अथवा या गावातून इतरत्र नांदायला गेलेल्या मुली असोत, सगळेच शाकाहाराचे पालन करतात. मांसाहार वर्ज्य असल्यामुळे गावात शेळी किंवा कोंबडी पालनही केले जात नाही. गायी पाळण्याची परंपरा असून सुमारे पन्नासहून अधिक कुटुंबे गोपालन करतात. सेंद्रीय शेती करण्याकडेही गावक-यांचा कल आहे. डॉ. माणिक शेडगे यांनी गावाच्या विकासासाठी वाहून घेतले असून त्यांच्याच पुढाकाराने गावात नवनव्या योजना राबवल्या जातात. कोणतीही सरकारी योजना राबवण्यामध्ये धोंडेवाडी अग्रेसर असते. गावाची एकीही अभूतपूर्व असून ग्रामपंचायत निवड बिनविरोध होते.\nपाचशेहून अधिक लोकसंख्या असलेले धोंडेवाडी गाव सातारा तालुक्यात आहे. विधानसभा मतदार संघ पुनर्रचनेनंतर या गावाचा समावेश कराड उत्तर विधानसभा मतदार संघात झाला. निर्मलग्राम चळवळ जोर धरू लागल्यानंतर ग्रामस्थांनी यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र शौचालय बांधण्यासाठी सरकारी अनुदान घ्यायचे नाही ���से ठरवले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्ज काढून ७५ शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. २००६ मध्येच गाव निर्मल बनले आहे. ज्या कुटुंबांकडे शौचालयासाठी जागा नव्हती, त्यांना सार्वजनिक जागा उपलब्ध करून देण्यात आली. सर्व शौचालये शोषखड्ड्याची म्हणजे पर्यावरणपूरक आहेत.\nपेशाने डॉक्टर असले तरी डॉ. माणिक शेडगे वैद्यकीय व्यवसाय करीत नाहीत. श्रमप्रतिष्ठेवर विश्वास असल्यामुळे शेतीच करतात. त्यांनी सामाजिक कार्यालाच वाहून घेतले आहे, परंतु नुसते समाजकार्य म्हणजे शुद्ध सेवा होत नाही, अशी धारणा असल्यामुळेच त्यांनी उदरनिर्वाहासाठी शेतीचा पर्याय निवडला आहे. सरकारी योजनांचा लाभ घेऊन गावाने विकास साधला असला तरी तो स्पर्धेपुरता मर्यादित नाही. शाश्वत विकासाची संकल्पना त्यामागे आहे.\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्व��:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nपांढरा शर्ट , पांढरी पँट , हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE/5f378b5c64ea5fe3bd3a0bff?language=mr", "date_download": "2021-06-13T05:55:17Z", "digest": "sha1:XS6ZXXJHFE4S3OYZ6W4PWZ2JJH6LVDRI", "length": 5448, "nlines": 73, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - जनावरांसाठी सोप्या पद्धतीने घरीच संतुलित आहार तयार करा! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nजनावरांसाठी सोप्या पद्धतीने घरीच संतुलित आहार तयार करा\nआजकाल पशुपालक अधिक प्रमाणात दुधाचे उत्पादन मिळविण्यासाठी संतुलित आहाराच्या शोधात अधिक पैसे गुंतवत आहेत, परंतु या व्हिडिओद्वारे आपल्याला हे समजेल की आपण घरी कमी खर्चात जनावरांसाठी संतुलित आहार देखील बनवू शकता. मग कशाची वाट पाहत आहात हा खास व्हिडिओ पहा आणि आपण देखील जनावरांसाठी संतुलित आहार तयार करा.\nसंदर्भ:- ईज्ञान कृषी दर्शन., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nगाय, म्हशी गाभण न राहण्याची करणे आणि घरगुती उपाय\n➡️ मित्रांनो, गाई व म्हशी गाभण राहत नसल्यास त्याची करणे आणि त्यावरील उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवट्पर्यंत नक्की बघा. संदर्भ:- Great Maharashtra हि उपयुक्त...\nपशुपालन | ग्रेट महाराष्ट्र\nगायम्हैसडेअरीयोजना व अनुदानव्हिडिओपशुसंवर्धनकृषी ज्ञान\nपशुपालकासाठी 'राष्ट्रीय गोकुळ मिशन' महत्वाची योजना\n➡️ केंद्र सहाय्यित राष्ट्रीय गोकूळ मिशनअंतर्गत लिंग विनिश्चित केलेल्या वीर्यमात्रांचा क्षेत्रिय स्तरावर गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमांतर्गत वापर करण्यास मान्यता...\nपशुपालन | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nदुधाळ गाईची निवड करताना कोणत्‍या गोष्‍टी विचारात घ्‍याव्‍यात\n�� दुधाळ गाईची निवड करताना तिचं बाह्यस्वरूप, दुधुत्पादन आणि प्रजननक्षमता विचारात घ्यावी. • गाय विकत घेताना अगर निवडताना तिचे दुध २-३ वेळा काढून उत्पादनाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://swarajyanews.co.in/?m=202105", "date_download": "2021-06-13T04:21:44Z", "digest": "sha1:FXGAHTPV7QDQTU33OQY5ZPA53BA4BE6C", "length": 16291, "nlines": 173, "source_domain": "swarajyanews.co.in", "title": "May 2021 – Swarajya News", "raw_content": "\nश्री. एकवीरा देवी मंदिर आणि राजगड किल्ला येथे रोपवेसाठी तसेच कृषी पर्यटनाच्या विकासासाठी पर्यटन संचालनालयाचे सामंजस्य करार\nभक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील वाहतूक नियोजनबद्ध करा – आमदार महेश लांडगे यांची सूचना\nपावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईचे काम तातडीने पूर्ण करा ; आयुक्त राजेश पाटील यांचे अधिकाऱ्यांना आदेश\n‘घरात येऊ लस देऊ’ या महाराष्ट्रातील पहिल्या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन\nपुणे जिल्हाधिकारी यांचा आळंदी नगरपरिषदे तर्फे सत्कार\nआळंदी पंढरपूर पालखी सोहळा बसने नेण्याची आळंदी ग्रामस्थांची मागणी भाविक, वारकरी , स्थानिक नागरिक यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य\nराजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या वतीने पुरस्कार विजेत्या लेखकांची नावे जाहीर\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘ऑक्सिजन नेक्स्ट’ या वृक्षदानाच्या कार्यक्रमा ने रोटरी युथ ब्रिगेड आयोजित युवा महोत्सवाची सांगता\nमाझी वसुंधरा अभियानात आळंदी नगरपरिषद राज्यात १८ वा क्रमांक\nवाराला प्रतिवार करणे ही तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण;चंद्रकांत पाटीलांचे अजितदादांना प्रत्युत्तर\nप्रतिनिधी 2 weeks ago\nपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन सोहळा संपन्न\nपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरसर्वकालीन आदर्श राज्यकर्त्या, राष्ट्रनिर्मात्या उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. ३१ :- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जात,…\nप्रतिनिधी 2 weeks ago\nकोरानाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आता गावकऱ्यांनी पुढे यावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकोरोनामुक्त गावाचा संकल्प करावामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन कोरोनामुक्त गाव करणाऱ्या सरपंचांचे केले कौतूक मुंबई दिनांक ३०: दुसऱ्या लाटेचा आपण…\nप्रतिनिधी 2 weeks ago\nपुणेरी नजरेतून चंद्र टिपणाऱ्या प्रथमेश जाजू चे ‘मनसे’ कौतुक\nपुणे तिथे काय उणे विद्येच�� माहेरघर पुणेसांस्कृतिक राजधानी पुणेउद्योगनगरी पुणेआय टी सिटी पुणे अशा एक ना अनेक लौकीका मुळे पुणे…\nप्रतिनिधी 2 weeks ago\nलॉकडाऊनमध्ये चित्रात छंद जोपसणारा सातारचा तरुण चित्रकार\nकोरोना लॉकडाऊन च्या काळात घरबसल्या काय करायचे हा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल. अनेकांनी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करीत छंद जोपसण्यावरही…\nप्रतिनिधी 2 weeks ago\n10 हजार सॅनिटरी पॅड वाटप करून मासिक पाळी स्वच्छता जनजागृती अभियानाची पूर्णत्वाकडे वाटचाल….\nराष्ट्रवादी महिला काँग्रेस शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ” मासिक पाळी स्वच्छता जनजागृती अभियान ” गेली वर्षभर…\nप्रतिनिधी 2 weeks ago\nशिवभोजन थाळी ठरली अन्नपूर्णा…..\nकोरोना संसर्गाच्या काळात ज्यांचे पोट रोजच्या मोल मोलमजुरीवर आहे. त्यांची रोजीरोटी थांबली, त्यांच्या मदतीला अनेक सेवाभावी हात आले, शासनाच्या रेशनिंग…\nप्रतिनिधी 2 weeks ago\nरोटरी जिल्हा 3131 तर्फे रोटरी युथ ब्रिगेड च्या” कवच” या ऑनलाईन कार्यक्रमातून 30 मे रोजी तरुणाईला मिळणार मार्गदर्शन\nपुणे-रोटरी युथ ब्रिगेड आयोजित कवच हा तरुण पिढीला मार्गदर्शन करणारा कार्यक्रम येत्या रविवारी ३० मे 20210 रोजी सायं ६ वा.…\nप्रतिनिधी 2 weeks ago\nगोलेगावला पुणे नाशिक रेल्वे महामार्ग भूसंपादनास संवाद बैठक;एकच प्रकल्प राबवा :- बाधित शेतकरी\nखेडचे प्रांत श्रीकांत चव्हाण यांनी साधला संवाद आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील गोलेगाव पिंपळगाव मधून पुणे नाशिक रेल्वे…\nप्रतिनिधी 2 weeks ago\nआषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा\nआषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतमंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करुन सर्वानुमते अंतिम निर्णय घेण्यात येणार– उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती पुणे, दि. 28…\nप्रतिनिधी 2 weeks ago\nकोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज रहा -गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\n• म्युकरमायकोसीस आजाराबांबत योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश• पुणे जिल्ह्याने लसीकरणामध्ये आघाडी ही कौतुकास्पद बाब• ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरणावर भर…\nसंपादक : स्वराज्य न्यूज संपादक मंडळ\nश्री. एकवीरा देवी मंदिर आणि राजगड किल्ला येथे रोपवेसाठी तसेच कृषी पर्यटनाच्या विकासासाठी पर्यटन संचालनालयाचे सामंजस्य कर���र\nभक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील वाहतूक नियोजनबद्ध करा – आमदार महेश लांडगे यांची सूचना\nपावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईचे काम तातडीने पूर्ण करा ; आयुक्त राजेश पाटील यांचे अधिकाऱ्यांना आदेश\n‘घरात येऊ लस देऊ’ या महाराष्ट्रातील पहिल्या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन\nपुणे जिल्हाधिकारी यांचा आळंदी नगरपरिषदे तर्फे सत्कार\nआळंदी पंढरपूर पालखी सोहळा बसने नेण्याची आळंदी ग्रामस्थांची मागणी भाविक, वारकरी , स्थानिक नागरिक यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य\nराजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या वतीने पुरस्कार विजेत्या लेखकांची नावे जाहीर\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘ऑक्सिजन नेक्स्ट’ या वृक्षदानाच्या कार्यक्रमा ने रोटरी युथ ब्रिगेड आयोजित युवा महोत्सवाची सांगता\nमाझी वसुंधरा अभियानात आळंदी नगरपरिषद राज्यात १८ वा क्रमांक\nवाराला प्रतिवार करणे ही तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण;चंद्रकांत पाटीलांचे अजितदादांना प्रत्युत्तर\nश्री. एकवीरा देवी मंदिर आणि राजगड किल्ला येथे रोपवेसाठी तसेच कृषी पर्यटनाच्या विकासासाठी पर्यटन संचालनालयाचे सामंजस्य करार\nप्रतिनिधी 22 hours ago\nभक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील वाहतूक नियोजनबद्ध करा – आमदार महेश लांडगे यांची सूचना\nप्रतिनिधी 2 days ago\nपावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईचे काम तातडीने पूर्ण करा ; आयुक्त राजेश पाटील यांचे अधिकाऱ्यांना आदेश\nप्रतिनिधी 2 days ago\n‘घरात येऊ लस देऊ’ या महाराष्ट्रातील पहिल्या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन\nप्रतिनिधी 3 days ago\nपुणे जिल्हाधिकारी यांचा आळंदी नगरपरिषदे तर्फे सत्कार\nप्रतिनिधी 3 days ago\nआळंदी पंढरपूर पालखी सोहळा बसने नेण्याची आळंदी ग्रामस्थांची मागणी भाविक, वारकरी , स्थानिक नागरिक यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य\nप्रतिनिधी 3 days ago\nराजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या वतीने पुरस्कार विजेत्या लेखकांची नावे जाहीर\nप्रतिनिधी 4 days ago\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘ऑक्सिजन नेक्स्ट’ या वृक्षदानाच्या कार्यक्रमा ने रोटरी युथ ब्रिगेड आयोजित युवा महोत्सवाची सांगता\nप्रतिनिधी 5 days ago\nमाझी वसुंधरा अभियानात आळंदी नगरपरिषद राज्यात १८ वा क्रमांक\nप्रतिनिधी 6 days ago\nवाराला प्रतिवार करणे ही तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण;चंद्रकांत पाटीलांचे अजितदादांना प्रत्युत्तर\nप्रत���निधी 7 days ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/face-recognition-cameras-on-western-railway-station-64814", "date_download": "2021-06-13T04:34:26Z", "digest": "sha1:ET3PZN34WABI5YTOX2TT2RFMSYP6PPHY", "length": 11984, "nlines": 142, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Face recognition cameras on western railway station | पश्चिम रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे वाढवणार", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nपश्चिम रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे वाढवणार\nपश्चिम रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे वाढवणार\nरेल्वे स्थानकातील गर्दीत चेहऱ्याची ओळख पटवणारे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nरेल्वे स्थानकातील गर्दीत चेहऱ्याची ओळख पटवणारे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. उपनगरीय स्थानकात हे कॅमेरे लावण्यात येत असून आतापर्यंत २०७ पैकी २४२ कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली. सध्या त्याची चाचणी सुरू आहे. यामुळे एखाद्या आरोपीला सहजपणे पकडणे शक्य होणार आहे. तसेच बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासह अन्य कामांसाठीही मदत घेता येणे शक्य होणार आहे. तशी अत्याधुनिक यंत्रणा यात असल्याचे समजतं.\nरेल्वे प्लेटफॉर्म, पादचारी पुलांप्रमाणेच लोकलमधून प्रवास करतानाही प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. प्रवासावेळी अनेक प्रवाशांच्या वस्तू चोरांकडून लंपास केल्या जातात, तर काही वेळा चोरीच्या उद्देशाने प्रवाशावर हल्ला होतो. प्रवाशांच्या तक्रोरीनंतर चोरांचा शोध रेल्वे पोलिसांकडून घेतला जातो. परंतु त्यासाठी बरीच यंत्रणा कामाला लागते. हीच स्थिती स्थानकात आल्यानंतर बेपत्ता झालेल्या व्यक्तीबाबतही होते. अनेक जण रेल्वे स्थानकात आल्यानंतर बेपत्ता होतात. यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक अधिक असतात. त्यांचा फोटो पोलिसांना दाखवून व सर्व स्थानकात उद्घोषणा करूनच त्या प्रवाशाचा शोध घेतला जातो.\nआता बेपत्ता व्यक्ती किंवा अट्टल गुन्हेगार यांचा तपास चेहरे ओळखणाऱ्या कॅमेऱ्यांद्वारे करणे शक्य होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरापर्यंतच्या स्थानकात २७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चेहरे ओळखणारी प्रणाली समाविष्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत २४२ कॅमेऱ्यांचे काम पू���्ण झाले असून उर्वरित कॅमेऱ्यांच्या यंत्रणेत प्रणाली समाविष्ट केल्यानंतर विविध उपनगरीय स्थानकात ते बसवण्यात येतील.\nसंशयित आरोपी, अट्टल गुन्हेगार, हरवलेल्या वक्ती, अनधिकृत तिकीट दलाल यांचे छायाचित्र व अन्य माहिती या यंत्रणेत समाविष्ट करण्यात येईल. संबंधित व्यक्ती कॅमेऱ्याच्या कक्षेत येताच त्याची माहिती तात्काळ रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळेल. त्यामुळे ही व्यक्ती स्थानकात नेमकी कु ठे आहे याची माहिती मिळताच त्याचा मागोवा घेतला जाणार आहे. ही यंत्रणा २४ तास कार्यरत असेल.\nया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे गर्दी व्यवस्थापनही करता येणार आहे. रेल्वे स्थानकातील फलाट, पादचारी पुलांवर प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होताच कॅमेरा ते टिपेल व त्वरित अलार्म वाजून रेल्वे नियंत्रण कक्षाला याची माहितीही देईल. शिवाय हे कॅमेरे रेल्वे नियंत्रण कक्षाशीही जोडलेले असतील. त्यामुळे त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस पाठवून गर्दीचे नियोजन केले जाईल. सध्या परदेशात अशी यंत्रणा कार्यरत आहे.\nपश्चिम रेल्वे उपनगरीय स्थानकात एकूण २ हजार ७२९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम वर्षभरापासून हाती घेतले आहे. यात जुने कॅमेरे बदलून त्याऐवजी नवीन कॅमेरे आणि पूर्णपणे नवीन ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येतील. आतापर्यंत १ हजार ७२८ कॅमेरे बसविण्यात आले असून आणखी एक हजार कॅमेरे सहा महिन्यांत बसविले जातील. यामध्येच चेहरे ओळखणाऱ्या कॅमेऱ्यांचाही समावेश आहे.\nएलपीजी कनेक्शनशी आधार 'असं' करा ऑनलाइन लिंक\nमुंबई व उपनगरमध्ये पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाची शक्यता\nमुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भाग पाण्याखाली\nदिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज\nलसीसाठी नोंदणी करताना घ्या ‘ही’ खबरदारी, नाहीतर CoWin ब्लॉक करेल\nकोरोना औषधांचा काळाबाजार करणाऱ्या १३३ जणांविरोधात कठोर कारवाई\nमलेरिया, डेंग्यूला रोखण्यासाठी पालिका लागली कामाला\nमालाड इमारत दुर्घटना : बेकायदेशीर बांधकामाबद्दल पालिकेनं उपजिल्हाधिकार्याला दिलेले पत्र उघड\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/be-prepared-to-block-a-possible-third-wave-of-corona-implement-the-system-effectively-deputy-chief-minister-ajit-pawar-nrms-132445/", "date_download": "2021-06-13T05:53:17Z", "digest": "sha1:B2KQH63XO2XTUDHJBOAXZQ2VOTNGY4MB", "length": 18653, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Be prepared to block a possible third wave of corona; Implement the system effectively Deputy Chief Minister Ajit Pawar nrms | कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज रहा ; यंत्रणा प्रभाविपणे राबवा : उपमुख्यमंत्री अजित पवार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nपुणेकोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज रहा ; यंत्रणा प्रभाविपणे राबवा : उपमुख्यमंत्री अजित पवार\nया रोगासाठीच्या औधषांच्या पुरवठ्यामध्ये गैरप्रकार न होता योग्य वापर व नियोजन करण्यात यावे. कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांना म्युकरमायकोसिस अथवा अन्य काही लक्षणे दिसल्यास याची माहिती दूरध्वनीवरुन घेण्यात यावी.\nबारामती : बारामती तालुक्यामध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार घेऊन यंत्रणा प्रभाविपणे राबवत, कोरोनाची संभाव्य लाट थोपविण्यासाठी सज्ज रहा, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.\nबारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामती नगरपरिषद नगराध्यक्षा ��ौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती निता फरांदे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता विश्वास ओव्हाळ, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग पुणे धोडपकर, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, माजी जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.\nउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘कोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करुन सर्व विभागांनी प्रभाविपणे यंत्रणा राबवावी. या लाटेमध्ये लहान बालके बाधित होण्याचा धोका संभावतो आहे, तरी त्यांच्यासाठी रुग्णालयामध्ये स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्यायबाबत कार्यवाही करावी. रुग्णालयात सर्व सुविधा असणे आवश्यक आहे, बारामती तालुक्यतील सर्व रुग्णालयामध्ये फायर व ऑक्सीजन ॲडीट वेळेवर करुन घ्यावे, सर्व रुग्णालयामध्ये जनरेटरची सुविधा असणे आवश्यक आहे.\nरुग्णांलये स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. कोविड सेंटर तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. सध्या कोरोना रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत आहे, ही बाब दिलासादायक आहे. तथापि मृत्यू दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. कोणत्याही रुग्णांलयामध्ये ऑक्सीजनची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी अगोदरच नियोजन करुन ठेवावे, निधीची कमतरता कमी पडू देणार नाही. म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव कोरोना रुग्णांमध्ये वाढत आहे. या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी.\nया रोगासाठीच्या औधषांच्या पुरवठ्यामध्ये गैरप्रकार न होता योग्य वापर व नियोजन करण्यात यावे. कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांना म्युकरमायकोसिस अथवा अन्य काही लक्षणे दिसल्यास याची माहिती दूरध्वनीवरुन घेण्यात यावी.\nउपविभागीय अध���कारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तालुक्यामधील शहर व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच ऑक्सिजन, म्युकरमायकोसिसच्या औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.\nया आढावा बैठकीपूर्वी मॅगनम इंटरप्राइजचे विकास सराफ , बारामती यांचे मार्फत आंगणवाडी सेवीका व सर्वे करणाऱ्या पथकाला एन ९५ व सर्जिकल मास्क, फेश शिल्ड, व सॅनिटायझर, फेरोरा इंडिया प्रा. लि., बारामती यांच्याकडून १०० बेड सेट व २०ऑक्सीमीटर, डॉ. गौतम राजे, लंडन यांच्याकडून १२ स्ट्रेचर्स, व इंदू केअर फार्माचे डॉ. रामदास कुटे यांच्याकडून सिल्वर ज्यूबिली रुग्णालयास शतप्लस च्या ५००बॉटल (इम्यूनिटी डोस) व श्रीमती सुरिया अत्तार यांच्या कडून १० हजार रूपयांचा धानादेश देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांना सूपूर्द करण्यात आले.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/decision-to-send-blood-for-ganeshotsav-maharaktadan-shibir-for-mahad-accident-victims-24259/", "date_download": "2021-06-13T04:40:19Z", "digest": "sha1:ZFCXWEH33EAXPIZUM4AHTZTOM6RYGLTT", "length": 11068, "nlines": 168, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Decision to send blood for Ganeshotsav Maharaktadan Shibir for Mahad Accident Victims | गणेशोत्सवाच्या महारक्तदान शिबिरातील रक्त महाड दुर्घटनाग्रस्तांसाठी पाठवण्याचा निर्णय | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nठाणेगणेशोत्सवाच्या महारक्तदान शिबिरातील रक्त महाड दुर्घटनाग्रस्तांसाठी पाठवण्याचा निर्णय\nभिवंडी : भिवंडी शहरात धामणकर नाका मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवादरम्यान आयोजित भारतरत्न डॉ ए पी जे कलाम महारक्तदान शिबिरासोबतच कोव्हिड तपासणीसाठी अँटिजेन व क्षयरोग तपासणी महानगरपालिका आरोग्य पथकाकडून सुरू करण्यात आली आहे.महानगरपालिका कोव्हिडं चाचणीच्या नोडल अधिकारी डॉ.बुशरा सैय्यद यांच्या शुभहस्ते या चाचणी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.\nतर मंगळवारी प्रथमच रक्तदान करण्यासाठी मोठ्या संख्येने युवक – युवती उपस्थित झाल्याने या रक्तदात्यांचा सन्मान करताना संस्थाध्यक्ष संतोष शेट्टी यांनी सोमवारी महाड येथे इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्या जखमींकरीता रक्तदान शिबिरातील संकलीत रक्त पाठवण्याचा निर्णय जाहीर केला.या ठिकाणी अँटिजेन तपासणीत परिसरातील नागरीक पॉझिटिव्ह आढळताच त्यांना उपचारासाठी पालिकेच्या कोव्हिडं केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आले.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/completed-preparation-first-phase-election-in-maharashtra/", "date_download": "2021-06-13T05:32:53Z", "digest": "sha1:QOII2J6R3ZCGXBY65ZWTJWN7SHO5XV4T", "length": 9670, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nपहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण\nमुंबई: लोकसभा निवडणूक अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान दि. 11 एप्रिल 2019 रोजी होत असून त्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अतिदुर्गम भागातील 35 मतदान केंद्रांसाठी निवडणूक कर्मचारी आज रवाना करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.\nपहिल्या टप्प्यात राज्यातील 7 लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. त्यामध्ये वर्धा मतदार संघात 14 उमेदवार निवडणूक लढवत असून रामटेक- 16, नागपूर- 30, भंडारा- गोंदिया- 14, गडचिरोली-चिमूर- 5, चंद्रपूर- 13 आणि यवतमाळ-वाशिम मतदार संघात 24 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सर्व मनुष्यबळाची नेमणूक तसेच पोलीस बंदोबस्त व अन्य सुरक्षा बलांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिदुर्गम भागात मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी व सुरक्षा यंत्रणेची ने-आण करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येणार आहे.\nराज्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून आतापर्यंत 97 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 30 कोटी रुपयांची रोकड, 17 कोटी रुपयांची दारु, 4.61 कोटी रुपयांचे मादक पदार्थ, 44 कोटी रुपयांचे सोने,चांदी व इतर मौल्यवान जवाहीर यांचा समावेश आहे.\nआचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यासाठी उपलब्ध करुन दिलेल्या सी-व्हिजिल ॲपचा राज्यभरात नागरिक प्रभावी उपयोग करीत असून आतापर्यंत 2 हजार 527 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 1 हजार 497 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून चौकशीअंती आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली आहे. सी-व्हिजिल ॲपवर अनधिकृत दारू, मतदारांना आमिष म्हणून दारुचे वाटप, पैशाचा वापर, विनापरवानगी पोस्टर लावणे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आदी स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.\nElection loksabha लोकसभा निवडणूक\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nबावन्न बँकातील 6500 शाखात सातबारा साठी पोर्टल\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्��ता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%8B_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%81", "date_download": "2021-06-13T06:37:14Z", "digest": "sha1:SKR7LIPCEHV7UBWCXWZFDHPSQAZUMC7P", "length": 5035, "nlines": 65, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इस प्यार को क्या नाम दूँ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइस प्यार को क्या नाम दूँ\nइस प्यार को क्या नाम दूॅं ही स्टार प्लस वर प्रसारित होणारी एक हिंदी मालिका आहे.[१][२][३] ६ जून, इ.स. २०११ ला मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला आणि शेवटचा १५ मे, इ.स. २०१२ रोजी झाला.\nइस प्यार को क्या नाम दूॅं\nगुल खान, निसान परवेझ आणि राजेश छड्डा\nललित मोहन आणि अर्शद खान\nवेद राज, सुधीर कुमार, गौतम हेगडे आणि हितेश केवल्य\nबरूण सोबती, सान्या इराणी\n६ जून, इ.स. २०११\n२५३ (१५ मे, इ.स. २०१२ पर्यंत)\nया मालिकेमध्ये प्रेम-तकरार आशी अर्णव आणि खुशीची प्रेम कथा आहे. अर्णवसिंग रायजादा हा एक मोठा उद्योगपती आहे आणि खुशीकुमारी गुप्ता एक छोट्या शहरातील मुलगी आहे.\n^ \"लव ऑन पॉज मोड इन डेली सोप्स\" (इंग्रजी भाषेत). २५ मे, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"द पेकिंग ऑर्डर\". Live Mint (इंग्रजी भाषेत). २५ मे, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ जुलै २०२० रोजी २१:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vialliquidfillingmachine.com/products/perfume-filling-machine", "date_download": "2021-06-13T05:02:37Z", "digest": "sha1:EIRSLOEWBQWY7GFRTCMB7EHXZKX5OMTB", "length": 28360, "nlines": 100, "source_domain": "mr.vialliquidfillingmachine.com", "title": "परफ्यूम फिलिंग मशीन - व्हायलिक्विडफिलिंगमॅचिन डॉट कॉम", "raw_content": "\nस्वयंचलित लिक्विड फिलिंग उपकरणे\nड्रॉपर बाटली भरणे मशीन\nतेल आवश्यक तेल भरणे\nआय ड्रॉप फिलिंग मशीन\nनेल पॉलिश फिलिंग मशीन\nफार्मा लिक्विड फिलिंग मशीन\nसॉस पेस्ट फिलिंग मशीन\nजेव्हा तुम्ही परफ्यूमची बाटली घेता तेव्हा आपण निवडू शकता अशी अनेक प्रकारची फिलिंग मशीन आहेत.\nएनपीएके परफ्युमसाठी फिलिंग मशीन आणि पॅकेजिंग उपकरणे डिझाइन आणि बनवते.\nआमचे परफ्युम लिक्विड फिलिंग मशीन परफ्यूम उद्योगाच्या बदलत्या गरजा भागविण्यासाठी तयार केल्या आहेत. आम्ही आपल्या परफ्युम भरण्याच्या गरजा हाताळण्यासाठी आणि आपले उत्पादन लक्ष्ये पूर्ण करण्यासाठी आदर्श यंत्रसामग्री तयार करतो.\nआपल्याकडे काचेच्या किंवा प्लास्टिकच्या परफ्युमच्या बाटल्या असोत, त्यांच्याकडे स्प्रे कॅप्स आहेत की नाही - आमच्याकडे सुगंध, डीओडोरंट्स, आवश्यक तेले किंवा आफ्टरशेव्ह बाटलीसाठी लागणारी सर्व उपकरणे आहेत.\nहोममेड उत्पादनापासून ते व्यावसायिक आणि औद्योगिक अनुप्रयोगापर्यंत: आमच्याकडे बाटलीच्या सुगंध, आफ्टरशेव्ह, आवश्यक तेले आणि इतर सुगंधित अल्कोहोल सोल्यूशन्सवर भरपूर समाधान आहे. आमची मशीन्स त्यांच्या साधेपणासाठी, वापराच्या गतीसाठी आणि साफ करण्यास सुलभ म्हणून ओळखली जातात. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही प्रकारचे सुगंधित उत्पादन भरण्यासाठी आमची मशीन्स प्रतिरोधक आहेत आणि उच्च प्रतीची सामग्री बनविली आहेत आणि आश्चर्यकारकपणे अचूक आहेत आणि उत्पादन वाया घालवू नका. ही आमच्या मशीनची मुख्य वैशिष्ट्ये आहेत, सुगंधित भरण्यासाठी योग्य आणि अभ्यासल्या आहेत.\nआम्ही सर्वात कार्यक्षम, विश्वसनीय परफ्यूम भरण्यासाठी ओळी सेट करण्याबद्दल आपल्याला आमची मदत देऊ इच्छितो. आपल्या उत्पादनासाठी कोणती मशीन सर्वात योग्य असेल याचा सल्ला घेण्यासाठी आपण आम्हाला विचारण्याचे ठरविल्यास आम्ही आपल्याला निवडण्यात मदत करू. परफ्यूम फिलिंग मशीन एकतर व्हॉल्यूम-देणारं किंवा व्हॅक्यूम असू शकते. भरण्याची मानक प्रणाली व्हॅक्यूम आहे (\"पातळी पर्यंत\"), तथापि, आम्ही आवश्यक असल्यास व्हॉल्यूम देणारं डोसिंगसाठी एक विशेष डिझाइन बदल स्थापित करू शकतो. आपल्या उत्पादनाच्या सुसंगततेनुसार आणि पॅकेजिंगच्या वैशिष्ट्यांवर (ते काचेचे, अ‍ॅल्युमिनियम, प्लास्टिकचे किंवा काही मानक नसलेल्या संयोजनांचे, त्यात किती खंड असू शकते, यावर अवलंबून असे बदल करणे आवश्यक आहे की नाही, सामग्रीवर किती दबाव असेल, कंटेनर स्वतःच किती मोठा आहे - हे समजून घेत की आमचे परफ्यूम मशीन 50 मिली ते 300 मिली पर्यंतच्या बाटलीच्या आकारमानास परवानगी देते). आपण अधिक तपशील इच्छित असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.\n220 व्ही 3.8 केडब्ल्यू इलेक्ट्रिक परफ्यूम फिलिंग मशीन पेरिस्टालिटिक पंप / स्टेनलेस स्टील पिस्टन पंपसह\nतपशीलवार उत्पादनांचे वर्णन नाव: नासिकाशोथ स्पिरिट बॉटल भरणे मशीन चालवलेले प्रकार: इलेक्ट्रिक व्होल्टेज: 220 व्ही पॉवर: 3.8 केडब्ल्यू परिमाण (एल * डब्ल्यू * एच): 6500x1600x1500 मिमी भरणे प्रमाण: 20-200 मिलीमीटर नियंत्रण प्रणाली: पीएलसी ऑपरेट मॅन्युअल: इंग्रजी साहित्य: 304 किंवा 316 स्टेनलेस स्टील उच्च प्रकाश: परफ्यूम पॅकेजिंग मशीन, परफ्यूम बॉटलिंग मशीन एनपी-पी 2 कस्टमाइज्ड ऑटोमॅटिक राइनाइटिस स्पिरिट बॉटल भरणे आणि कॅपिंग मशीन वापर ही उत्पादन ओळ मुख्यतः वापरली जाते ...\nइलेक्ट्रिक ड्राइव्ह नेल पॉलिश फिलिंग मशीन, कीड स्प्रेबोटल भरणे आणि कॅपिंग मशीन\nतपशीलवार उत्पादनाचे वर्णन उत्पादनाचे नाव: पेस्ट बग स्प्रे फिलिंग कॅपिंग मशीन चालविण्याचे प्रकार: इलेक्ट्रिक डायमेन्शन (एल * डब्ल्यू * एच): 2100 * 1600 * 2000 मिमी वजन: 500 किलो साहित्य: पूर्ण स्टेनलेस स्टील गती: 10-35 बाटल्या / मिनिट कंट्रोलिंग सिस्टम: पीएलसी कंट्रोलर पॅकिंग रेंज: 20-200 मिलीएल (वैयक्तिकृत स्वीकारा) उच्च प्रकाश: परफ्यूम बाटली भरणे मशीन, परफ्यूम पॅकेजिंग मशीन स्वयंचलित कीटक बग स्प्रे फिलिंग कॅपिंग मशीन लाइन 100 मिली 200 मिलीलीटर मुख्य वर्ण ...\nपीएलसी कंट्रोलर 10-35 बाटल्या / मिनिटांसह संपूर्ण स्टेनलेस स्टील परफ्यूम भरणे मशीन\nतपशीलवार उत्पादनांचे वर्णन उत्पादनाचे नाव: पेस्ट बग स्प्रे फिलिंग कॅपिंग लेबलिंग मशीन पॅकेजिंग प्रकार: बाटल्यांचे परिमाण (एल * डब्ल्यू * एच): 2100 * 1600 * 2000 मिमी नंतरची सेवा प्रदान केलेली: सर्व्हिस मशीनरी ओव्हरसीज मटेरियलसाठी उपलब्ध अभियंता: पूर्ण स्टेनलेस स्टील वेग: 10-35 बाटल्या / मिनिट कंट्रोलिंग सिस्टम: पीएल���ी कंट्रोलर पॅकिंग रेंज: 20-200 मिलीलीटर (वैयक्तिकृत स्वीकारा) उच्च प्रकाश: परफ्यूम बाटली भरणे मशीन, परफ्यूम बॉटलिंग मशीन स्वयंचलित कीटक बग स्प्रे फिलिंग ...\nस्टेनलेस स्टील पिस्टन पंपसह पीएलसी कंट्रोल सिस्टम परफ्यूम फिलिंग मशीन\nविस्तृत उत्पादनांचे वर्णन नाव: रेपेलेंट लिक्विड फिलिंग आणि कॅपिंग मशीन पॉवर: 3.8 केडब्ल्यू डायमेंशन (एल * डब्ल्यू * एच): 6500x1600x1500 मिमी भरणे प्रमाण: 20-200 मिली कॅपिंग प्रकार: स्क्रू ऑपरेशन पॅनेल: टच स्क्रीन कंट्रोल सिस्टम: पीएलसी मटेरियल: 304 किंवा 316 स्टेनलेस स्टील उच्च प्रकाश: परफ्यूम बाटली भरणे मशीन, परफ्यूम पॅकेजिंग मशीन सानुकूलित शांघाई प्राइस 10 मिली 20 मिलीमीटर स्वयंचलित बाटली भरणे आणि कॅपिंग मशीन परफ्यूम / रेपेलेंट लिक्विड / ...\nअ‍ॅल्युमिनियम वायल स्प्रे बाटली भरणे मशीन, स्क्रू कॅपिंग दही भरणे मशीन\nतपशीलवार उत्पादनांचे वर्णन नाव: परफ्यूम बाटली फिलिंग मशीन व्होल्टेज: 220 व्ही आकारमान (एल * डब्ल्यू * एच): 6500x1600x1500 मिमी भरण्याचे प्रमाण: 20-200 एमएल कॅपिंग प्रकार: स्क्रू ऑपरेशन पॅनेल: टच स्क्रीन कंट्रोल सिस्टम: पीएलसी मटेरियल: 304 किंवा 316 स्टेनलेस स्टील हाय लाईट : परफ्यूम बाटली भरणे मशीन, परफ्यूम पॅकेजिंग मशीन 20-200 मिलीलीटर स्वयंचलित uminumल्युमिनियम वायल / परफ्यूम / स्प्रे बाटली भरणे मशीन वापर ही उत्पादन लाइन मुख्यतः परफ्यूमसाठी स्वयंचलितपणे भरण्यासाठी उत्पादनासाठी वापरली जाते, ...\nपीएलसी कंट्रोलर परफ्यूम स्प्रे मशीन, दोन फिलिंग नोजल्स परफ्यूम पॅकेजिंग मशीन\nतपशीलवार उत्पादनांचे वर्णन उत्पादनाचे नाव: परफ्यूम स्प्रे फिलिंग कॅपिंग मशीन मटेरियल: पूर्ण स्टेनलेस स्टीलची हमी: 1 वर्षाची नियंत्रित यंत्रणा: पीएलसी कंट्रोलर पॅकिंग रेंज: 20-200 मिलीलीटर (वैयक्तिकृत स्वीकारा) कॅपिंग नोजल: 1 फिलिंग नोजल: 2 हाय लाइट: परफ्यूम पॅकेजिंग मशीन, परफ्यूम बॉटलिंग मशीन स्वयंचलित परफ्युम स्प्रे फिलिंग / ड्राईव्ह मिडज स्प्रे भरणे मशीन 20-200 मिलीलीटर वापर ही उत्पादन लाइन मुख्यतः पूर्णपणे वापरली जाते ...\nउच्च अचूक परफ्यूम भरणे मशीन नाही बाटली / नाही भरत नाही 10-35 बाटल्या / मिनिट\nउत्पादनाचे नाव: पेस्ट बग स्प्रे फिलिंग कॅपिंग मशीन व्होल्टेज: 220 व्ही पॉवर: 1.5 केडब्ल्यू डायमेन्शन (एल * डब्ल्यू * एच): 2100 * 1600 * 2000 मिमी भरणे अ‍ॅक्रॅसिटी: ≤ ± 1% साहित्य: पूर्ण स्टेनलेस स्टील वेग: 10-35 बाटल्या / मिनिट पॅकिंग रेंज: 20-200 मिलीलीटर (वैयक्तिकृत स्वीकारा) उच्च प्रकाश: परफ्यूम बाटली भरणे मशीन, परफ्यूम बॉटलिंग मशीन स्वयंचलित कीटक बग स्प्रे फिलिंग कॅपिंग मशीन लाइन 100 मिली 200 मिली स्प्रे भरण्याचे मुख्य पात्र 1. पीएलसी नियंत्रण ...\n2 नोजल्स फिलर 15-40 बाटल्या / मिनिटांसह बॉल शेपची शीशी लिक्विड फिलिंग मशीन\nतपशीलवार उत्पादनाचे वर्णन नाव: नेल पॉलिश फिलिंग मशीन भरणे खंड: 10-50 मिलीलीटर वेग: 15-40 बाटल्या / मिनिट फंक्शन: भरणे, कॅपिंग, लेबलिंग कंट्रोल: पीएलसी पॉवर: 220v, 50/60 हर्ट्ज साहित्य: स्टेनलेस स्टील मशीन परिमाण: L1900 * W1800 * एच 600 एमएम हाय लाइट: परफ्यूम बाटली फिलिंग मशीन, परफ्यूम बॉटलिंग मशीन स्वयंचलित बॉल आकाराच्या शीशांवर परफ्यूम फिलिंग मशीन 2 नोजल्स फिलर उत्पादन वर्णन वापर हे मशीन प्रामुख्याने योग्य आहे ...\nकोणतीही बाटली नाही / न भरण्याचे कॉस्मेटिक फिलिंग मशीन रंग टच स्क्रीन स्थापित झाली\nतपशीलवार उत्पादनांचे वर्णन उत्पादनाचे नाव: परफ्यूम स्प्रे फिलिंग मशीन व्होल्टेज: 220 व्ही पॉवर: 1.5 केडब्ल्यू पॅकेजिंग प्रकार: बाटल्यांचे परिमाण (एल * डब्ल्यू * एच): 2100 * 1600 * 2000 मिमी वजन: 500 किलो वजन नंतर सेवा प्रदान केलेले: सर्व्हिस मशीनरी विदेशात उपलब्ध अभियंता भरणे अकादरी: ± ± 1% साहित्य: पूर्ण स्टेनलेस स्टील गती: 10-35 बाटल्या / मिनिट हमी: 1 वर्षाची नियंत्रित यंत्रणा: पीएलसी कंट्रोलर पॅकिंग रेंज: 20-200 मिली (वैयक्तिकृत स्वीकारा) भरणे नोजल: 2 कॅपिंग नोजल: ...\nस्वयंचलित एअर फ्रेशिंग परफ्यूम फिलिंग मशीन 20 मिली - 200 मिली फिलिंग व्हॉल्यूम\nतपशीलवार उत्पादनांचे वर्णन उत्पादनाचे नाव: परफ्यूम स्प्रे फिलिंग मशीन भरण्याची गती: 10-35 बाटल्या / मिनिट भरणे खंड: 20-200 मिलीलीटर कंट्रोल सिस्टम: पीएलसी वॉरंटी: 1 वर्ष फिलिंग नोजल: 2 बिझिनेस मॉडेल: फॅक्टरी प्रोडक्शन ऑपरेट ऑपरेट पॅनल: कलर टच स्क्रीन डिस्प्ले उच्च फिकट: परफ्यूम पॅकेजिंग मशीन, परफ्यूम बॉटलिंग मशीन ऑटोमॅटिक एअर फ्रेशिंग परफ्यूम गंध स्प्रे फिलिंग कॅपिंग मशीन फवारणीचे मुख्य पात्र 1. पीएलसी नियंत्रण ...\nपेरीस्टालिटिक पंप / पिस्टन पंपसह पूर्ण स्वयंचलित परफ्यूम भरणे मशीन\nतपशीलवार उत्पादनाचे वर्णन उत्पादनाचे नाव: एलीक्विड फिलिंग मशीन डायमेंशन (एल * डब्ल्यू * एच): 2000 * 1600 * 1600 मिमी वजन: 500 किलो नाव: एलीक्विड फिलिंग मशीन भरणे नोजल नंबर: 2 फिलिंग रेंज: 5-50 मिलीलीटर क्षमता: 15-40 बाटल्या / मिनिट पंप प्रकार: पेरिस्टालिटिक पंप उच्च प्रकाश: परफ्यूम बाटली भरणे मशीन, परफ्यूम पॅकेजिंग मशीन सानुकूलित एनपी-वाय 2 स्वयंचलित 10 मिली 15 एमएल 30 मिली नेल पॉलिश बाटली भरणे मशीन उत्पादन वर्णन इलीक्विडचे मुख्य वर्ण, लहान द्रव बाटली भरणे मशीन ...\nइलेक्ट्रिक ड्राईव्हन प्रकार परफ्यूम बॉटल भरणे मशीन कलर टच स्क्रीन डिस्प्ले स्थापना झाली\nतपशीलवार उत्पादनाचे वर्णन उत्पादनाचे नाव: स्प्रे परफ्यूम बॉटल भरणे आणि कॅपिंग मशीन चालविण्याचा प्रकार: इलेक्ट्रिक फिलिंग व्हॉल्यूम: 20-200 मिलीएल भरणे वेग: 10-35 बाटली / मिनिट वीजपुरवठा: 1 पीएच. एसी 220 व्ही, 50/60 हर्ट्ज फंक्शन: फिलिंग, कॅपिंग, लेबलिंग आवश्यकताः जीएमपी मटेरियल: स्टेनलेस स्टील हाय लाइट: परफ्यूम बॉटल फिलिंग मशीन, परफ्यूम बॉटलिंग मशीन स्प्रे परफ्यूम बॉटल भरणे आणि कॅपिंग मशीनचे कार्य आणि वैशिष्ट्ये 1. पीएलसी कंट्रोल सिस्टम, ...\nपरफ्यूम वायल फिलिंग लाइनसाठी उच्च कार्यक्षमता स्वयंचलित फिलिंग मशीन\nतपशीलवार उत्पादनांचे वर्णन उत्पादनाचे नाव: परफ्यूम फिलिंग मशीन पॉवर: 1.2 केडब्ल्यू डायमेंशन (एल * डब्ल्यू * एच): 1800x1600x1500 मिमी वजन: 500 केजी नाव: बॉटलिंग मशीन भरणे खंड: 20-200 एमएल कंट्रोल सिस्टम: पीएलसी मटेरियल: 304 किंवा 316 स्टेनलेस स्टील हाय लाईट: परफ्यूम बाटली फिलिंग मशीन, परफ्यूम बॉटलिंग मशीन परफ्यूमसाठी स्वयंचलित बॉटलिंग मशीन, कुपी भरणे लाइन उत्पादनाचे वर्णन 1. पीएलसी कंट्रोल सिस्टम, कलर टच स्क्रीन डिस्प्ले. 2. हे मशीन ...\n5-30 मिली फिलिंग व्हॉल्यूम परफ्यूम भरणे मशीन कलर टच स्क्रीन ऑपरेशन पॅनेल\nतपशीलवार उत्पादनांचे वर्णन प्रकार: मशीन भरण्याची स्थिती: नवीन अनुप्रयोग: केमिकल, मेडिकल ऑटोमॅटिक ग्रेड: ऑटोमॅटिक कंट्रोलर: पीएलसी कंट्रोलर ऑपरेशन पॅनेल: कलर टच स्क्रीन हाय लाइट: परफ्यूम बॉटल भरणे मशीन, परफ्यूम पॅकेजिंग मशीन स्वयंचलित 50 मिली एल लिक्विड फिलिंग उपकरण मिक्सिंग टँकसह वापरले जाते इजुइस मशीन परिचयसाठी ई-लिक्विड फिलिंग मशीन परिचय हे मशीन ई लिक्विड बाटली अनस्क्रॅम्बलिंग, लिक्विड फिलिंग, प्लगिंगसाठी डिझाइन केलेले आहे ...\nपूर्णपणे स्वयंचलित परफ्यूम भरणे मशीन रंग टच स्क्रीन प्रदर्शन स्थापना केली\nतपशीलवार उत्पादनाचे वर्णन उत्पादनाचे नाव: स्वयंचलित परफ्यूम भरणे मशीनची उत्पादन क्षमता: 10-35 बाटल्या / मिनिट कंट्रोलर: पीएलसी कंट्रोल ऑपरेशन: टच स्क्रीन भाषा: इंग्रजी हमी: 12 महिने भरणे खंड: 20-200 एमएल भरणे अचूकता: ≤ ± 1% (यावर अवलंबून आहे) उत्पादन) उच्च प्रकाश: परफ्यूम बाटली भरणे मशीन, परफ्यूम बॉटलिंग मशीन पूर्णपणे स्वयंचलित परफ्यूम स्प्रे बाटली भरणे मशीन लाइन 10 मिली 30 एमएल 50 एमएल 200 एमएल ग्लास किंवा प्लॅस्टिकच्या बाटलीचे परफॉरमन्स फीचर ...\nस्वयंचलित लिक्विड फिलिंग उपकरणे\nड्रॉपर बाटली भरणे मशीन\nतेल आवश्यक तेल भरणे\nआय ड्रॉप फिलिंग मशीन\nनेल पॉलिश फिलिंग मशीन\nफार्मा लिक्विड फिलिंग मशीन\nसॉस पेस्ट फिलिंग मशीन\nकॉपीराइट © शांघाय एनपॅक मशीनरी कं. सर्व हक्क राखीव.\nशोरूम | एक्सएमएल साइटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%95/", "date_download": "2021-06-13T06:13:51Z", "digest": "sha1:6MIWTGZNDWA3DD2TXVQ5P5THV6TBJLUA", "length": 8104, "nlines": 123, "source_domain": "www.batmidar.in", "title": "माथेरानची राणी नव्या लूकमध्ये.. | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome कोंकण माझा माथेरानची राणी नव्या लूकमध्ये..\nमाथेरानची राणी नव्या लूकमध्ये..\nमाथेरानची राणी नव्या लूकमध्ये..\nपर्यटकांचं आकर्षण असलेल्या नेरळ ते माथेरान दरम्यानच्या टॉय ट्रेनचा प्रवास आता अधिक वेगवान,अधिक आंनंदी आणि अधिक आरामात होत आहे.माथेरानच्या राणीच्या ताफ्यात पाचवे इंजिन आल्यानं गाडीचा वेग वाढणार आहे.त्याचबरोबर डब्याची संख्या वाढणार असल्यानं एकाच वेळी अनेक पर्यटकांना माथेराणच्या राणीतून सफर करता येणार आहे.पर्यटकांना दोन तासाच्या या प्रवासाचा पुरेपूर आनंद घेता यावा यासाठी रेल्वेचा लूक पूर्णपणे बदलण्यात आला आहे.माथेरानच्या वैभवाच्या अनेक खाणाखुणा असलेली चित्रे ,माथेरानची घोडस्वारी,पशु-पक्षी,माथेरानच्या बाजार पेठेची चित्रे गाडीच्या डब्यांवर रेखाटली गेली आहेत.पारदर्शक छत असलेले डबे गाडीला जोडण्यात आल्यानं सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घेत पर्यटक माथेरानला पोहोचणार आहेत.गुरूवारी सकाळी पावणेसात वाजता नेरळ स्���ानकातून सुटलेल्या व नवा साज ल्यालेल्या या गाडीचं माथेरानकरांनी आणि पर्यटकांनी जोरदार स्वागत केलं.पर्यटकांसाठी आणखी एक खूषखबर आहे.या गाडीला लवकरच एक वातानुकूलीत डबा बसविला जात आहे.त्यासाठी 500 रूपये भाडे आकारण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे.या डब्यात 16 आसणं असतील ..त्यामुळं उन्हाळ्यातही थंड वातावरणात या थंड हवेच्या ठिकाणाची सफर अधिक रोमांचंकारी ठरणारी आहे.राणीचा नवा लूकमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार असल्याचा विश्‍वास स्थानिकांनी बोलून दाखविला.\nPrevious articleएस.एम.देशमुखआंदोलनात सहभागी होणार\nNext articleजो वादा किया हो..निभाना पडेगा\nकोणाला हवाय रायगड भूषण पुरस्कार \nशेतकरयांचा सन्मान… त्यांच्या बांधावर\nहां, मै अलिबाग से ही आया हू…\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/business/serum-institute-is-the-most-profitable-5000-crore-company-in-india-64697", "date_download": "2021-06-13T05:40:51Z", "digest": "sha1:DMHGXQUCVT7V6MR27ODDZ4EA4LTK7OIW", "length": 10516, "nlines": 151, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Serum institute is the most profitable 5,000 crore company in india | सीरम इन्स्टिटयूट सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपनींच्या यादीत अव्वल", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nसीरम इन्स्टिटयूट सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपनींच्या यादीत अव्वल\nसीरम इन्स्टिटयूट सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपनींच्या यादीत अव्वल\n‘कोव्हिशिल्ड’ ही कोरोना प्रतिबंधक लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपनींच्या यादीत अव्वल स्थानी आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम व्यवसाय\nभारतातील ४१८ भारतीय कंपन्यांनी सन २०१९-२० मध्ये पाच हजार कोटींहून अधिक रक्कमेचा एकूण व्यापार केला आहे. यामध्ये ‘कोव्हिशिल्ड’ (Covishield) ही कोरोना (Coronavirus) प्रतिबंधक लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) सर्वाधिक नफा (Profit) कमवणाऱ्या कंपनींच्या यादीत अव्वल स्थानी आहे.\nकॉर्पोरेट कंपन्याच्या व्यवहारासंदर्भात माहिती ठेवणाऱ्या कॅपिटलाइननं या संदर्भातील अहवाल सादर केला आहे.\nलाइव्ह मिंटनं दिलेल्या वृत्��ानुसार, ५ हजार ४४६ कोटींच्या विक्रीच्या मोबदल्यात सीरमनं दोन हजार २५१ कोटींचा निव्वळ नफा कमवला आहे. नेट मार्जिनच्या ४१.३ टक्के एवढा हा नफा आहे.\nअर्थपुरवठा करणाऱ्या कंपन्या (सिटी बँक, मुथूट फायनान्स सारख्या) या यादीमध्ये प्रामुख्याने तळाला आहेत. मोनोपोली ऑप्रेशन्स क्षेत्रात काम करणाऱ्या (हिंदुस्तान झिंक अ‍ॅण्ड न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनसारख्या) कंपन्या आहेत.\nपाच हजार कोटींचा उद्योग करणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये १८ कंपन्या या औषध क्षेत्राशी संबंधित आहेत. मॅकलेओड्स फार्मास्युटीकल्सचा या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर समावेश आहे. २८ टक्के नफा या कंपनीनं कमावला आहे.\nसीरम कंपनीच्या नफ्याची टक्केवारी अधिक असण्यामागील मुख्य कारणांपैकी एक म्हणजे भारतामध्ये कंपनी कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करत आहे. जगामध्ये सध्या सर्वाधिक लसीची गरज भारतालाच असल्यामुळे जगातील सर्वात मोठी औषध निर्मिती करणारी सीरम ही सर्वाधिक नफा कमवणारी कंपनी ठरली आहे.\nहॉर्स ब्रीडींग, बांधकाम व्यवसाय, अर्थसहाय्य, हवाई श्रेत्र यामध्येही सीरमची मालकी असणाऱ्या पुनावाला समुहानं गुंतवणूक केली आहे. सीरमचा महसूल २००८-०९ आणि २०१५-१६ दरम्यान २३ टक्कांनी वाढून वार्षिक स्तरावर ४ हजार ६३० कोटींवर पोहचला.\nतर निव्वळ नफ्यात २८ टक्के वाढ होत, तो १२ हजार १९१ कोटींवर पोहचला. पण सन २०१५-१६ ते २०१९-२० दरम्यान कंपनीच्या महसुलामध्ये चार टक्क्यांनी घट झाली आणि निव्वळ नफाही या वर्षांमध्ये कायम राहिला.\nपेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरूच, मुंबईत आहे 'इतका' दर\nबेरोजगारीचा उच्चांक, लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये ७५ लाख लोकांनी गमावल्या नोकऱ्या\nमुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ\nएलपीजी कनेक्शनशी आधार 'असं' करा ऑनलाइन लिंक\nमुंबई व उपनगरमध्ये पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाची शक्यता\nमुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भाग पाण्याखाली\nदिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज\nलसीसाठी नोंदणी करताना घ्या ‘ही’ खबरदारी, नाहीतर CoWin ब्लॉक करेल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महागलं\nदोन दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स, निफ्टी तेजीत\nतरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’चं आयोजन\nहयात रिजन्सी हॉटेलच्या १९३ कर्मचाऱ्यांची औद्योगिक न्यायालयात धाव\nडेटॉल कंपनीचं अनोखं अभियान, लोगोच्या जागी आता 'यांचे' फोटो झळकणार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2019/12/christmas2019.html", "date_download": "2021-06-13T06:02:51Z", "digest": "sha1:443R2322M3R5M26AY355I5RXG3NQFAOV", "length": 3983, "nlines": 58, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "नाताळ आणि नववर्षांनिमित्त पहाटे 5 पर्यंत मद्यविक्री | Gosip4U Digital Wing Of India नाताळ आणि नववर्षांनिमित्त पहाटे 5 पर्यंत मद्यविक्री - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या नाताळ आणि नववर्षांनिमित्त पहाटे 5 पर्यंत मद्यविक्री\nनाताळ आणि नववर्षांनिमित्त पहाटे 5 पर्यंत मद्यविक्री\nयंदाचा नाताळ व नववर्षाची स्वागतासाठी तयारी करणाऱ्या मद्य प्रेमींसाठी मोठी खुशखबर आहे.\nनाताळनिमित्ताने 24 व 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर रोजी मद्यविक्रीची दुकाने रात्री साडेदहा ऐवजी मध्यरात्री एक वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी सरकारने दिली आहे.\nतर बार खुले ठेवण्यासाठी मध्यरात्री बारा वाजेपर्यंतची असलेली वेळ पहाटे पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.\nदरम्यान याबाबतचा आदेश नुकताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने जारी केला आहेत.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://aatbaaher.blogspot.com/2010/12/blog-post_23.html", "date_download": "2021-06-13T05:39:10Z", "digest": "sha1:YBTPKO76WT3NRTTRSIPY4EJU6DDDWN5I", "length": 19040, "nlines": 107, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: नकुसा नव्हे लाडकी…", "raw_content": "\nलातूर जिल्ह्यातील चाटा गावातील प्रीतीलता सुरवसेला परवा युनिसेफ आणि सह्या्री वाहिनीच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं. प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीनं वाटचाल करणाऱ्या नऊ बालिकांचा सत्कार करण्यात आला, त्यात प्रीतीलताचा समावेश होता. ही प्रीतीलता ���्हणजे नकुसा. वडिलांना हवा होता मुलगा आणि झाली मुलगी. तिच्या जन्माची किंमत आईला घटस्फोटाच्या रुपानं चुकती करावी लागली. अंगणवाडी कर्मचारी असलेल्या आईनं सत्यशीलाच्या पाठिंब्यानं ती चित्रपटसृष्टीत आली असून इथे करिअर करण्याची जिद्द बाळगून आहे.\nप्रतिकूल परिस्थितीत जिद्दीनं वाटचाल करणाऱ्या नऊ बालिकांचा युनिसेफ आणि सह्या्री वाहिनीच्यावतीनं नुकताच सन्मान करण्यात आला. त्यावेळी प्रीतीलताला ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं.\nभारताची फुलराणी सायना नेहवाल नकोशा मुलींपैकीच एक. तिनंच अलीकडं एका मुलाखतीत हे सांगून टाकलं. पण या नकोशा मुलीनं केवळ कुटुंबालाच नव्हे, तर देशाला अभिमान वाटावा असं कर्तृत्व गाजवलं.\nप्रातिनिधिक स्वरुपातली कर्तृत्ववान मुलींची अशी अनेक नावं सांगता येतील.\nमुलींचं घटतं प्रमाण ही भारताचीच नव्हे तर सर्वच दक्षिण आशियाई देशांपुढची गंभीर समस्या बनली आहे. पारंपारिक मानसिकता, दार्रिय़ अशी अनेक कारणं त्यामागं आहेत. त्यांचा शोध घेणं आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी व्यापक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातून छोटे छोटे प्रयोग किंवा उपक्रम आकाराला येत आहेत.\nमुलगी नको मुलगा हवा, ही मानसिकता जागतिक पातळीवरची आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. खेडय़ापाडय़ांतून पूर्वापार ही मानसिकता जोपासली जातेय. आपण कितीही पुढारलेपणाच्या गप्पा मारत असलो तरी आजही अशी मानसिकता मोठय़ा प्रमाणावर आढळते. काही भटक्या जमातींमधून मुलींच्या जन्माचे उत्सव साजरे केले जातात, मात्र जिथं संपन्नता आणि समृद्धी आढळते तिथं मात्र मुलगी ओझं वाटते. इस्टेटीचा वारस ही त्यांची पहिली डिमांड असते. बडय़ा लोकांपुरती ही मानसिकता आहे असं नाही. मुलीच्या जबाबदारीचं ओझं वाटत असल्यामुळं गरिबीतही अशीच मानसिकता आढळते. महाराष्ट्राच्या खेडय़ापाडय़ांतून या मानसिकतेचं दर्शन अनेक प्रकारे घडत असतं. मुलीच्या जन्माचा आनंद फार कमी प्रमाणात साजरा केला जातो. किंबहुना मुलगी झालेला बाप चेहरा पाडूनच फिरताना दिसतो. मुलगा हवा असताना झालेल्या मुलीच्या जन्माचा निषेध नोंदवण्याचे अनेक मार्ग अवलंबले जातात. प्रीतीलता सुरवसेच्या आईला घटस्फोटाची किंमत मोजावी लागली, तशी तर अनेक महिलांना मोजावी लागते. घटस्फोट दिला जात नाही, तिथं मुलगा न होणाऱ्या महिलेला सातत्यानं मानहानी सहन करावी लागते. हे झालं मुलीच्या आईचं. पण जी मुलगी जन्माला आली, तिलाही हे भोग टळत नाहीत. त्यातला पहिला मार्ग अवलंबला जातो, तो म्हणजे तिचं नामकरण. ‘नाव ठेवणं’ असं त्याला बोली भाषेत म्हणतात. ‘नावं ठेवल्यासारखंच’ हे नाव ठेवलं जातं. त्यातूनच दगडी, धोंडी अशी नावं ठेवली जातात. यातलं शेवटचं टोक असतं, ते म्हणजे ‘नकुसा.’ नकोशी असताना झालेली मुलगी ती नकुसा. हाक मारतानाच तिला तिच्या नकोशा जन्माची जाणीव व्हावी, अशा रितीनं हे नाव ठेवलं जातं आणि मुलीच्या जन्माचा निषेध नोंदवला जातो. पश्चिम महाराष्ट्रात सहज धांडोळा घेतला तर अशा अनेक नकुसा आढळतील.\nअसाच धाांडोळा सातारा जिल्ह्यात घेण्यात आला. साताऱ्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. सुधा कांकरिया यांनी त्यांना कल्पना सुचवली आणि त्यांनी तिला प्रतिसाद दिला. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कामाला लावून गावोगावी एक शोधमोहीम सुरू केली. काय होती ही मोहीम शून्य ते सोळा वयोगटात ‘नकुसा’ नावाच्या मुलींच्या शोधाची. आरोग्य यंत्रणेनं जिल्ह्यातील घरोघरी जाऊन मुलींची माहिती गोळा केली. तब्बल सहा महिने मोहीम सुरू होती. त्या माध्यमातून मुलींच्या नावाचा शोध घेण्यात आला. जिल्ह्यात शून्य ते सोळा वयोगटातील दोनशे बावीस नकुसा असल्याचं या मोहिमेत आढळून आलं.\nकोरेगाव आणि वाई या दोन तालुक्यांमध्ये नकुसा नावाची एकही मुलगी आढळली नाही. बाकी सगळीकडं या नकुसा होत्या. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पाटण तालुक्याचे मूळ रहिवाशी. या मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यात तब्बल ब्याण्णव नकुसा आढळल्या. त्याखालोखाल मराठी साहित्याचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणदेशात म्हणजे ‘माण’ तालुक्यात छप्पन्न नकुसा आढळल्या. कराड तालुक्यात सोळा, महाबळेश्वर तालुक्यात बारा, सातारा, फलटण आणि खंडाळा तालुक्यात प्रत्येकी अकरा आणि जावळी तालुक्यात पाच नकुसा आढळून आल्या.\nआपला जन्म नकोसा होता, हे नावामुळंच या मुलींच्या लक्षात येतं आणि तशाच दबलेल्या मानसिकतेत त्या जगत राहतात. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक विकासावर होतो. हे लक्षात आल्यामुळं केवळ नकुसांचा शोध घेऊन ही मोहीम थांबणार नाही. त्यापुढचा टप्पा आहे, या नकुसांचं नाव बदलण्याचा. या मुली���ना भविष्यात ‘नकुसा’ नावानं कुणी हाक मारू नये आणि तिच्या नकोशा जन्माची आठवण पुन्हा काढू नये, यासाठी हे नामकरण करण्यात येणार आहे.\n‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा..’, एवढंच नेहमी सांगितलं जातं. आपणही तेवढय़ाच ओळीचा सतत उच्चार करीत असतो. परंतु मुलाच्या कर्तृत्वाचा जयजयकार करणारी ही ओळ अर्धीच आहे. चोखा मेळ्यांनी त्याच्यापुढं जे म्हटलंय ते कधी सांगितलंच जात नाही. ‘कन्या ऐसी तरी देई, जैसी मीरा मुक्ताबाई, इतुके ना देवे तुझ्याने, माझे होई गा निसंतान..’ यातलं कन्या ऐसी तरी देई, जैसी मीरा मुक्ताबाई. महाराष्ट्रच्या खेडय़ापाडय़ांतून ‘नकुसा’ नावानं ओळखल्या जाणाऱ्या अशा अनेक मीरा मुक्ताबाई आहेत. साताऱ्यात राबवलेला ‘नकुसा होणार लाडकी’ हा उपक्रम महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा ठरावा.\nदादोजींचे समर्थक आणि जेम्स लेनचे भाईबंद\nभुजबळ यांच्या पंचसूत्रीची दिशा\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झ���ले आहे. अजि...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nपांढरा शर्ट , पांढरी पँट , हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95/", "date_download": "2021-06-13T06:11:40Z", "digest": "sha1:DCMT5XQOTS3UGQKZ6OPKQTSNJTB2SR2B", "length": 8578, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "फोन नंबर लॉक Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\nमुलानं वडिलांच्या फोनमध्ये टाकला Password, नंतर तो विसरला, आता घडली ‘ही’ घटना\nनवी दिल्लीः वृत्तसंस्था - सांपल्याच्या गांधार मोर जवळ वसाहतीत राहणाऱ्या कुटूंबामधील 11 वर्षाचा मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून सांपला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या वडिलांचे नाव बच्चालाल…\nअभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात \nरिया चक्रवर्ती ठरली बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री,…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nऑक्सीजन सपोर्टवरील कोरोना रूग्णांमध्ये वाढू शकतो मेंदूचा…\nमुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर टेम्पो कंटेनरचा अपघातात…\n12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा,…\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन…\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम व���श्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nचीनी शास्त्रज्ञांचा 24 प्रकारचे ’कोरोना व्हायरस’ शोधल्याचा दावा,…\nचंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत छत्रीचे वाटप\n‘महाविकास’मध्ये ‘तणाव’; राष्ट्रवादीचं मिशन…\nफेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी इंजिनिअर महिलेला…\nजम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला, 2 पोलिसांसह चौघांचा मृत्यू; दोघे पोलीस जखमी\nपुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कारवाई पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांची रेकी करून दरोडा टाकणार्‍या टोळीविरूध्द…\nMaratha Reservation | छत्रपती संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांना फटकारले; म्हणाले – ‘कोण दिशाभुल करतंय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/jyotiraditya-scindia-backbencher-bjp-will-never-be-chief-minister-said-congress-leader-rahul", "date_download": "2021-06-13T05:48:10Z", "digest": "sha1:BSHUEWXM4AOMLY7RUE2LKJFZFT2MTTE3", "length": 11863, "nlines": 124, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "\"भाजपमध्ये सिंधिया बॅकबेंचर, कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही\" | Gomantak", "raw_content": "\n\"भाजपमध्ये सिंधिया बॅकबेंचर, कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही\"\n\"भाजपमध्ये सिंधिया बॅकबेंचर, कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही\"\nमंगळवार, 9 मार्च 2021\nकॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी म्हटले की, ज्योतिरादित्य सिंधिया भाजपमध्ये राहून कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत आणि त्यांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये परत यावे लागेल.\nनवी दिल्ली : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी म्हटले की, ज्योतिरादित्य सिंधिया भाजपमध्ये राहून कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत आणि त्यांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये परत यावे लागेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल यांनी भारतीय युवा कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हे वक्तव्य केलं. राहुल गांधी बैठकीत म्हणाले, मी सिंधिया यांना सांगितलं होतं, तुम्ही कठोर परिश्रम करा, एक दिवस तुम्ही निश्चितपणे मुख्यमंत्री व्हाल.\" पुढे राहुल गांधी म्हणाले, \"सिंधिया हे भाजपमधील बॅकबेन्चर आहेत. तुम्ही लिहून घ्या, सिंधिया भाजपमध्ये कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांना येथे परत यावे लागेल.\"\nBatla House Encounter: अरिझ खानला दिल्ली न्यायालयाने ठरवलं दोषी\nकॉंग्रेस नेत्यांबरेबर झालेल्या वादानंतर ज्योतिरादित्य सिंधियांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सिंधियांना पाठिंबा दिलेल्या 20 हून अधिक आमदारांनी कॉंग्रेस सोडल्यानंतर कमलनाथ यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेसचे सरकार पडले. युवक कॉंग्रेसच्या बैठकीत संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना पुन्हा एकदा पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत राहुल गांधी यांनी या संघटनेच्या कार्याचे कौतुक केले आणि युवा कॉंग्रेसच्या अधिकाऱ्यांना पक्षाची विचारधारा वाढविण्यासाठी आणि आरएसएसपुढे न झुकता काम करण्याचे आवाहन केले.\nग्रामीण भागातील महिलांना उद्योजक बनवण्यासाठी गुगल करणार मदत\nयुवक कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बिवी यांनी राहुल गांधींना या बैठकीत अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्षपद भूषविण्याची विनंती केली यावर तेथील अधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्याचे समर्थन केले. युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला राहुल गांधींनी प्रतिसाद दिला नाही, असे सूत्रांनी सांगितले.\n\"राहूल गांधीना पंतप्रधान करण्याची अपेक्षा म्हणजे मोदींना समर्थन\"\nनवी दिल्ली : बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी केलेल्या...\nCorona Crisis In Goa: सरकारच्या ढिसाळपणामुळेच गोव्यात कोरोनाचा स्फोट\nCorona Crisis In Goa: तस तर गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे, परंतु...\nसत्तेसाठी सुदिन ढवळीकरांनी आजवर विविध पक्षांमध्ये प्रवेश केला ; अमरनाथ पणजीकर\nपणजी : आपल्या स्वत:च्या स्वार्थासाठी सर्व तत्वे बासनात बांधून मगोचे आमदार सुदिन...\nकाँग्रेस अध्यक्षपदाचा तिढा सुटेना; पुन्हा टळली निवडणूक\nकॉंग्रेस (C0ngress) पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक (Election) पुन्हा एकदा तहकूब...\n''कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार असफल''\nदेशातील सध्याच्या कोरोना परिस्थिती आणि एकंदर आरोग्य व्यवस्थेवर कॉंग्रेसच्या अंतरिम...\nलखनऊमध्ये ऑक्सिजन रिफिलिंगदरम्यान झाला मोठा स्फोट; तिघांचा मुर्त्यू\nमहामारीच्या या कठीण काळात कोरोना विषाणूच्या संक्रमानामुळे लाखो लोकांचे मृत्यू होता...\nCoronavirus: ‘’लॉकडाऊन एकमेव पर्याय’’\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. अशातच आता...\nकेंद्र व राज्यसरकारांनी पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करावा; सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला\nनवी दिल्ली : देशातील कोरोनाव्हायरसची दुसरी लाट नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वोच्च...\n''अखेर काही मोजक्या उद्योगपतींनाच फायदा होणार''\nदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे...\n'देशात एक पर्यटक नेता आहे' म्हणत अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा\nकोरोना महामारीच्या या गंभीर परिस्थितीमध्ये देखील पश्चिम बंगालमध्ये विधानसभा...\nदिल्ली दंगली प्रकरणी जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदला जामीन\nदंगल संबंधित प्रकरणात दिल्ली कोर्टाने जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याला जामीन...\nCorona second wave: दिल्लीत विकेंड कर्फ्यू लागू\nदिल्लीमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद...\nराहुल गांधी rahul gandhi मुख्यमंत्री भारत कमलनाथ kamalnath राज्यसभा सिंह सरकार government\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-shivsena-hashtag-trending-social-media-233935", "date_download": "2021-06-13T05:30:00Z", "digest": "sha1:BCF2LF3GV47D2NUP46QXRKKZDTLWBMLB", "length": 16793, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | #MaharashtraWithShivsena लढा शिवसैनिकांनो! अवघा महाराष्ट्र तुमच्यासोबत...", "raw_content": "\nसोशल मीडियाही शिवसेनेसोबत खंबीर उभी आहे. ट्विटरवर #MaharashtraWithShivsena हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतोय.\nमुंबई : सत्तास्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नसतानाच शिवसेना बहुमत मिळवण्यासाठी धडपड करत आहे. भाजपला बहुमत सिद्ध करता आले नाही, त्यामुळे राज्यापाल भगतसिंह कोशियारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. शिवसेनेला 24 तासांच्या मुदतीत बहुमत सिद्ध करायचे आहे. अशा परिस्थित मुंबईतल्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत राजकीय सूत्रे हालताना दिसत आहेत. या सगळ्यात सोशल मीडियाही शिवसेनेसोबत खंबीर उभी आहे. ट्विटरवर #MaharashtraWithShivsena हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतोय. तर काल ट्विटरवर #ShivSenaCheatsMaharashtra हा हॅशटॅगही ट्रेंडिंग होता.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nनकटं असावं पण, धाकटं असू नये; शिवसेनेला आला प्रत्यय\nशिवसेनेचे खासदार व सध्या चर्चेत असलेले नेते संज��� राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन, त्यांची भूमिका संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल असे सांगितले. त्यानंतर त्यांची मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. दरम्यान मुंबईत शरद पवार यांनी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा केली, तर दिल्लीत सोनिया गांधींनी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा केली आहे.\nसर्वधर्मसमभाव आघाडीला आमच्या शुभेच्छा : मुनगंटीवार\nआज (ता. 11) संध्याकाळी साडेसातपर्यंत शिवसेनेला सत्तास्थापनेची मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी शिवसेनेला बहुमताचा आकडा सिद्ध करावा लागेल. शिवसेना सर्वप्रकारे सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. सोशल मीडियावर नेटकरी भाजपवर टीका करत शिवसेनेला पाठिंबा देताना दिसत आहेत.\nतत्त्वांवर बोलल्या भाजपवासी चित्राताई अन् झाल्या ट्रोल\nसामनातील टीकेनंतर अभिनेता सोनू सूद मातोश्रीवर, वादावर पडणार पडदा\nमुंबई : कोरोनाचं संकट भारतात धडकलं आणि कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. त्यामुळे हातावर पोट असलेल्या मुंबईत राहणाऱ्या इतर राज्यातल्या मजुरांचा रोजगार गेला. एकीकडे कोरोनापासून आपला जीव वाचवायचा आणि दुसरीकडे पोटाची खळगी कशी भरायची हा परप्रांतीय मजुरांसमोर प्रश्न निर्माण झाला. अशातच सुरु\nशिवसैनिक उतरले रस्त्यावर अन् कंगना राणावतला चपलेने बदडले\nयवतमाळ : हिंदी चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केल्याने महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी यवतमाळात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून कंगना राणावतच्या विरोधात प्रचंड नारेबाजी केली. मुंबई पोलिस तसेच महाराष्ट्राला बदनाम करण्यामागे भाजपचा हात अ\nहिशोब द्यावाच लागेल, किरीट सोमय्यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल\nमुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी शिवसेना भव\n'मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही'\nमुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ग्रामपंचायत निवडणुकीचं विश्लेषण करण्यात आले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशाराही दिला आहे. ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत श\nराज्यपालांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आमदार केले असते तर उद्धव ठाकरे याचं मुख्यमंत्रीपद नक्की गेलं असतं\nमुंबई: सध्या संपूर्ण जग कोरोनाशी झुंजत आहे. देशात सुरुवातीचे लॉकडाउन संपल्यानंतर दुसरे लॉकडाउन वाढवले. महाराष्ट्रातही परिस्थिती गंभीर आहे. लॉकडाउनची अंमलबजावणी एकदम कडक सुरु आहे. अशा गंभीर वातावरणात राजकारण मात्र तापलेलं आहे. गेल्या महिनाभरात राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घटना घडल्या. य\nपरमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे संसदेत गोंधळ; राज्यसभेचं कामकाज तहकूब\nनवी दिल्ली - राज्यात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरून मोठा गोंधळ सुरु असताना संसदेतही याचे पडसाद उमटले. परमबीर सिंग यांच्या पत्रावर लोकसभेतही चर्चा झाली. यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या खासदारांमध्ये खडाजंगीही झाली. यावेळी खासदार गिरीष बापट यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती\nउर्मिला मातोंडकर मुळच्या शिवसैनिकच, संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य\nमुंबईः अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहे. विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या चार जागांपैकी एका जागेसाठी उर्मिला मातोंडकरने नाव सुचविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. उर्मिला मातोंडकर या मूळच्या शिवसैनिकच आहे. कदाचित\nमारहाणीचे राऊतांकडून समर्थन, हा बेशरमपणाचा कळस भातखळकर यांची टीका\nमुंबई: निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीचे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेले समर्थन हा निर्लज्जपणाचा आणि बेशरमपणा कळस आहे, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.\nशिवसेना- भाजप पुन्हा युती करणार संजय राऊतांनी केला मोठा खुलासा\nमुंबईः शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी मुंबईत बीकेसीमधील सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट झाली. शनिवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास उभय ने���्यांमध्ये ही भेट झाली. या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. तसंच अनेक चर्चांही र\nराष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र मिळालंय; भाजप नेत्यांचा दावा\nमुंबई : राज्यात राजकीय भूकंपानंतर आता नेत्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप नेत्यांनी आता संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आपल्याला असल्याचा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ट्विट आणि भाजप नेत्यांकडून करण्यात आलेला दावा यातून मोठा संभ्रम निर्माण होताना दिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.icrr.in/Encyc/2021/5/11/Kabul-attack-84-girls-died-.html", "date_download": "2021-06-13T04:55:10Z", "digest": "sha1:R5UG2CJWXSDUYEFQKNWYQADV6IDONJ7J", "length": 9520, "nlines": 24, "source_domain": "www.icrr.in", "title": " अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट - ८४ मुली मृत्युमुखी, अनेक जखमी. - ICRR - Institute for Conflict Research & Resolution", "raw_content": "\nअफगाणिस्तानात बॉम्बस्फोट - ८४ मुली मृत्युमुखी, अनेक जखमी.\nअफगाणिस्तानात बॉम्बस्फोट - ८४ मुली मृत्युमुखी, अनेक जखमी.\n- प्राची चितळे जोशी.\nसंपूर्ण जग मातृदिन साजरा करत असताना अफगाणिस्तानात मात्र त्या दिवशी अनेक भविष्यकालीन मातांना मृत्यूच्या दाढेत लोटलं गेलं.\nएका कारमध्ये बॉम्ब ठेऊन ती कार दष्ट- ए - बर्ची येथे शाळेच्या बाहेर ठेवण्यात आली. पहिला बॉम्बस्फोट होताक्षणी घाबरलेल्या मुली शाळेच्या बाहेर पळत असतानाच त्यांच्यावर पुन्हा दोन बॉम्ब शाळेच्या आवारात फुटले. या स्फोटात ८५ मुलींची शवं सापडली असून अनेक जणी बेपत्ता आहेत. १५० हून अधिक मुली जखमी झाल्या आहेत.\nस्फोटातून वाचलेल्या एका मुलीने सांगितले की पहिला स्फोट एवढा जबरदस्त होता की अनेक मुलींची शवे ओळखूही येणार नाहीत. घाबरून मुली बाहेर येत असतानाच एकामागोमाग २ स्फोट झाले. त्यामुळे अजूनच मनुष्यहानी झाली. सगळीकडे पुस्तके आणि रक्त यांचा सडा पडला होता.\nप्रत्येक दिवस हा मृत्यूच्या छायेत काढण्याचा आम्हाला कंटाळा आला आहे. असं तीळ तीळ मारण्यापेक्षा आम्हाला एकदाच का मारून टाकत नाही असे उद्गार एका मृताच्या नातेवाईकाने काढले.\n२००१ मध्ये बाहेरील देशांचे (अमेरिकेचे ) समर्थन मिळवून सत्तेवर आलेल्या सरकारला उखडून फेकण्यासाठी तालिबानी बंडखोरांनी युद्ध सुरु केले. गेली २० वर्षे अफगाण अत्यंत अस्थिर जीवन जगतोय. अफगाणिस्तानात भयंकर अशांतता नांदतेय. तालिबान्यांचा प्रखर विरोध आणि त्यांनी गेल्या २० वर्षात केलेला हिंसाचार अतोनात आहे. गेल्या वर्षी अमेरिका आणि तालिबान यांच्यात झालेल्या चर्चेत अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेण्यास १ मे ही अंतिम मुदत देण्यात आली होती. अमेरिकेने हळूहळू आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली होती. ११ सप्टेंबर पर्यंत सगळे सैन्य मागे घेऊ असे अध्यक्ष जो बायडन यांनी सांगितले होते.\nपरंतु आता अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यात या निर्णयामुळे सतत संघर्ष होताना दिसतोय. जर तालिबान वरचढ ठरला तर नागरिक पुन्हा एकदा क्रूर आणि हिंसक तालिबान्यांच्या हातात जातील अशी भीती नागरिकांच्या मनात आहे. अमेरिकन सैन्याने अफगाण सोडला तर परिस्थिती अधिक बिघडेल. आमच्या मुलांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हे आम्हाला माणूसपणाचे लक्षण वाटत नाही असे एका नागरिकाने आपल्या मुलाखतीत म्हटले आहे.\nहे तालिबानी जास्त करून शाळांना किंवा मशिदींसारख्या सार्वजनिक जागांना आपले लक्ष्य बनवतात. त्यामुळे प्रत्येक सार्वजनिक ठिकाणांना सुरक्षा पुरवणे अफगाण सरकारच्या हाताबाहेर आहे.\nसंपूर्ण जगाने या घटनेचा निषेध केला आहे. अमेरिकेने \" रानटी हल्ला \" म्हणून या हल्ल्याचा निषेध नोंदवला तर चीनने अमेरिकेने आपली जबाबदारी निभवावी आणि येथील जनतेला भयमुक्त करावे असे म्हटले आहे. हा बॉम्बहल्ला अफगाणिस्तानच्या भवितव्यावर झालेला हल्ला असल्याचे भारताने म्हटले आहे.\nपश्चिम काबूलमध्ये ज्या ठिकाणी हे स्फोट घडले त्या भागात हंजारा समाजाचे लोक राहतात जे मूळचे मंगोलियन आणि मध्य आशियातून आलेले शिया मुस्लिम पंथाचे आहेत. अफगाण सरकारने या स्फोटासाठी तालिबान्यांना जबाबदार धरले आहे. परंतु तालिबान्यांनी या स्फोटाची जबाबदारी नाकारली आहे. अजूनपर्यंत या स्फोटाची जबाबदारी घेण्यास कोणताही दहशतवादी गट पुढे आला नाही. पवित्र रमजान महिन्याचे शेवटचे तीन दिवस युद्धविराम पाळण्याची तालिबान्यांनी घोषणा केली आहे.\nअफगाणिस्तानमध्ये शिया आणि सुन्नी पंथामध्ये खूप तेढ आहे. इस्लामिक स्टेट ग्रुप (आयएस ) शिया पंथाला आपला दुश्मन मानतो. अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या बरोबरच आयएसचे सुद्धा वर्चस्व आहे. हे लोक अनेकवेळा शिया मुस्लिमांवर हल्ले करत असतात. काबूल, जलालाबाद परिसरात त्यांनी अनेक वे���ा बॉम्बस्फोट केले आहेत.\nतालिबानने पाकिस्तानात मुलींनी शिक्षण घेऊ नये म्हणून मलाला युसूफझाईच्या खैबर पख्तुनख्वा येथील शाळेवर केलेला हल्ला अजून जग विसरलेले नाही. या हल्ल्याची जबाबदारी कुणीही घेवोत. पण अश्याप्रकारे शाळेत जाणाऱ्या मुलींना लक्ष्य करून त्यांच्यावर आणि त्यांच्या पालकांवर जरब बसवणे केवळ अमानवीय आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/five-members-of-the-same-family-died-from-corona-latest-marathi-news/", "date_download": "2021-06-13T04:50:12Z", "digest": "sha1:7PIBOVP2XGS7R22PF46TSQR7PUFDGGQ4", "length": 12192, "nlines": 121, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "कोरोनामुळे एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, दशक्रिया विधीचा पोस्टर पाहून महाराष्ट्र हळहळला", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nकोरोनामुळे एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, दशक्रिया विधीचा पोस्टर पाहून महाराष्ट्र हळहळला\nकोरोनामुळे एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, दशक्रिया विधीचा पोस्टर पाहून महाराष्ट्र हळहळला\nसिन्नर | कोरोनाच्या सुरूवातीच्या लाटेत शहरी भागात कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला होता. मात्र दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही वाढला आहे. कोरोना इतका भयंकर आहे की त्याने काही कुटुंबच्या कुटुंब संपवली आहेत. अशातच सिन्नर तालुक्यात नांदुर शिंगोटेमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचं कोरोनाने निधन झालं होतं. त्यांचा आज सामुदायिक दशक्रिया विधीचा कार्यक्रम होता.\nया कुटुंबामधील पाचही जणांचे फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. नांदूरशिंगोटे येथील ज्येष्ठ शेतकरी बाबूराव शिवराम शेळके आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई बाबूराव शेळके यांच्यासह त्यांचे पुत्र सुरेश बाबूराव शेळके, रमेश बाबूराव शेळके यांचा कोरोनाने मृत्यू झाला तर रमेश यांचा इंजिनिअर असलेला आणि पुण्यात नोकरीला असणारा 30 वर्षीय मुलगा सचिन याचाही कोरोनाने मृत्यु झाला आहे.\nरमेश यांना तापासारखी लक्षणे जाणवू लागल्याने ते दापुर येथील बहिणीकडे मुक्कामी गेले होते. या बहिणीलाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. शुक्रवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या पतीवरही नांदूर येथेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेळके कुटुंबातील अजूनही दोघा-तिघांवरही उपचार सुरू आहेत. त्यामुळे सर्व गावावर शोककळा पसरली आहे.\nदरम्यान, नांदुर शिंगोटेमध्ये गेल्या 15 दिवसात 20 ते 25 जणांचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. याच तालुक्यातील दोडी बुद्रुक आणि निमगाव-सिन्नरसह इतर गावांमध्ये मुत्युचे आकडे दोन अंकी संख्या ओलांडून गेले आहेत. ग्रामीण भागातही कोरोना पसरतोय मग कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत काय परिस्थिती होईल याचा विचार करा. त्यामुळे तशा प्रकारची अवस्था होऊन नसेल द्यायची तर प्रत्येकाने नियमांचं पालन करत कोरोनाच्या लढाईत सामील होत कोरोनावाहक बनू नका.\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल…\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका,…\n चक्रीवादळामुळे ‘या’ चार जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जाहीर\n‘मतदारसंघातील कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना 50 हजार रुपये देणार’; ‘या’ नेत्याची घोषणा\nकसा पसरतो ब्लॅक फंगस, बचावासाठी काय कराल, बचावासाठी काय कराल, महत्त्वाची माहिती आली समोर\nकाँग्रेसच्या युवा नेत्याच्या अंत्यसंस्काराला हजारोंची गर्दी, पाहाल तर हैराण व्हाल\n‘महाराष्ट्राची प्रगती पचत नाही म्हणून…’; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचा फडणवीसांवर गंभीर आरोप\n पाकिस्तानमध्ये चक्क पंतप्रधान इम्रान खान यांच्याच अटकेची मागणी\n राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या अधिक\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय…\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका,…\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय राऊतांचा खुलासा\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका, कारण…”\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू\n‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांचा इशारा\nविदर्भातील ‘या’ जिल्ह्याने करुन दाखवलं, काहीच दिवसांत संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त\n“2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू”\nकोपर्डी पीडितेला स्पेशल बेंच तयार करुन 6 महिन्यात न्याय द्या- खासदार संभाजीराजे\n‘पाच, सहा बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो, माझ्यावरील निर्बंध हटवण्यास सांगा मग मी.. ‘; करूणा मुंडेंचा गौप्यस्फोट\nप्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर भुवन बामच्या आई-वडिलांचं कोरोनाने निधन\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/01/slab-collapsed-2-injured.html", "date_download": "2021-06-13T06:24:22Z", "digest": "sha1:GNCGBSQN3CXEZMMQ6WTL7PQ7T3EUE7D5", "length": 7451, "nlines": 71, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "पेट्रोल पंपाचा स्लॅब कोसळून दोन जण जखमी - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome MUMBAI पेट्रोल पंपाचा स्लॅब कोसळून दोन जण जखमी\nपेट्रोल पंपाचा स्लॅब कोसळून दोन जण जखमी\nमुंबई - चेंबूरमध्येच पेट्रोल पंपाचा स्लॅब कोसळून दोन जण जखमी झाले. त्यांना जवळच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दुपारी साडेबाराच्या दरम्यान उमरशी बाप्पा चौकाजवळ असलेल्या छगन मीठा पेट्रोल पंपाचा स्लॅब अचानक कोसळला. या घटनेमध्ये एक पेट्रोल पंपावरील कर्माचरी तर दुसरा पेट्रोल भरण्यासाठी आलेला बाईकस्वार गंभीर जखमी झाला आहे. लालचंद ढोलपुरिया आणि जतीन मंडलिक असी जखमींची नावे आहेत. जखमींवर सध्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://aatbaaher.blogspot.com/2011/07/blog-post_27.html", "date_download": "2021-06-13T06:08:20Z", "digest": "sha1:Q6BDKF4EYOU5AZ6CT2ILQVJX4DURNR5T", "length": 23804, "nlines": 107, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: ‘एज्युकेशन मॉल’ मध्ये गरीबांच्या शिक्षणाचे काय ?", "raw_content": "\n‘एज्युकेशन मॉल’ मध्ये गरीबांच्या शिक्षणाचे काय \nविधिमंडळाच्या अधिवेशनात खासगी विद्यापीठ विधेयक संमतीसाठी येणार आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षात खासगीकरणाचे जाळे ज्या वेगाने विस्तारत आहे, त्याचाच पुढचा टप्पा म्हणून या विधेयकाकडे पाहता येते. महाराष्ट्रात ऐंशीच्या दशकात शिक्षणाची दुकानदारी सुरू झाली, पुढे दुकानांची डिपार्टमेंटल स्टोअर्स झाली आणि आता खासगी विद्यापीठांच्या माध्यमातून त्याचे मॉलमध्ये रुपांतर होत आहे. हे पाऊल उचलताना सरकार किती गंभीर आहे, खासगी विद्यापीठांच्या एकूण उच्च शिक्षण क्षेत्रातील दुष्परिणामांसह अनुषंगिक बाबींचा किती बारकाईने विचार केला गेला आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसल्यामुळे सर्व स्तरांमध्ये त्याबाबत संभ्रमावस्था आहे.\nगेल्या काही वर्षात सरकारने विद्यापीठांच्या स्वायत्ततेच्या मुसक्या बांधण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू केले आहे. कुलगुरू हे शिक्षणक्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व असायचे, परंतु अलीकडच्या काळात कुलगुरूपदासाठी अर्ज मागवण्याची पद्धत सुरू करून कुलगुरूंना प्राचार्याच्या पातळीवर आणून ठेवले. शिक्षणक्षेत्रातील व्यक्तिंना बाजूला ठेवून सरकारी अधिकाऱ्यांना प्राधान्य देऊन कुलगुरू आपल्या नोकरासारखे कसे राहतील, याचा प्रयत्न केला. सरकारकडून कुलगुरुपदाचे अवमूल्यन होत असताना कुणीही त्याविरोधात आवाज उठवला नाही किंवा आक्षेप घेतला नाही. या पाश्र्वभूमीवर खासगी विद्यापीठाच्या विधेयकाबाबतीतही काही वेगळे घडण्याची शक्यता वाटत नाही.\nखासगी विद्यापीठ या शब्दातच या विद्यापीठाची संकल्पना स्पष्ट होते. ज्यांच्याकडे कोटय़वधीचे भांडवल आणि जमीन असेल असे कुणी���ी अशा विद्यापीठांचे प्रस्ताव देऊ शकतील. सध्याची विद्यापीठे ज्या पद्धतीने चालतात त्याच पद्धतीने म्हणजे विविध अधिकार मंडळांच्या मार्फतच त्यांचा कारभार चालेल. फरक एवढाच असेल की, या अधिकार मंडळांवरील व्यक्तिंचे नामांकन होईल आणि अर्थातच ते संबंधित संस्थाप्रमुखांच्या मार्फत होईल. याचाच अर्थ अधिकार मंडळे वगैरे सगळे तकलादू असेल. संबंधित विद्यापीठ ज्यांच्या मालकीचे असेल ते लोक आपल्या मर्जीतील लोकांचे नामांकन करतील आणि त्यांच्यामार्फत विद्यापीठ चालवले जाईल. सध्या खासगी संस्थांना शुल्क ठरवण्याचा जो अधिकार आहे, तसाच अधिकार या विद्यापीठांना असेल. म्हणजे ते जे शुल्क ठरवतील त्याला शुल्कनिर्धारण समितीकडून मान्यता घ्यावी लागेल. विद्यापीठाची उभारणी करताना जी गुंतवणूक केली असेल, ती गृहीत धरून प्राध्यापकांसह सर्व कर्मचाऱ्यांचे पगार, शैक्षणिक शुल्क याचा विचार करून हे शुल्क ठरवले जाईल. विकास खर्चाचाही त्यात समावेश असेल.\nमॉलमध्ये कुणी जावे, तर ज्याला परवडते त्याने, असा इथला नियम आहे. मॉलमध्ये किमान विंडो शॉपिंगची सोय असते, परंतु शिक्षणक्षेत्रातील या मॉल्समध्ये मात्र ती सोय असणार नाही. ज्यांना शुल्क परवडेल त्यांच्यासाठीच त्यांचे दरवाजे उघडतील. बडे उद्योजक असे शैक्षणिक मॉल सुरू करण्यासाठी पुढाकार घेतील. अर्थात सध्या शिक्षणक्षेत्रात अनेक उद्योजक आहेत. त्यांची व्यावसायिक महाविद्यालये आहेत. त्यांच्यात आणि या विद्यापीठांमध्ये काय फरक असेल खासगी महाविद्यालयांना कोणत्या तरी विद्यापीठाची संलग्नता घेऊनच त्यांच्या नियमानुसार कारभार करावा लागतो. खासगी विद्यापीठांना अशी कुणाच्या संलग्नतेची आवश्यकता भासणार नाही. सध्या अस्तित्वात असलेली अभिमत विद्यापीठे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कायद्यातील तरतुदीनुसार चालवावी लागतात, खासगी विद्यापीठांना तेही बंधन नसेल. सरकारची मान्यता मिळाली, की आपला उद्योग करायला ती मोकळी राहतील.\nखासगी विद्यापीठांच्या स्थापनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात, त्यातील एक म्हणजे सध्या अस्तित्वात असलेल्या विद्यापीठांचे काय होईल या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना असे दिसते की, स्पर्धेच्या बाजारपेठेत जे घडते तेच चित्र शिक्षणक्षेत्रात दिसेल. सरकारी विद्यापीठांना खासगी विद्यापीठांशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज व्हावे लागेल. या स्पर्धेसाठी आवश्यक ती सज्जता दाखवणार नाहीत, ती विद्यापीठे अडचणीत येतील. ते टाळायचे असेल तर सरकारी विद्यापीठांना सरकारकडून स्वातंत्र्य आणि भांडवल घ्यावे लागेल. खासगी विद्यापीठे काही एमए, एमकॉम, एमएस्सी सारखे पारंपारिक अभ्यासक्रम चालवणार नाहीत. बाजारपेठेत मागणी असलेले व्यावसायिक अभ्यासक्रम हेच त्यांचे प्राधान्य असेल. त्यामुळे सगळे व्यावसायिक अभ्यासक्रम खासगी विद्यापीठांकडे जातील आणि सरकारी विद्यापीठांना फक्त पारंपारिक पदव्या देण्याचे काम करावे लागेल, जेबदलत्या काळात कालबाह्य असेल. अगदी थेटच बोलायचे तर काळाच्या पातळीवर बदलली नाहीत, तर या विद्यापीठांची गोदामे बनतील. फार फार तर प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात आज जी अवस्था जिल्हा परिषदांच्या शाळांची बनली आहे, तशीच अवस्था नजिकच्या काळात सरकारी विद्यापीठांची बनेल. ज्यांची खासगी विद्यापीठांकडे जाण्याची ऐपत नाही, परंतु उच्च शिक्षणाचा टिळा लावून घ्यायचा आहे, असेच विद्यार्थी सरकारी विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी येतील.\nयाचा अर्थ खासगी विद्यापीठांना मैदान मोकळे आहे, असे नाही. पायाभूत सुविधांपासून गुणवत्तेर्पयत सर्व पातळ्यांवर त्यांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल. स्पर्धा त्यांनाही असेल. जी खासगी विद्यापीठे चांगली चालवली जातील, तीच स्पर्धेत टिकतील. बाकीची आपोआप बंद पडतील. विनाअनुदानित महाविद्यालये सुरु झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात ज्या भिकारपणे ती चालवली, तशा प्रकारे ही विद्यापीठे चालवता येणार नाहीत. सर्व पातळ्यांवरील गुणवत्तेच्या बाबतीत तडजोडी करतील, त्यांना शटर ओढण्याशिवाय पर्याय उरणार नाही. या स्पर्धेत सरकारी विद्यापीठांनाही स्वत:मध्ये अमूलाग्र बदल करून घेण्याची संधी आहे. संधीचा फायदा घेऊन स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी जी विद्यापीठे सज्ज होतील, त्यांना फारसा प्रश्न येणार नाही. परंतु त्यासाठी सरकारी धोरणांपासून शुल्कनिश्चितीर्पयत अनेक पातळ्यांवर बदल करावे लागतील.\nएकूण काय तर उत्तम विद्यार्थ्यांना उत्तम किंमतीला उत्तम शिक्षण मिळेल. परंतु या प्रक्रियेत सर्वात गंभीर आणि महत्त्वाचा प्रश्न उरतो, तो म्हणजे गरीबांच्या शिक्षणाचे काय होणार आज सरकारी विद्यापीठे पूर्ण क्षमतेने कार्यरत असताना, विद्यापीठांच्या पात���ीवर ‘कमवा आणि शिका’ यासारख्या योजना सुरू असतानाही अठरा ते बावीस वयोगटातील फक्त बारा टक्के मुले उच्च शिक्षण घेताहेत. म्हणजे अठ्ठय़ाऐंशी टक्के मुले उच्च शिक्षणार्पयत पोहोचत नाहीत. आताच अशी स्थिती असताना खासगी विद्यापीठे येतील, तेव्हा तर परिस्थिती भीषण होईल.\nखासगी विद्यापीठांच्या विरोधात आवाज उठू लागलाय. विरोध करणारांचे मुद्दे रास्त आहेत. ते अर्थातच गरीबांचे शिक्षण आणि आरक्षणाशी संबंधित आहेत. असे असले तरीही हे रोखता येणारे नाही. घडतेय ते अपरिहार्य आहे. डब्ल्यूटीओच्या करारानुसार दोन हजार पाच-सहा सालानंतर सेवाक्षेत्रे मुक्त करायची होती, त्यानुसारच शिक्षणक्षेत्रातील ही प्रक्रिया सुरू आहे. यामुळे भविष्यात शिक्षणक्षेत्रात जबरदस्त विषमता निर्माण होईल आणि खालच्या स्तरातील लोकांच्या पिळवणूकीचा नवा प्रकार सुरू होईल. हे थांबवता येणार नाही, परंतु त्याचे दुष्परिणाम कसे कमी करायचे यावर शासनाचे धोरण, लक्ष्य आणि कार्यक्रम ठरले पाहिजे. बदलत्या परिस्थितीत गरीबांच्या शिक्षणाची व्यवस्था कशी करायची, याचे धोरण ठरवावे लागेल. अकराव्या पंचवार्षिक योजनेची मांडणी करताना नॅशनल एज्यूकेशनल फायनान्स कमिशनसारख्या यंत्रणेची उभारणी करण्याची चर्चा झाली होती. तिला आता मूर्त स्वरूप द्यावे लागेल. गरीब आहेत, परंतु बुद्धीमान आहेत त्यांच्यासाठी पतपुरवठय़ाची व्यवस्था निर्माण करावी लागेल. कल्याणकारी राज्याची संकल्पना एकाएकी बासनात गुंडाळता येणार नसल्यामुळे सरकारला दलितांच्या शिक्षणशुल्काचाही विचार करावा लागेल.\nकाय होई;ल या भारतच\n‘एज्युकेशन मॉल’ मध्ये गरीबांच्या शिक्षणाचे काय \nमुख्यमंत्र्यांची वेळ चुकली…आणि मुद्दाही\nतर्कतीर्थ खूप झाले, यशवंतराव कुठाहेत \nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परम��श्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nपांढरा शर्ट , पांढरी पँट , हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-ugandas-ugliest-man-blessed-with-beautiful-baby-5031873-PHO.html", "date_download": "2021-06-13T05:57:56Z", "digest": "sha1:CODCPXKRXVZJ5R435FV6TJV66WIAKQVA", "length": 5172, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Uganda\\'s Ugliest Man Blessed With Beautiful Baby | ही आहे युगांडाची सर्वात कुरुप व्यक्ती, 2 लग्ने, 8 मुलांचा वडील - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nही आहे युगांडाची सर्वात कुरुप व्यक्ती, 2 लग्ने, 8 मुलांचा वडील\n(८व्या मुलासोबत गॉडफ्रे बगुमा)\nकम्पाला- सर्वात कुरुप व्यक्तींमध्ये सामील युगांडाचा गॉडफ्रे बगुमा आठव्यांदा वडील झाला आहे. त्याचा ८वा मुलगा दुसरी पत्नी केट नमांडापासून झाला आहे. काही वर्षांपूर्वी गॉडफ्रे अर्थातच सेबाबीची पहिली पत्नी दोन मुलांसह त्याला सोडून निघून गेली होती. सेबाबी म्हणतो, की पहिल्या पत्नीला माझ्यावर नव्हे माझ्या पैशांवर प्रेम होते. तिचे बाहेर अफेअर सुरु होते, त्यानंतर आमचे मार्ग वेगळे झाले.\nत्यानंतर सेबाब�� अनेक दिवस एकटा राहिला. त्याचवेळी त्याच्या आयुष्यात केट नमांडा नावाची महिला आली. दोघे अनेक दिवस एकमेकांसोबत राहिले. त्याकाळात नमांडाला दिवस गेले. सेबाबीला वाटले नमांडादेखील पहिल्या पत्नीप्रमाणे मला सोडून जाईल, म्हणून त्याने ६ महिन्यांची गर्भवती नमांडाला घरातून निघून जाण्यास सांगितले. मात्र दोन महिन्यांनंतर नमांडा पुन्हा परत आली. 2013ला दोघांनी लग्न केले, आता सेबाबीला पहिल्या पत्नीपासून 2 आणि नमांडापासून एकूण 6 मुले आहेत.\nसेबाबी म्हणतो, मी नमांडासोबत मागील 4 वर्षांपासून राहत आहे. मला वाटायचे तीसुध्दा मला सोडून जाईल. त्यामुळे मी तिला तेव्हाच सांगितले होते, मला सोडून निघून जा. त्यानंतर ती गेली आणि पुन्हा २ महिन्यांना परत आली. सेबाबी एका विचित्र आजारामुळे कुरुप दिसतो. सेबाबी शेती करून कुटुंबाचे संगोपन करतो. तो दुस-या पत्नीसोबत खूप आनंदी आहे, असेही सेबाबी सांगतो.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सेबाबीचे त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो...\nPHOTOS: या आहेत जगातील 18 किळसवाण्या प्रजाती, दिसतात कुरुप\nPHOTOS: पूर्वी स्वत:ला लपवायची ही महिला, आता समोर आला असा LOOK\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-PAK-death-toll-in-pakistan-heat-wave-tops-450-officials-say-5031453-NOR.html", "date_download": "2021-06-13T05:24:42Z", "digest": "sha1:EMBAMY63ZLJINCZVQD7HBVB55VZLANU7", "length": 3243, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Death Toll in Pakistan Heat Wave Tops 450, Officials Say | पाकमध्ये उष्णतेची लाट, साडेचारशे जणांचा मृत्यू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपाकमध्ये उष्णतेची लाट, साडेचारशे जणांचा मृत्यू\nइस्लामाबाद - पाकिस्तानमधील कराची व सिंध प्रांतात विविध जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या साडेचारशेवर पोहोचली आहे. गेल्या शनिवारी पाकमध्ये सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. कराचीमध्ये ४५ डिग्री सेल्सिअस तर सिंध प्रांतातील जाकोबाबाद, लरकना व सुक्कुर जिल्ह्यांमध्ये ४८ डिग्री सेल्सिअस एवढी तापमानाची नोंद झाली.\nअतिउष्णतेच्या या संकटाचा सामना करण्यासाठी येथील निमलष्करी दलांनी तातडीची मदत पुरविणारी केंद्रे सुरू केली आहेत. याचबरोबर, वीजपुरवठा कोलमडल्यामुळे कराचीमधील पाणी पुरवठ्यासही मोठा फटका बसला आहे.मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिक, मुले व महिलांचा समावेश आहे. अनेकांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, कराचीमध्ये सन ९ मे १९३८ नंतर प्रथमच पारा इतका चढला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/doctor-checks-dead-patients-facebook-account-before-giving-bad-news-5974115.html", "date_download": "2021-06-13T06:04:56Z", "digest": "sha1:I7IYOOFVXEGJYANHQF6YOYNZOPYL6HTN", "length": 7025, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Doctor checks dead patients Facebook Account Before Giving Bad News To Their Parents Because of Shocking Reason | रुग्णाचा मृत्यू होताच त्याची फेसबूक प्रोफाइल शोधायला लागायचा डॉक्टर, त्यानंतरच कुटुंबीयांना देत होता वाईट बातमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरुग्णाचा मृत्यू होताच त्याची फेसबूक प्रोफाइल शोधायला लागायचा डॉक्टर, त्यानंतरच कुटुंबीयांना देत होता वाईट बातमी\nअमेरिका - येथील इंडियानापोलिसमधील एका डॉक्टरने त्यांच्या खुलाश्याने सर्वांना धक्का दिला आहे. पेशंटचा मृत्यू झाल्यास डॉक्टर फेसबूकवर त्याची प्रोफाइल शोधू लागायचा आणि त्यानंतरच नातेवाईतांना ही वाईट बातमी द्यायचा असे त्यांने स्वतः सांगितले आहे. प्रत्येकवेळी मृताच्या आई वडिलांना ही वाईट बातमी देण्याआधी हे करायचा असे डॉक्टरांनी सांगितले. लोकांनी त्याला यामागचे कारण विचारले तेव्हा त्याने भावून होत त्याची स्टोरी सांगितली.\nडॉक्टर लुईस प्रोफेटा यांनी लिहिले, आम्ही जेव्हाही हॉस्पिटलमध्ये एखाद्या तरुण व्यक्तीला वाचवण्यात अपयशी ठरतो तेव्हा तेव्हा त्याच्या मृत्यूची बातमी त्याच्या आई वडिलांना न देता आधी त्याचे फेसबूक अकाऊंट शोधू लागायचो. डॉक्टरने सांगितले की, ते मृत्यूनंतर मृताच्या फेसबूक प्रोफाइलवर त्यांच्या भावना व्यक्त करॉायचे. मृताच्या नावाने ते एक पत्र लिहायचे. त्यात ते लिहायचे, मी तुझ्या आई वडिलांना काहीही सांगितलेले नाही, पण आता पाच मिनिटांनी त्यांचे आयुष्य बदलून जाईल. ते पूर्वी जसे हसायचे तसे पुन्हा हसू शकणार नाहीत. खरं सांगायचे तर तू फक्त एक निर्जीव शरीर आहेस. ओल्या पेपरच्या ढिगाऱ्यासारखा, आम्ही तुला वाचवण्यासाठी अनेक सुया टोचल्या पण आता तुझ्यामध्ये काहीही शिल्लक नाही. तू शांत आहेस.\nबरं आहे तू हे पाहू शकणार नाहीस\nडॉक्टरने लिहिले मी हे तुला यासाठी लिहितोय की, तुला समजणार नाही असे बरेच काही आहे. हे सर्व पाहायला तू नसशीस हे चांगलेही आहे. कारण मी तुझ्या कुटुंबीयांना ही बातमी देताच त्यांच्यावर आभाळ कोसळेल. बरं झा���ं तू तुझ्या वडिलांना रडताना पाहू शकणार नाहीस.\nमला दुःख वाटून घेता यावे\nडॉक्टर लुईसने पुढे लिहिले, मी यासाठीही ही प्रोफाइल चेक करतो की, मला तुला समजूत घेता यावे. तुझ्या कुटुंबाने नेमके काय गमावले याची जाणीव मला व्हावी. तू फोटोत किती आनंदी दिसत आहेस. आईबरोबरच्या फोटोमध्ये चेहऱ्यावरील हसू किती छान आहे. तुझी मित्रांबरोबरची बीचवरील मस्ती... पण आता असे होऊ शकणार नाही.. तुला असे करता येणार नाही.\nसोशल मीडियावर पोस्ट व्हायरल\nडॉक्टर लुईस यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. डॉक्टरांच्या या अत्यंत प्रभावी आणि भावूक करणाऱ्या सत्यामुळे लोकांना हादरवून सोडले आहे. लोक डॉक्टर लुईसचे प्रचंड कौतुक करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/television/shweta-tiwari-shares-shocking-cctv-footage-of-abhinav-kohli-snatching-reyansh-from-her-arms-64682", "date_download": "2021-06-13T06:03:41Z", "digest": "sha1:YPJSKU4KJPZYJCMHBLBHH2LJ7JJ7EMM4", "length": 10588, "nlines": 148, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Shweta tiwari shares shocking cctv footage of abhinav kohli snatching reyansh from her arms | श्वेता तिवारीच्या नवऱ्याचा सोसायटीत ड्रामा, सीसीटीव्ही फूटेज आले समोर", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nश्वेता तिवारीच्या नवऱ्याचा सोसायटीत ड्रामा, सीसीटीव्ही फूटेज आले समोर\nश्वेता तिवारीच्या नवऱ्याचा सोसायटीत ड्रामा, सीसीटीव्ही फूटेज आले समोर\nश्वेता तिवारीनं आपल्या सोसायटीमधला एक सीसीटीव्ही फूटेज (CCTV Footage) आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवरून शेअर केलं आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम टेलिव्हिजन\nअभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आणि तिचा पूर्वीचा पती अभिनव कोहली (Abhinav Kohli) यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. मुलगा रेयांश आपल्यासोबत राहावा, अशी अभिनवची इच्छा आहे, असं वृत्त काही माध्यमांत आलं आहे. श्वेता मात्र म्हणते, की रेयांशला अभिनव चांगल्या पद्धतीने सांभाळू शकणार नाही. त्याच्या सुरक्षिततेची चिंता श्वेताला आहे.\nनुकतंच श्वेता तिवारीनं आपल्या सोसायटीमधला एक सीसीटीव्ही फूटेज (CCTV Footage) आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवरून शेअर केलं आहे. त्यात अभिनव श्वेताकडून रेयांशला ओढून घेत असल्याचं दिसून येत आहे. आसपासचे नागरिक मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत.\nश्वेता तिवारीनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या सीसीटीव्ही फूटेजसोबत लिहिलं आहे की, 'आता सत्य पुढे आलंच पाहिजे. हे माझ्या अकाउंटवर जास्त काळ राहणार नाही. मी थोड्या वेळाने ते डिलीट करणार आहे. मी आता हे अशासाठी पोस्ट करत आहे, की सत्य पुढे यावं. माझा मुलगा अभिनवला का घाबरतो त्याचं कारण पुढे आलं आहे.'\n'या घटनेनंतर महिनाभर माझा मुलगा घाबरत होता. तो इतका घाबरलाय, की रात्री नीट झोपतही नाही. त्याचा हात दोन आठवडे दुखत होता. आता तो त्याचे वडील घरी आले तर किंवा त्यांची भेट झाली तरी घाबरतो. मी माझ्या मुलाला या मानसिक चिंतेला सामोरं जाऊ देणार नाही. मी त्याला शांत करण्यासाठी आणि खूश ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न करीन. पण हा भयानक माणूस माझ्या मुलाच्या मानसिक आरोग्याला नुकसान पोहोचवतो आहे. हे दुर्वर्तन नाही, तर काय आहे हे माझा सोसायटीचं सीसीटीव्ही फूटेज आहे,' असंही श्वेतानं पुढे लिहिलं आहे.\nया प्रकरणात आता टिव्ही सेलिब्रिटंनी देखील उडी घेतली आहे. श्वेता तिवारीनं व्हिडिओ शेअर करताच अनेक सेलिब्रिटिंनी तिची बाजू घेतली. एकता कपूरनं यावर म्हटलं की, या माणसाला अटक का नाही करत\nतर टीव्ही कलाकार करणवीर बोहरानं म्हटलं की, लवकरात लवकर तक्रार दाखल कर. मी समजू शकतो तू ज्या त्रासातून जातेस. तर विकास गुप्तानं म्हटलं की, आजूबाजूची लोकं तिच्या मदतीला पुढे का नाही येत आहेत अशाप्रकारे अनेकांनी श्वेताची बाजू घेतली आहे.\nकोरोनाशी लढा देण्यासाठी भारताची मदत करा : अमिताभ बच्चन\nज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण\nमुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ\nएलपीजी कनेक्शनशी आधार 'असं' करा ऑनलाइन लिंक\nमुंबई व उपनगरमध्ये पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाची शक्यता\nमुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भाग पाण्याखाली\nदिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज\nलसीसाठी नोंदणी करताना घ्या ‘ही’ खबरदारी, नाहीतर CoWin ब्लॉक करेल\n'पावनखिंड'चा थरार चित्रपटगृहात प्रदर्शित होणार\nमुक्ता बर्वे आणि उमेश कामत लवकरच झळकणार छोट्या पडद्यावर\nअक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड २' चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबरपासून सुरू होणार\nअभिनेत्री यामी गौतम 'या' दिग्दर्शकासोबत अडकली विवाह बंधनात\nहृतिक रोशनचा पुन्हा एकदा CINTAAला मदतीचा हात\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठ�� सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2020/12/blog-post_14.html", "date_download": "2021-06-13T05:59:45Z", "digest": "sha1:INADU4242ZS2IT4RQREBJO2NKVPSFKC6", "length": 3723, "nlines": 75, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "बैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्यांना अटक", "raw_content": "\nHomeAhmednagar बैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्यांना अटक\nबैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्यांना अटक\nबैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्यांना अटक\nवेब टीम पारनेर : तालुक्यातील काताळवेढे येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल १४ आयोजकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात अली आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वीच बैलगाडा व तत्सम शर्यतींवर बंदि घातली असली तरीही काही शौकिनांनी डोंगर चढावर बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते.\nकाताळवेढे येथे बैलगाडा शर्यत सुरु असल्याची तक्रार आल्यानंतर सपोनि. पी.टी वाघ हे फौज फाट्यासह त्याठिकाणी पोहोचले सकाळी साडेनऊ च्या सुमारास तेथे शर्यत सुरु असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या शर्यतीमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याने या शर्यती तात्काळ थांबवण्यात आल्या . या शर्यतीचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना अटक करण्यात अली आहे.\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t12/", "date_download": "2021-06-13T04:47:41Z", "digest": "sha1:SMPSZJRY3HU23KNVV4ADS7P5FDTDSX63", "length": 3338, "nlines": 98, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-प्रेम पहाव करून", "raw_content": "\nएक दृष्टिक्षेप टाकुन गेला तो निघून\nपण ती नजर ह्रुदयात बसली रुतून\nकरत होते कविता पण शब्दच गेले विसरून\nमैफिलीत माझ्या सुर गेले दुरून\nएकांत हवा म्हणुन बसले दूर जाउन\nडोळ्यासमोर तोच दिसला राहून राहून\nत्याच्या विचारान टाकल मला घेरून\nआठवणीन डोळ्यात पाणी आल दाटून\nखरच एकदा तरी प्रेम पहाव करून...\nRe: प्रेम पहाव करून\nRe: प्रेम पहाव करून\nRe: प्रेम पहाव करून\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-06-13T06:30:49Z", "digest": "sha1:5FZEIL5ZHHKRVS5CU7QB64RK6IPJHFKY", "length": 3053, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात नामिबिया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनामिबिया देश १९९२ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर चार रौप्य पदके जिंकली आहेत. ही चारही पदके एकाच धावपटूने १९९२ व १९९६ साली अ‍ॅथलेटिक्समध्ये (प्रत्येक वर्षी दोन) जिंकली आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2021-06-13T06:19:11Z", "digest": "sha1:H57CNXDZIUNJGG6DGBOWDTMI5EWGGB3Z", "length": 2556, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "गुहा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nगुहा म्हणजे डोंगर अथवा भूगर्भातील मनुष्य उतरु/जाऊ शकेल इतपत मोठी निसर्गनिर्मित पोकळी. ह्या गुहाचे विविध प्रकार आहेत . निसर्गनिर्मित, मानवनिर्मित\nअलाबामा अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील एका गुहेचे अंतरंग\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १० जून २०१७ रोजी १३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2021-06-13T06:31:37Z", "digest": "sha1:Y35DTV2YTQPRQO5OYVO7MFXZSA346TS7", "length": 8083, "nlines": 53, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "डोळा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(डोळे या पानावरून पुनर्न��र्देशित)\nशरीराचा एक अवयव.पाच इंद्रीयांपैकी एक आहे व आतिशय संवेदनशील अवयवय असून त्याला प्रकाशाची जाणीव होते . डोळ्यांचा उपयोग वस्तूचे रंगरूप पहाण्यासाठी होतो. जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तूवर पडतो तेव्हा त्यावरून प्रकाश परीवर्तीती होऊन आपल्या डोळ्यामध्ये पडतो त्यावेळी ती वस्तू आपल्याला दिसते. माणसाला दोन डोळे असतात. त्यामुळे आपल्याला खोलीची जाणीव होते. निसर्गाने माणसाचे डोळे आपल्या कवटीच्या खोबणीत बसवले आहेत.त्यामुळे ते आकस्मिक आघातापासून बऱ्यापैकी सुरक्षित असतात. डोळा हा खूप महत्त्वाचा अवयव आहे, कारण डोळे नसले तर आपण काहीच पाहु शकणार नाही व त्याचे अनुभव सुद्धा घेऊ शकत नाही. तसेच डोळे हे खूप नाजूक असतात. त्यांची काळजी घेणे आवश्यक असते.डोळे किंवा नेत्र जीवधारींचा तो अंग आहे जो प्रकाशाच्या प्रति संवेदनशील आहे. हे प्रकाश ला संसूचित करून त्याला तंत्रिका कोशिका द्वारे विद्युत-रासायनिक संवेदों में बदलते. उच्चस्तरीय जंतूचे डोळे एका जटिल प्रकाशीय तंत्र जो जवळपास च्या वातावरणातून प्रकाश एकत्र करताे आणि मध्यपटा द्वारे डोळ्यात प्रवेश करनारे प्रकाशाच्या तीव्रतेचे नियंत्रण करते. या प्रकाशाला लेंसच्या सहायता ने योग्य स्थान पर केंद्रित करताे.(ज्या द्वारे प्रतिबिम्ब बनते); या प्रतिबिम्ब ला विद्युत संकेत बदलते. या संकेतांना तंत्रिका कोशिकांच्या माध्यमातून मस्तिष्क जवळ पाठवल्या जातात. [१]\n१ डोळ्यांचे रंग व वर्णन\nडोळ्यांचे रंग व वर्णनसंपादन करा\nडोळे काळे, निळे, घारे, हिरवे व लाल रंगाचे असू शकतात. नेत्र हे तेजस्वी असतात. त्यांना कफ ह्या दोषापासून भीती असते. त्यामुळे डोळ्यांमध्ये सात दिवसातून एकदा तरी अंजन करावे.\nनेत्र रोग :- आयुर्वेदामध्ये नेत्राचे विविध रोग ( संख्या: ७६) वर्णन केले आहे.\nत्याचप्रमाणे त्यावरील उत्तम चिकित्सा देखील सांगितलेल्या आहेत. ( नेत्र तर्पण, सेक, इ.) संरचना\nडोळ्याचे विभिन्न भाग अशा प्रकारे आहेत-\nश्वेतपटल रक्तक दृष्टिपटल नेत्रश्लेष्मला (कंजंक्टिभा) स्वच्छमण्डल परितारिका पुतली पूर्वकाल कक्ष पश्च कक्ष नेत्रोद नेत्रकाचाभ द्रव\nडोळ्यांचे आरोग्य या विषयावर मराठीत अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही :\nचष्मा व नेत्ररोग चिकित्सा (डॉ. जयनारायण जैस्वाल)\nडोळ्यांची निगा (डॉ. छाया कुलकर्णी)\nनेत्र स्वास्थ्य साधना (सदाशिव निंबाळकर)\nपाहू आनंदे (डॉ. तेजस्विनी आणि डॉ. प्रसाद वाळिंबे)\nआपल्या डोळ्यांचा आकार कधी बदलत नही.\n^ \"डोळा\". विकासपिडिया. १५ मार्च २०१९ रोजी पाहिले.\nडोळ्याखाली काळी वर्तुळे का येतात\nमानवी डोळा व मानवी डोळ्याची रचना\nLast edited on ३ फेब्रुवारी २०२१, at २३:३१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ फेब्रुवारी २०२१ रोजी २३:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%AE", "date_download": "2021-06-13T05:46:45Z", "digest": "sha1:BYI3EEE73LS6FHTQKRUQGGK7SDF745QA", "length": 4099, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सलीम मुकुद्दम - विकिपीडिया", "raw_content": "\nसलीम मुकद्दम (२० जानेवारी, इ.स. १९७२:दक्षिण आफ्रिका - ) हा बर्म्युडाकडून २० एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.\nबर्म्युडाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nबर्म्युडाचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९७२ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑक्टोबर २०१४ रोजी २०:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/d2h-offers/", "date_download": "2021-06-13T05:48:36Z", "digest": "sha1:HPN3QJK67I7ANK42KSSMFFHEZNWXGGMU", "length": 8389, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "d2h offers Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने ���र मैदानात केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n DTH कंपन्यांकडून बंपर ऑफर सादर, 120 दिवसांचं सबस्क्रीबशन मिळणार ‘एकदम’ फ्री,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या भारतीय बाजारात इंटरनेट डेटा पॅक ते डीटीएच प्लँन्स मध्ये सध्या टक्कर सुरु आहे. यामुळे सर्व कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमीतकमी किमतीचे प्लॅन्स सध्या सादर करत आहेत. त्याचबरोबर अनेक ग्राहक मोठ्या…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nछोट्या पडद्यावरील अभिनेत्री तरला जोशींचे निधन\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nIAS संजीव जयस्वाल यांचा लेटर बॉम्ब, केला ‘गोल्डन…\nभाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी खुशखबर एकविरा देवी मंदीर अन्…\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक…\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन…\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही…\nPune News | अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणातील आरोपीला जामीन\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच, व्हिडिओ…\nAjit Pawar | पुणेकरांना दिलासा तर पिंपरी चिंचवडकरांची निराशा,…\nमालाड दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे हायकोर्टाचे आदेश\nब्लॅक फंगसचे औषध टॅक्स फ्री, कोरोना व्हॅक्सीनवर 5% GST कायम; ऑक्सीजन सुद्धा स्वस्त\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 ल��ख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची ‘ही’ सुविधा सुद्धा Free\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/anushka-posted-a-photo-with-a-caption-about-virat-preparing-for-the-wtc-final/", "date_download": "2021-06-13T05:01:20Z", "digest": "sha1:Q2YYTT5JXBKIK5R4AXFGSD6P5REHNN6I", "length": 11394, "nlines": 124, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "WTC च्या फाईनलची तयारी करणाऱ्या विराटबद्दल अनुष्कानं भन्नाट कॅप्शन देत पोस्ट केला 'हा' फोटो", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nWTC च्या फाईनलची तयारी करणाऱ्या विराटबद्दल अनुष्कानं भन्नाट कॅप्शन देत पोस्ट केला ‘हा’ फोटो\nWTC च्या फाईनलची तयारी करणाऱ्या विराटबद्दल अनुष्कानं भन्नाट कॅप्शन देत पोस्ट केला ‘हा’ फोटो\nनवी दिल्ली | टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी साउथम्पटनमध्ये आहे. विराटसोबत त्याची बायको अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका देखील आहे. अनुष्कानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत विराटबद्दल एक मजेशीर पोस्ट लिहिली आहे.\nअनुष्कानं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. साउथम्पटनमधला हा फोटो असून त्याला तिने एक भन्नाट कॅप्शन दिलं आहे. ‘काम घरी आणू नये, ही गोष्ट सध्या विराटसाठी लागू नाही’ असं अनुष्कानं या फोटोखाली लिहलं आहे.\nटीम इंडिया 3 जूनला इंग्लंडला दाखल झाली आहे. सर्व खेळाडूंना 3 दिवस आयसोलेशनमध्ये राहावं लागणार आहे. त्यानंतरच छोटे गट पाडून सराव करता येईल. न्यूझीलंडला पराभूत करण्याच्या उद्देशानं इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंनी तिसऱ्या दिवशीच सरावाला सुरूवात केली आहे.\nदरम्यान, टीम इंडियाच्या खेळाडूंनी शनिवारी वेगवेगळ्या वेळी जिम आणि मुख्य मैदानात ट्रेनिंग सुरू केली. इंग्लंडच्या साउथम्पटनमध्ये असलेल्या स्टेडियममध्येच हॉटेल आहे आणि टीम इंडियाचे खेळाडूही याच हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना आयसोलेशनच्या कालावधीमध्येही सराव करण्याची परवानगी मिळाली आहे. 12 जूनला टीमचा क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर सरावाला सुरुवात होईल. 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. तर 23 जून हा रिझर्व डे असल्याची माहिती समोर येत आहे.\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल…\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n‘दोन डोस मधी�� अंतर वाढवू नका, अन्यथा…’;…\n‘या’ जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रूग्णांना आवश्यक असलेल्या इंजेक्शनसाठी रुग्णालयाला द्यावं लागणार हमीपत्र\nखुर्ची हे माझं स्वप्न नव्हतं, पण पुत्रकर्तव्य म्हणून मी खुर्चीवर आहे- उद्धव ठाकरे\nडान्स इंडिया डान्स फेम ‘या’ कलाकाराचा गंभीर अपघात; देतोय मृत्यूशी झुंज\nसरसकट 9 ते 6 दुकानं उघडायला परवानगी द्या अन्यथा…\nपुणेकरांनो विनाकारण गर्दी करू नका, अन्यथा…- अजित पवार\n‘या’ जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रूग्णांना आवश्यक असलेल्या इंजेक्शनसाठी रुग्णालयाला द्यावं लागणार हमीपत्र\nटीम इंडीयाच्या ‘या’ अनुभवी खेळाडूनं किचनमध्ये दाखवली आपल्या हाताची जादू; पाहा व्हिडीओ\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय…\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज…\n‘पाच, सहा बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो, माझ्यावरील निर्बंध हटवण्यास सांगा…\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय राऊतांचा खुलासा\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका, कारण…”\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू\n‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांचा इशारा\nविदर्भातील ‘या’ जिल्ह्याने करुन दाखवलं, काहीच दिवसांत संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त\n“2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू”\nकोपर्डी पीडितेला स्पेशल बेंच तयार करुन 6 महिन्यात न्याय द्या- खासदार संभाजीराजे\n‘पाच, सहा बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो, माझ्यावरील निर्बंध हटवण्यास सांगा मग मी.. ‘; करूणा मुंडेंचा गौप्यस्फोट\nप्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर भुवन बामच्या आई-वडिलांचं कोरोनाने निधन\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0", "date_download": "2021-06-13T06:29:21Z", "digest": "sha1:BY7DUUTQPSMGYYIZXCRNJKQ4ZMSNEW4I", "length": 3905, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आर्टेमिसचे मंदिर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआर्टेमिस ही ग्रीक देवता सर्वोच्च ग्रीक देव झ्यूस याची कन्या आणि आरोग्य व धनुर्विद्येचा देव अपोलो याची जुळी बहीण होती. इ.स.पूर्व सुमारे ५५० मध्ये हे मंदिर बांधले गेले. आर्टेमिसचे मंदिर प्राचीन जगतातील सात आश्चर्यांपैकी एक गणले जाते.\nआर्टेमिसच्या मंदिराचे, सध्याच्या तुर्कस्तानमधील एफसस येथे असणारे अवशेष. मंदिराच्या मूळ स्तंभाचे काही अवशेष एकावर एक रचून ठेवलेले सदर चित्रात दिसत आहेत. तसेच स्तंभावर पक्षाचे घरटेही दिसते. बाकी मंदिर त्याला लागलेल्या आगीत आणि काळाच्या ओघात नष्ट झाले.\nअलेक्झांडर द ग्रेटच्या जन्मदिनी या मंदिराला आग लागून ते बेचिराख झाले. हे देउळ आधुनिक तुर्कस्तानात इफेसूस या प्राचीन शहराच्या साईट जवळ स्थित होते.आज ह्या देवळाची काही भग्नावशेष शिल्लक आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०७:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2021-06-13T05:42:16Z", "digest": "sha1:EPNTE5D4T2XTJWBECQL7545WC7LQK4YB", "length": 10448, "nlines": 155, "source_domain": "policenama.com", "title": "फैसलाबाद Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन…\n ‘या’ देशात कोरोनाची दुसरी नाहीतर तिसरी लाट, कडक Lockdown\nलाहोर : वृत्तसंस्था - जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाने अनेक देशांना आपल्या विळख्यात घेतले आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र, काही देशांमध्ये कोरोनाने पुन्हा आपले हात पाय पसरण्यास…\nCoronavirus : पाकिस्तानच्या रायविंड तबलिगी मरकजमध्ये ‘कोरोना’चे 15 नवीन रूग्ण, आकडा 41…\nभारतीय लढावू विमानांना सज्ज राहण्याचे आदेश\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय वायुसेनेने पाकिस्तानावर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान बिथरला आहे. त्यावर पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा डाव उधळून लावला आहे. त्यामुळे भारत…\nपाकिस्तानची टरकली ; डोमॅस्टीक व आंतरराष्ट्रीय उड्डाणे केली तात्काळ बंद\nश्रीनगर : वृत्तसंस्था - सकाळ पासुन भारत आणि पाकिस्तानमध्ये ताणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानच्या ३ विमानांनी भारतात घुसखोरी करत बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्यानेही आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानचा डाव उधळून लावत ती विमाने परतवली आहे.…\nछोट्या पडद्यावरील अभिनेत्री तरला जोशींचे निधन\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली…\nवृद्धापकाळात होणाऱ्या घरगुती अपघातांपासून स्वतःला कसे…\nपुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कारवाई \nRatan Tata | 28 वर्षाच्या तरुणाकडून चक्क रतन टाटा घेतात…\nSanjay Raut | …तर जळगावात शिवसेनेचा खासदार निवडून येईल\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची…\nSBI | ‘या’ तारखेपर्यंत करा ‘आधार’ पॅन कार्डशी…\nPune Unlock | पुण्यात सोमवारपासून मॉल उघडण्यास परवानगी तर दुकाने,…\nकोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 719 डॉक्टरांचा मृत्यु; महाराष्ट्रात 23…\n विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू, लातूर जिल्ह्यातील घटना\nचीनी शास्त���रज्ञांचा 24 प्रकारचे ’कोरोना व्हायरस’ शोधल्याचा दावा, म्हणाले – ‘4 तर एकदम कोविड-19 सारखे’\nब्लॅक फंगसचे औषध टॅक्स फ्री, कोरोना व्हॅक्सीनवर 5% GST कायम; ऑक्सीजन सुद्धा स्वस्त\nCOVID-19 in India : 70 दिवसानंतर कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात आली 84 हजार प्रकरणे; 4002 जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/crow-meat/", "date_download": "2021-06-13T06:13:49Z", "digest": "sha1:BC5IGT36TUE4JL2APLUMRFH3ZD7UX5KJ", "length": 8312, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "crow meat Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\nतामिळनाडूत कावळ्यांना मारून विकलं, चिकनच्या स्टॉलवर ‘काका बिर्याणी’ अन् दोघं…\nरामेश्‍वरम : वृत्तसंस्था - कावळ्यांच्या मांसाचा खाण्यात वापर खरेतर तामीळनाडूतील जनतेला नवीन नाही. रस्त्यावरील अन्नपदार्थांमध्ये कावळ्याचे मांस काही वर्षांपासून तामीळनाडूत प्रचलित आहे. रन या कॉलीवूडमधील हिट सिनेमामध्ये आर. माधवनने तामीळ…\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली…\nअभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात \nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nरिया चक्रवर्ती ठरली बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री,…\nसरकारने कोविशील्डच्या दोन डोसमधील गॅप केला कमी, जाणून घ्या…\nसहकारी महिला डॉक्टरचा छळ करणार्‍या वरिष्ठ डॉक्टराला…\nमोदी सरकारच्या मंत्रीमंडळात लवकरच खांदेपालट\nसंजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर, म्हणाले…\nCoronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा,…\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन…\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा, प्रत्यक्षात 7 पट जास्त…\nचंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत छत्रीचे वाटप\nपरमबीर सिंहांना सुप्रीम झटका \nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार स्थानिक लोकच…\nPune News | ‘तु माझ्या बहिणीच्या अंगावर गांजा फुंकलास आताही…\nCoronavirus | …म्हणून कोल्हापूर, सांगली, साताऱ्याची चिंता कायम\n पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, नांदेड जिल्ह्यातील घटना\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदारकी मिळाली, असे संभाजीराजे समजतात, पण…’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AF%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BF/", "date_download": "2021-06-13T05:42:03Z", "digest": "sha1:TTVLY46QZFMUMELEMQ3EBJRRLWQGGTF6", "length": 15530, "nlines": 150, "source_domain": "www.batmidar.in", "title": "न्यूयॉर्क टाइम्सला पुलित्झर पुरस्कार | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nन्यूयॉर्क टाइम्सला पुलित्झर पुरस्कार\nअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी बातम्यांसाठी\nअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत शोधपत्रकारितेवर आधारित बातम्या देणाऱ्या दी न्यूयॉर्क टाइम्स व दी वॉल स्ट्रीट जर्नल यांनी पुलित्झर पुरस्कार पटकावले आहेत.\nन्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ट्रम्प कुटुंबीयांनी त्यांच्या संपत्तीबाबत केलेले दावे खोटे असल्याचे दी न्यूयॉर्क टाइम्सने दाखवून दिले होते. त्यात ट्रम्प यांच्या उद्योगांचे विस्तारलेले साम्राज्य व त्यांनी केलेली करचुकवेगिरी यांचा पर्दाफाश करण्यात आला होता.\nट्रम्प यांनी २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीवेळी दोन महिलांना पैसे देऊन त्यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत वाच्यता न करण्यास सांगितले होते. त्याबाबतच्या बातमीसाठी दी वॉल स्ट्रीट जर्नलला राष्ट्रीय वार्ताकनाचा ��ुरस्कार जाहीर झाला आहे.\nदी साउथ फ्लोरिडा सन सेटिंनलला लोकसेवा प्रवर्गात हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यांनी मारजोरी स्टोनमल डग्लस हायस्कूलमधील फेब्रुवारी २०१८ मधील हत्याकांड व त्यात शाळा व कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांचे अपयश यावर प्रकाश टाकला होता. ऑक्टोबर २०१८ मध्ये अग्यारीतील गोळीबारात ११ जण ठार झाले होते त्याच्या वार्ताकनासाठी पिटसबर्ग पोस्ट गॅझेटला ब्रेकिंग न्यूज गटात गौरवण्यात आले आहे. असोसिएटेड प्रेसला येमेन युद्धाच्या वार्ताकनासाठी आंतरराष्ट्रीय वार्ताकन पुरस्कार मिळाला आहे. म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांवर झालेल्या अत्याचारप्रकरणी वार्ताकनासाठी रॉयटर्सला आंतरराष्ट्रीय वार्ताकन पुरस्कार जाहीर झाला आहे. ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी गटात मध्य अमेरिकेतून अमेरिकेत येणाऱ्या स्थलांतरितांच्या छायाचित्रांसाठी रॉयटर्सला पुरस्कार मिळाला आहे. कथा विभागात रिचर्ड पॉवर्स यांनी दी ओव्हरस्टोरी कथेसाठी तर नाटक गटात जॅकी सिब्लिस ड्ररी यांनी पुरस्कार पटकावले आहेत. इतिहासाचा पुलित्झर पुरस्कार फ्रेड्रिक डग्लस- प्रॉफेट ऑफ फ्रीडम या डेव्हीड ब्लाइट यांच्या पुस्तकास मिळाला आहे. तर जीवनचरित्र गटात तो जेफ्री स्टेवर्ट यांना दी न्यू नेग्रो- दी लाइफ ऑफ अलेन लॉकी या पुस्तकासाठी जीवनचरित्र पुरस्कार मिळाला आहे.\nकवितेचा पुरस्कार फॉरेस्ट गँडर यांना बी विथ या काव्यसंग्रहासाठी मिळाला तर ललित लेखनासाठी एलिझा ग्रिसवोल्ड यांना अ‍ॅमिटी अँड प्रॉस्परिटी – वन फॅमिली अँड दी फ्रॅक्चरिंग ऑफ अमेरिका या पुस्तकासाठी मिळाला आहे, संगीतात एलेन रीड यांच्या ‘प्रिझ्म’ या रचनेस गौरवण्यात आले. अरेथा फ्रँकलिन यांना संगीतात विशेष मानपत्र देण्यात आले. मेरीलँड येथील २०१८ च्या गोळीबारात पाच कर्मचारी गमावलेल्या अ‍ॅनापोलिसच्या कॅपिटल गॅझेट न्यूजपेपरलाही गौरवण्यात आले आहे. त्यांच्याच वृत्तपत्रावर हल्ला होऊनही त्यांनी दुसऱ्या दिवशीचा अंक बाजारात आणला होता (लोकसत्त वृत्त)\nNext articleपत्रकारांचा मतदानावर बहिष्कार\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार ���रिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/divakar-rawates-statement-about-bjp-shivshena-alliance-236738", "date_download": "2021-06-13T04:41:21Z", "digest": "sha1:BTVH2XX4ZMZEUKRHKYV4WGUOQCOPIYHO", "length": 19174, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | तानाजींशिवाय नाही शेलारमामांना महत्त्व : दिवाकर रावते", "raw_content": "\nआघाडी कोणतीही असो, शिवसेनेशिवाय सत्ता अशक्‍य\nसर्वच शेतकऱ्यांचा सातबारा करणार कोरा\nतानाजींशिवाय नाही शेलारमा���ांना महत्त्व : दिवाकर रावते\nऔरंगाबाद - शिवसेनेचे संजय राऊत हे मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आहेत; मात्र दिवाकर राऊत यांना कोणती संधी असेल या पत्रकाराच्या प्रश्‍नावर श्री. रावते यांनी \"तानाजीं'शिवाय शेलारमामांना महत्त्व नाही, असे स्पष्ट करीत भावी मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असणार आहे; तसेच शिवसेनेशिवाय सत्ता कुणालाही शक्‍य नाही, असा दावा केला. परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची श्री. रावते यांनी गंगापूर तालुक्‍यात पाहणी केली. त्यानंतर औरंगाबादेत सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nपुढे बोलताना श्री. रावते म्हणाले, की आघाडी असो की महाशिवआघाडी अशा कोणत्याही आणि कितीही आघाड्या असो, कोणी कितीही दावे करोत; मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. राज्यातील जनतेने तसा कौल दिल्याचेही सांगत शिवसेना येणाऱ्या पाच वर्षांत राज्यातील सर्वच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.\nहेही वाचा - बाळासाहेबांचा फोटो शोधताना शिवसेना भवनातील चोरी उघड\nसर्व्हे पूर्ण, मात्र अहवाल अपुरा\nविभागीय आयुक्तांकडून आपण माहिती घेतल्याचे सांगत जिल्हाभरात 98 टक्के नुकसानीचे पंचनामे झाले आहेत; मात्र काही लोक बाहेरगावी असल्याने त्यांचे पंचनामे होऊ शकले नाहीत, अशा परिस्थितीत उपलब्ध पंचनामे (सर्व्हे) हे तातडीने वरिष्ठ पातळीवर पाठवावेत; तसेच पीकविमा भरलेले आणि न भरलेले अशा दोन टप्प्यात अहवाल पाठवावा असे निर्देश विभागीय\nआयुक्तांना दिले असल्याचे रावते यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत अशांचा अहवाल पुन्हा स्वतंत्र पाठविण्यात येणार आहे.\nदानवे देतील बॅंकांना भेटी\n2016 या वर्षापर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली खरी; मात्र अजूनही काही शेतकरी या योजनेपासून वंचित असल्याचे चित्र समोर आले असून, आपण याचा अहवाल घेतल्याचेही श्री. रावते म्हणाले. उर्वरित कर्जमाफीसाठी शिवसेनेचे अंबादास दानवे हे प्रत्येक बॅंका बॅंकात जाऊन याचा तपास घेऊन अशी प्रकरणे निपटणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nबॅंकांनी शेतकऱ्यांच्या मागे कर्ज परतफेडीची भुणभुण लावू नये, असे संबंधितांना तोंडी आदेश दिल्याचे रावते यांनी सांगितले.\nश्री. रावते यांनी गंगापूर तालुक्‍यात पाहणी केली असता, बॅकवाटरचे पाणी शेतात घुसल्याने मका, कपाशी, ऊस पिकांत आजही पाणी असल्याचे सांगितले. मात्र, सोबतच नुकसानीपेक्षा मराठवाडा जलमय झाल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत, हेही सांगायला रावते विसरले नाही.\nहेही वाचा - येमेनची कन्या झाली औरंगाबादची सून..\nसत्तेचा पोरखेळ चाललायं; आम्ही विरोधात राहू शरद पवारांची शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी\nनाशिक : शेतीचे धोरण असो, की अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना धीर देणे असो. प्रत्येकवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोचलेत. अवकाळी पावसाच्या दणक्‍यानंतर शेतीची झालेली वाताहत पाहत आज पवार यांनी शेतकऱ्यांना मैदान सोडू नका, अशा शब्दांमध्ये धीर दिला. तसेच\nओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर रस्त्यावर उतरु : प्रवीण दरेकरांचा सरकारला इशारा\nऔरंगाबाद : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आठवडाभरात ओला दुष्काळ जाहीर करुन सरकाराने शेतकऱ्यांना मदत नाही केली, तर टोकाचा संघर्ष अटळ आहे. आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारला दिला आहे.\nमला अनेक पक्षांकडून ऑफर, मात्र मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार\nऔरंगाबाद : ''मला अनेक पक्षांकडून ऑफर होत्या, मात्र मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार,'' अशा शब्दांत शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी दिल्यामुळे खैरे नाराज झाले आहेत.\nउद्धव ठाकरेंकडे विनंती करूनही झाले नाही, खैरेंचे पुनर्वसन : अंबादास दानवे\nऔरंगाबाद : राज्यसभेवर संधी देऊन शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुनर्वसन करण्यात यावे, यासाठी माझ्यासह आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट यांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विनंती केली. मात्र शेवटी पक्षाने प्रियंका चतुर्वेदी यांना संधी देण्याचा निर्णय घेतला\nएकत्र बसून औरंगाबादचा मुद्दा निकाली काढू; संजय राऊतांचे विरोधकांना उत्तर\nमुंबई :औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यावरुन महाविकास आघाडीत मतभेदाचा विषय नाही.एकत्र बसले,तर मुद्दा निकाली निघेल. शिवसेनेची भुमिका कायम आहे. असे नमुद करत पाच वर्ष भाजपची सत्ता होती.तेव्हा का हे सुचले नाही असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.\nसंभाजीनगर नामांतराला केंद्र सरकारही मदत करेल, दरेकर यांचा शिवसेनेला चिमटा\nमुंबईः शिवसेनेला खरोखरच औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करायचे असेल तर तेथील महापालिकेने तसेच राज्य मंत्रिमंडळानेही तसा ठराव संमत करावा. या प्रक्रियेत केंद्र सरकारच्या मदतीची काही गरज भासली तर आम्ही ती निश्चितपणे करू, असा चिमटा विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला का\n'पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा'\nमुंबईः शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या रोखठोक सदरातून काँग्रेसच्या सेक्युलरवादी भूमिकेवरुन निशाणा साधण्यात आला आहे. सध्या औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा गाजत आहे. या मुद्द्यावरुन राज्यातलं राजकारणही तापलं आहे. त्यातच सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस एकमेका\nसंजय राठोड यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे कोणाचाही दबाव मानत नाहीत\nऔरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाच्या दबावाला बळी पडत नाहीत. वनमंत्री संजय राठोड यांच्या संदर्भातील निर्णय घ्यायला मुख्यमंत्री सक्षम आहेत, असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्रात शिवधर्माचेच राज्य आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजधर्म चांगल्या प\nसाधे ट्विट सुद्धा अख्ख्या विरोधी पक्षाला धडकी भरवते, असे म्हणत धनंजय मुंडेंनी संजय राऊतांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nऔरंगाबाद : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा आज रविवारी (ता.१५) वाढदिवस आहे. सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी श्री राऊत यांना ट्विट करुन शुभेच्छा दिल्या. ट्विटमध्ये ते म्हणतात, की ज्येष्ठ शिवसेना नेते तथा सामानाचे कार्यकारी संपादन संजय राऊतजी आपणास जन्मदिनानिमित्त\nमुख्यमंत्री आज दिल्ली दरबारी; शरद पवारही सोनियांशी चर्चा करणार\nमुंबई : राज्यात सरकार स्थापनेच्या मुद्यावरून भाजप- शिवसेना युतीमधील रस्सीखेच सुरूच आहे, आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ही चर्चा अर्धवट सोडत बळिराजाच्या बांधावर धाव घेत त्याच्या व्यथा जाणून घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपत्तिग��रस्त भागांना भे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/08/best-strike.html", "date_download": "2021-06-13T05:46:51Z", "digest": "sha1:FBT6QPDB6WDSYUQIREMFDCCHNDF764VM", "length": 8003, "nlines": 72, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "बेस्टचा संप २० ऑगस्टपर्यंत स्थगित - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome MUMBAI बेस्टचा संप २० ऑगस्टपर्यंत स्थगित\nबेस्टचा संप २० ऑगस्टपर्यंत स्थगित\nमुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी आज मध्यरात्रीपासून पुकारण्यात आलेला बेस्टचा संप तूर्तास २० ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. बेस्ट कर्मचारी मेळाव्यात याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत झालेल्या वाटाघाटीत सकारात्मक चर्चा झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांनी दिली.\nनिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी, वेतन करार संपल्यानं पुन्हा करार करणे, घरांचा प्रश्न आणि सामंजस्य करार आदी प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी बेस्टने या संपाचा इशारा दिला होता. जानेवारी महिन्यात काही कामगार संघटनांनी जवळपास ९ दिवस संप केला होता. त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी प्रशासनानं कर्मचाऱ्यांना आश्वासने दिली होती. ती अद्याप पूर्ण होऊ शकली नाही. ती आश्वासने पूर्ण व्हावीत यासाठी संपाचा इशारा देण्यात आला होता.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने व��पर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/10/photographer%20.html", "date_download": "2021-06-13T06:08:01Z", "digest": "sha1:2YSFWMBGWDJGOCHHK6LU2PI7UKAUEWQV", "length": 9045, "nlines": 73, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "लाठ्या काठ्या खाऊन समस्या समोर आणणे ही छायाचित्रकारांची राष्ट्रसेवाच - राज्यपाल - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome MAHARASHTRA लाठ्या काठ्या खाऊन समस्या समोर आणणे ही छायाचित्रकारांची राष्ट्रसेवाच - राज्यपाल\nलाठ्या काठ्या खाऊन समस्या समोर आणणे ही छायाचित्रकारांची राष्ट्रसेवाच - राज्यपाल\nमुंबई, दि.२८ : छायाचित्रकारांना अनेकदा आव्हानात्मक कठीण परिस्थितीमध्ये काम करावे लागते, प्रसंगी त्यांना लाठ्या – काठ्या खाव्या लागतात. छायाचित्रणाच्या माध्यमातून ते जनतेच्या समस्या समोर आणतात. ही देखील एक प्रकारची राष्ट्रसेवाच असल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नमूद केले.\n‘फोटोग्राफीक ॲण्ड आर्टिस्ट’ सोशल फाऊंडेशन संस्थेने आयोजित केलेल्या राष्ट्रीयस्तरावरील छायाचित्रण स्पर्धेतील विजेत्या छायाचित्रकारांना राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पुरस्कार प्रदान, राज्यपाल बोलत होते.\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते टाइम्स ऑफ इंडियाचे छायाचित्रकार संजय हडकर यांना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. एशियन ऐज / डेक्कन क्रोनिकलचे छायाचित्रकार राजेश जाधव यांना द्वितीय पुरस्कार तर कोल्हापूर येथील छायाचित्रकार अश्पाक किल्लेदार यांना तृतीय परितोषिक प्रदान करण्यात आले. पीटीआय व हिंदुस्तान टाइम्स मीडियासाठी काम करणारे छायाचित्रकार भूषण कोयंडे, नाशिक येथील लोकमतचे छायाचित्रकार प्रशांत खरोटे तसेच कोल्हापूर येथील छायाचित्रकार शरद पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डि���ीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/the-contribution-of-sant-sampradaya-is-important-in-village-cleanliness/", "date_download": "2021-06-13T05:51:09Z", "digest": "sha1:KATCNWVSWHJNHDQEHXTER5ETACX5BFRT", "length": 9304, "nlines": 107, "source_domain": "analysernews.com", "title": "गाव स्वच्छतेत संत संप्रदायाचे योगदान महत्त्वाचे", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nगाव स्वच्छतेत संत संप्रदायाचे योगदान महत्त्वाचे\nग्रामीण भागातील संत संप्रदायाचे योगदानही महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे\nविजय कुलकर्णी/परभणी : गावे स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिक मुक्त होण्यासाठी ग्रामीण भागातील संत संप्रदायाचे योगदानही महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले. आज तालुक्यातील ब्राह्मणगाव या ग्रामपंचायतीमध्ये पल्स पोलिओ आणि स्वच्छता संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी.शिवानंद टाकसाळे यांनी भेट दिली.\nयावेळी जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी शंकरराव देशमुख, गटविकास अधिकारी अनुप पाटील, जि. प. सदस्य जनार्दन सोनवणे, विस्तार अधिकारी जी. एम. गोरे, ए. पी. जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. जुनेद, डॉ. यादव, एम. आर. वाघमारे, शब्बीर खान ग्राम विकास अधिकारी अंगद दुधाटे यांच्यासह स्वच्छ भारत मिशन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.\nदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी टाकसाळे यांनी शाळा, अ���गणवाडीची पाहणी केली. वृक्षारोपण आणि प्लास्टिक मोहीम राबवुन गावातील नागरिकांशी संवाद साधला. टाकसाळे म्हणाले, गावामध्ये धार्मिक दृष्टीने लोक बांधील असतात त्यामुळे स्वच्छतेच्या कार्यात संतांनी योगदान दिले तर खेडी-पाडी निर्मल होण्यासाठी नक्की मदत होऊ शकेल. गावातील उघड्यावरची हागणदारी आणि प्लास्टिकचा अति वापर तसेच गावातील रस्ते, नाल्यांची अस्वच्छता यामुळे डेंग्यू, हत्तीरोग, मलेरिया, चिकनगुण्या, टाइफाइड, कॉलरा या सारखे भयंकर रोग बळावत आहेत. उघड्यावरच्या हागणदारीमुळे जनावरांना संसर्गजन्य आजार उद्भवत आहेत, युवकांचे आरोग्यमान ढासळत आहे. ही परिस्थिती खूप भयानक आहे. त्यामुळे आपण वेळीच जागरूक होणे गरजेचे आहे.यासाठी प्रत्येक गावातील युवक मंडळी आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपसातील मतभेद विसरून संघटित होऊन गाव स्वच्छतेसाठी आठवड्यातून एक तास श्रमदान करण्याचे आवाहनही केले आहे. तसेच यापुढे जे नागरिक समज देऊनही उघड्यावर शौचास जातील त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या आहेत.\nज्यु.. लक्षा सध्या काय करतोय..\nराम मंदीराच्या बांधकामास निधी देऊन योगदान द्या-बालाजी वांकर\nपिडीत मुलीच्या कुटुंबियांना न्याय न मिळणं हे दुर्दैव- खा.संभाजीराजे\nबारामती अनलाॅकचा निर्णय स्थानिक प्रशासनाच्या हाती\n'सत्तेत असुनही शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली'-संजय राऊत\nनिती आयोगाच्या सीईओंची चंद्रकांत खैरेंनी घेतली भेट\n\"कुंभमेळ्याची पुनरावृत्ती होवु नये, म्हणुन दक्षता घेतली\"\n'बर्ड फ्लू' हा श्वसन संस्थेचा रोग काळजी घ्या- डॉ.आनंद देशपांडे\nसांगा या वेड्यांना.. तुमची कृती धर्म बदनाम करतेय\nराष्ट्रवादीचे नेते विटेकर यांच्यावर बलात्काराचा आरोप\nशरजील उस्मानीवर कारवाई करा\nबसवर औरंगाबाद ऐवजी संभाजीनगरचे फलक\nपरभणी मतदान केंद्राच्या परिसरात दगडफेक; गाड्याही फोडल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-chief-minister-discussed-accenture-for-shendra-bidkin-smart-city-in-aurangabad-4502871-NOR.html", "date_download": "2021-06-13T05:00:44Z", "digest": "sha1:IOYG5TW3C2NGBMGJJUQL43M4BN576RZ6", "length": 6492, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Chief Minister Discussed-Accenture For Shendra-Bidkin Smart City In Aurangabad | औरंगाबादेतील शेंद्रा-बिडकीन स्मार्ट सिटीसाठी मुख्यमंत्री-अँक्सेंचरमध्‍ये चर्चा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्य�� आणि ई-पेपर मिळवा मोफत\nऔरंगाबादेतील शेंद्रा-बिडकीन स्मार्ट सिटीसाठी मुख्यमंत्री-अँक्सेंचरमध्‍ये चर्चा\nदावोस/मुंबई - औरंगाबादेतील शेंद्रा-बिडकीनमध्ये स्मार्ट सिटी उभारण्याच्या दृष्टीने स्वित्झर्लंडमधील दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत एक पाऊल पुढे पडले. शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अँक्सेंचर कंपनीच्या पदाधिकार्‍यांत याबाबत चर्चा झाली. शेंद्रा-बिडकीनसह पुण्यातील हिंजेवडी येथेही अशी स्मार्ट सिटी उभारण्याचा राज्य सरकारचा मानस असून अँक्सेंचरने त्यात स्वारस्य दाखवले आहे.\nअँक्सेंचर या जागतिक सल्लागार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पीटर लॅसी आणि सीईओ ज्युली स्वीट यांना मुख्यमंत्र्यांनी या प्रारूपाबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, उत्तम शहरांच्या उभारणीसाठी मजबूत यंत्रणा आवश्यक आहे. पुण्यातील हिंजेवाडी, औरंगाबादेतील शेंद्रा-बिडकीन येथे स्मार्ट सिटी उभारण्याबाबत अँक्सेंचरशी चर्चा करण्यात आली. अँक्सेंचर कंपनीचे पदाधिकारीही यासाठी उत्सुक आहेत. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (डीएमआयसी) मध्ये येणार्‍या शहरांत स्मार्ट सिटीचे प्रारूप कसे राबवता येईल, याबाबतही या भेटीत चर्चा झाली. डीएमआयसीमध्ये येणार्‍या सर्व शहरांत स्मार्ट सिटीचे प्रारूप राबवण्याबाबत अँक्सेंचरला सांगण्यात आले आहे.\nस्मार्ट सिटीत गुंतवणूक करण्यास जगातील अनेक कंपन्या प्राधान्य देतात. डिजिटल सेवा क्षेत्रातील उद्योग स्मार्ट सिटीला प्राधान्य देतात. अशा शहरांत दज्रेदार पायाभूत सुविधा असल्याने सामाजिक व आर्थिक विकास गतीने साधण्यास मदत होते.\nशेंद्रा-बिडकीन स्मार्ट सिटी उभारणीच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने 14 ऑक्टोबर 2011 रोजी मंजुरी दिली आहे. यासाठी नगररचनेचे काम अमेरिकेच्या एईकॉम कंपनीकडे सोपवण्यात आले आहे.\nस्मार्ट सिटी म्हणजे काय\nजेथे सामाजिक, आर्थिक गुंतवणुकीसह अतिउच्च दर्जाचे राहणीमान, वाहतूक व्यवस्था, पर्यावरण, कुशल व प्रभावी सुव्यवस्थापन असते त्याला स्मार्ट सिटी असे संबोधतात. दुबई, कोपनहेगन, अँमस्टरडॅम, व्हिएन्ना, पॅरिस ही स्मार्ट सिटीची काही उदाहरणे आहेत. केरळातील कोची येथे 2012 पासून स्मार्ट सिटीचा प्रकल्प आकार घेत आहे. अँक्सेंचर ही जागतिक दर्जाची या क्षेत्रातील सल्लागार कंपनी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-dr-swati-shiradkar-article-about-gender-sensitivity-5033214-NOR.html", "date_download": "2021-06-13T06:09:44Z", "digest": "sha1:BDGRCIDFPDJTQVTEFBAI3QBMBVGFVHFV", "length": 11358, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dr Swati Shiradkar article about gender sensitivity | बायकी कामं म्हणजे काय? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबायकी कामं म्हणजे काय\nनेहाचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. हे कुमारच बोलला ज्या कुमारला लग्नाआधी तिच्या हुशारीचे, कामाचे कौतुक होते, जो कुमार तिला प्रत्येक गोष्टीत मदत करायला तत्पर असायचा, तिच्या भावनांची कदर करायचा तो इतका बदलला ज्या कुमारला लग्नाआधी तिच्या हुशारीचे, कामाचे कौतुक होते, जो कुमार तिला प्रत्येक गोष्टीत मदत करायला तत्पर असायचा, तिच्या भावनांची कदर करायचा तो इतका बदलला खरे तर घरी येणार त्याच्या आत्याचे कुटुंब. तिन्ही दिवस सुटी घेणे जमणार नाही म्हणून म्हटले, एक दिवस तू घे, तर इतके बिथरायला काय झाले खरे तर घरी येणार त्याच्या आत्याचे कुटुंब. तिन्ही दिवस सुटी घेणे जमणार नाही म्हणून म्हटले, एक दिवस तू घे, तर इतके बिथरायला काय झाले चक्क म्हणाला, ‘अशी बायकी कामे मला जमणार नाहीत. तुझे तू सांभाळ. माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस. आईने नाही का घरचे सर्व सांभाळून नोकरी केली. बाबांना घरचे काही बघावे लागायचे नाही.’\nअसे अनेक कुमार आपल्याला आजूबाजूला दिसतात. काही अपवाद वगळता सर्वसामान्यपणे असेच गृहीत धरले जाते की, स्त्रियांनी नोकरी, व्यवसाय करायचा ते घरचे सर्व सांभाळून. आम्ही तशी ‘परवानगी’ देतो अशी शेखी मिरवणारेही आढळतात. कारण आपल्या डोक्यात लिंगभावाची जडणघडण तशी झालेली असते.\nमुळात लिंगभाव म्हणजे काय स्त्री आणि पुरुष यांची जीवशास्त्रीय रचना पुनरुत्पादन संस्थेपुरतीच वेगळी असते. त्याला आपण ‘लिंगभेद’ म्हणतो. शरीरातील बाकी संस्थांची रचना स्त्री-पुरुषांत सारखीच असते. त्या सारखीच कामे करू शकतात. पण समाजात काही स्वभाववैशिष्ट्ये, काही कामे यांना स्त्रीप्रधान किंवा पुरुषप्रधान असा शिक्का बसलेला असतो. प्रत्येक स्त्री किंवा पुरुषाने त्या अनुसार वागावे, अशी अपेक्षा असते. याला म्हणायचे ‘लिंगभाव.’ समजा आपण एक वर्षाच्या बाळासाठी भेटवस्तू घ्यायला दुकानात गेलो, तर दुकानदार पटकन विचारतो, मुलाला द्यायची की मुलीला स्त्री आणि पुरुष यांची जीवशास्त्रीय रचना पुनरुत्पादन संस्थेपुरतीच वेगळी असते. त्याला आपण ‘लिंगभेद’ म्हणतो. शरीरातील बाकी संस्थांची रचना स्त्री-पुरुषांत सारखीच असते. त्या सारखीच कामे करू शकतात. पण समाजात काही स्वभाववैशिष्ट्ये, काही कामे यांना स्त्रीप्रधान किंवा पुरुषप्रधान असा शिक्का बसलेला असतो. प्रत्येक स्त्री किंवा पुरुषाने त्या अनुसार वागावे, अशी अपेक्षा असते. याला म्हणायचे ‘लिंगभाव.’ समजा आपण एक वर्षाच्या बाळासाठी भेटवस्तू घ्यायला दुकानात गेलो, तर दुकानदार पटकन विचारतो, मुलाला द्यायची की मुलीला मुलगा म्हटले तर गाडी, चेंडू, बंदूक आणि मुलगी म्हटले तर बाहुली, भातुकली वगैरे दाखवतो. खरे तर एक वर्षाच्या बाळाची ही आवड तयारही झालेली नसते. आपणच तशी तयार व्हायला मदत करतो. हा ‘लिंगभाव’ आपल्या दैनंदिन व्यवहारात सतत डोकावताना दिसतो.\nस्त्री आणि पुरुष हा लिंगभेद जगाच्या पाठीवर, कुठेही कोणत्याही काळी सारखाच असतो. पण लिंगभाव मात्र देश, काळ, परिस्थितीप्रमाणे बदलतो, त्यामुळे सापेक्ष असतो. आपल्याकडे एखाद्या मैदानी खेळ खेळणार्‍या व त्यायोग्य पोशाख करणार्‍या मुलीवर ‘पुरुषी’ असा शिक्का बसतो. आठवते का ‘कुछ कुछ होता है’मधली मध्यंतरापूर्वीची काजोल एकट्यादुकट्या मुलीने देश-विदेशात पर्यटनाला जाणे आपल्याकडे फारसे दिसत नाही. पण पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये वेगळे चित्र दिसते. एखाद्या पुरुषाचा स्वयंपाकघरातला वावर ‘बायकी’ ठरवला जातो. बायकांनाच नवर्‍यांनी लुडबुड केलेली आवडत नाही. पण एखाद्याने ‘शेफ’ म्हणून व्यवसाय केला, त्याला प्रतिष्ठा, प्रसिद्धी मिळाली की आपण त्याला ‘बायकी’ म्हणत नाही. म्हणजेच लिंगभाव सापेक्ष असतो.\nपूर्वी मुलींना वाढवतानाच त्यांच्या मनावर बिंबवले जाई की बाई गं, मोठे झाल्यावर संसार, स्वयंपाक, मुले सांभाळणे हे व्यवस्थित यायला पाहिजे. त्यातून वेळ राहिला तर नोकरी, छंद. संसार म्हटला की, कामाची विभागणी आली. पण त्यातून आर्थिक परावलंबन आले आणि स्त्रीचे शोषण सुरू झाले. अनेक समाजधुरीणांनी ही परिस्थिती सुधारण्यासाठी स्त्रियांचे शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचे मानले. त्यामुळे आजकाल बहुतेक घरांमध्ये मुलींना मुलांच्या बरोबरीने शिक्षण दिले जाते. नोकरी व्यवसायाच्या संधी समान असतात. पण दुर्दैवाने दोघांनाही घरातील जबाबदार्‍या, ��ातेसंबंध सांभाळणे, यात सहभागी करून घेतले जात नाही. त्यात मुलींसाठी परिस्थिती सुधारली तरी मुलग्यांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे लग्न झाले की, लगेच तिने पारंपरिक गृहिणीची भूमिका करावी अशी अपेक्षा असते. नवर्‍याला वाटते, माझ्या आईसारखे बायकोनेही घर सांभाळावे, कारण हे ‘बायकांचेच’ काम आहे. हा दूषित लिंगभाव मग खटके उडायला, अशांततेला कारणीभूत होतो. त्यात पुन्हा अशा कामांना कनिष्ठ मानण्याची वृत्ती.\nआता कुमारचेच बघा. त्याची आई माध्यमिक शाळेत संगीताची अर्धवेळ शिक्षिका. घरात सासूबाईंची मदत. दिवसभर नोकरी हाताशी. नेहा कंपनीत मॅनेजर, घरात मदतीला कोणी नाही आणि अनियमित वेळांमुळे नोकरांची मदत मर्यादित. तिला कसे जमणार कुमारच्या मदतीशिवाय घर सांभाळणे कुमारने लिंगभाव बदलायला हवा. त्याचबरोबर हे पण भान हवे की, स्त्री-पुरुष एका पातळीवर नक्कीच असावेत पण त्यांच्यातील लिंगभेद राहणारच. अन्यथा आपण दुसरे टोक गाठायला लागलो आहोत की, नोकरीत व्यत्यय नको म्हणून स्त्रीने बीजांडे गोठवून ठेवणे आणि आपल्या सवडीनुसार वाढत्या वयात गर्भधारणा करून घेणे. शोषण आणि अवास्तव समानता यातला समतोल साधणे ही खरी लिंगभाव साक्षरता.\nडाॅ. स्वाती शिरडकर, औरंगाबाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-nshik-nmc-chairman-election-4231340-NOR.html", "date_download": "2021-06-13T05:34:30Z", "digest": "sha1:YA7N3UGKO6EXN24WGIMQKFSLR2X4PTON", "length": 6412, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nshik NMC Chairman Election | पूर्वला मनसे, पश्चिमला भाजप; नाशिक मनपा प्रभाग सभापतिपदाची निवड चिठ्ठीद्वारे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपूर्वला मनसे, पश्चिमला भाजप; नाशिक मनपा प्रभाग सभापतिपदाची निवड चिठ्ठीद्वारे\nजुने नाशिक - पूर्व विभागामध्ये महायुती आणि विरोधी गटाचे मतदान प्रत्येकी 12 झाल्याने सभापतिपदाची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली. त्यात मनसेच्या वंदना शेवाळेंची निवड झाली. आगामी विधानसभा निवडणूक पाहता खरे तर ही निवड आमदार वसंत गिते यांच्या पथ्यावर पडली. दुसरीकडे पंचवटीच्या बदल्यात पश्चिम प्रभाग भाजपला सोडण्यात आल्याने भाजपचे डॉ. राहुल आहेर सभापतिपदी विराजमान झाले.\nमहायुतीमुळे गतवर्षी महाआघाडीच्या रूपाने एकत्र आलेल्या विरोधकांच्या हाती (शिवसेना वगळता) या वेळी प्रभाग समिती आली नाही. यामुळे शिवसेनेने मनसेशी केलेल्या सलगीमुळे दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांनी आगपाखड केली. मंगळवारी पश्चिम आणि पूर्व प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीतही महायुतीचीच सरशी ठरली. त्यात पश्चिम विभागात मनसे आणि भाजप या दोन्ही पक्षाचेच बलाबल अधिक असल्याने तेथे शिवसेनेची बिलकूल गरज पडली नाही. मनसे, भाजपने समझोता करीत पंचवटी आणि पश्चिम प्रभाग वाटून घेतले. यामुळे डॉ. राहुल आहेर हे अविरोध निवडले गेले. नाशिकरोड, सिडको, सातपूर आणि पंचवटी याबरोबरच पश्चिम अशा पाचही प्रभागाच्या निवडणुका महायुतीमुळे अविरोध झाल्या. पूर्व विभागात मनसे, भाजप आणि शिवसेना मिळून 12 सदस्य, तर विरोधकांतून दोन्ही कॉँग्रेसचे 9 आणि अपक्ष 3 असे 12 सदस्य समोरासमोर उभे ठाकले यामुळे सभापतिपद निवडण्याचा पेच निर्माण झाल्याने पीठासन अधिकारी विलास पाटील यांनी चिठ्ठीच्या पर्यायाचा आधार घेतला. त्यात वंदना शेवाळे यांचे नाव निघाल्याने तेथेही मनसेनेच बाजी मारली. अपक्ष नगरसेविका शेख रशिदा यांचा पराभव झाला. पश्चिम प्रभागासाठी झालेल्या निवडणुकीत मनसेच्या सुनीता मोटकरी, सुरेखा भोसले यांनी अर्ज माघारी घेतले.\nजुन्या नाशकातील अतिक्रमण, अस्वच्छता, पाणी या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार आहे. विकासकामे करताना भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. वंदना शेवाळे, सभापती, पूर्व प्रभाग\nपक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प केला आहे. विभागातील नागरी समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्या सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे. डॉ. राहुल आहेर, सभापती, पश्चिम प्रभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1/", "date_download": "2021-06-13T04:28:18Z", "digest": "sha1:PLOX45L4MTCOIMVZWHW3OCYHZW6SMBUN", "length": 7768, "nlines": 143, "source_domain": "policenama.com", "title": "कोरोना वाॅर्ड Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन…\n‘मला घरी जाऊ द्या’ या मागणीसाठी ‘कोरोना’बाधित रुग्णाचा रुग्णालयात तुफान…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nअभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात \nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nरिया चक्रवर्ती ठरली बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री,…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात 367…\nमालाड दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे हायकोर्टाचे आदेश\nजॉबच्या शोधात असणार्‍यांसाठी खुशखबर \n विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू, लातूर…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार…\n विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू, लातूर…\nचीनी शास्त्रज्ञांचा 24 प्रकारचे ’कोरोना व्हायरस’ शोधल्याचा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement\nमुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर टेम्पो कंटेनरचा अपघातात एकाचा मृत्यू\nमराठा आंदोलनास कारणीभूत ठरलेले ‘कोपर्डी’ पुन्हा चर्चेत\n 10 वर्षीय मुलीवर 7 जणांकडून बलात्कार\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani…\npune university news today | पुणे विद्यापीठाच्या ‘SPPU OXY PARK’ योजनेला 24 तासांत स्थागिती; विद्यापीठात…\n बहिणीनं यकृत दान केलेल्या भावाचा 9 दिवसांनंतर मृत्यू\nLockdown मध्ये पत्नीच्या तुलनेत पतीवर जास्त अत्याचार, पुणे पोलिसांच्या ‘ट्रस्ट सेल’चा धक्कादायक खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-13T05:09:27Z", "digest": "sha1:6X7RYX64BQWFFMROIVH4P242WZJFSLXY", "length": 10925, "nlines": 145, "source_domain": "www.batmidar.in", "title": "दौडमधील पत्रकारास महिला कॉन्स्टेबची धक्काबुक्की | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मिडियावरील हल्ले महाराष्ट्र\nदौडमधील पत्रकारास महिला कॉन्स्टेबची धक्काबुक्की\nदौड तालुक्यातील पाटस येथील पत्रकार आणि दौड तालुका मराठी पत्रकार संघाचे सहसचिव संजय सोनवणे आज दुपारी पाटस येथील बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता तेथे उपस्थित पोलिसांपैकी एका महिला कॉन्स्टेबलने त्यांना घटनेचे फोटो काढण्यास मज्जाव केला आणि त्यांच्याकडील मोबाईल काढून घेत त्यांना धक्काबुक्की केली.या घटनेचा दौड तालुका पत्रकार संघाने निषेध केला असून संबंधित महिला पोलिस कॉन्स्टेबलवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसाहेब गोरे यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.दरम्यान पुढील दिशा ठरविण्यासाठी दौंड तालुक्यातील पत्रकार उद्या सकाळी अकरा वाजता एकत्र येत आहे.\nPrevious articleशेतकर्‍यांचा जगातील पहिला संप\nNext articleयुपीत पत्रकाराची हत्त्या\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/image-story/fishermen-fishing-traditionally-beach-saleri-agodam-14349", "date_download": "2021-06-13T06:25:29Z", "digest": "sha1:FLSDKUJ6XYRZFLPSL5RYAHPEZW5I3VV6", "length": 3422, "nlines": 100, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "साळेरी आगोदं येथील समुद्रकिनाऱ्यावर पारंपारिक पध्दतीने मासे पकडताना मच्छीमार | Gomantak", "raw_content": "\nसाळेरी आगोदं येथील समुद्रकिनाऱ्यावर पारंपारिक पध्दतीने मासे पकडताना मच्छीमार\nसाळेरी आगोदं येथील समुद्रकिनाऱ्यावर पारंपारिक पध्दतीने मासे पकडताना मच्छीमार\nशुक्रवार, 11 जून 2021\nसाळेरी आगोदं येथील समुद्रकिनाऱ्यावरच्या खाडीत पारंपारिक पागीर द्वारे (जाळे) मच्छिमार मासे पकडताना दिसत आहेत.\nसाळेरी आगोदं येथील समुद्रकिनाऱ्यावरच्या खाडीत पारंपारिक पागीर द्वारे (जाळे) मच्छिमार मासे पकडताना दिसत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/focus-on-childrens-health-instead-of-studying-right-now-dr-abhilasha-gavtures-appeal-to-parents/06101959", "date_download": "2021-06-13T06:41:34Z", "digest": "sha1:TZBQ626X7XUUUJ5CWIDOAZNCKWQT4WXO", "length": 11859, "nlines": 75, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "सध्या अभ्यासाऐवजी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या! - डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे पालकांना आवाहन Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nसध्या अभ्यासाऐवजी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या – डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे पालकांना आवाहन\n– मनपातर्फे आरोग्य कर्मचाऱ्यासाठी “मुलांमधील कोव्हीड संसर्ग” प्रशिक्षण\n– तिसरी लाट थोपविण्यासाठी “माझी मुलं, माझी जबाबदारी”\nचंद्रपूर : कोरोनाची तिसरी लाट लहान बालकांसाठी अधिक धोकादायक असल्याचे तज्ज्ञांकडू�� बोलले जात आहे. त्यामुळे आशा स्थितीत आतापासून सावध असणे गरजेचे आहे. या काळात बालकांच्या मानसिक स्वास्थ्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पालकांनी सुद्धा बालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, कोणतीही लक्षणे दिसतात डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन आयएपीच्या सचिव डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी केले.\nचंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे राणी हिराई सभागृहात गुरुवारी (ता. १०) आरोग्य कर्मचाऱ्यासाठी “मुलांमधील कोव्हीड संसर्ग, काळजी आणि उपाययोजना संदर्भात प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी आरोग्य कर्मचाऱ्याना मार्गदर्शन केले. मंचावर मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे उपस्थित होते. प्रशिक्षणात डॉ. नरेंद्र जनबंधू, नागरी आरोग्य केंद्र २ रामनगरच्या आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी भारत, नागरी आरोग्य केंद्र १ इंदिरानगरच्या आरोग्य अधिकारी जयश्री वाडे, आरोग्य अधिकारी अश्विनी येडे, डॉ. सोहा अली, डॉ. अतुल चटके आदीसह मनपाच्या सर्वेक्षण परिचारिका, अधिपरिचारिका, पब्लिक हेल्थ नर्स, बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.\nकोव्हिड-19च्या दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचे प्रमाण दिसून आले. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असेल, असे तज्ञ सांगत आहेत. तिसरी लाट येण्यापूर्वीच मनपाचे आरोग्य विभाग पूर्वतयारीने सज्ज झाले आहे. कोरोनापासून मुलांचा बचाव करताना आणि उपचार करताना वैद्यकीय चमूंनी कोणती काळजी घ्यावी, लहान मुलांमध्ये आढळणारी कोव्हिड-19ची लक्षणे कोणती स्तनदा मातांनी काळजी कशी घ्यावी, लक्षणे कशी ओळखावीत, आदींवर आयएपीच्या सचिव डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.\nमुलाना ताप, घसा खवखवणे, पोट बिघडणं, उलट्या या सोबतच इतर काही लक्षणं आढळून येत असल्यास सर्वप्रथम आईच्या लक्षात येते. लहान मुलांना शब्द सापडत नाहीत. फक्त ते त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या आईला, वडिलांना, आजी-आजोबांना आपल्या भावना व्यक्त करतात. त्यामुळे आरोग्य केंद्रात येणाऱ्या माताशी संवाद साधा. त्यांना बोलतं करून आजाराच्या काय समस्या आहेत, हे जाणून घ्या. त्यानुसार उपचार करा, असा सल्ला डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी दिला. वजन कमी झालं किंवा वजन वाढलं या दोन्ही गोष्टी जर असतील तरी याकडे लक्ष देण्याची पालका��ना गरज आहे. शिवाय डोळे लाल होणे किंवा हातापायाला सूज आली असेल, बाळाची लघवी कमी होत असेल, त्याच्यामध्ये सतत चिडचिड वाढली असेलतर घरातल्या बाळाची काळजी घेणाऱ्या आईने वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी सांगितले.\nचंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणार आहे. जेणेकरुन ते लवकरात लवकर कोविडची बालरोग प्रकरणे ओळखू शकतील आणि प्रभावी क्षेत्रात जनजागृती करू शकतील, अशी माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे यांनी दिली.\n– कोरडा खोकला, घसा खवखवणे\n– तोंडाची चव जाणं, वास येणं बंद होणं\n– सतत चिडचिड करणे\n– अंगावर पुरळ येणं\n– डोळे लाल होणं\n– हाताच्या वा पायाच्या नखांना किंवा बोटांना निळसर झाक येणं\nचौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा\nआ.कृष्णा खोपडे यांनी नगरसेवक व अधिका-यांसह केले बाबुलबन पाणी टाकीचे निरीक्षण\nआदिवासीबहुल दोन गावांचा कोरोना लढा पोहचला मंत्रालयात\nचौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा\nआ.कृष्णा खोपडे यांनी नगरसेवक व अधिका-यांसह केले बाबुलबन पाणी टाकीचे निरीक्षण\nआदिवासीबहुल दोन गावांचा कोरोना लढा पोहचला मंत्रालयात\nभीषण अपघातात कारचे दोन तुकडे, तीन महिलांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/shocking-22-killed-aligarh-after-drinking-poisonous-liquor-13987", "date_download": "2021-06-13T05:22:42Z", "digest": "sha1:C6G63FOHBLN2TNJLD3A75OF4G2W3E56J", "length": 11080, "nlines": 125, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "धक्कादायक! अलिगढमध्ये विषारी दारु प्यायल्याने 22 जणांचा मृत्यू | Gomantak", "raw_content": "\n अलिगढमध्ये विषारी दारु प्यायल्याने 22 जणांचा मृत्यू\n अलिगढमध्ये विषारी दारु प्यायल्याने 22 जणांचा मृत्यू\nरविवार, 30 मे 2021\nया प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) वाढत असतनाना दुसरीकडे मात्र उत्तरप्रदेशमधील (Uttarpradesh) अलीगढमध्ये(Aligarh) विषारी दारु (liquor) प्यायल्याने 22 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. आताही काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विषारी दारुमुळे काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे. अनेक जणांचे संसार उध्द्वस्त झाले आहेत. या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 5 पोलिस अधिकाऱ्यांन�� निलंबीत करण्यात आलं आहे. तर आरोपी मुनिष आणि ऋषी शर्मा यांचा ठावठिकाणा सांगणाऱ्यांना पोलिसांनी 50 हजार रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे.\nलोधा भागातील करसुआ, निमाना, अंडला आणि हेवतपूर गावातील नागरिकांचा विषारी दारुमुळे मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच पिडित कुटुंबियाना मदत करण्याचे आदेश देखील दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर महसूल विभाग जागा झाला आहे. जिल्हाअधिकाऱ्यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. ''या प्रकरणासंबंधी मॅजेस्ट्रेट चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याचा तपास अप्पर जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारी करणार आहेत. तसेच दोषींविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत,'' असं अलिगढ जिल्हाधिकाऱ्यांना (Aligarh District Collector) सांगितलं आहे.\nबांग्लादेशी तरुणीवर सामूहिक अत्याचार; व्हायरल व्हिडिओवरुन पाच नराधम गजाआड\nया धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी देशी दारुचे अड्डे सील केले आहेत. या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.\nसावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद; आमच्या माध्यमातून लुटा PHOTO, VIDEO चा आनंद\nसिंधुदुर्ग: पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पहिल्याच...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\nCovid-19 Goa: 50 दिवसानंतर मृत्यूची संख्या एकअंकी; ‘कर्फ्यू’ उठण्याची शक्यता\nपणजी: राज्यात(Goa) गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या(Covid-19) मृत्यूचे व...\nडॉक्टरांचा ऑनलाइन सल्ला घेताना बोला बिनधास्त\nजेव्हापासून कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढला आहे तेव्हापासून बहुतेक लोक डॉक्टरांकडून...\nCovid19:आषाढी वारी यंदाही लाल परीतूनच\nराज्यात कोरोनाचे (Covid19) सावट असताना यंदाही ज्ञानोबा-तुकारामाचा गजर 'लाल' परीतून...\nगोव्यातील शैक्षणिक वर्षाला होणार १ सप्टेंबरपासून सुरुवात\nपणजी : कोरोना (Corona) महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर गोवा विद्यापीठाने (...\nCovid-19 Goa: गोयेंकारांना सेवा देणाऱ्या 1624 पोलिसांना कोरोना संसर्ग\nपणजी: राज्यातील(Goa) कोरोना योद्ध्यांपैकी डॉक्टर्स(Doctors) व आरोग्य...\nपालकांना दिलासा 5 वर्षांखालील मुलांना मास्कची गरज नाही\nपणजी: केंद्र���य आरोग्य मंत्रालयाच्या(Union Ministry of Health) आरोग्य सेवा...\nIVERMECTIN चा घोळ सुटेना; किटमधून दिल्या आयव्हर्मेक्टिन गोळ्या\nपणजी: आयव्हर्मेक्टिन(Ivermectin tablet) गोळ्या खरेदी केल्याचा इन्कार मुख्यमंत्री...\nCovid-19 Goa: मृत्युदरात घट; गुरुवारी 13 कोरोना रूग्णांचा मृत्यू\nपणजी: Covid-19 Goa राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता 5,605 वर पोचली...\nनखांमध्ये 'हे' बदल दिसल्यास तुम्हाला कोरोना संसर्ग होऊन गेला असं समजा\nदेशभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना मागील दीड वर्षात कोरोनाची अनेक नवनवीन...\nCoronavirus :ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास मेंदूवर होऊ शकतो घातक परिणाम\nजगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना आता श्वसन यंत्रणेवर या...\nकोरोना corona पोलिस मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महसूल विभाग revenue department sections\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navalehearingclinic.com/enm/aboutus.php", "date_download": "2021-06-13T05:56:31Z", "digest": "sha1:A4QC3HJQKRJ5VQQIVXREFG533LKE6VNC", "length": 4495, "nlines": 29, "source_domain": "www.navalehearingclinic.com", "title": "Welcome to Navale Speech & Hearing Clinic", "raw_content": "\nआमच्या लेख / मुद्दे\nनवले स्पीच व हिअरींग क्लिनिक बद्दल\nसर्व प्रकारच्या वाचा व श्रवणदोषांसंबंधींचे निवरण करण्यासाठीचे सोलापुर व आसपासच्या जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक हे क्लिनिक ओटीकोण (OTICON), इंटरटोन (INTERTON), आरफी (ARPHI), ऑडिओसर्विस (AUDIO-SERVICE) - सीमेन्स (SIEMENS), आल्प्स (ALPS), रिसाऊंड (RESOUND), फोनॅक (PHONAK), युनिट्रोन (UNITRON), रेक्सटोन (REXTON), वायडेक्स (WIDEX), एलकोन (ELKON) अशा नामवंत राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांची श्रवणयंत्रे मिळण्याचे सोलापूर व आसपासच्या परिसरातील एकमेव अधिकृत क्लिनिक आहे.\nश्री. नवले रविशंकर राजशेखर बद्दल :\nश्री. नवले रविशंकर राजशेखर यांनी वाचा व श्रवणदोष तज्ञ या क्षेत्रातील बॅचलर ऑफ ऑडिओलोजी व स्पीच- लॅंगवेज थेरपिस्ट (B.ASLP) हि पदवी सन. २००५ साली आली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थान (AYJNIHH), मुंबई येथून प्राप्त केली. तसेच या क्षेत्रातील मास्टर ऑफ ऑडिओलोजी व स्पीच- लॅंगवेज थेरपिस्ट (M.ASLP) हि पदवी सन. २००५ साली बी. वाय. एल. नायर रुग्णालय, मुंबई येथून प्राप्त केली.\nसन २००८ पासून ते सोलापूर येथे नवले स्पीच अँड हिअरिंग क्लिनिकद्वारे आपली सेवा सुरू केली. याव्यतिरिक्त ते मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय, सोलापूर व अश्विनी सहकारी रुग्णालय, सोलापूर येथे कन्सलटंट ऑडिऔलॉंजिस्ट व स्पीच – लॅंगवेज थेरपीस्ट म्���णुन काम पाहतात. याव्यतिरिक्त डॉ. वर्धमान कोठारी स्पीच अँड हियरिंग क्लिनिक, बारामती येथे देखील सन २००९ पासून त्यांनी आपल्या सेवा सुरू केल्या आहेत.\nक्लिनिक चे प्रमुख वैशिष्ट्ये\nपुर्णपणे साऊंड ट्रिटेड रूम.\nप्रगत ओ॰ए॰ई. टेस्टची सोय.\nसर्व कॉँक्लिअर इंप्लांट व बाहा इंप्लांट मिळण्याची सोय आहे.\nवाचा व भाषा दोषांसाठी स्पीच थेरपीची सोय आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/ncpcr-covid-19-orphans-children-affidavit-supreme-court-modi-govt", "date_download": "2021-06-13T04:39:04Z", "digest": "sha1:WQCGHSE6E5NKH4VPRH3OZF5UXWZOFEIY", "length": 6498, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कोविडमध्ये ३० हजार मुले अनाथ - द वायर मराठी", "raw_content": "\nकोविडमध्ये ३० हजार मुले अनाथ\nनवी दिल्लीः देशातील विविध राज्यांकडून ५ जूनपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कोविड-१९ महासाथीत देशभरात ३०,०७१ मुलांनी आपले आई-वडील किंवा दोन्हीपैकी एक पालक गमावल्याची माहिती राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दिली.\nकोविडच्या महासाथीत २६,१७६ मुलांनी आई-वडिलांपैकी एकाला तर ३,६२१ मुलांनी आपल्या आईवडिलांना गमावले तर २७४ मुलांना त्यांच्या नातेवाईकांनी दूर लोटले असे एनसीपीसीआरचे म्हणणे आहे.\n१ एप्रिल २०२० ते ५ जून २०२१ या काळात देशातील अनाथ मुलांची माहिती बाल स्वराज पोर्टलवर जाहीर केली आहे. या पोर्टलवर मुलांच्या पालकांच्या मृत्यूचे कारण मात्र दिलेले नाही.\nकोविड-१९च्या महासाथीत देशात सर्वाधिक अनाथ मुलांची आकडेवारी महाराष्ट्रात नोंदली गेली असून ती ७,०८४ इतकी आहे. त्यानंतर उ. प्रदेश ३,१७२, राजस्थान २,४८२, हरियाणा २,४३८, म. प्रदेश २,२४३, आंध्र प्रदेश २,०८९, केरळ २,००२, बिहार १,६३४ व ओदिशा १,०७३ इतकी नोंदली गेली आहे.\nअनाथ झालेल्यांमध्ये मुलींची संख्या १४,४४७ तर मुलांची संख्या १५,६२०, भिन्नलिंगी ४ जणांचा समावेश असून ८ ते १३ वयोगटातील मुलांची संख्या अधिक आहे. या वयोगटातील ११,८१५ मुलांचे आई किंवा वडील किंवा दोन्ही पालक कोरोना साथीत मरण पावलेले असल्याचे एनसीपीसीआरच्या आकडेवारीत म्हटले आहे.\nप्रलंबित विषयासाठी पंतप्रधानांना भेटलोः मुख्यमंत्री\n१२वीच्या निकालानंतर प्रथम वर्ष प्रवेशाचा तातडीने निर्णय\nकोरोनावरील औषधे, उपकरणांवरील जीएसटी कमी\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्ज उत्पन्न मर्यादेत वाढ\nपतंजली आयुर्वेदच्या जाहिरातींमधील छुपा अजेंडा\nगैरसमजांच्या गुंतावळ्यात अडकलेले गांधी\nमुकुल रॉय पुन्हा तृणमूलमध्ये\nव्यंगचित्रकार मंजुल ‘नेटवर्क-18’मधून निलंबित\nपॉझिटीव्हीटी दर व ऑक्सिजन बेड उपलब्धतेवर निर्बंधांचा निर्णय\n१२वीच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच होणार जाहीर\nरुग्ण व मृत्यूची आकडेवारी लपवलेली नाहीः आरोग्य खाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/prime-minister-appreciates-hivrebazar-pattern", "date_download": "2021-06-13T05:49:31Z", "digest": "sha1:IC6REWMJFL6NY7QGSJ663FHHAO6CMBTV", "length": 18147, "nlines": 81, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘हिवरेबाजार पॅटर्न’चे पंतप्रधानांकडून कौतुक - द वायर मराठी", "raw_content": "\n‘हिवरेबाजार पॅटर्न’चे पंतप्रधानांकडून कौतुक\nमुंबई: हिवरेबाजारने गावात आरोग्य व स्वयंसेवकाच्या ४ टीम स्थापन करून गावातील प्रत्येक घराचा सर्व्हे केला. कोरोना लक्षण आढळणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या घराची आणि कुटुंबाची जबाबदारी या टीमने घेऊन रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल होण्यास प्रोत्साहित केले त्यामुळे रुग्णांची आता आपल्या घराचे आणि कुटुंबाचे काय होणार, शेतीभाती आणि दुधदुभत्याच्या कामाचे काय होणार ही काळजी मिटली. ज्यांचा सुरुवातीला विलगीकरणात जाऊन उपचाराला विरोध होता ते या प्रयत्नामुळे विलगीकरणात राहून उपचार घेण्यास तयार झाले. यातूनच कोरोनामुक्त हिवरेबाजारची वाटचाल सोपी होऊन गाव काही कालावधीतच करोनामुक्त झाल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली व हिवरेबाजारचा हा कोरोनामुक्तीचा पॅटर्न पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १३१६ ग्रामपंचायतींमध्ये राबविला जात असल्याचे सांगितले.\nनरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या राज्यातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. ज्या जिल्ह्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीवर नियंत्रण मिळवले, त्या काही जिल्ह्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती त्यांनी समजून घेतली तसेच स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या या सर्व अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांची आणि अनुभवाची ही शिदोरी पुढील कित्येक पिढ्यांसा���ी मार्गदर्शक ठरणार असल्याने याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या जाव्यात, जिल्ह्याच्या ज्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही तिथे तो होणार नाही आणि जिथे झाला आहे तिथे कडक उपाययोजनांद्वारे तो नियंत्रित करून जिल्ह्यातील गावे कोरोनामुक्त होतील यादृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचनाही मोदी यांनी यावेळी केल्या.\nतिसऱ्या लाटेत युवक आणि बालकांना कोरोना लागण होण्याची शक्यता विचारात घेऊन बालरोग तज्ज्ञांची टीम तयार करण्यात यावी, बालकांच्या मापाचे छोटे ऑक्सिजन मास्क तयार ठेवावेत, करोनामुक्तीसाठी जनजागृती वाढून करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, लसीचा एकही डोस वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी अशा काही सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.\nया व्हिडिओ कॉन्फरंसिंगमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि राज्य शासनाचे अधिकारी सहभागी झाले होते. या ६० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरंसिंगव्दारे सहभागी झाले होते. त्यात अहमदनगर, बुलढाणा, चंद्रपूर, सातारा, नाशिक, बीड, परभणी, सांगली, अमरावती, जालना, वर्धा, सोलापूर, पालघर, उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर, नागपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता.\nकेंद्रीय आरोग्य सचिवांकडून मुंबईचे कौतुक\nया बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिवांनी देशभरातील कोविडची स्थिती, उपाययोजना याचे सविस्तर सादरीकरण केले. यात त्यांनी उत्तम ऑक्सिजन व्यवस्थापन आणि कोरोना नियंत्रणासाठी मुंबईत करण्यात आलेल्या प्रयत्नांचा आवर्जुन उल्लेख केला ते म्हणाले की ऑक्सिजनचा बफर स्टॉक करतांना अधिकाऱ्यांचे नाव, संपर्क क्रमांक यांची माहिती जाहीर करून ऑक्सिजनची उपलब्धता आणि वितरणाचे उत्तम व्यवस्थापन मुंबईत करण्यात आले.\nकोरोना नियंत्रणासाठी अहमदनगरचे प्रयत्न\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात राबविण्यात आलेल्या “माझे कुटुंब- माझी जबाबदारी” अभियानाची याकामी खूप मदत झाल्याचे सांगून अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की, या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत प्रशासनाला पोहोचता आले, त्यातून सहव्याधी असलेल्���ा लोकांची माहिती मिळाली. त्यांना योग्य मार्गदर्शन तसेच संशयित रुग्ण शोधून त्यांच्यावर योग्य वेळेत उपचार करणे शक्य झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवतांना जिल्ह्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या कोविड प्रतिबंधक उपाययोजना आणि उपचार पद्धतीचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.\nमुख्यमंत्र्यांनी राज्यात सुरू केलेल्या “माझा डॉक्टर” उपक्रमातून राज्यभरातील डॉक्टरांना राज्य टास्कफोर्सच्या तज्ज्ञांचे उत्तम मार्गदर्शन मिळत असल्याची माहितीही डॉ. भोसले यांनी यावेळी दिली.\nजिल्ह्यात प्रत्येक कामासाठी स्वतंत्र समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात आला. त्यामुळे कामात सुसुत्रता आली. कोरोना चाचणी, लसीकरण, खासगी डॉक्टर आणि रुग्णालयांकडून आकारले जाणारे शुल्क या सर्व कामात या समन्वयक अधिकाऱ्यांची मदत झाली. गावपातळीवरील यंत्रणेला या कामात सहभागी करून घेण्यात आले. तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, पोलीसपाटील या ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. हे करतांना “आपला गाव- आपली जबाबदारी” ही संकल्पना त्यांच्यासमोर मांडण्यात आली. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील रुग्णांचे गृह विलगीकरण पूर्णपणे बंद करण्यात आले. रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये नेऊन उपचार करण्याचे धोरण ठरवल्याने संसर्ग रोखण्यास मदत झाली असेही ते म्हणाले.\nजिल्ह्यात ऑक्सीजनची उपलब्धता, वितरण करण्यासाठी समन्वयक टीम स्थापन करण्यात आली. या टीमने संपूर्ण जिल्ह्यातील ऑक्सिजनची मागणी आणि वितरणाचे उत्तम व्यवस्थापन केल्याने जिल्ह्यात ऑक्सिजनसाठी भयभीत स्थिती निर्माण झाली नाही. १४ ग्रामीण रुग्णालयांच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट विकसित करण्यात येत असून यामुळे जिल्ह्यात अतिरिक्त १,७५० ऑक्सिजन बेडची निर्मिती होऊ शकेल असेही जिल्हाधिकारी भोसले यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन होईल, गर्दी होणार नाही, शारीरिक अंतराचे पालन होईल, मास्क व्यवस्थित वापरला जाईल, हातांची स्वच्छता राहील यादृष्टीने आवश्यक उपाययोजना व जनजागृती केल्याची माहितीही त्यांनी दिली. या सर्व उपाययोजनांमुळे जिल्ह्याचा पॉझेटिव्हिटी रेट कमी होण्यास मदत झाल्याचेही ते म्हणाले.\nमुख्यमंत्र्यांनी केले डॉ. भोसले यांचे अभिनंदन\nजिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या कोरोना प्रतिबंधक कामाची दखल खुद्द पंतप्रधानांनी घेऊन त्यावर समाधान व्यक्त केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले व ते करत असलेले कौतुकास्पद काम यापुढेही सुरू ठेवावे असे आवाहन केले.\nकोविडच्या होम टेस्ट किटला आयसीएमआरची मंजुरी\nपीएम बैठक ‘सुपर फ्लॉप’- ममतांचा आरोप\nकोरोनावरील औषधे, उपकरणांवरील जीएसटी कमी\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्ज उत्पन्न मर्यादेत वाढ\nपतंजली आयुर्वेदच्या जाहिरातींमधील छुपा अजेंडा\nगैरसमजांच्या गुंतावळ्यात अडकलेले गांधी\nमुकुल रॉय पुन्हा तृणमूलमध्ये\nव्यंगचित्रकार मंजुल ‘नेटवर्क-18’मधून निलंबित\nपॉझिटीव्हीटी दर व ऑक्सिजन बेड उपलब्धतेवर निर्बंधांचा निर्णय\n१२वीच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच होणार जाहीर\nरुग्ण व मृत्यूची आकडेवारी लपवलेली नाहीः आरोग्य खाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2021-06-13T06:28:57Z", "digest": "sha1:NPVVPP4QC2QFDYMPAVE24UYUEFUG5LVX", "length": 15129, "nlines": 165, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:प्रकल्प/स्वरूप आणि उद्देश्य - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)\nवगळण्याकरिता नामांकन झालेले लेख\nमासिक सदर आणि चांगले लेख\nयाहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki\n१ मध्यवर्ती प्रकल्प समन्वय\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वयसंपादन करा\nविकिपीडिया नामविश्व मुख्यत्वे प्रकल्प पानांकरिता आहे. बर्‍याचदा निबंधात्मत सहाय्यपाने सुद्धा या नामविश्वाचा उपयोग करून लिहिलेली आढळतात.विकिपीडिया नामविश्वातलिहिले गेलेले लेख येथे पहाता येतात.\nविषयवार लेख प्रकल्प गट\nसमन्वय आणि प्रगती विषयक लेखगट\nविकिकरण आणि सहाय्य विषयक लेखगट\nप्रकल्प पूर्ण होऊन केवळ इतिहास जपण्याच्या दृष्टीने ठेवलेली पाने गट\nमध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nविकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nविकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वयचे मुख्यपान\nस्वागत आणि साहाय्य चमू\nमध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nसाधारणतः विविध विषयास अनुसरून दालन(पोर्टल) व त्यांवर आधारित प्रकल्प पाने असे स्वरूप इंग्रजी विकिपीडियावर आहे. मराठी विकिपीडियाच्या प्रगतीसाठी आणि विविध विषयांना अनुसरून वेगवेगळे प्रकल्प आणि दालने (पोर्टल) सुलभपणे कार्यान्वित व्हावीत म्हणून मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने हे नवीन पान तयार केले आहे.\nतसेच सुसूत्रीकरण सुलभ व्हावे म्हणून मराठी विकिपीडिया प्रकल्प ही नवीन श्रेणी सुरू केली आहे.\nबहुसंख्य सदस्य आपण सध्या मुख्यत्वे कोणत्या विषयावर काम करत आहोत किंवा केले आहे हे सदस्यपानावर लिहिणे पसंत करतात. परंतु काही खास कारण असल्याशिवाय इतर सदस्य तुमच्या सदस्यपानावर येण्याची शक्यता कमी असते. त्याकरिता तुम्ही संबंधित विषयाच्या प्रकल्प पानावर नाव नोंदवणे हे परस्पर सहकार्याच्या दृष्टीने आणि त्या विषयावर इतर सदस्य काय करत आहेत हे पाहण्यासाठी सोईचे होते. तसेच मतभिन्नतेची वेळ आली तर प्रस्तुत विषयाच्या निमित्ताने त्या प्रकल्पात सहभागी होणार्‍या सदस्यांत आपापसात सहमती साधणे सोपे होते. अशामुळे ठरवलेली काही निवडक कामे लक्ष्य केंद्रित करून फूर्ण करता येतात.\nवैयक्तिक प्रयत्‍नांना इतरांचीही मदत मिळावी आणि नवीन सदस्यांचा गोंधळ न उडता त्यांना त्यांच्या आवडीच्या प्रकल्पांत सहज सहभागी होता यावे म्हणून विकिपीडिया प्रकल्प हे एक छोटे पाऊल आहे. सर्व प्रथम कोणते प्रकल्प सुरू करावेत हे साधारणतः मतदानाने ठरवले तर कदाचित प्रकल्पांना वेग देता येईल. सदस्यांच्या प्रतिसादांची प्रतीक्षा आहे.\nप्रकल्पात सह्भागी सदस्य संबधीत लेखात लेखन करणार्‍या सदस्यांना सहभाग नोंदवण्याकरिता आंमंत्रीत करू शकतात. संलग्न दालने,नवीन लेखांचे लेखन\nवर नमुद केल्याप्रमाणे विकिपीडियातील सदस्यांना एखाद्या लेखात लेखन करण्याकरिता प्रकल्पाची निर्मिती किंवा सहभागी होणे बंधनकारक नसते पण सोईचे मात्र असते.\nLast edited on १० डिसेंबर २०१८, at १९:३२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १० डिसेंबर २०१८ रोजी १९:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A", "date_download": "2021-06-13T04:23:00Z", "digest": "sha1:YHX337WORVEILBKFJOMJ4W4OWYRACAK5", "length": 23373, "nlines": 217, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मार्च ११ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(११ मार्च या पानावरून पुनर्निर्देशित)\n<< मार्च २०२१ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nमार्च ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७० वा किंवा लीप वर्षात ७१ वा दिवस असतो.\n४१७ - पोप झोसिमस रोमच्या बिशपपदी.\n८४३ - अया सोफिया कॉन्स्टॅन्टिनोपलमध्ये मूर्तिपुजा अधिकृतरित्या पुनर्स्थापित\n१३०२ - शेक्सपिअरच्या नाटकातील रोमिओ व ज्युलियट यांचा विवाहदिन\n१५०२ - पर्शियाच्या शाह इस्माईल, पहिल्याचा तब्रिझमध्ये राज्याभिषेक.\n१५१३ - जियोव्हानी दि मेदिची पोप लिओ दहावा नावाने पोपपदी.\n१६६५ - न्यूयॉर्कमध्ये प्रोटेस्टंट पथींयांना धार्मिक अधिकार बहाल\n१६६९ - इटलीत एटना ज्वालामुखीचा उद्रेक, १५,००० ठार\n१७०२ - पहिले इंग्लिश भाषा दैनिक 'डेली कौरंट' प्रकाशित\n१८५० - पहिले वैद्यकिय महिला महाविद्यालय 'विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्वेनिया' स्थापित\n२००७ - २००७च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन.\n२०११ - जपानजवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.९ तीव्रतेचा भूकंप. यात आणि यानंतरच्या त्सुनामीमध्ये शेकडो ठार.\n१५४४ - टॉरकॅटो टॉसो, इटालियन कवी.\n१५४९ - हेन्री स्पिगेल, डच व्यापारी व डच कवी.\n१५९६ - आयझॅक इल्सेव्हिअर, पुस्तक प्रकाशक.\n१६५४ - हेन्रिक जॉर्ज न्युस, रचनाकार.\n१६८३ - जियोव्हॅनी व्हेनेझियानो, रचनाकार.\n१७२६ - मादाम लुईस फ्लॉरेन्स द इपिने, फ्रेंच लेखिका.\n१७३१ - रॉबर्ट ट्रीट पेन, न्यायाधिश, स्वातंत्र्यघोषणेचा गायक.\n१७५४ - जॉन मेलेंडेझ व्हाल्डेस, स्पॅनिश कवि, वकिल.\n१७८१ - ऍन्टॉनी फिलिप हेन्रिक, रचनाकार.\n१७९३ - जान विलेम्स, फ्लेमिश लेखक.\n१८११ - मार्सेना रुडॉल्फ पॅट्रिक, ब्रेव्हेट मेजर जनरल.\n१८११ - अर्बेन जिन जोसेफ ली व्हेरिअर, नेपच्युन ग��रहाचा सहसंशोधक.\n१८१२ - जेम्स स्पीड, ऍटोर्नी जनरल.\n१८१२ - पिटर ब्लुस व्हॅन औड अल्ब्लास, डच अर्थमंत्री.\n१८१२ - विल्यम व्हिंसेंट वॉलेस, रचनाकार.\n१८१८ - जॉन विल्किन्स व्हाईटफिल्ड, ब्रिगेडीअर जनरल.\n१८१९ - हेन्री ट्रेट, इंग्रजी साखर उत्पादक.\n१८१९ - मारिअस पेटिपा, फ्रेंच बॅले नर्तक, नृत्यदिग्दर्शक.\n१८२२ - ऍलिसन नेल्सन, ब्रिगेडियर जनरल.\n१८२७ - सेप्टिमस विनर, रचनाकार.\n१८३२ - फ्रान्झ मेल्डे, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, मेल्डे कसोटी चा जनक.\n१८३२ - विल्यम रुफिन कॉक्स, ब्रिगेडीयर जनरल.\n१८४० - एडमंड किर्बी, कनिष्ठ, ब्रिगेडीयर जनरल.\n१८४६ - ऍन्टोनिओ क्रेस्पो, ब्राझिलियन/पोर्तुगीज कवी.\n१८६० - थॉमस हॅस्टिंग्स, वास्तुशास्त्रज्ञ, न्युयॉर्क पब्लिक लायब्ररीचा वास्तुशास्त्री.\n१८६३ - ॲंड्रु स्टॉडर्ट, क्रिकेट खेळाडू.\n१८६३ - वोबे डी व्ह्राईस, डच भाषातज्ज्ञ.\n१८७२ - अब्राहम व्हॅन स्टॉक, कलासंग्राहक.\n१८७६ - कार्ल रगेल्स, रचनाकार.\n१८७६ - डेव्हिड विंकूप, क्रांतीकारी डच समाजशास्त्रज्ञ.\n१८७९ - जस्टस हर्मन वेट्झेल, रचनाकार.\n१८७९ - नील्स जेरम, डेनिश रसायनशास्त्रज्ञ, प्रसिद्ध पीएच परिक्षणाचा जनक.\n१८८४ - जान लॅमेर, डच लेखक, अभिनेता.\n१८८५ - माल्कम कॅम्पबेल, ५ मैल/मिनीट (८ किमी/मिनीट) वेग गाठणार पहिला वाहनचालक.\n१८९० - व्हॅनेव्हर बुश, पहिल्या ऍनॉलाग इलेक्ट्रॉनिक संगणकाचा निर्माता.\n१८९२ - राऊल वॉल्श, दिग्दर्शक, थिफ ऑफ बगदाद, बॅटल क्राय चे दिग्दर्शन.\n१८९२ - व्लाडिस्लॉ ऍन्डर्स, पोलंडचा सेनापती.\n१८९७ - हेन्री डिक्सन कॉवेल, रचनाकार.\n१८९८ - डोरोथी गिश, नाट्य व मूकचित्रपट अभिनेत्री.\n१८९९ - फ्रेड्रिक नववा, डेन्मार्कचा राजा, १९४७ ते १९७२ दरम्यान राजवट.\n१९०२ - जोसेफ मार्टिन बाउअर, लेखक.\n१९०३ - डोरोथी शिफ, न्युयॉर्क पोस्टचा प्रकाशक.\n१९०३ - जॉर्ज डिकिन्सन, क्रिकेटपटू, न्युझीलंडकडून पहिल्या ३ कसोटी सामन्यांमध्ये गोलंदाजी.\n१९०४ - कॉर्नेलिस जान बाकर, डच/अमेरिकन अणुशास्त्रज्ञ.\n१९०४ - मौरिट्स वेर्थिम, डच लेखक.\n१९०६ - आसान फेरिट अल्नार, रचनाकार.\n१९०७ - इलेनी गॅट्झोयीआन्नीस, अभिनेत्री.\n१९०७ - हेल्मथ व्हॉन मोल्टके, जर्मन राजकारणी.\n१९०७ - जेसी मॅथ्युज, इंग्लंडची अभिनेत्री.\n१९०८ - लॉरेन्स वेल्क, ऑर्केस्ट्रॉ नेता.\n१९०९ - ज्युबिका मॅरिक, रचनाकार.\n१९१० - रॉबर्ट हॅवमन, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.\n१९११ - ॲलन गोफोर्ड, बोस्टनचा अभिनेता.\n१९११ - फिट्झरॉय मॅक्लिन, इंग्रजी राजकारणी, सैनिक, इतिहासतज्ज्ञ.\n१९१२ - झेविअर मॉण्टसॅल्व्हेज, स्पॅनिश रचनाकार.\n१९१३ - जॉन जॅकब विन्झविग, कॅनडाचा रचनाकार.\n१९१३ - थॉमस ग्रे, प्राध्यापक, भूलतज्ज्ञ.\n१९१४ - राल्फ एलिसन, लेखक, इनव्हिजीबल मॅन कलाकृतीचा निर्माता.\n१९१५ - कार्ल क्रोलो, लेखक.\n१९१५ - विजय हजारे, भारतीय क्रिकेटपटू फलंदाज, काळ इ.स. १९४६ ते १९५४.\n१९१६ - हॅरोल्ड विल्सन, ब्रिटनचे पंतप्रधान, पंतप्रधानपदाचा कार्यकाळ १९६४ ते १९७० व १९७४ ते १९७६.\n१९१८ - अल् इबेन, फिलाडेल्फियाचा अभिनेता.\n१९१९ - मर्सर एलिंग्टन, नेता व ड्युक एलिंग्टनचा पुत्र.\n१९२० - एन्राइट, इंग्रजी कवि व कादंबरीकार, Some Men are Brothers चा लेखक.\n१९२० - हेन्री मार्किंग, ब्रिटीश एअरवेजचा मुख्य कार्यकारी अधिकारी.\n१९२० - केनेथ डोव्हर, सेंट ॲंड्रुझ विद्यापीठाचे कुलपती.\n१९२१ - फ्रान्सिस मॅरियन बस्बी, कनिष्ठ, अमेरिकेचा विज्ञानलेखक, 'Star Rebel'चा लेखक .\n१९२२ - अब्दुल रझाक बिन हुसेन, मलेशियाचे राष्ट्राध्यक्ष, कार्यकाळ १९७० ते १९७७.\n१९२२ - थॉम केलिंग, डच गायक, गिटारवादक.\n१९२२ - विनेट कॅरॉल, अमेरिकेची अभिनेत्री, Alice's Restaurant मध्ये अभिनय.\n१९२३ - लुईस ब्रो क्लॅप, ओक्लाहोमाचा टेनिसपटू, ४ वेळा विम्बल्डन विजेता.\n१९२३ - मॉर्शी मिरांडो, जर्मन/डच कलाकार.\n१९२३ - टेरेंस अलेक्झांडर, इंग्रजी अभिनेता.\n१९२६ - ॲडरिन केथ कोहेन, प्रवास संपादक.\n१९२६ - इलहान मिमारोग्लू, रचनाकार.\n१९२६ - पॅट्रिसिया टिंडॉल, इंग्रजी वास्तुशास्त्रज्ञ.\n१९२६ - राल्फ अबेर्नाथी, नागरी अधिकार नेता.\n१९२७ - ॲलन बेट्स, रॉयल व्हेटरनरी कॉलेजचा मानद ज्येष्ठ प्राध्यापक.\n१९२७ - रेमंड जॅकसन, ब्रिटीश व्यंगचित्रकार.\n१९२७ - रॉबर्ट मोसबाकर, अमेरिकन राजकारणी.\n१९२७ - रॉन टॉड, ब्रिटीश कामगारनेता.\n१९२८ - अल्बर्ट साल्मी, अमेरिकेचा अभिनेता.\n१९२८ - पिटर रॉजर हंट, इंग्रजी दिग्दर्शक.\n१९२९ - फ्रान्सिस्को बर्नाडो पल्गर विडाल, रचनाकार.\n१९२९ - जॅकी मॅकग्लू, क्रिकेटपटू, ५० च्या दशकातील दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा फलंदाज.\n१९३० - डेव्हिड जंटलमन, चित्रकार.\n१९३१ - पिटर वॉल्टर्स, मिडलॅण्ड बॅंकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी.\n१९३१ - रुपर्ट मरडॉक, ऑस्ट्रेलियाचे माध्यमसम्राट, फॉक्स-दूरदर्शन जाळ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी.\n१९३२ - नाइजेल लॉसन, ब्रिटीश सरकारी अधिकारी.\n१९३२ - व्हॅलेरी फ्रेंच, इं��्रजी अभिनेत्री.\n१९३३ - टेरी हॅटर, कनिष्ठ, अमेरिकेचे कॅलिफोर्नियातील न्यायाधिश.\n१९३४ - जॉर्ज स्टॅमॅटोयान्नोपोलस, ग्रीसचे वैद्यकिय जनुकीय संशोधक.\n१९३४ - जोसेफ विल्यम फ्रेड्रिक, रचनाकार.\n१९३४ - केथ स्पीड, ब्रिटीश संसदपटू.\n१९३४ - सॅम डोनाल्डसन, अमेरिकेच्या व्हाइट हाऊस चा पत्रकार.\n१९३४ - सिडने बर्क, दक्षिण आफ्रिकेचा जलद गोलंदाज क्रिकेटपटू, न्युझीलंडविरुद्धच्या पहिल्यावहिल्या सामन्यात ११ बळी.\n१९३६ - ॲंतोनिन स्कॅलिया, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश.\n१९३७ - जॉन वार्ड, न्युझीलंडचा यष्टिरक्षक क्रिकेटपटू, १९६४ ते १९६८ दरम्यान ८ कसोटी सामने.\n१९३८ - माल्कम केथ स्पीड, ब्रिटीश उच्च न्यायालयाचे न्यायाधिश.\n१९४२ - पिटर आयरी, अभिनेता.\n१९४५ - हार्वे मॅंडेल, रॉक गिटारवादक.\n१९४५ - मार्क स्टेन, गायक.\n१९४५ - टिमोथी मॅसन, सल्लागार, ब्रिटीश कला अकादमी.\n१९४५ - ट्रिशिया ओनेल, अमेरिकन अभिनेत्री.\n१९४६ - ब्रिगीट फोसी, फ्रेंच अभिनेत्री.\n१९४७ - डॉमिनिक सॅंडा, फ्रेंच अभिनेत्री.\n१९४७ - जेफ्री हंट, ऑस्ट्रेलियन स्क्वॅश जगज्जेता.\n१९४८ - जॉर्ज कूय्मन्स, नेदरलँड्स चा गायक व गिटारवादक.\n१९४९ - रिचर्ड डी बॉइस, डच निर्माता.\n१९५० - बॉबी मॅकफेरिन, गायक.\n१९५२ - डग्लस अ‍ॅडम्स, ब्रिटिश लेखक, नाटककार.\n१९५२ - सुसान रिचर्डसन, अभिनेत्री.\n१९५५ - निना हेगन, पूर्व जर्मनीची अभिनेत्री.\n१९५६ - कर्टिस ब्राउन, कनिष्ठ, अमेरिकेचा अवकाशवीर.\n१९६१ - ब्रूस वॅटसन, रॉक गिटारवादक.\n१९६१ - माइक पर्सी, रॉकवाद्क.\n१९६२ - पीटर बर्ग, अभिनेता.\n१९६४ - रायमो हेलमिनेन, फिनलंडचा आघाडीचा हॉकीपटू.\n१९६५ - एरिक जेलेन, जर्मन टेनिसपटू.\n१९६६ - पॅव्हेल पॅट्रोव्हिक मुखोर्टोव्ह, रशियन अंतराळवीर.\n१९६७ - ॲंड्रु जेझर्स, क्रिकेटपटू, १९८७ मधील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून सहभाग.\n१९६८ - जॉन बॅरोमन, अभिनेता.\n१९७० - ब्रेट लिडल, दक्षिण आफ्रिकेचा गोल्फपटू.\n१९७० - इव्हगेनी कोरेश्कोव्ह, हॉकीपटू, १९९८ मधील ऑलिम्पिक्स क्रीडास्पर्धेत कझाकिस्तान संघाकडून सहभाग.\n१९७१ - जिरी व्याकौकाइ, चेकोस्लोव्हाकियाचा हॉकी खेळाडू, १९९८ मधील ऑलिंपिक्स क्रीडास्पर्धेत सहभाग.\n१९७३ - केनेडी ओटिएनो, केनियाचा यष्टिरक्षक क्रिकेटपटू, १९९६ मधील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहभाग.\n१९८२ - हसन रझा, क्रिकेटपटू, वयाच्या १४व्या वर्षी कसोटीपट�� झाला.\n१६८९ - छत्रपती संभाजीराजे भोसले\nबीबीसी न्यूजवर मार्च ११ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nमार्च ९ - मार्च १० - मार्च ११ - मार्च १२ - मार्च १३ - (मार्च महिना)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०२० रोजी २३:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%AF%E0%A5%A8%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2021-06-13T06:37:26Z", "digest": "sha1:5XSVWWA3NKQO4JCX35MDQFYVEET2EX2G", "length": 3917, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे ११ ते १३ जानेवारी इ.स. २०१९ दरम्यान संपन्न होत आहे.हे संमेलन डॉ वि. भी. कोलते संशोधन केेंद्र व वाचनालय व विदर्भ साहित्य संघ यवतमाळ यांनी आयोजित केेले आहे.\nसाहित्य संमेलनाचे अध्यक्षसंपादन करा\nया ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरे, राज्याचे मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पूर्व संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्वागताध्यक्ष मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत वैशाली येडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन ११ जानेवारी रोजी झाले.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nLast edited on ६ फेब्रुवारी २०२१, at १३:१४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ फेब्रुवारी २०२१ रोजी १३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. ए�� ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/mpsc-dipasrtmental-aso-exam-2017-2687/", "date_download": "2021-06-13T04:55:17Z", "digest": "sha1:RDT6EYVQPPJI4GJJXOKJ7U64C5WXUCGE", "length": 4883, "nlines": 68, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा- २०१७ जाहीर - NMK", "raw_content": "\nसहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा- २०१७ जाहीर\nसहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा- २०१७ जाहीर\nमंत्रालयीन विभाग तसेच आयोगाच्या कार्यालयातील लिपिक, लिपिक-टंकलेखक व टंकलेखक संवर्गातील १३० कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या ‘सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा- २०१७’ मध्ये सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मे २०१७ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)\nमुंबई येथील नावल डॉकयार्ड यांच्या आस्थापनेवर ट्रेड्समन पदाच्या ३८४ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘सब इन्स्पेक्टर’ पदाच्या एकूण २२२१ जागा\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/trssnnaa-ajuunhii-atrpt-bhaag-1/caupnv38", "date_download": "2021-06-13T06:23:16Z", "digest": "sha1:N5DUXPXR6OLAOGCYHABMABV6HY2PR34B", "length": 33475, "nlines": 338, "source_domain": "storymirror.com", "title": "तृष्णा-अजूनही अतृप्त (भाग १0) | Marathi Horror Story | Vrushali Thakur", "raw_content": "\nतृष्ण���-अजूनही अतृप्त (भाग १0)\nतृष्णा-अजूनही अतृप्त (भाग १0)\nत्या ग्रहणातून सुटेपर्यंत जर ह्या दोघांना त्यांच्या मितित पाठविण्यास अपयश आले तर..... तर सगळच अशक्य होईल. ह्या जगावर फक्त आणि फक्त करालच अघोरी राज्य चालू होईल.... त्यांच्या मनातील विचार गुरुजींचा पडलेला चेहरा वाचून ओमला लगेच कळले. त्याने इशारा करताच गुरुजींनी मंतरलेल्या समिधा यज्ञात अर्पण केल्या. समिधांचा स्पर्श होताच आगीचा भडका उडाला. तिच्या लवलवत्या ज्वाला आपल्या जिभल्या चाटत कराल व चांद्रहासच्या दिशेने वळल्या. अचानक असा काही प्रतिकार होईल ह्याची करालला कल्पनाच नव्हती. उलट आपण क्षणात ह्या क्षुद्र मानवांना चिलटासारख चिरडून टाकू ह्याचा त्याला आत्मविश्वास होता. परंतु समोर ओमला पाहून तो चमकला होता. आणि हीच संधी साधून ओम आपली चाल चालला होता. काय होतंय हे करालला लक्षात येईपर्यंत अग्निज्वाला त्याला स्पर्शायला पुढे आली... अग्निचा स्पर्श होताच त्याच विचित्र शरीर जळायला सुरुवात झाली असती. व कोणतीच शक्ती त्याला त्या मंतरलेल्या अग्नीज्वाळेपासून वाचवू शकली नसती. तिचा स्पर्श होणार...... इतक्यात एक अतिशय थंड धुक्याचा पुंजका हलकासा तरंगत त्यांच्या मधातून पिसासारखा पार झाला. त्यांचा पहिलाच वार वाया गेला. धगधगती ज्वाला काळवंडून आपल्या पराभवाने आल्या पावली यज्ञकुंडात परतली.\nकराल मात्र आता ऐकणार नव्हता. त्याचे लालबुंद डोळे निखाऱ्यासारखे धगधगून पेटले.... त्या ज्वालेपेक्षाही प्रखर... कराल चवताळला. आपले हिरवट पिवळे दात विचकत त्याने आपला चेहरा आक्रसला. हिरवट काळसर हात छातीवर आपटत त्याने कर्णकर्कश्य आरोळी ठोकली... इतकी भयावह आरोळी.... त्याच्या आवाजाने क्षणभर वाराही थांबला. एवढा वेळ गर्भगळीत होऊन ओरडणारे प्राणी त्याच्या किंकाळीच्या आवाजाने ओरडायचे थांबले.. त्याचा कर्णकटू आवाज सहन न होऊन बाबाही बेशुद्ध झाले. गुरुजी व ओम कसेतरी शुद्धीत होते परंतु त्यांच्या कानात अजूनही ती किंकाळी गुंजत होती. त्या आवाजाने त्यांच्या कानाच्या पडद्यांसहीत त्यांच्या मेंदूवर पण आक्रमण केले. किंकाळीच्या तीव्रतेने डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. त्यांना काही समजायच्या आधीच करालच्या अवाढव्य धुडाने अर्धवट मांडलेली पूजा पायाखाली उधळून लावली. यज्ञकुंड जमिनीवर आपटत त्याने मनसोक्त तुडवले. कित्येक वेळ त्याचा थ��थयाट चालू होता. संतापलेला त्याचा भलामोठा देह थरथरत होता. चांद्रहास त्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता परंतु तो ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी चांद्रहासने आपल्या शक्तीने थंडीची अजुन एक तीव्र लहर पसरली. हलके हलके धुक्याचे पुंजके तरंगत सगळीकडे पसरले. गुरुजी आणि ओमच्या मानवी शरीराला ही इतकी थंडी सहन होणारी नव्हती. हळू हळू बर्फाच्या लादीत गोठल्यासारखे ते निपचित पडले. त्यांच्या शरीराला थरथर करायचीसुद्धा जाणीव नव्हती. आत्यंतिक थंडीने त्यांचं सर्वांग पांढर पडत चालल होत. त्यावर गोठत चाललेल्या काळपट शिरा उठून दिसत होत्या. हवेतून सावकाश उतरत थोडंसं जाडसर धुक त्या दोघांच्या सर्वांगाभोवती गोलाकार फिरत दोऱ्यासारख सर्वांगाला गुंडाळल गेलं. धुक्याच्या धुरकट दोरांनी त्यांना आपल्या मायावी बेड्यांत पुरेपूर जखडून ठेवले. त्यांना अशा बंदिस्त अवस्थेत पाहून करालच्या हिरव्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली. त्याच्या ओबडधोबड चेहऱ्यावरच्या रेषा रुंदावल्या. काहीतरी विचित्र बडबडत करालने एक जोराची लाथ ओमच्या पोटात मारली. परंतु त्या थंडीत ओमच्या बधीर झालेल्या शरीराला त्याची जाणीवही झाली नाही. त्याच्या अर्धवट उघड्या निस्तेज होत जाणाऱ्या त्याच्या डोळ्यांना एक हिरवट आकार घराच्या दरवाजातून आत जाताना दिसला.\nतो... दरवाजातून आत गेला म्हणजे..... ओम खडबडून जागा झाला. शरीर जरी गोठून गेलं असलं तरी त्याचा मेंदू अजुन विचार करायच्या स्थितीत होता. खूप कष्टाने आपल्या डोळ्यांची उघडझाप करत तो नीट पहायचा प्रयत्न करत होता. परंतु त्याच्याभोवती वेढलेल्या धुक्यातून त्याला काही स्पष्ट दिसेना... आपल्या दुबळ्या पडलेल्या शरीराला जोर देत त्याने थोडी हालचाल करायचा प्रयत्न केला परंतु धुक्याच्या दोरखंडाने त्याला पक्क जखडून ठेवल होत.... नक्कीच अनय त्याच्यावर सोपवलेल्या कामगिरीत अपयशी ठरला...\nओमचा योजनेप्रमाणे त्याने अनयला तिथे पोचल्यावर एक महत्त्वाची कामगिरी सोपवली होती. ते व आजूबाजूचा पूर्ण परिसर त्या शक्तींच्या अधिपत्याखाली असणार होता. घरात सर्व वाईट शक्तींचं वास्तव्य असल्याने कोणालाच आत प्रवेश करणं शक्य नव्हतं. ती आतच असणार होती व तिला वाचविण्यासाठी काहीही करून आत जाण गरजेचं होत. परंतु त्यासाठी आतील शक्तींना घरातून बाहेर काढलं तर काही काळासाठी ��ा होईना त्यांचा इथला प्रत्यक्ष प्रभाव कमी झाला असता. त्या शक्तींच शेवटचं अपूर्ण हवन पूर्ण झाल्याशिवाय त्यांना घराबाहेरच्या हद्दीत जाता येणार नव्हतं. ओम अस काहीतरी करणार होता जेणेकरून त्या शक्ती त्यांच्यावर हल्ला करायला बाहेर येतील. त्या हल्ल्याच्या वेळात अनय संपूर्ण घराभोवती अभीमंत्रीत राखेने रिंगण रेखटणार होता. त्या रिंगणात ती घराच्या आत सुरक्षित राहिली असती आणि त्या शक्तीही त्यांच्या मूळ कब्जा केलेल्या जागी जाऊ न शकल्याने कमकुवत पडल्या असत्या व बाहेर कदाचित त्या शक्तींशी मुकाबला करन बऱ्यापैकी सोप वाटत होत. मात्र..... ज्या अर्थी कराल आत पोचला त्याचा अर्थ अनय त्याच काम पूर्ण करू शकला नाही.... ओम व गुरुजी दोघेही निपचित पडले होते. बाबा तर कधीचेच बेशुद्ध होते... अनय कुठे आहे हे माहीत नव्हतं...\n-----------------------------------------------------------------------घरात ती अजूनही बेशुध्द अवस्थेत पडलेली होती. तिच्या अंगावरची जर्द गुलाबी साडी तिच्यासारखी निस्तेज व अस्ताव्यस्त पडली होती. तिचे केस विस्कटून चेहऱ्यावर अस्ताव्यस्त पसरले होते. तिचे गोरेपान केळीच्या गाभ्यासारखे हात निर्जीवपणे पडले होते. हातातील काही बांगड्या फुटून त्यांच्या काचांचा सडा पडला होता. तिच्याकडे पाहताच करालचा मागच्या जन्मातील राग उफाळून आला. हेच ते स्त्रीचे शरीर जे पाहून त्याचा संयम ढळला होता. त्याने भयंकर संतापाने तिलाही जोराची लाथ मारली... मात्र तिला त्याचा स्पर्शच झाला नाही. तिच्याभोवती एखाद मजबूत कवच असल्यासारखं आपटून तो मागच्या मागे ढकलला गेला. त्याचे लाल डोळे विस्फारून तो तिच्याकडे पाहू लागला... ते शूद्र मानव बाहेर असताना हिला आत वाचवणारा कोण.... त्याने रागाने फुत्कारत सगळीकडे शोधलं. तणतणत तिथल्या सगळ्या वस्तू उलथ्यापालथ्या केल्या.... परंतु काहीच मिळालं नाही.... रागाने तो पुन्हा तिच्यावर प्रहार करणार त्याच लक्ष तिच्या भोवती बनवलेल्या राखेच्या रिंगणावर गेले. इतका वेळ जर्द अंधारात त्याच्या लक्षात आलं नव्हतं. परंतु त्याच्या जागेत.... त्याच्या शक्तींनी भरलेल्या जागेत... कोणीतरी यायची हिम्मत केली होती.. त्याने आपली पेटती क्रूर नजर सभोवताली फिरवली... कोपऱ्यातील अर्धवट तुटक्या खिडकीवर रक्ताचे काही ताजे थेंब ओघळले होते...\nआतमधून मोठमोठ्याने मंत्रोच्चार घुमत होते... तोच करालचा खडा आवाज... मात्र त्य��तील गुर्मी व जरब वाढलेली होती... प्रत्येक मंत्रांच्या उच्चारासोबत वातावरण बदलत होते. अवकाळी आकाशात काळे ढग जमू लागले. मधूनच एखादी वीज जोराने लखलखत होती. ढगांचा गडगडाट सुरू झाला. वारा सर्वच लगाम सुटून उधळलेल्या घोड्यासारखा स्वैर वाहत होता. त्याच्या वेगात कित्येक झाड झुडूप तग धरू न शकल्याने गवताच्या काडीप्रमाणे उन्मळून पडत होते. जंगलात सुकी झाडे वेगाने घासली जाऊन वणवा भडकला व वाऱ्याच्या वेगानेच जंगलात पसरू लागला. समुद्र व नद्याही खवळून निघाल्या. समुद्राच्या लाटा स्वतःची सीमा विसरून उंचच उंच जाऊ लागल्या. करालच्या मंत्रसामर्थ्यावर पंचमहाभूत आपले हात जोडून त्याच्या समोर उभे होते. चंद्रग्रहण संपायला काही मिनिटांचा अवधी होता. पण...पण... आता ते कदाचित कधीच संपणार नव्हते...\nओम डोळे मिटून आपले शेवटचे क्षण आठवत होता. मागच्या काही दिवसांत खूप काही घडून गेलं होत.. जे त्याने कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं... गुरुजींची भेट... मजेत दीक्षा घेणं.. मग विचित्र स्वप्नाचा पाठलाग.. पुन्हा गुरुजींचं भेटणं... आणि तो भूतकाळ.... भूतकाळ..... अचानक त्याच्या नजरेसमोर उभ राहील एक हत्यागृह... अंधाराने भरलेल्या त्या मोठ्या सभागृहात कोपऱ्यात काही चरबीचे दिवे भगभगून पेटत होते. त्या प्रकाशात अस्ताव्यस्त पसरलेल्या मृत धडांकडे पाहून ओकारी येत होती... संपूर्ण सभागृह लालभडक रक्ताने व मदिरेने ओलेचिंब झाले होते.... सभागृहात मध्यवर्ती एक क्रूर दिसणारा व्यक्ती स्वतः बळी देत बसला होता.. त्याच्या चेहऱ्यावरील ते हास्य.... पूर्ण चेहरा आक्रसून दात विचकत केलेलं काळजात धडकी भरवणार हास्य... कराल... हो तो करालच होता... तेच भयानक खुनशी रक्त उतरलेले डोळे... तसाच माज... त्याच्याच बाजूला उभ राहून सर्वांना आज्ञा देणारा व लालसेने पछाडलेला चांद्रहास... घाबरून त्यांच्या आज्ञा पाळणारे व स्वतःच्या जिवाच्या भीतीने हादरलेले काही प्रजानन.... अचानक दूरवर कुठून तरी मंजुळ आवाजात शिवस्तुतीचे स्वर झंकारले.. करालच्या साम्राज्यात देवाचं नाव... त्याची नजर वायुवेगाने त्या आवाजाच्या दिशेने वळली.. कुठल्याशा झाडाखाली पदन्यास करणारी एक तरुणी... तिची जर्द गुलाबी सोनेरी कोरीवकाम केलेली साडी त्या अंधुक प्रकाशात अजुन चमकत होती... तिचा चेहरा पाहिलाय कुठेतरी... ती... तीच आहे का... हो... ती...कसा विसरणार तो हा गोड चेहरा...ती.. त्याच��या जीवनातील सर्वात सुंदर स्वप्न... त्याची मैत्रीण....त्याच सर्वस्व... तिच्या मनात छेडल्या जाणाऱ्या प्रेमाच्या तारेचे सुर त्याच्या मनाला कधीच गवसले होते... फक्त कबुली बाकी होती... मात्र घात झाला.. तिच्या वडिलांना कुठूनतरी समजलं व जातीपातीच्या तलवारीने त्याच्या प्रेमाचा गळा चिरला गेला... तिच्या वडिलांनी केलेल्या एका धमकीच्या फोनमुळे त्याच अख्खं आयुष्यचं बदललं.. व तिच्या आयुष्यात काही त्रास नको म्हणून तो चुपचाप तिलाही न सांगता निघून गेला... जायच्या आदल्या दिवशी त्याने जर्द गुलाबी रंगाची साडी भेट दिली होती... त्याची शेवटची आठवण म्हणून... तिच्या केसांच्या सोनेरी छटांना शोभून दिसावी म्हणून त्याने बरेच कारागीर शोधून त्यावर सोनेरी नक्षीकाम करून घेतल होत... नशिबाने सोंगट्या फिरवाव्यात तस त्यांना फिरवलं होत... आयुष्याच्या पटावर अजुन असत तरी काय... आपल्या मनाविरुद्ध खेळी झाली की वाटत बस... आपण हरलो समजून माघार घेतो... पण त्याचा खेळ कुठे पूर्ण झालेला असतो... आपल्यासाठी त्याने टाईमप्लीज दिलेला असतो.. नव्या दमाने नवीन डाव मांडण्यासाठी... आतमध्ये ती होती... हो... तीच... ज्याच्यावर त्याने जीवापाड प्रेम केलं होत... अनय म्हणजे.... तिचा नवरा कुठेतरी त्यांच्यासारखाच निपचित पडून शेवटच्या घटका मोजत असेल... त्यांच्या प्रेमात येणारे तिचे बाबा सर्वांपासून अनभिज्ञ बेशुद्धावस्थेत महत्प्रयासाने मंद श्वास घेत पडून होते... त्यांना वाचवणारा एकमेव आधार गुरुजीही आपल्या जीवाची आशा सोडून निस्तेज डोळ्यांना अंधुक दिसणारा प्रकार पाहत होते...\n' भूक ' बळी\n' भूक ' बळी\nत्याच्या सावलीखाली दोन रानकोंबडे गस्त घालत असल्याप्रमाणे फिरत होते. काहीश्या अंतरावर असलेल्या एका धा... त्याच्या सावलीखाली दोन रानकोंबडे गस्त घालत असल्याप्रमाणे फिरत होते. काहीश्या अंत...\nअंगावर काटा उभा करणारी भयकथा अंगावर काटा उभा करणारी भयकथा\nबोलु दे कि जरा तुझ्या लवणाऱ्या पापणीसोबत त्यानी लपवलेली गुपित ऐकायचीत खेळू दे ना लहरणाऱ्या बटांसोब... बोलु दे कि जरा तुझ्या लवणाऱ्या पापणीसोबत त्यानी लपवलेली गुपित ऐकायचीत खेळू दे ...\nआजच्या तारखे शेजारी काळ्या भरीव वर्तुळाकार चिन्हाचा उलगडा त्याला अचानक झाला. आज अमावस्या होती आजच्या तारखे शेजारी काळ्या भरीव वर्तुळाकार चिन्हाचा उलगडा त्याला अचानक झाला. आज ...\nकिंकाळी �� द्विशतशब्द भयकथ...\nएका भाय्वाहक अनुभवाचे कथन एका भाय्वाहक अनुभवाचे कथन\nगावाकडची थरारक कथा गावाकडची थरारक कथा\nएका चित्तथरारक अनुभवाची मांडणी एका चित्तथरारक अनुभवाची मांडणी\nरक्तपिपासू - भाग ५\nएका वाड्यातल्या गूढ रहस्याची कथा एका वाड्यातल्या गूढ रहस्याची कथा\nआता ते ठिक झाले आहेत त्यांनी शेतात ठीबक बसवले आहे.. ते आता रात्री शेतात जात नाहीत. आता ते ठिक झाले आहेत त्यांनी शेतात ठीबक बसवले आहे.. ते आता रात्री शेतात जात नाही...\nचित्र आणि जिवंतं माणसांची थरारक कथा चित्र आणि जिवंतं माणसांची थरारक कथा\nमला बाहेरून आरडाओरड आणि रडण्याचा आवाज येत होता. म्हणजे रात्री जे घडलं ते सत्य होतं. मला बाहेरून आरडाओरड आणि रडण्याचा आवाज येत होता. म्हणजे रात्री जे घडलं ते सत्य हो...\nथरारक अनुभव मांडणारी कथा थरारक अनुभव मांडणारी कथा\nसुरवातीपासून खिळवून ठेवणारी, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी, प्रत्येक वळणागणिक अंगावर रोमांचे उठवणारी... सुरवातीपासून खिळवून ठेवणारी, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी, प्रत्येक वळणागणिक अं...\nपोलिस सुद्धा हैराण झाले होते. हे असलं दृश्य त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी पाहिलं नसावं. पोलिस सुद्धा हैराण झाले होते. हे असलं दृश्य त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी...\nअंगांगावर शहारे आणणारी भयकथा अंगांगावर शहारे आणणारी भयकथा\nस्पर्शाची स्वप्नाच्या आयुष्यातील वेदना स्पर्शाची स्वप्नाच्या आयुष्यातील वेदना\nउर्वशी - भाग १\nउर्वशी - एक थरारक भयकथा उर्वशी - एक थरारक भयकथा\nएका चित्तथरारक अनुभवाचा कथाभाग एका चित्तथरारक अनुभवाचा कथाभाग\nती लाल खोली - भाग २\nएका रहस्याच्या शोधाची थरारक कथा भाग 2 एका रहस्याच्या शोधाची थरारक कथा भाग 2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-13T06:15:02Z", "digest": "sha1:P4G7LPO6WJCXI2XUI66IISKG6JWHCW4U", "length": 12051, "nlines": 125, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकार संरक्षण कायदा याच अधिवेशनात ,मुख्यमंत्र्यांचा पुनरूच्चार | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिष���ेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome हेडलाइन्स पत्रकार संरक्षण कायदा याच अधिवेशनात ,मुख्यमंत्र्यांचा पुनरूच्चार\nपत्रकार संरक्षण कायदा याच अधिवेशनात ,मुख्यमंत्र्यांचा पुनरूच्चार\nपत्रकार संरक्षण कायदा याच अधिवेशनात ,मुख्यमंत्र्यांचा पुनरूच्चार\nमुंबईः पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचं विेधेयक याच अधिवेशनात सभागृहात मां डले जाईल या आश्‍वासनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुनरूच्चार केला.त्यामुळे शेवटच्या आठवडयात कायद्याचे विधेयक सभागृहात मांडले जाऊ शकते.\nझी-24 तासचे संपादक डॉ.उदय निरगुडकर यांना डॉक्टरांनी दिलेली धमकी आणि अर्वाच्च शिविगाळ तसेच भास्करचे प्रतिनिधी विनोद यादव यांना युवक कॉग्रेसच्या एका पदाधिकार्‍याने हातपाय तोडण्याची दिलेलया धमकीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मराठी पत्रकार परिषद,विधिमंडळ आणि मंत्रालय वार्ताहर संघ आणि श्रमिक पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी आज विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यात पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत सतप्त भावना व्यक्त केल्या.टीव्हीवरील शोमधून एखादी भूमिका मांडली तरी धमक्या दिल्या जात आहेत आणि पत्रकार परिषद एखादा अडचणीचा प्रश्‍न विचारला गेला तरी धमक्या दिल्या जात असल्याने राज्यातील पत्रकारांना काम करणे कठिण झाले आहे त्यामुळं तातडीने कायदा केला जावा अशी स्पष्ट मागणी एस.एम.देशमुख यांनी केली.त्यावर याच अधिवेशनात बिल आणून कायदा करण्याचे अभिवचन मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा दिले.\nडॉक्टरांच्या वाढत्या मजोरीबद्दलही सर्वच पत्रकारांनी आपल्या संतप्त भावना मुख्यमंत्र्यांकडं व्यक्त केल्या.उदय निरगुडकरांनी एखादी भूमिका मांडली असेल तर डॉक्टरांनी सभ्यपणे त्याचा प्रतिवाद करायला हवा.असे न करता झोपडपट्टी दादांना शोभेल अशी भाषा वापरली जावू लागली आहे.उदय निरगुडकर यांच्या पत्नी आणि मुलीबद्दलही असभ्य भाषा वापरली जात असल्याची बाब शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत धमक्या देणार्‍यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.मुख्यमंत्र्यांनी ती मान्य करीत या प्रकरणी मी जातीने लक्ष देत असून धमक्या देणार���‍यांवर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.धुळे येथील ज्या डॉक्टराला मारहाण झाली,त्यानंतरची त्याची भाषा,कृती दाखविणारी एक क्लीप उदय निरगुडकर यांनी मुख्यमंत्र्यांना दाखिविली .ती पाहून मुख्यमंत्रीही अचंबित झाले.तसेच विनोद यादव यांना धमकी देणा़र्‍या युवक कॉग्रेसच्या पदाधिकार्‍यांच्याविरोधात यादव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एफआयआर दाखल करून घेण्याचे आणि नंतर नियमानुसार संबंधितावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश विले पार्ले पोलिसांना देण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांना आज भेटलेल्या शिष्टमंडळात पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख.मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किऱण नाईक ,कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर सघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे,कार्यवाह विवेक भावसार,तसेच विनोद जगदाळे.श्रमिक पत्रकार संघाचे यदू जोशी,स्वतः डॉ.उदय निरगुडकर तसेच विनोद यादव आदि उपस्थित होते.–\nPrevious articleपत्रकार विनोद यादव यांना हातपाय तोडण्याच्या धमक्या\nNext articleपत्रकार सुधीर सुर्यवंशींवर हल्ले कऱणारे भाजपचे कार्यकर्ते\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nआक्षीच्या शिलालेखाची उपेक्षा संंपतेय…….\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%80", "date_download": "2021-06-13T05:42:04Z", "digest": "sha1:BTYX2BZGYKWBRPUPSPVSZ5PQ4ZEJ64B3", "length": 5199, "nlines": 179, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nremoved Category:उडुपी जिल्हा; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nकेन्द्र, replaced: केन्द्र → केंद्र\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: ms:Udupi\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: mg:Udupi\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: fr:Udupi\nr2.7.2) (सांगकाम्याने बदलले: sa:उडुपीमण्डलम्\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: ne:उडुपी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: es:Udupi\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: pa:ਉਡੁਪੀ\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sa:उडुपि\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: de:Udupi\nसांगकाम्याने बदलले: en:Udupi City\nसांगकाम्याने वाढविले: bn, bpy, kn, te, vi, zh\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/document/%E0%A4%AE%E0%A5%8C%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%A1-3/", "date_download": "2021-06-13T06:14:43Z", "digest": "sha1:OXKN7NWLA44W7QVQYESRL775AGIY7SIH", "length": 4738, "nlines": 96, "source_domain": "solapur.gov.in", "title": "मौजे झरे ता. करमाळा-कुकडी डावा कालवा लघुवितरीका क्र 91 (कि. मी. 1 ते 3)-अंतीम निवाडा | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nमौजे झरे ता. करमाळा-कुकडी डावा कालवा लघुवितरीका क्र 91 (कि. मी. 1 ते 3)-अंतीम निवाडा\nमौजे झरे ता. करमाळा-कुकडी डावा कालवा लघुवितरीका क्र 91 (कि. मी. 1 ते 3)-अंतीम निवाडा\nमौजे झरे ता. करमाळा-कुकडी डावा कालवा लघुवितरीका क्र 91 (कि. मी. 1 ते 3)-अंतीम निवाडा\nमौजे झरे ता. करमाळा-कुकडी डावा कालवा लघुवितरीका क्र 91 (कि. मी. 1 ते 3)-अंतीम निवाडा 10/06/2021 पहा (2 MB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 11, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-13T05:23:21Z", "digest": "sha1:UONKWBVJGOC5M3SWOYPDWHFVEF6VQLWP", "length": 8750, "nlines": 123, "source_domain": "www.batmidar.in", "title": "राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या सरकारी कार्यक्रमावर बहिष्कार | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या सरकारी कार्यक्रमावर बहिष्कार\nराष्���्रीय पत्रकार दिनाच्या सरकारी कार्यक्रमावर बहिष्कार\nपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी,पत्रकार पेन्शन योजना,छोटया वृत्तपत्रांसाठी मारक ठरणारे नवे जाहिरात धोरण मागे घेणे,मजिठियाची अंमलबजावणी करावी आदि मागण्यांकडं सरकार सातत्यानं दुर्लक्ष करीत आहे,त्याचा निषेध करण्यासाठी 16 नोव्हेंबर रोजी साजरा होत असलेल्या राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या सरकारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने घेतला आहे.\nसरकारनं पत्रकार संरक्षण कायदा तर केला पण दीड वर्षे उलटून गेले तरी त्याची अंमलबजावणी केली जात नाही,पेन्शन आणि मजिठियाची अवस्था देखील तशीच आहे.दुसरीकडं छोटया वृत्तपत्रांना मारक ठरणारे जाहिरात धोरण सरकार आणत आहे,अधिस्वीकृतीचे नियमांत देखील ग्रामीण पत्रकारांना अधिस्वीकृती मिळणारच नाही अशी व्यवस्था केली गेलेली आङे.या सर्व मागण्यांबाबत सरकार उदासिन आहे.सरकारच्या या भूमिकेचा निषेध कऱण्यासाठी येत्या 16 नोव्हेंबर रोजी साजरा होत असलेल्या राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या सरकारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाच्यावतीने राष्ट्रीय पत्रकार दिनी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.या कार्यक्रमास जिल्हा पत्रकार संघ तसेच अन्य संघटनांच्या पत्रकारांनी उपस्थित राहू नये असे आवाहन करण्यात आले आहे.ज्या पत्रकार संघांना राष्ट्रीय पत्रकार दिनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे त्यांनी स्वतंत्रपणे हा कार्यक्रम घेण्यास हरकत नाही असेही मराठी पत्रकार परिषदेच्या प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.\nPrevious articleन्यायालयानं दिला पत्रकारांना न्याय..\nNext articleव्वा क्या बात है पत्रकारांनी बांधला वनराई बंधारा\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://aatbaaher.blogspot.com/2014/12/blog-post.html", "date_download": "2021-06-13T06:17:08Z", "digest": "sha1:FL7YH7PEY2FPOBTXXAMDLXTPQBXDMIC3", "length": 19889, "nlines": 101, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: यशवंतराव आणि शरदराव, पृथ्वीराज, देवेंद्र....", "raw_content": "\nयशवंतराव आणि शरदराव, पृथ्वीराज, देवेंद्र....\n२५ नोव्हेंबरची पहाट. प्रीतिसंगमाचा रम्य परिसर. हवेत गारवा होता. गारठा जाणवत होता. दरवर्षी या सुमारास गोठवून टाकणारी थंडी असते, तशी यंदा नव्हती. यशवंतरावांना जाग आली. खरंतर रात्रीपासूनच त्यांना काहीशी अस्वस्थता जाणवत होती. बेचैनी नव्हे, पण हुरहूर लागून राहिली होती. दरवर्षी २५ नोव्हेंबर येतो.पण यशवंतरावांची आजची अस्वस्थता थोडी वेगळी होती. महिनाभरापूर्वी राज्यातली परिस्थिती बदलली आहे. नवे राज्यकर्ते आले आहेत. त्यांची राजकीय विचारसरणी वेगळी आहे. त्यांचे राजकारणातले आदर्श वेगळे आहेत. अशा परिस्थितीत आजचा दिवस कसा असेल एरव्ही कोण येईल आणि कोण येणार नाही याचा विचार कधी त्यांच्या मनाला शिवला नाही. आजही असा विचार मनात येण्याचे काही कारण नव्हते. पण तसे विचार येत होते ही वस्तुस्थिती होती. यशवंतरावांनी मनोमन ठवरले. फार बोलायला नको. फार लोकांशी बोलायला नको. पण ज्यांच्याशी बोलणे गरजेचे आहे, त्यांच्याशी तेवढेच बोलू. किमान आपला महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलाय, हे तरी विचारू.\nअभिवादन करायला येणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना पाहून यशवंतरावांना मागच्यावेळची गंमत आठवली. म्हणजे बारा मार्चची. असाच सायरन वाजवत गाड्यांचा ताफा आला होता. कार्यकर्त्यांचीही गर्दी होती. पृथ्वीराज एका हाताने पुष्पचक्र वाहात होते आणि दुसऱ्या हाताने कानाला मोबाइल लावलेला. तो प्रसंग आठवला. आज गाड्यांचा ताफा नव्हता. चेहऱ्यावर सत्तेचा उल्हास नव्हता. अभिवादन करून डोळे मिटताच यशवंतराव त्यांना म्हणाले, ‘ महाराष्ट्र काँग्रेसची गलितगात्र अवस्था तुमच्याच नेतृत्वाखाली झाली. का झाली याचा विचार केलात का महाराष्ट्र काँग्रेसची शक्ती ही असंख्य कार्यकर्त्यांची शक्ती आहे आणि त्यांना शक्ती देण्याचं काम आपलं आहे, हेच तुम्ही समजून घेतले नाही. हे कार्यकर्ते चळवळीत वाढले. शेकडो गावांतून ते विखुरले आहेत. काँग्रेसबरोबर ते सातत्याने उभे राहिले आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने सरकारमार्फत आणि इतरही क्षेत्रांत, पुढाकार घेऊन नागरी-ग्रामीण जीवनांत नवीन आशा, उत्साह निर्माण केला. समाजातल्या सर्व वर्गांतले, जाती-जमातींचे, सर्व धर्मांतील लोक त्यात आहेत. शेतकरी आहेत, कामगार आहेत, मध्यमवर्गीय आहेत. खेड्यांतील आहेत आणि शहरांतले आहेत. सदा सर्वकाळ जागरूक न राहिल्याने कामात काही अपुरेपणा निर्माण झाला असेलही, परंतु या सर्वांतून निर्माण झालेली शक्ती ही महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संमीलित झाली आहे. ही शक्ती आणखी वाढवण्याची गरज होती. तुम्ही त्याकडे साफ दुर्लक्ष केलेत.’\nपृथ्वीराज चव्हाण मागे फिरता फिरता यशवंतराव बोलले, ‘पृथ्वीराज, तुम्ही दिल्लीतून परत आलात तेव्हा महाराष्ट्र कुठं होता, हेच तुम्हाला माहीत नव्हतं. त्यामुळं चार वर्षात तुम्ही तो कुठं नेऊन ठेवलाय हे कळणार नाही. आपल्या जिल्ह्यात वाईला विश्वकोश मंडळाच्या पडक्या वाड्यात कधी डोकावला असतात तरी महाराष्ट्र कळला असता...’\nउदास मनाने पृथ्वीराज चव्हाण मागे फिरले तेवढ्यात गाड्यांच्या सायरनचा आवाज आणि लोकांच्या गलबल्याने प्रीतिसंगमावरील वातावरण बदलून गेले. हुरहूर होती, उत्कंठा होती ती याचीच. नवे राज्यकर्ते प्रीतिसंगमावर येतील का अर्थात कुणाच्या येण्या- न येण्याने आपल्याला काय फरक पडणार आहे अर्थात कुणाच्या येण्या- न येण्याने आपल्याला काय फरक पडणार आहे पण आतून जी अस्वस्थता येते ती रोखता नाही येत.\nदेवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र वाहिले. अभिवादन केले. यशवंतरावांना त्यातले मनस्वीपण जाणवले.\n‘शासनाचा दर्जा आणि उंची दिवसेंदिवस वाढवायला हवी. राज्यकारभार हाकण्यासाठी दिवसेंदिवस नवी तडफदार तरुण मंडळी पुढे येत आहेत. त्यांच्या आशाआकांक्षा-महत्त्वाकांक्षा ध्यानी घेतल्या जाणे जरूर आहे.’ यशवंतरावांचे मनातल्या मनात चिंतन सुरू होते.\nदेवेंद्र फडणवीस यांनी नमस्कारासाठी डोळे मिटताच यशवंतराव म्हणाले, ‘राज्य कोणत्या पक्षाचे आहे, कोण चालवितो, यापेक्षा ते कसे चालविले जाते, याला फार महत्त्व आहे.राज्यकर्त्यांनी दुहेरी दळणवळण आणि दुसऱ्याचा दृष्टिकोन समजावून घेण्याची गरज विसरता कामा नये. सूडबुद्धी न बाळगता दृष्टिकोन समतोल व वृत्ती शांत ठेवायला हवी.’\n‘महाराष्ट्रात, राजकारण हे जातीयवादापासून अलिप्त राहावे, यासाठी मी मनस्वी कष्ट घेतले आहेत. महाराष्ट्रात असताना माझ्या कर्तेपणाच्या दिवसांत आणि नंतरही मी त्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्‍न केले. मनातून स्वतः मी कधी जातीयवादी भावनेला बळी पडलो नाही. समाजात एकजिनसीपणा आणण्याचेच ध्येय म��� निरंतर बाळगले. तरीही अनेकदा माझ्यावर जातीयवादाचा आरोप झाला. तुमच्यावरही तो होईल. विचलित होऊ नका. बहुजन समाजाचे दाखले दिले जातील. पण 'बहुजन' हा शब्द मी 'मासेस्' या अर्थाने वापरतो. बहुसंख्य समाज म्हणजे अमुक एका जातीचा समाज, असा त्याचा अर्थ नव्हे. परंतु महाराष्ट्रासारख्या प्रांतात बहुजन समाज या शब्दाला एक विशिष्ट, मर्यादित अर्थ प्राप्त करून दिला गेला आहे. काही विचारवंतांना या शब्दांतून तसा मर्यादित अर्थ काढण्याची खोड आहे, एवढेच फार तर त्या संदर्भात मी म्हणू शकेन. परंतु मी स्वतः तरी 'बहुजन' शब्दाचा अर्थ 'मासेस्' असाच केला आहे. तुम्हीही त्याअर्थाने बहुजनांचे हित डोळ्यासमोर ठेऊनच कारभार करा..’\nयशवंतरावांनी देवेंद्र फडणवीस यांना मनभरून आशीर्वाद दिला.\nदरवर्षीप्रमाणे शरद पवारही आले. त्यांच्याकडे पाहून यशवंतराव गालातल्या गालात हसले. त्यांच्याशी मोजकेच बोलले, ‘शरद, सॉरी शरदराव... तुम्ही स्वतः कुठे होता आणि स्वतःला कुठे नेऊन ठेवले आहे हे प्रामाणिकपणे तपासून पाहा. महाराष्ट्राचं नंतर पाहता येईल...’\nआणखीही खूप लोक येऊन गेले. सायंकाळ झाली. पक्षी घरट्याकडं परतू लागले. गार वारा सुटला. कृष्णा-कोयनेच्या संगमाकडं पाहून यशवंतरावांना विचारांची तंद्री लागली....संगम जिथे कुठे झालेला असेल, ते ठिकाण आपल्याला आवडते. रम्य वाटते. स्फूर्ती देणारे, जीवनाचा एक वेगळाच अर्थ सांगणारे असे भासू लागते. दोन नद्या एकात एक मिसळतात, तेव्हा दोन शक्तींचे मीलन झाल्याचे ते दर्शन असते. दोघी एक होऊन, एकरूप, एकजीव होऊन पुढे जातात आणि हजारोंचे जीवन संपन्न करीत असतात. माणसामाणसांचे असे मीलन होईल, विचारांचा संगम होईल आणि माणसे एकजीव बनून कर्तृत्व करतील, तर सारेच सुखाने नांदतील, त्यांचे जीवन संपन्न बनेल, राग, द्वेष, स्पर्धा, शत्रुत्व त्या संगमात मिसळून-विरघळून जाईल आणि विशुद्ध जीवनाचा स्रोतच पुढे जात राहील...\nवाघ, माणूस आणि संशोधक\nयशवंतराव आणि शरदराव, पृथ्वीराज, देवेंद्र....\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसा��्या दरम्यानच...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nपांढरा शर्ट , पांढरी पँट , हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/family-members-beaten/", "date_download": "2021-06-13T05:32:05Z", "digest": "sha1:MUU7KK6IPRMOHUMDWHIJYAMHLC24FIF4", "length": 8398, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "family members beaten Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन…\nPune News : महिला सरपंचासह कुटुंबीयांना घरात घुसून मारहाण\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सरपंचपदी निवड झाल्यानंतर पराभूत उमेदवाराकडून नवनिर्वाचित महिला सरपंच आणि त्यांच्या कुटुंबाला घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली.खेड तालुक्यातील मोहकल गावात ही घटना घडली. या प्रकरणी राजगुरुन���र पोलिसांत तक्रार…\nरिया चक्रवर्ती ठरली बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री,…\nबॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार ऑक्सिजन सपोर्टवर\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nपिंपरी चिंचवड : सुरक्षा गार्डने केली तब्बल 14 वाहनांची…\nPune News | …अन् ‘दाता’वरुन पटली मृतदेहाची ओळख\nभाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी खुशखबर एकविरा देवी मंदीर अन्…\nपुण्यातील ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईला आग; सुदैवाने…\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची…\nLatur News | सोयाबीन बियाणांची अव्वाच्या सव्वा दराने विक्री,…\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50…\nPune News | हटकल्याच्या रागातून तरूणाने पार्किंगमधील 3 वाहने जाळली,…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा, नशीब चमकणार,…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात 459 रुग्ण ‘कोरोना’मुक्त\nPune News | ‘तु माझ्या बहिणीच्या अंगावर गांजा फुंकलास आताही तुझ्या खिशात गांजा’; दोघांनी चतुःश्रृंगी परिसरात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-13T05:07:59Z", "digest": "sha1:3JH5ENEIYFF3LEUYLOM2K7KAF7MEKY73", "length": 13237, "nlines": 155, "source_domain": "www.batmidar.in", "title": "वृत्तपत्र विक्रेत्यास लाथा बुक्यांनी मारहाण | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृ���ी समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवृत्तपत्र विक्रेत्यास लाथा बुक्यांनी मारहाण\nनांदेड जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेता बांधवांना विनंती करण्यात येते की, लोहा येथील वृत्तपत्र विक्रेते व जिल्हा ग्रामीण वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कोषाध्यक्ष पांडुरंग रहाटकर यांना काल दिनांक 26 एप्रिल 2019 रोजी लोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सोनु संगेवार यांनी पेपर चे काम करत असतांना कोणतेही कारण नसतांना लाथा बुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात रितसर तक्रार नोंद करण्यात आली आहे. नगरपालिकेसाठी मंजूर झालेल्या पाच कोटी रुपयांचा धनादेश विषयी माहिती व्हाॅटसअँपवर पोस्ट केली होती. रहाटकर यांची कोणतीही चूक नसताना केवळ वरील विषयाची पोस्ट केली म्हणून सन्मानाने काम करून जाणारया व सर्व जगाची माहिती सर्वांना पोहचवणार्या वृत्तपत्र विक्रेत्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबीच केली आहे तेंव्हा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना व नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना यांच्या तर्फे राज्य सरचिटणीस मा. बालाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली या घटनेचा मा. जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देऊन जाहीर तिव्र निषेध करण्यात येणार आहे.\nतेंव्हा नांदेड जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेता पदाधिकारी, पत्रकार बांधव व पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व मिडिया तील सर्व घटक व सदस्य बांधवांनी दिनांक 29 एप्रिल 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहावे, हि नम्र विनंती.\nगणेश वडगावकर ( जिल्हा उपाध्यक्ष )\nबाबू जल्देवार ( जिल्हा कोषाध्यक्ष )\nप्रशांत वाघमारे ( जिल्हाध्यक्ष ग्रामीण )\nसुदर्शन कर्हाळे ( जिल्हा सचिव ग्रामीण )\nसर्व पदाधिकारी ( शहर व ग्रामीण )\nनांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना\nमहाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना\nPrevious articleपत्रकार संघाकडून ग्रामीण पत्रकाराला मदत\nNext articleगाव दुष्काळ मुक्तीचा एसेम यांचा प्रयत्न\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ���राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/27110", "date_download": "2021-06-13T04:18:31Z", "digest": "sha1:W4U7SAI4Q4ABZQ2YMUL2IAPY7H6K7O76", "length": 10364, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी….. प्रतिमेला माल्यार्पण कर���न आमदार जोरगेवार यांनी आदरांजली अर्पण केली. | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome चंद्रपूर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी….. प्रतिमेला माल्यार्पण करून आमदार जोरगेवार...\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी….. प्रतिमेला माल्यार्पण करून आमदार जोरगेवार यांनी आदरांजली अर्पण केली.\nदरवर्षी प्रमाणे यावर्षीही बंगाली कँम्प चौकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्य श्री श्री माँ दुर्गा काली माता मंदिर समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान चौकातील सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आमदार जोरगेवार यांनी आदरांजली अर्पण केली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक विश्वजित शहा, तुषार शोम, यंग चांदा ब्रिगेडचे, नितीन शहा, रमेश सरकार, बलराम शहा, गोपी मित्रा, प्राणनाथ राजवर्षी, जे. के. राजवंशी, कमलेश दास, निताई घोष, आशिक हुसैन, पियुष मंडल, डॉ. विधान बिश्वास, अमोल हलदर, प्रदीप शहा, बलराम शहा, यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.\n“तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा” असा आझादीचा नारा लावणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार जोरगेवार पुढे बोलताना म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यास नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मोलाचा वाटा आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांना देशातून पळवून लावण्यात त्यांची महत्वाची कामगिरी होती इतकेच नव्हे तर आजही त्यांनी दिलेल्या “तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा” या नेताजींच्या घोषणेमुळे अनेक तरुण स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले होते. आजही शब्दांमुळे मनात देशभक्तीची तीव्र भावना जागृत होते.\nPrevious articleवरुर येथे श्रीराम मंदिर निर्माण व गृह संपर्क अभियान अंतर्गत कार्यक्रम\nNext articleरस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता…… मंगरूळपीर ते मानोली रस्ता ठरतो अपघाताला निमंत्रण रस्ता त्वरीत दुरुस्त करावा,सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत व प्रमोद भगत यांची मागणी\nकोरोणा प्रादुर्भाव व लसिकरणाचे झालेले गैरसमज अशा अनेक विषयावर करणार ईश्वरी मराठे ऑनलाईन मार्गदर्शन जास्तीत जास्त संख्येने या चर्चासत्रात सहभागी होण्याचे आव्हान राष्ट्रसंत...\nइरई नदीवर ब्रिज कम बंधा-यासाठी १० कोटी रू. निधी मंजूर करा आ. सुधी��� मुनगंटीवार यांचे मुख्‍यमंत्र्यांना पत्र\n६० लक्ष रुपयांच्या ग्रामीण भागातील विकास कामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमीपूजन\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nबल्लारपूरात श्री बालाजी मंदीर तर्फे गृहमंत्री मा.ना.अनिल देशमुख यांचे स्वागत\nसामदा बुज ग्रामपंचायत मध्ये भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल यांचे वर्चस्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/deported-accused-arrested-from-kamathi/05151715", "date_download": "2021-06-13T06:39:31Z", "digest": "sha1:QVBL2Q4DYTAYY7HE2IN5Y6UKMGHCJ3JF", "length": 7023, "nlines": 57, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "हद्दपार आरोपीस कामठीतून अटक Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nहद्दपार आरोपीस कामठीतून अटक\nकामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लकडगंज रहीवासी एका गुंडपृवृत्तीच्या व्यक्तीने अवैध गोवंश जनावरांची वाहतूक करणे, शिवीगाळ करणे, चोरी करणे अश्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सवयाधीन राहून परिसरात प्रचंड भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण केले होते तसेच याविरुद्ध नवीन कामठी पोलीस स्टेशन तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे विविध प्रकारचे चोरी, दुखापतीचे गुन्हे दाखल असून नागपूर शहराच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासह परिसरात शांतता राखण्यासाठी व सदर गुन्हेगाराच्या गुन्हेवृत्तीस आळा बसावा यासाठी परिमंडळ क्र 5 चे पोलीस उपायुक्त यांनी 26 ऑगस्ट 2019 ला सदर आरोपीस दोन वर्षासाठी नागपूर शहर व नागपूर ग्रामिन येथून 2 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते मात्र सदर आरोपीने मुदत संपण्यापूर्वीच व कोणतेही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता विना परवानगी कामठी शहरात वावरताना मिळून आल्याने सदर इसमाला अटक करण्यात आले.अटक आरोपीचे नाव फाजील अहमद वल्द फैय्याज अहमद वय 28 वर्षे रा लकडगंज कामठी असे आहे.\nही यशस्वी कारवाही पोलीस उपायुक्त निलोत्पल व एसीपी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय मालचे, दुय्यम पोलीस निरीक्षक काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कननाके, पोलीस शिपाई मंगेश लांजेवार,मंगेश यादव, राजेंद्र टाकलीकर, सुधीर कनोजिया, उपेंद्र यादव, संदीप गुप्ता यांनी केली.\nचौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा\nआ.कृष्णा खोपडे यांनी नगरसेवक व अधिका-यांसह केले बाबुलबन पाणी टाकीचे निरीक्षण\nआदिवासीबहुल दोन गावांचा कोरोना लढा पोहचला मंत्रालयात\nचौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा\nआ.कृष्णा खोपडे यांनी नगरसेवक व अधिका-यांसह केले बाबुलबन पाणी टाकीचे निरीक्षण\nआदिवासीबहुल दोन गावांचा कोरोना लढा पोहचला मंत्रालयात\nभीषण अपघातात कारचे दोन तुकडे, तीन महिलांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/national-flim-award.html", "date_download": "2021-06-13T05:06:56Z", "digest": "sha1:6ORA7QY2SSVH7KO3EAFWHF4RQPKKXEEF", "length": 6768, "nlines": 59, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "बीड साठी अभिमानाची बाब, हा लघुपट झळकणार राष्ट्रीय फिल्म फेअर अवार्डमध्ये | Gosip4U Digital Wing Of India बीड साठी अभिमानाची बाब, हा लघुपट झळकणार राष्ट्रीय फिल्म फेअर अवार्डमध्ये - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या मनोरंजन बीड साठी अभिमानाची बाब, हा लघुपट झळकणार राष्ट्रीय फिल्म फेअर अवार्डमध्ये\nबीड साठी अभिमानाची बाब, हा लघुपट झळकणार राष्ट्रीय फिल्म फेअर अवार्डमध्ये\nबीड साठी अभिमानाची बाब, हा लघुपट झळकणार राष्ट्रीय फिल्म फेअर अवार्डमध्ये\nविधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाकडून जनजागृतीसाठी एक लघुपट तयार करण्यात आला होता. या लघुपटाची राष्ट्रीय फिल्म फेअर शॉट फिल्म अवार्डसाठी निवड करण्यात आली आहे. तसंच देशभरात हा लघुपट आदर्श म्हणून पाहिला जाणार आहे. ही गोष्ट बीड पोलिसांसाठी आभिमानास्पद आहे, अशी भावना बीडचे पोलिस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी व्यक्त केली आहे.\nबीड पोलिसांच्या या लघुपटाला यापूर्वी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या लघुपट महोत्सावात सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे. या लघुपटात पोलीस दलातील कर्मचारी तसेच स्थानिक कलाकारांनी अभिनय केला होता. या लघुपटास ‘आम्ही दक्ष मतदारांचा पक्ष’ असे नाव देण्यात आले होते. लघुपटाचे दिग्दर्शन आरती बागडी यांनी केले आहे.\n'मतदारांनी कोणत्याही अमिषाला आणि भीतीला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावावा. कुठेही अडचण आली तर बीड पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी तयार आहे,' असा संदेश देणाऱ्या ‘आम्ही दक्ष, मतदारांचा पक्ष’ या लघुपटाची निर्मिती बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या संकल्पनेतून करण्यात आली होती. यामध्ये सर्व कलाकार हे बीड पोलीस दल आणी ग्रामीण भागातील आहेत.\nया लघुपटाचे दिग्दर्शन मुंबई येथील आरती बागडी यांनी केले. तर लेखन वर्षा खरीदहा यांनी केले. ताडसोन्ना आणि बीड येथील स्थानिक कलाकार सोहम सवई, दिपाली रुईकर, रंजित वाघमारे, महादेव सवई, पोलीस कर्मचारी अनिल शेळके आणि इतर कर्मचाऱ्यांनी भूमिका केली आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/maharashtra-farmers/", "date_download": "2021-06-13T05:58:16Z", "digest": "sha1:FO2PCHJJANVQVI673ANB5HN32NBOT6UE", "length": 4668, "nlines": 61, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates maharashtra farmers Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nदिवाळीच्या आधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय\nदिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा……\nसरकारच्या ‘या’ निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत\nशेतकऱ्यांसाठी सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर सरकारने आता कांदा निर्यात बंदी…\nपीकविमा कंपनीच्या अंधाधुंद कारभाराचा बळी ठरतोय सामान्य शेतकरी\nअनेक वेळा कर्जमाफी होऊनही ती शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. तसेच पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक याच्या…\nविजेच्या धक्का लागल्याचे पाहिल्यावर मदतीसाठी धावला अन्…\nनाशिकमध्ये शेतात काम करत असताना विजेचा धक्का बसून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली…\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/16151", "date_download": "2021-06-13T05:09:04Z", "digest": "sha1:LZYIO4C35QMB4QQCUDLDL6UMPNFSUFKS", "length": 10019, "nlines": 102, "source_domain": "dhanlabh.in", "title": "आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बिझनेस सायकल—नवीन म्युच्यूअल फंड – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nआयसीआयसीआय प्रुडेन्शियल बिझनेस सायकल—नवीन म्युच्यूअल फंड\nआयसीआय़सीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने मुदतमुक्त प्रकारातील आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बिझनेस सायकल हा नवीन म्युच्यूअल फंड गुंतवणुकीसाठी बाजारात आणला आहे. समभाग तसेच त्याच्याशी संबंधित पर्यायांमध्ये गुंतवणूक करत दीर्घ कालावधीसाठी संपत्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा फंड तयार करण्यात आलेला आहे. व्यापार चक्राआधारे विविध क्षेत्रात तसेच समभागांमध्ये या फंडातील निधीची गुंतवणूक केली जाणार आहे.\nशेअरबाजारातून मिळणारा परतावा सर्वसाधारणपणे अर्थव्यवस��थेतील विविध व्यापार चक्र प्रभावित करत असतात. पारंपारिक व्यापार चक्रात वाढ, मंदी, घसरण आणि फेरवाढ हे चार टप्पे आढळतात. प्रत्येक टप्पा हा इतरांपेक्षा वेगळा असतो. अर्थव्यवस्थेतील हे प्रमुख टप्पे ओळखुन तसेच त्याच्या विश्लेषणाआधारे स्वीकारलेला गुंतवणूकीचा पर्याय हा सकारात्मक गुंतवणूकीचा अनुभव देण्यास मदत करु शकतो.\nबाजारात प्रसंगानुरुप सुरु असलेले व्यापार चक्र हे ढोबळ अर्थव्यवस्थेतील विविध घटकांची स्थिती, सरकारने या घटकांना वित्तीय तसेच पतधोरणाद्वारे दिलेल्या प्रतिसादानुसार हे चक्र वाढू अथवा आकुंचन पावू शकते. अशा स्थितीत गुंतवणुकीसाठी अनेक उत्तम संधी मिळू शकते.\nनवीन फंड गुंतवणूकीसाठी २९ डिसेंबर २०२० ला खुला होणार आणि येत्या १२ जानेवारी २०२१ पर्यंत त्यात गुंतवणूकीची संधी राहील \nइंडियन ऑईल कॉर्पोरेशनमधील मालकी हिस्सा कमी करणार\nक्राफ्ट्समन ऑटोमेशनची समभाग विक्री योजना\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/News/3557/Vacancies-in-the-Ministry-of-Mumbai.html", "date_download": "2021-06-13T06:19:37Z", "digest": "sha1:ZSRJYZQELPGOYWZS5QGMJ7533YCX4ITD", "length": 7067, "nlines": 54, "source_domain": "naukriadda.com", "title": "अधिकार��� वर्गाची पदे मुंबई मंत्रालयातील रिक्त", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nअधिकारी वर्गाची पदे मुंबई मंत्रालयातील रिक्त\nमंत्रालयातील अधिकारी संवर्गातील रिक्त पदे (vacant posts of officers in Mantralaya) न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि विहित कार्यपद्धतीने भरण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. कक्ष अधिकारी संवर्गाची ज्येष्ठता सूची जारी करुन या कामासाठी विशेष सेल तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.\nविधानभवनात मंत्रालयातील कक्ष अधिकारी पदावरील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रलंबित असल्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पटोले यांनी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले. यावेळी नाना पटोले म्हणाले की, तातडीने प्रशासनातील दोन्ही बाजू मांडून सेवा ज्येष्ठता यादी तयार करुन पुढील कार्यवाही करण्यास गती द्यावी. कक्ष अधिकारी पदाच्या 1986 पासूनच्या ज्येष्ठता सुधारीत करण्याच्या कार्यवाहीस प्रदीर्घ कालावधी लागणार असून या कामासाठी स्वतंत्र सेल तयार करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी, असेही पटोले यांनी सांगितले. यावेळी बैठकीत उपस्थित असलेल्या मुख्य सचिव संजय कुमार यांनी विहित नियामांनुसार कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.\nसौर्स : डेली हंट\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशप���्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/lekru/k3rgh9om", "date_download": "2021-06-13T06:22:59Z", "digest": "sha1:VQRUF2DGCR4CNQIQM646T3RCVNJJRJLW", "length": 9730, "nlines": 334, "source_domain": "storymirror.com", "title": "लेकरु | Marathi Romance Poem | Kirti Borkar", "raw_content": "\nकविता मराठी बीज रूप माय अंगण लेकरू खोडकर काळी माती मराठीकविता\nनिघून तो का ज...\nनिघून तो का ज...\nआठवणींच्या खोल गर्तेत मळभ दाटून घोंघावे वारा विजेसारखा तो प्रखर आघात निश्चल जणू देह सारा का... आठवणींच्या खोल गर्तेत मळभ दाटून घोंघावे वारा विजेसारखा तो प्रखर आघात निश्च...\nलाजेने खाली जाते मान.... लाजेने खाली जाते मान....\nजीव जडल्या भेटींना नयनांत साठवतो... हरवू नये म्हणून आसवांना थांबवतो... असा का जीव जडतो असाच क... जीव जडल्या भेटींना नयनांत साठवतो... हरवू नये म्हणून आसवांना थांबवतो... असा...\nहळूच ओठावर ओठ टेकवणं हळूच ओठावर ओठ टेकवणं\nका ना सुटावा माझ्या संयमाचा तीर का ना सुटावा माझ्या संयमाचा तीर\nमीपण हरवून जाते तुझ्या सहवासात जेव्हा तुझीच असते सावली जीव अडकतो तेव्हा किती अद्भुतता छायेत य... मीपण हरवून जाते तुझ्या सहवासात जेव्हा तुझीच असते सावली जीव अडकतो तेव्हा कि...\nतू रडाव मी वह्राड प्रेमाचा तू रडाव मी वह्राड प्रेमाचा\nयेतो बरसतो मनसोक्त, वसुधाही छान सजली येतो बरसतो मनसोक्त, वसुधाही छान सजली\nया क्षणी मम आयुष्याची, मी भेट देते तुला या क्षणी मम आयुष्याची, मी भेट देते तुला\nमी थांबली तुझ्यासाठी मी थांबली तुझ्यासाठी\nनाते प्रेमाचे तुझे नि माझे नात्यात अपुल्या हृदय गुंतते संगतीने तुझ्या मन माझे नाचे जसे काही वाऱ्य... नाते प्रेमाचे तुझे नि माझे नात्यात अपुल्या हृदय गुंतते संगतीने तुझ्या मन माझे ...\nवाटे मला सोबत, तुझ्या जीवनात यावे रंगात रंगून तुझ्या, स्वप्न पूर्ण करावे सात जन्म सोबतीची देते तुल... वाटे मला सोबत, तुझ्या जीवनात यावे रंगात रंगून तुझ्या, स्वप्न पूर्ण करावे सात ज...\nमाझ्या प्रेमासाठी तू केला असा चमत्कार माझ्या प्रेमासाठी तू केला असा चमत्कार\nदोघे भिजू या घरात पडे ओसंडे पाऊस दोघे भिजू या घरात पडे ओसंडे पाऊस\nसर्वाचे मन जिंकणे हा स्वभाव त्याचा, स्वप्नांतील दुनियेचा राजाचं जसा, सर्वाचे मन जिंकणे हा स्वभाव त्याचा, स्वप्नांतील दुनियेचा राजाचं जसा,\nमाझ्या मनावर भुरळ माझ्या मनावर भुरळ\n��ा जादूगार सगळ्यांना नखशिखांत भिजवतो कुणाच्या हळव्या मनामध्ये प्रेमाचे अलवार बीज रुजवते... तापल... हा जादूगार सगळ्यांना नखशिखांत भिजवतो कुणाच्या हळव्या मनामध्ये प्रेमाचे अलवार ब...\nसाथ तुझी अन् माझी जन्मोजन्मी अशीच राहील प्रेमात सदैव बरसणार स्नेहात ओलाचिंब ठेवील... नातं प्रे... साथ तुझी अन् माझी जन्मोजन्मी अशीच राहील प्रेमात सदैव बरसणार स्नेहात ओलाचिंब ठ...\n... त्या वाटतात ताज्या ... त्या वाटतात ताज्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/afc-champions-league-afc-congratulates-fc-goa-their-patience-13145", "date_download": "2021-06-13T05:40:36Z", "digest": "sha1:O4YWCCNW3CBYY6NM7T64NQ4OMYJIMZKQ", "length": 10827, "nlines": 129, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "AFC Champions League: एफसी गोवाच्या धीरजला एएफसीची शाबासकी | Gomantak", "raw_content": "\nAFC Champions League: एफसी गोवाच्या धीरजला एएफसीची शाबासकी\nAFC Champions League: एफसी गोवाच्या धीरजला एएफसीची शाबासकी\nबुधवार, 5 मे 2021\nगोलरक्षक धीरज सिंग मोईरांगथेम याने अफलातून कामगिरी प्रदर्शित करत वाहव्वा मिळविली, आता एएफसीनेही त्याला शाबासकी दिली आहे.\nपणजी : आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग स्पर्धेत प्रथमच खेळणाऱ्या एफसी गोवा संघाने लक्षवेधक खेळ केला, त्यात वीस वर्षीय गोलरक्षक धीरज सिंग मोईरांगथेम याने अफलातून कामगिरी प्रदर्शित करत वाहव्वा मिळविली, आता एएफसीनेही त्याला शाबासकी दिली आहे.\nएएफसी चँपियन्स लीग स्पर्धेच्या पूर्व विभाग वगळता सर्व गट साखळी फेरीतील गोलरक्षकांत धीरज सर्वोत्तम ठरला आहे. ``फक्त पाच सामन्यांत स्पर्धेत सर्वाधिक 26 फटके रोखून धीरजने या खंडीय स्पर्धेत पदार्पण करताना नाव कमविले आहे. त्याचे कितीतरी प्रयत्न संस्मरणीय होते, त्यामुळे तज्ज्ञही प्रभावित झाले असून त्यांनी खूप कौतुक केले आहे,`` असे एएफसीने आपल्या संकेतस्थळावर भारताच्या युवा गोलरक्षकाबद्दल नमूद केले आहे. (AFC Champions League AFC congratulates FC Goa for their patience)\nAFC Champions League: एफसी गोवाची कामगिरी भूषणावह : क्लिफर्ड\nगोव्यातील फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ई गट (पश्चिम विभाग) स्पर्धेतील सामने 14 ते 29 एप्रिल या कालावधीत झाले. कोविड-19 महामारीमुळे यावेळेस सामने होम-अवे पद्धतीने न खेळता एकाच ठिकाणी झाले. या गटात एफसी गोवासह इराणचा पर्सेपोलिस एफसी, संयुक्त अरब अमिरातीचा अल वाहदा व कतारचा अल रय्यान या क्लबचा समावेश होता. गटात पर्सेपोलिसने पहिले, तर अल वाहदाने दुसरे स्थान मिळवून आगेकूच राखले. एफसी गोवास तिसरा, तर अल रय्यानला चौथा क्रमांक मिळाला. एफसी गोवाने पाचपैकी तीन सामने बरोबरीत राखले.\nस्पर्धेत गोलरक्षकाने अडविलेले फटके\n- धीरज सिंग (एफसी गोवा, भारत) : 26\n- महंमद अल ओवेस (अल आहली सौदी एफसी, सौदी अरेबिया) : 24\n- अहमद बासिल (अल शोर्ता, इराक) : 19\n- महंमद रशीद माझाहेरी (एस्तेघलाल एफसी, इराण) : 18\n- आदेल अल होसानी (शारजा एफसी, संयुक्त अरब अमिराती) : 17\nEuro cup 2020: वेल्सने स्वित्झर्लंडला रोखले\nकोपेनहेगन: वेल्सने युरो करंडक (Euro Cup) फुटबॉल स्पर्धेच्या (Football) अ...\nयुरो कपच्या 'किक' ला आजपासून सुरुवात, पहिल्या सामन्यात इटलीचा 3-0 असा विजय\nयुरो कप फुटबॉल स्पर्धेला (Euro Cup Football Tournament) आजपासून सुरुवात झाली...\nगोमंतकिय क्रिकेटमध्ये सहकाऱ्यांना 'भावा' म्हणून हाक मारणारे जेरी फर्नांडिस\nपणजी: मैदानावर आपल्या सहकाऱ्यांना हाक मारताना ‘भावा’ असे संबोधन करणारे जेरी...\nयुरो कप फुटबॉल स्पर्धेचा थरार 12 जूनपसून रंगणार\nयूएफा युरोपियन चॅम्पियनशिप (Uefa European Championship) स्पर्धेचा थरार येणाऱ्या 12...\nIndian Super League: आयएसएल मैदानावर भारतीय फुटबॉलपटूत वाढ\nपणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) (ISL) फुटबॉल (Football) स्पर्धेच्या आगामी मोसमात...\nAFC Champions League: सेवियरच्या उपयुक्ततेस एफसी गोवाचे प्राधान्य\nपणजी: एफसी गोवाच्या (FC Goa) बचावफळीत प्रशिक्षक हुआन फेरांडो (Juan Ferrando) यांच्या...\nगोव्याचे सावियो मदेरा यांची अखिल भारतीय फुटबॉल तांत्रिक संचालकपदी नियुक्ती\nपणजी : गोव्याचे सावियो मदेरा (Savio Madeira) यांची अखिल भारतीय फुटबॉल...\nगोव्यात जिल्हा पातळीवर खेलो इंडिया केंद्रांचा होणार विकास\nपणजी: केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या खेलो इंडिया (Khelo India) ...\nAFC Champions League: मेहनती मार्टिन्सकडून चांगल्या कामगिरीचा फेरांडोंना विश्वास\nपणजी : भारतीय फुटबॉल संघातील नवा चेहरा ग्लॅन मार्टिन्स (Glan Mrtins) संधी...\nसाळगावकर क्लबच्या 36 वर्षीय माजी खेळाडूचे निधन\nपणजी: गोव्याच्या (goa) साळगावकर एफसीचे (FC) सुमारे पाच मोसम प्रतिनिधित्व केलेला...\nISL: एफसी गोवा संघात दाखल झाल्यानंतर कारकीर्द बहरली\nपणजी : इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत(Football) यावर्षी जानेवारी महिन्यातील...\nएफसी गोवाची महिला फुटबाॅलपटू स्टेसी कार्दोझच्या कारकिर्दीस नवी दिशी\nपणजी : महिला फुटबॉलपटू स्टेसी कार्दोझ (Stacy Cardozo) हिच्या कारकिर्दीस यंदा...\nफु���बॉल football गोवा विभाग sections भारत जवाहरलाल नेहरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/security-increased-mp-sanjay-raut-239267", "date_download": "2021-06-13T05:49:08Z", "digest": "sha1:B4AZ7JYFIVVA75TERTHCLX46ZBIY4C2R", "length": 16083, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ...म्हणूनच खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ", "raw_content": "\nशिवसेनेचे खासदार व आत्ता शिवसेनेची तलवार असणारे संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून राऊत हे मिडीयामध्ये कायमच चर्चेत होते. आज त्यांच्या सुरक्षेत वाढ कऱण्यात आली आहे.\n...म्हणूनच खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ\nमुंबई :शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. कलम 370 हटवल्यानंतर संजय राऊतांनी राज्यसभेत केलेल्या भाषणानंतर त्यांचे पाकिस्तानात पोस्टर लागले होते.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nमोदी सरकारने कलम 370 हटवल्यानंतर संजय राऊत यांनी राज्यसभेत जोरदार भाषण करत खंबीर पाठिंबा दिला होता. कलम 370 हटवणे म्हणजे एका भस्मासुराचा वध करण्यासारखे आहे. एका सैतानाला मारण्यासारखे आहे. या कलमामुळे आपण 70 वर्षांपासून हा देश, संविधानावर एक डाग घेऊन चालत होतो. तो डाग आज धुवून टाकला गेला, असं जोरदार भाषण करत संजय राऊत यांनी अमित शाहांना पाठिंबा दिला. संजय राऊत यांच्या भाषणादरम्यान अमित शाहांनी त्यांना पाठिंबा देत अभिमानाने बाकही वाजवला होता.\nराज्यात आजपासून उद्धव सरकार\nत्या भाषणाचे पडसाद फक्त संसदेच्या सभागृहात किंवा देशातच नाही, तर पाकिस्तानातही उमटले होते. चवताळलेल्या पाकिस्तानात संजय राऊत यांचे होर्डिंग्ज ठिकठिकाणी लावण्यात आलं होतं. गृह विभागाच्या अहवालानुसार संजय राऊत यांच्या जीवाला धोका होता. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून राऊत हे मिडीयामध्ये कायमच चर्चेत होते. आज त्यांच्या सुरक्षेत वाढ कऱण्यात आली आहे.\nशपथविधी सोहळ्यासाठी नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंचं निमंत्रण\n...तर मोदींचे कोट्यवधी फॉलोअर्स अनाथ होतील : संजय राऊत\nनवी दिल्ली : सोशल मीडिया हा भाजपचा आत्मा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तो कसा काढणार. मोदींनी सोशल मीडियाचा त्याग केल्यास त्यांचे कोट्यवधी फॉलोअर्स अनाथ होतील, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगा��िला आहे.\n'अयोध्येत पाय ठेवून देणार नाही'; महंतांची उद्धव ठाकरेंना धमकी\nअयोध्या : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी (ता.७) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा ठरणार आहे. मात्र, हा दौरा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nरश्मी ठाकरे संपादक झाल्या अन् पहिल्याच अग्रलेखात भाजपला...\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी 'सामना' या मुखपत्राच्या संपादकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आज (सोमवार) पहिल्याच अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा भाजपचे दादामिया असा उल्लेख केला आहे.\nशरद पवार आणि संजय राऊत यांच्यात पुन्हा बैठका, यावेळेस कारण आहे...\nमुंबई : येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील राज्यसभेतील काही खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे एकूण ७ नवीन खासदार महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणार आहेत. यात भाजपकडून २ तर महाविकास आघाडीकडून ४ उमेदवार आहेत. शिल्लक राहिलेल्या मतांमधून अजून एक उमेदवार निवडून आणण्याचा प्रत्यन या दोन्ही\nमला अनेक पक्षांकडून ऑफर, मात्र मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार\nऔरंगाबाद : ''मला अनेक पक्षांकडून ऑफर होत्या, मात्र मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार,'' अशा शब्दांत शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी दिल्यामुळे खैरे नाराज झाले आहेत.\nधनंजय मुंडे प्रकरणात भाजपची गोची; आरोपांची धार कमी होणार\nमुंबई - गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कऱण्यात आलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देव\n\"स्वतःचे दामन रक्ताने लादले असणाऱ्यांनी दुसऱ्यांवर आरोप करूच नये\"आशिष शेलार यांचे राऊत पवारांवर थेट आरोप\nमुंबई : भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. काल दिल्लीत झालेल्या हिंसक शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आशिष शेल���र यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर कडाडून टीका केली. संजय राऊत आणि शरद पवार यांच्यावर देख\nउद्धव ठाकरेंकडे विनंती करूनही झाले नाही, खैरेंचे पुनर्वसन : अंबादास दानवे\nऔरंगाबाद : राज्यसभेवर संधी देऊन शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुनर्वसन करण्यात यावे, यासाठी माझ्यासह आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट यांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विनंती केली. मात्र शेवटी पक्षाने प्रियंका चतुर्वेदी यांना संधी देण्याचा निर्णय घेतला\nसामनातील टीकेनंतर अभिनेता सोनू सूद मातोश्रीवर, वादावर पडणार पडदा\nमुंबई : कोरोनाचं संकट भारतात धडकलं आणि कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. त्यामुळे हातावर पोट असलेल्या मुंबईत राहणाऱ्या इतर राज्यातल्या मजुरांचा रोजगार गेला. एकीकडे कोरोनापासून आपला जीव वाचवायचा आणि दुसरीकडे पोटाची खळगी कशी भरायची हा परप्रांतीय मजुरांसमोर प्रश्न निर्माण झाला. अशातच सुरु\nशिवसैनिक उतरले रस्त्यावर अन् कंगना राणावतला चपलेने बदडले\nयवतमाळ : हिंदी चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केल्याने महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी यवतमाळात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून कंगना राणावतच्या विरोधात प्रचंड नारेबाजी केली. मुंबई पोलिस तसेच महाराष्ट्राला बदनाम करण्यामागे भाजपचा हात अ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/bjp-mla-ashish-shelar-meets-mumbai-bmc-commissioner-iqbal-singh-chahal-on-cyclone-tauktae-situation-64869", "date_download": "2021-06-13T06:07:45Z", "digest": "sha1:HVFLE5STRZG56QFR3PF4D55IVTSYNQPF", "length": 12021, "nlines": 151, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Bjp mla ashish shelar meets mumbai bmc commissioner iqbal singh chahal on cyclone tauktae situation | मुंबईत आपत्कालीन परिस्थिती, सत्ताधारी, कंत्राटदारांना पळ काढता येणार नाही…", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईत आपत्कालीन परिस्थिती, सत्ताधारी, कंत्राटदारांना पळ काढता येणार नाही…\nमुंबईत आपत्कालीन परिस्थिती, सत्ताधारी, कंत्राटदारांना पळ काढता येणार नाही…\nमुंबईत आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून मुंबई पालिका कर्मचारी, अधिकारी तैनात आहेत पण जे नुकसान मुंबईरांचं झालं त्यापासून कंत्राटदा��� आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही.\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nमुंबईत आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून मुंबई पालिका कर्मचारी, अधिकारी तैनात आहेत पण जे नुकसान मुंबईरांचं झालं त्यापासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही, अशा शब्दांत भाजपचे आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.\nयाबाबत अधिक बोलताना आशिष शेलार म्हणाले, तौंते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे पाणी तुंबणे, झाडे उन्मळून पडण्यासह मुंबईत निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती आणि महापालिका करित असलेले मदत कार्य याबाबत महापालिकेत जाऊन महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशी चर्चा केली व माहिती घेतली.\nहेही वाचा- Cyclone Tauktae: तौंते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने\nत्याशिवाय मुंबई (mumbai) शहरात रस्त्यावरून पाहणी केली असता, मरीन लाइन्सच्या ट्रायडंट हाॅटेलपासून विक्रोळी, भांडुपच्या रेल्वे स्टेशननजीक, ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात झाडं, फांद्या पडली आहेत. यामुळे अनेक गाड्यांचं नुकसान झालं आहे. झोपडपट्टीतील घरांची छतं उडून गेली आहेत. वरळी, माहीम, तुलसी पाईप रोड, जुहू तारा रोड, खार रोड, जय भारत सोसायटी, लिंकिंग रोड, भायखळ्यापर्यंत जागोजागी पाणी तुंबलं आहे.\nमुंबई महापालिका (bmc), पोलीस अधिकारी-कर्मचारी जागोजागी तैनात आहेत. परंतु पावसाळ्याआधीच मान्सूनपूर्व केलेल्या कामाचा बोजवारा यामुळे उघड झाला आहे. म्हणूनच पुन्हा एकदा मुंबई तुंबलेली दिसत आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कंत्राटदार आणि महापालिकेतील सत्ताधारी यांना पळवाट काढता येणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मी आयुक्तांकडे केली आहे, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.\nदरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेलं आणि अतितीव्र स्वरुपाचं तौंते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकत आहे. सध्या हे वादळ मुंबई किनारपट्टीच्या पश्चिमेला १२० किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिली.\nहे चक्रीवादळ सोमवारी रात्री ८ ते ११ वाजेदरम्यान गुजरातच्या किनारपट्टीला धडकेल अशी शक्यता आहे. वादळाच्या प्रभावामुळे मुंबईत वाहत असलेल्या जोरदार व��ऱ्यांचा वेग येत्या ४८ तासात मंदावेल, अशी माहिती देखील त्यांनी दिली.\nहेही वाचा- मुंबई, ठाण्यात पुन्हा हायअलर्ट, IMDचा अतिमुसळधार पावासाचा इशारा\nमुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ\nएलपीजी कनेक्शनशी आधार 'असं' करा ऑनलाइन लिंक\nमुंबई व उपनगरमध्ये पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाची शक्यता\nमुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भाग पाण्याखाली\nदिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज\nलसीसाठी नोंदणी करताना घ्या ‘ही’ खबरदारी, नाहीतर CoWin ब्लॉक करेल\nवाढदिवशी माझ्या भेटीसाठी येऊ नका. तुमच्या घरीच राहा: राज ठाकरे\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचंच नाव- एकनाथ शिंदे\nआरक्षणप्रश्नी शरद पवार यांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...\nपुढील विधानसभा, लोकसभेतही राष्ट्रवादी-शिवसेना आघाडी, शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य\nसंकटं कितीही येवोत महाराष्ट्र सर्वांच्या पुढं राहील- अजित पवार\nचहावाल्याकडूनच पंतप्रधानांना १०० रुपयांची मनी ऑर्डर, \"दाढी नाही रोजगार वाढवा\"\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2021/02/08-02-09.html", "date_download": "2021-06-13T04:50:14Z", "digest": "sha1:FBNRKX2AXFMBOJ4R3PSFQBXOL3ALXR63", "length": 7747, "nlines": 78, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "अ.भा.मराठी चित्रपट महामंडळ भरारी पथक समितीची स्थापना", "raw_content": "\nHomeAhmednagarअ.भा.मराठी चित्रपट महामंडळ भरारी पथक समितीची स्थापना\nअ.भा.मराठी चित्रपट महामंडळ भरारी पथक समितीची स्थापना\nअ.भा.मराठी चित्रपट महामंडळ भरारी पथक समितीची स्थापना\nसदस्यपदी अनंत रिसे,काशीनाथ सुलाखे पाटील, राम पाटोळे तर महिला ब्रिगेड समिती सदस्यपदी नंदा बागुल यांची निवड\nवेब टीम नगर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विविध समितीवर अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील तालुका स्तरावर निवड जाहीर झाल्या असून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी\nकाशिनाथ सुलाखे पाटील नगर तालुका ,अनंत रिसे,राम पाटोळे अहमदनगर भरारी पथक समिती सदस्य तर नंदा बागुल महिला ब्रिगेड समिती सदस्य यांची निवड केली असून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अहमदनगर ज��ल्हा मुख्य समन्वयक शशिकांत नजान यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.नजान यांच्या शिफारशीनुसार सदर निवड झाल्या असून अ. भा.म.चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून सन्माननीय समिती सदस्यांनी मराठी चित्रपट क्षेत्राचा विकास होण्यासाठी तसेच शहरी आणि ग्रामीण भागातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सकारात्मक कार्य करावे असे मेघराज राजेभोसले यांनी शुभेच्छा देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.\nयावेळी शशिकांत नजान म्हणाले की अहमदनगर जिल्ह्यातील नाट्य-सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्र दैदिप्यमान अशी वाटचाल करीत असून विविध वेबसिरीज, टीव्ही मालिका आणि चित्रपट निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष ,पदाधिकारी आणि संचालक यांनी ग्रामीण भागापर्यंत महामंडळाचे कार्य पोहोचविले आहे.प्रत्येक कलाकार तंत्रज्ञ तसेच चित्रपट क्षेत्रातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन त्यांना न्याय आणि संधी देण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत असून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व समिती प्रमुख व सभासद हे कार्य अधिक प्रभावी आणि दर्जेदार करण्याचा प्रयत्न करतील.\nवरील सर्व समिती सदस्यांची पुणे कार्यालयातून निवड जाहीर झाल्यानंतर नजान यांच्या निवासस्थानी नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी जेष्ठ कलाकार .श्रेणीक शिंगवी,राहुल सुराणा,युवा दिग्दर्शक स्वप्नील नजान, उपस्थित होते.\nनवनिर्वाचित विविध समिती सदस्यांचे अ. भा.म.चित्रपट महामंडळ खजिनदार संजय ठुबे,सल्लागार अनिल गुंजाळ,जेष्ठ अभिनेते प्रकाश घोत्रे, निर्माते दिग्दर्शक अभिनेते बलभीम पठारे, नाट्य परिषद मुंबईचे सहकार्यवाह सतीश लोटके, रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर भरारी पथक सदस्य रघुनाथ आंबेडकर,संदीप रसाळ,बी.आर.गांडोळे, प्रशांत जठार,विराज मुनोत,वैभव पवार, प्रणिता पांडुळे-सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/andhra-pradesh/", "date_download": "2021-06-13T05:15:39Z", "digest": "sha1:FVG3ZBLUXIK7MLTPP4LBWO5UJZLHHWI7", "length": 4753, "nlines": 58, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates andhra pradesh Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nआंध्र प्रदेशमध्ये ऑक्सिजनविना २२ रुग्णांचा मृत्यू\nआंध्र प्रदेशमधील एका रुग्णालयात घडलेल्या घटनेमुळे देश पुन्हा हादरला आहे. आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती येथील…\nआंध्र प्रदेशातील सरकारी रुग्णालयात १५ जणांचा मृत्यू\nआंध्र प्रदेशातील सरकारी रुग्णालयात शनिवारी १५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन…\nLock Down : भरघोस उत्पादनानंतरही शेतकरी अडचणीत, टमाटर रस्त्यावर फेकले\nकोरोना वायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनचा परिणाम गरिब, मजूर आणि शेतकऱ्यांवर…\nचक्क ‘या’ वयात झाली आई\nएर्रामत्ती यांना कोथापेट येथील अहाल्या रुग्णालयात जु्ळ्या मुलींना जन्म दिला आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे की, आई आणि मुलींची प्रकृत्ती उत्तम आहे.\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3521/Recruitment-2020-at-CDAC-Advanced-Computer-Development-Center.html", "date_download": "2021-06-13T06:19:55Z", "digest": "sha1:H3VM2ZA3J7G7GFGOZS5344HVPWUQPUB4", "length": 6269, "nlines": 72, "source_domain": "naukriadda.com", "title": "CDAC प्रगत संगणन विकास कें��्र येथे भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nCDAC प्रगत संगणन विकास केंद्र येथे भरती २०२०\nसहायक अभियंता या पदासाठी प्रगत संगणन विकास केंद्र येथे एकूण 31 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विविध डोमेनमधील अभियंता पदांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे.\nएकूण पदसंख्या : ३१\nपद आणि संख्या :\nसहायक अभियंता - ३१ जागा\nबी. ई. / बी टेक. कॉम्प / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार / संप्रेषण / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स किंवा एमसीए किंवा एमई / एम टेक मध्ये कॉम्प. / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / संप्रेषण / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा प्रथम श्रेणी पीजी डिग्री विज्ञान किंवा डोमेन मध्ये, संबंधित विषयात\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन\nनोकरी ठिकाण : पुणे, दिल्ली, नोएडा.\nअधिकृत वेबसाईट : www.cdac.in\nअर्ज करण्याची शेवटची तारीख –\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/family-man-2-trailer-releasing-tomorrow-13619", "date_download": "2021-06-13T05:59:36Z", "digest": "sha1:ZXMNUNPD275Q5WQL3VGUQWMOXEHF7GAO", "length": 8100, "nlines": 105, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "The Family Man-2 Trailer : ब्यूटी गर्ल पहिल्यांदाच दिसणार विलनच्या भूमिकेत | Gomantak", "raw_content": "\nThe Family Man-2 Trailer : ब्यूटी गर्ल पहिल्यांदाच दिसणार विलनच्या भूमिकेत\nThe Family Man-2 Trailer : ब्यूटी गर्ल पहिल्यांदाच दिसणार विलनच्या भूमिकेत\nमंगळवार, 18 मे 2021\nउद्या असे काहीतरी घडणार आहे, ज्याचा आपण विचारही करू शकणार नाही.\nमिर्झापूर 2 (Mirzapur-2) नंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरती सर्वात जास्त प्रतीक्षेत असलेली सिरीज म्हणजे अॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) ची द फॅमिली मॅन सिरीज (The Family Man). ही प्रतिक्षा 12 फेब्रुवारी रोजी संपणार होती, परंतु जानेवारीच्या सुरुवातीला प्राईमची वेब सिरीज तांडववरून खूप राजकीय वाद झाला आणि निर्मात्यांना द फॅमिली मॅन सीझन 2 चे रिलीज पुढे ढकलावे लागले होते. पण आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे, कारण अॅमेझॉन प्राईमने या बहुप्रतिक्षित सीरिजच्या दुसर्‍या हंगामाविषयी पहिली अधिकृत घोषणा केली आहे. उद्या (19 मे) फॅमिली मॅन 2 चा ट्रेलर रिलीज होत आहे. अॅमेझॉनने भाग दोनच्या नवीन पोस्टरद्वारे याची पुष्टी केली आहे.(Beauty Girl will be seen for the first time in the role of a villain)\n'ती' ची गोष्ट, जबरदस्त आणि अभिनय बिनधास्त, या पाच वुमन लिड सिरीजमधुन...\nउद्या असे काहीतरी घडणार आहे, ज्याचा आपण विचारही करू शकणार नाही. ट्रेलर उद्या येत आहे असे प्राईमच्या अधिकृत ट्विटर हॅंन्डलवरती लिहिलेले आहे. दुसऱ्या भागात मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) सोबत समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) मुख्य विलेनच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरवरती मनोज सोबत समंथा अक्किनेनीही दिसत आहे. समंथाचा भूमिकेचे नाव राजी आहे. त्याचवेळी राज आणि डीके या सीरिजच्या दिग्दर्शक जोडीने सांगितले की, द फॅमिली मॅन 2 चा ट्रेलर उद्या सकाळी 9 वाजता प्रदर्शित होणार आहे. या सिरीजमध्ये शरिब हाश्मी, प्रियामनी, श्रेया धनवंतरी, सनी हिंदुजा, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महेक ठाकूर यांच्यासह मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.\nतांडवच्या वादविवादाचा परिणाम फॅमिली मॅन 2 वरती\nजानेवारीत रिलीज झालेल्या सैफ अली खानच्या वेब सिरीज तांडवच्या वादविवादाच्या आणि पोलिस प्रकरणानंतर अ‍ॅमेझॉन प्राईमचे अधिकारी खूप सावध झाले आणि द फॅमिली मॅन 2 मध्ये काही संभाव्य आक्षेपार्ह तथ्ये असतील तर ते काढून घेण्यात यावे यासाठी वेळ घेतला. शेवटी, सर्व चेक पॉइंट्स यशस्वीरित्या ओलांडल्यानंतर फॅमिली मॅनचा दुसरा सीझन रिलीजसाठी सज्ज झाला आहे.\n'तांडव' नंतर आता 'मिर्जापूर' वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात\nअ‍ॅमेझॉन प्��ाइमची वेब सिरीज 'तांडव' बद्दल सुरु असलेला वाद अजून थांबलेला नसताना आता...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/biggest-nigaon-police-quarters-mumbai-sealed-due-corona-threat-280162", "date_download": "2021-06-13T06:03:36Z", "digest": "sha1:MSOJIYI3TAJU36T5ZXZBS4TTUQQEBVMS", "length": 18845, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुंबईतील सर्वांत मोठ्या नायगाव पोलिस वसाहतीसह मरोळ, वरळी पोलिस वसाहत सील", "raw_content": "\nमहापालिकेचे 12 पोलिस वसाहतींवर विशेष लक्ष\nमुंबईतील सर्वांत मोठ्या नायगाव पोलिस वसाहतीसह मरोळ, वरळी पोलिस वसाहत सील\nमुंबई : कोरोनाच्या फैलावामुळे मुंबई पोलिसांच्या तीन वसाहती सील करण्यात आल्या आहेत. शहरातील सर्वांत मोठ्या नायगाव पोलिस वसाहतीसह मरोळ, वरळी येथील बीडीडी चाळ पोलिस वसाहतीतील एक इमारत अशी तीन ठिकाणे सील करण्यात आहेत. त्याचप्रमाणे आणखी 12 पोलिस वसाहतींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.\nनायगाव पोलिस मुख्यालयातील शिपायाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरण कक्षात हलवण्यात आले आहे. त्याचे निवासस्थान असलेली इमारत सील करण्यात आली असून, तेथील अन्य रहिवाशांना जीवनावश्‍यक वस्तू घरपोच दिल्या जाणार आहेत. त्यासाठी दोन सहायक पोलिस निरीक्षक, एक हवालदार आणि तीन सहायक फौजदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. नायगाव पोलिस वसाहतीत सुमारे 10 हजार कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचे वास्तव्य आहे.\nमोठी बातमी - कोरोनाची धास्तीमुळे मुंबई, पुण्यातील मुलगा नको गं बाई \nबांगूरनगर पोलिस ठाण्यातील एका पोलिस शिपायाला कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले. त्याचे वास्तव्य असलेली नायगाव पोलिस वसाहत महापालिकेने सील केली आहे. या पोलिसासह त्याच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यापूर्वी कुरार येथे एका पोलिस उपनिरीक्षकाला कोरोनाची लागण झाल्यावर त्याचे निवासस्थान असलेली बोरिवलीतील इमारत सील करण्यात आली होती. मरोळ आणि वरळी बीडीडी चाळ येथील पोलिस वसाहतींमध्येही काही संशयित रुग्ण आढळले आहेत.\nमुंबईतील 12 पोलिस वसाहतींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. त्यापैकी आठ वसाहती कर्मचाऱ्यांच्या, तर चार वसाहती अधिकाऱ्यांच्या आहेत. वैद्यकीय पथके एका दिवसाआड या वसाहतींमध्ये जाऊन रहिवाशांची तपासणी करत आहेत. कोरोनासदृश लक्षणे आढळलेल्या व्यक्तींवर तात्काळ उपचार करण्यात ���ेत आहेत. सर्व पोलिस वसाहतींचे दरवाजे बंद करण्यात आले असून, येणाऱ्या-जाणाऱ्यांची काटेकोर तपासणी केली जात आहे.\nमोठी बातमी - तुमच्या सोसायटीत ताजा भाजीपाला हवाय मग वापरा हा फंडा मग वापरा हा फंडा\n25 रेल्वे पोलिसांचे अहवाल निगेटिव्ह :\nसीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्यातील 51 वर्षीय पोलिसाला कोरोनाची लागण झाल्यानंतर 15 ते 27 मार्चदरम्यान त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व 25 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. विलगीकरण केंद्रात ठेवलेल्या या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्याशिवाय रेल्वे पोलिस दलातील एक कर्मचारी अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेत असून, त्याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.\nबीडीडी चाळींचा पुनर्विकास मंदावला, सोडतीसाठी मंत्र्यांना वेळ मिळेना\nमुंबई: म्हाडामार्फत राबविण्यात येत असलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची गती मंदावत चालली आहे. ना.म.जोशी मार्ग येथील पुनर्वसन इमारतीमध्ये स्थलांतरित झालेल्या पात्र भाडेकरूंना घरे वितरित करण्याची सोडत मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने रखडली आहे. यातच बीडीडी चाळींचा पुनर्विकास खासगी विकसकांम\nCovid19 : सातारा जिल्ह्यात 34 बाधितांचा मृत्यू\nसातारा : सातारा जिल्ह्यात गतचाेवीस तासात 708 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. बाधितांच्या मृत्यूची संख्या कमी होत नाही, अशी जिल्ह्यातील परिस्थिती झाली आहे. मंगळवारी (ता.22) 34 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसात 500 नागरिकांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले, तर 807 नागर\nसाता-यात सलग पाचव्या दिवशी काेराेनाचा विस्फाेट; दुस-या लाटेत 922 रुग्णांची भर, पाच बाधितांचा मृत्यू\nसातारा : सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 922 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यातील पाच बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णाल\nबीबीडी चाळीतील रहिवाशांना दिलासा; पात्रता निश्चिती मुदत वाढवली\nमुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना गृहनिर्माण मंत्र्यांनी मोठा दिलासा दिला आहे. चाळीतील रहिवाशांची पात्रता निश्चितीची मुदत 1 ��ानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे बीडीडी चाळीतील खरेदी विक्री करणाऱ्या शेकडो नागरिकांना दिलासा मिळाला आहे.\nनांदेडला कोरोनाचा नवा उच्चांक; बुधवारी तब्बल ४०८ पॉझिटिव्ह दिवसभरात २४६ कोरोनामुक्त; चार जणांचा मृत्यू\nनांदेड - कोरोनाबाधितांचे रोज नवे आकडे समोर येत आहेत. बुधवारी (ता. नऊ) आतापर्यंत सर्वात जास्त ४०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, २४६ रुग्ण कोरोनातून मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्\nकळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार\nकळंब (जि.उस्मानाबाद) : कळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा रणसंग्राम येत्या दोन महिन्यांत रंगणार आहे. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण १५ डिसेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इटकुर, येरमळा, मंगरूळ,नायगावसह ५९ ग्रामपंचायतींच्या राजकीय पदाधिकाऱ्याचे सरपंच आरक्\nकॉंग्रेसचे ते आमदार कुटुंबियांसह उपचारासाठी औरंगाबादला\nनांदेड : कोरोनाची लागन झालेले नांदेडचे आमदार व त्यांच्या संपर्कातून त्यांच्या कटुंबियातील नऊ सदस्याना कोरोनाची बाधा झाली. खबरदारी म्हणून त्यांनी आपल्या बाधीत कुटंबियासह औरंगाबादला उपचार घेण्याचे ठरविले. रविवारी (ता. २८) पहाटेच ते रुग्णवाहिकेद्वारे औरंगाबादाला पोहचले. त्यांच्यावर औरंगाबादच्\nनांदेडला खासगी रुग्णालयात ३९९ रुग्णांवर उपचार सुरु, गुरुवारी २६४ जण पॉझिटिव्ह, आठ जणांचा मृत्यू\nनांदेड - शहरातील शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णांचे बेड संपल्यामुळे नाइलाजास्तव कोरोना बाधित रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे. शहरासह विविध ठिकाणच्या खासगी रुग्णालयात ३९९ पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु असल्याची बाब गुरुवारी (ता. १७) प्राप्त झालेल्या आहवालातून स्पष्ट झाली आहे\nसातारा जिल्ह्यात 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू; 505 नवे रुग्ण\nसातारा : सातारा जिल्ह्यात गत चाेवीस तासांत 505 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 12 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. कोरानाबाधित आलेल्या अहवालात कराड तालुक्��ातील कराड 2, रविवार पेठ 5, शनिवार पेठ 19,\nनांदेड तेरा हजार पार - शनिवारी ३३२ कोरोना पॉझिटिव्ह, सात रुग्णांचा मृत्यू\nनांदेड - मागील दोन दिवसाच्या आकडेवारीवरून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली असे वाटत असतानाच शनिवारी (ता.१९) पुन्हा ३३२ पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. यात सात जणांचा मृत्यू तर २९७ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याचे जिल्हा शिल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/shivsena-mp-sanjay-raut-targets-home-minister-amit-shah-saamana-rokthok-357411", "date_download": "2021-06-13T05:20:36Z", "digest": "sha1:QBL4DAIZGWUILH7SEEAKCHR7CVBNHIMO", "length": 25315, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राजकारणात विरोधकांचे चारित्र्यहनन, संजय राऊतांचा अमित शहांवर निशाणा", "raw_content": "\nशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनातील रोखठोक या सदरात टीआरपी घोटाळा, फेक अकाऊंट्स आणि हाथरस प्रकरण, केंद्रीय मंत्री अमित शहा या विषयांवर भाष्य केलं आहे.\nराजकारणात विरोधकांचे चारित्र्यहनन, संजय राऊतांचा अमित शहांवर निशाणा\nमुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनातील रोखठोक या सदरात टीआरपी घोटाळा, फेक अकाऊंट्स आणि हाथरस प्रकरण, केंद्रीय मंत्री अमित शहा या विषयांवर भाष्य केलं आहे.\nकाय आहे आजच्या रोखठोक सदरात\nअमित शाह आज देशाचे गृहमंत्री आहेत. सायबर फौजांचा बेकायदेशीर वापर देशाला, समाजाला घातक ठरू शकतो हे त्यांनी मान्य केले पाहिजे. राजकारणात विरोधकांचे चारित्र्यहनन आणि विरोध करणाऱ्यांना खच्ची करण्यासाठी या फौजांचा वापर उद्या देशावरच उलटू शकतो. अमित शाह यांनीच एका कार्यक्रमात सांगितले होते, 'आम्ही कोणतीही बातमी आमच्या हजारो ‘व्हॉटस्ऍप’ ग्रुपच्या माध्यमांतून पटवून देऊ शकतो' हा आत्मविश्वास एका राजकीय पक्षाचे नेते म्हणून ठीक आहे, पण आज देशाची सूत्रे आपल्या हाती आहेत हे त्यांना विसरता येणार नाही.\nज्या सोशल मीडियाने मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांना निकम्मे ठरवले, त्याच सोशल मीडियावर रिकाम्या बोगद्यात लष्करी गाडीवर उभे राहून आपले पंतप्रधान हात हलवत पुढे निघाले असल्याचा ‘व्हिडीओ’ व्हायरल झाला व पंतप्रधानांची प्रचंड खिल्ली उडवली गेली. हे बरोबर नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, सेनाप्रमुख, पोलीस यांना ‘टार्गेट’ करणे म्हणजे देशाच्या भवितव्याचा खड्डा ��णण्यासारखे आहे. सुशांतप्रकरणी एकट्या मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी 80 हजार फेक अकाऊंटस् निर्माण केली जातात. म्हणजे अशा प्रकारची किमान पाच कोटी फेक अकाऊंटस् सोशल मीडियावर सक्रिय आहेत. हे बेकायदेशीर काम कायद्यानेच थांबवायला हवे. देशाच्या गृहमंत्र्यांनी त्यात पुढाकार घ्यावा. सुरुवात स्वतःच्या पक्षापासून करावी लागेल.\nमुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेवर आणि इमानदारीवर या काळात मोठा हल्ला चढवला गेला. सोशल मीडियावर तब्बल 80 हजार किंवा त्यापेक्षा जास्त ‘फेक अकाऊंटस्’ उघडून पोलिसांची, महाराष्ट्र सरकारची, ठाकरे कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. यातील बहुतेक खाती तुर्कस्तान, जपान, इंडोनेशिया अशा देशांतून चालवली गेली हे समोर आले. हे सर्व कोणाच्या इशाऱ्याने आणि मार्गदर्शनाखाली चालले होते त्याचा गौप्यस्फोट करण्याची गरज नाही. ज्यांनी समाज माध्यमांतून राहुल गांधींना ‘पप्पू’ ठरवले, मनमोहन सिंग यांना ‘मौनी बाबा’ ठरविले, त्याच लोकांनी सुशांतचे आत्महत्या प्रकरण एक पर्वणी मानले. सुशांतला न्याय वगैरे देण्याच्या भानगडीत त्यांना पडायचे नव्हते. सुशांतनिमित्ताने त्यांना पोलीस, सरकार आणि ठाकरे कुटुंबाची बदनामी करायची होती. राजकारणात बदनामी आणि चारित्र्यहनन हेच सगळ्यात मोठे हत्यार आहे आणि सोशल मीडिया त्या हत्याराचा कारखाना बनला आहे.\nहाथरस बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीची सोशल मीडियावर सरळ बदनामी करण्यात आली आणि हे सर्व राजकीय पक्षाच्या पाठबळाने झाले. हाथरसच्या त्या पीडित मुलीचा व्हिडीओ सर्वप्रथम अमित मालवीय यांनी ट्विटरवर टाकला. हे मालवीय कोण तर भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख. डॉ. सुब्रमण्यम स्वामी हे भाजपचे महत्त्वाचे नेते. डॉ. स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी अमित मालवीय यांच्यावर हल्ला केला. मालवीय हे बोगस ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून आपल्या बदनामीची मोहीम चालवीत आहेत, पण स्वामी यांनी तक्रार करूनही मालवीय यांच्यावर कारवाई झाली नाही. कारण सायबर फौजा आणि त्या फौजांचे बेबंद हल्ले हे भाजपसह अनेकांचे राष्ट्रीय धोरणच झाले आहे.\nमागच्या दोन्ही सार्वत्रिक निवडणुका भाजपने याच सायबर फौजांच्या मदतीने जिंकल्या. गोबेल्सलाही लाज वाटेल असे जहरी प्रचार तंत्र राबविण्यात आले. मोदी यांच्यासमोर उभा ठाकलेला प्रत्��ेक जण निकम्माच आहे हे या माध्यमातून ठसविण्यात आले. या माध्यमाचा हा सरळ सरळ गैरवापर आहे.\nकंगना या नटीने मुंबईस ‘पाकिस्तान’ म्हटले व त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या तेव्हा माझ्या फोनवर घाणेरडे संदेश पाठविणारे बहुतेक नंबर परदेशातले होते. हे सर्व ठरवून झाले. सुशांत प्रकरणातील ऐंशी हजार फेक अकाऊंटसपैकी ते नंबर असायला हरकत नाही.\nउत्तर प्रदेशात ‘हाथरस’ बलात्कारकांड घडले, त्याचे पडसाद आजही उमटत आहेत. आता मुख्यमंत्री योगी यांनी जाहीर केले, ‘‘हाथरसकांड हे उत्तर प्रदेश सरकारला बदनाम करण्याचे, जातीय दंगे भडकवण्याचे एक आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे.’’ हाथरसकांडासाठी बाहेरच्या देशातून पैसे आले असे आता पसरविले जात आहे. ज्यांचा हाथरसशी संबंध नाही ते गावात आले व त्यांनी हे सर्व घडविले असे सांगितले गेले. मग सुशांत प्रकरणातदेखील बाहेरच्या लोकांनीच हस्तक्षेप केला व त्यांनी हे प्रकरण चिथावले असे बोलले गेले तेव्हा कोणी मानायला तयार नव्हते.\nसुशांतप्रकरणी महाराष्ट्राला बदनाम करण्याचे आंतरराष्ट्रीय कारस्थान होते व त्यात परदेशी पैसा वापरला गेला. मुंबईतील सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या एका नटीने या कारस्थानाचे नेतृत्व केले व तिच्या दिमतीला भाजपने ‘आयटी सेल’ उभा केला. या सगळय़ात महाराष्ट्र राज्यच बदनाम होत आहे याचे भानही कुणाला राहिले नाही. 80 हजार फेक अकाऊंटस् उघडून त्यातून महाराष्ट्रविरोधी मोहीम पद्धतशीर राबविली गेली. आपल्या देशात ‘आंतरराष्ट्रीय’ स्तरावरचा राजकीय पक्ष कोणता व जगभरात आमच्या शाखा आहेत, असे अभिमानाने सांगणारा पक्ष कोणता हे नव्याने सांगण्याची गरज नाही.\nWest Bengal Election : अमित शहांच्या उपस्थितीत बैठक; नवे चेहरे आणण्याची भाजपची रणनीती\nनवी दिल्ली, ता. ४ : पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सारा जोर लावून तृणमूल कॉंग्रेसडून सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता प्रत्यक्ष उमेदवारांच्या नावांच्या निश्‍चिती प्रक्रियेला वेग दिला असून मुख्यतः युवक व नवे चेहरे आणि तारे तारकांना बंगाली जनतेसमोर आणण्याची\n'आम्हाला मत दिलं तर बेरोजगारी 40 टक्क्यांनी कमी करु' अमित शहा यांचं आश्वासन\nपुदुच्चेरी : केंद्रीय गृह मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शहा आज पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज कराईकलमध्ये एका निवडणुकीच्या सभेला संबोधित करताना बेरोजगारी निर्मूलनाचं आश्वासन दिलं आहे. विशेष म्हणजे अलिकडेच ट्विटरवर अनेक तरुणांनी बेरोजगारीच्या मुद्यावर आक्रोश व्य\nताकदीने न लढलेला काँग्रेस | Election Results\nराजकारणात प्रतिकूलता काय असते किंवा असावी, याबद्दल अनुभव घ्यायचा तर राजकीय अभ्यासकांनी विधानसभा निवडणुकीत बुडत्या जहाजाचे सुकाणू ज्यांच्या हाती सोपवले ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना अवश्य् भेटावे. निवडणुकीच्या महिनाभर आधी त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली. त्यांच\nWeekend Lockdown बाबत नवे आदेश ते बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन, ठळक बातम्या एका क्लिकवर\nपूर्व इंडोनेशियामध्ये भूस्खलन आणि पुरामुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत देशात १२६ लोकांचा जीव गेला असून अनेकजण बेपत्ता आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. काही ठिकाणी संपूर्ण लॉकडाउन करण्याचाही विचार सुरू आहे. यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मुख्य शास्त\nनाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच होणार- संजय राऊत\nनाशिक : नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच होणार असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये देखील महाआघाडीचा प्रयोग होणार असून जिल्हाप्रमुखपदी कोणतेही लॉबिंग सुरू नाही. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले असून आगामी नाशिक महापालिक\nकोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीचा आरोग्यमंत्र्यांकडून आढावा, जाणून घ्या काय म्हणालेत आरोग्यमंत्री\nमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊ\nशरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर...संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया\nमुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीएचं अध्यक्षपद दिल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या चर्चेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष झाले तर आम्हाला आनंदच आहे, अश�� प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत दिली.युपीए अध्यक्षपदा\nहाथरस घटना - अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा बलात्कार होतोय असं म्हटल तर कुणाला मिरच्या झोंबू नयेत - संजर राऊत\nमुंबई : हाथरस मधील घटनेचे तीव्र पडसाद सर्व देशभरात उमटताना पाहायला मिळतात. काल काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हाथरस मधील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यास गेले असता रस्त्यात पोलिसांकडून राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. एकंदर हाथरसमधील भयंकर घटना आणि काल राहुल गांधी यांना करण्या\nसंजय राऊत यांना लीलावतीतून डिस्चार्ज; रुग्णालयाबाहेर येताच विरोधकांवर डागलं टीकास्त्र\nमुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत बुधवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राऊत यांची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली गेली. त्यानंतर त्यांना आज लीलावतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्या मिळाल्या त्यांनी पदवीधर मतदार संघात झालेल्या निवडणूक निकालाबाबत भाष्य\nमहाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवड निश्चित\nमुंबई : राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांवर भाजप आपले ३ तर महाविकास आघाडी आपले ४ उमेदवार उमेदवार निवडून आणू शकते. त्यामुळे राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी महाविकास आघाडी प्रत्येक पक्षाचा एक आणि तिघांचा मिळून एक असे उमेदवार देणार असल्याचे निश्चित झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/marathwada-development-boards-given-extension-nanded-news-330868", "date_download": "2021-06-13T06:24:07Z", "digest": "sha1:FKVD77HURYO5VVQU3IAUJNHB7VNDVATE", "length": 20142, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मराठवाडा व अन्य विकास मंडळांना मुदतवाढ द्यावी, कशासाठी? ते वाचाच", "raw_content": "\nकोकण व उत्तर महाराष्ट्रासाठी वेगळी विकास मंडळे निर्माण करावीत व विकास मंडळावर विद्यमान मंत्रिमंडळाने सुचविलेलीच नावे राज्यपालांनी द्यावीत.\nमराठवाडा व अन्य विकास मंडळांना मुदतवाढ द्यावी, कशासाठी\nनांदेड : कोरोना महामारीच्या अवघड काळामध्ये मराठवाडा व विदर्भाची गळचेपी होऊनये, यासाठी महाराष्ट्र शासनाने मराठवाडा व अन्य विकास मंडळांना मुदतवाढीचा प्रस्ताव ताबडतोब राज्यपालांकडे पाठवावा, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी केली आहे.\nडॉ. काब्दे यांनी सांगितले की, मराठवाड्यातील ४६ पैकी ३५ आमदारांनी व आठ खासदारांनी मराठवाडा व इतर विकास मंडळांना लवकर मुदतवाढ मिळावी म्हणून मुख्यमंत्री व राज्यपालांना पत्र पाठविलेले आहे. शिवाय प्रसार माध्यमांद्वारेही त्यांनी ही मागणी केलेली आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार रावसाहेब दानवे, खासदार हेमंत पाटील, खासदार इम्तियाज जलिल, खासदार राजीव सादव, खासदार संजय जाधव, आमदार संजय बनसोडे आदींचा समावेश आहे.\nहेही वाचा - नांदेड : खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागन\nविशेष म्हणजे खासदार चिखलीकर, पवनराजे निंबाळकर, आमदार अंबादास दानवे, खासदार हेमंत पाटील, संजय जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून विकास मंडळांना मुदतवाढ देण्याची मागणी केलेली आहे. उर्वरीत काही लोकप्रतिनिधींचा ते आजारी असल्यामुळे तसेच अन्य कारणामुळे संपर्क होऊ शकला नसल्याचे डॉ. काब्दे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.\nहे देखील वाचाच - जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह महिला डॉक्टरला शरद पवारांचा फोन येतो.​\nमुदतवाढीचा प्रस्ताव तातडीने पाठवावा\nमहाराष्ट्र मंत्रीमंडळाने मराठवाडा व अन्य विकासमंडळाचा मुदतवाढीचा प्रस्ताव राज्यपालांकडे अद्यापही पाठविलेला नाही. कोकण व उत्तर महाराष्ट्रासाठी वेगळी विकास मंडळे निर्माण करून विकास मंडळावर विद्यमान मंत्रिमंडळाने सुचविलेलीच नावे राज्यपालांनी द्यावीत असाही विचार पुढे आलेला आहे. या अवैधानिक कारणासाठी मराठवाडा व अन्य विकास मंडळाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव अडकून राहिलेला आहे.\nयेथे क्लिक कराच - फेसबुकवर ओळख झाली, प्रेम जुळले, लग्नही जमले, अन्... आता गेला खडी फोडायला -\nघटना दुरुस्ती केल्याशिवाय कोकण व उत्तर महाराष्ट्रासाठी वेगळे विकास मंडळ अस्तित्वात येवू शकत नाही तसेच सदस्यांनी नावे ठरविण्याचाही अधिकारी संपूर्णतः राज्यपालांचाच असतो. प्रसिद्धिपत्रकावर मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्यासह पंडितराव देशमुख, डी. के. देशमुख व संस्थेचे पदाधिकारी डॉ. के. के. पाटील, प्रा. शरद अदवंत, द. मा. रेड्डी, प्रा. अशोक सिद्धेवाड, प्रा. थोरात, प्रा. जीवन देसाई, शिवाजी नरहिरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.\nमुदतवाढीचा प्रस्ताव राज्���पालांकडे पाठवावा\nमहाराष्ट्र मंत्रिमंडळाने मराठवाडा व अन्य विकास मंडळांना मुदतवाढीचा प्रस्ताव राज्यपालांकडे अद्याप पाठविलेला नाही. कोकण व उत्तर महाराष्ट्रासाठी वेगळी विकास मंडळे निर्माण करावीत व विकास मंडळावर विद्यमान मंत्रिमंडळाने सुचविलेलीच नावे राज्यपालांनी द्यावीत.\n- डॉ. व्यंकटेश काब्दे (अध्यक्ष, मराठवाडा जनता विकास परिषद)\nयासाठी मराठवाड्यातील 35 आमदार-खासदारांनी दिला पाठींबा\nऔरंगाबादः मराठवाडा व इतर विकास मंडळांना लवकरच मुदवाढ मिळावी यासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या मोहिमेला मराठवाड्यातील ४६ पैकी ३५ आमदार, खासदारांनी पाठींबा दिला असून तसे पत्र मुख्यमंत्री व राज्यपालांना पाठविले आहे.\nमराठवाड्याचे मागासलेपण संपणार की नाही ऊसतोड मजुरांचे स्थलांतर, पाणीटंचाई सुरुच राहणार\nऔरंगाबाद : भारतातील सर्वात मोठ्या हैदराबाद संस्थानातून मराठवाडा १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वातंत्र झाला. उद्या गुरुवारी (ता.१७) मराठवाडा मुक्ती दिन साजरा होत आहे. या प्रसंगी नेमके मराठवाड्याची वाटचाल कोणत्या दिशेने सुरु आहे त्यासाठी कोणती पावले उचलायला हवीत त्यासाठी कोणती पावले उचलायला हवीत यावर विचारमंथन होणे आवश्‍यक आहे.\nमहागाई व रावसाहेब दानवेंविरोधात घोषणा देत शिवसेनेने केले आंदोलन\nऔरंगाबाद : शहरातील क्रांती चौकात शनिवारी (ता.१२) महागाई व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी आंदोलनामागे चीन व पाकिस्तान हात असल्याचे वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी मोदी, केंद्र सरकार व रावसाहेब दानवेंचा धिक्कार असो अशा विविध घोषण\nअशोक चव्हाण मराठा आरक्षणाबाबत अपयशी ठरले, विनायक मेटेंचा घणाघाती आरोप\nऔरंगाबाद : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी अशोक चव्हाण व त्यांचा कंपू दिशाभूल करीत आहेत. त्यांच्यामुळेच आरक्षणाच्याबाबतीत अपयश आले आहे. चव्हाणांमुळेच मराठा समाजावर वाईट वेळ आली आहे. त्यांनी केवळ राजकारण केले असल्याचा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष आमद\nमराठवाड्याच्या रेल्वे प्रश्‍नावर सामुहिक प्रयत्न करणार; मजविपच्या परिषदेत खासदारांची ग्वाही\nनांदेड : मराठवाड्यातील रेल्वे, विद्युतीकरण, दुहेरी मार्ग, नवीन रेल्वेमार्गास मंजुरी तसेच मंजुर रेल्वे मार्गांना गती व इतर रेल्वे विषयक प्रलंबित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आम्ही सर्वजण सामुहिक प्रयत्न करून, अशी ग्वाही मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे आयोजित ऑनलाईन परिषदेत बोलतांना खासदारा\nकार्य करणारे व त्यांची दखल घेणारी माणसं मोठी असतात- डॉ. हनुमंत भोपाळे\nनांदेड : हजारो हात कोरोनाला देशातून हद्दपार करण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रयत्नशील आहेत. त्या सर्वांचे कौतुक केले तेवढे कमीच आहे. राजकारणी माणसंही किती कष्ट घेतात, याची जाणीव समाजाला या निमित्ताने होतं आहे. असंख्य माणसं ऐनकेन प्रकारे आपले योगदान देत आहेत. विविध पक्षांत देखील एकजूट दिसून य\nपंजाब, हरियाणाचे तीन हजार शीख यात्रेकरू नांदेडात अडकले\nनांदेड : देशात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ता. २५ मार्चपासून लॉकडाउन घोषित करण्यात आले. तसेच कलम १४४ अंमलात आणली गेली. या दरम्यान पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि इतर ठिकाणाहून आलेले जवळपास तीन हजारावर भाविक नांदेडमधेच अडकून पडले आहेत. या भाविकांना महाराष्ट्र शासनाने विशेष व्यवस्था करून त्यांच्\nजेंव्हा न्यायमूर्ती घुगे संवेदनशील आठवणीचे बांध मोकळे करतात \nनांदेड : सोळा तालुक्यांमध्ये विभागल्या गेलेल्या प्रशासकिय व न्यायदानाच्यादृष्टिने विस्तीर्ण अशा नांदेड जिल्ह्यातील न्याय व्यवस्थेला योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात याचा आग्रह पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सदैव ठेवलेला आहे. या उद्देशाने आज भोकर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्य\nनांदेड : सैनिक गोरठकर यांच्यासह पोलिसदलातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना पदक\nनांदेड : सीमा सुरक्षाबलाचे सेवारत सैनिक कॉ. भास्कर गंगाधर गोरठकर यांचे ऑपरेशन रक्षक जम्मु काश्मिरमध्ये अंतकवाद्याशी झालेल्या चकमकीत 50 टक्के दिव्यांगत्व प्राप्त झाले. त्यांचा आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते तांब्रपट देवून गौरव करण्यात आला. पोलिस सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्र\nधर्माबाद व उमरी तालुक्यातील विकास योजनांसाठी माझी भावनिक कटिबद्धता- अशोक चव्हाण\nनांदेड : धर्माबादच्या विकासासाठी आजवर जी काही प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात आली त्यात मला प्रत्यक्ष सहभाग घेता आला याचे मनोमन समाधान आहे. बाभळी बंधाऱ्यापासून ते या भागातील युवकांना चांगल्या शिक्षणासह क्रीडा क्षेत्रातही नैपुण्य प्राप्त होण्यासाठी विविध विकास योजनांबाबत मी निश्चय केला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/why-the-role-of-growing-hatred-against-hindus-sikhs-and-buddhism-only-for-protest-indias-u-s-question-to-ann-59949/", "date_download": "2021-06-13T06:18:18Z", "digest": "sha1:33BHVBHI277PJXBGCA3MN4ZHWK3YYWX3", "length": 13136, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Why the role of 'growing hatred' against Hindus, Sikhs and Buddhism only for protest? ; India's U.S. Question to Ann | हिंदु, शीख आणि बौद्ध धर्माविरूद्धच्या 'वाढत्या तिरस्कारा'बाबतची भूमिका केवळ निषेधापुरतीच का? ; भारताचा यु. एनला प्रश्न | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nमहाराष्ट्र राज्याच्या षष्ट्यब्दी निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभाग व राजपथ इन्फ्राकॉन प्रा.लि. यांनी सातारा जिल्ह्यात ठरविलेल्या ४० किलोमीटर अंतराच्या डांबरीकरणाचा विश्वविक्रम संकल्प\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nदिल्लीहिंदु, शीख आणि बौद्ध धर्माविरूद्धच्या ‘वाढत्या तिरस्कारा’बाबतची भूमिका केवळ निषेधापुरतीच का ; भारताचा यु. एनला प्रश्न\nधर्मावरील हल्ल्यांचा स्विकार करण्यास संयुक्त राष्ट्र तयार नाही.\nनवी दिल्ली: हिंदु, शीख आणि बौद्ध धर्माविरूद्धचा ‘वाढता तिरस्कार’ स्विकारण्यास अयशस्वी ठरल्याबद्दल भारताने यु.एन. ची निंदा केली आहे . हिंदू(Hindu), बौद्ध( Budha) आणि शीख धर्माविरूद्ध वाढता द्वेष आणि हिंसाचाराच्या घटनांचा संयुक्त राष्ट्र संघटना केवळ निषेध करते. त्या पलिकडे या धर्मावरील हल्ल्यांचा स्विकार करण्यास संयुक्त राष्ट्र तयार नाही. त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या ‘निवडकतेवर’ भारताने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र धर्मविरोधी, इस्लामोफोबिया आणि ख्रिश्चनविरोधी कृत्ये याचा त्यांनी ठाम निषेध केल्याचे भारताने म्हटले आहे.\nसंयुक्त राष्ट्रचे ठराव केवळ या तीन अब्राहम धर्म (यहूदी धर्म, इस्लाम आणि ख्रिश्चन) यांच्यावर होणाऱ्या द्वेष आणि हल्ल्यांबाबत एकत्रित बोलतात. मात्र हिंदू, शिख आणि बौध्द धर्मावर होणारे हल्ल्यांवर संयुक्त राष्ट्र(UN) बोलत नाहीत , असा आक्षेप भारताने घेतला आहे. संयुक्त राष्ट्राची सर्वसाधारण सभा बौद्ध, हिंदू आणि शीख धर्माविरूद्धच्या द्वेष आणि हिंसाचाराच्या वाढीची कबुली देण्यास अपयशी ठरली आहे, असे न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र संघात स्थायी मिशनचे भारताचे सचिव आशिष शर्मा यांनी सांगितले.\nशर्मा भारतीय परराष्ट्र सेवेतील 2009 च्या बॅचचे अधिकारी असून बुधवारी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारन सभेत कल्चर ऑफ पीस “शांतीची संस्कृती” या विषयावर झालेल्या अधिवेशनात भारत सरकारच्या वतीने निवेदन दिले होते. संयुक्त राष्ट्राची हीच ‘निवडकता’ का असा देखील प्रश्न शर्मा यांनी उपस्थित केला आहे. ठराव संमत झाल्यावर वरील धर्मांवरील हल्ल्यांना ख्रिश्चन, यहुदी आणि इस्लाम या तीन अब्राहमिक धर्मांच्या यादीत समाविष्ट केले जावे, अशी मागणी भारताने केली .\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर सातत्याने उलट-सुलट वक्तव्य करून आरक्षणालाच बगल देण्याचा राजकीय नेत्यांचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यां���र ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/mutual-sale-of-expensive-audi-cars-64966/", "date_download": "2021-06-13T05:32:29Z", "digest": "sha1:AWFMRPNRTDRUCISZRWEBIEPE3MGOJMCV", "length": 12073, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Mutual sale of expensive 'Audi' cars | महागड़ी 'ऑडी' कारची परस्पर विक्री | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nपिंपरीमहागड़ी ‘ऑडी’ कारची परस्पर विक्री\nमूळ मालकाच्या नकळत परस्पर चौघांनी मिळून बनावट कागदपत्रे तयार करुन त्याआधारे विकली ऑडीकार\nपिंपरी: महागड़ी ऑडी कारच्या मूळ मालकाच्या नकळत परस्पर चौघांनी मिळून बनावट कागदपत्रे तयार करुन त्याआधारे ती कार विकली. कार खरेदी करणारे आणि मूळ मालक यांनी याबाबत पोलिसात धाव घेतली. याबाबत चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमालेश सुरेश गावडे (वय ४२, रा. टाटा मोटर्स समोर, चिंचवड) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शाम शिंदे, रेणुका जैन, प्रशांत गायकवाड आणि एक अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना फिर्यादी यांच्या नावावर आयसीआयसीआय बँकेचे कर्ज काढून त्यांना ऑडी कार (एम एच १२ / आर आर ५५०५) घेऊन दिली होती. फिर्यादी यांच्या परस्पर आरोपींनी ती कार गहाण ठेवली. त्यानंतर आरोपी रेणुका, प्रशांत आणि अनोळखी व्यक्तीने मिळून फिर्यादी यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड, ���ॅनकार्ड, बँकेचे लोन क्लिअरन्स सर्टिफिकेट बनवले.\nआरटीओ फॉर्मवर फिर्यादी यांच्या सह्या करून फिर्यादी यांच्यासारखा दिसणारा व्यक्ती उभा करून तोच मालेश गावडे आहे, असे भासवून संजय लडकत नावाच्या व्यक्तीने ऑडी कार विक्री केली. याबाबत कार खरेदी करणारे संजय लडकत आणि फिर्यादी यांनी चर्चा करून यातील कागदपत्रांची खात्री करून पोलिसात धाव घेतली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/yavatmal-news-marathi/climate-change-threatens-rabi-crops-infestation-of-karpa-and-kadakarpa-insects-nrat-104340/", "date_download": "2021-06-13T05:15:42Z", "digest": "sha1:UDFTGF6PSOZTEV3L75AST7KCCTXY5QDF", "length": 14143, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Climate change threatens rabi crops Infestation of Karpa and Kadakarpa insects nrat | वातावरण बदलामुळे रबी पिके धोक्यात; करपा आणि कडाकरपा किडींचा प्रादुर्भाव | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘य���’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nयवतमाळवातावरण बदलामुळे रबी पिके धोक्यात; करपा आणि कडाकरपा किडींचा प्रादुर्भाव\nवातावरण बदलामुळे जिल्ह्यातील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. सतत येणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होवून त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.\nयवतमाळ (Yavatmal). वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. सतत येणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होवून त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.\nजिल्ह्यात आतापर्यंत उन्हाळी धान पिकांसह हरभरा, गहु, लखोळी, जवस, वटाना, पोपट, उडीद, मूग, मका, सूर्यफूल, करडई, भाजीपाला, बटाटा, वांगे, मिरची आदी पिकांची शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे. धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावसाचा लहरीपणा व किडींच्या प्रभावामुळे उत्पादन घटले होते. खरीप हंगामात धानाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची भिस्त रबी पिकावर आहे. मात्र ढगाळ वातावरण, किडींचा प्रादुर्भाव आदी कारणामुळे पिके संकटात आहेत. सध्याचे वातावरण काहीसे ढगाळ व अधून मधून पावसाच्या सरी येत असल्याने अश्या वातावरणात रबी पिकांवर मोठ्या प्रमाणात करपा व कडाकरपा तसेच ईतर किडींचाही प्रादुर्भाव झाला आहे.\nशेतकऱ्यांनी लष्करीअळी आढळताच नियंत्रण म्हणून डायक्लोरोव्हास 76 टक्के, ईसी 12.5 मी.ली. प्रती 10 ली. पाणी या प्रमाणात शेतात फवारावे, खोडकिडा, गादमाशी आढळल्यास नियंत्रण म्हणून क्विनोलफोस 25 टक्के, ईसी 26 मिली/10 ली पाणी किंवा कारटेप हायड्रोक्लोराइड 50 ईसी 20 ग्���म/10 ली. पाणी किंवा फीप्रोनील 0.3 जी 25 कि.ग्रम/हेक्टर किंवा क्लोरअन्त्रानिलीप्रोल 18.5 टक्के एसपी 3 मिली/10 ली.पाणी तसेच करपा/पर्णकोषकरपा यासाठी नियंत्रण म्हणून कार्बेन्डॅझिम 50 टक्के डब्लूपी 10 ग्रम 10 लीटर पाणी किंवा ट्रायसायक्लोझोल 75 टक्के एसपी 7 ग्रम 10 ली. पाणी किंवा प्रोपीकोनाझोल 25 टक्के ईसी 10 मिली 10 ली. पाणी किंवा हेक्झाकोनाझोल 5 टक्के ईसी 20 मिली/10 ली. पाणी किंवा व्हालीडामायसीन 3 टक्के एसएल 25 मिली/10 ली. पाणी व कडाकरपासाठी नियंत्रण म्हणून कॉपर आक्झीक्लोराईड 50 टक्के डब्लूपी 25 ग्रम/10 ली. पाणी किंवा स्टेपट्रोसायक्लीन 0.5 ग्रम/10 ली. पाणी मिसळून फवारावे अशाप्रकारे साध्या पंपासाठी असून पावरस्प्रे पंपकरिता प्रमाण दुप्पट करावेत.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/video-song/", "date_download": "2021-06-13T05:39:03Z", "digest": "sha1:FSKJCVWUEFKC6PU3IWN4WFWK563IEXEI", "length": 3274, "nlines": 43, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates video song Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nहनी सिंग, नेहा कक्करचं ‘मखणा’ अश्लील, कारवाईची मागणी\nआजकाल अनेक रॅपर, गायक त्यांच्या वेगवेगळ्या स्टाईल आणि गाण्याच्या पद्धतीने पॉप्युलर होतात. तरुणाईत त्यांची गाणी…\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pustakexpress.com/2021/05/Jhimma%20by%20Vijaya%20Mehta.html", "date_download": "2021-06-13T05:59:34Z", "digest": "sha1:HLZGX2SCTYCZQ4ZQVBFWUWZOGXWU5Q2W", "length": 13710, "nlines": 49, "source_domain": "www.pustakexpress.com", "title": "कलक्षेत्राच्या लाडक्या 'बाईंविषयी'", "raw_content": "\nलेखिका - विजया मेहता\nआपल्या समाजामध्ये अशा काही असामान्य व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहेत, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर, आपल्या अखंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांच्या क्षेत्रामध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. त्यांचे हे व्यक्तिमत्व आपल्याला प्रभावित करतं, त्यांच्या जडण-घडणीच्या प्रवासातून आपल्याला आपल्या जगण्याचा मार्ग मिळतो. अशाच काही प्रभावशाली व्यक्तींच्या आत्मचरित्रांचीमालिका आम्ही आमच्या 'पुस्तकएक्सप्रेस' या ब्लॉगवर घेऊन आलेलो आहोत, त्यामालिकेतील पुढील व्यक्ती, ज्यांनी मराठी रंगभूमीची चळवळ वाढवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला, दिग्गज नाटककार, कलावंत ज्यांनी घडवले, आपल्या अभिनयाच्या आणि दिग्दर्शनाच्या जोरावर उत्तमोत्तम नाट्यकृती रंगभूमीवर उभ्या केल्या अशा विजय मेहता म्हणजेच कलक्षेत्राच्या लाडक्या 'बाईंविषयी' आज मी तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे, 'झिम्मा: आठवणींचा गोफ ' हे विजया मेहता यांचे आत्मचरित्र.\n४४० पानाच्या या पुस्तकामध्ये लेखिका विजया मेहता यांनी त्यांच्या आयुष्याच्या सर्व आठवणींचा गोफ वाचकांना समोर मांडला आहे. हा गोफ त्या वाचकाला आपल्यासोबत, आपल्यासमोर बसवून सांगत आहेत असा अनुभव हे पुस्तक वाचते वेळी येतो. पुस्तक वाचताना असं प्रकर्षाने जाणवतं की या पुस्तकाची विभागणी चार भागामध्ये सहज सोपी आहे. एक: बाईंचे बालपण; ज्यामध्ये त्या स्वतः बालपणीच्या विजया जयवंत म्हणजे बेबीला डोळ्यांसमोर ठेवून त्यांचे संपूर्ण बालपण आणि त्यांच्या आईच्या बायजीच्या आठवणी सांगतात. दोन: तरुण वयातील विजया ज्यांनी नाट्यक्षेत्रामध्ये पदार्पण केलं, नाट्यकलेचे त्यांना मिळालेले प्रशिक्षण आणि त्यासोबतच रंगभूमीवरील त्यांचा वावरया विषयीचे सविस्तर वर्णन वाचायला मिळतं. तीन:बाईंच्या खाजगीआयुष्यातील घडामोडी, ज्यामध्ये त्या नाट्यक्षेत्रासोबतच घर-संसार सांभाळत आहेत, यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या बऱ्या-वाईट आठवणी पुस्तकामध्ये उलगडल्या आहेत. चौथा भाग :बाईंच्या आजवरच्या रंगभूमीवरील कामाविषयी आहे, ज्यामध्ये त्यांनी आजवर केलेल्या प्रत्येक नाटकाचे दिग्दर्शन आणि अभिनय याबद्दलचा अनुभव आहे. हे पुस्तकम्हणजे खर तर नाट्य, अभिनय आणि सिनेसृष्टीमध्ये काम करणाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट user manual आहे. कारण बाईंनी केलेल्या प्रत्येक नाटकाविषयी सखोल माहिती यामध्ये मिळते. त्यामध्ये प्रामुख्याने दिग्दर्शन करतेवेळी संहितेवर केलेले संस्कार, नाटकांच्या तालमीचे नियोजन, रंगमंच व्यवस्था, ध्वनी आणि प्रकाश योजना, त्यासोबतच भूमिकेचा शोध कसा घ्यावा या विषयी बाईंनी सखोल माहिती दिली आहे. रंगभूमी हेच आपलं कार्यक्षेत्र आहे असं समजून त्यांनी प्रत्येक नाट्यकृती अजरामर केली त्यामुळे त्यांच नाट्यक्षेत्रामध्ये अव्वल स्थान आहे. भारतीय रंगभूमीसोबतच बाईंनी विदेशी रंगभूमीवर सुद्धा उल्लेखनीय कामगिरी केली. या विषयी सुध्दा आपल्याला पुस्तकामध्ये वाचायला मिळते. नाट्यानुभव सोबतच लेखिका विजया मेहता यांनी अभिनय प्रशिक्षणविषयी सखोल मत मांडले आहे, ज्यामध्ये त्या प्रामुख्याने स्टॅनिस्लॅव्हस्कीच्या अभिनय थिअरीबद्दल सांगतात. त्यांच्या अभिनयामध्ये,दिग्दर्शनामध्ये स्टॅनिस्लॅव्हस्की, आणि त्यांच्या गुरूंचा इब्राहिम अल्काझी आणि अदी मरझबान यांचे प्रतिबिंब दिसून येते.\nज्या वाचकांना नाट्यकलेमध्ये,अभिनयकलेमध्ये रुची आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक पर्वणी ठरेल कारण बाईंनी केलेल्या प्रत्येक नाटकाविषयी सखोल विश्लेषण पुस्तकामध्ये आहे. जे एका दिग्दर्शकाला,नटाला मार्गदर्शन म्हणून उपयोगी ठरतं. विजया मेहता यांनी मराठी रंगभूमीला नवी दिशा दिली, सोबतच उत्तम नाटककार, कलावंत घडवले. बाईंच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कामगिरी बद्धल त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले त्यामध्ये प्रामुख्याने पद्मश्री,महाराष्ट्र गौरव,कालिदास सन्मान या आणि इतर पुरस्कार आणि सन्मानांबद्धल पुस्तकामध्ये माहिती वाचायला मिळते.\nपुस्तकाचे प्रकाशन 'राजहंस प्रकाशन' यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ सुभाष अवचट यांनी साकारले आहे. पुस्तकांमधील छायाचित्रांमुळे बाईंचा आजवरचा प्रवास जवळून अनुभवता येतो. प्रत्येक रंगकर्मीने आवर्जून वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक अभिनेत्री,दिग्दर्शिका विजया मेहता लिखित 'झिम्मा आठवणींचा गोफ.'\nLabels#झिम्मा आठवणींचा गोफ लेखिका - विजया मेहता\nपुस्तकएक्सप्रेस या ब्लॉगवर तुम्हाला विविध मराठी पुस्तकाचे पुस्तक परिचय वाचायला मिळतील.काही एक दोन इंग्रजी पुस्तकांचे परिचय सुद्धा दिसतील ती फक्त मला भावलेली पुस्तके असतील. फक्त मराठी पुस्तकांविषयीचं का .. तर मराठी पुस्तकांचे विश्व इतके विशाल आहे जे वाचुन पुर्ण करायला सात जन्म सुद्धा अपुरे पडतील. आठवड्याच्या प्रत्येक रविवारी तुम्हाला एका मराठी पुस्तकाचा पुस्तक परिचय येथे वाचायला मिळेल. एखाद रविवार पोस्ट नाही दिसली तर त्याबद्धल आताच माफी मागतो. एका नामांकित IT कंपनीमध्ये काम करीत असल्यामुळे एखाद रविवार सुटून जातो पण वाचनामध्ये खंड नाही पडत. मी श्रीजीवन शिवाजीराव तोंदले. मी मुळचा कोल्हापूरचा आहे. नोकरी निमित्य मी पुण्यामध्ये स्थायिक आहे.जसं शिक्षण पुर्ण करून पुण्यामध्ये नोकरीसाठी आलो आणि पुस्तकांशी एक अतूट नातं जोडलं गेलं. कामाच्या ठिकाणी रिकाम्या वेळेमध्ये,घरी,प्रवासमध्ये जिथे जिथे आणि जस जसा वेळ मिळत गेला तस तसं वाचत गेलो. पुस्तकांनी मला बळ दिलं आयुष्यामधील अंधाराला रोखण्याचं.पुस्तकांमुळे माझे आयुष्य समृद्ध झाले. अजुन खुप पुस्तकं वाचायची आहेत. म��हिती आहे, मराठी पुस्तकविश्व खुप मोठं आहे. ते या एका जन्मात वाचुन पुर्ण होणार नाही. पण जोपर्यंत हे आयुष्य आहे तोपर्यंत मी वाचत राहीन.\nधन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10539/", "date_download": "2021-06-13T05:23:33Z", "digest": "sha1:DF7R7HIJMHULTRH2NQCET6QM3FILNRXH", "length": 10169, "nlines": 83, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले कोरोंनाचे ५५० रुग्ण तर ०७ जणांचा झाला मृत्यू.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले कोरोंनाचे ५५० रुग्ण तर ०७ जणांचा झाला मृत्यू..\nPost category:आरोग्य / बातम्या / सिंधुदुर्ग\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले कोरोंनाचे ५५० रुग्ण तर ०७ जणांचा झाला मृत्यू..\nजिल्ह्यात आज ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ५५० व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान आतापर्यंत एकूण २० हजार ४३२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.तर सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ९२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली_\nडोंबिवली एमआयडीसीतल्या शक्ती प्रोसेस कंपनीला भीषण आग\nमातृभाषा हेच शिक्षणाचे मुख्य माध्यम असावे.;डॉ. संजीव लिंगवत\nएकनाथ खडसेंना कृषी खाते.;मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत \nकांदळगावात २ जानेवारीपासून पुन्हा भरणार आठवडा बाजार…\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले कोरोंनाचे ५५० रुग्ण तर ०७ जणांचा झाला मृत्यू.....\nकोविड मृतदेहजाळणाऱ्या ठेकेदाराचे बिल अदा केल्यास प्रशासनालाही कोर्टात खेचू.;भाजपचे शोषलमीडिया प्रमुख...\nदोडामार्ग पोलिसांनी दारुसह पकडला १ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल...\nआरोग्य मंञी ना.राजेश टोपे लवकरच सिंधूदूर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार.;राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामं...\nहोडावडा ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेनेच्या राधिका राजन दळवी यांची बिनविरोध निवड.....\nवेंगुर्ले तालुक्यात भाजपकडून प्रशंसनीय उपक्रम.....\nसीमा बंदी असताना देखील दोडामार्ग तालुक्यात दारू नक्की येथे तरी कुठून \nजिल्ह्यात आज ५९६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह तर ,९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू...\nमी राजीनामा देऊन मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर नक्कीच राजीनामा देईन...\nकोरोना नियंत्रणासाठी अन्य जिल्ह्य़ातील डाँक्टरांची टीम सिंधुदुर्गात दयावी उपमुख्यमंत्री अजित पवार आरो...\nजिल्ह्यात आज ५९६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह तर ,९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nमी राजीनामा देऊन मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर नक्कीच राजीनामा देईन\nआज रविवारी कुडाळमद्धे सापडले कोरोनाचे १०० रुग्ण तर एकाचा मृत्यू..\nजिल्हाधिकारी मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांनवर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल.;कुडाळ पोलिसांची कारवाई..\nकोरोना नियंत्रणासाठी अन्य जिल्ह्य़ातील डाँक्टरांची टीम सिंधुदुर्गात दयावी उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्य मंञी राजेश टोपे यांच्याकडे यु.जिल्हाध्यक्ष जिल्हानियोजन सदस्य प्रफुल्ल सुद्रिक यांची मागणी\nआरोग्य मंञी ना.राजेश टोपे लवकरच सिंधूदूर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार.;राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत.\nघोटगे येथील विद्युत खांब तात्काळ बदलावे- डॉ.अनिशा दळवी\nभाजपच्या वतीने निवती गावात करण्यात आला टॅकरने पाणी पुरवठा..\nसिंधुदुर्गात आज सापडले तब्बल ६६७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण तर जिल्ह्यात आज ६ व्यक्तींचा झाला कोरोनामुळे मृत्यू..\nकाॕग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा काॕग्रेसमध्ये प्रवेश..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/blog/creation-should-be-considered-religion-new-age-14162", "date_download": "2021-06-13T04:52:26Z", "digest": "sha1:GBRFVV4NIS62VDH6DXIWAHBVH7XG2WKH", "length": 35290, "nlines": 132, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "सृष्टिधर्म हाच नव्या युगाचा धर्म मानावा | Gomantak", "raw_content": "\nसृष्टिधर्म हाच नव्या युगाचा धर्म मानावा\nसृष्टिधर्म हाच नव्या युगाचा धर्म मानावा\nशनिवार, 5 जून 2021\nतंत्रज्ञानाचा, भौतिक प्रगतीचा, केवळ कल्पनेतच जोजविता येतील अशा वाटणाऱ्या आणि कल्पनेच्या पलिकडील गोष्टीही प्रत्यक्षात आणल्याबद्दलच्या यशांचा जयघोष गेल्या शतकात जगभर दुमदुमत होता.\nशतकाच्या शेवटच्या पर्वात या बेबंध यांत्रि-तांत्रिकरणाचे (Technicalization) दुष्परिणाम दिसू लागले. सुरवातील ते प्रदुषणाचे, आरोग्यासंबंधीचे होेते. नष्ट होत चाललेल्या नैसर्गिक साधनसामुग्रीचे होते. वर्षागणिक ते उग्र बनत चालले. भविष्यातील धोके स्पष्ट दिसू लागले. त्यातून पर्यावरण (Environment) रक्षणासाठी जगभर चळवळी उभ्या राहू लागल्या. शतकाच्या शेवटच्या टप्प्यात या यंत्र-तंत्रयुगाचे दुष्परिणाम, समाजव्यवस्थेवर, अर्थव्यवस्थेवर, एवढेच नव्हे तर कुटुंब व्यवस्थेवरही दिसू लागले. यावर वैश्‍विक स्तरावर विचारमंथन सुरू झाले. डिसेंबर १९९९ मध्ये गोव्याच्या आर्चबिशपनी दोन-तीन दिवसांचे विचारसत्र आयोजित केले. त्याचा विषय होता ‘नवीन सहस्त्रकासाठी बायबलमधून नव्या दिशेचा शोध’. त्यातील एका सत्रामध्ये व्याख्यान देण्यासाठी मला निमंत्रित करण्यात आले. त्यात मी असा विचार मांडला की येणारे युग पर्यावरणीय समस्यांचे असेल. आज प्रचलित असलेल्या हिंदू, ख्रिश्‍चन, इस्लाम या प्रमुख धर्मात काल्पनिक देव त्यांचे व थोडेसे मानवी नैतिकतचे आध्यात्म आहे. त्या धर्म तत्वातून नव्या युगाच्या समस्यांना तोंड देता येणार नाही. पर्यावरणीय समस्यांसाठी सृष्टितत्वांचे पूजन व त्याला अनुलक्षून शाश्‍वत अशा नीतितत्वांचा उहापोह हा अरण्यात वास्तव्य करून राहिलेल्या वैदिक ऋषींनी केला होता. त्या तत्वांना धरून आपल्याला पुढे जाता येईल. सृष्टिधर्म हाच नव्या युगाचा धर्म मानावा लागेल.\nनवीन सहस्त्रकाच्या पहिल्या दशकात मी पर्यावरणावर पन्नासएक लेख दै. \"गोमन्तक'मध्ये लिहिले. दुसऱ्या एका वृत्तपत्रात साठ-सत्तर लिहिले. माझ्या आजुबाजूला, देशात व जगात घडणाऱ्या घटना, निरिक्षणे, चिंतने यातून मला वाटू लागले की सध्याची कॉर्पोरेट व्यवस्था सृष्टीला व मानवजातीला विनाशाकडे घेऊन जात आहे. त्या व्यवस्थेत सुधारणा घडवून आणता येईल, का निराळीच ��्यवस्था बनवावी लागेल हा माझ्यासमोर प्रश्‍न होता. यावर चिंतन करता दिसून आले की सध्याच्या व्यवस्थेचा ढांचाच मूलतः सृष्टिस्नेही किंवा मानवस्नेही नाही. तो पायापासूनच बदलावा लागेल.\nमग प्रश्‍न उभा राहिला की या भूमीवर, मानवी समाजात पाय रोवून आणि जग व्यापून राहिलेली ही व्यवस्था पूर्ण बदलणे शक्य आहे का पण सकारात्मक विचारांची ताकद घेऊन चिंतन करता दिसून आले, की होय, श्‍ाक्य आहे आणि ते संघर्षाशिवाय, कुठल्याही मोठ्या धोक्याविना. कोणीही हा सकारात्मक लढा लढू शकतो. या विचाराने मला सृष्टिधर्म हे पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त केले. ते लिहून मराठीतील वैचारिक वाङ्मय प्रकाशनाबद्दल प्रसिद्ध अशा पुण्यातील प्रकाशन संस्थेकडे गेल्यावर्षी सुपूर्द केले. लागलीच कोराेनाचा लॉकडाउन लागला, पुण्याच्या साथीची उग्रता त्यामुळे प्रकाशन सध्या रखडले आहे.\nसृष्टीची विशालता, भूपृष्ठाची विविध रुपे, हवामानाची विविध क्षेत्रे, त्यात वसलेले महाकाय देवमाशापासून सूक्ष्म किडे-जंतूपर्यंत चर जीवांचे अधिवास, विशालकाय वृक्षांपासून शेवाळ-बुरशीपर्यंत असंख्य अचर जीवजातींची क्षेत्रे, तसेच हवा-पाणी-प्रकाश यांसह सृष्टीच्या विविधतेने विणलेले एक रहस्यमय विलोभनी वस्त्र याविषयी एखादाच टक्का ज्ञान माणसाला मिळाले आहे. तेवढ्यावर माणूस तंत्रज्ञानाच्या आयुधाद्वारे सृष्टीवर कब्जा मिळविल्याच्या उन्मत्त वल्गना करीत आहे. सृष्टीत माणसाने जो धुमाकूळ घातला आहे त्यामुळे मिनिटाला एकेक जीवजात कायमची नष्ट होत आहे. तिचा पुननिर्मिती आणि सृष्टीत पुनर्वसन या तंत्रज्ञानाला शक्य आहे काय पर्यावरणाची एवढी जागृती होऊनसुद्धा ऑस्ट्रेलियात, ॲमेझोनमध्ये आज २१व्या शतकात लाखो हेक्टर अरण्यात आगी लावल्या जात आहेत. तेथे पुन्हा तशीच वने निर्माण करणे उच्च तंत्रज्ञानाला शक्य आहे का\nजेम्स लव्हलॉक यांच्या गाय्या सिद्धांतानुसार पृथ्वी हीच महाकाय एकसंध अशी जीवसंस्था आहे. माणसाचे शरीर ज्याप्रमाणे बर्फाळ प्रदेशातील शून्य अंशाखालील तापमानात आणि अरबस्थानातील ५० अंशावरील तापमानातसुद्धा ३७ अंशाच्या तापमानात राहते तसेच पृथ्वीही आपले सरासरी तापमान कोट्यवधी वर्षे १५ अंशावर राखत आलेली आहे. गेल्या काही अब्ज वर्षात सूर्याची उष्णता कमी होत चालली आहे. तरीही समुद्रातील बॅक्टेरिया पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या स्तरात ठराविक प्रमाणात योग्य प्रकारचे वायू सोडून सूर्यकिरणांची किती उष्णता पृथ्वीवर रहावी याचे नियमन करतात. पण माणसाने वाढविलेल्या तापमानावर सृष्टीकडे इलाज नाही. तसेच कोटीकोटी वर्षांपासून हवेतील प्राणवायूचे प्रमाण २१ टक्के राखण्याचे कामही पृथ्वीवरील वृक्ष, समुद्रातील निलहरित शेवाळ व बॅक्टेरिया करतात. त्याचप्रमाणे समुद्रातील क्षारांचे प्रमाण एकसारखे राखण्याचे काम समुद्रजीव करतात. पालापाचोळा, मृत वृक्ष व प्राणी यांचे पुनर्चऋण करून वनस्पतीच्या अन्नात रुपांतर करण्याची मुख्यतः बॅक्टेरियाची यंत्रणा काम करीत असते. पण प्लास्टिकचे निर्धोक पुनर्चऋण करण्याची यंत्रणा सृष्टीकडे नाही. आज आपले सरकार जैवीक कचरा नियोजनासाठी नवनवे तंत्रज्ञान आणल्याची घोषणा करते. पण प्रत्यक्षात जैविक कचऱ्याचे रुपांतर ज्वलन गॅस किंवा खतात करण्याचे प्रत्यक्ष कार्य करतात ते श्रीमान बॅक्टेरियाच. त्यांचे काम सुलभ व जलद व्हावे यासाठीची व्यवस्था आणि सुयोग्य प्रकारच्या बॅक्टेरियाची निवड एवढेच काम तंत्रज्ञान करते. अमर्याद ताकदीची ही सृष्टी माणूस नष्ट करू शकणार नाही.\n काय हटविता हटतो सागर, हटेल एकीकडे\nउफाळेल तो दुसरीकडुनी, गिळूनि डोंगर कडे\nपण माणूस स्वतःचा परिसर व जीवनाधार नष्ट करून स्वतःलाच अडचणीत आणत आहे. जीवनसृष्टीचा पृथ्वीवरील कालखंड म्हणजे दिवसाचे २४ तास मानले तर माणसाची आतार्यंतची कारवाई शेवटच्या एखाद्या मिनिटाची. सृष्टीने काही खास अभिदाने देऊन माणसाला एक विस्मयकारी क्षमतांचा प्राणी बनविला. त्याने उन्मत भस्मासूर बनून वरदात्याच्याच डोक्यावर हात ठेवायचा प्रयत्न केला तर सृष्टीस माणसाला भूतलावरून नाहीसा करण्यास या शेवटच्या मिनिटानंतर एक सेकंदही लागणार नाही. कोविड १९ हा यःकिंचीत विषाणू म्हणजे वैज्ञानिक दृष्टीने त्याला पूर्ण सजीवही म्हणता येत नाही. अशा अर्धजीवीने मानवी विश्‍वाची किती दाणादाण उडवून दिली. जगातील महासत्तांना, ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, तंत्रज्ञानात अत्युच्य स्थान आहे, शासनाची मजबूत बांधणी आहे, मोठमोठी शहरे जेथे सर्व बुध्दिमंतांचा, तंज्ज्ञांचा रहिवास आहे, सोयी आहेत अशांचा पहिल्या दणक्यात पाचोळा करून टाकला.\nजैव इतिहासाच्या कालखंडात माणसाहून कितीतरी मोठा कालखंडच पृथ्वीवर वास करणारे डायनासोर वगैरे जातीचे महाकाय सरडे. त्यांच्या कालखंडाला \"ज्युरेसिक' युग असे नाव आहे. सध्या आपण राहतो त्या युगाला \"हॅलोसीन' हे नाव आहे. सध्या माणसाच्या करणीने या भूमीवर जीवसृष्टीत, तसेच भूपृष्ठावर, समुद्रात, आकाश मंडळात फार मोठे बदल घडलेले आहेत. घडत रहाणार आहेत. म्हणून आताच्या या कालखंडाला इथून पुढे \"एंथ्रोपोसीन' म्हणजे मानवप्रभावित युग हे नाव तज्ज्ञमंडळी सुचवित आहेत. ॲन्थ्रोपोसीन हे सृष्टीतील सर्वात छोटे युग ठरेल असे वाटते. वैज्ञानिकांचे मत आहे की सध्याची परिस्थिती अशीच चालू राहिल्यास मानव वंशाचे या पृथ्वीवरील अस्तित्व एक-दोन शतकांपेक्षा जास्त नाही आणि माणसाचे पृथ्वीवरील नाहीसे होणे सर्वथैव माणसाच्या कृतीमुळे घडणार आहे. मग काय करायचे जगात एवढे विद्वान, विचारवंत, वैज्ञानिक आहेत. मोठमोठी संपन्न राष्ट्रे आहेत ते काहीच नाही का करणार जगात एवढे विद्वान, विचारवंत, वैज्ञानिक आहेत. मोठमोठी संपन्न राष्ट्रे आहेत ते काहीच नाही का करणार मग त्यांच्या भरवशावर आपण स्वस्थ बसायचे का मग त्यांच्या भरवशावर आपण स्वस्थ बसायचे का यावर गेल्या अर्ध्या शतकाचा अनुभव सांगतो नाही म्हणून १९०१च्या स्टॉकहॉम कॉन्फरन्समध्ये पृथ्वीला वांचाविण्याचा प्रश्‍न जगातील राष्ट्रांच्या समोर प्रकर्षाने आला. या प्रश्‍नावर पुढे रिओ परिषद, आयपीसीसी म्हणजे जगातील विविध सरकारांचे हवामान बदलावरील (वैश्‍विक तपमानामुळे) बदल यावरील मंडळ यांचा तत्त्ज्ञांचा अहवाल, क्योटो परिषद, कोपनहेगन परिषद, बाली परिषद, पॅरिस परिषद अशा परिषद होत आहेत. त्यांना उपस्थित रहाण्यासाठी शेकडो राष्ट्रांची प्रतिनिधीमंडळे, हजारो लोकांचे विमानप्रवास, टनांनी कागदांचा वापर यातून अजून निश्‍चित असे काहीही घडलेले नाही. \"तू तू मैं मैं' चालू आहे. वैश्‍विक तपमानवाढ रोखण्याच्या कार्यक्रमासाठी प्रगत राष्ट्रांनी १०० अब्ज डॉलरचा निधी उभारावा, असे ठरले होते. अमेरिकेचा एक राष्ट्रपती त्याला तयार होतो. त्याच्यानंतरचा नाही म्हणतो, अशा चार राष्ट्रपतीनी उलटसुलट भूमिका घेतली आहे. अमेरिकेच्या या धोरणाप्रमाणे, इतर प्रगत राष्ट्रे वागतात. या परिषदांची दिशा ठरून दोन दशके लोटली. वैश्‍विक तापमान वाढत आहे. निदान ही वृध्दी थांबून एका स्तरावर स्थिर व्हावे यादृष्टीने नेकीचे प्रयत्न व्हायला हवे होते. सरक���रांच्या अगदी खालच्या स्तरावर काय दिसते यावर गेल्या अर्ध्या शतकाचा अनुभव सांगतो नाही म्हणून १९०१च्या स्टॉकहॉम कॉन्फरन्समध्ये पृथ्वीला वांचाविण्याचा प्रश्‍न जगातील राष्ट्रांच्या समोर प्रकर्षाने आला. या प्रश्‍नावर पुढे रिओ परिषद, आयपीसीसी म्हणजे जगातील विविध सरकारांचे हवामान बदलावरील (वैश्‍विक तपमानामुळे) बदल यावरील मंडळ यांचा तत्त्ज्ञांचा अहवाल, क्योटो परिषद, कोपनहेगन परिषद, बाली परिषद, पॅरिस परिषद अशा परिषद होत आहेत. त्यांना उपस्थित रहाण्यासाठी शेकडो राष्ट्रांची प्रतिनिधीमंडळे, हजारो लोकांचे विमानप्रवास, टनांनी कागदांचा वापर यातून अजून निश्‍चित असे काहीही घडलेले नाही. \"तू तू मैं मैं' चालू आहे. वैश्‍विक तपमानवाढ रोखण्याच्या कार्यक्रमासाठी प्रगत राष्ट्रांनी १०० अब्ज डॉलरचा निधी उभारावा, असे ठरले होते. अमेरिकेचा एक राष्ट्रपती त्याला तयार होतो. त्याच्यानंतरचा नाही म्हणतो, अशा चार राष्ट्रपतीनी उलटसुलट भूमिका घेतली आहे. अमेरिकेच्या या धोरणाप्रमाणे, इतर प्रगत राष्ट्रे वागतात. या परिषदांची दिशा ठरून दोन दशके लोटली. वैश्‍विक तापमान वाढत आहे. निदान ही वृध्दी थांबून एका स्तरावर स्थिर व्हावे यादृष्टीने नेकीचे प्रयत्न व्हायला हवे होते. सरकारांच्या अगदी खालच्या स्तरावर काय दिसते गोव्यासारख्या पश्‍चिम घाटाचा वैश्‍विक मान्यता असलेला समृध्द पर्यावरण वारसा अभिमानाने जपण्याऐवजी खाणी आणि विकास प्रकल्पांच्या नावाने कुरतडला जात आहे. हे वनखाते प्रदूषण नियंत्रण मंडळे, पर्यावरण खाते कशासाठी गोव्यासारख्या पश्‍चिम घाटाचा वैश्‍विक मान्यता असलेला समृध्द पर्यावरण वारसा अभिमानाने जपण्याऐवजी खाणी आणि विकास प्रकल्पांच्या नावाने कुरतडला जात आहे. हे वनखाते प्रदूषण नियंत्रण मंडळे, पर्यावरण खाते कशासाठी मत्र्यांची सोय आणि अधिकाऱ्यांना पगार देण्यासाठी मत्र्यांची सोय आणि अधिकाऱ्यांना पगार देण्यासाठी ही स्थिती राजकीय सत्ताधिशांची. त्यांचेच भाऊबंद व्यापारी-उद्योजक, त्यांची निर्लज्ज लूट चालूच आहे. संपत्तीचे प्रचंड केंद्रीकरण होत आहे. श्रीमंतांची संख्या आणि संपत्ती वेगाने वाढते आहे आणि गरिबांची संख्या आणि हलाखी वाढते आहे. ही जागतिक स्थिती भारतातही आहे. १९८० मध्ये भारतात १ % श्रीमंतांकडे ६ टक्के संपत्ती होती. २०१७ मध्���े २२% आणि आज २०२१ मध्ये भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम्‌ म्हणतात ७३% झालेली आहे. दीड वर्षाच्या कोरोना काळात सर्व देशांची आर्थिक स्थिती डुगडुगू लाागली आहे. आणि श्रीमंतांकडे मात्र संपत्तीतील वाढ ३०% हून जास्त झाली आहे. सरकारही श्रीमंतांना मिंधे आहे. मग ते कोणत्याही पक्षाचे असो. पर्रीकरनी खाणवाल्यांचा ३५ हजार कोटींचा घोटाळा शोधून काढला. त्यातील प्रत्येक रुपया वसूल करण्याची घोषणा केली. निवडून आल्यावर त्यांच्याच पक्षाच्या सरकारनेही वसुली करण्याऐवजी खाणी पुन्हा त्याच खाणमालकांना मिळाव्या म्हणून प्रयत्नांची शिकस्त केली. सरकार-सावकारांची मिलीभगत निसर्गाला ओरबाडत रहाणार याविषयी आता शंका उरलेली नाही.\n त्या दोघांशी संघर्ष करण्याची ताकद आजच्या असंघटित समाजाला नाही, ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल. पण त्या दोघांना वगळून वाटचाल करण्यास कोणीही रोखू शकत नाही. या संस्था निसर्गाने निर्माण केलेल्या नाहीत. त्यांना स्वतःचा पाया नाही. आपली कमजोरी हीच त्यांची ताकद. आपण निसर्गाला बरोबर घेऊन जाऊया. त्याची ताकद अमाप आहे. ज्या सृष्टीने आपणास घडविले त्यांच्या जगण्याची सोयही तिने केली आहे. तिचा शोध घेऊया. प्रत्येक व्यक्तिकडे अमोघ शक्ती आहे याचा आत्मशोध पुढील वाटचाल दाखवेल. सर्व वस्तू बाजारानेच पुरवायच्या त्याशिवाय पर्याय नाही. ही समजूत काढून टाकूया. स्वावलंबनाचा अंगिकार करूया. केवळ कंझ्युमर होऊन बाजारांचे गुलाम बनण्याऐवजी प्रोझ्युमर बनूया. प्रोड्युसर आणि कंझ्युमर दोन्ही आपणच.\nआपल्याकडे आकाशातून येणारे ऊन कोणी अडवू शकत नाही. त्याचा सुयोग्य वापर केला तर ऊर्जा आणि प्रकाश याबाबतीत आपण स्वावलंबी होऊ शकतो. आपण राहतो तेथे पडणाऱ्या पावसावर कुठल्याही कंपनीचा अधिकार नाही. शिवाय आपल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करून त्यापासून फळबाग वाढवू शकतो. घरच्या जैविक कचऱ्याचे कंपोस्ट खत करून गच्चीवर भाजीपाला पिकविला तर बाजारातील प्रदूषित, शिळ्या, निःसत्व अन्नपदार्थांचा वापर कमी होईल. \"वापरा आणि फेका' ही प्रवृत्ती, ट्रँड आणि फॅशन याकडे पाठ फिरविली, पुनर्वापर आणि पुनर्चऋण ही तत्वे निसर्गाची तत्वे आचरणात आणली, कुठलाही संकोच न बाळगता त्याचा प्रसार केला, तर सरकार व बाजार आपले काय वाकडे करू शकतो यातील बहुतेक सर्व गोष्टी मी गेल्या काही वर्षात ���ेलेल्या आहेत. त्यातील समृद्धी आणि अमर्याद आनंद यांचा मी अनुभव घेतलेला आहे. यातून स्वतःचे आणि सृष्टीचे आरोग्य सुस्थितीत रहाते याविषयी कोणी वाद करू शकणार नाही. इतका मामला सरळ आहे. हवा, जलाशय, भूमी यांचे प्रदूषण नाही. पॅकिंगचा कचरा नाही. वस्तू वाहनातून वाहून नेताना होणारे प्रदूषण नाही. निसर्गाने सर्वत्र विखरून टाकलेली, एरव्ही फुकट जाणार असलेली साधनसामुग्रीच वापरलेली आहे.\nसरकार-व्यापारी यांच्या केंद्रिकारी यंत्रप्रचूर, शोषणप्रधान, प्रदूषणकारी व्यवस्थेतून स्वतःची व निसर्गाची सुटका करून घेेण्यासाठी अशा अनेक मार्गांची चर्चा \"सृष्टिमार्ग' या पुस्तकात केली आहे. त्यातील फक्त एक संकल्पना अत्यंत संक्षेपाने आज पर्यावरण दिनानिमित्त येथे सादर करीत\nहरमल बेकरीजवळ दुचाकीस्वाराची विदेशी महिलेला धडक\nपेडणे : एका अपघातामुळे व व्हिडीओ रेकॉर्डिंगमुळे पेडणे पोलिसांनी एका दुचाकी चोरट्यास...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\nCovid 19: गोव्यात फिरायला जाताय, तर ही बातमी एकदा वाचा...\nपणजी: कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा गोवाला (goa) चांगलाच फटका बसला आहे.तेथे...\nगोव्यात गोंधळ झाला कसा खाजगी हॉस्पिटलने मृतांची माहिती लपविली\nमडगाव: खासगी इस्पितळांनी(Hospital) कोविड(Covid-19 Death) मृतांची माहिती...\nCovid-19 Goa: गोयेंकारांना सेवा देणाऱ्या 1624 पोलिसांना कोरोना संसर्ग\nपणजी: राज्यातील(Goa) कोरोना योद्ध्यांपैकी डॉक्टर्स(Doctors) व आरोग्य...\nपालकांना दिलासा 5 वर्षांखालील मुलांना मास्कची गरज नाही\nपणजी: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या(Union Ministry of Health) आरोग्य सेवा...\nIVERMECTIN चा घोळ सुटेना; किटमधून दिल्या आयव्हर्मेक्टिन गोळ्या\nपणजी: आयव्हर्मेक्टिन(Ivermectin tablet) गोळ्या खरेदी केल्याचा इन्कार मुख्यमंत्री...\nतंदुरूस्तीसाठी केळी खात असाल तर आधी हे तोटे जाणून घ्या\nकेळी खाल्यामुळे आरोग्यास अनेक प्रकारेचे फायदे होतात. म्हणूनच बहुतेक लोक आहारात...\nसर्व जनयाचिकेची माहिती चार्ट स्वरूपात सादर करण्याचे गोवा खंडपीठाचे निर्देश\nपणजी: गोवा राज्यात(Goa) कोरोना महामारी(Covid-19) संदर्भात हॉस्पिटलमधील(Goa Hospital...\nIVERMECTIN गोळ्यांचा वापर सरकारने अखेर थांबवला; गोवा खंडपीठात खटला दाखल\nपणजी: अखेर सरकारने वादग्रस्त आयव्हर्मेक्टिनचा गोळ्यांचा (Ivermectin Tablet)...\nभाजप सरकारने आजपर्यंत 2840 कोरोना र��ग्णांची हत्या केली: अमरनाथ पणजीकर\nपणजी: भाजप सरकारने 2 हजार 840 कोविड रुग्णांची आजपर्यंत हत्या केली हे आता स्पष्ट झाले...\nGoa Vaccination: आठ दिवसांत 61 हजार जणांना लस\nपणजी: राज्यात लसीकरणाला (Vaccination) चांगला प्रतिसाद मिळत असून जून महिन्याच्या...\nआरोग्य health वर्षा varsha पर्यावरण environment environment यंत्र machine विषय topics हिंदू hindu इस्लाम मराठी हवामान पुनर्वसन ऑस्ट्रेलिया आग वन forest खत fertiliser सूर्य समुद्र वृक्ष सरकार government गॅस gas पॅरिस राष्ट्रपती विकास प्रदूषण व्यापार भारत निसर्ग कंपनी company फळबाग horticulture\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/eventually-australian-players-reached-home-13563", "date_download": "2021-06-13T05:12:15Z", "digest": "sha1:N23FSQ757OJGFVV6L4IB5SVHFHQWHF3R", "length": 12272, "nlines": 124, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "IPL 2021: अखेर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मायदेशी पोहचले | Gomantak", "raw_content": "\nIPL 2021: अखेर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मायदेशी पोहचले\nIPL 2021: अखेर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मायदेशी पोहचले\nसोमवार, 17 मे 2021\nआयपीएलच्या विविध संघांमध्ये खेळाडू पॉझिटिव्ह आल्यानंतर 5 मे रोजी आयपीएल स्थगित करण्यात आली होती.\nइंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2021) खेळलेले ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू, पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि स्टीव्ह स्मिथ (Stiven Smith) यांच्यासह, कोरोनाच्या साथीच्या (Coronavirus) आजाराची स्थिती बिघडल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडू काही दिवस मालदीवमध्ये होते. सोमवारी ते सिडनी येथे दाखल झाले. भारतातील बिघडलेली कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या उड्डाण्णांवर बंदी घातली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू मालदीवमधून आता मायदेशी पोहोचले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या तुकडीत मालदीवमध्ये 10 दिवस घालवल्यानंतर आज सकाळी सिडनी विमानतळावर दाखल झालेले खेळाडू, अधिकारी आणि समालोचक यांच्यासह एकूण 38 सदस्यांचा समावेश होता. (Eventually the Australian players reached home)\nIND vs SL: मोठा धोका; भारतीय संघाचा श्रीलंका दौरा रद्द होऊ शकतो\nआयपीएलच्या विविध संघांमध्ये खेळाडू पॉझिटिव्ह आल्यानंतर 5 मे रोजी आयपीएल स्थगित करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाने कोविडच्या दुसर्‍या लाटेशी लढा देणार्‍या भारताकडून येणाऱ्या उड्डाणांवर बंदी घातली होती, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू थेट मायदेशी परत येऊ शकले नाहीत. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आता दोन आठवडे विलगीकरणात रहावे लागणार आहे. राष्ट्रीय प्रसारक एबीसीच्या म्हणण्यानुसार एअर सेशेल्सच्या विमानाने ऑस्ट्रेलियामध्ये आलेल्या स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्स, फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner), दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आदींचा समावेश होता. शुक्रवारी कोविड-19 चा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसीही रविवारी दोहा मार्गे सिडनीला पोहोचेल.\nAFC Champions League: एफसी गोवास आगामी मोसमात लाभ होण्याची आशा\nदरम्यान, काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित करण्यात आला होता. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचे संदीप वॅारिअर, वरून चक्रवर्थी हे खेळाडू कोविड पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर अनेक लोक, माजी खेळाडू आयपीएल रद्द करा म्हणून आवाज उठवू लागले. त्यानंतर बीसीसीआयने निर्णय घेऊन आयपीएल अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली. आता आयपीलचे उर्वरित सामने कुठे होणार आणि कधी होणार हे अजून निश्चित झालेले नाही.\nOperation Blue Star: \"अभिमानाने जगा, धर्मासाठी मरा\", हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिल्यानं भज्जी ट्रोल\nOperation Bluestar: ऑपरेशन ब्ल्यू स्टार(Operation Bluestar) दरम्यान सुवर्ण मंदिरात...\nIPL 2021: बीसीसीआयचा मोठा निर्णय; UAE मध्ये होणार 31 सामने\nनवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर(Corona 2nd wave) स्थगित झालेला यंदाचा...\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 4 दिग्गज खेळाडूंनी खेळला होता एकमेव टी-20 सामना\nअलीकडच्या काळात टी -20 क्रिकेटला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. कसोटी क्रिकेट (Test...\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 4 दिग्गज खेळाडूंनी खेळला होता एकमेव टी-20 सामना\nअलीकडच्या काळात टी -20 क्रिकेटला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. कसोटी क्रिकेट (Test...\nभारतात टी -20 वर्ल्डकप खेळणं अवघड; 'घरवापसी' नंतर ऑस्ट्रेलियन दिग्गजाची 'मन की बात'\nवर्षाच्या अखेरीस भारतात खेळला जाणारा टी -20 विश्वचषक (T-20 World Cup) जवळ येत...\nENG vs NZ: कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा; IPL खेळलेल्यांना विश्रांती\nन्यूझीलंडविरुद्ध 2 कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा झाली आहे. मंगळवारी...\nVideo: कोण आहे जसप्रीत बुमराहचा गुरु\nजसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) हा जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक...\nICC: पाकिस्तानचा बाबर आझम ठरला एप्रिल महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू\nआयसीसीच्या(ICC) एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर पाकिस्तान संघाचा...\nहिंदीम��्ये ट्विटकरत 'केविन पीटरसनने' केली चिंता व्यक्त\nइंग्लंडचा माजी क्रिकेटर आणि समालोचक केविन पीटरसन (Kevin Pitarsen) अलीकडच्या काळात...\nCorona Vaccine: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने घेतली कोरोना लस\nभारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आज कोरोना प्रतिबंधक लसीचा (Corona...\nIPL 2021: 'या' 4 देशांनी दिली उर्वरित आयपीएल घेण्याची ऑफर\nइंग्लंड, युएईनंतर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकासारख्या आणखी दोन देशांनी आयपीएल 2021 (IPL...\nराजस्थानचा स्टार गोलंदाज चेतन सकारियाच्या वडिलांचं कोरोनाने निधन\nइंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) या मोसमात राजस्थान रॉयल्सचा (Rajashtan Royals)...\nआयपीएल ipl स्टीव्ह स्मिथ कोरोना corona coronavirus भारत ऑस्ट्रेलिया सकाळ विमानतळ airport श्रीलंका डेव्हिड वॉर्नर david warner delhi चेन्नई फलंदाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/3070", "date_download": "2021-06-13T05:56:26Z", "digest": "sha1:ROPSUJA63CB54OJNM2CY7H6SHKC4E3GO", "length": 7421, "nlines": 151, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "अखेर सिंदेवाही मधे मिळाले सहा कोरोना पॉजिटिव | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome कोरोना अखेर सिंदेवाही मधे मिळाले सहा कोरोना पॉजिटिव\nअखेर सिंदेवाही मधे मिळाले सहा कोरोना पॉजिटिव\nसिंदेवाही तालुक्यात मिळाले कोरोना चे सहा पॉजिटिव\nसहा पैकी पहला कोरोना पॉजिटिव पेंडरी कॉकेवाडा येतील असून दूसरा गूँजेवहीँ येथील आहे,\nव चार रुग्ण सिंदेवाही येथील जैस्वाल कॉलनी येथील आहे, नगर पंचायत जैस्वाल कॉलनी ला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला\nप्रशासनाने नागरिकला आव्हान केले की घबरुनका सोसलडिस्टिंग चा पालन करा मास्क लावा\nPrevious articleयवतमाळ कोरोना अपडेट, जिल्ह्यात एकाच दिवशी 68 पॉझेटिव्ह रुग्णांची भर, पांढरकवडा येथील 42 जणांचा समावेश ; सहा जणांना डिस्चार्ज\nNext articleनक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेला भुसुरुंग पोलिसांनी निकामी करत त्यांचा घातपाताची कट उधुळण लावला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे याचं कडून पोलीस जवानांचे कौतुक\nडॉ.बिस्वरुप राय चौधरी या सायन्टिकला समजुन घ्या आणि कोरोना-( कोविड-19) मुळासहीत उपटून फेंका.. [अतिशय महत्वपूर्ण माहिती]\nगडचिरोली जिल्ह्यात आज 42 नवीन कोरोना बाधित तर 22 कोरोनामुक्त\n२४ तासात ५४कोरोनामुक्त२७ नव्यानेपॉझिटिव्ह आतापर्यंत २०,९७८बाधित झाले बरे उपचार घेत असलेले बाधित ६४४\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. ��्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nगोंदिया जिल्ह्यात आज ६२ रुग्ण पॉझिटिव्ह; तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू\nकन्हान शहरात पुन्हा ४ रुग्ण कोरोणा बाधित ,तालुकाचा आकडा पोहचला७५वर २मृत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamruddhimahamarg.com/mr/construction-package11/", "date_download": "2021-06-13T05:17:10Z", "digest": "sha1:H2Q3PSWI76PV4RJ4PJ4B2SN642Z572WO", "length": 4842, "nlines": 143, "source_domain": "www.mahasamruddhimahamarg.com", "title": "Construction Package11 – Maharashtra Samruddhi Mahamarg", "raw_content": "\nपॅकेज क्रमांक : सीपी -11\nईपीसी कंत्राटदारांचे नाव : मे. गायत्री प्रोजेक्ट लि.\nकिमी मध्ये लांबी: 29.396\nएलओए जारी तारीख : 29.09.2018\nसाखळी तपशील : पॅकेज 11, किमी पासून 502.698 ते किमी. 53२.० 4 (विभाग - गाव धोत्रे ते गाव डरडे करहळे) जिल्हा अहमदनगर मधील\nप्राधिकरण अभियंत्यांचे नाव : मे. ब्लूम कंपनीज एलएलसी यूएसए, क्रेडिबल मॅनेजमेंट अँड कंसल्टंट्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यामने\nएलओए जारी तारीख : 17.10.2018\nअद्याप एक प्रश्न आहे\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित\nनोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : नेपियन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क, मुंबई 400036, महाराष्ट्र, भारत.\nसंयुक्त कार्यालयाचा पत्ता : एमएसआरडीसी कार्यालय परिसर, के. सी मार्ग, लीलावती हॉस्पिटल जवळ, वांद्रे (प), मुंबई-400050\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nहिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/f-suhana-s-boyfriend-kisses-her-shah-rukh-khan-says-i-d-rip-his-lips-off-karan-johar-agrees-nrst-103621/", "date_download": "2021-06-13T05:18:21Z", "digest": "sha1:Y6YS6RALNARF43ALZEWJSJKF2TEIMLMZ", "length": 13500, "nlines": 183, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "f Suhana S Boyfriend Kisses Her Shah Rukh Khan Says I D Rip His Lips Off Karan Johar Agrees nrst | 'जर सुहाना���ा कोणी किस केलं तर मी त्याचे ओठच कापेन', लाडक्या लेकीसाठी शाहरूख झाला पजेसिव! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nVideo ‘जर सुहानाला कोणी किस केलं तर मी त्याचे ओठच कापेन’, लाडक्या लेकीसाठी शाहरूख झाला पजेसिव\nशाहरुख दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेक नंतर ‘पठाण’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात शाहरूखसोबत मुख्य भूमिकेत दीपिका पदूकोण दिसणार आहे, तर सलमान खान पाहुण्या कलाकराची भूमिका साकारणार आहे.\nबॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान आपली मुलगी सुहानासाठी फार पजेसिव्ह आहे. खुदद एका कार्यक्रमात शाहरूख खाननेच ही माहिती दिली. शाहरूखचा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमधला एक जूना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात मुली विषयी शाहरूख किती पजेसिव्ह आहे याचा दाखला मिळतो.\nअबब...प्रियांकाच्या घडाळ्याने – ड्रेसने वेधलं सगळ्यांच लक्ष, ३२ लाखांच्या या घडाळ्यात आहेत खास गोष्टी, जाणून घ्या\nया व्हिडीओत करणच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये शाहरुख आणि अभिनेत्री आलिया भट्ट उपस्थित होते. त्याचवेळी करणने आलियाला अचानक एक प्रश्न विचारला तो म्हणजे, “आलिया तू किती वर्षांची असताना तुझा पहिला बॉयफ्रेंड होता आलिया उत्तर देत १६ असं बोलते. त्यावर करण लगेच शाहरूखला प्रश्न विचारतो, तुझी मुलगी आता १६ वर्षांची आहे. जो तुझ्या मुलीला किस करेल त्याला तू मारून टाकशील आलिया उत्त��� देत १६ असं बोलते. त्यावर करण लगेच शाहरूखला प्रश्न विचारतो, तुझी मुलगी आता १६ वर्षांची आहे. जो तुझ्या मुलीला किस करेल त्याला तू मारून टाकशील या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुख म्हणतो, ‘मी त्या मुलाचे ओठ कापून टाकेल.”\n'तू तुझ्या नाकाने बटाटे काप'हॅण्डसम हंकच्या गंभीर फोटोवर चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स, मग काय हृतिक रोशनही दिले झक्कास रिप्लाय\nशाहरुख दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेक नंतर ‘पठाण’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात शाहरूखसोबत मुख्य भूमिकेत दीपिका पदूकोण दिसणार आहे, तर सलमान खान पाहुण्या कलाकराची भूमिका साकारणार आहे.\nआई आहेस की ....छोट्या नवाबाला सतत ऐकटं सोडणाऱ्या करिनाचे सतत व्हायरल होणारे Video बघून नेटकरी भडकले, तुलना केली दुसऱ्या अभिनेत्रींशी\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/how-long-will-super-moon-appear-nrvk-133154/", "date_download": "2021-06-13T05:43:57Z", "digest": "sha1:EVZSGEVYMXKWGTQ4GWG7HRE3VGCMLG5B", "length": 15306, "nlines": 184, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "How long will ‘Super Moon’ appear? nrvk | वर्षातला दुसरा सुपरमून पाहण्याची संधी; बुद्ध पूर्णिमेचा दिवस लक्षात ठेवा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\n‘सुपर मून’ किती काळ दिसणार वर्षातला दुसरा सुपरमून पाहण्याची संधी; बुद्ध पूर्णिमेचा दिवस लक्षात ठेवा\n2021 चे पहिले चंद्रग्रहण 26 मे रोजी होईल. हे चंद्रग्रहण वैशाख पूर्णिमा किंवा बुद्ध पूर्णिमासाठी दिसते. वर्षाचा दुसरा सुपरमून देखील या दिवशी पाहायला मिळेल. सुपरमून 14 मिनिट 30 सेकंदासाठी दिसेल. जगाने 26 एप्रिल रोजी पहिला सुपरमून पाहिला. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एक चंद्रमा पृथ्वीच्या भोवतालच्या कक्षाच्या सर्वात जवळच्या ठिकाणी पोहोचला तेव्हा एक सुपरमून येतो. सुपरमून चंद्र आकारात किंचित मोठा असल्याचे दर्शवितो. हे सामान्य चंद्रापेक्षा उजळ असतो.\nमुंबई : 2021 चे पहिले चंद्रग्रहण 26 मे रोजी होईल. हे चंद्रग्रहण वैशाख पूर्णिमा किंवा बुद्ध पूर्णिमासाठी दिसते. वर्षाचा दुसरा सुपरमून देखील या दिवशी पाहायला मिळेल. सुपरमून 14 मिनिट 30 सेकंदासाठी दिसेल. जगाने 26 एप्रिल रोजी पहिला सुपरमून पाहिला. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एक चंद्रमा पृथ्वीच्या भोवतालच्या कक्षाच्या सर्वात जवळच्या ठिकाणी पोहोचला तेव्हा एक सुपरमून येतो. सुपरमून चंद्र आकारात किंचित मोठा असल्याचे दर्शवितो. हे सामान्य चंद्रापेक्षा उजळ असतो.\nवर्षाचे पहिले चंद्रग्रहण छाया चंद्रग्रहण असेल. ज्यामुळे त्याचे सुतककाल वैध होणार नाही. चंद्रग्रहणाच्या सावलीत पृथ्वीची छाया काही काळ चंद्रावर पडते, ज्यामुळे ती किंचित चमकदार दिसते. 2021- च्या पहिल्या चंद्रग्रहण केव्हापासून केव्हापर्यंत भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 17 मिनिटावर याची सुरुवात होईल आणि संध्याकाळी 7 वाजून 19 मिनिटापर्यंत राहील.\nग्रहण प्रथम ग्रहण 14:18 वाजता सुरू होईल आणि पूर्ण ग्रहण 16:43 वाजता सुरू होईल. चंद्रग्रहण जास्तीत जास्त 16:48 असेल आणि ग्रहण 16:54 वाजता समाप्त होईल. चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी: 5 तास 2 मिनिटे.\n26 मे रोजी चंद्रग्रहण वृश्चिक राशी आणि अनुराधा नक्षत्रात असेल. ज्यामुळे या चंद्रग्रहणाचा परिणाम त्याच राशीच्या लोकांवर होईल. चंद्रग्रहणापूर्वी 9 तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. तथापि, 26 मे रोजी होणाऱ्या ग्रहणात सुतक कालावधी वैध ठरणार नाही.\nवर्षाचे पहिले चंद्रग्रहण दक्षिण आशिया, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिक आणि प्रशांत महासागरात पाहिले जाऊ शकते.\nब्लॅक फंगस होण्याबाबात धक्कादायक माहिती उघड\nलग्नादिवशी नवरदेव आईसोबत घरीच थांबतो आणि नवरदेवाची बाहिण...\nजे होईल ते होईल अशा विचाराने 'तो' शेतात जाऊन बसला आणि....\nम्हाताऱ्या अपंग आईला मुलाने जंगलात सोडले : हिंस्र जनावरांच्या भीतीत दोन दिवस अन्नपाण्याविना उपाशी; आईचे उत्तर ऐकून मदतीला धाऊन आलेल्यांच्या डोळ्यात पाणी आले\nमुंबईतील या स्टेशनवरुन येतात किंकाळ्या आणि रडण्याचे आवाज\nसडलेल्या प्रेताप्रमाणे वास येणारे फुल, अतिशय दुर्गंधी असलेले दुर्मिळ फूल; जनावरे सुद्धा त्याच्या जवळ जात नाहीत\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठ�� आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/16550", "date_download": "2021-06-13T06:16:37Z", "digest": "sha1:ANUKSWLZTFAC5ZTHJEPXWVKC3JZI5DDX", "length": 10871, "nlines": 116, "source_domain": "dhanlabh.in", "title": "कॅनरा रोबेको म्युच्युअल हायब्रीड फंड – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nकॅनरा रोबेको म्युच्युअल हायब्रीड फंड\nकॅनरा बँक ही भारतातील राष्ट्रीय बँक आहे.११३ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणा-या या बँकेच्या दहा हजारांहून अधिक शाखा आहेत आणि जवळपास नऊ कोटी ग्राहक आहेत.अशा या बँकेने १९८७ साली ‘ कॅनबँक म्युच्युअल फंड’ ची स्थापना केली.\n१९२९ पासून काम करणारी रोबेको ग्रुप ही नेदरलॅंड मधील जागतिक दर्जाची अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे.१५ देशांमध्ये तिचा विस्तार आहे.\nकॅनबँक म्युच्युअल फंड आणि रोबेको २००७ साली एकत्र आले आणि त्यांनी ‘ कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड ’ ची स्थापना केली. भारतामध्ये आज काम करणा-या अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांपैकी ‘ कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड ’ ही एक दर्जेदार कंपनी आहे.\nकॅनरा रोबेको इव्कीटी हायब्रीड फंड हा या कंपनीने १ फेब्रुवारी १९९३ रोजी सुरू केला.\n३१ डिसेंबर २०२० रोजी फंडाचा AUM (Assets Under Management) ४१७० कोटी रु आहे स्थापनेपासून सरासरी १२.६४ टक्के परतावा देणा-या या फंडाची गेल्या दहा वर्षासाठी आर्थिक कामगिरी खालीलप्रमाणे आहे.\n• १ वर्ष रिटर्नस् – २१.७२ टक्के\n• ३ वर्षे रिटर्नस् – १२.९१ टक्के\n• ५ वर्षे रिटर्नस् – १४.९४ टक्के\n• ७ वर्षे रिटर्नस् – १६.७९ टक्के\n• १० वर्षे रिटर्नस् – १३.७६ टक्के\nValue Research या संस्थेचा ५ Star रेटिंगचा दर्जा सातत्याने मिळवणारा हा फंड आहे.३१ डिसेंबर २०२० रोजी फंडाचे Asset Allocation खालीलप्रमाणे होते.\nइव्कीटीपैकी बहुतेक सर्व गुंतवणूक ही Giant कंपन्यामध्ये आहे.फंडाचे खालील Top 10 Holding पाहिले तर ही गोष्ट लक्षात येईल.\nफंडाची गुंतवणूक Giant कंपन्यामध्ये असल्यामुळे यातील गुंतवणूक कमी जोखमीची आहे.त्यामुळे कमी जोखीम हवी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा अगदी योग्य फंड आहे. तसेच हा फंड नियमितपणे मासिक डीव्हीडंड देतो.\nबँकपेक्षा अधिक मासिक परतवा शिवाय भांडवल वृद्धी असा दुहेरी लाभ हवा असल्यास ह्या फंडचा नक्की विचार करावा \nउद्दिष्टे ठरवा व साध्य करा \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/6288-percent-polling-in-the-second-phase-of-the-state/", "date_download": "2021-06-13T05:10:41Z", "digest": "sha1:DZ4LVOGYL2SOQ4WBDJ2OZAF7SRTCCHJQ", "length": 10633, "nlines": 106, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राज्यात दुसऱ्या टप्प्यात 62.88 टक्के मतदान", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nराज्यात दुसऱ्या टप्प्यात 62.88 टक्के मतदान\nमुंबई: लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाची अंतिम आकडेवारी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच���या कार्यालयाने जाहीर केली. त्यानुसार दहा मतदारसंघात 62.88 टक्के मतदान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेल्या सुधारीत माहितीनुसार दुसऱ्या टप्प्यातील दहा लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरची मतदानाची अंतिम टक्केवारी:\nएकूण 62.88 टक्के अंतिम मतदान झाले आहे.\nहिंगोली मतदारसंघात मतदानाची टक्केवारी सर्वाधिक राहिली असून सर्वात कमी टक्केवारी सोलापूर मतदारसंघाची राहिली.\nया टप्प्यात 10 मतदारसंघात एकूण 1 कोटी 16 लाख 61 हजार 830 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये पुरुष 62 लाख 84 हजार 344, स्त्री 53 लाख 77 हजार 434 आणि 52 तृतीयलिंगी मतदारांचा समावेश आहे. बीड मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या होती. तेथे सर्वाधिक 13 लाख 48 हजार 473 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये 7 लाख 31 हजार 196 पुरुष, 6 लाख 17 हजार 276 स्त्री आणि 1 तृतीयलिंगी मतदारांचा समावेश आहे.\nमतदारसंघनिहाय मतदान केलेल्या पुरुष, स्त्री व तृतीयलिंगी मतदारांची संख्या आणि झालेले एकूण मतदान पुढीलप्रमाणे:\nबुलढाणा- पुरुष 6 लाख 782, स्त्री 5 लाख 16 हजार 703, तृतीयलिंगी 1, एकूण 11 लाख 17 हजार 486,\nअकोला- पुरुष 6 लाख 6 हजार 922, स्त्री 5 लाख 9 हजार 834, तृतीयलिंगी 7, एकूण 11 लाख 16 हजार 763\nअमरावती- पुरुष 6 लाख 2 हजार 8, स्त्री 5 लाख 2 हजार 921, तृतीयलिंगी 7, एकूण 11 लाख 4 हजार 936\nहिंगोली- पुरुष 6 लाख 17 हजार 811, स्त्री 5लाख 34 हजार 736, तृतीयलिंगी 1, एकूण 11 लाख 52 हजार 548\nनांदेड- पुरुष 5 लाख 94 हजार 614, स्त्री 5 लाख 24 हजार 490, तृतीयलिंगी 12, एकूण 11 लाख 19 हजार 116\nपरभणी- पुरुष 6 लाख 77 हजार 601, स्त्री 5 लाख 76 हजार 9, तृतीयलिंगी 2, एकूण 12 लाख 53 हजार 612\nउस्मानाबाद- पुरुष, 6 लाख 41 हजार 697, स्त्री 5 लाख 54 हजार 458, तृतीयलिंगी 11, एकूण 11 लाख 96 हजार 166\nलातूर- पुरुष 6 लाख 25 हजार 336, स्त्री 5 लाख 46 हजार 5,तृतीयलिंगी 3, एकूण 11 लाख 71 हजार 344\nसोलापूर- पुरुष 5 लाख 86 हजार 377, स्त्री 4 लाख 95 हजार 2, तृतीयलिंगी 7, एकूण 10 लाख 81 हजार 386.\nloksabha Election मतदान निवडणूक लोकसभा\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार���य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nबावन्न बँकातील 6500 शाखात सातबारा साठी पोर्टल\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nआपल्या घरात टिकू शकतो एक वर्षापर्यंत टोमॅटो, नाही होणार खराब\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1664536", "date_download": "2021-06-13T05:30:05Z", "digest": "sha1:4RODFFSIZEMUCMCAHNKM7GEVZS7WLJKQ", "length": 3273, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पंचतीर्थ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पंचतीर्थ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१६:५९, ७ फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती\n१०२ बाइट्सची भर घातली , २ वर्षांपूर्वी\n१६:५६, ७ फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती (संपादन)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\n१६:५९, ७ फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\n'''पंचतीर्थ''' ही भारत सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारा घोषित केलेली [[बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जीवनाशी निगडित पाच स्थळे आहेत. [[भारत सरकार]] व [[महाराष्ट्र सरकार]] ही पंचतीर्थे विकसित करित आहे. महाराष्ट्र सरकारने व भारत सरकारने निर्देशित केलेल्या पंचतीर्थांमध्ये पुढीलतीन स्थळांचासमान समावेशस्थळे आहेदोन्हीत समाविष्ठ आ��ेत तर दोन-दोन भिन्न स्थळे आहेत.\nमहाराष्ट्र सरकारद्वारे निर्देशित पंततीर्थ\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-06-13T04:43:00Z", "digest": "sha1:6TARXG7O6YBCLXSISZPCSKCHQWB4LIC5", "length": 17755, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "देवीसिंह व्यंकटसिंह चौहान - विकिपीडिया", "raw_content": "\nदेवीसिंह व्यंकटसिंह चौहान (२२ मार्च १९११ - मृत्यु डिसेंबर २००४) हे इतिहास ह्या विषयातील एक अभ्यासक होते. त्याचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रात होते. दख्खनी भाषेचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता.\n२२ मार्च इ.स. १९११\nगणित (बी. ए.) आणि विधी यविषयांत पदवी\nइतिहास, राजकारण, भाषा, साहित्य\nमराठी, दख्खिनी हिंदी, हिंदी, उर्दू\nदक्खिनी हिंदीतील इतिहास व इतर लेख\n४ लेखन आणि भाषाविषयक कार्य\n६ ग्रंथसंपदा, संपादने आणि लेख\nदेवीसिंह १९३१ साली मुंबई विद्यापीठातून शालान्त (मॅट्रिकची) परिक्षा उत्तीर्ण झाले. १९३८ साली गणित हा विषय घेऊन त्यांनी पदवी ( बी.ए. (ऑनर्स)) संपादन केली. त्यानंतर पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट मधून पदव्यूतर पदवीचा (एम.ए.) अभ्यासही सुरू केला होता.[१] पुढे सन १९४१ मध्ये त्यांनी नागपूर येथून विधी शाखेतील पदवीही मिळविली. [१]\nमुंबई विद्यापीठातून शालान्त (मॅट्रिकची) परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी तीन वर्षे हिप्परगा येथे राष्ट्रीय शाळेत शिक्षक म्हणून काम केले. पुढे पुण्याच्या गोखले इन्स्टिटूटमधून पदव्यूतर पदवीच्या (एम्. ए.) अभ्यासासोबत मराठवाडा साप्ताहिकात उपसंपादकाचे कामही केले. त्यानंतर सन १९३८मध्ये शिक्षण सोडून ते स्वातंत्र्यपूर्व काळातल्या हैदराबाद संस्थानाच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील स्टेट कॉग्रेसच्या संघटनेचे काम करू लागले. त्यासोबतीनेच त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातल्या हैद्राबाद संस्थानाच्या जहागिरीतील सार-कर यांची माहिती गोळा करून ती डॉ.सोहोनी यांच्या सहकार्याने फ्यूडल ऑपरेशन्स इन हैदराबाद या नावे ग्रंथरूप करून प्रकाशित केली. [१] सन १९४१च्या जुलै महिन्यात उमरगा येथे त्यांनी श्री. तात्याराव मोरे, वि. ना. हराळकर, रामराव राजेश्वरक या आपल्या सहकाऱ्यासह भारत विद्यालयाची स्थापना केली. [१]\nदेवी��िंह चौहान यांना सन १९४७ च्या ऑगस्ट महिन्यात स्टेट कॉंग्रेस पक्षातर्फे झालेल्या सत्याग्रहात कारावासाची शिक्षा झाली होती. पण पोलिसी कारवाईनंतर त्यांची सुटका करण्यात आली. स्वातंत्र्योत्तर काळात ते कॉंग्रेसचे पूर्ण वेळ कार्यकर्ते झाले होते. सन १९४९ ते १९५२ या काळात ते मराठवाडा प्रदेश कॉंग्रेसचे चिटणीसही होते. सन १९५२ ते १९५४ या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषविले होते. त्यानंतर त्यांनी मराठवाड्यातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतला. नागपूर कराराच्या वेळी मराठवाड्यातील प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित होते. पुढे १९५७च्या मुंबई मंत्रिमंडळात उपमंत्री म्हणून ते सहभागी झाले होते. सन १९६४ ते १९७० या काळात त्यांनी लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणूनही कार्य केले होते.[१]\nलेखन आणि भाषाविषयक कार्य[संपादन]\nस्वातंत्र्योत्तर काळात कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हणून वावरताना त्यांनी जहागिरींचा प्रश्न तसेच कुळकायदा यांविषयी अनेक लेख लिहिले. कुळकायद्यावर पुस्तके लिहिली होती. सन १९५७ पासूनच त्यांनी संशोधनावर विशेष लक्ष द्यायला सुरूवात केली होती. त्यांनी मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी ह्या चार भाषांत मिळून सुमारे १५० संशोधनपर लेखांची निर्मिती केली आहे.[१]\nभारतीय इतिहास कॉंग्रेस व अखिल भारतीय प्राच्य परिषद यांच्या इतिवृत्तान्तांवरून देवीसिंह यांचे अनेक संशोधनपर लेख प्रकाशित झाल्याचे आढळते. तसेच पुण्याच्या भांडारकर संशोधन मंदिर या संस्थेच्या आणि मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिक पत्रांतून त्यांनी लेखन केल्याचे आढळते.[१]\nग्रंथसंपदा, संपादने आणि लेख[संपादन]\n'दख्खनी हिंदीतील इतिहास व इतर लेख' (लेख-संग्रह), ग्रंथमाला क्र- २१, वि.गो.खोबरेकर, इतिहास संशोधन मंडळ, मुंबई-१४, म.गो. प्रधान, सत्यसेवा मुद्रणालय, अलिबाग (इ.स. १९७३).\n'मराठी आणि दक्खिनी हिंदी', प्रकाशक - महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे.\n'भारत इराण संश्लेष, भाग- १', प्रकाशक - महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे.\n'भारत इराण संश्लेष, भाग- २', प्रकाशक - महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे.\n‘फूलबन : इब्न निशातीकृत’(१९६५)\n‘जंगनामए आलिम अलीखान : हुसेनकृत’ (१९६८)\n‘तारीखे इस्कंदरी : नुस्त्रतीकृत’ (१९६९)\n‘पर्णालपर्वत ग्रहणाख्यान : जयराम पिण्डे कृत’ (१९७०)\n‘इब्राहीमनामा : अब्दुलकृत’ (१९७३)\n‘शूलिक आणि प्राकृत’ (१९८८)\n‘ऋग्वेद : समस्या आणि उकल’ (१९८८)[२]\n२) 'फ्यूडल ऑपरेशन्स इन हैदराबाद' (१९३९)\n१. अब्दुल देहलवीकृत इब्राहीमनामा, क्र-३, संचालक, पुराभिलेख व पुरातत्त्व विभाग, मुंबई-३२, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई- ४, शके १८९५ (इ.स. १९७३), १४+ २३५.\n३. श्री जयरामपिण्डेविरचित पर्णालपर्वतग्रहणाख्यानम्, प्रकाशक - ग.वा. करमरकर, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे-३०, गो.प. नेने, राष्ट्रभाषा मुद्रणालय, पुणे-३०, शके १८९२ (इ.स. १९७०-७१). ६+८+१+१७२+२.\n४. मुल्ला नुस्रतीकृत तारीखे- इस्कंदरी, शके १८९० (इ.स. १९६९), प्रकाशक - ग.वा. करमरकर, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा,पुणे-३०, गो.प. नेने, राष्ट्रभाषा मुद्रणालय,पुणे-३०. [३]\nते काही काळ ‘संग्राम’या पुण्याहून निघणाऱ्या वृत्तपत्राचे संपादक होते.\nत्यांनी ‘मराठवाडा’साप्ताहिकाचे उपसंपादक म्हणून कार्य केले होते.\nदेवीसिंह चौहान यांना ‘मराठी आणि दक्खिनी हिंदी’ (१९७१) या ग्रंथासाठी १९७२-७३ चा महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला होता.\nत्यांच्या ‘भारत इराणी संश्लेष, भाग- १’ (१९७३) या ग्रंथास १९७४-७५ चा महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला होता.\n↑ a b c d e f g देवीसिंह व्यकंटसिंह चौहान, दख्खनी हिंदीतील इतिहास व इतर लेख, समाविष्ट- मलपृष्ठावर दिलेला परिचयपर मजकूर, प्रका- वि.गो.खोबरेकर, इतिहास संशोधन मंडळ, दादर, मुंबई-१४, प्रथम संस्करण, १९७३.\n^ जोशी, सु.ग. डॉ. देवीसिंग चौहान गौरव ग्रंथ.\n^ मुल्ला नुस्रतीकृत तारीखे-इस्कंदरी अर्थात उमराणीचे युद्ध, भा.इ.सं.मं ग्रंथमाला क्र-५८, अनुवादक - मु.मा. जगताप, समा-निवेदन (), शके १८९० (इ.स. १९६९), प्रकाशक - ग.वा. करमरकर, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे-३०, गो.प. नेने, राष्ट्रभाषा मुद्रणालय,पुणे-३०, ३.\nइ.स. १९११ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ नोव्हेंबर २०२० रोजी २३:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/shivsena-mp-sanjay-raut-tweet-about-political-situation-239180", "date_download": "2021-06-13T06:10:22Z", "digest": "sha1:YT53BAQGKZSUKBAWYT2R6FJFVXFB7N6M", "length": 16643, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | संजय राऊत म्हणतात, How is Josh?", "raw_content": "\nसंजय राऊत यांनी गेल्या महिनाभरापासून आपली ट्विट मालिका सुरुच ठेवली आहे. संजय राऊत यांनी महायुतीत लढलेल्या भाजपला सतत लक्ष्य केले आहे. भाजपने मुख्यमंत्रीपदावरून आपला शब्द फिरविल्यानंतर राऊत यांनी सतत भाजपवर टीका केली आहे. यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकासआघाडीचा उदय झाला होता.\nसंजय राऊत म्हणतात, How is Josh\nमुंबई : शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यात मोलाचा वाटा उचलणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजही (गुरुवार) ट्विट करत How is Josh असा प्रश्न राज्यातील नागरिकांना केला आहे. तसेच त्यांनी जनतेला जय महाराष्ट्र असेही म्हटले आहे.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nराज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी केली असून, राज्यभरातून एक लाख शिवसैनिक येणार आहेत. शिवाय देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील सोहळ्यासाठी बोलावण्यात आले आहे.\nराज्यात आजपासून उद्धव सरकार\nसंजय राऊत यांनी गेल्या महिनाभरापासून आपली ट्विट मालिका सुरुच ठेवली आहे. संजय राऊत यांनी महायुतीत लढलेल्या भाजपला सतत लक्ष्य केले आहे. भाजपने मुख्यमंत्रीपदावरून आपला शब्द फिरविल्यानंतर राऊत यांनी सतत भाजपवर टीका केली आहे. यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकासआघाडीचा उदय झाला होता.\nशपथविधी सोहळ्यासाठी नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंचं निमंत्रण\nशरद पवार आणि संजय राऊत यांच्यात पुन्हा बैठका, यावेळेस कारण आहे...\nमुंबई : येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील राज्यसभेतील काही खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे एकूण ७ नवीन खासदार महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणार आहेत. यात भाजपकडून २ तर महाविकास आघाडीकडून ४ उमेदवार आहेत. शिल्लक राहिलेल्या मतांमधून अजून एक उमेदवार निवडून आणण्याचा प्रत्यन या दोन्ही\n'मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही'\nमुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ग्रामपंचायत निवडणुकीचं विश्लेषण करण्यात आले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशाराही दिला आहे. ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत श\nमुख्यमंत्री, शरद पवार आणि संजय राऊतांना धमकी देणाऱ्याला अटक; एटीएसची कारवाई\nमुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मिर सोबत केल्यानंतर तिच्यावर टीका करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकी देणा-या माथेफिरूला कोलकात्यातून अटक करण्यात आली होती. याच आरोपीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी, राष्ट्रवादी काँग्रेसच\nमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार का \nमुंबई काल शरद पवार यांनी राज्यपालांची घेतलेली भेट. त्यानंतर शरद पवार यांनी मातोश्रीवर लावलेली हजेरी. यानंतर महाराष्ट्रात राजकीय चर्चाना उधाण आलं. मातोश्रीवर शरद पवार गेल्याची माहिती स्वतः शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते संजय राऊत यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. अशात महाराष्ट्रात राष्ट्रपती\nजाहिरातीतील फोटोवरून महाविकास आघाडीत धुसफूस...काँग्रेसच्या सत्यजीत तांबे यांचे ट्विट\nटाकळी ढोकेश्वर : महाविकास आघाडीत बिघाडी होते की काय सरकार पडणार तर नाही ना सरकार पडणार तर नाही ना अशा रोज बातम्या येत असतात. मात्र, खासदार संजय राऊत यांच्यासारखे नेते असं काही होणार नाही असे म्हणून सर्वकाही अलबेल असल्याचे दाखवून देतात. काल पुन्हा धुसफूस असल्याचे समोर आलं.\nराम मंदिर भूमिपूजनाला तुम्ही जाणार का, मुख्यमंत्र्यांनी पहिल्यादांच दिलं 'हे' उत्तर\nमुंबईः शिवसेना नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राम मंदिर भूमिपूजनावरही पहिल्यांदाच उत्तरं दिलं आहे. उद्धव\nमहाविकास आघाडीचं सरकार कसं चाललंय उद्धव ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर\nमुंबईः राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं महाविकास आघाडीचं सरकार आहे. हे सरकार तीनचाकी सरकार असल्याचा आरोप विरोधक नेहमी करत असतात. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाख\nपहिली अडीच वर्षे शिवसेनेला अन् दुसरी अडीच वर्षे...\nमुंबई : मुख्यमंत्रीपदाची पहिली टर्म शिवसेनेकडे असणार असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितल्याने राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेला पहिली अडीच वर्षे आणि नंतरची अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद असा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे स\nआक्रमक बाळासाहेबांचा संयमी वारसदार\nहिंदूहृदयसम्राट आणि आक्रमक बाळासाहेब ठाकरे यांचे वासरदार उद्धव ठाकरे यांच्यावर मवाळ, संयमी, शांत स्वभावाचे, पक्ष वाढवतील का असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. पण, आज या सगळ्या प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर देत शिवसेना काय करू शकते आणि पक्ष वाढविण्यासाठी ते कोणताही पर्याय निवड\n15-15-12 असा ठरला फॉर्म्युला; 'या' नेत्यांकडे 'ही' मंत्रीपदे\nमुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या बैठकांमधून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात एका फॉर्म्युला निश्चित होत असल्याची माहिती मिळाली आहे. यात 15-15-12 असा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/not-so-much-relief-from-inflation-constant-rise-in-food-fuel-prices-nrpd-102483/", "date_download": "2021-06-13T05:26:48Z", "digest": "sha1:R6RTU56X2CXCNMVMUBSK7PELZPA243QY", "length": 13794, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Not so much relief from inflation, constant rise in food, fuel prices nrpd | महागाईतून इतक्यात सुटका नाही, खाद्यपदार्थ, इंधनच्या किंमतीत सलग वाढ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nप��्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nदिल्लीमहागाईतून इतक्यात सुटका नाही, खाद्यपदार्थ, इंधनच्या किंमतीत सलग वाढ\nघाऊक किंमत निर्देशांक आधारित (डब्ल्यूपीआय) फेब्रुवारीमध्ये १७.१७ टक्के होता, जो यावर्षी जानेवारीत ०.०३ टक्के होता आणि मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये २.२६टक्के होता. गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, किरकोळ महागाई फेब्रुवारीमध्ये ५.०३टक्के होती.\nखाद्यपदार्थ, इंधन व विजेच्या किंमती वाढल्यामुळे घाऊक महागाई फेब्रुवारी महिन्यात सलग दुसर्‍या महिन्यात वाढून मागील २७ महिन्यांच्या तुलनेत उच्चांकी पातळीवर पोहोचली. घाऊक किंमत निर्देशांक आधारित (डब्ल्यूपीआय) फेब्रुवारीमध्ये १७.१७ टक्के होता, जो यावर्षी जानेवारीत ०.०३ टक्के होता आणि मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये २.२६टक्के होता. गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, किरकोळ महागाई फेब्रुवारीमध्ये ५.०३टक्के होती.\nफेब्रुवारीमध्ये पुन्हा अन्न आणि पेये महाग झाली\nकित्येक महिने स्वस्त राहिल्यामुळे फेब्रुवारीमध्ये खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्या. फेब्रुवारीमध्ये, त्यांच्या किंमती वार्षिक आधारावर १. ३६ टक्केने वाढल्या. वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीत अन्नधान्याच्या किमतींमध्ये वार्षिक आधारावर २. ८० टक्के घट झाली. मागील महिन्यात अन्नधान्यांच्या घाऊक किमतीत महागाई ३. ३१ टक्के होती. वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्यांची घाऊक किंमत वार्षिक आधारावर ०.२६ टक्के खाली आली. फेब्रुवारीमध्ये भाजीपाल्याच्या किमतीत २.९० टक्के घट झाली, तर जानेवारीत त्यांचे दर वार्षिक आधारावर २०.८२ टक्के कमी झाले. तथापि, डाळींच्या किंमती फेब्र���वारीमध्ये १०. २५ टक्के वाढल्या, तर फळांच्या किंमती९. ४८ टक्के वाढल्या आहेत.\nघाऊक महागाई २७ महिन्यांत उच्चांकावर पोचली\nआयसीआरएच्या प्रधान अर्थशास्त्रज्ञ अदिती नायर यांच्या म्हणण्यानुसार, “घाऊक महागाई २७ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे, जी सर्वांगीण महागाई आहे. याचा परिणाम जागतिक बाजारात वस्तू, कच्च्या तेलाच्या आणि इंधनाच्या किंमतींच्या वाढीवर झाला आहे. या व्यतिरिक्त अन्न आणि पेय पदार्थांच्या कमी दरांमुळे यावर्षी फेब्रुवारीमध्ये महागाई दर जास्त झाला आहे.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/maza-hoshil-na-serial-set-aamras-party-and-misal-party-see-photo-nrst-137250/", "date_download": "2021-06-13T04:43:07Z", "digest": "sha1:NTC4J7EQV7CGIFW5IE645CQUHPWLN2UE", "length": 11694, "nlines": 168, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "maza hoshil na serial set aamras party and misal party see photo nrst | 'माझा होशील ना' च्या सेट वर रंगली आमरस आणि मिसळ पार्टी, बघा कलाकारांची धम्माल! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस म��ंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nमनोरंजन‘माझा होशील ना’ च्या सेट वर रंगली आमरस आणि मिसळ पार्टी, बघा कलाकारांची धम्माल\nजरी कुटुंबापासून दूर असले तरी मालिकेतील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ कुटुंबाप्रमाणेच एकमेकांची काळजी घेत आहे आणि तितकीच धमाल देखील करत आहेत.\nसध्या कॉरोनच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु असताना, प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा घेतलेल्या मालिकांचं चित्रीकरण मात्र थांबलं नाही आहे. झी मराठीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका ‘माझा होशील ना’चं शूटिंग सध्या सिल्व्हासामध्ये चालू आहे. जवळपास एका महिन्याच्या वर हे सर्व कलाकार आपल्या कुटुंबापासून दूर राहून तिकडे चित्रीकरण करत आहेत. जरी कुटुंबापासून दूर असले तरी मालिकेतील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ कुटुंबाप्रमाणेच एकमेकांची काळजी घेत आहे आणि तितकीच धमाल देखील करत आहेत.\nनुकतंच या मालिकेच्या सेटवर संपूर्ण टीमने आमरस पार्टी केली. घरापासून दूर असल्यामुळे मनसोक्त आंबे खाण्याची संधी हुकली असं होऊ नये म्हणून सेटवरच या टीमने आमरसचा मनमुराद आस्वाद घेतला. सेटवर आमरसचा बेत असल्यामुळे सर्वांच्या तोंडाला पाणी तर सुटलंचं पण जिभेवरचा ताबा देखील सुटला आणि संपुन टीमने काही मिनिटातच या आमरसचा फडशा पडला. या खास आमरस पार्टीची क्षणचित्रं या मालिकेच्या चाहत्यांसाठी.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडि��� गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-06-13T05:36:23Z", "digest": "sha1:CQ3O3CISWHWJTR7VALOEWSL2JUBVDBXP", "length": 5249, "nlines": 70, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "दिलीप वेंगसरकर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपूर्ण नाव दिलीप बळवंत वेंगसरकर\nजन्म ६ एप्रिल, १९५६ (1956-04-06) (वय: ६५)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम\nक.सा. पदार्पण (१३९) २४ जानेवारी १९७६: वि न्यू झीलँड\nशेवटचा क.सा. ५ फेब्रुवारी १९९२: वि ऑस्ट्रेलिया\nआं.ए.सा. पदार्पण (१९) २१ फेब्रुवारी १९७६: वि न्यू झीलँड\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nसामने ११६ १२९ २६० १७४\nधावा ६,८६८ ३,५०८ १७,८६८ ४,८३५\nफलंदाजीची सरासरी ४२.१३ ३४.७३ ५२.८६ ३५.२९\nशतके/अर्धशतके १७/३५ १/२३ ५५/८७ १/३५\nसर्वोच्च धावसंख्या १६६ १०५ २८४ १०५\nचेंडू ४७ ६ १९९ १२\nबळी ० ० १ ०\nगोलंदाजीची सरासरी – – १२६.०० –\nएका डावात ५ बळी – – – –\nएका सामन्यात १० बळी – n/a – n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी – – १/३१ –\nझेल/यष्टीचीत ७८/– ३७/– १७९/– ५१/–\n७ फेब्रुवारी, इ.स. २०१०\nदुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)\nकपिल देव भारतीय क्रिकेट संघाचे नायक\nइ.स. १९७८-इ.स. १९७९ पुढील\nरवि शास्त्री भारतीय क्रिकेट संघाचे नायक\nइ.स. १९७९-इ.स. १९८३ पुढील\nभारत क्रिकेट खेळाडू व��स्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २५ जुलै २०२० रोजी ०९:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/district-court-recruitment-2018-5560/", "date_download": "2021-06-13T04:57:34Z", "digest": "sha1:VRN3BLYACBF2QTZJD4OLZLZH5FMWXO2M", "length": 6151, "nlines": 69, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - जिल्हा न्यायालयात लघुलेखक/ लिपिक/ शिपाई पदांच्या एकूण ८९२१ जागा Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nजिल्हा न्यायालयात लघुलेखक/ लिपिक/ शिपाई पदांच्या एकूण ८९२१ जागा\nजिल्हा न्यायालयात लघुलेखक/ लिपिक/ शिपाई पदांच्या एकूण ८९२१ जागा\nमुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत सीएमएम, लघुवाद न्यायालय, नगर दिवाणी व सत्र न्यायालय तसेच पुणे, अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, बुलढाणा, परभणी, जालना, लातूर, नंदूरबार, जळगाव, धुळे, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नाशिक, वाशिम, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, उस्मानाबाद, रायगड (अलिबाग), बीड, कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, सिंधुदुर्ग, सोलापूर, अमरावती, रत्नागिरी, गडचिरोली, दिव, दमण आणि सिल्वासा आदी जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवरील ‘निमनश्रेणी लघुलेखक’ पदाच्या १०१३ जागा, ‘कनिष्ठ लिपिक’ पदाच्या ४७३८ जागा आणि ‘शिपाई/ हमाल’ पदाच्या ३१७० जागा असे एकूण ८९२१ पदे भरण्यासाठी निवड यादी/ प्रतीक्षा यादी तयार करण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिनांक १० एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत करता येतील. भरतीसाठी उपलब्ध असलेल्या जागांचा संपूर्ण तपशील जाहिरात डाऊनलोड करून पाहता येईल.\nसौजन्य: सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र, अमरावती.\nपुणे येथे ४५०० रुपयात सेल्फस्टडी आणि क्लासेस सर्व निवासी सुविधासह उपलब्ध\nन्यूक्लियर पॉवर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये तांत्रिक पदांच्या २०० जागा\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.icrr.in/Encyc/2021/3/4/Water-Colonialism-of-China-in-Tibet-against-India-.html", "date_download": "2021-06-13T05:16:19Z", "digest": "sha1:KSUUTKLW5RCTKVCMCKYQTI7I657PSTYB", "length": 14463, "nlines": 30, "source_domain": "www.icrr.in", "title": " जल साम्राज्यवाद,भविष्यातील पाण्याचे युद्ध आणि चीनचा तिबेटमधील वसाहतवाद - ICRR - Institute for Conflict Research & Resolution", "raw_content": "\nजल साम्राज्यवाद,भविष्यातील पाण्याचे युद्ध आणि चीनचा तिबेटमधील वसाहतवाद\nजल साम्राज्यवाद,भविष्यातील पाण्याचे युद्ध आणि चीनचा तिबेटमधील वसाहतवाद\nऐतिहासिकदृष्ट्या, जेव्हा चीनने तिबेटमध्ये वसाहती केल्या तेव्हा चीनी राज्यकर्त्यांचा मुख्य उद्देश हा सुरक्षेसाठी बफर स्टेट तयार करणे होता.\n२० व्या शतकात चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने तिबेटमध्ये जबरदस्तीने आपले पाय रोवले आणि त्यांच्या विस्तारवादी धोरणातील एक साधन म्हणून तिबेटकडे पाहिले गेले. तिबेटवर जबरदस्तीने कब्जा करून चीनने भविष्यात प्रादेशिक हक्क सांगण्याच्या उद्देशाने भारत, नेपाळ, भूतान आणि पाकिस्तानशी थेट सीमा संबंध प्रस्थापित केले.\nचीनचे संस्थापक माओत्सेतुंगच्या काळापासून चीन हा नेपाळ, भूतान आणि भारताचे प्रांत, लडाख, सिक्किम आणि अरुणाचल प्रदेश ही तिबेटचीच पाच बोटं ( Five Fingers) आहेत असे मानतो आणि म्हणूनच हा चीनचा प्रदेश आहे या नजरेने पाहतो.\nलडाख आणि जम्मू-काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग बनवण्याचे भारताने उचललेले पाऊल चीनच्या वि���्तारवादी धोरणाला मात्र मान्य नाही.भारत आणि चीन यांनी परस्पर सहमतीने ठरवलेली प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) चीन स्वीकारत नाही. आधुनिक काळातील हे चीन भविष्यात तिबेटच्या पाण्यावर नियंत्रण ठेवून पाण्याचे युद्ध पुकारू शकतो.\nतिबेटच्या पाण्याचा शस्र म्हणून वापर\n'वॉटर टॉवर ऑफ एशिया' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिबेटचा वापर चीन अनेक आशियाई देशांशी स्वतःच्या फायद्याचे करार करण्यासाठी आणि त्यांना धमकावण्यासाठी करू शकतो.\nसिंधू, सतलज, ब्रह्मपुत्रा, इरावाडी, साल्विन यलो , यांगत्झी आणि मेकांग अशा दहा मोठ्या आशियाई नद्यांचा उगम तिबेटमध्ये झालेला असून त्या चीन, भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान, पाकिस्तान, व्हिएतनाम, थायलंड, बर्मा, कंबोडिया आणि लाॅस यासारख्या देशांतून वाहतात. या नद्या दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियातील सुमारे दोन अब्ज लोकांच्या जीवनवाहिनी आहेत.\nतिबेटवर जबरदस्तीने कब्जा केल्याने वरच्या किनारपट्टीवर नियंत्रण ठेवणारा ( upper riparian) चीन भविष्यात हायड्रोलॉजिकल डेटा सांगायला नकार देऊ शकतो. विवादास्पद परिस्थितीत पाण्याचा प्रवाहाला रोखू शकतो, अडथळा आणू शकतो किंवा पाण्याचा प्रवाह विचलित करू शकतो जसे त्याने नुकतेच भारताबरोबर केले होते. २०१७ मध्ये डोकलामच्या स्टॅन्डऑफ नंतर चीनने ब्रह्मपुत्रा आणि सतलज नद्यांचा हायड्रोलॉजिकल डेटा जवळपास वर्षभर भारताबरोबर शेअर केला नव्हता जो जलसंपदा व्यवस्थापन, पूर मॉडेलिंग आणि इतर संबंधित गोष्टींसाठी लोअर रिपेरियन देशांकरिता आवश्यक असतो.\nतिबेटमधून इतर देशांमध्ये वाहणाऱ्या नद्यांवर अनेक बंधारे बांधून चीन धरणे बांधत आहे. तिबेटमध्ये यार्लंग त्संगपो या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवर चीनने चार धरणे बनविली आहेत आणि एलएसी जवळ नदीच्या ओढ्यावर चीनने आणखी एक धरण बनवण्याची योजना आखली आहे.\nचीनच्या प्रींट मीडिया ग्लोबल टाईम्सच्या अहवालानुसार नियोजित ब्रह्मपुत्रा धरण थ्री गॉर्जेस धरणापेक्षा तीन पटीने जास्त जल विद्युत उत्पादन करू शकेल. थ्री गॉर्जेस धरणाची सध्या जगातील सर्वात जास्त स्थापित जल विद्युत क्षमता आहे. अहवालानुसार, चीनच्या १४ व्या पंचवार्षिक योजनेत (२०२१-२०२५) हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.\nईशान्य भारत आणि बांगलादेशसाठी ब्रह्मपुत्रा ही जीवनरेखा आहे. ब्रह्मपुत्रेव��� चीनचे धरण बांधण्याचे काम भविष्यात भारत आणि बांगलादेशवर कसे परिणाम करू शकेल याचा मेकोंग नदीच्या उदाहरणाद्वारे अंदाज घेता येतो.\nमेकोंग नदी तिबेटमध्ये उगम पावते आणि म्यानमार, लॉस, थायलंड, कंबोडिया आणि व्हिएतनाममधून वाहते. सुमारे ६० दशलक्ष लोक या नदीवर अवलंबून आहेत. या नदी पात्रात सर्वात मोठी इनलॅन्ड मासेमारी देखील चालते. एप्रिल २०२० मध्ये बँकॉकमध्ये लोअर मेकॉन्ग इनिशिएटिव्ह आणि सस्टेनेबल इंफ्रास्ट्रक्चर पार्टनरशिप यांनी प्रकाशित केलेल्या अमेरिकन सरकारच्या अभ्यासानुसार, चीनने नदीवर बांधलेल्या धरणांमुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहात बदल झाला आणि परिणामी खालच्या किनारपट्टीला पाण्याचा अभाव दिसून आला. नॅशनल जिओग्राफिकच्या विश्लेषणाच्या अहवालानुसार, तीव्र दुष्काळ जाणवला आणि पाण्याची पातळी १०० वर्षातील सर्वात कमी झाली होती.\nतिब्बती-देश-निर्वासित लोबसांग संगय यांनी २०१७ मध्ये म्हटले आहे की तिबेटमधील नद्यांचे विचलन जवळपास नक्की आहे कारण केवळ १२% चिनी लोकांकडे फ्रेश वॉटरचा स्त्रोत आहे. चीनने ब्रम्हपुत्रा नदीचा प्रवाह वळविण्यासाठी बोगदा बनवित आहे. जरी चीनने त्याला साफ नकार दिला असला तरी चिनी धोरणकर्त्यांनी ब्रह्मपुत्रा आणि इतरांसारख्या नद्यांचे पाणी झिनजियांगच्या विशाल वाळवंट आणि शुष्क जमिनीकडे वळविण्याचा नेहमीच विचार केला आहे.\nचीनची जगातील लोकसंख्येपैकी १८% लोकसंख्या आहे परंतु केवळ ६% गोड्या पाण्याचे स्त्रोत आहेत.चीनकडे असलेली यलो नदी, यांग्त्झी नदी आणि गोड्या पाण्याचे तलाव प्रदूषणामुळे वाईट स्थितीत आहेत. चिनी पर्यावरण संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की लोक पृष्ठभागावरील पाण्याच्या एक तृतीयांश आणि भूजल पाण्याच्या दोन तृतीयांश पाणी वापरू शकत नाहीत.\n८०% फ्रेश वॉटर रिसोर्सेस हे दक्षिण चीन मध्ये आहेत तर ४१% लोकसंख्या, ३८% अँग्रिकल्चर, ५०% वीज निर्मिती उत्तर चीन मध्ये होते कि जिथे फक्त २०% फ्रेश वॉटर रिसोर्सेस आहेत. उत्तर चीन प्रांतामधील लोक पाण्याचा ताण सहन करत आहेत. त्यांना दर वर्षी प्रति व्यक्ती १००० घनमीटरपेक्षा कमी पाणी मिळते. १९५२ मध्ये माओ झेदोंग म्हणाले होते की दक्षिण चीनमध्ये मुबलक पाणी आहे तर उत्तर चीनमध्ये पाण्याची टंचाई आहे. दक्षिण चीनने उत्तर चीनकडे पाणी वळवावे.चीनच्या कृतीतून त्यांचे मत प्��माण मानले जात आहे असेच दिसते.\nचीन आतापर्यंत जगातील सर्वात मोठा पाणी प्रकल्प ‘साऊथ टू नॉर्थ वॉटर डिव्हिजन प्रोजेक्ट' विकसित करीत आहे. दक्षिण चीनमधील यांग्त्झी नदी कोरड्या उत्तर चीनला जोडली गेली आहे. बीजिंगला लक्ष ठेवून तिथे हा प्रकल्प २०१४ मध्ये पूर्ण झाला होता. या योजनेच्या दुसर्‍या टप्यामध्ये यॅग्त्झी नदी आणि यलो नदीला जोडण्यासाठी तिबेट पठार वापरण्यात येणार आहे. भूकंप आणि भूस्खलन सारख्या पर्यावरणीय समस्यांमुळे हे आतापर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे परंतु कोविड -१९ च्या संकटामुळे चीनमधील आर्थिक मंदीनंतर चिनी धोरणकर्ते पुन्हा यावर विचार करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-china-pakistan-joint-biological-attack-india-11109", "date_download": "2021-06-13T05:39:55Z", "digest": "sha1:K5OET4CFKPELYGJP2Z36JMDXHHRGXTUW", "length": 12320, "nlines": 152, "source_domain": "www.saamtv.com", "title": "चीन-पाकिस्तान मिळून भारतावर करणार जैविक हल्ला, 3 वर्षांसाठी दोन्ही देशांमध्ये गुप्त करार | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचीन-पाकिस्तान मिळून भारतावर करणार जैविक हल्ला, 3 वर्षांसाठी दोन्ही देशांमध्ये गुप्त करार\nचीन-पाकिस्तान मिळून भारतावर करणार जैविक हल्ला, 3 वर्षांसाठी दोन्ही देशांमध्ये गुप्त करार\nरविवार, 26 जुलै 2020\nचीन-पाकिस्तान मिळून भारतावर करणार जैविक हल्ला\n3 वर्षांसाठी दोन्ही देशांमध्ये गुप्त करार\nगुप्तचर यंत्रणांनी दिला धोक्याचा इशारा\nसाऱ्या जगाला कोरोना संकटात लोटणारा चीन अजूनही सुधारण्याचं नाव घेत नाहीये. आता तर चीन आणि पाक मिळून भारताविरोधात जैविक हल्ल्याचा कट रचलाय. या दोन कपटी देशांनी नेमका कोणता कुटील डाव रचलाय, वाचा\nकोरोना विषाणुमळे साऱ्या जगाच्या नजरेत आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या चीननं कोणताच धडा घेतलेला दिसून येत नाही. एका रिपोर्टनुसार आता याच चीननं पाकिस्तानची हातमिळवणी करून भारताविरोधात जैविक हल्ल्याचा कट रचलाय. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार यात अँथ्रेक्स सारख्या घातक संक्रमण योजनांचाही समावेश आहे.\nयासाठी दोन्ही देशांनी 3 वर्षांचा करारही केला असून चीननं पाकिस्त��नी लष्कराच्या डिफेन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजीसोबत हातमिळवणी केल्याची माहिती आहे.\nकधी झाला जैविक अस्त्राचा वापर \n1939 साली जपाननं रशियाच्या पाण्यात टायफाईड व्हायरस सोडला होता तर 1980 साली इराणनं इराकविरोधात घातक रसायनांचा वापर केला. 1995 मध्ये टोकियोत मेट्रोत सरीन गॅसचा हल्ला करण्यात आला.2014 ते 2017 या काळात सीरियात मोठ्या प्रमाणात जैविक अस्त्रांचा वापर करण्यात आला.\nफायनल व्हीओ - कोरोना हे चीनचंच अपत्य आहे यावर आता पाश्चिमात्य देशांसह सर्वांनीच शिक्कमोर्तब केलंय. ज्या वुहानमधून कोरोना जगभर पसरला त्या वुहानपासून जवळ असलेल्या बीजिंग, शांघायला कोरोनाची साधी झळही पोहचली नाही.\nत्यातून जे जे देश चीनला विरोध करत आले आहेत त्या त्या देशांविरोधात चीन नेहमीच धुर्त रणनिती अवलंबत आलाय. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर चीनला पाकिस्तानची साथ आहे. त्यामुळे हे दोन देश कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. त्यामुळे भारतानही त्यांचा कुटील डाव लक्षात घेऊन..तयारी करायला हवी.\nपाकिस्तान भारत वर्षा varsha कोरोना corona चीन टेक्नॉलॉजी व्हायरस टोकियो\nजाहिद कुरैशी बनले पहिले मुस्लिम अमेरिकन फेडरल न्यायाधीश\nवॉशिंग्टन: न्यू जर्सी येथील जिल्हा कोर्टाच्या न्यायाधीशपदी पाकिस्तानी-अमेरिकन...\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीबाबत पाकिस्तान झुकला...\nवृत्तसंस्था : पाकिस्तानी Pakistan संसदेमध्ये कुलभूषण जाधव यांच्या संदर्भातील...\nधोका पत्करून उरीसेक्टरमध्ये कोरोना 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू\nवृत्तसंस्था : पाकिस्तानच्या Pakistan सीमेला Border लागून असलेल्या...\nPSL च्या सुरवातीपूर्वीच खेळाडू गंभीर जखमी; पाहा VIDEO\nपाकिस्तान सुपर लीगचा (PSL) दुसरा टप्पा 9 जूनपासून सुरू होणार आहे. कराचीमधील जैविक...\nपाकिस्तानात दोन रेल्वेच्या अपघातात 30 जणांचा मृत्यू (पहा व्हिडिओ)\nवृत्तसंस्था : पाकिस्तानातील Pakistan सिंध प्रांतातील Sindh Prant ...\nपाकिस्तान भारतासोबत चर्चेला तयार; इम्रान खान यांनी ठेवली 'अट'\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) पुन्हा एका अटीवर भारताशी (India) चर्चा...\nपुलवामात सुरक्षा दलाकडून स्फोटकांचा साठा जप्त\nश्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या Jammu Kashmir पुलवामा Pulwama जिल्ह्यात सुरक्षा दलाने...\nपंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का; विरोधकांनी केली राजीनाम्याची...\nपाकिस्तानमधील भ्रष्टाचारविरोधी पथकाने पंजाब प्���ांतातील रावळपिंडी रिंग रोड प्रकल्पा...\nजपानमध्ये कोरोनाची चौथी लाट; ऑलिंपिक पुढे ढकलण्याची मागणी\nटोकियो : जपानमध्ये Japan कोरोनाची चौथी लाट Corona Fourth Wave धडकलेली असताना सरकार...\nफडणवीसांच्या तोंडात कोरोना कोंबला असता...बुलडाण्याच्या आमदाराचे...\nबुलडाणा : भाजप BJP कोरोनाच्या साथीच्या काळात गलिच्छ राजकारण खेळत आहे. भाजपच्या...\n सशस्त्र दलातील 800 जवानांची आत्महत्या पाहा कशामुळे...\nअत्यंत धक्कादायक बातमी, गेल्या सात ते आठ वर्षात लष्कर, नौदल आणि वायूदलातील 800...\nपाकिस्तानात महागाई गगनाला भिडली , हजार रूपयांना आलं तर साडेतिनशे...\nपाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस खराब होत चाललीय. पाकिस्तानात आता...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B2.html?page=2", "date_download": "2021-06-13T04:57:52Z", "digest": "sha1:XNTPMT5UJ234WHWQI2VQ56II3RJV4P5G", "length": 9630, "nlines": 121, "source_domain": "zeenews.india.com", "title": "सेमी फायनल News in Marathi, Latest सेमी फायनल news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nWorld Cup 2019 : ...तरच पाकिस्तानचा सेमी फायनलमध्ये प्रवेश\nवर्ल्ड कपच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मॅचमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा ११९ रनने पराभव केला आहे.\nWorld Cup 2019 : न्यूझीलंडला हरवून इंग्लंडचा सेमी फायनलमध्ये प्रवेश\nवर्ल्ड कपच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मॅचमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा ११९ रननी पराभव केला आहे.\nWorld Cup 2019 : सामना इंग्लंड-न्यूझीलंडचा, पण टेन्शन पाकिस्तानला\n्रिकेट वर्ल्ड कपची पहिली फेरी जशी शेवटच्या आठवड्यात येऊन पोहोचली आहे\nWorld Cup 2019 : ...तर भारताची या टीमविरुद्ध सेमी फायनल होणार\n२०१९ क्रिकेट वर्ल्ड कप आता अंतिम टप्प्यात आला असला तरी स्पर्धेचा रोमांच अजूनही कायम आहे.\nWorld Cup 2019 : इंग्लंडच्या पराभवामुळे सेमी फायनलची स्पर्धा वाढली\nयंदाच्या वर्ल्ड कपचा शेवटचा टप्पा जसा जवळ येत आहे, तशी सेमी फायनलची रेसही रोमांचक होत चालली आहे.\nWorld Cup 2019 : इंग्लंडला पराभवाचा आणखी एक धक्का, ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये\nवर्ल्ड कपमध्ये यजमान इंग्लंडच्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे\nWorld Cup 2019 : ...तर वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार\nयंदाच्या वर्ल्ड कपमध्ये लागलेल्या काही अनपेक्षित निकालामुळे सेम�� फायनलची रेस आणखी रोमांचक झाली आहे.\nWorld Cup 2019: 'भारत सेमी फायनलपर्यंत पोहोचेल'\n३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.\nऑस्ट्रेलियानंतर रणजीमध्येही पुजाराची घोडदौड सुरूच, सौराष्ट्र फायनलमध्ये\nऑस्ट्रेलिया दौरा गाजवणारा चेतेश्वर पुजारा काही थांबण्याचं नाव घेत नाहीये.\nमहिला टी-२० वर्ल्ड कप : सेमी फायनलमध्ये भारताचा मुकाबला इंग्लंडशी\nमहिला टी-२० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे.\nटी-२० वर्ल्ड कप : सेमी फायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी\nटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला टीमचा सामना इंग्लंडशी होणार आहे.\nVIDEO : शुभमन गिलचा हा जबरदस्त कॅच बघितलात का\nमनजोत कालरानं केलेल्या शतकाच्या जोरावर भारतानं अंडर १९ वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्सनं हरवलं.\nअंडर १९ वर्ल्ड कप : भारत-पाकिस्तानमध्ये जिंकणारा फायनलमध्ये भिडणार या टीमशी\nअंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताचा मुकाबला पाकिस्तानबरोबर होणार आहे.\nअंडर १९ वर्ल्ड कप : या टीम सेमी फायनलमध्ये क्वालिफाय\nअली जरयाब आसिफच्या नाबाद ७४ रन्सच्या खेळीमुळे अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला हरवलं आहे.\nदुबई सुपर सिरिज : पी. व्ही. सिंधु सेमी फायनलमध्ये दाखल\nदुबई सुपर सिरिज स्पर्धेत सलग तीन सामने जिंकून भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधु सेमी फायनलमध्ये दाखल झालेय. त्यामुळे भारताला पदकाची आशा कायम आहे.\nस्क्रिन टाईममुळे कमी होतेय लहान मुलांमधील प्रतिकारशक्ती...\nमुंबईला अतिवृष्टीचा इशारा, घराबाहेर पडू नका\nIND vs SL: श्रीलंका दौऱ्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी मोठी बातमी\nIDBI Bank Alert: 1 जुलैपासून बदलणार चेकबुक संबंधित नियम\nविराट की अनुष्का कोणासारखी दिसते वामिका\nPSL स्पर्धेत दुर्घटना, आंद्रे रसेलला स्ट्रेचरवर न्यावं लागलं मैदानाबाहेर\nजम्मू काश्मिरात दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद\nकुणीही कितीही रणनीती आखा, 2024 ला येणार तर मोदीच - देवेंद्र फडणवीस\nमुंबईत उद्या ऑरेंज अलर्ट तर कोकणासाठी रेड अलर्ट\nEating Tips: उपाशी पोटी या 5 पदार्थांचं सेवन करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/12394", "date_download": "2021-06-13T05:03:03Z", "digest": "sha1:VVVO2IINZH7OW37QDHEIMUSQFL4V4YK5", "length": 15933, "nlines": 105, "source_domain": "dhanlabh.in", "title": "वाहनविम्याचे नूतनीकर��� – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nमोटार विमा पॉलिसीचे नूतनीकरण करताना प्रामुख्याने तुमच्या गरजा लक्षात घेण्याची गरज आहे.\nअ‍ॅड-ऑन कव्हर : प्रत्येक वेळी पॉलिसीचे नूतनीकरण करताना, अ‍ॅड-ऑन कव्हरविषयी विमा कंपनीकडे विचारपूस करणे श्रेयस्कर ठरेल. काही फेरबदलही केले जाऊ शकतील. उदाहरणार्थ, जर तुम्ही नियमित पूर येणाऱ्या क्षेत्रात राहात असाल, तर तुम्हाला गाडीच्या इंजिनला हायड्रोस्टॅटिक लॉकमुळे पोहचू शकणाऱ्या नुकसानीपासून वाचण्याच्या वैशिष्ट्यांचा अंतर्भाव करून अतिरिक्त संरक्षण मिळविता येईल. झीरो डेप्रीसिएशन अथवा डेप्रीसिएशन शील्ड हे आणखी एक अ‍ॅड-ऑन कव्हर आहे, ते खरेदी करण्याची आवश्यकता आहे. नव्या वैशिष्ट्यांतर्गत, विमा उतरविणाऱ्या कंपनीला दाव्याच्या वेळी घसारा (डेप्रीसिएशन) लक्षात न घेता वाहनाच्या सुट्या भागाची त्या समयी असलेल्या बाजार भावाइतकी भरपाई करावी लागते. याला ‘बम्पर टू बम्पर कव्हर’ही म्हटले जाते.\nऐच्छिक वजावट : तुम्ही पूर्वीच्या मोटार विमा पॉलिसीमध्ये ऐच्छिक वजावटीचा (voluntary deductible) पर्याय निवडला नसेल, तर त्या वैशिष्ट्याचा तुम्ही पॉलिसीचे नूतनीकरण करताना अंतर्भाव करू शकता. या वैशिष्ट्यानुसार, विशिष्ट दुरूस्तीसंबंधी दाव्याच्या प्रसंगी स्वेच्छेने काही रक्कम भरण्याचा पर्याय निवडते; ज्यायोगे आपोआपच हप्त्याची रक्कम कमी होऊ शकते. तुम्ही निर्धारीत केलेल्या मर्यादेपलीकडे होणाऱ्या खर्चाची भरपाई मात्र विमा कंपनीच करते.\nअपवाद जाणून घ्या : मोटार विमा पॉलिसी दस्तामध्ये पॉलिसीची वैशिष्ट्ये आणि अपवाद केलेल्या गोष्टींचा तपशील असतो. विमाधारक या नात्याने पॉलिसीत कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत आणि कोणत्या वगळल्या गेल्या आहेत समजून घेणे खूपच महत्वाचे आहे. दस्तात वापरात आलेल्या संज्ञांचा अर्थ विचारून आपण याची सुरुवात करू शकता. जरी प्रारंभीच तुम्हाला हे करता आले नसेल, तर पॉलिसीचे नूतनीकरण करताना तरी हे अपवाद घटक जाणून घ्या. कारण दावा करतेसमयी ते कोणी लक्षात आणून दिल्यास खूप उशीर झालेला असेल. पुढील पॉलिसी कालावधीसाठी आपल्याला जर विशिष्ट मान्यता हव्या असतील असेल तर अतिरिक्त प्रीमियम भरून आपण त्यांचा अंतर्भाव करण्यासाठी विनंती करू शकता.\nतंत्रज्ञानात्मक प्रगती : तंत्रज्ञानात निरंतर होत असलेल्या प्रगतीनुरूप, आजकाल विमा कंपन्या स्मार्टफोनद्वारेच विम्याचे दावे नोंदविण्याची आणि त्यांच्या निवारणाची सुविधा उपलब्ध केली आहे. ही दावे प्रक्रिया अत्यंत वेगवान आहे आणि काही फोटो आणि व्हिडीओच्या मदतीने विशिष्ट रकमेपर्यंतचे दावे हे अगदी २० मिनिटांमध्ये निवारता येतात. तुमच्या विमा कंपनीने अशी कोणती सुविधा बहाल केली आहे हे तपासून घ्या. कारण दाव्याच्या प्रक्रियेत जाणारा वेळ त्यातून कमी करता येईल. तुमच्या पसंतीची विमा कंपनी निवडताना, तिच्या प्रथा-प्रक्रियाही एकदा नक्कीच तपासून घ्या.\nनो क्लेम बोनस : आधीच्या वर्षी कोणताही दावा दाखल न केल्याचे इनाम या रूपात विमा कंपनी तुम्हाला ‘नो क्लेम बोनस’ पॉलिसी नूतनीकरणाच्यावेळी देत असते. या बोनस अर्थात बक्षिसीचे प्रमाण हे तुम्हाला पडणाऱ्या विमा हप्ता रकमेच्या २० ते ५० टक्क्यांदरम्यान काहीही असू शकते. विमाधारकाला सुरक्षितपणे, अपघाताविना गाडी चालविण्याचा, पर्यायाने कोणताही दावा दाखल करण्याचे हे कंपनीने दिलेले बक्षीसच असते. जरी तुम्ही पुढल्या वर्षी विमा कंपनी बदलण्याचे ठरविले तरी हे एनसीबी लाभही हस्तांतरीत केले जातात. त्यासाठी तुम्हाला विद्यमान विमा कंपनीकडून त्यासंबंधीचे एक प्रमाणपत्र मात्र मिळवावे लागेल.\nमुदत संपण्याआधी नूतनीकरण : मोटार विमा पॉलिसीच्या मुदत समाप्तीआधी तिचे नूतनीकरण करणे ही मूलभूत महत्वाची गोष्ट आहे. पॉलिसीची मुदत संपून ९० दिवस उलटल्यास, तुम्हाला नो क्लेम बोनसचे लाभ मिळविण्याची पात्रताही संपुष्टात येईल. म्हणूनच विद्यमान पॉलिसीची मुदत संपण्याच्या खूपच आधीच पॉलिसीचे नूतनीकरण करणे श्रेयस्कर ठरते. किमतीच्या घटकावर अतिरिक्त भर न देता, तुमच्या मोटारीच्या संरक्षणाच्या सर्व गरजांची पूर्तता करणारे विम्याचे कवच मिळविले जाईल, याची खातरजमा करा. शिवाय, दावे निवारणाचा पूर्वलौकिक चांगला आहे हे तपासूनच सुयोग्य विमा कंपनीची निवडही महत्वाचीच\nहा debt फंड पहा \nदुसऱ्या क्रमांकाचा लोकप्रिय स्टॉक भारतीय कंपनीचा\n“शेअरखान सावंतवाडी” ही ���राठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-family-dog-started-barking-continuously-then-father-noticed-something-horrifying-5675214-PH.html", "date_download": "2021-06-13T05:49:51Z", "digest": "sha1:T2DZWKUM4VFSD6RWE4JQPMF4GF6HKJWG", "length": 2649, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Family Dog Started Barking Continuously, Then Father Noticed Something Horrifying | सारखा भुंकत होता कुत्रा, मालकाने पाठलाग केला तेव्हा समजले धक्कादायक सत्य - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसारखा भुंकत होता कुत्रा, मालकाने पाठलाग केला तेव्हा समजले धक्कादायक सत्य\nकुत्र्यांपेक्षा जास्त प्रामाणिक दुसरा कोणताही प्राणी नसतो असे म्हटले आहे. याचा प्रत्यय देणारी अनेक प्रकरणेही आजवर समोर आलेली आहेत. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये राहणाऱ्या डेवीड आणि लिसा यांनाही काही दिवसांपूर्वीच असा प्रत्यय आळा. त्यांच्या पाळीव कुत्र्यामुळे त्यांच्या मुलाचे प्राण वाचले होते. त्यांनी स्वतः ही माहिती शेयर केली आहे.\nपुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, नेमके काय घडले होते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TOP-priyanka-chopra-alia-bhatt-hrithik-roshan-in-nri-wedding-4507183-PHO.html", "date_download": "2021-06-13T05:13:36Z", "digest": "sha1:DABPYHZ5DWVBEH7UNFJJUOLCRUYEVE4F", "length": 2723, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Priyanka Chopra, Alia Bhatt, Hrithik Roshan In NRI Wedding | एनआरआयच्या लग्नात सेलेब्सची मांदियाळी, प्रियांका-आलियासह पोहोचला ऋतिक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएनआरआयच्या लग्नात सेलेब्सची मांदियाळी, प्रियांका-आलियासह पोहोचला ऋतिक\nउद्यपुर - बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन, अभिनेत्री प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, दिग्दर्शक-निर्माता करण जोहर बुधवारी दुपारी उदयपुरच्या विमानतळावर दिसले. लखनऊच्या एका एनआरआय कुटुंबाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी हे सर्व सेलेब्स येथे आले होते.गौरव आणि हिनाच्या लग्नात या सेलेब्सह टेरेन्स लुईस आणि मनीष पॉलसुद्धा सहभागी झाले होते.\nफोटो - वरील छायाचित्र प्रियांकाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.\nपुढील स्लाईड्समध्ये पाहा उद्यपुरमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/more-than-20-injured-in-rome-escalator-collapse-5974039.html", "date_download": "2021-06-13T05:42:47Z", "digest": "sha1:P56JMX5EMKVCSERXT3PVRNOBA22VFCC2", "length": 7340, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "More than 20 injured in Rome escalator collapse | एस्केलेटरमुळे पुन्हा अपघात, 5 सेकंदात 25 जखमी एक्सपर्ट म्हणाले-लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी फॉलो कराव्या 8 Tips - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएस्केलेटरमुळे पुन्हा अपघात, 5 सेकंदात 25 जखमी एक्सपर्ट म्हणाले-लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी फॉलो कराव्या 8 Tips\nन्यूज डेस्क - काही काळापूर्वी उत्तरप्रदेशच्या आगरामध्ये रेस्ले स्टेशवर लावलेल्या एस्केलेटरमध्ये एका मुलाचा हात अडकला होता. आता मंगळवारी इटलीची राजधानी रोमच्या एका मेट्रो स्टेशनमधील एस्केलेटर (इलेक्ट्रीक पायऱ्या) मध्ये बिघाडामुळे 20 हून अधिक लोक जखमी झाले. त्यापैकी एकजण गंभीर आहे. जखमींमध्ये बहुतांस फुटबॉल फॅन्सचा समावेश असून ते दारु प्यायलेले होते, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.\nहे सर्व एस्केलेटरवर डान्स आणि उड्या मारत होते, अशी माहिती समोर आली आहे. मात्र जखमींनी याबाबत बोलण्यास नकार दिला. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या एस्केटेलटरचा वापर करताना लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे असे अपघात टाळता येऊ शकतात.\nकाय म्हणाले एक्सपर्ट.. अशी घ्या काळजी\n1. इंजीनियर जोशी यांनी सांगितले की, एस्केलेटरमध्ये दोन्ही बाजुला सपोर्टसाठी जे रेलिंग अशते त्याच्याखाली ब्रश लावलेले असतात. त्यात थोडा गॅप असतो. त्यामुळे याठिकाणी ओढणी, साडी, कपडा किंवा मोठा गॅप असेल तर हातही अडकू शकतो. त्यामुळे कधीही एस्केलेटर वापरताना हात खालच्या बाजुला ठेवू नका. रेलिंगच्या वरच ठेवा.\n2. कपडे, ओढणी, साडी याची काळजी घ्या, ते गॅपमध्ये अडकू शकतात.\n3. एस्केलेटर टू-वे हॉरिझंटल आणि थ्री-वे हॉरिझंटलही असतात. टू-वे मध्ये दोन पायऱ्या एकत्र सुरू होतात. नंतर त्या सेपरेट स्टेपरमध्ये बदलतात. असा परिस्थितीत तुम्ही जेव्हा एस्केलेटरवर चढत असाल तेव्हा पायऱ्या ज्याठिकाणी एकमेकिंना चिटकलेल्या असेल तेव्हा त्यावर पाय ठेवू नका. अशावेळी बॅलेन्स बिघडल्यामुळे तुम्ही पडू शकता. तुमचे पाय नेहमी एकाच पायरीच्या मध्यभागी ठेवा.\n4. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना एकटे एस्केलेटरवर चढू देऊ नका. त्यांना कडेवर घेऊनच चढा किंवा उतरा.\n5. साधारणपणे एक एस्केलेटर 2.5 सेकंदात 1 मीटर जाते. वेगवेगळ्या ठिकाणी याची स्पीड वेगवेगळी असते. तसे पाहता ही स्पीड फार धोकादायक नसते. तरीही एस्केलेटर चालता चालता थांबले तर तुमचे बॅलेन्स बिघडू शकते. त्यामुळे रेलिंगच्या सहाऱ्यानेच एस्केलटरमध्ये वर-खाली जावे.\n6. फार गर्दी असेल तर शक्यतो एस्केलेटरचा वापर करू नका. गर्दी जास्त असल्यास एखाद्याचे बॅलेन्स गेले तर त्याच्याबरोबर तुमचाही अपघात होऊ शकतो.\n7. मुलांबरोबरच कोणत्याही वयस्कर व्यक्तीला एस्केलेटरवर एकटे जाऊ देऊ नका.\n8. ज्या एस्केलेटरवर मेंटेनेन्सची वॉर्निंग लावलेली असले त्यावर बंद असेल तरी जाऊ नका. त्याठिकाणी अपघात गोण्याची शक्यता असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/varun-dhawan-to-married-soon-with-longtime-girlfriend-natasha-dalal-6007790.html", "date_download": "2021-06-13T05:27:10Z", "digest": "sha1:YVCAUIRWT76KYJOKFKRR3CMNSMPODSRG", "length": 6241, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Varun Dhawan To Married Soon with longtime girlfriend natasha dalal | 31 वर्षांचा वरुण धवन लवकरच करू शकतो लग्न, एवढ्या लवकर लग्नबंधनात अडकायचे नव्हते वरुणला, पण अचानक घ्यावा लागला निर्णय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n31 वर्षांचा वरुण धवन लवकरच करू शकतो लग्न, एवढ्या लवकर लग्नबंधनात अडकायचे नव्हते वरुणला, पण अचानक घ्यावा लागला निर्णय\nएंटरटेन्मेंट डेस्क : वरुण धवन लॉन्गटाइम गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत यावर्षी लग्न करू शकतो. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरुणला इतक्या लवकर लग्न करायचे नव्हते, पण त्याला हा निर्णय घ्यावा लागला. सांगितले जात आहे की नताशाआणि वरूनच प्रेम बघता तिच्या कुटुंबीयांची इच्छा आहे की त्यांनी आता लग्न करावे. नताशाचे पेरेंट्स त्यांच्यावर जास्त दबाव टाकत आहेत.\nनताशाच्या पेरेंट्सने दिली ही धमकी...\n- सूत्रांनुसार, \"वरुण आणि नताशाचे नाते खूप स्ट्रॉन्ग आहे. यामुळे नताशाचे पेरेंट्स सतत वरुणवर लग्नासाठी दबाव ताजकात आहेत. त्यांनी धमकीही दिली आहे की, जर वरून आता नताशाशी लग्न करणार नसेल तर ते दुसरा एक योग्य मुलगा शोधून नताशाचे लगान लावतील. चर्चा आहे की वरुण नताशाच्या पेरेंट्सच्या दबावात आला आहे आणि त्याने याचवर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे\".\nनताशासोबतचे नाते कन्फर्म केले आहे वरुणने..\n- नोव्हेंबरमध्ये वरुण धवन अभिनेत्री कतरिना कैफसोबत करण जौहरचा चॅट शो 'कॉफी विद करन 6'मध्ये पोहोचला होता. तेव्हा त्याने आपल्या पर्सनल लाइफविषयी काही सांगितले होते. जेव्हा करनने वरुणला नताशा दलालसोबत मूवी डेटबद्दल विचारले तर तो म्हणाला, करण, वरुण आणि नताशाला कपल म्हणू शकतो. वरुणने त्यावेळी हे स्वीकार केले की तो नताशाला डेट करत आहे आणि तिच्यासोबत लग्नदेखीळ कारनार आहे. मात्र, हे सांगितले नव्हते की तो लग्न केव्हा करणार आहे.\n8 वर्षांपासून सलग हिट चित्रपट देत आहे वरुण...\n- 31 वर्षांचा वरुण डायरेक्टर डेविड धवन यांचा मुलगा आहे. त्याने 2010 मध्ये डायरेक्टर करन जौहर आणि त्याचेच धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरमध्ये बनलेला चित्रपट 'स्टूडंट ऑफ दि ईयर' ने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता, जो सुपरहिट झाला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत तो 'मैं तेरा हीरो', 'बदलापुर', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' आणि 'सुई धागा' अशा 10 पेक्षाही जास्त चित्रपटात काम केले आहे. खास गोष्ट ही आहे की त्याने आपल्या 8 वर्षांच्या करियरमध्ये कोणतीही फ्लॉप फिल्म दिली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/ismas-murder-by-stabbing-her-in-the-head/06101943", "date_download": "2021-06-13T05:03:51Z", "digest": "sha1:JC35URFJTW6XSEO6N5DUHBSDRUWGJYXR", "length": 6782, "nlines": 57, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "डोक्यावर टिकासिने वार करून इसमाचा खून Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nडोक्यावर टिकासिने वार करून इसमाचा खून\nकामठी ता -स्थानिक खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दहेगाव समोरील पिपळा फाटा येथे एकल जीवन जगत आईस गोला चा व्यवसाय करणाऱ्या एका 52 वर्षीय इसमाचा अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून डोक्यावर लोखंडी टिकासने वार करून जागीच मृत्यमुखी पाडल्याची घटना आज सकाळी 11 वाजे दरम्यान निदर्शनास आली असून मृतक इसमाचे नाव संतोषनाथ गोकुलनाथ सोलंकी वय 52 वर्षे रा पिपळाफाटा खापरखेडा असे आहे.खुनाचे कारण अजूनही गुलदस्त्यात या खून प्रकरणातील आरोपी अजूनही अटकेबाहेर आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा विवाहित असुन याचा लहान भाऊ व याच्या कुटुंबातील इतर सद्स्य नजीकच्या धापेवाडा येथे वास्तव्यास आहेत.तर मृतक हा मागील काही वर्षांपासून पिपळाफाटा येथील एका झोपडीत वास्तव्यास असुन आईस गोलाचा व्यवसाय करून स्वतःचा उदरनिर्वाह करीत होता.\nआज सकाळी 11 वाजता सदर घटना निदर्शनास आले असता पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यात आले.तर सदर घटनास्थळी खून करण्यात वापर करण्यात आलेल्या लोखंडी टिकास जप्त करण्यात आले.खुनाचे कारण अजूनही गुलदस्त्यात असूनअज्ञात मारेकरी ही पोलिसांच्या अटकेबाहेर असून पुढील तपास सुरू आहे.\nचौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा\nआ.कृष्णा खोपडे यांनी नगरसेवक व अधिका-यांसह केले बाबुलबन पाणी टाकीचे निरीक्षण\nआदिवासीबहुल दोन गावांचा कोरोना लढा पोहचला मंत्रालयात\nचौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा\nआ.कृष्णा खोपडे यांनी नगरसेवक व अधिका-यांसह केले बाबुलबन पाणी टाकीचे निरीक्षण\nआदिवासीबहुल दोन गावांचा कोरोना लढा पोहचला मंत्रालयात\nभीषण अपघातात कारचे दोन तुकडे, तीन महिलांचा मृत्यू\nचौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा\nJune 12, 2021, Comments Off on चौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/07/bmc-not-responsible.html", "date_download": "2021-06-13T06:11:46Z", "digest": "sha1:KD5WPP5SC6MVM5QJCBFJED5D6GV3VRLV", "length": 12523, "nlines": 74, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "नाल्यात कुणीही पडल्यास पालिका जबाबदार नाही - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome MUMBAI नाल्यात कुणीही पडल्यास पालिका जबाबदार नाही\nनाल्यात कुणीही पडल्यास पालिका जबाबदार न��ही\nमुंबई - अतिवृष्टीच्यावेळी घराजवळील मॅनहोल आणि नाल्याची पाण्याची पातळी वाढली आणि त्यात जर कुणी पडलं तर त्याची जबाबादारी आता पालिकेची राहणार नाही. मुंबई महापालिकेने ही जबाबदारी संबंधित व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांवर ढकलली असून आपले हातवर केले आहेत. त्यामुळे मॅनहोल आणि नाल्याच्या शेजारी राहणाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.\nमहापालिकेने गोरेगाव, मालाड, कांदिवली, मालाडसह मुंबईतल्या नाल्याशेजारील परिसरात महापालिकेने आपली जबाबदारी झटकणारे बॅनर्स लावले आहेत. अतिवृष्टी झाल्यास छोट्या-मोठ्या नाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन धोका निर्माण होतो. अशावेळी या नाल्यांमध्ये कोणी पडल्यास किंवा निष्काळजीपणामुळे काही दुर्घटना घडल्यास त्याला पालिका जबाबदार राहणार नाही. नाल्याच्या परिसरातील नागरिकांनी स्वत:च स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्यावी. तुमची लहान मुलं आणि दिव्यांगांची तुम्हीच काळजी घ्या, असं या बॅनर्सवर लिहिलं आहे. पालिकेने नाल्याशी संबंधित कोणत्याही दुर्घटनेला आपण जबाबदार नसल्याचं स्पष्ट केल्याने मॅनहोल आणि नाल्याच्या शेजारी राहणारे रहिवाशी हवालदिल झाले असून महापालिकेवर संताप व्यक्त करत आहेत.\nमुंबईत ११३ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. मात्र, पाऊस सुरू होताच मुंबईतील विविध भागात पाणी साचल्याने पालिकेचा हा दावा फोल ठरला आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने नाल्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. त्यातच पालिकेने दुर्घटनेची जबाबदारी झटकून टाकल्याने येथील नागरिक हवालदिल झाले आहेत. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही मुंबईतील नालेसफाईवरून पालिकेवर टीका केली असून मुंबईतील अनेक नाल्यांची नालेसफाई झालीच नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.\nकाही दिवासंपूर्वी महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी नालेसफाईवरून पालिका प्रशासनावर कडाडून हल्ला चढवला होता. १२ आणि १३ जून रोजी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील नालेसफाई ११३ टक्के झाल्याचा दावा केला होता. त्याचवेळी मी आयुक्तांना पत्र लिहून केवळ २५ ते ३० टक्के नालेसफाई झाल्याचं स्पष्ट केलं होतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीवर विसंबून राहू नका, असा सल्लाही त्यांना दिला होता. अजून पाऊस आलेला नाही. तुम्ही स्वत: नालेसफाईच्या कामाची पाहणी करा आणि नालेसफाई करा, असंही त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर २९ आणि ३० जून रोजी मी स्वत: नालेसफाईची पाहणी केली. यावेळी नाल्यांमध्ये चार फूट गाळ असल्याचं दिसून आलं. प्रशासनाने हा गाळ काढलाच नव्हता. अडिच लाख क्युबिक मीटर गाळ उपसल्याचा दावा पालिका करत आहे. पण मुंबईतील नाल्यासह मिठी नदीतही चार फूटाच्यावर गाळ आहे. मग पालिकेने कोणता गाळ उपसला असा सवाल करतानाच पालिका प्रशासनाकडून मुंबईकरांची दिशाभूल करण्याचं काम सुरू असून ही दिशाभूल तात्काळ थांबवावी, असं रवी राजा म्हणाले होते.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/14573", "date_download": "2021-06-13T05:23:49Z", "digest": "sha1:QJHYOHZ44HMNFYKYPBLSGOHFCCHYOBGJ", "length": 13242, "nlines": 112, "source_domain": "dhanlabh.in", "title": "आरोग्य पॉलिसी निवडताय? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विम्याची गरज का\nदीर्घकालीन लॉकडाउनचा पर्याय व्यावहारिकदृष्ट्या योग्य नसल्याने दैनंदिन उपजीविकेसाठी आपल्या सर्वांनाच घराबहेर घराबाहेर पडावे लागत आहे. मात्र, संसर्गजन्य आजार असलेल्या कोरोना महामारीवर अजून कोणत्याही प्रकारची लस किंवा औषध विकसित झालेले नाही. परिणामी कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी मास्क, हातांची स्वछता, शाररिक अंतर राखणे हेच यावरील प्रमुख उपाय आहेत. मात्र, एकंदरीत कोरोनाचे स्वरूप पाहता संसर्गाचे प्रमाण वाढत आहे अशावेळी संपूर्ण कुटुंबाच्या संरक्षणासाठी आरोग्य विमा असणे महत्त्वाचे झाले आहे.\nविद्यमान पॉलिसीमध्ये कोविड १९ आजाराचा समावेश आहे का\nकोविड १९ हा श्वसनाशी संबंधित आजार असल्याने आणि विमा नियामक संस्था आयआरडीएने सर्व आरोग्य विमा पॉलिसींमध्ये कोविड १९ चा समावेश करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना दिल्या असल्याने विद्यमान आरोग्य विमा पॉलिसींमध्ये कोविड १९ला देखील संरक्षण मिळते. नव्याने पॉलिसी घेऊ इच्छिणारे पॉलिसी घेताना कोरोनाबाधित असू नये ही महत्त्वाची अट आहे.\nकोविड १९ संरक्षणाअंतर्गत कोणत्या बाबींचा समावेश आहे\nआरोग्य विमा घेणाऱ्या पॉलिसीधारकाला कोविड १९ संबंधित सर्व उपचारांवर संरक्षण मिळणार आहे. जसे की, रुग्णालयातील उपचार, प्री हॉस्पिटॅलायझेशन, पोस्ट हॉस्पिटॅलायझेशन, अँब्युलन्स चार्जेस.\nकोविडची टेस्टिंग /चाचणी करण्यासाठी येणार खर्च देखील यात समाविष्ट आहे का\nनाही. चाचणीचा समावेश डायग्नॉस्टिक / निदान खर्चाअंतर्गत होत असल्याने त्या खर्चावर संरक्षण मिळत नाही. परंतु, जर रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह येऊन त्याला रुग्णालयात दाखल केले तर, प्री हॉस्पिटॅलायझेशनअंतर्गत या रकमेवर देखील संरक्षण मिळते. त्याशिवाय, ज्या आरोग्य विमा पॉलिसींमध्ये ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) खर्च समाविष्ट आहे अशा पॉलिसीअंतर्गत देखील डायग्नॉस्टिक खर्च मिळू शकतो.\nकोविड १९ला संरक्षण देऊ शकणाऱ्या स्वतंत्र विमा पॉलिसीज आहेत का \nहोय. अनेक कंपन्यांनी कोविड १९ संबंधित स्वतंत्र आरोग्य विमा पॉलिसी बाजारात आणल्या आहेत.\nपॉलिसीमध्ये क्वारंटाईन कालावधी संरक्षित /कव्हर केला जातो का\nहोय. अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार कोविड केंद्रात / कोविड रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये क्वारंटाईन कालावधी कव्हर केला जातो. मात्र, होम क्वारंटाईन किंवा कोविड केंद्रांव्यतिरिक्त इतर ठिकाणी केलेल्या क्वारंटाईनला संरक्षण मिळत नाही.\nकोविड १९ उपचारासाठी अंदाजे किंमत खर्च येऊ शकतो.\nकोविड १९ उपचारासाठी साधारण १५ दिवसांचा कालावधी गृहीत धरून महानगरे म्हणजेच टियर १ शहरांमधील खासगी रुग्णालयात ५ लाख रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो. तर, टियर ३ शहरे म्हणजे ग्रामीण आणि निम्न शहरी भागात हा खर्च दोन लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तथापि, मधुमेह, बीपी, ह्रदयाशी संबंधित इतर आजार असणाऱ्यांसाठी या खर्चात वाढ होऊन तो १५ ते २० लाख रुपयांपर्यंत देखील येऊ शकतो.\nशेअर खरेदीसाठी ही चांगली वेळ\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/damages-due-to-the-untimely-rains-panchanama-should-be-completed-up-to-6-november/", "date_download": "2021-06-13T05:46:03Z", "digest": "sha1:JSSURMGUPIPATE4HWVSMESN7PI7FHJZB", "length": 10314, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे 6 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावेत", "raw_content": "\nमासिक अंक मागण�� आमच्या विषयी संपर्क\nअवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे 6 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावेत\nमुंबई: अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या कामांना गती देऊन 6 नोव्हेंबरपर्यंत मिशन मोडमध्ये ते पूर्ण करण्याचे निर्देश, मुख्य सचिव अजोय मेहता यांनी येथे दिले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. जिल्हानिहाय कृषी क्षेत्राचे किती नुकसान झाले याची त्यांनी माहिती घेतली.\nशेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंचनाम्याच्या कामांना गती देतानाच ते अचूक होतील याकडेही लक्ष द्यावे, अशी सूचना मुख्य सचिवांनी केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने 10 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याच्या वाटपासाठी पंचनामे वेळेत होणे आवश्यक असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले.\nजिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देताना मुख्य सचिव म्हणाले, सर्व पंचनामे दि. 6 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. अगदीच अपवादात्मक परिस्थिती आल्यास 8 नोव्हेंबरपर्यंत ते पूर्ण झाले पाहिजे. पंचनामे करताना तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आणि ज्या ठिकाणी कृषी विद्यापीठे आहेत तेथील कर्मचाऱ्यांचीही त्यासाठी मदत घ्यावी, असे स्पष्ट करतानाच सर्व पंचनामे विभागीय आयुक्तांनी अंतिम करून ते कृषी आयुक्तांकडे पाठवावेत. पंचनाम्यासाठी विमा कंपन्यांनीही आवश्यक ती मदत करावी, असेही मुख्य सचिवांनी सांगितले.\nपाऊस झाल्याने रब्बीच्या पेरणीसाठी शेतकरी लगबग करतील त्यासाठी बी-बियाणे, खते यांची टंचाई भासणार नाही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. बियाणे, खतांची टंचाई असल्यास शासनाच्या निदर्शनास आणून देण्याच्या सूचनाही मुख्य सचिवांनी दिल्या. बैठकीस कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर आदी यावेळी उपस्थित होते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण ��ारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nबावन्न बँकातील 6500 शाखात सातबारा साठी पोर्टल\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/comment/1037343", "date_download": "2021-06-13T04:50:23Z", "digest": "sha1:7I6SBOWF4OCNT46QYAK7KK4OCLMU24SD", "length": 9187, "nlines": 153, "source_domain": "misalpav.com", "title": "ऑफिसात जाऊन आलो | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील ��र्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.\nमहासंग्राम in जे न देखे रवी...\nजरी थेंब पावसाचे आले\nओला .. भिजून आलो\nहोते कुणी न कोणी\nचुकू मुळी न देता\ngholmango curryNisargअभय-काव्यकालगंगाकाहीच्या काही कविताप्रेरणात्मकबालसाहित्यभावकवितावावरकलानृत्यकविताविनोद\nह्या ह्या ह्या ह्या\nह्या ह्या ह्या ह्या\nसुट्टी जाहीर केली तेंव्हा नाही गेलात हापिसात,हेलपाटा पडला असता शिवाय घरी लवकर यायचा कंटाळा आला असता तो वेगळाच.\nसध्या 9 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/nvyaane-umglele-baabaa/dgx72ixo", "date_download": "2021-06-13T06:31:01Z", "digest": "sha1:NIDZWJOBVUQTYLDB4XMGUYX65FWYZ77F", "length": 17627, "nlines": 153, "source_domain": "storymirror.com", "title": "नव्याने उमगलेले बाबा... | Marathi Others Story | Anuja Dhariya-Sheth", "raw_content": "\nआई बाबा मुलगा वाढदिवस सत्य फसवणूक\nआज किती वर्षांनी मी बाबांच्या चेहऱ्यावर हसू बघतोय खरच रश्मी तुझ्यामुळे हे सर्व शक्य झाले... तू त्यांचा वाढदिवस किती छान साजरा केलास... राकेश रश्मीला प्रेमाने जवळ घेत म्हणाला... रश्मी म्हणाली, राकेश तुला तुझे बाबा कधी उमजलेच नाहीत... हो ना...\nराकेश म्हणाला, असे काही नाही ग... आईला तर ��ी कधी बघितलच नाही.. बाबांनीच सार केले माझे.. पण नेहमीच मला जाणवायच की त्यांच्या मनात काहीतरी खूपतय... पण काय तें कधी समजलं नाही मला... नेहमीच ते वेगळे असायचे... सगळ्यांसोबत मिळून मिसळून वागताना मी त्यांना कधीच बघितले नाही... मनमोकळे हसताना... समजात वावरताना कायम दडपणात असायचे तें...\nसुरुवातीला खूप प्रश्न विचारायचो मी त्यांना पण तें काहीच बोलायचे नाहीत... माझी आई.. कशी होती कशी दिसायची तिच्या विषयी कधी बोलताना मी त्यांना पाहिलेच नाही... सर्व मुलांच्या लाड करणारी आई बघितली की मला पण वाटायचं... पण आईचा विषय काढला की बाबा एकदम गप्प व्हायचे... हळू हळू मी सोडून दिले विषय काढणे... मी मोठा होत होतो, मला सर्व समजत होते.. काहीतरी आहे जे बाबा लपवत आहेत.. पण त्यांनी मला काहीच सांगितलं नाही कधीच...\nरश्मी हसुन म्हणाली, राकेश तू सुद्धा कधी त्यांच मन समजला नाहीस... राकेशला तिच्या बोलण्याचा अर्थच उमजला नाही... तो तिला म्हणाला म्हणजे ग...\nअरे आपले बाबा खूप हळवे आहेत, त्यांच्या मनाच्या कोपर्यात कितीतरी कडू आठवणी आहेत रे... तू त्या मनाला हळुवार फुंकर कधी घातलीस नाही... मला अजूनही आठवत आहे तो दिवस.. आपल्या लग्नाचा...\nत्यांना पटणार नाही, हे तुझे तूच ठरवून त्यांना न सांगता माझ्याशी लग्न केलंस.. तेव्हा त्यांच्या चेहेऱ्यावर राग तर होताच शिवाय एक वेगळीच भीती होती.. जी मला दिसली अगदी काही क्षणात मला जाणवलं पण तुला इतक्या वर्षात कधी कळलेच नाही...\nराकेश म्हणाला, कळेल असे बोल प्लीज...\nरश्मी म्हणाली सर्व सांगते, पण तू त्यांना काही सांगणार नाहीस.. असे मला वचन दे...\nराकेश, तुझे बाबा सत्याला घाबरतात.. सत्य हे आहे की, ते कधीच बाप होऊ शकणार नव्हते.. तुझ्या आईचा पाय घसरला आणि ती.. मी नाही बोलू शकत पुढचे.. पण तुझ्या बाबांना मात्र मानले पाहिजे.. त्यांनी तुझा स्वीकार केला... तुला कधीच जाणवून पण दिले नाही की तू त्यांचा मुलगा नाहीस...\nसत्य ऐकताच राकेश मात्र गडबडला, तू काय बोलतेस असे होऊच शकत नाही...\nरश्मी म्हणाली, अरे आपले लग्न झाले तेव्हा ते घाबरले त्याच कारण हे सर्व सत्य एकाच व्यक्तीला माहिती होते आणि तें म्हणजे माझे बाबा.. डॉक्टर म्हणून त्यांनी त्यावेळी तुझ्या बाबांना सावरले... म्हणूनच आतापर्यंत तें या समाजासमोर यायला घाबरत आले अन् अजूनही घाबरतात.. त्या मागे त्यांचा एकच हेतू आहे तो म्हणजे हे सत्य तुला समजले तर त�� हे सहन करू शकणार नाहीस... तू त्यांना सोडून जाशील ही भीती सुद्धा...\nमला माझ्या बाबांनी आपल्या लग्नाआधीच सर्व काही सांगितले होते. तू ऑफिसला गेलास की दिवसभर स्वतःच्याच घरात ते परक्यासारखे वागायचे... किती दिवस मी त्यांच्याशी या विषयावर कसे बोलू याचा विचार करत होते.. अन् त्या दिवशी अचानक तू मला म्हणालास त्यांचा वाढदिवस याच महिन्यात येतो.. मग् माझ्या बाबांना फोन करून मी मस्त प्लॅन केला... खरतर त्यांना सर्व काही सरप्राइज द्यायचे असे मी ठरवले होते.. पण माझे बाबा मला म्हणाले, आयुष्याची एवढी वर्षे सर्व गोष्टींपासुन अलीप्त राहिलेला माणूस एकदम सुख नाही पचवु शकत...\nमग हळूहळू मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली.. मी त्यांना समजावले कोणताच माणुस हा परीपूर्ण नसतो.. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमी असते.. तुम्ही का स्वतःला कमी लेखता... मी असे म्हणाले आणि त्यांना धक्का बसला.. तें मला म्हणाले सर्व काही माहिती असून देखील तू माझ्या राकेशसोबत लग्न केलेस.. खरच ग्रेट आहात तुम्ही.. डॉक्टर आणि तू सुद्धा... माझ्या समोर हात जोडून रडू लागले...\nराकेश सर्व शांतपणे ऐकत होता.. रश्मी पुढे म्हणाली, मग मी त्यांना सांगितलं, कोणतीही बाई सुद्धा सवतीचे मूल सांभाळत नाही.. तुम्ही तर तें स्वीकारलेच शिवाय एकेरी पालकत्व त्याची धुरा सुद्धा नीट सांभाळलीत.. ग्रेट आम्ही नाही तुम्ही आहात बाबा... एवढे वर्ष तुम्ही सर्व एकट्याने सांभाळलेत.. आता तुमच्यासाठी काही करायची संधी आम्हाला द्या बाबा...\nराकेशने सर्व ऐकताच खूप रडायला लागला... मी खूप मोठा गुन्हेगार आहे त्यांचा... मला कायम आई हवी असायची... त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तर दिली नाही की मी त्यांना काही बाही बोलायचो.. आज मला खरच लाज वाटते स्वतःची... लहान असताना ठीक होते ग, पण मोठा झाल्यावर सुद्धा शीsss.. मी त्यांच्या बाजूने कधी विचारच केला नाही... ते नेहमीच माझ्यासाठी आई-बाबा... तर कधी मित्र बनत आले...\nज्या आईने मला जन्म दिला, ती माझा विचारही न करता निघून गेली. पण माझ्या बाबांनी मला घडवले, एवढा मोठा अन्याय सहन करून, त्यांची झालेली फसवणूक विसरून त्यांनी मला लहानाचे मोठे केले... माझ्या चेहेऱ्यावर हसु यावे म्हणून किती प्रयत्न केले.. पण मी मात्र कायम त्यांनी जे मला दिले नाही किंवा जे तें देऊ शकले नाही याचा राग धरून त्यांच्याशी कायम अंतर ठेवून वागत आलो... खरंतर त्यांनी मला आपले मानून माझे पालकत्व स्विकारले नसते तर आज मी कुठे असतो काय करत असतो याचा विचार केला तरी माझ्या अंगावर काटा येतो...\nरश्मीने राकेशला सावरले... राकेश सारं काही विसरून नवीन सुरुवात कर... त्यांना प्रेम, आपुलकी हवे... आज कितीतरी वर्षांनी त्यांच्या चेहेऱ्यावर हे हसु आले.. त्यांच्या मनातला न्यूनगंड गेलाय आता तो कधीच परत येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करायला हवा... पुरूषार्थ म्हणजे फक्त मुले जन्माला घातली म्हणजे नाही सिद्ध होत तर तुम्ही मुलांना कसे घडवता कसे संस्कार देता यांवरही अवलंबुन असतो.. अन त्यांनी खऱ्या अर्थाने तो सिद्ध केलाय... आपल्या बायकोच कौतुक दुसऱ्या पुरूषाने केले तरी राग येतो तुम्हा पुरूषांना... तुमचा पुरूषी अहंकार दुखावला जातो... इथे तर त्यांनी परपुरुषाचे मूल जे त्यांच्या बायकोच्या उदरातून जन्माला आले.. त्याचा स्विकार तर केलाच, पण बायको सोडून गेली तरीही यथोचित सांभाळही केलाय... ते खरच खूप ग्रेट आहेत...\nराकेशला आज रश्मीमुळे त्याचे बाबा नव्याने उमगले...\nवाचकहो कशी वाटली कथा पूर्ण काल्पनिक आहे बर का पूर्ण काल्पनिक आहे बर का... प्रत्येक वेळेस हा समाज, कायदा नेहमीच स्त्रियांच्या बाजूने असतो... पण प्रत्येक वेळेस पुरुष दोषी असतो असे नाही, काही स्त्रीया सुद्धा व्यभिचारी वागतात.. आपले कुटुंब, संसार, नवरा याचा विचार करत नाहीत, अश्या वेळेस काही पुरूष आपला मोडलेला संसार सावरतात, आपला पुरूषी अहंकार बाजूला ठेवून...\n आवडली असेल तर खाली ❤️ असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.\nआणि अभिप्राय द्या.. अर्थात तुमच्या कंमेंटमधून..\nअजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका....\nसाहित्य चोरी हा गुन्हा आहे.\nसदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.\nकथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/13485", "date_download": "2021-06-13T05:45:37Z", "digest": "sha1:MOVOCFTQWM7IKONUXM7QLY53UXFNYMV5", "length": 8450, "nlines": 100, "source_domain": "dhanlabh.in", "title": "ओव्हरनाईट फंड – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विट�� लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nअत्यंत कमी जोखीम, एका रात्रीतून मिळणारी मॅच्युरिटी आणि जलद लिक्विडीटी अशी वैशिष्ट्ये असेलेला ओव्हरनाईट फंड गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे. म्युच्युअल फंडाची शिखर संस्था अॅम्फीने सादर केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, 31 जानेवारीपर्यंत मागील दहा महिन्यात ओव्हरनाईट फंडाचा एयुएम तब्बल पाच पटींनी वाढला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात 11,566.84 कोटी रुपयांचा असलेला एयुएम 52,524.98 कोटींवर पोचला आहे.\nओव्हरनाईट फंड हा डेट फ़ंडाचा एक गुंतवणूक प्रकार आहे. यामध्ये एका दिवसात परिपक्व होणाऱ्या रोख्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. लिक्विड फंडांना पर्याय म्हणून ओव्हरनाईट फंडांकडे पाहिले जाते. तरलता आणि सुरक्षितता हे या फंडाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.\nमुदत ठेवींपेक्षा जास्त परतावा\nप्रशांत जैन म्हणतात –दीर्घकाळाचा विचार महत्त्वाचा \nतांत्रिक अडथळा तेजीत रूपांतरित\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/15069", "date_download": "2021-06-13T05:43:54Z", "digest": "sha1:XGIOBBAAYL7URMGXMA4E7XFLSSVUKHE7", "length": 8659, "nlines": 100, "source_domain": "dhanlabh.in", "title": "व्यवहारांना गती – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nमुंबईतील अनेक भागांत करोना नियंत्रणात येत असल्याने ५ ऑगस्टपासून सर्व दुकाने सातही दिवस खुली ठेवण्यास मुंबई पालिकेने परवानगी दिली. मद्य दुकानांनाही ग्राहकांना थेट विक्रीची मुभा देण्यात आली असून, मॉल आणि बाजार संकुलातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत खुली राहणार आहेत. त्यामुळे व्यवहारांना गती मिळणार असून, मुंबई हळूहळू पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत आहेत.\nमुंबईत करोना रुग्णवाढीचे प्रमाण नियंत्रणात येताना दिसत आहे. अनेक भागांत रुग्ण दुपटीचा कालावधी १०० दिवसांच्या पुढे गेला आहे. करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबईतील सर्वच दुकाने ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू ठेवण्यास पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी परवानगी दिली.\nआता सिबिल क्रेडिट स्कोअर ‘व्हॉटसअॅप’वर\nचांगला परतावा देणारे फंड -पहा\nप्रभुदास लिलाधरतर्फे ग्राहकांसाठी शेअर ट्रेडींगसाठी पीएल मोबाईल अॅप\nतर दरदिवशी १०० रुपये मिळणार \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%AE_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B5_(%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82)", "date_download": "2021-06-13T06:20:38Z", "digest": "sha1:RHPX4XPYVDHUA3L6544D35FAYHNAUPHO", "length": 14101, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पूनम यादव (क्रिकेट खेळाडू) - विकिपीडिया", "raw_content": "पूनम यादव (क्रिकेट खेळाडू)\nहा लेख क्रिकेट खेळाडू पूनम यादव याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पूनम यादव.\n२४ ऑगस्ट, १९९१ (1991-08-24) (वय: २९)\nआग्रा, उत्तर प्रदेश, भारत\nभारत या देशासाठी खेळतांंना\nपूनम यादव (२४ ऑगस्ट, इ.स. १९९१:आग्रा, उत्तर प्रदेश, भारत - ) ही भारतीय महिला क्रिकेट संघासाठी खेळणारी एक क्रिकेटपटू आहे.यादव उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करते.\nपूनमने २०२० पर्यंत कसोटी, १२ एकदिवसीय आणि २३ टीट्वेंटी सामने खेळले आहेत[१] एप्रिल २०१३ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सामन्यातून तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. [२]पूनमने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १६ नोव्हेंबर २०१४ रोजी झालेल्या सामन्याद्वारे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर १२ एप्रिल २०१३ला बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्याद्वारे तिने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकले. [२]२०१३-१४पासून भारतासाठी खेळत असलेल्या पूनम एक धारदार गोलंदाज म्हणून ओळखली जाते.तिने आजवर विविध प्रादेशिक संघांचे प्रतिनिधित्व केलेले आहे.\n१ वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी\n३ कारकीर्द आणि यश\n५ संदर्भ आणि नोंदी\nवैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी[संपादन]\nपूनमचा जन्म २४ ऑगस्ट १९९१ रोजी आग्रा येथे झाला.[२] तिच्या आईचे नाव मुन्नीदेवी आहे आणि तिचे वडील रघुवीर सिंह यादव हे एक लष्करी अधिकारी आहेत. तिचे कुटुंब त्यांच्या गावाहून आग्रा शहरात राहायला आले, तेव्हा पूनममध्ये क्रिकेटची आवड निर्माण झाली.\nआग्रा येथील एकलव्य स्टेडियममध्ये सराव करणारी पूनम एकमेव महिला खेळाडू होती. तिथे ऑफस्पिन फिरकी���टूंची कधीच कमतरता नव्हती, मात्र लेग स्पिन करू शकणारी ती मैदानातील एकमेव गोलंदाज होती आणि तीसुद्धा महिला.पूनमची उंची ४ फूट ११ इंच आहे. आपल्या कमी उंचीचा फायदा घेत फलंदाजांच्या अगदी जवळ बॉल टाकत असे, ज्यात फलंदाज अडकून बाद होत असे. सुरुवातीला तिचे कुटुंब तिच्या क्रिकेटमधल्या महत्त्वाकांक्षेला फारसे अनुकूल नव्हते, पण नंतर तिने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपले स्थान राज्याच्या संघात पक्के केले.\nप्रथम पूनमची निवड केंद्रीय झोन या प्रादेशिक संघात झाली. नंतर ती उत्तरप्रदेश संघासाठी खेळू लागली आणि सध्या ती देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये भारतीय रेल्वेच्या संघाचे प्रतिनिधित्व करते.ती आधी रेल्वेमध्ये लिपिकपदी काम करत असे, आणि आता अधीक्षक पदावर कार्यरत आहे. २०१७ विश्वचषकात पूनमच्या \"गुगली\"ने फलंदाज चकित होऊ लागल्या आणि लवकरच तीच तिची खास शैली बनली. २०१८च्या आयसीसी महिला ट्वेंटी२० विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्या दोन खेळाडूंपैकी एक पूनम होती. सप्टेंबर २०१८मध्ये तिच्यापेक्षा जास्त अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडू झुलन गोस्वामीला मागे टाकत ती टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली. २०२०च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यात पूनमची कामगिरी महत्त्वाची मानली जाते. या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत जेतेपद पटकावले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा आदर्श संघ जाहीर केला, तेव्हा त्यात पूनम ही एकमेव भारतीय क्रिकेटपटू होती.१८ सामन्यांमध्ये २८ बळी घेत पूनम ही टी-२० विश्वचषक सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारी खेळाडू ठरली आहे. तिने प्रतिषटक ५.६ धावा दिल्या आहेत. या आकर्षक कामगिरीमुळे टी-२० विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्या महिलांच्या आयसीसी यादीत पूनम ७व्या स्थानावर आहे.[३]\nपूनमला २०१८-१९मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने पूनमला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार दिला.[४]\n२०१९मध्ये तिला तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.[५]\n^ \"क्रिकइन्फो\" (इंग्लिश भाषेत). २०१७-०४-२५ रोजी पाहिले. CS1 maint: unrecognized language (link)\n^ \"BCCI ने अर्जुन अवार्ड पाने पर पूनम यादव और रविंद्र जडेजा को दी बधाई\". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2021-03-13 रोजी पाहिले.\nइ.स. १९९१ मधील जन्म\nभारताच्या महिला क्रिकेट खेळाडू\nबीबीसी आयोजित संपादन कार्यशाळा २०२१अंतर्गत संपादित लेख\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nCS1 हिंदी-भाषा स्रोत (hi)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मार्च २०२१ रोजी १८:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2021-06-13T05:29:39Z", "digest": "sha1:7NP3BBUUDZZ5TUBXYMND3GKKAJGWXQQA", "length": 7868, "nlines": 143, "source_domain": "policenama.com", "title": "आमदार रवींद्र चव्हाण Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन…\nशिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंची भाजपाच्या कार्यक्रमाला हजेरी, अनेकांच्या भुवया उंचावल्या\nरिया चक्रवर्ती ठरली बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री,…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली…\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख…\nजम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला, 2 पोलिसांसह चौघांचा…\nपुण्यातील ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईला आग; सुदैवाने…\n पिंपरी-चिंचवड शहरात आज 442 जण…\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडण���ीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची…\nCoronavirus | …म्हणून कोल्हापूर, सांगली, साताऱ्याची चिंता कायम\nMaratha Reservation | ‘…तर मराठा आरक्षणासाठी जो कोणी पुढे…\nNagpur : कुटुंबाला धडा शिकवण्यासाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण; डोक्यात दगड…\nAjit Pawar | पुणेकरांना दिलासा तर पिंपरी चिंचवडकरांची निराशा,…\n मुंबईसह उपनगरात 48 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता\nSBI | ‘या’ तारखेपर्यंत करा ‘आधार’ पॅन कार्डशी लिंक, अन्यथा बंद होतील महत्वाच्या सेवा\nमालाड दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे हायकोर्टाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-13T05:35:36Z", "digest": "sha1:HWGSUZZNJ5EPKUQEYTU6W3NI2YZUZAUW", "length": 8487, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "कोरोना व्हायरसचा जगभरात थैमान Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन…\nकोरोना व्हायरसचा जगभरात थैमान\nकोरोना व्हायरसचा जगभरात थैमान\nCoronavirus : कोरोनाचा 70 देशात ‘हाहाकार’, 3100 जणांचा ‘मृत्यू’ तर 91…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनमधून पसरलेला कोरोना व्हायरस जगभरात थैमान घालत आहे. जगातील ७० हून अधिक देशांमध्ये हा संसर्ग पसरला असून यामध्ये भारताचाही समावेश आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगात ३१०० हून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे तर ९१…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nछोट्या पडद्यावरील अभिनेत्री तरला जोशींचे निधन\nNCB समोर रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा; म्हणाली –…\nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nकोट्यवधी केंद्रीय कर्मचार्‍यांना झटका \nCoWIN पोर्टल पूर्णपणे सुरक्षित, केंद्राने म्हटले –…\nऑक्सीजन सपोर्टवरील कोरोना रूग्णांमध्ये वाढू शकतो मेंदूचा…\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची…\nLockdown मध्ये पत्नीच्या तुलनेत पतीवर जास्त अत्याचार, पुणे पोलिसांच्या…\n 10 वर्षीय मुलीवर 7 जणांकडून बलात्कार\nMaratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nCOVID-19 in India : 70 दिवसानंतर कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात आली 84 हजार प्रकरणे; 4002 जणांचा मृत्यू\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची ‘ही’ सुविधा सुद्धा Free\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82/", "date_download": "2021-06-13T05:47:47Z", "digest": "sha1:LDXTTOBPFNADATJXT4MZZ2474EPHOK7B", "length": 13120, "nlines": 146, "source_domain": "www.batmidar.in", "title": "प्रफुल्ल पवारची नवी इनिंग… | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nप्रफुल्ल पवारची नवी इनिंग…\nअलिबाग येथील एक तरूण पत्रकार प्रफुल्ल पवार यांची झी-24 तासचे रायगड जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे.प्रफुल्ल गेली दहा-पंधरा वर्षे प्रिन्ट मि��ियातीत कार्यरत होता. विविध दैनिकांसाटी रायगडमधून काम करणाऱ्या प्रफुल्लनं आता इलेक्टॉनिक मिडियात पदार्पण केलेलं आहे.प्रफुल्लला त्याच्या या नव्या इनिंगसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.\nनांदवीसारख्या एका छोट्या खेड्यातून आणि सामांन्य कुटुंबातून आलेल्या प्रफुल्लनं अलिबागेत येऊन पत्रकारितेत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.पत्रकारितेत काम करताना प्रफुल्लच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले पण त्यांनं यासर्वावर मात करीत आपली वाटचाल निर्धारानं सुरू ठेवली.हे करताना आपल्या स्वाभिमानालाही कधी तडा जाऊ दिला नाही.कमालीचा न्यूज सेन्स,दांडगा जनसंपर्क,सतत बातमी हाच विषय डोक्यात घेऊन पत्रकारिता करणाऱ्या प्रफुल्लनं अनेक चांगल्या बातम्या दिलेल्या आहेत.अनेकदा त्याच्या बातम्या जिल्हयात चर्चेचा विषय ठरलेल्या आहेत.अलिबाग प्रेस असोसिएशनच्या माध्यमातून पत्रकारांच्या संघटनेतही प्रफुल्लनं चांगला काम केलं आहे.प्रफुल्लच्या अध्यक्षपदाच्या काळात प्रेस असोसिएशननं शहरात विविध उपक्रम राबविले .एक धडपड्या,पत्रकारितेवर जीवापाड प्रेम करणारा,अलिबागच्या प्रश्नांची जाणीव असणारा,शेतकरी,सामांन्य माणूस,आणि उपेक्षितांबद्दल कमालीची कणव असणारा ,आणि सामाजिक बांधिलकी जपणारा पत्रकार म्हणून रायगड प्रफुल्लला आोळखतो.आम्ही थोडे दिवस का होईना एकत्र काम केलेले असल्यानं प्रफुल्लला झी-24तासची रायगडची जबाबदारी मिळाल्याचं वाचून मनस्वी आनंद झाला .मला खात्रीय की,प्रफुल्लची नवी कारकीर्द यशस्वी ठरेल आणि रायगडमधील स्टार पत्रकार म्हणून प्रफुल्लचा नावलौकीक वाढेल ..प्रफुल्लचं अभिनंदन आणि परत एकदा शुभेच्छा. ( SM)\nPrevious articleचौघाचे सदस्यत्व धोक्यात\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारा���ना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/moderate-to-heavy-rainfall-forecast-in-vidarbha-north-central-maharashtra/", "date_download": "2021-06-13T05:29:07Z", "digest": "sha1:2FJNBWZ6AC2QLUX7J7BDBQ4SZEZLCAJM", "length": 8737, "nlines": 84, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "विदर्भ, उत्तर मध्य-महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nविदर्भ, उत्तर मध्य-महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज\nमुंबई: बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील बहुतांश भागात आज दि. 7 आणि ऑगस्ट रोजी पावसासह तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. 7 तारखेला पूर्व-विदर्भातील काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस होईल. उर्वरित विदर्भात हलका पाऊस राहील. परंतु 8 ��ारखेला विदर्भातील बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, ज्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यादरम्यान औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.\nमध्य-महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांत 8 आणि 9 ऑगस्टला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. या दरम्यान उर्वरित मध्य-महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात 8 आणि 9 ऑगस्टला पावसात वाढ होण्याचा अंदाज देखील हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भात 9 ऑगस्टपासून तर मध्य-महाराष्ट्रात 10 ऑगस्टपासून हवामानाची स्थिती सामान्य होईल. या दरम्यान पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असून विदर्भ आणि मध्य-महाराष्ट्रातील लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.\nबंगालच्या उपसागर bay of bengal विदर्भ Vidarbha weather हवामान\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nबावन्न बँकातील 6500 शाखात सातबारा साठी पोर्टल\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभिय���नांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A8%E0%A5%AE%E0%A5%AD", "date_download": "2021-06-13T06:37:20Z", "digest": "sha1:ZDD2V4HGFQL42RNDFNXKYRJX5OURHEBO", "length": 3233, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. २८७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. ३०० चे - पू. २९० चे - पू. २८० चे - पू. २७० चे - पू. २६० चे\nवर्षे: पू. २९० - पू. २८९ - पू. २८८ - पू. २८७ - पू. २८६ - पू. २८५ - पू. २८४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-13T04:46:50Z", "digest": "sha1:KNRTCYUAEXAW6MEVO2OWQMJDZDSGPDYK", "length": 7555, "nlines": 143, "source_domain": "policenama.com", "title": "फोल्सर Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन…\nIndia Post Recruitment 2020 : पोस्ट ऑफिसमध्ये 8 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nNCB समोर रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा; म्हणाली –…\nरिया चक्रवर्ती ठरली बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री,…\nDiabetes Diet | डायबिटीजच्या रूग्णांसाठी अमृत आहे एक फळ,…\nCoronavirus Guidelines | केंद्र सरकारची नवी मार्गदर्शक…\nLockdown मध्ये पत्नीच्या तुलनेत पतीवर जास्त अत्याचार, पुणे…\nराज्यात पावसाची दाणदाण; मुंबईसह कोकणात हवामान खात्याकडून रेड…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार…\n विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू, लातूर…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून दुबईतून…\nसांगलीतील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू राहणार\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदारकी मिळाली,…\nकोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 719 डॉक्टरांचा मृत्यु; महाराष्ट्रात 23…\nkondhwa | कोंढव्यात तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू\nसांगलीतील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू राहणार\nAjit Pawar | कुंभमेळ्यात जे घडलं ते आषाढी वारी सोहळ्यात घडू नये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/27119", "date_download": "2021-06-13T04:32:57Z", "digest": "sha1:ZMCCQA6S6SWGSIYHSPIYEULOIXPHNE7V", "length": 10388, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "ग्रेडरने नाकारलेल्या शेतकऱ्याच्या कापसाची अखेर खरेदी.. — सखाराम बोबडे यांच्या पाठपुराव्याला यश.. | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र ग्रेडरने नाकारलेल्या शेतकऱ्याच्या कापसाची अखेर खरेदी.. — सखाराम बोबडे यांच्या पाठपुराव्याला यश..\nग्रेडरने नाकारलेल्या शेतकऱ्याच्या कापसाची अखेर खरेदी.. — सखाराम बोबडे यांच्या पाठपुराव्याला यश..\nचांगला नसल्याचे कारण सांगून ग्रेडरने नाकारलेल्या कापसाची अखेर त्याच ग्रेडर ला त्याच जिनिंगवर खरेदी करावी लागली. धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला शुक्रवारी सायंकाळी उशिरा यश आले.\nगंगाखेड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील शेतकरी ���िवराज चिलगर या शेतकऱ्यांचा कापूस खरेदीसाठी पालम रोड वरील केशव जिनिंग येथे नेण्यात आला होता .केंद्र प्रमुख कदम यांनी सदर शेतकऱ्याचा कापूस चांगला नसल्याचे सांगत अर्धा कापूस खाली केलेली गाडी भरून परत घेऊन जा असे सुनावले होते .अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांने परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याशी संपर्क साधत तहसीलदार स्वरूप कंकाळ यांची भेट घेऊन लेखी निवेदन देण्यात आले होते. तहसीलदार यांनी संबंधिताला योग्य ती कार्यवाही करण्याची आदेश देऊनही ग्रेडर कदम यांचा तोरा मात्र कमी होत नव्हता. सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी शेवटी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक रेणके यांच्याशी संपर्क साधून सर्व हकिगत त्यांना सांगितली . जिल्हाधिकार्‍यांनाही एसएमएस द्वारे ही माहिती कळवण्यात आली होती शेवटी सखाराम बोबडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला उशिरा यश झाले. शुक्रवारी सायंकाळी उशिरा या शेतकऱ्यांचा कापूस कदम यांनी खरेदी केला. या कापसाचे वजन 25 क्‍विंटल भरले.\nPrevious articleरस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता…… मंगरूळपीर ते मानोली रस्ता ठरतो अपघाताला निमंत्रण रस्ता त्वरीत दुरुस्त करावा,सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत व प्रमोद भगत यांची मागणी\nNext articleविनोद डेरे यांची ‘पोलीस मिञ’ म्हणून वाशिम जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती\nकरोनातील मयत पत्रकाराच्या कुटुंबियांना मदत करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाला ग्वाही\nदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे…. अखिल भारतीय बापू युवा संगठन विद्यार्थी समितीचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन….\nहरवायचे आहे कोरोनास ; शासकीय नियम तोडू नये — जगनराव उईके यांची विनंती\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nमुलीचे लग्न दुसरीकडे ठरले; प्रेमी जोडप्याने एकाच दोरीने दोरीने गळफास घेऊन...\nमहाराष्ट्र April 10, 2021\nउडाणे यथील स्वामी विवेकानंद युवा मंच तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\nमहाराष्ट्र July 18, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/deadline-extended-till-31st-august-to-meet-ground-rent-demand/06101945", "date_download": "2021-06-13T06:35:23Z", "digest": "sha1:CAIUGU4FEV3T7AKC4ZI7VNNG3Y645STN", "length": 7178, "nlines": 58, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "ग्राउंड रेंट डिमांड भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढ Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nग्राउंड रेंट डिमांड भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढ\n– नागपूर सुधार प्रन्यासचा भूखंडधारकांना/गाळेधारकांना दिलासा\nनागपूर: कोविड-१९ विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर नागपूर सुधार प्रन्यास येथे केवळ २५ टक्के अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालयीन कामकाज केले जात होते, यामुळे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे भूभाटकाचे (ग्राउंड डिमांड रेंट) मागणीपत्र काढण्यासाठी व ते संबंधित भूखंड धारकांना पाठविण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता होती.\nकडक निर्बंधामुळे निर्माण झालेल्या या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नागपूर सुधार प्रन्यासने या बाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून भूखंडधारकांना दिलासा देण्यासाठी सर्व भूभाटकाची देय मुदत आता ३१ ऑगस्ट २१ पर्यंत वाढविण्यात आली आहे, त्यामुळे भूखंडधारकांना दिलासा मिळणार आहे.\nदिलेल्या मुदतीत सर्व भूखंडधारकांनी त्यांच्या भूभाटकाची रक्कम जमा करावी, याबाबत १ जून मध्ये दर्शविलेली रक्कम भूखंडधारकाकडून/गाळेधारकाकडून ३१ ऑगस्ट २१ पर्यंत स्वीकारण्यात यावी याबाबत संबंधित सर्व युनियन बँक च्या सर्व शाखांना पत्र देण्यात आलेले आहे. ज्या भूखंडधारकांना मागणीपत्र प्राप्त झाले असतील त्यांनी नासुप्रच्या संबंधित विभागकडून सुधारित मागणीपत्र प्राप्त करून घ्यावे सदर मुदतीत भूभाटकाच्या रकमेवर व्याज आकारले जाणार नाही.असे आव्हान नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.\nचौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा\nआ.कृष्णा खोपडे यांनी नगरसेवक व अधिका-यांसह केले बाबुलबन पाणी टाकीचे निरीक्षण\nआदिवासीबहुल दोन गावांचा कोरोना लढा पोहचला मंत्रालयात\nचौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा\nआ.कृष्णा खोपडे यांनी नगरसेवक व अधिका-यांसह केले बाबुलबन पाणी टाकीचे निरीक्षण\nआदिवासीबहुल दोन गावांचा कोरोना लढा पोहचला मंत्रालयात\nभीषण अपघातात कारचे दोन तुकडे, तीन महिलांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/9118", "date_download": "2021-06-13T06:06:09Z", "digest": "sha1:Z26HW4EBD7NM5QXE24JHU37NTR2EBNPI", "length": 7414, "nlines": 123, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्यात ट्वीस्ट | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVIDEO | अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्यात ट्वीस्ट\nVIDEO | अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्यात ट्वीस्ट\nब्युरो रिपोर्ट साम टीव्ही\nशनिवार, 4 जानेवारी 2020\nख्यातनाम गायिका अनुराधा पौडवाल... ज्यांच्या आवाजातल्या भजनांनी आजही देशातल्या अनेक घरांत पहाट होते.. मात्र त्यांच्या आयुष्यात आजची पहाट झोप उडवणारी ठरलीए... कारण एकाएकी एका महिलेनं त्यांना आई म्हटलंय.... नुसतंच आई म्हटलं नाही.. तर आईकडे 50 कोटी रुपयांची मागणी केलीए...\nहीच आहे अनुराधा यांची कथित मुलगी.... करमाला मोडेक्स... ती 45 वर्षांची आहे... केरळच्या तिरुवनंतपुरम मध्ये ती राहते... तिनेच अनुराधा यांच्याबद्दल खळबळजनक दावा केलाय...\nख्यातनाम गायिका अनुराधा पौडवाल... ज्यांच्या आवाजातल्या भजनांनी आजही देशातल्या अनेक घरांत पहाट होते.. मात्र त्यांच्या आयुष्यात आजची पहाट झोप उडवणारी ठरलीए... कारण एकाएकी एका महिलेनं त्यांना आई म्हटलंय.... नुसतंच आई म्हटलं नाही.. तर आईकडे 50 कोटी रुपयांची मागणी केलीए...\nहीच आहे अनुराधा यांची कथित मुलगी.... करमाला मोडेक्स... ती 45 वर्षांची आहे... केरळच्या तिरुवनंतपुरम मध्ये ती राहते... तिनेच अनुराधा यांच्याबद्दल खळबळजनक दावा केलाय...\nमी चार दिवसांची होते तेव्हा अनुराधा यांनी मला माझ्या सध्याच्या आई वडिलांकडे सोडलं.... पाच वर्षांपूर्वी मरण्याआधी माझ्या बाबांनी मला हे सत्य सांगितलं... तेव्हापासून मी अनुराधा यांना फोन वरुन संपर्क करण्याचा प्रयत्न करते आहे...\nकरमालाने आता अनुराधा यांच्या विरोधात कोर्टात दाद मागितलेय... 27 जानेवारीला याप्रकरणात सुनावणी होणारए... करमाला डीएनए टेस्ट करायलाही तयार आहे.. शिवाय तिने नुकसान भरपाई म्हणून अनुराधा यांच्याकडे 50 कोटींची मागणी केलीए....\nअनुराधा पौडवाल यांनी हे सगळे दावे फेटाळलेत... मात्र करमला आपल्या दाव्यावर अडून आहेत... त्या आईविरोधात कोर्टात लढाई लढणार आहेत... त्यामुळे कोण खरं आणि कोण खोटं... हे आता सुनावणी अंतीच ठोसपणे सांगता येईल...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/11/blog-post.html", "date_download": "2021-06-13T04:38:56Z", "digest": "sha1:UJQ6M43JFKBM7OYHDYARPU52ZNG2EWT6", "length": 10970, "nlines": 74, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "राज्यात ५ हजार ७५३ नवीन कोरोना रुग्णांचे निदान - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome HEALTH राज्यात ५ हजार ७५३ नवीन कोरोना रुग्णांचे निदान\nराज्यात ५ हजार ७५३ नवीन कोरोना रुग्णांचे निदान\nमुंबई - राज्यात आज ५ हजार ७५३ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १७ लाख ८० हजार २०८वर पोहोचला आहे. राज्यात आज ५० करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४६ हजार ६२३ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ८१ हजार ५१२ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nराज्यात आज ४ हजार ६० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १६ लाख ५१ हजार ६४ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७५ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ५० करोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण ५० मृत्यूंपैकी ३० मृत्यू हे मागील ४८ तासातील, तर ६ मृत्यू हे या आठवड्यातील, तर १४ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीचे आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २ लाख १३ हजार २६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ८० हजार २०८ नमुने म्हणजेच, १७.४२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख १५ हजार ९७६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये, तर ५ हजार ६१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण ८१ हजार ५१२ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nकधी किती रुग्ण आढळून आले -\nराज्यात जून दरम्यान दिवसाला ५ हजार ४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५००वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४००वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८००वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७ हजार ८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८ हजार ५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५ हजार ९८४ रुग्ण, २६ ऑक्टोबरला ३ हजार ६४५ रुग्ण, ७ नोव्हेंबरला ३ हजार ९५९ रुग्ण, १० नोव्हेंबरला ३ हजार ७९१ रुग्ण, १५ नोव्हेंबरला २ हजार ५४४ रुग्ण, १६ नोव्हेंबरला २ हजार ५३५ रुग्ण, १७ नोव्हेंबरला २ हजार ८४० रुग्ण, २० नोव्हेंबरला ५ हजार ६४० रुग्ण, तर २१ नोव्हेंबरला ५ हजार ७६० रुग्ण आढळून आले आहेत.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/central-government-orders-purchase-74-crore-vaccines-14247", "date_download": "2021-06-13T05:42:27Z", "digest": "sha1:RGT7TJXC4UAWERET6B3BFMZMVF7HQ4UB", "length": 10343, "nlines": 126, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "केंद्र सरकारने दिले 74 कोटी लस खरेदी करण्याचे आदेश | Gomantak", "raw_content": "\nकेंद्र सरकारने दिले 74 कोटी लस खरेदी करण्याचे आदेश\nकेंद्र सरकारने दिले 74 कोटी लस खरेदी करण्याचे आदेश\nमंगळवार, 8 जून 2021\nआतापर्यंत असा कोठूनही डेटा मिळाला नाही, किंवा जागतिक डेटा देखील नाही, कोरोनाचा मुलांवर अधिक परिणाम झाला आहे.\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central government) 74 कोटी लस खरेदी (74 crore vaccines) करण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल (Dr.VK Paul) यांनी दिली. तसेच कोरोनाची (Corona) तिसरी लाट कधी येऊ शकते त्याचा लहान मुलांवर परिणाम होईल का या सर्व प्रश्नांवर दिल्लीच्या ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे (AIIMS) डॉ. रणदीप गुलेरिया (Dr.Randeep Guleria) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Central government orders purchase of 74 crore vaccines)\nडॉ. व्हीके पॉल म्हणाले, काही राज्यांनी गेल्या महिन्यात केंद्र सरकारने लसींची खरेदी करावी, अशी मागणी केली होती. केंद्राने कोविशिल्टच्या 25 कोटी आणि कोवाकिनच्या 19 कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. त्याची 30 टक्के रक्कम सरकारने आगाऊ दिली आहे. केंद्र सरकारने एकूण 74 कोटी लसींची ऑर्डर दिली आहे. याबरोबरच ई-बायोलॉजिकल लस सप्टेंबरमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याच्या 30 कोटी डोसची ऑर्डर देण्यात आली आहे. असे डॉ. पॉल यांनी नमूद केले.\nमोदी सरकार करणार सरसकट सर्वांचे मोफत लसीकरण\nडॉ. गुलेरिया म्हणाले, आतापर्यंत असा कोठूनही डेटा मिळाला नाही, किंवा जागतिक डेटा देखील नाही, कोरोनाचा मुलांवर अधिक परिणाम झाला आहे. असे कोणताही पुरावा देखील नाही.आतापर्यंत जगात मुलांमध्ये कोविडच्या गंभीर संसर्गाचा कोणताही डेटा नाही. जागतिक आकडेवारी पाहिल्यानंतरही असे म्हणता येणार नाही की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना जास्त धोका आहे. तिसरी लाट थांबविण्यासाठी (CAB) कोविड रोखण्यासाठी असणारे नियम पाळवेत.\nसावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद; आमच्या माध्यमातून लुटा PHOTO, VIDEO चा आनंद\nसिंधुदुर्ग: पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पहिल्याच...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\nCovid-19 Goa: 50 दिवसानंतर मृत्यूची संख्या एकअंकी; ‘कर्फ्यू’ उठण्याची शक्यता\nपणजी: राज्यात(Goa) गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या(Covid-19) मृत्यूचे व...\nडॉक्टरांचा ऑनलाइन सल्ला घेताना बोला बिनधास्त\nजेव्हापासून कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढला आहे तेव्हापासून बहुतेक लोक डॉक्टरांकडून...\nCovid19:आषाढी वारी यंदाही लाल परीतूनच\nराज्यात कोरोनाचे (Covid19) सावट असताना यंदाही ज्ञानोबा-तुकारामाचा गजर 'लाल' परीतून...\nगोव्यातील शैक्षणिक वर्षाला होणार १ सप्टेंबरपासून सुरुवात\nपणजी : कोरोना (Corona) महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर गोवा विद्यापीठाने (...\nCovid-19 Goa: गोयेंकारांना सेवा देणाऱ्या 1624 पोलिसांना कोरोना संसर्ग\nपणजी: राज्यातील(Goa) कोरोना योद्ध्यांपैकी डॉक्टर्स(Doctors) व आरोग्य...\nपालकांना दिलासा 5 वर्षांखालील मुलांना मास्कची गरज नाही\nपणजी: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या(Union Ministry of Health) आरोग्य सेवा...\nIVERMECTIN चा घोळ सुटेना; किटमधून दिल्या आयव्हर्मेक्टिन गोळ्या\nपणजी: आयव्हर्मेक्टिन(Ivermectin tablet) गोळ्या खरेदी केल्याचा इन्कार मुख्यमंत्री...\nCovid-19 Goa: मृत्युदरात घट; गुरुवारी 13 कोरोना रूग्णांचा मृत्यू\nपणजी: Covid-19 Goa राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता 5,605 वर पोचली...\nनखांमध्ये 'हे' बदल दिसल्यास तुम्हाला कोरोना संसर्ग होऊन गेला असं समजा\nदेशभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना मागील दीड वर्षात कोरोनाची अनेक नवनवीन...\nCoronavirus :ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास मेंदूवर होऊ शकतो घातक परिणाम\nजगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना आता श्वसन यंत्रणेवर या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/1493", "date_download": "2021-06-13T05:52:55Z", "digest": "sha1:NAMBX76PJKANGZ3EN7L65XLV3K4C3QGF", "length": 8712, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "विद्याभारती विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय च्या प्रणिता ने पटकाविला तालुक्यात प्रथम येण्याचा मान. | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली विद्याभारती विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय च्या प्रणिता ने पटकाविला तालुक्यात प्रथम येण्याचा मान.\nविद्याभारती विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय च्या प्रणिता ने पटकाविला तालुक्यात प्रथम येण्याचा मान.\nतालुक्यात उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकालात येथील विद्यांभारती विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची विध्यार्थीनि कु प्रणिता सदाशिव बन्सोड हीने ७७.८५टक्के गुण घेऊन गुणानुक्रमे प्रथम येण्याचा मान पटकाविला तसेच विद्या भारती विज्ञा��� कनिष्ठ महाविद्यालयाने सुद्धा ९८.६६ टक्के निकाल घेत तालुक्यात २०महाविद्यालयात प्रथम स्थान प्राप्त करीत शिक्षण क्षेत्रात मानाचा तुरा रोवला यंदा तालुक्यातील २०कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण१२२२ विध्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते त्या पैकी १०८४ विदयार्थी यशस्वी झाले व सहा विद्यार्थ्यांनि विशेष प्राविण्य प्राप्त केले\nPrevious articleपंढरीबापू देशमुख विद्यालय तथा कनिष्ठ कला व विद्यान महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मुलींनी बाजी मारली\nNext articleजनहितासाठी भाजप युवा मोर्चा उतरणार मैदानात….. धामना बु.येथील पडझड झालेल्या घराची करणार पाहणी\nपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गुरवळा उपक्षेत्रात बांधला वनराई बंधारा – उपक्षेत्र गुरवळा व पीपल फॉर एनवोरमेन्ट अँड अनिमल वेल्फेअर संस्था गडचिरोली यांचा पुढाकार\nचंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय गडचिरोलीतील जनतेच्या हिताविरुद् -२५० गावांनी केला निषेध\nवृत्तपत्रातील बातम्यांची दखल घेऊन केलेल्या पत्र व्यवहारावर कार्यवाई करावी : आमदार डॉ. होळी – कार्यवाई न करणे म्हणजे वृत्तपत्र व लोकप्रतिनिधींचा अपमान असल्याचे...\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nरोजगार हमीच्या कामावरील देखरेख व दक्षता समिती केवळ नामधारी – चार...\nआल्लापल्ली येथे विश्व आदिवासी गौरव दिवस कार्यक्रम थाटात संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/blog-post.html", "date_download": "2021-06-13T06:21:54Z", "digest": "sha1:7FSM7VAHTU7DPKZYUBQWZMEOGHOSXUJ6", "length": 4464, "nlines": 58, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "दिल्ली हिंसाचारात बाहेरचे लोक; 'एसआयटी'चा निष्कर्ष | Gosip4U Digital Wing Of India दिल्ली हिंसाचारात बाहेरचे लोक; 'एसआयटी'चा निष्कर्ष - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या दिल्ली हिंसाचारात बाहेरचे लोक; 'एसआयटी'चा निष्कर्ष\nदिल्ली हिंसाचारात बाहेरचे लोक; 'एसआयटी'चा निष्कर्ष\nकेंद्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात, दिल्लीत करण्यात आलेल्या हिंसक आंदोलंनात बाहेरचे लोक असल्याचा निष्कर्ष विशेष तपास पथकाने काढला आहे.\nडिसेंबर महिन्यात दिल्लीतील जामिया विद्यापीठात नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी जे आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये 100 जण जखमी झाले होते.\nजामिया मिलिया इस्लामियामध्ये झालेल्या हिंसक आंदोलन व दगडफेकीत ओखला आणि बाटला हाऊसजवळील लोक सहभागी होते. त्याचाही अहवाल विशेष पथकाने सादर केला आहे.\nसीलमपूर, मुस्तफाबाद आणि जाफराबादच्या तीन प्रकरणात गाझियाबादच्या लोनी व जुनी दिल्लीतील लोक सहभागी असल्याची माहिती तपास पथकाच्या अहवालातून समोर आली आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/03/USA-will-also-supply-medical-supplies-to-the-Allies.html", "date_download": "2021-06-13T05:59:15Z", "digest": "sha1:AOXHIH2IB6K2TZCGDKQAYNJA546XAJXH", "length": 6749, "nlines": 60, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "आम्ही मित्र राष्ट्रानांही वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करु - ट्रम्प | Gosip4U Digital Wing Of India आम्ही मित्र राष्ट्रानांही वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करु - ट्रम्प - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome Corona देश-विदेश आम्ही मित्र राष्ट्रानांही वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करु - ट्रम्प\nआम्ही मित्र राष्ट्रानांही वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करु - ट्रम्प\nआम्ही मित्र राष्ट्रानांही वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करु - ट्रम्प\nकरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करताना व्हेंटिलेटर्सची गरज निर्माण होत आहे. त्यामुळे जगभरातून व्हेंटिलेटर्सना मोठया प्रमाणावर मागणी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या���नी व्हेंटिलेटर्ससंबंधी महत्वाची घोषणा केली आहे. “करोना व्हायरसविरोधातील लढयात आमच्या मित्र देशांना व्हेंटिलेटर्सची गरज असेल, तर तो पुरवठा करण्यास आम्ही तयार आहोत” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.\nअमेरिकेतच करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. या रुग्णांवर उपचारांसाठी अमेरिकेत व्हेंटिलेटर्स आणि अन्य वैद्यकीय साहित्याच्या उत्पादनांचा वेग वाढवण्यात आला आहे. ‘आम्ही मित्र राष्ट्रानांही वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करु’ असे ट्रम्प यांनी सांगितले.\nकरोना व्हायरसची लागण झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्याशी मी फोनवरुन चर्चा केली, त्यावेळी त्यांनी व्हेंटिलेटर्सची पहिली मागणी केली असे ट्रम्प म्हणाले. “बोरीस जॉन्सन यांनी व्हेंटिलेटर्सची मदत मागितली. दुर्देवाने त्यांचा करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ते लवकरच यातून बरे होतील, याची मला खात्री आहे. त्यांना, इटली, स्पने, जर्मनी या सर्वच देशांना व्हेंटिलेटर्स हवे आहेत” असे ट्रम्प म्हणाले.\n“अमेरिका मोठया प्रमाणावर व्हेंटिलेटर्स बनवेल. आम्ही आमच्या गरजा पूर्ण करुच पण त्याचबरोबर दुसऱ्या देशांनाही मदत करु” असे ट्रम्प यांनी सांगितले. पुढच्या १०० दिवसात १ लाखापेक्षा जास्त व्हेंटिलेटर्सचे उत्पादन करण्याचे लक्ष्य अमेरिकेने समोर ठेवले आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/01/20-thousand-crore.html", "date_download": "2021-06-13T04:51:53Z", "digest": "sha1:2OHJPP7RIAQCQQGPACD7VVDTB4AA25MA", "length": 8921, "nlines": 74, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "अपघातप्रवण स्थळांच्या उपाययोजनांसाठी 20 हजार कोटी - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome NATIONAL अपघातप्रवण स्थळांच्या उपाययोजनांसाठी 20 हजार कोटी\nअपघातप्रवण स्थळांच्या उपाययोजनांसाठी 20 हजार कोटी\nनवी दिल्ली -देशात अपघातप्रवण स्थळांच्या उपाययोजनांसाठ�� 20 हजार कोटी खर्च करणार आहोत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. निस्सान इंडियाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, आमच्या खात्यातर्फे रस्ते अपघातात बळींची संख्या कमी व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहे.\nदरवर्षी भारतात रस्ते अपघातात एक लाख जणांचा बळी जातो.अनेकदा रस्ते अपघात हे अभियांत्रिकीचे नियम न पाळल्याने होतात. आम्ही अपघातप्रवण भाग शोधून काढले आहेत. त्याच्या उपाययोजनांसाठी 20 हजार कोटी रुपये खर्च केले जातील.\nरस्ते सुरक्षा हा सार्वजनिक जनजागृतीचा भाग आहे. तसेच वाहन लायसन्स देताना अत्यंत गंभीरपणे पाहायला पाहायला हवे. तसेच राज्य सरकारने रस्ते सुरक्षा हा विषय शाळेत शिकवायला हवा. सरकारने वाहन उद्योगाला याबाबत उपाययोजना करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.\nनिस्सान इंडियाचे अध्यक्ष थॉमस क्युएल यांनी सांगितले की, भारतातील रस्ते व वाहतूक खात्याच्या अहवालानुसार, 2017 मध्ये रस्ते अपघातात 9408 लहान मुलांना त्यांचा जीव गमवावा लागला. आता रस्ते सुरक्षेसाठी विविध मोहीमा हाती घेतल्या जात आहेत. सीटबेल्ट लावण्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होते. विशेष करून लहान मुलांच्या सुरक्षेसाठी लक्ष पुरवले जाणार आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/mukhyamantripadatil-atirodhke/", "date_download": "2021-06-13T05:40:33Z", "digest": "sha1:Q73K5CSHKDSCYW4C2DAPMBG5MNKE3UN3", "length": 5833, "nlines": 105, "source_domain": "analysernews.com", "title": "मुख्यमंत्रीपदातील अतिरोधके", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nमुख्यमंत्री व्हावे वाटणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. आणि त्यासाठीचे प्रयत्न देखील नैसर्गिक आहेत. पण या स्वाभाविक भावनेनंतर जे घडते ते देखील नैसर्गीक आहेत\nमुख्यमंत्री व्हावे वाटणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. आणि त्यासाठीचे प्रयत्न देखील नैसर्गिक आहेत. पण या स्वाभाविक भावनेनंतर जे घडते ते देखील नैसर्गीक आहेत. या भावनेच्या अभिव्यक्तीनंतर नारायण राणे, रोहिदास पाटील यांची कॉंग्रेसमध्ये, एकनाथ खडसे पंकजा मुंडे यांची भाजपमध्ये जी अवस्था झाली तशीच अवस्था जयंत पाटील यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये होऊ नये म्हणजे मिळवली\nप्रदूषणाचा प्रश्न सुटता सुटेना\nपिडीत मुलीच्या कुटुंबियांना न्याय न मिळणं हे दुर्दैव- खा.संभाजीराजे\nबारामती अनलाॅकचा निर्णय स्थानिक प्रशासनाच्या हाती\n'सत्तेत असुनही शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली'-संजय राऊत\nनिती आयोगाच्या सीईओंची चंद्रकांत खैरेंनी घेतली भेट\n\"कुंभमेळ्याची पुनरावृत्ती होवु नये, म्हणुन दक्षता घेतली\"\nराजभवनात की मालकाच्या घरातली भुताटकी, याची योग्य माहिती राऊतांनी घ्यावी- नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला\nभाजपला मोठा धक्का; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 10 नगरसेवक शिवबंधनात\nअधिवेशनाबाबत केंद्राचा नियम राज्याला लागू होणार -जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nभूक बळी पेक्षा कोरोना बळी परवडला\nमहाराष्ट्र भाजप दैव देते अन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://chitpavankatta.com/chitpavan-sangha/chitpavan-brahman-sangh-mulund-east-working-information-weekly-monthly-yearly-activities-students-educational-scholarships-foundation-sangha-information-informative-essay-shri-anil-ri/", "date_download": "2021-06-13T05:50:44Z", "digest": "sha1:L52LRC4ZOCYNICJ6TAAMSHFDZ5BZIK6P", "length": 14416, "nlines": 105, "source_domain": "chitpavankatta.com", "title": "Chitpavan Brahman Sangh, Mulund (East) & It's Working Information, Weekly - Monthly - Yearly Activities, Students' Educational Help & Scholarships & Foundation of Sangha Information, A Informative Essay by Shri Anil Risbud - Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of Chitpavan Kokanasth Brahman", "raw_content": "\nचित्तपावन ब्राह्मण संघ, मुलुंड (रजि)\nपत्ता: २०४, गणेश भुवन, महात्मा फुले मार्ग, मुलुंड (पूर्व), मुंबई – ४०० ०८१\nदूरध्वनी: +९१ (०२२) २५६३०४७२\nचित्तपावन ब्राह्मण संघाची स्थापना दिनांक ४ मे १९९२ अक्षय्यतृतीयेला परशुराम जयंतीच्या दिवशी झाली. सदर संस्थेची धर्मादाय आयुक्तांकडे तसेच विश्वस्त व्यवस्था कार्यालयात १९९३ साली नोंदणी करण्यात आली. सुरवातीला संस्थेच्याकार्यासाठी संस्थेची स्वतःची जागा नव्हती त्यामुळे संस्थेची सर्व कागदपत्रे सचिवांच्या घरी ठेवली जात. सर्व पत्रव्यवहारही साचीवान्च्यापात्यावर होई. सुरवातीला दर गुरुवारी रात्री पंडित सभागृहात सभा होत असे. संथेची स्वतःची वस्तू असावी अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती. परंतु निधी अभावी ते शक्य दिसत नव्हते. त्यामुळे संस्थेने आपल्या सभासदांना या कार्यासाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन केले. या आवाहनाला सभासदांनी चांगला प्रतिसाद दिला आणि द्यान्तीतील दानशूर व्यक्तींना उदार हस्ते दिलेल्या मदतीमुळे संस्थेची वरील पत्यावर वस्तू उभी राहिली. व्यावसायिक वापर दिनांक ५ डिसेंबर २००३ पासून सुरु झाला.\nसंस्थेची हि स्वतःची वस्तू उभी करण्यात श्री अप्पा देवधर आणि श्री म. ब. देवधर यांच्या बहुमोल योगादाबद्दल संस्था त्यांची सद्दैव ऋणी राहील.\nसंस्थेचे सभागृह १००० चौरस फुटाचे असून याशिवाय एक खोली व थोडी मोकळी जागा, त्याच प्रमाणे एक स्वयंपाकाची खोली असे एकूण १५०० चौरस फुटाचे क्षेत्र वापरण्यासाठी मिळते.\nसाधारणपणे १०० ते १२० माणसांचा कार्यक्रम येथे होऊ शकतो वर्षभरामध्ये साधारण १४० दिवस या सभागृहाचे आरक्षण होते. अशा आरक्षणासाठी संस्थेचे कार्यालय रोज सायंकाळी ६ ते ८ या वेळात उघडे असते.\nसंस्थेचे सभागृह ६ महिने अगोदर आरक्षित केले जाते.\nउपलब्धतेनुसार सभागृह रात्रौ १० ते ७ वाजेपर्यंत मिळू शकते.\nवापराचा कालावधी: सकाळी ०७:३० ते रात्री ०९:३०\nआरक्षण आकार: रुपये ६,०००/- फक्त\nअनामत रक्कम: रुपये १,०००/- फक्त\nवापराचा कालावधी: सकाळी ०७:३० ते दुपारी ०२:०० किंवा दुपारी ०३:०० ते रात्री ०९:३०\nआरक्षण आकार: रुपये ४,०००/- फक्त\nअनामत रक्कम: रुपये १,०००/- फक्त\nअनामत रक्कम कार्यक्रम झाल्यापासून १५ दिवसांनंतर धनादेशाद्वारे परत करण्यात येते. संस्थेच्या कार्यासंबंधी कुणाला काही सूचना करावयाच्या असल्यास त्यांचे स्वागत आहे.\nकार्यालयाची वेळ: सांयकाळी ०६:०० ते ०८:००\nया दूरध्वनीवर संपर्क साधावा: +९१ (०२२) २५६३०४७२ / कॅटरर्स श्री. आपटे, श्री कुलकर्णी.\nसंस्थेच्या सभासदांची संख्या ३१.३.२०१२ पर्यंत –\nआधारस्तंभ – १०५, आजीव – ८६९, एकूण ९७४ सभासद\nसंस्थची कार्यकारणी – अध्यक्ष – उपाध्यक्ष, सचिव – सहसचिव, खजिनदार – सहखजिनदार व १२ सभासद तसेच ३ स्वीकृत सभासद. याशिवाय संस्थेचे विश्वस्त संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. महिला विभाग व कट्टा विभाग असे दोन विभाग आहेत.\nवधुवर सूचक केंद्र – दर शनिवारी / रविवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत चालविले जाते. ब्राह्मणांच्या चारही शाखांतील वधुवरांची यादी पहावयास मिळते, याशिवाय पार्ले, डोंबिवली, गिरगांव, बिबवेवाडी – कात्रज परिसर पुणे संघातील स्थळे पहावयास मिळतात.\nसंस्थेचे एक सभासद श्री. रमाकांत गोखले यांनी रुपये ३,०१,००१/- ची देणगी दिली आहे. त्यांच्या इच्येप्रमाणे सदर देणगीवरील व्याजाचा विनियोग ज्ञातीतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना “कु. अपर्णा गोखले” यांच्या नांवाने शैक्षणिक मदत दिली जाते.\nसभासदांनी दिलेल्या देणग्यांतून संस्थेने “शिक्षण निधी” स्थापन केला. असून त्यातून ४ थी, ७ वी शिष्यवृत्ती, १० वी व १२ वी परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्या सभासदांच्या मुलांना / नातवंडाना बक्शिशे देण्यात येतात. तसेच संबंधित वर्षात वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्यांच्या संस्थेतर्फे सत्कार करण्यात येतो. तसेच वर्षभरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्ञाती बांधवांचा सत्कार केला जातो.\n१) संस्थेने मागील वर्षापासून सभासदांना वैद्यकीय मदत देण्याचे सुरु केले आहे.\n२) संस्थेतर्फे – वर्धापन दिन (परशुराम जयंती) वार्षिक स्नेहसंमेलन तसेच सर्वांसाठी खुली असलेली “वसंत व्याख्यानमाला” कोजागिरी पोर्णिमा तसेच माघी जयंती निमित्त गणेशयाग दरवर्षी आयोजित केला जातो.\n३) महिला विभागातर्फे अनेक कार्यक्रम जसे महिला दिन, महाकवी – कालिदास दिन, महिला विभाग वर्धापन दिन आनंद मेळावा (ग्राहक पेठ), तिळगुळ समारंभ आयोजित केले जातात.\nया सर्व कार्यक्रम आयोजनात काट्याचा सहभाग असतो.\n१) चित्तपावन व्यावसायिक मंच (सूची करण्याचे काम चालू आहे.)\n२) संस्थेचे ४ पाणी मुखपत्र\nसंस्थेची हि स्वतःची वस्तू उभी राहण्यात ज्या दानशूर सभासदांचे बहुमोल योगदान लाभले, त्या सर्वांची संस्था कायम ऋणी राहील.\nनोंद: ह्या वर्षीचा गणेश याग हा २१ व्या वर्षीचा होता. म्हणजेच असे मागील २० वर्ष गणेश याग चित्तपावन संघ, मुलुंड ह्यांस कडून करण्यात आलेले आहेत. नोंद असावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10212/", "date_download": "2021-06-13T05:15:40Z", "digest": "sha1:53TYDGIKLFYLQ5TRIPH7JQLVMSNSBUWL", "length": 12668, "nlines": 90, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "कुडाळ शहरात मनसेच्या वतीने निर्जंतुकीकरण.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nकुडाळ शहरात मनसेच्या वतीने निर्जंतुकीकरण..\nPost category:आरोग्य / कुडाळ / बातम्या\nकुडाळ शहरात मनसेच्या वतीने निर्जंतुकीकरण..\nआज रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या माध्यमातून कुडाळ शहर परिसर, सरकारी हॉस्पिटल, पोलिस स्टेशन अशा वर्दळीच्या ठिकाणी कोरोना चा पार्श्वभूमीवर sanitation (निर्जंतुकीकरण)करण्यात आले..\nआज सिंधुदुर्ग ,प्रामुख्याने कुडाळ हे जास्त positive रुग्ण आढळण्याचे ठिकाण बनले आहे..\nनगरपंचायत, स्थानिक आमदार , प्रशासनाच्या यंत्रणेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे, रुग्ण संख्येला थांबवण्यासाठी साठी कुठलीही ठोस पावले या वरील मंडळींनी उचललेली नाहीत, त्या मुळे ही बाब लक्षात घेऊन हा उपक्रम मनसेने हाती घेतला.. जनता कर्फ्यू लावून एका प्रकारे प्रशासनाने आपले हात वर केले\nया जनता कर्फ्यू मध्ये कुठलेही ठोस पावले प्रशासनाने उचलले नसल्यामुळे स्थानिक लोकांचे तसेच व्यापाऱ्यांची अतोनात हाल झाले ,भविष्यात जवळपासच्या छोट्या बाजारपेठा या ठिकाणी सुद्धा sanitation(निर्जंतुकीकरण) करण्याचा मानस मनसेचा आहे..\nआजच्या उपक्रमाची सुरुवात मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या हस्ते जिजामाता चौक येथे श्रीफळ वाढवून करण्यात आली..याप्रसंगी जांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला ते मनसे s.t कामगार सेना राज्य उपाध्यक्ष श्री बनी नाडकर्णी,कुडाळ शहर अध्यक्ष सिद्धेश खुठाळे, उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, कुडाळ शहर सचिव रमा नाईक,प्रथमेश धुरी,सिद्धांत बांदेकर अनिकेत घाडी,समीर वाळके आदी उपस्थित होते..\nसदर कार्यक्रमास कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाठ यांनी शुभेच्छा देऊन उपक्रमाचे कौतुक केले..\nवेंगुर्ला शहरातील नागरिकांनी स्वच्छ ठेवलेल्या शहराला स्वच्छतेच्या खाली दंड होणे ही शोकांतिका.;माजी नगराध्यक्ष संदेश\nवेंगुर्ले- राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे किरकोळ व्यापाऱ्यांना डेली मार्केटमध्ये जागा उपलब्ध करून देण्याची नगरपरिषदेकडे मागणी..\nकुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यांची बैठक संपन्न..\nकामगारांची पिळवणुक करणाऱ्यांनी आता आंदोलनाची भाषा करू नये.;बनी नाडकर्णी\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकुडाळ शहरात मनसेच्या वतीने निर्जंतुकीकरण.....\nसर्व उपकेंद्रांवर लसीकरणासाठी त्वरित नियोजन करावे.;शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांची मागणी...\nम्हापण ग्रामपंचायत येथे कोविड लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ.....\nसिंधुदुर्ग जिल्हापरिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सामाजिक कार्यकर्ते समीर नाईक उपचारा दरम्यान दुःखद ...\nनागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस घेण्यासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात फोन द्वारे नोंदणी करण्याचे आवा...\nमळेवाड, रेडी व कासार्डे प्रा.आ.केंद्रांना कार्डियाक रुग्णवाहिका द्याव्यात\nमहिला बालकल्याण सभापती ...\nराज्यात लॉकडाऊन पुन्हा १ जूनपर्यंत वाढवला.;जाणून घ्या नियमावली काय,काय,, सुरु आहे...\nपुणे-मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन उद्यापासून रद्द.....\nकेंद्राने पूर्णतः मोफत करावे \nउपकेंद्रांमध्ये देखील लसीकरण करण्याचा जिल्हापरिषदचा निर्णय स्वागतार्ह.;माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष र...\nराज्यात लॉकडाऊन पुन्हा १ जूनपर्यंत वाढवला.;जाणून घ्या नियमावली काय,काय,, सुरु आहे\nकुडाळ तालुक्यात आज बुधवारी नव्याने सापडले १११ कोरोना रुग्ण.;तर,दोघांचा मृत्यू..\nनागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस घेण्यासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात फोन द्वारे नोंदणी करण्याचे आवाहन..\nवेंगुर्ला तालुक्यात आज बुधवारी ३१ कोरोना रुग्ण सापडले..\nनेरूर देऊळवाडा उपकेंद्रात पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने लसीकरण सुरू.;सरपंच शेखर गावडे\nसिंधुदुर्ग जिल्हापरिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सामाजिक कार्यकर्ते समीर नाईक उपचारा दरम्यान दुःखद निधन..\nपावशी उपकेंद्रात पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने लसीकरण सुरू.;सरपंच बाळा कोरगावकर यांची माहिती\nमळेवाड, रेडी व कासार्डे प्रा.आ.केंद्रांना कार्डियाक रुग्णवाहिका द्याव्यातमहिला बालकल्याण सभापती सौ.शर्वाणी गावकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी\nउपकेंद्रांमध्ये देखील लसीकरण करण्याचा जिल्हापरिषदचा निर्णय स्वागतार्ह.;माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई..\nपुणे-मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन उद्यापासून रद्द..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/state-government-soon-to-launch-mukhyamantri-pashudhan-yojana/", "date_download": "2021-06-13T05:44:47Z", "digest": "sha1:XXK4VESIPGETSGSKQOJULOH5DEI3UFVK", "length": 11059, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राज्यात लवकरच ‘मुख्यमंत्री पशुधन योजना'", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nराज्यात लवकरच ‘मुख्यमंत्री पशुधन योजना'\nनवी दिल्ली: राज्यातील पशुधनात वाढ करण्यासाठी, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी ‘मुख्यमंत्री पशुधन योजना’ महाराष्ट्रात लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी येथे ‘ॲग्रो वर्ल्ड-2018’ परिषदेत आज दिली.\nयेथील पुसा परिसरातील एनएएससी कॉम्प्लेक्समध्ये भारतीय कृषी व खाद्य परिषदेच्या वतीने व केंद्रीय कृषी मंत्रालय, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालय आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया विभागाच्या सहकार्याने तीन दिवसीय ‘ॲग्रो वर्ल्ड 2018’ परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. जानकर बोलत होते. केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याणमंत्री राधामोहन सिंह यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. मिझोरमचे राज्यपाल कुम्मनम राजशेखरन यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.\nया प्रसंगी विचार मांडताना श्री. जानकर यांनी गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात पशुसंवर्धन, मत्स्�� व दुग्धविकास मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय व त्याचा झालेला सकारात्मक परिणाम याविषयी माहिती दिली. राज्यात पशुधनाची संख्या वाढविण्यासाठी लवकरच ‘मुख्यमंत्री पशुधन योजना’ सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या योजनेसाठी दोन हजार कोटींचा खर्च येणार असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना सुरु करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व खुल्या प्रवर्गातील जनतेला ‘मागेल त्याला पशुधन’ या तत्वावर प्रत्येकी एक गाय, म्हैस, शेळी, मेंढी आदी पशुधन देण्यात येणार आहे.\nराज्य शासन बँकांच्या मदतीने कर्ज उपलब्ध करून देणार आहे. शेतकऱ्यांच्या अर्जांची बँकेकडून छाननी करण्यात येणार असून पात्र शेतक-यास पशुधनासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कर्जावरील व्याजाची रक्कम राज्य सरकार भरणार असल्याचे श्री. जानकर यांनी सांगितले. राज्यातील पशुधनात वाढ करण्यासाठी, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nबावन्न बँकातील 6500 शाखात सातबारा साठी पोर्टल\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्य��स मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AF", "date_download": "2021-06-13T05:31:28Z", "digest": "sha1:QSSIQPI5LXTRCZJEGKMWNFOFOVDONDZP", "length": 7606, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राजा राममोहन रॉयला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nराजा राममोहन रॉयला जोडलेली पाने\n← राजा राममोहन रॉय\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख राजा राममोहन रॉय या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविनायक दामोदर सावरकर ‎ (← दुवे | संपादन)\nलोकमान्य टिळक ‎ (← दुवे | संपादन)\nवल्लभभाई पटेल ‎ (← दुवे | संपादन)\nराजा राममोहन रॉय (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमहादेव गोविंद रानडे ‎ (← दुवे | संपादन)\nराजेंद्र प्रसाद ‎ (← दुवे | संपादन)\n१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/मे ‎ (← दुवे | संपादन)\nफॉरवर्ड ब्लॉक ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/मे २२ ‎ (← दुवे | संपादन)\nमे २२ ‎ (← दुवे | संपादन)\nजवाहरलाल नेहरू ‎ (← दुवे | संपादन)\nभारताचे संविधान ‎ (← दुवे | संपादन)\nमहात्मा गांधी ‎ (← दुवे | संपादन)\nबाबासाहेब आंबेडकर ‎ (← दुवे | संपादन)\nचक्रवर्ती राजगोपालाचारी ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १७७२ ‎ (← दुवे | संपादन)\nसुभाषचंद्र बोस ‎ (← दु���े | संपादन)\nसाम्यवाद ‎ (← दुवे | संपादन)\nगोपाळ कृष्ण गोखले ‎ (← दुवे | संपादन)\nशिवराम हरी राजगुरू ‎ (← दुवे | संपादन)\nमंगल पांडे ‎ (← दुवे | संपादन)\nराणी लक्ष्मीबाई ‎ (← दुवे | संपादन)\nभारताचा ध्वज ‎ (← दुवे | संपादन)\nसरोजिनी नायडू ‎ (← दुवे | संपादन)\nभारताचा स्वातंत्र्यलढा ‎ (← दुवे | संपादन)\nभगतसिंग ‎ (← दुवे | संपादन)\nब्रिटिश भारत ‎ (← दुवे | संपादन)\nबिपिनचंद्र पाल ‎ (← दुवे | संपादन)\nईस्ट इंडिया कंपनी (नि:संदिग्धीकरण) ‎ (← दुवे | संपादन)\nचंद्रशेखर आझाद ‎ (← दुवे | संपादन)\nआझाद हिंद फौज ‎ (← दुवे | संपादन)\nभारत छोडो आंदोलन ‎ (← दुवे | संपादन)\nसत्याग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nलाला लजपत राय ‎ (← दुवे | संपादन)\nपुणे करार ‎ (← दुवे | संपादन)\nवासुदेव बळवंत फडके ‎ (← दुवे | संपादन)\nपांडुरंग महादेव बापट ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:भारतीय स्वातंत्र्यलढा ‎ (← दुवे | संपादन)\nप्लासीची लढाई ‎ (← दुवे | संपादन)\nवंगभंग चळवळ ‎ (← दुवे | संपादन)\nचंपारण व खेडा सत्याग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nराहुल सांकृत्यायन ‎ (← दुवे | संपादन)\nअसहकार आंदोलन ‎ (← दुवे | संपादन)\nअच्युतराव पटवर्धन ‎ (← दुवे | संपादन)\nस्त्रीवाद ‎ (← दुवे | संपादन)\nभारताची फाळणी ‎ (← दुवे | संपादन)\nगांधीवाद ‎ (← दुवे | संपादन)\nबारडोली सत्याग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/how-unload-grains-without-leber-279992", "date_download": "2021-06-13T06:17:33Z", "digest": "sha1:5HYFGYIGAHPT6MQHRZ423AX3PUOP6RS7", "length": 29376, "nlines": 235, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जीवनावश्‍यक वस्तूंचे दुकान सुरू असतानाही वाढणार संकट; कारण, धान्य आहे मात्र...", "raw_content": "\nसध्या गोदामांमध्ये असलेले धान्य किराणा दुकानातून नागरिक खरेदी करीत आहेत. परंतु, गोदामातील धान्य संपल्यानंतर नागरिकांवरही संकटाची शक्‍यता नाकारता येत नाही. महापालिकेतील बैठकीत विविध व्यावसायिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सध्या धान्याची मागणी कमी असून, पुढील काही महिने पुरेल इतका साठा उपलब्ध असल्याचे सांगितले.\nजीवनावश्‍यक वस्तूंचे दुकान सुरू असतानाही वाढणार संकट; कारण, धान्य आहे मात्र...\nनागपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र बंदी असली, तरी जीवनावश्‍यक धान्य, वस्तू आदी वाहतुकीला बंदीतून वगळण्यात आले. मात्र, धान्य वाहतूक करून आणले तरी मजूर वर्ग सुरक्षेच्या दृष्टीने घरांमध्येच असल्याने दुकानात उतरविणार कोण, असा पेच व्यापाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. धान्य उतरविण्यासाठी मजुरांचा अभाव, त्यातून व्यापाऱ्यांपुढे निर्माण झालेली अडचण बघता नागरिकांवरही धान्याबाबत संकट निर्माण होण्याची शक्‍यता बळावली आहे.\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने गरीब, मजूर वर्गालाही घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नव्हे तर महापालिका, जिल्हा प्रशासनाकडून या मजूर वर्गापर्यंत जेवण, धान्याची किट पोहोचवून देत त्यांची काळजी घेतली जात आहे. त्याचवेळी धान्याच्या मोठ्या व्यापाऱ्यांपुढे मजूर नसल्याने मोठे संकट उभे ठाकले आहे. जीवनावश्‍यक वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी आहे. शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांकडे ट्रकने धान्य आणले जाते. परंतु, मजूर उपलब्ध नसल्याने धान्य बोलावल्यानंतरही ते गोदामात ठेवायचे कसे, या प्रश्‍नाने व्यापाऱ्यांना हैराण केले आहे.\nजाणून घ्या - सहमतीने ठेवले पती-पत्नीप्रमाणे संबंध; मात्र, कागदपत्रांअभावी अडले लग्न, नंतर घडला हा प्रकार...\nमहापालिकेत नुकतीच शहरातील व्यापाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीतही त्यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला. परंतु, अद्याप तरी यावर कुठलाही तोडगा निघाला नाही. नागरिकांच्या घरापर्यंत येणारे धान्य याच व्यापाऱ्यांच्या गोदामातून येत आहे. मजूर नसल्याने व्यापारीही धान्य बोलावण्याची जोखीम पत्करण्यास तयार नाहीत. परिणामी सध्या गोदामांमध्ये असलेले धान्य किराणा दुकानातून नागरिक खरेदी करीत आहेत. परंतु, गोदामातील धान्य संपल्यानंतर नागरिकांवरही संकटाची शक्‍यता नाकारता येत नाही. महापालिकेतील बैठकीत विविध व्यावसायिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सध्या धान्याची मागणी कमी असून, पुढील काही महिने पुरेल इतका साठा उपलब्ध असल्याचे सांगितले.\nअडचण आल्यास जिल्हाधिकाऱ्यांशी बोला\nसध्या बाजारात कमी प्रतीचा गहू उपलब्ध आहे. चांगल्या प्रतीचा गहू मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून वाहतूक नियमित झाल्यास उपलब्ध होऊ शकेल, असेही मनपा आयुक्तांच्या लक्षात आणून दिले. आयुक्तांनी या वेळी जीवनावश्‍यक वस्तूंच्या वाहतुकीला प्रतिबंध नाही. चांगला गहू जेथून मागवायचा आहे तेथून मागवा. काही अडचण आली तर तेथील जिल्हाध��काऱ्यांशी बोलून त्यावर मार्ग काढण्यात येईल, अशी ग्वाही व्यापाऱ्यांना दिली. परंतु, धान्य गोदामात ठेवणाऱ्या मजुरांचा प्रश्‍न कायम आहे.\nअधिक वाचा - महावितरणने घेतला हा मोठा निर्णय...वाचा\nव्यापाऱ्यांसाठी वाहन पास ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध\nप्रादेशिक परिवहन कार्यालयात 24 बाय 7 नियंत्रण कक्ष आहे. गरज पडल्यास व्यापाऱ्यांना 0712-2561698 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. याशिवाय 8108683919 हा क्रमांकही उपलब्ध आहे. वाहनाची पास ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करता येईल. त्यासाठी mh31@mahatranscom.in अथवा https://transport.maharashtra.gov.in या वेबलिंकवर जाऊन अर्ज करता येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांनी सांगितले.\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बा��पणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.it-workss.com/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-13T06:21:20Z", "digest": "sha1:LV2Z4BWS52IITUUFMZDPNMPX4SUFTYWB", "length": 17249, "nlines": 155, "source_domain": "www.it-workss.com", "title": "त्रासदायक लोकांना हॅन्डल करायच्या १५ टिप्स १००% Result", "raw_content": "\nसपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nएक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…\nत्रासदायक लोकांना हॅन्डल करायच्या काही टिप्स – Tip’s to Handle Annoying People 100% Result\nHealth-आरोग्य, Life Style-जीवनशैली, Mental Health-मान��िक आरोग्य, 💕थोडंस मनातलं💕\nत्रासदायक लोकांना हॅन्डल करायच्या काही टिप्स – Tip’s to Handle Annoying People 100% Result\nत्रासदायक लोकांना हॅन्डल करायच्या काही टिप्स 100%result\nज्यामुळे आयुष्यातले ताण कमी करू शकतो\nतसा तर हा विषय न संपणाराच आहे सरळ साधं आयुष्य जगणाऱ्या लोकांसाठी\nअशा माणसांशी कसं वागावं हेच कळत नाही बरेचदा…\nखरंतर एक गोष्ट आपल्या मनात clear केली पाहिजे आपण ती म्हणजे, avoid करणं आणि ignore करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत…. या दोन शब्दामध्ये आपण बरेचदा गोंधळतो, confused होतो…. एखाद्या व्यक्ती ला किंवा एखाद्या situation ला समोर न जाणे म्हणजे avoid करने….\nएखादी परिस्थिती बघून पण न बघितल्या सारखी करणं किंवा लगेच रिऍक्ट न करणं म्हणजे इग्नोर करणं… ही जी त्रासदायक माणसं असतात यांना हॅन्डल करणं, साध्या सरळ माणसाला थोडंसं कठीणच जातं… कारण साधा माणूस बिचारा सहज म्हणून बोलून जातो, त्याला जास्त जमत नाही ठरवून बोलायला… आणि तीच गोष्ट त्याला महागात पडते… अशा लोकांची वागण्याची पद्धत थोडी लक्षात घेतली तर आपला त्रास कमी होऊ शकतो….\nत्यांच्या वागण्यातल्या काही common गोष्टी ज्या मी स्वतः अनुभवल्या त्या अशा की\nही माणसं आपल्याशी गोडच बोलतात.. आणि गोड बोलूनच आपल्याला आणखी कसा त्रास होईल याची पुरेपूर काळजी घेतात…\nआपल्याबद्दल कोण काय बोलत होतं हे यांना सांगत यायला फार मजा वाटते कदाचित त्यांचा असा गैरसमज असेल की आपण त्यांना आपला शुभ चिंतक मानू…. मग कोणी आपल्याबद्दल positive बोललं असेल तरीही त्याला नेगेटिव्ह करून सांगणे, आपल्या मनात लोकांविषयी राग भरणे, इथे समाधान नाही तर आपल्याच माणसांनविषयी राग भरणे…\nआपल्या मनाचे खच्ची करण करणे…\nते आपल्याला काहीही बोलू शकतात पण एक शब्द चुकीचा आपल्याकडून निघू दे मग आपलं काही खरं नाही… अशा प्रकारची थोडी फार वागण्याची पद्धत….\nअशा वेळेस आपण काय करू शकतो ते बघूया\nसर्वप्रथम यांना टाळु नका, टाळून किती टाळणार कधी ना कधी समोर जावेच लागेल, त्यापेक्षा त्यांना face करायला शिकावे.\nही माणसं जे काही सांगणार आहे ते ऐकायच्या आधीच स्वतःला सांगून ठेवावे की 100% हा आपल्याला तणाव येईल असच बोलणार किंवा सांगणार आहे…\nत्यानंतर तो बोलून गेल्यावर स्वतः ला जे थोड्या वेळापूर्वी समजावलं होतं ते आठवाव की वाटलंच होतं मला हा असच काही बोलेल..\nतो स्वतः काहीही सांगू देत किंवा विचारू देत, आप�� मात्र यांच्याशी “one word communication”ठेवायचं.. जसं की हो, बरोबर आहे, अच्छा, चालेल, बर, ठीक आहे अशाप्रकारे… याचा फायदा असा की कुत्रा भुंकून किती भुंकेल थकल्या वर बसेल शांत\nतो जे काही सांगतोय तिथे curiosity दाखवू नये, आपण ऐकण्यात जास्त interest नाही दाखवला तर ते ऑटोमॅटिक कमी होतं…\nस्वतःहून कुठलीही गोष्ट त्याच्याशी share करू नये, आज आपल्या जवळचा आहे दाखवून ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र 100% त्याचा गैरवापर करेल…\nआपल्या जवळच्या माणसाबद्दल तर चुकूनही यांच्या जवळ सांगू नये, करण आपलीच माणसं आपल्या विरोधात करायला खूप छान जमतं यांना….\nएखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल ही काही बोलू नये म्हणजे त्याला पुढे आपल्याशी चर्चा करायचा टॉपिक कमी होतो….\nयांच्याशी कधीही नजर चुकवून बोलू नये, त्यांचा गैरसमज होतो की त्यांना आपण घाबरतोय… हे त्यांना कुठे माहिती की आपले डोळे त्यांचा तिरस्कार करतात म्हणून बघत नाही…\nही माणसं आपल्याला काही बोलल्यावर काही जोक ऐकल्या सारखं दाखवावं, मग जरीही तुम्हाला त्या गोष्टीच टेन्शन आलं असेल तरीही…\nकुठल्या अडचणीत असलो तरीही त्यांच्या समोर सर्व ok दाखवावं.. त्यांना समजलं की आपण कुठल्या त्रासात आहोत मग तर बस “लोहा गरम है, हथोडा मार दे”होतं\nया लोकांशी आपला आनंद,यश सुद्धा share करू नये, असं तोंडावर तर अभिनंदन करतील आणि कसं या आनंदाला विरजण लावायचं याची तयारी करतील….\nही माणसं image conscious असतात, बदनाम व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी image घेऊन फिरतात… तेव्हा चार लोकांमध्ये तर मुद्दामून चांगलंच म्हणावं जरीही आवडत नसेल, म्हणजे त्याला आपल्याबद्दल वाईट बोलत जायला ठिकाण कमी उरतात…\nसर्वात महत्वाचे म्हणजे अशा लोकांकडून कधीही चुकूनही आर्थिक मदत घेऊ नये.. म्हणजे उगीचच त्याला tolerate करायची गरज नाही….\nही लोकं ठरवून येतात एक टार्गेट घेऊन की any how आपल्याला मनातून अस्थिर करायच आहे, त्यावेळस त्याच्या गोष्टी ऐकण्या पेक्षाही महत्वाचे काम आहेत ते दाखवले पाहिजे….\nही माणसं समोर आल्यावर डोक्याचं आणि मानाचं दार लावून एक dustbin ओपन करून ठेवावा, जेणेकरून तो जे काही निरर्थक बोलेल ते डोक्यात, मनात न जाता या डस्टबिन मध्ये जाईल… हा माझा एक दृष्टीकोन आहे…\nकाही चुकलं असल्यास माफी असावी\nआपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती…\nमॅडम आपला 16 कलमी कार्यक्रम अतिशय सुंदर यामुळे मा���साचे जीवनातील ताण तणाव नक्कीच कमी होतील आपण या वरती एक लेक्चर तयार करा खूप खूप शुभेच्छा\nसपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nएक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…\nजर कोणी तुमच्यावर सतत दोषारोप किंवा टीका करत असेल आणि ते तुम्हाला आवडत नसेल तर अशा परिस्थितीला कसे तोंड द्याल.\nआरं माणसा आता तरी थांब…\nमेडिक्लेम म्हणजे नक्की काय…\n कॉपी न करता लिंक शेअर करा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2021/02/26-02-03.html", "date_download": "2021-06-13T06:17:19Z", "digest": "sha1:OLZMVDAUQYRZQ5L5KZ3JLIRTXID7QVKN", "length": 46666, "nlines": 127, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "नगर बुलेटीन -26-02-2021", "raw_content": "\nशेतजमीन बळकाविण्याचा प्रयत्न करणार्‍या सुपारी सावकारांच्या विरोधात\nकन्या वारसा-धन काळीआई ताबा पडताळणी सुर्यनामा\nवेब टीम नगर : पीपल्स हेल्पलाईन व सावकारी शोषणा विरोधी जन आंदोलनच्या वतीने सुपारी घेऊन शेतजमीन बळकाविण्याचा प्रयत्न करणार्‍यांविरोधात शनिवार दि.६ मार्च रोजी भांडेवाडी (ता. कर्जत) येथे कन्या वारसा-धन काळीआई ताबा पडताळणी सुर्यनामा करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.\nया आंदोलनातंर्गत मुळ शेतकर्‍यांच्या ताब्यात असलेल्या शेतात बहिण व भाऊ नांगर चालवून जनते समोर ताबा सिध्द करणार आहे. भांडेवाडी (ता. कर्जत) येथील दळवी वस्ती येथील गट नं.१८५ ची २ हेक्टर ४ आर व १८६ ची २ हेक्टर या दोन जमीनी सावकारी ताब्याशिवाय गहाण होत्या. सदर जमीनी संपत लक्ष्मण पवार, पार्वती रामचंद्र शिंदे, सरस्वती दत्तू क्षीरसागर, दिगंबर बाळू पवार, दिनानाथ बाळू पवार यांच्या वडिलोपार्जीत असून, त्यांच्याच ताब्यात आहे. नाना दशरथ वराळे व नानासाहेब बापूराव धांडे यांनी सावकारांकडून सुपारी घेऊन सदर शेतजमीन बळकाविण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.\nहिंदू वारसा कायद्याने मुलीला भावाप्रमाणे वडिलोपार्जीत संपत्तीत समान हक्क देणार्‍या २००५ च्या दुरुस्ती कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला आहे. वडिल जिवंत नसले तरी त्या संपत्तीमध्ये मुलींचा भावाप्रमाणे समान वाटा आहे. तरी देखील सावकाराशी व्यवहार करणार्‍यांनी बहिण व भावाचा हिस्सा विचारात न घेता ताब्याशिवाय जमीन गहाण देण्याच प्रयत्न केला. सुपारी सावकारांना पाठवून सदर जमीन ताब्यात घेण्यासाठी सावकार प्रयत्नशील असून, यासाठी शेतकर्‍यांची पिळवणुक सुरु आहे. सुपारी सावकारांचा बिमोड करुन पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलनासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, कर्जत पोलीस स्टेशन, प्रांत अधिकारी व तहसिलदार यांना निवेदन पाठविण्यात आले असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.\nसर्वसामान्य शेतकर्‍यांची बँक म्हणून जिल्हा बँकेची प्रतिमा तयार केली\nशिवाजी कर्डिले : हाजी अजीजभाई चष्मावाला व कर्मयोगी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा सत्कार\nवेब टीम नगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत संचालकपदी माजी मंत्री शिवाजी कर्डिले बहुमताने निवडून आल्याबद्दल हाजी अजीजभाई चष्मावाला व कर्मयोगी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने झेंडीगेट येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानचे मन्सूर शेख, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, शफी जहागीरदार, डॉ.रिजवान अहमद, नगरेसवक आसिफ सुलतान, नफिस चुडीवाले, डॉ.इमरान शेख, इरफान जहागीरदार, अकलाख शेख, जुनेद शेख, आफताब शेख, जाकीर कुरेशी, हाजी फकिर शेख, आलिम शेख, महेमुद शेख आदी उपस्थित होते.\nमाजी मंत्री शिवाजी कर्डिले म्हणाले की, प्रस्थापित कारखानदारांच्या विरोधात जाऊन सर्वसामान्य शेतकर्‍यांची बँक म्हणून जिल्हा बँकेची प्रतिमा तयार केली. अनेक चुकीचे प्रकार बंद पाडले. हे शल्य बोचल्याने प्रस्थापितांनी मला बाजूला करण्याचे काम केले. मात्र पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन प्रमाणिकपणे काम केल्याने या निवडणुकित मताधिक्याने विजय झाला. राजकीय जीवन संघर्षमय असल्याने प्रस्थापितांना न घाबरता जिल्हा बँकेत प्रमाणिकपणे करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nरफिक मुन्शी यांनी सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले व्यक्तीमत्व म्हणून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची ओळख आहे. शेतकरी व सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य त्यांनी केले. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन त्यांचे कार्य सुरु असून, लोकनेते म्हणून त्यांची ख्याती सर्वश्रूत असल्याचे त्यांनी सांगितले.\nसाई एक्सप्रेसला राहुरी व श्रीगोंदा रेल्वे स्थानकांवर थांबा द्यावा\n: संजय जोशी यांची मागणी\nवेब टीम नगर : सर्वसामन्य नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी खिश्याला परवडेल अश्या साई एक्सप्रेस येत्या ११ मार्च पासून सुरु होणार आहे. मात्र राहुरी व श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर या गाडीला थांबा दिला नसल्याने या तालुक्यातून थेट मुंबईला जाण्यासाठी प्रवासी वंचित राहणार आहे. त्यामुळे साई एक्सप्रेसला राहुरी व श्रीगोंदा या रेल्वे स्थानकावर थांबा देवून प्रवासी व उद्दोजाकांची सोय करावी अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य व हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. खा. डॉ. गिरीष बापट, खा.सदाशिव लोखंडे व खा. डॉ. सुजय विखे यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.\nजिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक व पर्यटक यांचा वेळ वाचण्यासाठी रात्रीच्या वेळी धावणारी साई एक्सप्रेस रेल्वे सुरु करण्याची मागणी करत प्रवासी संघटना व रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांच्या वतीने गेली दहा वर्षे पाठपुरावा करीत होते. श्रीरामपूरहून १० हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन दररोज रेल्वे खात्याकडे पोस्टाने पाठवून महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे अध्यक्ष व विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य रणजित श्रीगोड यांनी रेल्वे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. अखेर सर्वांच्या प्रयत्नांना यश आले असून सोईस्कर अशा वेळ असलेली साई एक्सप्रेस येत्या ११ मार्च पासून सुरु होणार असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील प्रवासी जनतेची मोठी सुविधा निर्माण होणार आहे. संजय जोशी यांनी रेल्वे खात्याचे आभार मानले आहेत.\nसाई एक्सप्रेस सुरु व्हावी यासाठी रणजीत श्रीगोड यांनी नुकत्याच झालेल्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सभेत या मागणीबाबत सविस्तर चर्चा केली. त्यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता व वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी १९ बोगी असलेली स्वतंत्र दर्जा असलेली साई एक्सप्रेस दौंड रेल्वे स्टेशनवरुन न जाता कॉर्ड लाईन मार्गे थेट पुण्याला जाण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे जाहीर केले होते. मध्य रेल्वेचे प्रबंधक सुबोध जैन यांची रणजीत श्रीगोड यांचे समवेत एका शिष्टमंडळाने मुंबई येथे भेट घेऊन या मागणी बाबत लक्ष वेधले होते. आता या सर्व मागण्या ���ेल्वे मंत्रालयातून पूर्ण होत असल्याने रेल्वे मंत्री पियुष गोयल व रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनितकुमार शर्मा यांनी सहकार्य केल्याने मुंबईला जाण्यासाठी व शिर्डी येथे येणा-या साईभक्तांची गरज लक्षात घेऊन साईनगर-पुणे-दादर साई एक्सप्रेसचे नियोजन झाल्याचे श्रीगोड यांनी सांगितले.\nडोंगरगण येथील ब्रिटिश कालीन रस्ता प्रांत अधिकारी यांच्या प्रयत्नाने खुला अनेक शेतकर्‍यांची अडचण दूर\nवेब टीम नगर : नगर लुक्यातील डोंगरगण येथील गट नंबर 165 व 167 मधील शेत रस्ता व गाव नकाशा वरील रस्त्याच्या सामायिक वादात प्रांताधिकारी यांच्या आदेशाने भूमी अभिलेख कार्यालय अंतर्गत मोजणी करून रस्त्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खुला करण्यात आला.\nसदर रस्त्यावर काही शेतकर्‍यांनी अतिक्रमण केले होते. यामुळे अनेक वर्षापासून हा रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाला होता. शेतामध्ये रस्ता काढण्यासाठी मोजणी केल्यानंतर जेसीबीच्या साह्याने सदरील रस्ता खुला करण्यात आला. रस्ता खुला करत असताना संबंधित शेतकर्‍यांना वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र सदर रस्ता खुला करत असताना त्याला विरोध दर्शवीत काही महिला व पुरुष जेसीबीच्या आडवे आल्याने काही वेळ सदर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी जेसीबीला आडवे आलेल्या नागरिकांना बाजूला करून रस्ता खुला करण्याची कार्यवाही सुरु ठेवली. सदर रस्त्यावरून दोनशे शेतकर्‍यांच्या वहिवाटीचा रस्ता मोकळा झाला आहे. रस्ता खुला करण्यासाठी जेऊर मंडलाधिकारी, मौजे डोंगरगण तलाठी तसेच पोलिस कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. सर्व शेतकर्‍यांना रस्ता खुला करुन दिल्याबद्दल महसूल प्रशासनाचे स्थानिक शेतकर्‍यांनी आभार मानले.\nविडी उद्योग बंद करण्याच्या हेतूने जाचक बंधने घातले जात असल्याच्या निषेधार्थ विडी कारखाने व कामगारांचा संप\n२००३ कोटप्पा कायद्यातील बदलास विरोध दर्शवून विडी कामगारांची निदर्शने कायद्यात बदल न करण्याची मागणी\nवेब टीम नगर : केंद्र सरकारने २००३ च्या कोटप्पा कायद्यात दुरुस्ती करुन विडी उद्योग बंद करण्याच्या हेतूने घातलेले बंधन व जाचक कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी लालबावटा विडी कामगार युनियन (आयटक), महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, इंटक विडी कामगार संघटना व महाराष्ट्र विडी उद्योग संघाच्या वतीने गुरुवारी (दि.२५ फेब्रुवारी) रोजी एकदिवसीय विडी कारखाने बंद ठेऊन संप करण्यात आला. शहरातील विडी कामगारांनी काम बंद ठेऊन नगर-पुणे महामार्ग, रेल्वे स्टेशन जवळील विडी कारखान्या समोर निदर्शने केली. या आंदोलनात आयटकचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड.सुधीर टोकेकर, उपाध्यक्षा कॉ.भारती न्यालपेल्ली, इंटकचे अध्यक्ष शंकरराव मंगलारम, उपाध्यक्ष विनायक मच्चा, विडी कंपनीचे बाबू शांतय्या स्वामी, लक्ष्मी कोटा, कमलाबाई दोंता, सरोजनी दिकोंडा, शोभा बिमन, सरोजनी दिकोंडा, शारदा बोगा, विनायक मच्चा, कविता मच्चा, शमीम शेख, सगुना श्रीमल, लिला भारताल, ईश्‍वरी सुंकी, सतीश पवार, शोभा पासकंठी आदींसह विडी कामगार महिला सहभागी झाल्या होत्या.\nसिगारेट व विडी तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कोटप्पा च्या तरतूदीमध्ये कोणत्याही प्रकारे बदल न करता विडी कामगार, कारखानदार, शेतकरी, शेतमजूर, दुकानदार यांचा रोजगार वाचविण्याच्या मागणी सदर संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. तर केंद्र सरकारच्या जाचक कायद्यास हरकत नोंदवून याबाबतचे निवेदन केंद्र सरकाला पाठविण्यात आले होते. मात्र केंद्र सरकार विडी कारखानदार व विडी कामगारांच्या प्रश्‍नाबाबत विचार करीत नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या एक दिवसीय संप करण्यात आला.\nदेशामध्ये विडी उद्योगधंदा मोठ्या प्रमाणात असून, देशात दोन कोटी पेक्षा जास्त शेतकरी तंबाखू पिकवतात, ४० लाख शेतमजूर तेंदूपत्ता गोळा करतात, ७२ लाख किरकोळ व्यापारी व दुकानदार या क्षेत्राशी जोडले गेलेले आहेत. तर ८५ लाख विडी कामगारांचा उदरनिर्वाह विडी उत्पादनावर चालतो. यामध्ये ९० टक्के महिला घरी विडी वळण्याचे काम करतात. यापूर्वीही सरकारने २८ टक्के जीएसटी लावून हा धंदा मोडकळीस आणला आहे. पाने व तंबाखू उत्पादित करताना मोठ्या संख्येने शेतमजूर या कामाशी जोडले गेलेले आहेत. लाखो विडी कामगारांचा उदरनिर्वाह विडी व्यवसायावर चालतो. केंद्र सरकारने सिगारेट व विडी तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कोटप्पा च्या तरतूदीमध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरु केल्या असून, हरकती मागवल्या आहेत. या नवीन काद्यान्वये विडी कारखानदारांना विडी बंडलवर कोणत्याही प्रकारची ब्रॅण्डची जाहिरात करता येणार नसल्याने, ती विडी कोणत्या कंपनीची ते ग्राहकांना समजणार नाही. दुकानदार विडीचे फलक लाऊ शकणार नाही, विडी ग्राहकाची अट १८ वर्षावरुन २१ वर्ष करण्यात येत आहे, विडी पॅकिंगमध्ये विकणे, विक्रेत्यांना परवाना असणे, सार्वजनिक ठिकाणी विडी ओढल्यास दोनशे ते दोन हजार रुपये दंड, शैक्षणिक संस्थे जवळ विडी विक्री केल्यास सात वर्षा पर्यंतच्या शिक्षेची तरतूद अशा जाचक अटींमुळे मोडकळीस आलेला विडी उद्योगधंदा बंद करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.\nविडी उद्योगधंद्यावर अवलंबून असलेले लाखो शेतमजूर, शेतकरी, कामगार व दुकानदारांचा रोजगार हिरावला जाणार आहे. ग्राहक कमी झाले की, हा धंदा कोलमडून पडणार आहे. एक तर सरकार नवीन रोजगार निर्माण करीत नाही, आहे तो रोजगार हिसकावून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. यासाठी केंद्र सरकारने रोजगाराचा पर्याय उपलब्ध करुन कठोर कायदे होण्याची गरज आहे. आरोग्यास विडी हानिकारक आहे. तर दारु देखील तेवढीच हानिकारक असल्याने त्याच्यावर देखील निर्बंध टाकण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना दिले.\nबंदिश सांगीतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून रसिकांना नाट्य गीतांची पर्वणी\nलक्ष्मण डहाळे : निलेश-स्वरगंध कार्यक्रमाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध\nवेब टीम नगर : २०२० वर्ष ‘कोरोना’मुळे कलाकारांसह रसिकांना सुद्धा चुकचुकल्या सारखे गेले. वर्षभर कार्यक्रमच नसल्याने नवीन ताल,सुर, राग शिकण्याची, ऐकण्याची संधी मिळाली नसल्याने आम्ही बंदिश सांगीतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गायकांना संधी मिळाल्याने रसिकांना देखील निलेश-स्वरगंध या सांगीतिक नाट्य गीतांची पर्वणी मिळाली, असे प्रतिपादन बंदिश सांगीतिक कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण डहाळे यांनी केले.\nसावेडी मधील रावसाहेब पटवर्धन स्मारकात बंदिश सांगीतिक प्रतिष्ठानच्यावतीने न्यू आर्टस् कॉलेजचे संगीत विभागप्रमुख निलेश खळीकर यांचा ‘निलेश-स्वरगंध’ कार्यक्रम पार पडला. यावेळी डहाळे बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक गांधी, सचिव सुमेधा देशपांडे, अविनाश देऊळगांवकर, अविनाश बोपर्डीकर, हेमंत काळे, राम शिंदे, अविनाश कुलकर्णी, धनश्री खरवंडीकर आदिं उपस्थित होते.\nप्रारंभी श्रीगणेश, शारदा देवींचे पूजन करण्यात आले. दिपप्रज्वलनानंतर नाट्य गीतांची सुरुवात हमीरा रागातील ‘चमेली फुली चंपा’ या बंदिशीने केली. विलंबित झुमरा तालातील हा बडा ख्याल व ‘चंचल चपल मदमाती’ या दृतएकतालातील चिजेने सभागृहातील वातावरण भारावले. त्यानंतर बसंत रागातील ‘फुगवा ब्रीज देखन को चलो री’ ही बंदिश बहारदार झाली एक वेगळा प्रयोग म्हणून बागेश्री रागामध्ये इतर काही रागांचे अंशत: एकत्रिकरण करुन भिवालामध्ये ऋत बसंत सखी अपने उमंग, फेर आये मोरा अबुना पे, एरी पिहरवा घर आवो या तीन बंदिशी सादर केल्या, त्यास श्रोत्यांनी उत्तम दाद दिली.\nयानंतर ‘रंधात पेरली मी आषाढ दर्द गाणी व गुंतता हृदय हे’ हे दोन नाट्यपदे सादर केली. राग मांडणीतील कल्पकता, तानेतील स्पष्टपणा व स्वरांचे सच्चेपण ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये जाणवली शेवटी भैरवी रागातील ‘भोला मन जानी’ या निर्गुणी भजनाने या अविस्मरणीय मैफिलिची सांगता झाली. या शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमास श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली.खळीकर यांना मकरंद खरवंडीकर (हार्मोनियम) कल्पेश अदवंत (तबला) तुषार भंडारे व आकाश गाडेकर (तानपुरा)ची साथ दिली.\nसूत्रसंचालन प्रकाश कुलकर्णी यांनी केले तर अनघा पछाडे यांनी कलाकारांचा परिचय करुन दिला. वर्षा पंडित यांनी आभार मानले. या कार्यक्रमात महाराष्ट्र संगीत शिक्षक संघटनेच्या नगर शाखा अध्यक्षपदी परशुराम मुळे यांची निवड झाल्याबद्दल व पवन नाईक, लक्ष्मण डहाळे यांची सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.\nअक्षय बहिरवाडे यांची राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज युवक प्रतिनिधीपदी नियुक्ती\nवेब टीम नगर : महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाजाची राज्यस्तरीय बैठक नुकतीच कार्याध्यक्ष भेटू नामागवळी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शिर्डी येथे संपन्न झाली. बैठकीस सखाराम गेण्णाप्पा (धुळे), विजय नाईक (पुणे), नामदेव लंगोटे (नगर), बाळासाहेब हिरणवाळे (नाशिक) आदिंसह राज्यातील पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी गवळी समाजाच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा झाली. त्याचप्रमाणे संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने नुतन पदाधिकारी नियुक्त करण्यात आले. यामध्ये राज्य कार्यकारिणीवर युवक प्रतिनिधी म्हणून अहमदनगरचे अक्षय सिदाप्पा बहिरवाडे यांची निवड करण्यात आली.\nअक्षय बहिरवाडे यांनी संघटनेत काम करतांना सामाजिक, सांस्कृतिक, पारंपारिक कामाच्या माध्यमातून समाजाचे संघटन केले. विविध उपक्रमातील त्यांच्या सहभागामुळे त्यांची राज्य कार्यकारीपदी निवड करण्यात आली आहे.\nअक्षय बहिरवाडे यांच्या निवडीबद्दल आ.संग्राम जगताप, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, प्रकाश भागानगरे, संतोष गेनप्पा, विशाल भागानगरे, बंडू लंगोटे, रवी चवंडके आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.\nभिंगारमध्ये केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थींचा सत्कार\nडॉ.राजेंद्र फडके यांच्या उपस्थितीत बूथ रचना बैठक\nवेब टीम नगर : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजेंद्र फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत भिंगार भाजपाची बूथ रचना बैठक झाली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, संघटन सरचिटणीस विवेक नाईक, भिंगर मंडल अध्यक्ष वसंत राठोड, शहर जिल्हाउपाध्यक्ष सचिन पारखी, नरेंद्र कुलकर्णी आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत डॉ.राजेंद्र फडके यांच्या हस्ते प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे, मुद्रा लोन योजनेचे व उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थींचा सत्कार करण्यात आला.\nयावेळी डॉ.राजेंद्र फडके म्हणाले, बूथ रचना हा भाजपचा पाया आहे. याच पायावर संपूर्ण देशात भाजपाचे कामकाज होत आहे. त्यामुळे प्रत्तेक शहरात, मंडला मध्ये बूथ रचना उत्कृष्ठपणे व्हावी यासाठी सर्व पादाधीकारींनी लक्ष द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील सर्व जनतेच्या उद्धारासाठी शेकडो लाभाच्या योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व जनते पर्यत योजना पोचवण्याचे काम बूथ रचनेद्वारे व्हावे यासाठी सर्वांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. भिंगार मध्ये भाजपाच्या माध्यमातून योजनांची चांगल्याप्रकारे अंमलबजावणी होत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.\nयावेळी शहर अध्यक्ष महेंद्र गंधे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. भिंगार मंडल अध्यक्ष वसंत राठोड यांनी प्रसाताविकात कामाची माहिती देतांना सांगितले, भिंगारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी बजावणी साठी काम केले जात आहे. आत्तापर्यंत हजारो सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळवून दिला आहे. शासकीय कर्मचारी व बँकेच्या कर्मचारी जनतेची अडवणूक करत असहकार्य कारभारा विरोधात थेट दिल्लीपर्यंत तक्रारी केल्याने जनतेला न्याय मिळवून दिला आहे.\nयावेळी शहर कार्यकारीणी सदस्य लक्ष्मीकांत तिवारी, सरचिटणीस महेश नामदे, युवा मोर्चा अध्यक्ष किशोर कटोरे, दिपक फळे, छत्तुशेठ मेवानी, अतुल मुनोत, संजय स्वामी, श्रीमती रॉक, कृष्णा पारेकर, राजेश फुलारे, संजय सदलापूरकर, कार्तिक जाधव, किरण सपकाळ, नाफीसा नगरवाला व कार्यकर्ते उपस्थित होते. दिपक फळे यांनी आभार मानले.\nकार्यकर्त्यांना पाठबळ देऊन त्यांचे प्रश्‍न सोडवू\nआ.सुनिल भुसारा : समता परिषदेच्यावतीने आ.सुनिल भुसारा यांचे नगरमध्ये स्वागत\nवेब टीम नगर : महात्मा फुले समता परिषदेचे राज्यभर चांगले काम सुरु असून, समाज जोडण्याचे काम यानिमित्त होत आहे. समाजातील वंचित घटकांसाठी काम करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या माध्यमातून सुरु आहे. शासनाच्यावतीने समाजासाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत या योजना संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. नगरमध्ये समता परिषदेचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. नगरमधील कार्यकर्त्यांना पाठबळ देऊन त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पालघरचे जिल्हाध्यक्ष आमदार सुनिल भुसारा यांनी केले.\nअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पालघरचे जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादीचे आमदार सुनिल भुसारा हे नगरमध्ये आले असता, त्यांचे समता परिरिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव यांनी स्वागत करुन सत्कार करण्यात आला.\nयाप्रसंगी दत्ता जाधव यांनी समता परिषदेच्यावतीने नगरमध्ये सुरु असलेल्या कामाचा आढावा आ.सुनिल भुसारा यांना सांगितला. नगरमध्ये समता परिषदेच्या चांगल्या कामांमुळे अनेक युवक परिषदेत सहभागी होऊन योगदान देत आहेत. वरिष्ठ पातळीवरुनही सहकार्य मिळत असल्याचे सांगितले.\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2021-06-13T06:32:51Z", "digest": "sha1:J3XWHN5ENPGFSOTJGABAGXDOADKTOQZY", "length": 3462, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय ख्रिश्चन संत - विकिपीडिया", "raw_content": "\n\"भारतीय ख्रिश्चन संत\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० ऑगस्ट २०१७ रोजी २२:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/anaamik-bhiitii-bhaag-2/szis8m0z", "date_download": "2021-06-13T05:13:11Z", "digest": "sha1:R6BVWVKPLUU2MVPZ7F3KRIVW47JR7YSU", "length": 19019, "nlines": 337, "source_domain": "storymirror.com", "title": "अनामिक भीती - भाग २ | Marathi Fantasy Story | Anuja Dhariya-Sheth", "raw_content": "\nअनामिक भीती - भाग २\nअनामिक भीती - भाग २\nकथा मराठी नाटक कॉलेज वेळ डान्स चांगली लिस्ट मराठीकथा बकेट\nमनात तोच न्यूनगंड घेऊन, अनामिक भीती घेऊन आज सुरभीने कॉलेज मध्ये पाऊल ठेवले... मनात असणारी भीती, कमी असलेला आत्मविश्वास यामुळे ती आतून थरथरत होती...\nपहिल्याच दिवशी स्वतःची ओळख आणि स्वतः मध्ये असलेला कलागुण सादर करायला सांगितल गेले, कॊणी गाणे म्हणत होते, कॊणी जोक सांगत होते... सुरभी मात्र घाबरून गेली होती... मी काही करू शकते हा विश्वास तिला नव्हता.. आता इथे पण सर्व हसतील मला, नाव ठेवतील, मी काय करू घाम आला तिला.. शेवटी तिने ठरवले, आज आपण नाटक करायचे.. खूप इच्छा असून सुद्धा वडलांच्या दडपणामुळे अन् गावात राहायला असल्यामुळे तिला स्टेज असे कधी मिळाले नव्हते.. जिद्दीने तिने मोठा श्वास घेतला.. डोळे बंद केले.. अन् स्वतःला शांत केले.. ही वेळ अशीच होती की हायपर होऊन काही उपयोग नव्हता.. तिच्या मनातल्या त्या अनामिक भीतीला बाजूला सारून तिने मोठ्या आत्मविश्वासा��े खणखणीत आवाजात स्वतःची ओळख करून दिली.. अन् नाटकसुद्धा केले.. सुरभीचे नाटक संपेपर्यत अख्खा क्लास एकदम शांत होता.. मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता.. नाटक संपताच जोरात टाळ्यांचा कडकडाट झाला.. सर्वांनी तिचे खूप कौतुक केले..\nतिच्याकडे असलेली अभिनयाची कला जी तिने कालपर्यंत वाटणा-या अनामिक भीतीमुळे कधी सादर केलीच नव्हती... त्यामुळे तिला सुद्धा या सर्वच गोष्टींचे अप्रुप वाटले.. अन् स्वतःचं कौतुक सुद्धा.. खूप खुश होती ती.. विचारात हरवली.. तेवढ्यात रीसेसची घंटा झाली अन् ती भानावर आली... थोड्या वेळात सर्वांनी तिच्या भोवती गलका केला... प्रत्येक जण तिच्या सोबत मैत्री करून घ्यायला स्वतःहून पुढे येत होता.. आतापर्यंत सर्वानी तिला तिच्या रंगावरून, राहणीमानावरुन हिणवले होते.. असे तिचे कौतुक कधी झाले नव्हते.. आज पहिल्यांदा तिला खूप छान वाट्त होते.. थोड्या अंशाने तरी तिच्या मनातील न्युनगंड कमी झाला होता..\nकॉलेजमध्ये संस्कॄती नावाचे एक दालन होते, वेगवेगळ्या कला असणाऱ्या मुलांसाठी असा तो कक्ष होता.. कलेची आवड असणारे काही शिक्षक त्याचे नेतॄत्व करायचे.. तिला हे सर्व नवीन होते, मनात असलेली भीती तिला परत आड येत होती.. पण तिच्या त्या अफाट अभिनयामुळे तिला न ‌विचारता तिचे नाव एन्ट्री करून घेतले गेले. शिक्षक वर्गापुढे काय बोलणार म्हणून सुरभी गप्प बसली.. हळूहळू या संस्कॄती ग्रुपमुळे तिच्या मधील बऱ्याच कला गुणांना वाव मिळाला.. कॉलेजमध्ये डान्स, नाटक या साऱ्यात तिला बक्षिस मिळत गेली.. हरवलेला आत्मविश्वास तिला परत मिळाला..\nपण तिच्या घरात मात्र या गोष्टींना अगदी तुच्छ लेखले जाई... सुरभी घरात गप्प असली तरी तिच्या मनात खूप काही चालू असायचे.. बकेट लिस्ट तिच्या मनात तयार असायची.. कधी तरी माझी ही लिस्ट नक्की पूर्ण होईल असा तिला विश्वास वाट्त होता.. तो दिवसेंदिवस वाढत होता... आत्मविश्वास वाढला तसे ती अनामिक भीती कमी होत गेली...\nतिच्या गुणांनी तिचे कर्तॄत्व उजळून निघाल होते.. तिच्या सावळ्या रंगामुळे आतापर्यंत कमी लेखणारे मित्र-मैत्रिणी तिचे कौतुक करू लागले.. पण घरात अजून काही फरक नव्हता.. त्या रंगावरून बोलणारे नातेवाईक मात्र अजून तोंडसुख घेत होते.. जखमेवर मीठ चोळत होते.. नुसते गुण असून काय उपयोग लग्नासाठी रंग बघितला जातो...\nबाबा खूप टेन्शनमध्ये असायचे, आईच काही चालत नसे, सुरभीला पुढे श��कायच होते, नोकरी करायची होती.. पण, बाबांच्यापुढे तिचे काही चालत नसे.. बाबा सतत उद्याचा विचार करायचे लग्न कसे होईल याची काळजी त्यांना लागून राहायची.. पण या उद्याचा विषय निघाला की तिच्या मनात परत एकदा उभी राहिली एक अनामिक भीती....\nआता माझे येणारे आयुष्य कसे असेल ही येणारी वेळ माझ्यासाठी चांगली असेल का\nशेवटी अवकाशाच्या पोकळीत दोघांची लढाई सुरू झाली ही लढाई शस्त्राची नसून अस्त्राची होती. थानोस ने पहिला... शेवटी अवकाशाच्या पोकळीत दोघांची लढाई सुरू झाली ही लढाई शस्त्राची नसून अस्त्राची ...\nराजवाड्यातील चोरीची एक कल्पनारम्य कथा राजवाड्यातील चोरीची एक कल्पनारम्य कथा\nट्रॅफिक जॅम आणि ती\nट्राफिकमधल्या रसाळ, मधाळ निसर्गाची कथा ट्राफिकमधल्या रसाळ, मधाळ निसर्गाची कथा\nनिर्जीव खेळण्यांची अत्यंत सजीव संदेश देणारी कथा निर्जीव खेळण्यांची अत्यंत सजीव संदेश देणारी कथा\nफॅंटमचा भारतापर्यंतचा प्रवास न बोलताच झाला, कारण प्रत्येक माणसाच्या हातात हलणारी चित्र दिसणारी चपटी ... फॅंटमचा भारतापर्यंतचा प्रवास न बोलताच झाला, कारण प्रत्येक माणसाच्या हातात हलणारी...\nस्त्रीविषयीची एक प्रेरणादायी लघुकथा स्त्रीविषयीची एक प्रेरणादायी लघुकथा\nढग वारा, पाऊस, अवकाळी ढग वारा, पाऊस, अवकाळी\nकथा- मी आणि तो\nअवयव दान, मित्राचे आजारपण अवयव दान, मित्राचे आजारपण\nमाणसांचे स्वभाव चितारणारी प्रेरणादायी कथा माणसांचे स्वभाव चितारणारी प्रेरणादायी कथा\n\"आपुले मरण पाहीले म्या डो...\nसध्या सुरु असलेल्या पर्यावरण बदलाचे भविष्यकाळात होणारे भयंकर परीणाम मी माझ्या या गोष्टीत कल्पकतेने म... सध्या सुरु असलेल्या पर्यावरण बदलाचे भविष्यकाळात होणारे भयंकर परीणाम मी माझ्या या...\nप्रसववेदनेच्या काळात देवासारख्या धावून आलेल्या माणसांची कथा प्रसववेदनेच्या काळात देवासारख्या धावून आलेल्या माणसांची कथा\n\" धुक्यातलं चांदणं \"( भाग...\nआजकाल……. आजकाल,कळ्या माझाशी बोलत नाहीत. तुझ्या वळणावर गेल्या आहेत कदाचित. मीही सांगतो मग त्य... आजकाल……. आजकाल,कळ्या माझाशी बोलत नाहीत. तुझ्या वळणावर गेल्या आहेत कदाचित. ...\nअरे माझ्या प्रिय पावसा आमच्यावरी तुझी नेहमी कुपादृष्टी असावी ,अशी मी तुला प्रार्थना करून वीनवनी करीत... अरे माझ्या प्रिय पावसा आमच्यावरी तुझी नेहमी कुपादृष्टी असावी ,अशी मी तुला प्रार्...\nलहान मुलांसाठीची एक प्रेरक कथा लहान मुलांसाठीची एक प्रेरक कथा\nतसंच ते.मी बनवली एक सुंदर बायको माझ्यासाठी पण यज्ञातून नाही तर विज्ञानातून. नेहा,ती क्लोन बेबी. तो आ... तसंच ते.मी बनवली एक सुंदर बायको माझ्यासाठी पण यज्ञातून नाही तर विज्ञानातून. नेहा...\nयथावकाश माझी सुटका झाली ,पोलिसांच्या आणि त्या स्वप्नाच्याहि तावडीतून यथावकाश माझी सुटका झाली ,पोलिसांच्या आणि त्या स्वप्नाच्याहि तावडीतून \nएक असं गाव की ज्या गावात विकास हा शब्द पोचलाच नव्हता. लाईट नाही, मोबाईल नाही अगदी बोलायचं झालं तर ट्... एक असं गाव की ज्या गावात विकास हा शब्द पोचलाच नव्हता. लाईट नाही, मोबाईल नाही अगद...\nमग सुचित्राच स्टेशन येईपर्यंत डेविडने काय काय पापड बेलले असतील हे काही आता वेगळं सांगायला नको. मग सुचित्राच स्टेशन येईपर्यंत डेविडने काय काय पापड बेलले असतील हे काही आता वेगळं...\nतो आणि ती - \"सोबती..\nएक हादरवून टाकणारी कथा एक हादरवून टाकणारी कथा\nपृथ्वीवर आलेल्या एका एलियनची कथा पृथ्वीवर आलेल्या एका एलियनची कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/delhi-high-court-orders-whatsapp-take-action-against-radhe-movie-piracy-13852", "date_download": "2021-06-13T05:17:56Z", "digest": "sha1:RFYXTXMQUXKJOEJ7ZPZTIDXEYUE5WCVL", "length": 12570, "nlines": 125, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Radhe: चित्रपटाच्या पायरसीवरून दिल्ली उच्च न्यायलायचे व्हॉट्सअ‍ॅपला कारवाईचे आदेश | Gomantak", "raw_content": "\nRadhe: चित्रपटाच्या पायरसीवरून दिल्ली उच्च न्यायलायचे व्हॉट्सअ‍ॅपला कारवाईचे आदेश\nRadhe: चित्रपटाच्या पायरसीवरून दिल्ली उच्च न्यायलायचे व्हॉट्सअ‍ॅपला कारवाईचे आदेश\nसोमवार, 24 मे 2021\n'राधे- यूअर मोस्ट वांटेड' सोशल मीडियावर बेकायदेशीरपणे प्रसारित झाल्यानंतर झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेसने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.\nसलमान खानचा (Salman Khan) चित्रपट राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई (Radhe- Your Most Wanted Bhai) 5 मे रोजी पे व्ह्यूव मॉडेल अंतर्गत झीप्लेक्सवर (ZEEPlex) रिलीज झाला होता. पण रिलीज होताच चित्रपटाला पायरसीचे ग्रहण लागले होते. पायरसी संदर्भात सलमान खानने देखील इशारा दिला होता. त्याचबरोबर झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेसनेही याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आता दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) व्हॉट्सअ‍ॅपला व सोशल मीडिया साईटला राधेच्या पायरसी बद्दल कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (Delhi High Court orders to WhatsApp take action against Radhe movie piracy)\nनाईट पार्टीसाठी गेलेल्या प्रियांकाच्या मागे लागली लेस्बियन म्हणाली...\nएका संकेतस्थळाच्या (Website) अहवालानुसार, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव नरुला यांच्या खंडपीठाने व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर सोशल मीडिया साईटला आदेश दिले आहेत की, ज्या अकाउंटवरून चित्रपटाच्या लिंक बेकायदेशीररीत्या शेर केल्या किंवा विकल्या जात आहेत, ती खाती निलंबित करा. कोणत्याही प्रकारच्या पायरसीच्या विरोधात हायकोर्टाने व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर संकेतस्थळांद्वारे बेकायदेशीर साठवण, पुनरुत्पादन, वितरण, प्रसारण, कॉपी किंवा चित्रपटाची प्रत तयार करण्यास प्रतिबंधित आदेश जारी केला आहे.\n'राधे- यूअर मोस्ट वांटेड' सोशल मीडियावर बेकायदेशीरपणे प्रसारित झाल्यानंतर झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेसने (Zee Entertainment Enterprises) दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलमध्ये यापूर्वी लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. व्हॉट्सअ‍ॅप संदर्भात कोर्टाने असा युक्तिवाद केला की व्हॉट्सअ‍ॅपच्या सेवा अटींनुसार आयपीआरचे उल्लंघन करणारा कंन्टेट प्लॅटफॉर्मवर शेर केला जाऊ शकत नाही. असे करणारी खाती निलंबित करुन संपुष्टात आणली पाहिजेत. ज्यांची नावे तक्रारीत समाविष्ट आहेत अशा लोकांची माहिती द्या, जेणेकरुन समन्स पाठवता येईल, असेही कोर्टाने इंटरनेट सर्व्हिस प्रदात्यांना निर्देश दिले आहेत. प्रभुदेवांनी राधे चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ, रणदीप हूडा आणि गौतम गुलाटी मुख्य भूमिकेत आहेत.\nFather's Day: गोमन्तक सोबत करूया सेल्फी क्लिक आणि बाबांबद्दल व्यक्त होवूया\nठेच लागली तर ओठांवर आई च नाव येत, घरी जातांना वाटेत पावसाने झोडपल आणि त्यात विजांचा...\nबुडालेल्या कुर्डी गावात कबर दिसल्याने चर्चेला उधाण\nसांगे : साळावली धरणामुळे पाण्याखाली गेलेल्या कुर्डी गावातील (Kurdi village)...\nसुशांत सिंग प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदाराने मागितला लग्नासाठी जामीन\nमुंबई: Sushant Singh Rajput Case दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत(Sushant Singh...\n'पानी पानी' वर जॅकलिनचे ठुमके\nबॉलिवूड (Bollywood) मधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिझ (Jacqueline Fernandez)...\nके. एल राहुल आणि अथिया इंग्लंडमध्ये एकत्र; फोटो होतोय व्हायरल\nटीम इंडियाचा प्रसिध्द क्रिकेटपटू के.एल राहुल (K.L. Rahul) आणि अभिनेता सुनील...\nविरोधी पक्षनेत्याच्या मारली कानाखाली; हा इम्रान खानचा नवा पाकिस्तान आहे\nजगभरातील वृत्तवाहिन्यांवरील चर्चेदरम्यान पॅनेलवाल्यांमध्ये जोरदार वादविवाद होणे ही...\nपाहा नोरा चा अनोखा अंदाज; रणवीरची कॉपी करते म्हणत फॅन्सने उडविली खिल्ली\nनोराने पोल्का डॉट डिझाईन सोबत महरुन रंगाचा कफतान ड्रेस परिधान केला आहे, त्यासोबत...\nयामी गौतमच्या फोटोवर खिल्ली उडवणाऱ्यांना कंगनाचं सडेतोड उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) ने 4 जुन ला उरी या चित्रपटाचे दिग्दर्शक...\nVIDEO: काश्मीरमध्ये जवानांनी केली अनोळखी व्यक्तींच्या ‘चहा-नाश्त्याची’ सोय\nदेशवासीयांच्या हृदयात भारतीय सैन्याबद्दल(Indian Army) नेहमीच आदर आणि प्रेम आहे....\nVideo Viral: कियारा आडवाणीचा 'जलपरी' वाला अंदाज\nनवी दिल्ली: कबीर सिंह चित्रपटातून आपली खास ओळख निर्माण करणारी अभिनेत्री कियारा...\nह्रतिक रोशनबरोबर काम करण्यास मनोज वाजपेयीचा नकार\nमुंबई: मनोज वाजपेयी (Manoj Bajpai) यांचा 'द फैमिली मैन 2 (The Family Man 2)' सध्या...\nअखेर GOOGLE ने 'त्या' चुकीबद्दल कन्नडिगांची मागितली माफी\nबंगळुरूः गूगल(Google) वर भारतातील सर्वात खराब भाषा कोणती असे विचारताच 'कन्नड' (...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/get-vaccinated-then-pay-order-of-the-commissioner-of-tribal-welfare-nrvk-134578/", "date_download": "2021-06-13T05:09:47Z", "digest": "sha1:BNP6HPPNBPP42REC2QCGYMS4DJ5FM5MJ", "length": 15061, "nlines": 184, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Get vaccinated, then pay - Order of the Commissioner of Tribal Welfare nrvk | लसीकरण मोहीम सुरू असताना गावकऱ्यांनी नदीत उड्या घेतल्या; आदिवासी कल्याण विभाग आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍स���े युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nअजब फतवालसीकरण मोहीम सुरू असताना गावकऱ्यांनी नदीत उड्या घेतल्या; आदिवासी कल्याण विभाग आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय\nलसीकरणाच्या मुद्यावरून देशभरात राजकीय- आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच ग्रामीण भागात मात्र लशींबाबत संभ्रमही आहे. त्यामुळेही लसीकरण होत नसल्याचे उत्तरप्रदेशातील बाराबांकी येथे दिसून आले होते. येथे लसीकरण मोहीम सुरू असताना गावकऱ्यांनी नदीत उड्या घेतल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: घरोघरी जाऊन लशीचे महत्त्व पटवून देत लस घेण्याचे आवाहन केले होते. आता छत्तीसगडमध्ये आदिवासी कल्याण विभागाच्या आयुक्तांनी लस घेतली नाही तर कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याचे वेतनच मिळणार नाही, असा अध्यादेशच काढला आहे.\nरायपूर : लसीकरणाच्या मुद्यावरून देशभरात राजकीय- आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच ग्रामीण भागात मात्र लशींबाबत संभ्रमही आहे. त्यामुळेही लसीकरण होत नसल्याचे उत्तरप्रदेशातील बाराबांकी येथे दिसून आले होते. येथे लसीकरण मोहीम सुरू असताना गावकऱ्यांनी नदीत उड्या घेतल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: घरोघरी जाऊन लशीचे महत्त्व पटवून देत लस घेण्याचे आवाहन केले होते. आता छत्तीसगडमध्ये आदिवासी कल्याण विभागाच्या आयुक्तांनी लस घेतली नाही तर कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याचे वेतनच मिळणार नाही, असा अध्यादेशच काढला आहे.\nप्रमाणपत्र सादर करणे आवश्यक\nगौरेला-पेंडरा-मारवाही जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त के.मसराम यांनी 21 मे रोजी हा आदेश काढला होता. या आदेशाची प्रत सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या आदेशाबद्दल अनेकांनी नाराजीही दर्शवली आहे. या आदेशानुसार, जिल्ह्यातल्या आदिवासी कल्याण विभागाच्या अंतर्गत येणारी सर्व कार्यालये, निवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.\nविभागातल्या 100 टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण व्हावे यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे. या आदेशानंतर विभागातल्या 95% टक्के कर्मचाऱ्यांचे लसीक��ण झाले आहे. आता विभाग कर्मचाऱ्यांचा पगार थकवणार नाही. यामागील उद्देश केवळ सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी लस घ्यावी हाच होता.\nलॉकडाऊनबाबात अत्यंत महत्वाची बातमी\nकोरोनाचे हे औषध घेतल्यावर हॉस्पीटलमध्ये जाण्याची वेळच येणार नाही; औषधाचा पहिला डोस इंडियामध्ये आला\nवसुलीबाबत CID ला धक्कादायक कबुली\nलग्नात अधिकाऱ्यांनी टाकली धाड; नवरीला सोडून पळाला नवरदेव\nकाँग्रेस ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार\nआघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर; सरकारने 'तो' निर्णय रातोरात घेतला मागे\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/8716", "date_download": "2021-06-13T05:19:20Z", "digest": "sha1:O5Y73JNT5TERF2QDCDUVIXBRZY5YHJDW", "length": 12954, "nlines": 103, "source_domain": "dhanlabh.in", "title": "‘लिक्विड फंडां’साठी सेबी ‘लॉक-इन पिरियड’ आणण्याची शक्यता – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँ��� रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\n‘लिक्विड फंडां’साठी सेबी ‘लॉक-इन पिरियड’ आणण्याची शक्यता\nलिक्विड फंड म्हणजे काय\nलिक्विड फंड योजनांमध्ये संपूर्ण तरलता आणि सुलभता आहे. लिक्विड या शब्दाचा अर्थ तरलता. म्हणजेच तुम्ही पैसे अगदी एका दिवसातसुद्धा काढून घेऊ शकता. या प्रकारच्या योजनांमध्ये कोणताही “लॉक इन’ काळ नसतो, एंट्री लोड- एक्‍झिट लोड नसतो. समजा बुधवारी पैसे गुंतवले, तर गुरुवारी काढून घेऊ शकता तेही थेट तुमच्या बॅंक खात्यामध्ये. फक्त पैसे दुपारी तीनच्या आत म्युच्युअल फंडाच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत; तसेच काढण्यासाठी एक दिवस आधी दुपारी तीनच्या आत नोटीस द्यायला पाहिजे. म्हणजेच बुधवारी दुपारी दोनच्या आत गुंतवलेले पैसे काढण्यासाठी नोटीस बुधवारीच तीनच्या आत देणे गरजेचे आहे. असे केले, की गुरुवारी सकाळी दहा वाजता तुमच्या बॅंक खात्यामध्ये एक दिवसाच्या परताव्यासकट पैसे जमा होतात. या योजनांमधला एकही पैसा शेअर बाजारामध्ये गुंतवला जात नाही. तो फक्त कमी कालावधीच्या डेट अर्थात रोखे विभागांमध्ये गुंतवला जातो- जो तुलनात्मकरीत्या अतिशय सुरक्षित असतो. किमान दहा हजार रुपये गुंतवता येतात आणि कमाल मर्यादा नाही. या योजनेचे निव्वळ मालमत्तामूल्य दररोज मोजले जाते, अगदी शनिवार-रविवार आणि सुटीच्या दिवशी देखील मोजले जाते.\nभांडवली बाजार नियामक मंडळ ‘सेबी’ लवकरच ‘लिक्विड’ म्युच्युअल फंडाबाबत नियम कडक करण्याची शक्यता आहे. लिक्विड म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी सेबी ‘लॉक-इन पिरियड’ आणण्याची शक्यता आहे. ‘आयएल अ‍ॅण्ड एफएस’ला मुदतीत परतफेड करता न आल्याच्या पाश्र्वभूमीवर निर्माण झालेल्या रोख तरलतेची समस्येवर उपाय म्हणून आता ‘सेबी’ हे नवीन पाऊल उचल्यांची शक्यता आहे.\n‘सेबी’ लवकरच ‘लिक्विड फंडा’तील गुंतवणुकीसाठी अल्पकाळासाठी ‘लॉक-इन पिरियड’ आणण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तीस दिवस किंवा त्याहून अधिक दिवसांसाठी मुदतपूर्ती असलेल्या सर्व रोख्यांच्या मूल्याबाबत ‘मार्क टू मार्केट’ मार्जिन राखणे बंधनकारक केली जाण्याची शक्यता आहे. सध्या ‘मार्क टू मार्केट’ मार्जिन ६० किंवा अधिक दिवसांच्या कालावधीच्या रोख्यांबाबत म्युच्युअल फंड कंपन्यांकडून ठेवले जात आहे. आता सेबीद्वारे म्युच्युअल फंड सल���लागार समितीच्या बैठकीत विचारविनिमय केला जाणार असून त्या पश्चात सेबीकडून परामर्श पत्र खुल्या चर्चेसाठी प्रस्तुत केले जाईल. परामर्श पत्रावर येणाऱ्या अभिप्राय, सूचना आणि हरकती लक्षात घेऊन अंतिम नियम घेण्यात येईल.\nसेबीकडून ‘लिक्विड फंडा’तील गुंतवणुकीसाठी ‘लॉक-इन पिरियड’ बंधनकारक करण्यात आल्यास संस्थात्मक गुंतवणूकदार, बँका आणि बडय़ा कॉर्पोरेट्सना फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र किरकोळ व्यक्तिगत गुंतवणूकदारांना याचा नक्कीच फायदा होण्याची शक्यता आहे.\nरिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदर कपात\nएसबीआय : ‘एटीएम’मधून पैसे काढण्यासाठी ओटीपी बंधनकारक\nटीसीएस आणि इंडिया पोस्ट एकत्र\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-high-court-warns-of-action-for-non-implementation-of-noise-5032531-NOR.html", "date_download": "2021-06-13T06:02:42Z", "digest": "sha1:DIH273EXLGEQBTANG5HKK3BA35AY73QT", "length": 4038, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "High Court warns of action for non-implementation of noise | ‘ध्वनी प्रदूषणाबाबत पावले उचला, अन्यथा अवमानाचा खटला’ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘ध्वनी प्रदूषणाबाबत पावले उचला, अन्यथा अवमानाचा खटला’\nमुंबई - ‘ध्वनी प्रदूषण राेखण्यासाठी टाळाटाळ करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांची नावे द्या, जेणेकरून त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालवता येईल’, अशा शब्दात उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारचे कान उपटले.\nध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन व रस्त्यात लावलेले अनधिकृत मंडप हटवण्याबाबत याआधी दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याने कडक ताशेरे आेढताना न्यायमूर्ती अभय ओक यांनी हे निर्देश दिले. न्यायालयाने निर्देश देऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही. आता तरी सरकारने नगरविकास, महसूल व पर्यावरण मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना याकडे लक्ष देण्यास सांगावे, असे न्यायालयाने म्हटले. प्रधान सचिवांनी याबाबत ३ जुलैपर्यंत शपथपत्र दाखल करावे, असेही निर्देश या वेळी न्यायालयाने दिले.\nमार्च महिन्यात झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण करणार्‍या गणपती मंडळे व इतर संस्थांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाकडे सरकारने डोळझाक करत मंडळांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-govind-pansare-comment-on-alliance-breakup-4765990-NOR.html", "date_download": "2021-06-13T05:32:06Z", "digest": "sha1:N6XUB25CC7BI7PD6UBNOUSO4BY4T6DCW", "length": 5760, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Govind Pansare Comment On Alliance Breakup | आघाड्या तोडणारे पक्ष सत्तेसाठी हपापलेले - कॉ. गोविंद पानसरे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआघाड्या तोडणारे पक्ष सत्तेसाठी हपापलेले - कॉ. गोविंद पानसरे\nनगर - विधानसभा निवडणुकीत युती व आघाडी तुटलेली आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या अजेंड्यावर आम्ही एक आहोत हे सांगणाऱ्यांचा हिंदुत्वाचा नव्हे, तर स्वत:चाच अजेंडा होता, हे आता स्पष्ट झाले आहे. युती व आघाडी तोडणारे सत्तेसाठी हपापलेले असल्याचे यावरून लक्षात येते, अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. गोविंद पानसरे यांनी शनिवारी केली. शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nपानसरे म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप व मनसे हे सर्व बाजारी अर्थव्यवस्थेचे समर्थन करणारे भांडवली पक्ष आहेत. चारही पक्षांतील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी बदललेल्या पक्षांवरून हे चारही पक्ष एकच असून त्यांचे मतभेद वैचारिक नसून फक्त सत्तेसाठीच आहेत.\nशरद जोशी भाजपत गेले म्हण्ून बाहेर पडलेल्या स्वाभिमान्यांनी भाजपलाच जवळ केले. डॉ. आंबेडकरांचे अनुयायी म्हणवणाऱ्या रामदास आठवलेंनी भाजपशी दोस्ती करीत व्यक्तिगत सत्ता हेच तत्त्व मान्य केले. विधानसभेत कुणाही एका पक्षाची सत्ता येणार नाही. निवडणुकीनंतर पुन्हा आघाड्याच कराव्या लागणार आहेत. अशा परिस्थितीत भाकप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेकाप, जनता दल, या पक्षांनी एकत्रितपणे महाराष्ट्र डावी लोकशाही समिती स्थापन करून निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे.\nलाल निशाण (लेनिनवादी) व प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील भारिप बहुजन महासंघ व समितीशी कोल्हापूर जिल्ह्यात व इतरत्र अनेक ठिकाणी सहकार्य करून निवडणुका लढवत आहेत. सत्तेचे दावेदार असलेले महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष महागाई, भ्रष्टाचार वाढवणारे आहेत. त्यांची धोरणे शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणारी आहेत. या धोरणाविरुद्ध महाराष्ट्र डावी लोकशाही समिती निवडणुका लढवत आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी पारनेर मतदारसंघाचे उमेदवार अंबादास दौंड, नानासाहेब कदम, भगवान गायकवाड, सुधीर टोकेकर, रमेश नागवडे, संजय नांगरे, पोपट जाधव उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-LCL-son-keeps-old-age-mother-locked-in-chain-5766709-PHO.html", "date_download": "2021-06-13T05:47:32Z", "digest": "sha1:WNETD3IMOYYHG4YPBMTWXCPQLBR6HM4X", "length": 6145, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Son Keeps Old Age Mother Locked In Chain | 85 वर्षीय आईला साखळदंडाने बांधले; म्हणाल्या- उपाशी ठेवतो मुलगा आणि सून - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n85 वर्षीय आईला साखळदंडाने बांधले; म्हणाल्या- उपाशी ठेवतो मुलगा आणि सून\nमेरठ (यूपी) - येथे 85 वर्षीय वृद्ध आईला घराबाहेर न सांगता कुठे जाऊ नये म्हणून मुलगा व सुनेने साखळदंड बांधून कुलूप लावले आहे. वृद्ध आईनेही याचा विरोध केला नाही. ती दिवसभर साखळदंडाला बांधलेल्या अवस्थेत एका ऑटोच्या सीटवर असते. रात्री मुलगा-सून तिला घरात नेतात. सून म्हणाली, आईला जेवण दिल्यानंतरही त्या म्हणतात की, जेवण देत नाहीत.\nमानसिक आजारी आहे सासू\n- लोहियानगरच्या कांशीराम कॉलनीत वृद्ध आईला साखळदंडाने बांधून कुलूप लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. येथे राहणाऱ्या आबिदा म्हणाल्या, माझी सासू अकबरी बेगम मानसिकरीत्या आजारी आहे. यामुळे त्यांना काही आठवणीत राहत नाही.\n- त्या न सांगता कुठेही निघून जातात. कॉलनीत इथेतिथे फिरताना अनेकदा त्या चक्कर येऊन पडल्या आहेत. यामुळे दुखापतही होते. सासू न सांगता कुठे गेली तर लोक तिला दगडंही मारतात.\n- 3 महिन्यांपासून सासूच्या पायात साखळदंड बांधून ठेवले आहे. फक्त दिवसा असे करतो, रात्री आम्ही तिला पुन्हा घरात घेऊन जातो. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचारही सुरू आहेत.\n- आबिदा म्हणाल्या, जेवण दिवसा कितीही वेळा द्या, त्या म्हणतात मी जेवण दिलेच नाही. त्यांना विसरण्याचाही आजार आहे. यामुळे त्यांना असे बांधून ठेवायला आम्ही मजबूर आहोत.\n- शेजारी म्हणाले, वृद्ध महिलेचे पती सरकारी नोकरीत होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर पेन्शनचे पैसे त्यांनाच मिळत आहेत, जे त्यांचा मुलगा खर्च करतो. मुलगा कचेरीत एका वकिलाकडे मुन्शीचे काम करतो.\nपोलिसांनी केले साखळदंडातून मुक्त\n- याप्रकरणी माहिती मिळताच खरखौदा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वृद्ध महिलेची चौकशी केली. यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत आबिदाच्या सासूला साखळदंडातून मुक्त करण्यात आले आणि घरात नेण्यात आले.\n- एसपी सिटी मानसिंग चौहान म्हणाले, बुजुर्ग महिलेला साखळदंडात बांधून ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे पोहोचून त्यांची सुटका केली आहे. कोणत्याही महिलेसोबत असे वर्तन चुकीचे आहे. पोलिस आपल्या पातळीवर जी होऊ शकते, ती कारवाई करत आहेत.\nपुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/comment/1096056", "date_download": "2021-06-13T04:22:14Z", "digest": "sha1:WQ3HCEG5BAFOALKDUOXHDZPVKPH6QTVB", "length": 9945, "nlines": 166, "source_domain": "misalpav.com", "title": "(आतल्या आत) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही ���ंयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nउलगडली ही कविता म्हणताहात,\nमग विचार कसला.. उचला अपुला टाक\nविडंबनाचे यात्री आपण आहात\nपाडून टाका एक इथे त्यातल्या त्यात\nखेडूत सरांच्या ह्या पेमळ सुचणे प्रमाने त्यातल्या त्यात विडंबण पाडले\nसंयमचौकटी मोडून पडल्या तेव्हा\nमी अधांरातच घेतला डबा हातात\nअन् ओसंडून सांडलो आपल्या परसात\nपोटभर कळ उसळली तेव्हा\nमी प्रपातावर कसून केली मात\nमग ब्याटरीतळीच्या अंधारी बुडालो\nअन् घमघमलो सुखावलो आतल्या आत\nभ्रमनिरास बनले जगणे सगळे जेव्हा\nलॉकडाऊनी वडापावही जाहला दुरापास्त\nआता सभोवती उसळे कोलाहल तरीही\nकुंभकरण थाळी मी सहजच करतो फस्त\nअदभूतअनर्थशास्त्रआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडलाल कानशीलबालगीतइंदुरीकृष्णमुर्ती\nह्या बुवांच्या कवितेने त्या बुवांची आठवण झाली.\nसध्या 16 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/820693", "date_download": "2021-06-13T04:47:23Z", "digest": "sha1:NFCFE56BQJGLMNZZZ4UG23RSLDZMIAJI", "length": 2230, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मिन्‍स्‍क\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मिन्‍स्‍क\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:१२, ३० सप्टेंबर २०११ ची आवृत्ती\n१९ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: rue:Мінск\n२३:१०, १८ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nFoxBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: kk:Минск)\n२१:१२, ३० सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nIdioma-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: rue:Мінск)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-13T04:31:43Z", "digest": "sha1:BNIXKZBIKDH4ZZUSLEUE4CE7RP6IBCS3", "length": 15249, "nlines": 147, "source_domain": "www.batmidar.in", "title": "विधान परिषद हवीच कशाला? | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मी एसेम संपादकीय\nविधान परिषद हवीच कशाला\nविधान परिषदेला वरिष्ठांचे सभागृह म्हटले जाते.समाजातील विविध क्षेत्रातील विद्ववान,अभ्यासू,अनुभवी आणि जनतेच्या प्रश्नांबद्दल कणव असलेेली मंडळी वरच्या सभागृहात असावी यासाठी हे सभागृह निर्माण केले गेले.मात्र आज या सभागृहातील सदस्यांची नावे पाहिली तर त्यांच्या अफाट ज्ञानाचा साक्षात्कार होऊ शकतो.केवळ निवडणुकीच्या माध्यमातून जे निवडून येऊ शकत नाहीत अशांना मागच्या दारानं आमदार करण्याचं माध्यम म्हणूनच आज परिषदेकडं पाहिलं जातं.त्यामुळंच केवळ नातेवाईकांची किवा वजनदार,भांडवलदारांची सोय लावण्यासाठीच या सभागृहाचा सर्रास वापर होत असल्यान परिषदेची उपयुक्तता संपलेली आहे.त्यामुळंच विधान परिषद रद्द क़रून त्यासाठी उधळले जाणारे कोट्यवाधी रू पये वाचविले पाहिजेत असा विचार प्रखरपणे समोर येताना दिसतोय .तामिळनाडूमध्ये विधान परिषद रद्द करण्यात आलेली आहे.विधान परिषद रद्द केल्याने तामिळनाडूचे किंवा ज्या 29 राज्यात विधान परिषदच नाही त्यांचे काही अडलेले नाही.देशात केवळ महाराष्ट्र ,कर्नाटक,बिहार,उत्तर प्रदेश,आंध्र प्रदेश,जम्मू आणि काश्मीर या राज्यातच विधान परिषदा आहेत.अऩ्य राज्यांमध्ये अशी दुहेरी राज्यव्यवस्था नाही.\nमहाराष्ट्र विधान परिषदेत 78 आमदार आहेत.त्यातील 31 विधानसभा सदस्यातून निवडले जातात,21 स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात,7 शिक्षक,7 पदवीधर मतदार संघातून निवडले जातात आणि 12 सदस्यांची नियुक्ती राज्यपाल करतात.दर दोन वर्षांनी यातील 1/3 सदस्य निवृत्त होतात,त्यांच्या जागी नवे येतात.कधीही विसर्जित न होणारे हे सभागृह आहे.विधान सभेच्या सदस्यांना पाच वर्षाचा कालावधी मिळतो तर विधान परिषदेच्या सदस्यांना सहा वर्षांचा कालावधी मिळतो.जे लाभ विधानसभा सदस्यांना मिळतात ते सर्व लाभ विधान परिषध सदस्यांनाही मिळत असल्यानं पेन्शन,मानधन,आणि अन्य सुविधांवर दरवर्षी कोटयवधी रूपये नाहक उधळले जातात.निवृत्त झालेल्या सदस्यांची संख्या आणि त्यांना मिळणारे 40 हजार रूपये दरमहा पेन्शन बघता किती पैश्याची उधळण होते याचा अंदाज आपण करू शकतो.आमदारांच्या पेन्शनला विरोध कऱणारी जनहित याचिका मी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.त्यावर उद्याच्या 9 सप्टेबरला सुनावणी होणार आहे.त्यावेळी हे मुद्दे माझ्यावकिलांच्या मार्फत मी उपस्थित करणारच आहे.गरज पडल्यास एखादी स्वतंत्र जनहित याचिका दाखल करता येईल काय यावरही मी काही ज्येष्ट वकिलांशी चर्चा करीत आहे.\nमहाराष्ट्र टाइम्सच्या आजच्या अंकात डॉ.प्रकाश भावे यांचा एक लेख प्रसिध्द झाला आहे.त्यांनी विधान परिषदेची गरजच काय असा प्रश्न उपस्थित केलाआहे.त्यांच्या भूमिकेला माझा पाठिंबा असून माझ्या जनहित याचिकेच्या माध्यमातून हा मुद्दा लावून धरण्याचा मी प्रयत्न कऱणार आहे ( एसेम )\nPrevious articleमहिला पत्रकाराचे “धाडस”\nNext articleपत्रकार वैदिक पुन्हा बरळले\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2020/11/20-11-04.html", "date_download": "2021-06-13T06:07:45Z", "digest": "sha1:FUNIGAF2JAAJAHUHKNX5X27HFJL4XGWB", "length": 4607, "nlines": 74, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव", "raw_content": "\nHomeAhmednagar मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव\nमुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव\nमुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव\nवेब टीम नगर - शहाजी रोड व्यापारी मंडळ व अल्ताफभाई मित्र मंडळच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात नैपुण्य मिळवण��र्‍या मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक दत्ता कावरे, युवा सेनेचे विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे, अल्ताफ पवार, इरफान राठोड, खालिद शेख, जुनेद शेख, इमरान गुरु, अ‍ॅड. अरविंद शितोळे, सलीम रंगरेज, नईम जहागीरदार, शौकत सर, गफ्फार शेख आदी समाज बांधव उपस्थित होते.\nनुकतेच झालेल्या बीई मेकॅनिकल परीक्षेत नबील खान प्रथम श्रेणीत, हमजा तांबटकर सिव्हिल डिप्लोमात उत्तीर्ण तर अनस खान याने बीई मेकॅनिकलमध्ये यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. मुस्लिम समाजातील शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणानेच बदल घडणार असून, भावी जीवनात यश संपादन करता येणार असल्याची भावना अल्ताफ पवार यांनी व्यक्त केली.\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2021/03/23-03-06.html", "date_download": "2021-06-13T06:17:55Z", "digest": "sha1:FRW2QCF4OU4O5KVYQNZN5KYBCHLLSFOO", "length": 5431, "nlines": 75, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "बाळ बोठेचा गुरुवार पर्यंत पोलीस कोठडीत मुक्काम", "raw_content": "\nHomeAhmednagar बाळ बोठेचा गुरुवार पर्यंत पोलीस कोठडीत मुक्काम\nबाळ बोठेचा गुरुवार पर्यंत पोलीस कोठडीत मुक्काम\nबाळ बोठेचा गुरुवार पर्यंत पोलीस कोठडीत मुक्काम\nवेब टीम नगर : रेखा जर हत्या कांडातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ बोठे याची पोलीस कोठडी ची मुदत आज संपत असल्याने त्याला आज दुपारी पारनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून बाळ बोठेला पुन्हा २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.\nबाळ बोठे यास आज दुपारी पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी पोलिसांच्या वतीने बाजू मांडतांना गुन्हा घडल्यापासून आरोपी नगर शहरात कोठे क���ठे होता तसेच बाळ बोठे याला नगर येथून हैदराबाद येथे जाण्यासाठी कोणी कोणी कश्या प्रकारे मदत केली तसेच आरोपीने या घटने बाबत अजून कोणाला सुपारी दिली होती का दिली असेल तर त्याबद्दल तपास करण्यासाठी आरोपी हैद्राबाद येथे असतांना फरार आरोपी नंबर ८. पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी ने कशी व कोणत्या प्रकारे मदत केली तसेच आरोपीचा आय फोन उघडण्यासाठी पथक बोलविले असल्याने आरोपीकडून आर्वजून माहिती मिळवायची असल्याचे युक्तिवादात मांडण्यात आले.\nतर आरोपीच्या वतीने आजपर्यंत आरोपी पोलिसांच्याच ताब्यात असल्याने आरोपीने पोलिसांना वेळोवेळी पुरेसा वेळ दिलेला आहे. गेल्या १२ दिवसांमध्ये आरोपीने पोलिसांना त्याच्याकडे असलेली सर्व माहिती दिलेली आहे. फरारी आरोपी नंबर ८. हिला अटक झाल्यानंतरच तिने आरोपीस कश्याप्रकारे मदत केली आहे ते समजणार आहे. असा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने बाळ बोठेला गुरुवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/those-who-were-given-placebo-will-be-given-priority-vaccination-certificate-14259", "date_download": "2021-06-13T06:22:26Z", "digest": "sha1:5QDHBW4AFMRNTNRQ5FFEDBW2OACSDANG", "length": 14316, "nlines": 129, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Vaccination: ज्यांना 'बनावट' लस दिली त्यांना प्रमाणपत्रासह लसीकरणात प्राधान्य | Gomantak", "raw_content": "\nVaccination: ज्यांना 'बनावट' लस दिली त्यांना प्रमाणपत्रासह लसीकरणात प्राधान्य\nVaccination: ज्यांना 'बनावट' लस दिली त्यांना प्रमाणपत्रासह लसीकरणात प्राधान्य\nबुधवार, 9 जून 2021\nकोरोना लसीच्या(Vaccine) चाचणीमध्ये ज्यांना बनावट लस म्हणजे प्लेसबो(placebo) देण्यात आला होता त्यांना लसीकरणामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.\nनवी दिल्ली: Vaccination कोरोना लसीच्या(Vaccine) चाचणीमध्ये ज्यांना बनावट लस म्हणजे प्लेसबो(placebo) देण्यात आला होता त्यांना लसीकरणामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. यासह, त्यांचे दोन डोस पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्रही दिले जाईल. यासाठी फार्मा कंपनीचे व्यवस्थापन व ज्या रुग्णालयात चाचणी घेण्यात आली आहे ते जबाबदार असणार आहेत़.(Those who were given a placebo will be given priority in vaccination with a certificate)\nमिळालेल्या माहितीनुसार, भारतात आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी लसीच्या चाचणीत भाग घेतला आहे. या लोकांनी मागील वर्षी भारत बायोटेकच्या कोवाक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्हीशिल्ट लसीच्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात चाचणीमध्ये भाग घेतला होता. यावेळी, एका गटाला लसीचा मूळ डोस देण्यात आला, तर दुसर्‍या गटाला प्लेसबो देण्यात आला, जो एक प्रकारचा द्रव पदार्थ आहे लस नाही. ही संपूर्ण प्रक्रिया बॅच क्रमांकाच्या आधारे चालविली जाते जी कंपनी व्यतिरिक्त इतर कोणालाही माहित नसते. लस देणार्‍यालासुद्धा आपण घेतलेली तस प्लेसबो आहे की लस आहे हे माहित नसते.\nमोदी सरकारने लसींच्या डोसची किंमत केली निश्चित खासगी रुग्णालयांसाठी हे दर असणार\nलस देणे ही फार्मा कंपन्यांची जबाबदारी\nड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया एक्सपर्ट कमिटी (एसईसी) च्या वरिष्ठ अधिकाऱ्ंयानी सांगितले की, चाचणीत सहभागी असणार्‍यांना स्वतंत्रपणे लस घेण्याची गरज नाही. या लोकांना लस देणे ही फार्मा कंपन्यांची जबाबदारी आहे. म्हणूनच जे लोक चाचणीला उपस्थित होते आणि त्यांना लस उपलब्ध आहे की नाही हे माहित नव्हते. असे लोक उक्त केंद्र किंवा रुग्णालयात जाऊन माहिती मिळवू शकतात आणि पुढील प्रक्रियेबद्दल विचारू देखील शकतात.\n35 हजार लोक चाचणीत सहभागी झाले होते\nभारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट, झेडस कॅडिला, बायोलॉजिकल ई, जेनोवा, स्पुतनिक व्ही यासह आतापर्यंत देशात अनेक लसीच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. भारत बायोटेकच्या तिन्ही टप्प्यांमध्ये सुमारे 35 हजार लोक या चाचणीत सहभागी झाले होते. कोविशिल्ट आणि स्फुटनिक व्हीसाठी दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या घेण्यात आल्या ज्यामध्ये सुमारे 20 हजार लोकांनी भाग घेतला होता. झायडस कॅडिलाची तिसरी चाचणी अलीकडेच पूर्ण झाली ज्यामध्ये सुमारे 18,000 लोकांनी भाग घेतला. अजूनही लसीच्या चाचण्या सुरूच आहेत, म्हणूनच ही मार्गदर्शक तत्त्वे त्यांनाही लागू होणार आहे जे लसीकरण चाचणीसाठी सहभागी होणार आहेत.\nकेंद्र सरकारने दिले 74 कोटी लस खरेदी करण्याचे आदेश\nदिल्ली एम्सने लसीकरण सुरू केले\nदिल्ली एम्सच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षभरापासून भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन चाचण्या सुरू आहेत. यासाठी सुमारे दोन हजार लोक सामील होते. त्यावेळी ज्यांना प्लेसबो दिला गेला त्यांना रूग्णालयात बोलावून लस दिली जात आहे. त्याच वेळी, ज्या लोकांना चाचणी दरम्यान मूळ लस दिली गेली आहे त्यांना फोनवर आधार कार्ड मागितले जात आहे, त्या आधारे त्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. एम्सच्या म्हणण्यानुसार हे प्रमाणपत्र फार्मा कंपन्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल, ज्यांची संपूर्ण माहिती कोविन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.\nडिचोलीत बायोमिथेशन प्रकल्पाची पायाभरणी\nडिचोली: कचऱ्यापासून एकाचवेळी वीज, गॅससह खत निर्मिती करणारा 'बायो-मिथेशन'(...\nTaxi App: 'गोवा सरकार अंबानींच्या खिशात, सरकारलाही भाडेपट्टीवर घेणार'\nम्हापसा: केंद्रात व राज्यात आता अदानी व अंबानी स्वत:चे राज्य चालवत आहेत....\nराष्ट्राध्यक्ष बायडन फायझर लसी करणार दान; G-7 बैठकीत होऊ शकते घोषणा\nजगभरात कोरोना संसर्ग (Covid19) वाढत असताना अमेरिकेचे (America) नवनिर्वाचित...\nFloating Jetty: शापोरा नदीचे पाणी पेटणार\nमोरजी: शिवोली (Siolim) पुलाखाली नांगरून ठेवलेली 11 कोटींची तरंगती जेटी (Jetty) चोपडे...\nगोव्यात का वाढतेय गावठी मासळीची मागणी..\nडिचोली: बाजारातील मत्स्यखवय्यांच्या (Fish) गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी...\nडिजिटल नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न; ट्विटरचे आश्वासन\nसोशल मिडिया(Social media) कंपनी ट्विटर (Twitter) आता डिजिटल नियम (Digital rules)...\nगोव्यातील ‘त्या’ घरात 60 वर्षानंतर विजेचा प्रकाश\nपणजी: वस्तीपासून दूरवर बांधण्यात आलेली घरे. गोवा मुक्तीपासून आजवर विजेच्या दिव्यांचा...\nअदाणींच्या कंपनीचे शेअर 20 टक्क्यांनी वधारले; 7 दिवसात गुंतवणूकदार मालामाल\nनवी दिल्ली: आठवड्याच्या पहिल्या दिवशी अदानी पॉवर शेअरकडे गुंतवणूकदारांची क्रेझ...\nअ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस करणार अंतराळवारी\nजुलै महिन्यात अ‌ॅमेझॉनचे (Amazon) संस्थापक जेफ बेजोस (Jeff Bezos) अंतराळ प्रवास...\nजॉबसाठी सीव्ही न देता तरुणाने पाठवला 'हा' 3D व्हीडीओ; मिळाला ड्रीम जॉब\nमुंबई: मुंबईतील(Mumbai) एका 21 वर्षीय तरूणाने सीआरईडी(CRED) कंपनीत...\nGoa: गावडा समाजबांधवांची पोलिसांत तक्रार; मंत्री गोविंद गावडेंविरोधातील आक्षेपार्ह मजकुराबाबत नाराजी\nफोंडा: गावडा समाज व कला संस्कृती (Culture) खात्याचे मंत्री गोविंद गावडे (Govind...\nChina: 3 वर्षावरील मुलांचं होणार लसीकरण; 'करोनाव्हॅक' लसीला दिली मंजूरी\nसंपूर्ण जगाला चीनच्या (china) वुहानमधून (Wuhan) उगम पावलेल्या कोरोनाने (covid19)...\nकंपनी company भारत लसीकरण vaccination आधार कार्ड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/featured/peru-pomegranate-rate-increse-rahuri", "date_download": "2021-06-13T04:55:47Z", "digest": "sha1:3Y4MV63YZLD6FKIDR53CIUWCVI5XU7YE", "length": 5981, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अबब! पेरू 650 तर डाळिंब 325 रुपये किलो?", "raw_content": "\n पेरू 650 तर डाळिंब 325 रुपये किलो\nराहुरी फॅक्टरी (वार्ताहर)- दुय्यम दर्जा असलेले पेरू 625 रुपये तर दुय्यम दर्जा असलेले डाळिंब 325 रुपये किलो कुठल्याही शेतकर्‍याने हरकून जावे, असे हे फळांचे दर आहेत. मात्र हे दर भारतातील नसून कॅलिफोर्नियातील एका फळाच्या दुकानावरील दुय्यम दर्जाच्या फळांचे आहेत. आणि हे चित्र टिपले आहे, नुकताच कॅलिफोर्निया येथील शेती विषयक दौरा करणारे पिंपळगाव येथील शेतकरी प्रा. सतीश राऊत यांनी…\nसध्या महाराष्ट्रातील विशेषतः अहमदनगर जिल्ह्यातील पेरू व डाळिंब या फळांच्या पडलेल्या भावामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. नफा तर सोडा पण बागांच्या मशागतीची रक्कम सुद्धा पदरी पडत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी परिसरात मोठ्या प्रमाणात या फळांचे उत्पन्न घेऊन पदरी निराशा पडत आहे. योग्य बाजारपेठ व ग्राहक उपलब्ध नसणे हे एक कारण, अशी परिस्थिती होण्यास कारणीभूत आहे. सध्या शिर्डी येथे विमान सेवा सुरू झाली असल्याने त्याद्वारे परिसरातील शेतकर्‍यांनी माल परदेशात पाठवला तर किमान प्रतिकिलो शंभर रुपये पदरात पडले तरी शेतकर्‍यांच्या कष्टाचे चीज होईल.\nआफ्रिकेतील केनिया, नायजेरिया, टांझानिया तसेच अमेरिकेतील मेक्सिको सारख्या देशांनी परराष्ट्रामधील बाजारपेठां मध्ये आपले पाय घट्ट रोवले आहेत. भारतात सर्व काही असून सुद्धा केवळ शेतकर्‍यांविषयी उदासीन धोरणामुळे सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या करणारा देश म्हणून आपली प्रतिमा निर्माण झाली आहे. कोणत्याही पक्षाच्या सरकारने शेतीमाल निर्यातीचे सूत्रबद्ध नियोजन न केल्याचा हा परिपाक आहे. वास्तविक पाहता जगातील सर्वात उत्कृष्ट फळे पिकवणारी जमीन, कष्टकरी शेतकरी, योग्य हवामान, अब्जावधी रुपयांचे सुविधा घेणारी विद्यापीठे असे सर्व काही असूनही ग्रामीण महाराष्ट्र उद्ध्वस्त होत आहे. ही वस्तुस्थिती कोणी नाकारू ���कत नाही. शिर्डी विमानतळाच्या परिसरातील शेतकर्‍यांना काय लाभ मिळेल हे नक्की सांगणे कठीण असले, तरी या परिसरातील शेती माल विशेषतः फळे परदेशी निर्यात करण्यासाठी विशेष पुढाकार घेऊन निर्यात सुरू केल्यास या परिसरातील शेतकर्‍यांना निश्चित अच्छे दिन येतील अशी भावना प्रा. सतीश राऊत यांनी व्यक्त केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/temple-priest-burnt-alive-over-land-dispute-rajasthans-karauli-356734", "date_download": "2021-06-13T06:04:51Z", "digest": "sha1:DZUW6ZK2QYPQU6YVOOJ23SQFF56QQU2J", "length": 17254, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राजस्थानात पुजाऱ्याला जिवंत जाळलं; जमिनीच्या वादातून घडली धक्कादायक घटना", "raw_content": "\nपुजारी बाबूलाल वैष्णव हे त्यांना मिळालेल्या जमिनीवर घर बांधणार होते. मात्र, मीना समाजातील काही लोकांनी त्यांना विरोध दर्शवत त्या जमिनीवर आपला हक्क सांगितला.\nराजस्थानात पुजाऱ्याला जिवंत जाळलं; जमिनीच्या वादातून घडली धक्कादायक घटना\nजयपूर : राजस्थानमधील करौली जिल्ह्यात जमीन वादातून एका पुजाऱ्याला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. काहीजणांनी पेट्रोल टाकून पुजाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत गंभीर भाजलेल्या पुजार्‍याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. काही लोकांनी अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे पुजाऱ्याने पोलिसांनी मरण्याआधी सांगितले होते. हा वाद मंदिराच्या जमिनीबद्दलचा असून मंदिर ट्रस्टने काही जमीन उत्पन्नाचे साधन म्हणून पुजाऱ्याच्या नावावर केली होती.\n- भारताची मिसाईल ताकद वाढली; एँटी-रेडिएशन मिसाईल 'रुद्रम'ची यशस्वी चाचणी​\nपुजारी बाबूलाल वैष्णव हे त्यांना मिळालेल्या जमिनीवर घर बांधणार होते. मात्र, मीना समाजातील काही लोकांनी त्यांना विरोध दर्शवत त्या जमिनीवर आपला हक्क सांगितला. त्यावरून वाद झाल्यावर हे प्रकरण गावातील वडीलधाऱ्या लोकांपर्यंत पोहोचले. तेव्हा त्यांनी पुजाऱ्याच्या बाजूने निकाल दिला.\nही जमीन आपलीच आहे, हे दाखवण्यासाठी पुजाऱ्याने त्या जमिनीवर बाजरीच्या पेंड्या ठेवल्या. तरीही आरोपींनी त्याठिकाणी झोपडी बांधण्यास सुरुवात केली. त्यावरून दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला.\n- Positive Story : रातोरात बदललं आयुष्य; आता 'बाबा का ढाबा' झोमॅटोवर​\nपोलिसांना दिलेल्या तक्रारीत पुजाऱ्याने म्हटले आहे की, बुधवारी (ता.७) सहाजणांनी बाजरीच्या पेंड्या पेटवून देत पुजाऱ्याच्या अंगावरही पेट्रोल टाकले. या घटनेत भाजलेल्या पुजाऱ्याला जयपूरमधील एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवारी (ता.८) उपचारादरम्यान पुजाऱ्याचा मृत्यू झाला.\nवरिष्ठ पोलिस अधिकारी हरजीलाल यादव यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, पुजाऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी कैलाश मीनाला ताब्यात घेतले आहे. पुजाऱ्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये कैलास, शंकर, नमो मीना आणि अन्य तीन जणांचा उल्लेख केला होता.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nप्रेमी युगुलाला नग्न केले अन् बांधल्यावर मारत सुटले...\nजयपूर (राजस्थान): प्रेमी युगुलाला नग्न केल्यानंतर त्यांना जनावरासारखे एका खुंटीला बांधण्यात आले. नग्नावस्थेत रात्रभर मारहाण करण्यात आली. शिवाय, त्यांची छायाचित्रेही व्हायरल केली. पोलिसांनी दुसऱया दिवशी त्यांची सुटका केली.\nघाबरू नका, जाणून घ्या... असा' पसरतो पसरतो व्हायरस...\nमुंबई: महाभीषण कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरतोय. चीनमध्ये तर कोरोनानं हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोनाचे पसरायला सुरवात केली आहे. राजस्थान, तेलंगणा यासारख्या राज्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता कोरोना भारतातही पसरतो की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान प्\n'असा' पसरतो पसरतो कोरोना; घाबरू नका, काळजी घ्या...\nमुंबई: महाभीषण कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरतोय. चीनमध्ये तर कोरोनानं हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोनाचे पसरायला सुरवात केली आहे. राजस्थान, तेलंगणा यासारख्या राज्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता कोरोना भारतातही पसरतो की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान प्\nपाय फ्रॅक्चर असूनही सई ताम्हणकरचं काम सुरूच\nमराठी चित्रपटसृष्टीतील लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या एका विशेष चित्रपटासाठी सध्या मेहनत घेत आहे. ती राजस्थानमधील मांडवा येथे 'मिमी' या हिंदी चित्रपटाच्या शूटींगसाठी गेली आहे. मात्र, शूटींग दरम्यान तिचा अपघात झाला व त्यामुळे तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तिचा पाय फ्रॅक्चर असूनही तिने श���ट\nसैलानी से लौट जाओ...\nपिंपळगाव सराई (जि.बुलडाणा) : देशासह विदेशातील सर्वधर्मीय भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाच्या यात्रेवर यंदा कोरोना व्हायरसचा प्रभाव पाहता प्रशासनाने यात्राच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यासह देशभरातील भाविकांमध्ये खळबळ निर्माण झाली असून, एकच गोंधळ उडण्याची परिस्थि\n नाशिकमध्ये पुन्हा कोरोनाचा संशयित रुग्ण...\nनाशिक: दोन दिवसांपूर्वीच नाशिकमधील एका तरुणाचे करोना व्हायरसचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलेला असतानाच (ता.३)पुन्हा नाशिकमध्ये करोनाचा संशयित रुग्ण आढळल्याची बातमी मिळाली. अन् कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. सध्या या रुग्णावर जिल्\n\"नको ते परदेश दौरे..अन् नको ती टुर...'\nनाशिक : कोरोना विषाणूचा धोका आणि त्याची चर्चा वेगाने पसरत आहे. तेवढ्याच वेगाने नागरिक स्वतः त्याबाबत सजग झाल्याचे दिसत आहे. मंदिरात दर्शनापासून, तर प्रवासापर्यंत \"कोरोना'पासून बचावासाठी सगळेच जागरूक झाले आहेत. त्याचा मोठा परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे. उन्हाळ्याच्या सहलींचे नियोजन\nआता काश्मीरमध्ये घुसला कोरोना; वाचा देशभरात कुठं काय घडलंय\nनवी दिल्ली Coronavirus : देशावरील कोरोना विषाणूचे सावट आणखी गडद होऊ लागले असून देशाचे नंदनवन असणाऱ्या जम्मू-काश्‍मीरमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. पंजाबमध्येही दोघांना या विषाणूची बाधा झाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ३४ वर पोचल्याने सरकार आणि आरोग्य यंत्रणा सावध\nआता बसं... खूप झाल हां... तू पुन्हा नको येऊ.... नाही होत सहन...\nनागपूर : गेल्या आठवड्यात दोनवेळा वादळ व गारपिटीने तडाखा दिल्यानंतर विदर्भावर आणखी एक वादळी संकट उभे ठाकले आहे. अरबी समुद्रात तयार होऊ घातलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुरुवारी व शुक्रवारी विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. क\nबनावट तेल विकले अन...\nसांगली : संख (ता. जत) येथील भाग्यश्री किराणा स्टोअरमध्ये शेंगदाणा तेल म्हणून पामोलीन तेल विक्री केल्याप्रकरणी पुणे येथील न्यायालयाने एक लाखाचा दंड सुनावला. अन्न व औषध प्रशासन विभागाने स्वच्छतेचा अभाव व त्रुटीबद्दल आठ दुकानांना एक लाख 21 हजार���चा दंड सुनावला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/46978", "date_download": "2021-06-13T05:53:00Z", "digest": "sha1:EZRFFVGXLFU7R7T7OU6YDXAM63IVSRH5", "length": 23829, "nlines": 217, "source_domain": "www.misalpav.com", "title": "ऑटोग्राफ -- भुतकाळाला सामोरे जाताना | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.\nऑटोग्राफ -- भुतकाळाला सामोरे जाताना\nसिरुसेरि in जनातलं, मनातलं\nऑटोग्राफ -- भुतकाळाला सामोरे जाताना ---------\nया कथेतील नायक आपल्या जीवनामधे अनेक टप्प्यांवर भले बुरे अनुभव घेउन आता आयुष्यात स्थिरावला आहे . त्याचे लग्नही ठरले आहे . आपल्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका घेउन तो जिथे त्याचे शाळेतील शिक्षण झाले त्या गावी निघाला आहे . गावाकडे जाणा-या कॅनॉल रोडवरुन चालताना त्याच्या मनात या गावातील शालेय जीवनातील आठवणी उलगडत आहेत .\nगावातील यात्रेतील उत्सव , देवाला गर्दीमधेच लांबवरुन भक्तीभावे केलेला नमस्कार , वडीलांनी घेउन दिलेली नवी सायकल , याच रस्त्यावरुन मित्रांबरोबर सायकलवरुन शाळेत जाणे , शाळेतील मारकुटे मास्तर , शाळेत झालेली अक्षर ओळख , टूरिंग टॉकीजमधे पाहिलेले सिनेमे , गॅदरींग मधले नाटक , विहिरिमधे मित्रांबरोबर केलेली धमाल , अकस्मात एका मित्राचा विहिरीत बुडुन झालेला मॄत्यु , त्या मित्राचे विहिरीतुन काढलेले निचेष्ट कलेवर पाहुन ब��लेला धक्का आणी फोडलेला टाहो , वर्गातल्या मुलीला दिलेले मोरपिस , मोरपिस पाहुन तिला झालेला आनंद , शाळेतील शेवट्च्या वर्षी मित्रांबरोबर घेतलेल्या आणाभाका अशा अनेक आठवणींमधे तो हरवुन जातो .\nशाळेतील एके काळचा आपला जवळचा मित्र , आपले मास्तर आणी तो मोरपिसवाली मैत्रीण यांना तो भेटतो . त्याची शाळेतील मैत्रीण आता ३ मुलांची आई झाली आहे . आपल्या एका मुलाचे नाव तिने त्याच्याच नावावरुन ठेवले आहे . या सर्वांना तो आठवणीने लग्नाला येण्याचे निमंत्रण करतो .\nआता त्याला जायचे आहे आपल्या जीवनात आलेल्या पुढल्या टप्प्याला . केरळला . परत एकदा . काही खास जिवलगांना निमंत्रण करायला . तेथील भुतकाळातील आठवणींना सोबत घेउन .\nत्याचे वडील पोस्टात असल्यामुळे त्याचे शालेय शिक्षण संपल्यांनतर त्यांची बदली केरळमधील एका गावी होते . गावाजवळील कॉलेजला रोज बोटीने जावे यावे लागते . भाषेचा अडसर , स्थानीक तरुणांबरोबर उडणारे खटके यांना तोंड देत तो या नव्या आयुष्याशी आणी कॉलेज जीवनाशी जुळवुन घेतो . यामधे त्याला मदत होते ती त्याच्याच वर्गातील एका स्थानीक मुलीची . त्याच्याबद्दल तिला वाटणारी सहानुभुती हि अखेर प्रेमात बदलते .\nया चुकीची शिक्षा म्हणुन त्याला स्थानिकांकडुन मारहाण होते . आणी तिचे लग्न तिच्या मनाविरुद्ध गावातीलच एका श्रीमंत तरुणाशी होते .\nहे दु:ख पचवता न आल्याने तो व्यसनाच्या आहारी जातो . त्याची हि दुरावस्था पाहुन हवालदिल झालेले त्याचे वडील त्या ठिकाणाहुन आपली बदली करुन घेतात .\nदु:ख , व्यसनाधिनता यातुन बाहेर पडण्यात त्याची दोन वर्षे निघुन जातात . आपल्या पुढच्या भविष्यासाठी तो नोकरीच्या शोधात शहरामधे येतो . बेकारीचे चटके सोसत नोकरीसाठी त्याचा संघर्ष सुरु होतो . यामधे त्याला सोबत असते ती त्याच्यासारख्याच बेरोजगार रूममेटसची , मित्रांची .\nएके दिवशी , सुदैवाने त्यांची धडपड एका तळमळीच्या समाजसेविकेला जाणवते . आपल्या प्रयत्नांनी ती त्याला आणी त्याच्या मित्रांना एका जाहिरात कंपनीमधे नोकरी मिळवुन देते . आपल्या जिद्दीने , आणी मेहनतीने तो लवकरच या क्षेत्रामधे नाव आणी पैसा कमावतो . त्याच्या आजपर्यंतच्या संघर्षमय जीवनाला स्थिरता येते .\nत्याचे आई वडील त्याच्यासाठी वधु शोधतात . त्याचे लग्नही ठरते . आपल्या आयुष्यात आजपर्यंत महत्वाच्या टप्प्यांवर भेटलेल्या व्यक्त���ंनी आपल्या लग्नाला उपस्थित रहावे हि त्याची मनापासुनची इच्छा आहे . तो या सर्वांना भेटुन निमंत्रण करायचे ठरवतो . आणी त्यासाठी परत एकदा भुतकाळाला , आयुष्यातील चांगल्या वाईट आठवणींना सामोरा जातो . त्याच्या या भुतकाळाला सामोरे जाण्याच्या प्रवासाची हि कथा आहे .\nहि कथा आहे २००४ साली प्रदर्शीत झालेल्या \" ऑटोग्राफ\" या तामिळ चित्रपटाची . चेरन या कलाकाराने या फिल्ममधील प्रमुख भुमिका साकारली आहे . निर्मीती आणी दिग्दर्शनही त्याचेच आहे . मनाचा ठाव घेणा-या या चित्रपटाला प्रेक्षकांनी आणी समिक्षकांनी मनापासुन उचलुन घेतले . हा चित्रपट सुपरहिट ठरला . अनेक राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाले . या चित्रपटाचे पुढे तेलुगु आणी कन्नड भाषेमधे रीमेक झाले .\nवाह.. अगदी वास्तववादी कथानक\nवाह.. अगदी वास्तववादी कथानक वाटते. इंग्रजी उपशिर्षक असतील तर नक्की पाहीन हा चित्रपट.\nइंग्रजी उपशिर्षकांसहीत तमिळ चित्रपट\nइंग्रजी उपशिर्षकांसहीत तमिळ चित्रपट युट्युबवर इथे उपलब्ध आहे.\nव्वा, अतिशय सुरेख ओळख \nव्वा, अतिशय सुरेख ओळख \nसगादादांनी दिलेल्या लिंकवर झलक पाहिली याची, उत्सुकता खुप चाळवलीय, बघणार आता हा सिनेमा \nछान ओळख करून दिलीत. अजून अशा\nछान ओळख करून दिलीत. अजून अशा आवर्जून पाहण्यासारख्या चित्रपटांबद्दल वाचायला आवडेल.\nहिंदीमध्ये डब झालाय का \nहिंदीमध्ये डब झालाय का \nकालच दृश्यम (मूळचा मल्याळम पण हिंदीत डब केलेला-मोहनलाल असलेला ) पाहिला\nमल्याळम दृश्यम मध्ये मोहनलाल सामान्य माणूस म्हणून एकदम परफेक्ट कास्टिंग वाटते\nत्या मानाने हिंदीत अजय देवगण रोल मध्ये काम चांगले केले पण सामान्य माणूस वाटत नाही\nबाकी फ्रेम टू फ्रेम कॉपी आहे त्यामुळे एवढा फरक नाही\nतसेच सध्या चॅनेल्स वर दक्षिण भारतीय चित्रपट -एक डिटेक्टिव्ह चा पिक्चर(नाव आठवत नाही-शेरलॉक होम्स वर ) ,ध्रुवा ,फिदा हे डब केलेले सारखे लावतात\nअजून एक आहे ज्यात हिरो सगळ्या शहरावर नजर ठेवत असतो आणि त्यात त्याच्या बायकोला होणारे ब्लॅकमेल कळून त्याच्यावर action घेतो अशी\nसाधारण कथा आहे नाव आठवत नाही पण इंग्लिश सिरीयल पर्सन ऑफ इंटरेस्ट सारखी कल्पना वापरली होती लोकांवर नजर ठेवायची\nकाही काही दक्षिण भारतीय चित्रपट मनोरंजात्मक आहेत\nआपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद .\nही सिनेअोळख सुद्धा आवडली\nही सिनेअोळख सुद्धा आव���ली\nही सिनेअोळख सुद्धा आवडली\nनाही पाहिलाय हा चित्रपट\nनाही पाहिलाय हा चित्रपट आणि मेलोड्रामा, प्रेमभंग असल्या विषयांचा तिटकारा असल्याने कदाचित पहाणारही नाही 😀\nकॉमेडी, अ‍ॅक्शन, रोमकॉम असे चित्रपट आवडत असल्याने विजय सेतुपतीचा '96' हा अनेकांनी शिफारस केलेला चित्रपटही मला फार बोरिंग वाटला.\nतसेच विजय सेतुपतीच्याच 'Seethakaathi' ह्या वेगळ्या विषयावरील, मध्यंतरा पर्यंत प्रेक्षकांच्या मनाची चांगली पकड घेणाऱ्या चित्रपटाची कथा पुढे भरकटत गेल्याने कशी वाट लागू शकते हा ही अनुभव गाठीशी जमा झाला आहे. ह्या चित्रपटात इतक्या चांगल्या अभिनेत्याला अक्षरशः वाया घालवल्या सारखे वाटले.\nअसो, अशीच तुम्हाला आवडलेल्या चित्रपटांची ओळख करून देत रहा वाचायला नक्कीच आवडेल 👍\nछान. समिक्षा वाचून चित्रपट\nछान. समिक्षा वाचून चित्रपट पाहाण्याची उत्सुकता लागली आहे.\nकाही खूप तरल असतात\nकाही मात्र एकदम बटबटीत.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/07/bmc-biomatric.html", "date_download": "2021-06-13T05:15:59Z", "digest": "sha1:FOTXPSUYVFCKJ5OBNCT3COQFDLFVLUUO", "length": 11225, "nlines": 76, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय मागे ! - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome MUMBAI बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय मागे \nबायोमेट्रिक हजेरीचा निर्णय मागे \nमुंबई - कोरोनाचा संसर्ग कमी होईपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मस्टरवरच हजेरी लावावी, असे स्पष्ट करत कोरोनाचा संसर्ग जोपर्यंत कमी होत ना��ी तोपर्यंत पालिका प्रशासन बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय मागे घेत आहे, अशी माहिती पालिका आयुक्तांनी कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीला दिली. मात्र, वाहतुकीची साधने उपलब्ध असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर १०० टक्के उपस्थिती लावावी, या निर्णयावर पालिका प्रशासन ठाम आहे.\nकोरोनाच्या पाश्र्वभूमीवर, संसर्ग टाळण्यासाठी मार्च महिन्यांत मुंंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद करून ती मस्टरवर सुरू करण्यात आली. त्याचबरोबर ५० टक्के उपस्थितीबाबत सवलत देण्यात आली होती. मात्र, पालिका ६ जुलैपासून पुन्हा बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्याचा निर्णय पालिका आयुक्त चहल यांनी घेतला होता. त्याला विविध कर्मचारी-कामगार संघटनांनी विरोध केला होता. त्या पाश्र्वभूमीवर आज आयुक्त आणि समन्वय समितीची बैठक झाली. यात कोरोनाचा संसर्ग कमी होईपर्यंत कर्मचाNयांची हजेरी ही मस्टरवरच लावली जाणार असल्याचे पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी स्पष्ट केले. बैठकीला समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा कदम, सरचिटणीस सत्यवान जावकर, अ‍ॅड. प्रकाश देवदास, अ‍ॅड. महाबळ शेट्टी, सुखदेव काशीद, दळवी, कवीस्कर आदी उपस्थित होते.\nगैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार\nपालिका कर्मचाNयांनी १०० टक्के उपस्थिती लावणे बंधनकारक आहे. मात्र, यात ५५ वर्षांवरील कर्मचारी, दिव्यांग, आजारी कर्मचारी यांना सूट देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांची हजेरी वाढली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे नाही तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.\nभत्ता मिळणार, गटविमा योजना सुरू होणार\nकोरोनाच्या पाश्र्वभूमीवर, रोजंदारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुरू करण्यात आलेला ३०० रुपयांचा विशेष भत्ता थकबाकीसह देण्यात येणार आहे. त्याचबरोबर बंद असलेली कर्मचारी गटविमा योजनाही पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे पालिका आयुक्त म्हणाले. पालिका कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढावी, यासाठी अधिक लोकल सोडण्याबाबत राज्य सरकारला विनंती करण्यात येणार असल्याचे आयुक्त म्हणाले.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आ��े. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/09/narcotics-bureau-bjp-car.html", "date_download": "2021-06-13T05:34:29Z", "digest": "sha1:63IYJMX2SABWVMWXTNOBUZXMK7UXZWTC", "length": 11331, "nlines": 74, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "सुशांत सिंग प्रकरण - तपासासाठी नार्कोटिक्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांकडून भाजपच्या गाडीचा वापर - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome MAHARASHTRA सुशांत सिंग प्रकरण - तपासासाठी नार्कोटिक्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांकडून भाजपच्या गाडीचा वापर\nसुशांत सिंग प्रकरण - तपासासाठी नार्कोटिक्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांकडून भाजपच्या गाडीचा वापर\nमुंबई - सिने अभिनेता सुशांत सिंग याच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित या प्रकरणाचा तपास सिबीआय, नार्कोटिक्स ब्युरो आणि इडीकडे देण्यात आला. मुंबई पोलिसांकडून हा तपास इतर यंत्रणांकडे देण्यामागे राजकारण असल्याची चर्चा होती. आज हि चर्चा खरी असल्याचे समोर आले आहे. नार्कोटिक्स ब्युरोचे तपास अधिकारी चक्क भाजपाचे चिन्ह असलेल्या गाडीचा वापर करत असल्याने उलटसुलट चर्चेला वेग आला आहे.\nसिने अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा १४ जून ला त्याच्या वांद्रे येथील राहत्या मृत्यू झाला होता. सुशांतची आत्महत्या नसून हि हत्या असल्याचा आरोप केला जात होता. या प्रकरणी सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे दिला. या प्रकरणाच्या दरम्यान ड्रग्स आणि पैशांचे व्यवहार झाल्याचे समोर आल्याने नार्कोटिक्स ब्युरो आणि इडी या यंत्रणांद्वारेही तपास करण्यात येत आहे. नार्कोटिक्स ब्युरोने या प्रकरणी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेश सावंत यांना अटक केली आहे. तर, रियाचीही चौकशी केली जात आहे.\nसुशांत सिंग प्रकरणाचा तपास सुरु असताना आरोपींना कोर्टात नेणे, रुग्णालयात चाचणी करण्यास नेणे, आरोपींना तपासासाठी नेणे आदी कामांसाठी नार्कोटिक्स विभागाकडून जी गाडी वापरली जात आहे त्या गाडीच्या नंबर प्लेटवर केंद्रात सत्तेत असलेल्या भाराताईंचे जनता पक्षाचे कमळ हे चिन्ह आहे. या गाडीचा नंबर MH 46 AP 6566 असून ती गाडी पनवेल येथून आरटीओ रजिस्ट्रेशन करण्यात आली आहे. नार्कोटिक्स ब्युरोचे अधिकारी कमळ चिन्ह असलेल्या गाडीतून तपास करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nदरम्यान याबाबत काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. नार्कोटिक्स ब्युरोच्या गाडीवर कमळाचे चिन्ह कशाला असे असा प्रश्न महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली असून १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/4758", "date_download": "2021-06-13T05:06:46Z", "digest": "sha1:5ZJHIXVDTIVXNDXSAKH7XNK6QKR554OB", "length": 13135, "nlines": 109, "source_domain": "dhanlabh.in", "title": "प्राप्तिकर कमी करण्यासाठी – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nप्राप्तिकर कमी करण्यासाठी किंवा वाचवण्यासाठी पुढील कागदपत्रे दाखवणे महत्त्वाचे असते\nम्युच्युअल फंडांच्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्किम (ईएलएसएस), आयुर्विमा यांतून गुंतवणूक केल्यास अनुक्रमे ईएलएसएस फंड स्टेटमेंट व प्रीमियम भरणा प्रमाणपत्र सादर करावे.\nसार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी अर्थात पीपीएफमध्ये बँकेद्वारे गुंतवणूक केली असेल तर पासबुकची फोटोकॉपी द्यावी. पीपीएफ खाते ऑनलाइन राखत असाल तर वर्षभरात केलेल्या व्यवहारांची ई-पावती द्या.\nसुकन्या समृद्धी व पाच वर्षांच्या मुदतठेवी यांच्या बाबतीत ठेवीची पावती किंवा बँकेचे प्रमाणपत्र सादर करावे.\nशिक्षण शुल्क किंवा ट्युशन फी संदर्भात शाळेच्या पावत्यांची झेरॉक्स (ज्याच्यावर शाळेचे चिन्ह व घेण्याऱ्याची स्वाक्षरी आहे) द्यावी.\nप्रथमच घर खरेदी करणाऱ्यांचे, घरासाठी १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या काळात कर्ज मंजूर झाले असेल, तर प्राप्तिकर कलम ८०ईई अंतर्गत करवजावट मिळते. ही वजावट कर्जाच्या हप्त्यावर घेता येते. यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागतात.\nज्यांना घरभाडे भत्ता वजावट हवी असेल त्यांनी घरमालकाचा पॅन क्रमांक देणे बंधनकारक आहे. मात्र वार्षिक एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंवा मासिक ८,३३३ रुपये घरभाडे अ���ेल तर ही अट लागू नाही. विहित नमुन्यातील भाडे कराराची प्रत कंपनीला सादर करावी लागते. त्याचप्रमाणे तुम्ही भाड्याने घेतलेले घर तुमच्या मालकाच्या नावावर आहे याचे पुरावे (घराचा कर भरल्याची पावती, ताजे विजबिल इत्यादी) द्यावे लागतात. एप्रिल २०१६पासून आतापर्यंतच्या भाडेपावत्याही (मूळ पावत्या) सादर कराव्या लागतात.\nएप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या काळात गृहकर्जाचे मुद्दल फेडले आहे (फेडले असल्यास) याचे प्रमापत्र संबंधित वित्तसंस्थेकडून घेऊन द्यावे. असे करताना शेवटच्या दोन-तीन महिन्यांची मुद्दलाची रक्कम प्रोव्हिजन म्हणून दाखवण्यास सांगावे.\nयासाठी संबंधित बँक किंवा वित्तसंस्थेकडून प्रमाणपत्र मागवून घ्यावे. यामध्ये २०१७-१८चे मुद्दल व व्याज यांचे ब्रेकअप दाखवण्यास सांगावे. काही कंपन्यांना ताबा (पझेशन) किंवा बांधकामपूर्ती प्रमाणपत्रही लागते. त्याचप्रमाणे गृहकर्ज काढल्याची तारीख व जागेचा ताबा घेतल्याची तारीख देणेही बंधनकारक असते.\nकॉर्पोरेट मॉडेल किंवा एम्प्लॉई मॉडेलच्या माध्यमातून एनपीएसमध्ये गुंतवणूक केली असेल प्रत्यक्ष गुंतवणुकीचा पुरावा देण्याची गरज नसते. ही गुंतवणूक कर्मचाऱ्याकडून घेऊन ती पर्मनन्ट रिटायरमेन्ट अकाउन्ट नंबरमध्ये (प्रान) जमा केली जाते. समजा तुम्ही स्वतःहून एनपीएसमध्ये ५० हजार रुपये (वेतनाच्या बाहेर) गुंतवणूक करत असाल तर प्रान कार्ड, टियर-१ खात्यासाठी एनपीएस व्यवहार स्टेटमेन्ट देणे गरजेचे असते.\nह्या महात्वाच्या बाबींकडे अर्थसाक्षर होत असलेल्यांनी बारकाईने लक्ष देवून आपला tax कसा वाचविता येईल ते पाहणे व शिकणे अत्यावश्यक आहे \n‘पर्पेच्युअल एसआयपी’ म्हणजे निरंतर एसआयपी\nमराठी ” विक्रम “\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nन��िन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10054/", "date_download": "2021-06-13T04:56:03Z", "digest": "sha1:64ANR2AL6OR36ZOPSIIQPMM6JIFR7JDS", "length": 11854, "nlines": 84, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "महाविद्यालयीन शुल्क माफ करण्यासंदर्भात युवाफोरम भारत संघटनेच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनां निवेदन.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nमहाविद्यालयीन शुल्क माफ करण्यासंदर्भात युवाफोरम भारत संघटनेच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनां निवेदन..\nPost category:कुडाळ / बातम्या / शैक्षणिक\nमहाविद्यालयीन शुल्क माफ करण्यासंदर्भात युवाफोरम भारत संघटनेच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनां निवेदन..\nकोरोनाच्या महामारीत विद्यार्थी व पालक आर्थिक नुकसानात आहेत.असं असताना महाविद्यालये विद्यार्थ्यांन कडून पूर्ण शुल्क आकारतायत जे चुकीचे आहे.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ हे वर्ष कोरोना महामारीच्या प्रदुर्भावात गेले आहे व वाढता प्रदूर्भ पाहता महाविद्यालय सुरक्षितरित्या सुरु होण्याचे दिसत नाही.तरी सदर परिस्तिथी पाहता महाविद्यालयांना विद्यार्थ्यांनकडून पूर्ण शुल्क आकारण्याचे कोणतेही कारण दिसून येत नाही.या दरम्यान कुडाळ येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांना भेटून महाविद्यालयीन शुल्क माफ करण्यात यावे असं युवा फोरम भारत संघटना व विद्यार्थ्यांन तर्फे निवेदन देण्यात आले.व विद्यार्थ्यांच्या मागण्यांना न्याय भेटेल अशी आम्ही अपेक्षा करत आहोत असे पालकमंत्री उदय सामंत यांनां युवा फोरम भरात संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.असे युवा फोरम भारत संघटनेचे अध्यक्ष यशवर्धन राणे यांनी सांगितले.\nवेंगुर्ला तालुक्यात आज गुरुवारी ११ व्यक्तींच��� कोरोना अहवाल पॉझिटिव्ह..\nकुडाळ तालुक्यात आज रविवारी नव्याने एवढे कोरोना रुग्ण\nमहामार्ग समन्वय समितीचा१९चा दौरा पुढे ढकलला…\nमठ येथे शिवसेना सभासद नोंदणी शुभारंभ\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nमहाविद्यालयीन शुल्क माफ करण्यासंदर्भात युवाफोरम भारत संघटनेच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील 38 कंत्राटी डॉक्टरांच्या सेवेवर गंडांतर.;वैद्यकीय अधिकार्याना सेवेतून मुक्ती...\nवाघेरी गावात पाण्याचे स्त्रोत आटले\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकर्यांसमोर प्रश्न.;मतदानावर बहिष्कार...\nचेतन चव्हाण यांनी लोकांचे आपणच कैवारी आहोत या आविर्भावात राहू नये.;बाबुराब धुरी...\nजिल्ह्यात मालवण पंचायत समितीचे जलजीवन मिशन योजनेचे काम एक नंबर,इतर योजना ही प्रभावीपणे राबविल्या.;जि...\nलस घेतलेल्यांना सेल्फी पाॅईंटची उभारणी.;नगरसेवक यतीन खोत यांच्या संकल्पनेतील उपक्रमास उत्स्फूर्त प्र...\nवेंगुर्ले येथे जलजीवन मिशन कार्यक्रम व कोरोना आढावा बैठक संपन्न.....\nकोरोनाचा लहान मुलांना वाढता धोका लक्षात घेता बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार- मुख्यमंत्री उद...\nअहमदनगर प्रमाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी कोव्हिडं सेंटरचा पुढाकार घ्यावा.;बाळ कनयाळकर...\nआमदार दिपक केसरकर यांचा कारभार म्हणजे 'उंटावरुन शेळ्या हाकणे' असाच.;आशिष सुभेदार...\nवेंगुर्ले - आरवली येथे आज आढळले ३१ कोव्हिड पॉझिटिव्ह..\nकलर्स वाहिनीवरील स्वामी समर्थांची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या श्री.अक्षय मुडावदकर यांचे कुडाळमद्धे स्वागत..\nआरवलीच्या वेतोबाचा वार्षिक वाढदिवस १७ मे.लाईव्ह दर्शन इंटरनेट द्वारे सर्व भक्तांना घरबसल्या मिळणार.;अध्यक्ष जयवंत राय यांची माहिती..\nसिंधुदुर्गात 'कोरोना'चे वाढते संकट :लसीकरण मोहीमेचाही उडाला बोजवारा..\nहोमियोपॅथिक डॉक्टरांनी मानले पालकमंत्री,खासदार आणि आमदारांचे आभार..\n१८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांच्या लसीकरणाबाबत नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी वेधले जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे लक्ष \nसिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी केलेला दुसरा ऑक्सीजन प्लांटचे आज सायंकाळी पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण…\nवेंगुर्ले तालुक्यात कोव्हिड पॉझिटिव्ह संख्येत लक्षणीय वाढ..\nवेंगुर्ले तालुक्यात जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीव�� कडकडीत बंद..\n'राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचं केलं तोंडभरून कौतुक..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10252/", "date_download": "2021-06-13T05:19:10Z", "digest": "sha1:DXL5CWG4HSMMPN3FKP6SAYZDXDGAF2AR", "length": 10476, "nlines": 83, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "तौक्ते चक्रीवादळामुळे कुडाळ शहर तिन दिवस अंधारात.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nतौक्ते चक्रीवादळामुळे कुडाळ शहर तिन दिवस अंधारात..\nPost category:इतर / कुडाळ / बातम्या\nतौक्ते चक्रीवादळामुळे कुडाळ शहर तिन दिवस अंधारात..\nतौक्ते चक्री वादळाचा फटका हा सर्वांनाच बसला आहे.कुडाळ शहरातील काही भाग अजूनही अंधारातच आहे.कुडाळ शहरातील बर्‍याच ठिकाणी विद्युत पुरवठा सुरू झालेला नाही.काही भागात अजूनही लाइट नाही ,तर पाणी नाही अशी परिस्थिती कुडाळ शहरात आहे. विद्युत वितरण कंपनी चे अधिकारी व कर्मचारी भर पावसात लाइट जोडणीचे काम करत आहेत.करत आहे त्यांचे खरोखरच कौतुक आहे.कुडाळ शहरातील आंबेडकरनगर, मस्जिद मोहल्ला, कवीलकाटे भाग अजूनही अंधारात आहे.आहे.आज चार दिवस झालेत. अजूनही आंबेडकरनगर, मस्जिद मोहल्ला, कविलकाटे, या भागातील लाइट अजून आलेली नाही.सर्व नागरिक लाईट च्या प्रतीक्षेत आहे.M S E B प्रशासनाने लवकर विजेची वेवस्था करावी नागरिकांनमधून मोठी मागणी होत आहे.\nआंबोली घाटातील पूर्वीचा वस परिसरात काळ्‍या बिबट्याने भर रस्त्यात दर्शन..\nरविवारी झालेला जिलेटीन स्फोट दगडाच्या खाणीवरच, प्रशासनावर दबाव टाकून घटनास्थळ बदलल्यास गप���प बसणार नाही.;प्रवीण गवस\nसावंतवाडी तालुक्यात भाजपला धक्का.;शफी खान यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश\nआरोग्य केंद्रात घुसला ‘इंडियन कोब्रा\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nतौक्ते चक्रीवादळामुळे कुडाळ शहर तिन दिवस अंधारात.....\nकुडाळ तालुक्यात नव्याने 38 कोरोना रुग्ण सापडले.....\nतौक्ते चक्री वादळाचा कोकम,काजू,आंबा पिकाला मोठा फटका.....\nदेवगड येथील दुर्घटनेतील दुसऱ्या खालाश्याचा मृतदेह सापडला.;आद्यपही दोघांचा शोध नाही...\nनुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दुसऱ्या दिवशीही आमदार वैभव नाईक ऑनफिल्ड...\nतौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांची प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यासोबत बैठक....\nकुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले ५७ कोरोना रुग्ण तर,तिघांचा मृत्यू.....\nकुडाळ तालुक्यातील नेरुर अंगणवाडी कर्मचारी यांच्याकडून संविता आश्नम आणावं येथे धान्य वाटप.....\nचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.;16 मे.ला.पहाटे 4. ते दुपारी 2नागरिक...\nतौत्के चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड लसीकरण काही कालावधीसाठी स्थगित जिल्हा आरोग्य अ...\nआरवलीच्या वेतोबाचा वार्षिक वाढदिवस १७ मे.लाईव्ह दर्शन इंटरनेट द्वारे सर्व भक्तांना घरबसल्या मिळणार.;अध्यक्ष जयवंत राय यांची माहिती..\nकुडाळ तालुक्यात नव्याने 38 कोरोना रुग्ण सापडले..\nदेवगड येथील दुर्घटनेतील दुसऱ्या खालाश्याचा मृतदेह सापडला.;आद्यपही दोघांचा शोध नाही\nचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.;16 मे.ला.पहाटे 4. ते दुपारी 2नागरिकांनी अधिक दक्ष रहावे.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी\nनुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दुसऱ्या दिवशीही आमदार वैभव नाईक ऑनफिल्ड\nतौक्ते चक्री वादळाचा कोकम,काजू,आंबा पिकाला मोठा फटका..\nसामाजिक कार्यकर्ते पत्रकार आबा खवणेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा💐💐...\nकुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले ५७ कोरोना रुग्ण तर,तिघांचा मृत्यू..\nतौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांची प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यासोबत बैठक..\nजिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली केळुस कालवीबंदर समुद्रकिनारी भेट..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/strict-action-against-fake-seed-producers/", "date_download": "2021-06-13T05:58:25Z", "digest": "sha1:KZKT7NOXVNWZXA45FEJY6EBFRMUI6M5V", "length": 13719, "nlines": 90, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "बोगस बियाणे उत्पादकांवर कठोर कारवाई", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nबोगस बियाणे उत्पादकांवर कठोर कारवाई\nमुंबई: पिककर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँकांवर तसेच बोगस बियाणे उत्पादक आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश पर्यावरणमंत्री तसेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी आज येथे दिले. नांदेड जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व तयारी तसेच दुष्‍काळसदृश परिस्थिती आढावा बैठक श्री. कदम यांच्‍या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस नवनिर्वाचित खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री डी. पी. सावंत, सुभाष साबणे, राम पाटील रातोळीकर, श्रीमती अमिता चव्हाण, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. चलवदे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे आदी यावेळी उपस्थित होते.\nशेतीसाठी रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे त्यातून आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता जिल्ह्यात सेंद्रीय खतावर भर देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. महानगरपालिकेने व नगरपालिका कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यास इच्छुक असल्यास पर्यावरण विभागातर्फे निधी देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन श्री. कदम यांनी यावेळी दिले.\nजिल्ह्यात बोगस बियाण्याची विक्री झाल्याचे आढळून आल्यास मूळ उत्पादक शोधून त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे नोंदवावे, असे सांगून श्री. कदम म्हणाले, गतवर्षी उद्दिष्टाच्या तुलनेत कर्जवाटप सुमारे एक हजार कोटी रुपयांनी कमी झाले. त्याची कारणे शोधून पीककर्ज देण्यात दिरंगाई करणाऱ्या बँकांच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.\nचारा निर्मितीला प्रोत्साहन द्यावे\nदुष्काळसदृश परिस्थिती पाहता चारा निर्मितीवर अधिकचा भर देण्याची गरज आहे. त्यासाठी धरण व तलावाच्या फुगवटा (बॅकवाटर) क्षेत्रातील जमिनीत मक्याची पेरणी करण्याचा प्रयोग हाती घ्यावा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. या प्रसंगी लोकप्रतिनिधींनी गतवर्षी शेतकऱ्यांनी भरलेल्या विमा हप्त्याच्या तुलनेत कमी नुकसानभरपाई मिळाल्याचे सांगितले. त्यामुळे पिक विम्याचे निकष बदलण्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, असे आश्वासनही श्री. कदम यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात खताचा मुबलक साठा उपलब्ध असून आणखी 50 हजार मे. टन खत येणार असल्याचे श्री. चलवदे यांनी बैठकीत सांगितले.\nटंचाई उपाययोजनेच्या कामांना गती द्या: पालकमंत्री\nजिल्ह्यात गरज लक्षात घेऊन मागणीप्रमाणे तातडीने टँकरचा पुरवठा करण्यात यावा. तसेच टंचाई उपाययोजनेच्या कामांना गती द्यावी आणि गरज भासल्यास टंचाई कामांना मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. सध्या नांदेड जिल्ह्यात दुष्‍काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. सध्या जिल्ह्यात सुमारे 121 टँकर सुरु असून आणखी मागणीप्रमाणे टँकर सुरू करण्यात येतील.\nसिद्धेश्वर प्रकल्पाच्या मृत पाणीसाठ्यातून विष्णुपुरी जलाशयात पाणी सोडावे, अशी मागणी खासदार श्री. पाटील यांनी केली. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या वरच्या भागात लहान बंधारे बांधल्यामुळे इसापूर धरणात दरवर्षी 400 दशलक्ष घनमिटर पाण्याची तूट होत आहे. त्यामुळे 65 हजार हेक्टर जमिन सिंचनापासून वंचित रहात असल्याचे आमदार श्री. सावंत यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येईल, असे श्री. कदम यांनी सांगितले. विद्युत रोहित्र बसविण्याच्या नियोजनात महावितरण कंपनीने लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे अशी मा��णी आमदार श्री. साबणे यांनी केली.\nseed बियाणे crop loan पिक कर्ज रामदास कदम ramdas kadam\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nबावन्न बँकातील 6500 शाखात सातबारा साठी पोर्टल\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%81_%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-06-13T05:03:51Z", "digest": "sha1:XBBE2FUUX3HCZQHE5CRLRC42N7GYX4UX", "length": 8593, "nlines": 135, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अबु धाबी ग्रांप्री - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअबु धाबी ग्रांप्री (इंग्लिश: Abu Dhabi Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत संयुक्त अरब अमिराती देशाच्या अबु धाबी शहरामधील यास मरिना सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.[१]\nअबु धाबी,संयुक्त अरब अमिराती\n१.१ यास मरिना सर्किट\n२.१ वारंवार विजेते चालक\n२.२ वारंवार विजेते कारनिर्माता\n२.३ वारंवार विजेते इंजिन निर्माता\nयास मरिना सर्किटसंपादन करा\nवारंवार विजेते चालकसंपादन करा\nलुइस हॅमिल्टन २०११, २०१४, २०१६, २०१८, २०१९\nसेबास्टियान फेटेल २००९, २०१०, २०१३\nवारंवार विजेते कारनिर्मातासंपादन करा\nमर्सिडीज-बेंझ २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८, २०१९\nरेड बुल रेसिंग २००९, २०१०, २०१३\nवारंवार विजेते इंजिन निर्मातासंपादन करा\nमर्सिडीज-बेंझ २०११, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८, २०१९\nरेनोल्ट एफ१ २००९, २०१०, २०१२, २०१३\nसेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ यास मरिना सर्किट माहिती\nसेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती\nलुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती\nकिमी रायकोन्नेन लोटस एफ१-रेनोल्ट एफ१ माहिती\nसेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती\nलुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती\nनिको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती\nलुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती\nवालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ माहिती\nलुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती\nलुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती\n२०१९ फॉर्म्युला वन हंगाम\nफॉर्म्युला वन ग्रांप्री यादी\nफॉर्म्युला वन चालक यादी\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन सर्किटांची यादी\n^ \"यास मरिना सर्किट बांधकाम चालु\".\nफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ\nफॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री २०१९\nअबु धाबी ग्रांप्री pole position to लुइस हॅमिल्टन\nए.एम्.ई इन्फो डॉट कॉम\nफॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री\nअबु धाबी २००९ मध्ये फॉर्म्युला वन ग्रांप्री आयोजीत करणार.\nअबु धाबी ग्रांप्री २०१८ - यास मरिना सर्किट\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:१०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती द��त आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Other/2458/Goa-Shipyard-Ltd-Recruitment-2020.html", "date_download": "2021-06-13T04:50:55Z", "digest": "sha1:JTI2GVO3HSTGCMPVAZTUEXPBUUSFNWWQ", "length": 6330, "nlines": 88, "source_domain": "naukriadda.com", "title": "गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nगोवा शिपयार्ड लिमिटेड भरती 2020\nगोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, कार्यालय सहाय्यक, रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक, इलेक्ट्रिकल मेकॅनिक, ईओटी क्रेन ऑपरेटर, वायरमन, मशीनिन, मरीन फिटर, पाईप फिटर आणि वेल्डर पदाच्या एकूण 43 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत्त. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने 1 मार्च 2020 पर्यत आणि ऑफलाइन पद्धतीने 12 मार्च 2020 पर्यंत अर्ज सादर करावे\nएकूण पदसंख्या : 43\nपद आणि संख्या :\n02. सहाय्यक व्यवस्थापक 01\n03. कार्यालय सहाय्यक 07\n04. रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक 02\n05. इलेक्ट्रिकल मेकॅनिक 01\n06. ईओटी क्रेन ऑपरेटर 15\n09. सागरी फिटर 12\n10. पाईप फिटर 04\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन\nअर्ज करण्याची शेवटची दिनांक:01-03-2020.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/faim-qazi/", "date_download": "2021-06-13T05:09:16Z", "digest": "sha1:RADQLJFYYHGZGAS5CBBNCYYRKF66W6GL", "length": 8046, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "faim qazi Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन…\nगृहप्रकल्पाच्या विलंबास विकासकच जबाबदार परवानग्यांच्या दिरंगाईची सबब फेटाळली\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महापालिकेचे धोरण बदलले किंवा आवश्यक त्या परवानग्या न मिळाल्याने (delayed-permits) गृह प्रकल्पाचे काम (housing-projects) रखडले, ही सबब पटणारी नाही. प्रकल्प सुरू करण्यापूर्वी संबधित विकासकांना (developers) या…\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली…\nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nअभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात \nरिझर्व्ह बँकेचा ग्राहकांना झटका \nPune Crime News | साई पॅलेस लॉजवर सुरु असलेल्या सेक्स…\nMaratha reservation | नरेंद्र पाटील यांची घणाघाती टीका,…\nसंजय राऊतांचा भाजपवर निशाणा; म्हणाले –…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार…\n विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू, लातूर…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून दुबईतून…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात 367 रुग्ण…\nkondhwa | कोंढव्यात तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू\nPune Crime News | साई पॅलेस लॉजवर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा…\nGangrape | रात्री ओली पार्टी अन् सकाळी गँगरेपचा आरोप करत तरुणीची…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा, नशीब चमकणार, इतरांसाठी असा आहे रविवार\nSanjay Raut | …तर जळगावात शिवसेनेचा खासदार निवडून येईल\nNagpur : कुटुंबाला धडा शिकवण्यासाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण; डोक्यात दगड घालून ब्लेडने कापल्या नसा, हत्याकांडांने…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/hathras-case-hearing-high-court-today-357696", "date_download": "2021-06-13T06:08:32Z", "digest": "sha1:TZRZ7WXYWCHD7SVAAUBULYZBY4HCFDY4", "length": 17636, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हाथरस प्रकरण : मुख्य आरोपीविरोधात गुन्हा; उच्च न्यायालयात आज सुनावणी", "raw_content": "\nअलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठासमोर आज (ता.१२) पासून या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य बड्या पोलिस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.\nहाथरस प्रकरण : मुख्य आरोपीविरोधात गुन्हा; उच्च न्यायालयात आज सुनावणी\nलखनौ - उत्तरप्रदेशातील हाथरसमधील दलित तरुणीवरील सामूहिक बलात्कार आणि खूनप्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अधिकृतरित्या आपल्या हाती घेतल्यानंतर कारवाईची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. सीबीआयने काल या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप याच्याविरोधात विविध कलमांखाली तीन गुन्ह्यांची नोंद केली. सीबीआयच्या लखनौ युनिटचे गाझियाबादेतील पथक या प्रकरणाचा तपास करणार आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडून या प्रकरणाची सर्व कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nअलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठासमोर आज (ता.१२) पासून या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य बड्या पोलिस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. आज होणाऱ्या सुनावणीस पीडितेचे कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहेत. पीडितेच्या कुटुंबातील पाच सदस्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली पण काल दुपारपर्यंत याबाबतचा कोणताही अधिकृत निरोप मात्र त्यांच्यापर्यंत पोचला नव्हता. पीडितेच्या कुटुंबीयांनी मात्र आज रात्री घरातून बाहेर पडण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला, आमच्या जिवाला धोका असल्याने आम्ही रात्री घर सोडणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे उद्या सकाळीच ते घरातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.\nदेशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nया प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता ���ीडितेच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य या घटनेच्या साक्षीदारांना संरक्षण देण्यासाठी चार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पीडितेच्या परिवाराशी संवाद साधणार असल्याची चर्चा आहे पण त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान हाथरसमधील पीडितेची नातेवाईक असल्याचे सांगून त्यांच्यासोबत राहत असलेल्या राजकुमारी बन्सल या महिलेला जबलपूरमधील एका वैद्यकीय महाविद्यालयाने नोटीस देखील बजावली आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शासकीय कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे कोणत्याही आंदोलनामध्ये सहभागी होता येत नाही, असे या महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे म्हणणे आहे.\nबाळाला घेऊन कर्तव्यावर हजर\nनोएडा (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती असलेल्या एका कार्यक्रमाला आपल्या दीड वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन कर्तव्य बजावलेली एक महिला कॉन्स्टेबल चर्चेचा विषय ठरली. प्रीती राणी (वय २०) असे या कॉन्स्टेबलचे नाव असून, त्या सकाळी सहा वाजल्यापासून कर्तव्यावर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येला रवाना\nमुंबई : मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतील. आज (ता. ७) सकाळीच ते अयोध्येला रवाना झाले असून त्यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे व पुत्र कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. याशिवाय ठाकरेंसह शिवसेनेचे काही महत्त्वा\nयोगी आदित्यनाथांची मोठी घोषणा; मजुरांना देणार एवढे पैसे\nलखनौ : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आल्याने मजुरांची मोठी अडचण होत असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (शनिवार) मोठी घोषणा करत प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशातील 35 लाख मजुरांना प्रत्येकी 1 हजार रुपये दे\nCoronavirus : यूपीत १६ जिल्ह्यांत लॉकडाउन\nलखनौ - उत्तर प्रदेशमधील १६ जिल्ह्यांत तीन दिवसांचा लॉकडाउन सोमवारपासून सुरू झाला. त्यामुळे नागरिकांनी जीवनावश्‍यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात धाव घेतली. विक्रेत्यांनी भाजीपाल्यासह अनेक वस्तूंचे भाव वाढविल्याच्या तक्���ारी आल्या.\nधक्कादायक: कामगारांना केमिकलयुक्त पाण्याने घातली आंघोळ; योगी सरकारवर टीकेचा भडीमार\nलखनऊ : कोरोना व्हायरसचा फैलाव वाढत चालल्याने सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे कामगार आणि कष्टकरी वर्गाचे हाल सुरू झाले. खाण्या-पिण्याची आबळ होऊ लागल्याने शेवटी त्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला. मात्र, शहरातून गावी पोहोचताच या कामगारांना केमिकलयुक्त पाण्याने अंघोळ घालण्यात आली. हा धक\nसंस्थांना कामगारांना वेतन देणे बंधनकारक : योगी आदित्यनाथ\nलखनौ - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे बंद करण्यात आलेल्या संस्थांनी आपल्या कामगारांना संपूर्ण वेतन देणे बंधनकारक असल्याचे विधान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी केले.\nCoronavirus : देशात आज कुठं काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर\nनवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा फैलाव अतिशय वेगानं होत असताना, भारत अजूनही तिसऱ्या स्टेजमध्ये गेला नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य खात्यानं दिलंय. भारतात आतापर्यंत एक हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून, 31 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रासह अनेक राज्ये मोठ्या मेहनतीने कोरानाचा फैल\nवडिलांच्या निधनानंतर योगी आदित्यनाथांचं आईला भावनिक पत्र\nलखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सोमवारी (ता.२०) पितृशोक झाला. आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह बिश्त यांनी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.\nVideo: ताज महाल पाहून ट्रम्प भारावले; व्हिजिटर्स बुकमध्ये काय म्हणाले पाहा\nनवी दिल्ली : तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आज, सायंकाळी आग्रा येथे ताज महालला (Taj Mahal) भेट दिली. यावेळी त्यांच्या पत्नी, मेलानिया, (Melania Trump) कन्या इवांका, (Ivanka Trump) जावई जेरेड कुशनेर उपस्थित होते. आग्रा विमानतळावर उत\nCoronavirus : शाळा, महाविद्यालयांना 22 मार्चपर्यंत सुट्टी\nलखनौ : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसची लागण होऊ नये, यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. या व्हायरसने भारतातही चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना येत्या 22 मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamruddhimahamarg.com/mr/blogs/33/", "date_download": "2021-06-13T05:16:29Z", "digest": "sha1:Y6B275JEGDKPRRQENAXJEBM2L7YSRRB4", "length": 3250, "nlines": 60, "source_domain": "www.mahasamruddhimahamarg.com", "title": "Blogs – पृष्ठ 33 – Maharashtra Samruddhi Mahamarg", "raw_content": "\nसामील जॉइंट माप म्हणजे काय\nजून 27, 2017\tप्रतिक्रिया नाहीत\nजून 27, 2017\tप्रतिक्रिया नाहीत\nलँड प्रोसीरमेंटसाठी “समृद्ध” वैकल्पिक\nजून 27, 2017\tप्रतिक्रिया नाहीत\nअद्याप एक प्रश्न आहे\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित\nनोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : नेपियन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क, मुंबई 400036, महाराष्ट्र, भारत.\nसंयुक्त कार्यालयाचा पत्ता : एमएसआरडीसी कार्यालय परिसर, के. सी मार्ग, लीलावती हॉस्पिटल जवळ, वांद्रे (प), मुंबई-400050\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nहिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2021/05/24-05-07.html", "date_download": "2021-06-13T06:22:44Z", "digest": "sha1:5XAI5E63ZO7G6OOT4FXQG2TNNOWZFBEU", "length": 4804, "nlines": 75, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत वाढ तर लहान मुलांनाही कोरोनाची लागण", "raw_content": "\nHomeAhmednagarजिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत वाढ तर लहान मुलांनाही कोरोनाची लागण\nजिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत वाढ तर लहान मुलांनाही कोरोनाची लागण\nजिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत वाढ तर लहान मुलांनाही कोरोनाची लागण\nवेब टीम नगर : जिल्ह्यात आज कोरोना बाधितांच्या संख्येत कालच्या रुग्णसंख्ये पेक्षा सुमारे ४०० नि वाढ झाली असून गेल्या आठवड्या भरापासून पासून कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात चढ उतार होताना दिसत आहे. मात्र पहिल्यांदाच नगर शहरातली रुग्ण संख्या १०० च्या आत आली असून गेल्या २४ तासात २२६३ कोरोना बाधितांची नवताने नोंद झाली आहे.\nगेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात २२६३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- ८३, राहता- ८२ ,श्रीरामपूर- २२६, संगमनेर - २७०, नेवासे- १२६, नगर तालुका- १३१,पाथर्डी -१३० ,अकोले - १५९, कोपरगाव - ७१ ,कर्जत - १३०, पारनेर -१९५, राहुरी -११८, भिंगार शहर- ०२ ,शेवगाव - २०३, जामखेड - १३५, श्रीगोंदे - १८१, इतर जिल्ह्यातील - २०, मिलिटरी हॉस्पिटल -०१ आणि इतर राज्यातील - ०० जणांचा समावेश आहे.\nजिल्ह्यात लहान मुलांना कोरोनाची लागण होण्यास सुरवात झाली असून गेल्या ३६ तासांमध्ये ३७४ मुलांना कोरोना संसर्ग झाला आहे.तर त्यातील नगर तालुक्यातील बाळ रुग्णांची संख्या १५७ आहे.\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2021/06/09-06-02.html", "date_download": "2021-06-13T05:31:39Z", "digest": "sha1:UL6XLZU646E466MW4DAYRRFB5EZH7LNB", "length": 6291, "nlines": 76, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "डॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार", "raw_content": "\nHomeAhmednagarडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nवेब टीम नगर : सतत वादग्रस्त ठरत राहिलेले, राजकीय गॉडफादरच्या आशीर्वादावर अनेक वर्षापासून मनपा प्रशासनात म्हणून वावरत असलेल्या आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांना ठाम भूमिका घेऊन आजपासून मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले असताना कोविड काळात मला सोपविण्यात आलेले कामे मी पूर्ण केलेली आहेत. त्यामुळे मला सक्तीच्या रजेवर जाण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करत बोरगे यांनी आयुक्त शंकर गोरे यांना पत्र देवुन पलटवार केला आहे.\nडॉक्टर बोरगे यांनी डॉक्टर सतीश राजूरकर यांच्याकडे आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे कार्यभार देण्यास नाकार दिलेला आहे राजूरकर यांनी आयुक्त यांना तशी माहिती दिल्याचे समजते व बोरगे यांनी आयुक्त यांना लेखी पत्र देऊन भेट घेतली ची माहिती आहे.\nआयुक्त गोरे यांनी काल डॉ. बोरगे यांच्या सक्तीच्या रजेचा आदेश काढला होता. त्यांचा अतिरिक्त पदभार डॉ.सतीश राजूरकर यांच्याकडे देण्यात आला आहे. डॉ. बोरगे यांनी आयुक्त गोरे यांच्या आदेशावर आज सकाळी सविस्तर म्हणणे मांडले आहे.\nडॉ. बोरगे यांनी यात म्हटले आहे, उपायुक्त प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, सहाय्यक आयुक्त संतोष लांडगे, सहाय्यक आ��ुक्त सचिन राऊत यांना स्वतंत्र अधिकार प्रदान केलेे आहेेत. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांची कामे पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आहे व त्या कर्तव्यामध्ये मला कुठलेही अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी पूर्ण न केलेल्या बाबींसाठी मला जबाबदार धरणे योग्य ठरत नाही. माझ्यावर ज्या काही जबाबदार्‍या देण्यात आलेल्या होत्या त्या मी पूर्ण केल्या आहेत. मला माझी वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करावे. तसेेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून नेमलेल्या इतर अधिकार्‍यांच्या नेमणुकीचे आदेश रद्द करावेे, असे पत्रात म्हटले आहे.\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nashik-news-marathi/change-transport-routes-for-smart-road-in-nashik-22735/", "date_download": "2021-06-13T05:14:03Z", "digest": "sha1:P56RBB3MPCB4E3PAXEFYUPG4VUOOEDHG", "length": 10902, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "change transport routes for smart road in nashik | स्मार्ट रोडसाठी वाहतुकीत बदल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nनाशिकस्मार्ट रोडसाठी वाहतुकीत बद��\nमॅरेथॉन चौक ते केकान रुग्णालयापर्यंत दोन टप्प्यात स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत स्मार्ट रोड तयार करण्यात येत आहे.\nनाशिक : मॅरेथॉन चौक ते केकान रुग्णालयापर्यंत दोन टप्प्यात स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत स्मार्ट रोड तयार करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल केला असल्याची अधिसूचना वाहतूक शाखेच्या पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी काढली आहे.\nपहिल्या टप्प्यात मॅरेथॉन चौक ते लोकमान्यनगर आणि दुसऱ्या टप्प्यात लोकमान्य नगर ते केकान रुग्णालय असे रस्त्याचे काम होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मॅरेथॉन चौकाकडून केकान रुग्णालयापर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, केकान रुग्णालय, चोपडा लॉन्स, जुना गंगापूर नाका सिग्नलमार्गे वाहतूक गंगापूर रोडने इतरत्र वळवण्यात आली आहे.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/jio-charge-users-6-paise-7311", "date_download": "2021-06-13T05:00:14Z", "digest": "sha1:OR4SDZFOUXYJMPOWBSLQRWBBQHZDMUQP", "length": 12869, "nlines": 149, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आता JIO सुद्धा आता 'पैसे भर के' | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआता JIO सुद्धा आता 'पैसे भर के'\nआता JIO सुद्धा आता 'पैसे भर के'\nआता JIO सुद्धा आता 'पैसे भर के'\nगुरुवार, 10 ऑक्टोबर 2019\nनवी दिल्ली : ‘जिओ’तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार कंपनीच्या ग्राहकांना अन्य ऑपरेटर्सच्या नेटवर्कवर करण्यात येणाऱ्या कॉलसाठी काही रक्कम देणे बंधनकारक असेल, तोपर्यंत प्रति मिनिट सहा पैशांप्रमाणे ग्राहकांकडून शुल्कवसुली करण्यात येणार आहे. मात्र, हे शुल्क ‘जिओ’च्या ग्राहकांनी अन्य ‘जिओ’ यूजरच्या क्रमांकावर केलेले कॉल, व्हॉट्सअॅप, फेसटाइम आदी प्लॅटफॉर्मचा उपयोग करून करण्यात येणारे फोन आणि लँडलाइन कॉल्स आदींवर लागू होणार नसल्याचेही कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले.\nआउटगोइंग कॉल मोफत देऊन देशातील दूरसंचार उद्योगातील समीकरणे बदलणाऱ्या ‘रिलायन्स जिओ’ने आता त्यासाठी शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेऊन ग्राहकांना धक्का दिला आहे. कॉल टर्मिनेशन शुल्काशी संबंधित नियमांमधील अनिश्चिततेमुळे ‘रिलायन्स जिओ’ आउटगोइंग कॉलसाठी आता ग्राहकांकडून प्रति मिनिट सहा पैसे दराने शुल्कआकारणी करणार आहे. मात्र, आकारलेल्या शुल्काइतकाच डेटा मोफत देऊन त्याची भरपाईही करण्यात येणार असल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले.\nदोन वर्षांपूर्वी (२०१७) दूरसंचार नियामक ‘ट्राय’ने ‘इंटरकनेक्ट यूसेज चार्ज’ प्रति मिनिट १४ पैशांवरून घटवून सहा पैशांवर आणण्यात आले. त्या वेळी हे शुल्क जानेवारी २०२०पासून रद्द करण्याचीही घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता ‘ट्राय’ने या संदर्भात शुल्क रद्द करण्यासाठी आणखी वेळ देण्याची आवश्यकता आहे का या विषयावर शिफारस मागवली आहे. ‘ट्राय’च्या या भूमिकेमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ‘जिओ’ने आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या नेटवर्कवर करण्यात आलेल्या कॉलसाठी प्रति मिनिट सहा पैसे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथमच जिओच्या ग्राहकांकडून व्हॉइस कॉलसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. सध्या ‘जिओ’तर्फे केवळ डेटासाठी ग्राहकांकडून शुल्क आकारण्यात येते. कंपनीतर्फे देशभर कोठेही आणि कोणत्याही नेटवर्कवर व्हॉइस कॉलची सुविधा पूर्णपणे मोफत आहे. सध्या ‘जिओ’च्या नेटवर्कवर अन्य स्पर्धक कंपन्यांकडून येणारे इनकमिंग कॉल मोफत आहेत. ‘जिओ’च्या नेटवर्कवर व्हॉइस कॉलिंग मोफत आहे. मात्र, त्यामुळे कंपनीला भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया आदी अन्य ऑपरेटर्सना करण्यात आलेल्या कॉल्ससाठी १३,५०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.\nजिओ jio कंपनी company व्हॉट्सअॅप फोन रिलायन्स रिलायन्स जिओ डेटा वर्षा varsha विषय topics भारत व्होडाफोन\nJio offer : दररोज 2 रुपयांपेक्षा कमी खर्च करा, जिओची सर्वात स्वस्त...\nनवी दिल्ली - जिओ jio आपल्या ग्राहकांसाठी customers नेहमी नव नवीन योजना आणि सेवा आणत...\nवाचा | ...तर दहावी-बारावीचा निकाल 'या' दिवशी\nमुंबई : जुलैअखेरीस दहावीचा निकाल जाहीर होणार असून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची...\nवाचा | 'रिलायन्स'वरील कर्जाबाबत अंबानीं काय म्हणतायत...\nमुंबई :करोनाने जगाला हादरुन सोडले असले तरी रिलायन्सच्या जिओ प्लॅटफाॅर्ममध्ये मागील...\nनक्की वाचा | फेसबुकनंतर या कंपनीने केली भारतात गुंतवणूक\nनवी दिल्ली – फेसबुकनं जिओमध्ये ४३ हजार ५७४ कोटी रुपये गुंतवून ९.९ टक्के भागिदारी...\nVodafone-Idea घेणार मोठा निर्णय; 1 जीबी डाटासाठी...\nनवी दिल्ली : Vodafone-Idea कंपनी बंद होणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा...\nवोडाफोन-आयडिया लवकरच बंद होणार\nमुंबई - गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे ती वोडाफोन-आयडिया कंपनी बंद...\nभारताच्या जीसॅट-30 उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी; इंटरनेटचा स्पीड...\nनवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आज (ता. 17) एक यशस्वी...\nमुंबई : ग्राहकांवर सवलतींची खैरात करून मोबाईल सेवा क्षेत्रात जम बसवल्यानंतर '...\n''काश्मिरी जनतेने दहशतीवर विकासाने मात केली'' - नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात...\nमुकेश अंबानींच्या जिओचा नवा फंडा , कर्मचाऱ्यांच्या संख्येत केली...\nरिलायन्स जिओने आपल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संख्या मोठी कपात केली आहे. त्याचबरोबर...\nया दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांचं होणार विलीनीकरण\nनवी दिल्ली : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी) अखेर व्होडाफोन इंड��या आणि...\nमुंबई:'जिओ'मुळे आता आणखी एका दूरसंचार कंपनीवर ‘टाळे' लावण्याची वेळ आली आहे. ....\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/sambaji-bhide-no-entry-matoshri-8108", "date_download": "2021-06-13T06:16:40Z", "digest": "sha1:4354DQ5KJWQHGXAWK24L7KDUTKN3MLIS", "length": 12382, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | संभाजी भिडेंना मातोश्रीवर नो एन्ट्री | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVIDEO | संभाजी भिडेंना मातोश्रीवर नो एन्ट्री\nVIDEO | संभाजी भिडेंना मातोश्रीवर नो एन्ट्री\nVIDEO | संभाजी भिडेंना मातोश्रीवर नो एन्ट्री\nशुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019\nसध्या संभाजी भिडे यांना भेट देण्याचे कोणतेही कारण नाही. आदराने त्यांचा चहापाणी देवून पाहूणचार करा. पण भेटता येणार नाही हे कळवा. असा आदेश मातोश्रीतून मिळाला. त्यामुळे संभाजी भिडे यांना उध्दव ठाकरे यांची भेट मिळाली नाही. हिंदुत्वासाठी भाजप-शिवसेनेनं एकत्र यायला हवं. काहीतरी तोडगा काढायलाच हवा अशी भूमिका घेवून संभाजी भिडे उध्दव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.\nविधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आज १३ दिवस झाले तरी सत्तेचा पेच अद्यापही सुटलेला नाही.भाजपकडून अद्याप सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. तर शिवसेना सुद्धा मुख्यमंत्रिपदावर ठाम आहे. दरम्यान राज्यात राजकीय घडामोडींनाही वेग आलाय.\nसत्तेचा पेच वाढला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी उध्दव ठाकरेंची भेट घेण्यास गेलेल्या संभाजी भिडे यांना भेट नाकारण्यात आली. आज अचानक भिडे थेट मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले.\nसध्या संभाजी भिडे यांना भेट देण्याचे कोणतेही कारण नाही. आदराने त्यांचा चहापाणी देवून पाहूणचार करा. पण भेटता येणार नाही हे कळवा. असा आदेश मातोश्रीतून मिळाला. त्यामुळे संभाजी भिडे यांना उध्दव ठाकरे यांची भेट मिळाली नाही. हिंदुत्वासाठी भाजप-शिवसेनेनं एकत्र यायला हवं. का���ीतरी तोडगा काढायलाच हवा अशी भूमिका घेवून संभाजी भिडे उध्दव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.\n8 तारखेला महाराष्ट्रातील सरकारचा कार्यकाळ संपतोय. त्यानंतर, महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल करेल अशी देखील शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, त्या आधी भाजप अल्पमतातील सरकार स्थापन करणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय. मात्र, असं झाल्यास आणि शिवसेनेची ताठर भूमिका तशीच राहिल्यास हे सरकार किती दिवस तग धरणार हा गुलदस्त्यातील प्रश्न आहे.\nसंभाजी भिडे sambhaji bhide चहा tea भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis धरण महाराष्ट्र maharashtra सरकार government राष्ट्रपती\nसंभाजी भिडे म्हणतात....कोरोनाच अस्तित्वात नाही, मग मास्क कशाला...\nसांगली : संभाजी भिडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना काही विधाने केली आहेत. ते...\nBreaking | कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पवारांना समन्स\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी राष्ट्रवादी सर्वसर्वा शरद पवारांना समन्स...\nसंभाजी भिडेंविरोधात अटक वॉरंट\nबेळगाव - शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर अटक...\nVIDEO | भीमा-कोरेगावचं संपूर्ण प्रकरण...\nज्या कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास NIAमार्फत केला जाणारंय... ते प्रकरण नेमकं काय आहे...\nपुणे पोलिसांचा संभाजी भिडेंना अप्रत्यक्ष इशारा..\nसंभाजी भिडे यांना वारीत सहभागी होऊ देऊ नये अशा आशयाचं पत्रच ज्ञानेश्वर महाराज पालखी...\nसंभाजी भिडे आणि चंद्रकांत पाटील यांची कोल्हापुरात गुपित चर्चा\nकोल्हापूर - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज सकाळी महसूलमंत्री...\nसंभाजी भिडे यांच्यावरील 2008 मधील जुने गुन्हे मागे; 'कोरेगाव भीमा'...\nपुणे- शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्यावरील कोरेगाव भीमाचा नव्हे तर 2008 मधील...\nभीमा कोरेगाव हिंसाचार हा हिंदुत्ववादी संघटनांचा पूर्वनियोजित कट \nपुणे - भीमा कोरेगाव हिंसाचार हा हिंदुत्ववादी संघटनांचा पूर्वनियोजित कट होता,...\nसंभाजी भिडेंचं आणखी एक वादग्रस्त विधान\nशिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी मनू हा संत तुकाराम आणि संत...\nसंभाजी भिडेंचा पत्ता मी दाखवतो - आंबेडकर\nअकोला - 'संभाजी भिडे यांना नोटीस बजावण्यासाठी नाशिक महापालिका किंवा पोलिसांना...\nभिडे म्हणतात, माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने होतात मुले\nनाशिक : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये एका...\nसंभाजी भिडे सरकारचे सासरे आहेत का \nमुंबई- भिमा-कोरेगाव घटनेतील संशयीत संभाजी भिडे हे सरकारचे सासरे आहेत काय \nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/03/yes-bank-financial-restrictions-will-be-lifted.html", "date_download": "2021-06-13T05:09:21Z", "digest": "sha1:EY2EXCIHCLJYVW5AIST5M7D3I4YNWD7L", "length": 7006, "nlines": 59, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "येस बँकेच्या पुनर्बांधणी योजनेला सरकारची मंजुरी | Gosip4U Digital Wing Of India येस बँकेच्या पुनर्बांधणी योजनेला सरकारची मंजुरी - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या येस बँकेच्या पुनर्बांधणी योजनेला सरकारची मंजुरी\nयेस बँकेच्या पुनर्बांधणी योजनेला सरकारची मंजुरी\nआर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेच्या पुनर्बांधणी योजनेला सरकारनं अधिसुचित केलं असून खात्यातून काढण्यात येणाऱ्या रकमेवर लावण्यात आलेले निर्बंध पुढील तीन दिवसात हटवण्यात येणार आहेत. पुढील तीन कामकाजांच्या दिवसात खात्यांवर लावण्यात आलेले निर्बंध काढण्यात येणार आहेत, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. सध्या येस बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादले असून ग्राहकांना त्यांच्या खात्यातील ५० हजारांपर्यंतचीच रक्कम काढता येत आहेत.\nही पुनर्बांधणी योजना लागू होण्याच्या तारेखपासून पुढील तीन दिवसांमध्ये येस बँकेवरील निर्बंध हटवण्यात येतील, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यापूर्वी येस बँकेच्या ग्राहकांना इंटरनेट बँकींग, यूपीआय पेमेंट आणि एटीएममधून पैसे काढण्यासही समस्यांचा सामना करावा लागला होता. शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत सरकारनं येस बँकेच्या पुनर्बांधणी योजनेला मंजुरी दिली आहे.\n“केंद्रीय मंत्रिमंडळानं येस बँकेच्या पुनर्बांधणी योजनेला मंजुरी दिली आहे. भारतीय स्टेट बँक येस बँकेतील ४९ टक्के इक्विटी हिस्सा खरेदी करणार आहे. या अधिसुचनेच्या सात दिवसांच्या आत संचालक मंडळही स्थापन करण्यात येणार आहे,” अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.\nआयसीआयसीआय, एचडीएफसी बँक सरसावल्या\nखासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय, ���चडीएफसी बँक या दोन बँका येस बँकेत गुंतवणुकीसाठी पुढे सरसावल्या आहेत. दोन्ही बँकांनी प्रत्येकी १ हजार कोटी रूपये गुंतवणार असल्याची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीमुळे आयसीआयसीआय बँकेचा पाच टक्क्यांपेक्षा अधिक इक्विटी हिस्सा होणार आहे. तर अॅक्सिस बँकही ६० कोटी रूपयांचे शेअर खरेदी करण्यासाठी ६०० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. तर कोटक मंहिंद्रा बँकेनंही येस बँकेत ६०० कोटी रूपये गुंतवण्याची घोषणा केली आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/dhoni/", "date_download": "2021-06-13T05:52:26Z", "digest": "sha1:4WIQNETV43E4BNXHOIVSWVG62KO7JLUN", "length": 7295, "nlines": 81, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Dhoni Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nहार्दिक पांड्याचं धोनीबद्दल मोठं विधान\nटीम इंडियाचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यातच आता हार्दिकने धोनीबाबत एक…\nदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत संघात धोनीला स्थान \nभारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ट्वेन्टी-२० सामना सुरू होणार आहे. या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी 4 सप्टेंबर रोजी…\n‘धोनी तुम्ही निवृत्त होण्याचा विचार मनातून काढून टाका – लतादीदी\nमाजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी निवृत्त होणार असं म्हटलं जात आहे. यावर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी धोनीला निवृत्त न होण्याची विनंती केली आहे. विश्वचषक सामन्यानंतर लाडका कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत न होणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.\n#INDvsWI : भारताचा वेस्ट इंडिजवर 125 धावांनी दणदणीत विजय\nक्रिकेट वर्ल्ड कपच्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला आहे….\nझिवा धोनी ऋषभ पंतला हिंदी शिकवते \nभारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोन���ची मुलगी झिवा धोनी नेहमी चर्चेचा विषय असते. कधी…\n#IPL2019 चैन्नई सलग दुसऱ्यांदा विजयी; दिल्लीचा पराभव\nमंगळवारी झालेल्या दिल्ली विरूद्ध चेन्नई या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आहे. दिल्लीने फलंदाजी…\nCSK चा अभिनंदनीय निर्णय, पहिल्या सामन्याचं मानधन शहिदांच्या कुटुंबियांना\nपुलवामा हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या शहिदांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय चेन्नई सुपर किंग्ज ने घेतला आहे….\n#IndvAus : अटीतटीच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा 8 धावांनी विजय\nभारत- ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असणाऱ्या दुसऱ्या ODI सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला आहे. या सामन्यात भारताने…\n#AusvIndia: भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय\nमहेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधवने झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर 7 गडी…\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10163/", "date_download": "2021-06-13T05:07:46Z", "digest": "sha1:DMZB3BJZAY6TIYIOHBW7HPBOU4244FLQ", "length": 11089, "nlines": 84, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ येथे १४ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन ! - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nशिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ येथे १४ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन \nPost category:आरोग्य / कुडाळ / बातम्या\nशिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ येथे १४ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन \nरक्ताचा कोठेही तुटवडा होऊ नये म्हणून तरुणांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान करण्याचे आवाहन\nशिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने शुक्रवार दिनांक १४ मे २०२१ रोजी सकाळी ९ वाजता श्री देव मारुती मंदिर धर्मशाळा, बाजारपेठ, कुडाळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.याबद्दल माहिती देताना शिवप्रेमी सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. रमाकांत नाईक म्हणाले की, लस घेवुन स्वतःला सुरक्षित ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे, पण रक्तदान करून दुसऱ्याला सुरक्षित करणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे.सध्या १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण सुरु झालेले आहे. लस घेतलेल्या युवकांना दुसरी लस घेतल्यानंतर १४ दिवस म्हणजेच एकूण ४२ ते ५० दिवस रक्तदान करता येणार नाही.रक्तदाते हे १८ ते ४५ वयोगटातील जास्त असल्याने पुढील काही महिने रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.त्यामुळे तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने लस घ्यायच्या अगोदर रक्तदान करावे, असे आवाहन शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने करण्यात आले.\nमठ गावात बीएसएनएलचे नेटवर्क गायब..\nजिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणार सानुग्रह अनुदानाची रक्कम..\nचित्रकार अल्पेश घरे यांची शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना आगळ्यावेगळ्या कलाकृतीतून मानवंदना..\nकुडाळ मधील अनुसूचित जमाती कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश.;\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nशिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ येथे १४ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन \nपावशी उपकेंद्रात पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने लसीकरण सुरू.;सरपंच बाळा कोर...\nकुडाळ तालुक्यातील माणगाव येथेपोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे स्वतः रस्त्यावर उतरून केले पेट्रोलिंग...\nसिंधूदूर्ग जिल्ह्य़ासाठी कोकण म्हाडातर्गत तातडीने कोवीड सेंटर उभारावे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची ग...\nआ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ मालवणसाठी पुन्हा ५ कोटी...\nमाणगांव प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वितरण.....\nसरपंच आणि कोरोना नियंत्रण समितीच्या अशासकीय सदस्यांच्या विमा संरक्षण आणि लसीकरणाची व्यवस्था तात्काळ ...\nकुडाळ तालुक्यात आज मंगळवारी नव्याने सापडले ३२ कोरोना रुग्ण .....\nवेंगुर्ले तालुक्यात आ��� मंगळवारी ६९ कोरोना बाधित सापडले.;तर एकाचा मृत्यू.....\nशिरोडा सरपंचांनी कोरोना कालावधीत नळ कनेक्शन तोडून नागरिकांवर अन्याय करू नये.; सिद्धेश ऊर्फ भाई परब...\nस्वॅब ची,टेस्ट नदेता कोरोना रिपोर्ट आला पॉझिटिव्ह.;कुडाळ कोव्हिडं टेस्ट-सेंटर मधील घटना..\nकुडाळ नगरपंचायतीवर बसणार उद्यापासून प्रशासक..\nवेंगुर्ले तालुक्यात आज मंगळवारी ६९ कोरोना बाधित सापडले.;तर एकाचा मृत्यू..\nकुडाळ तालुक्यात आज मंगळवारी नव्याने सापडले ३२ कोरोना रुग्ण ..\nकणकवलीत लॉकडाऊन सुरू असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कापड दुकानदारावर गुन्हा दाखल..\nकणकवली शहरातील गडनदीपात्रात आढळला मृतदेह...\nकुडाळ तालुक्यात आज सोमवारी नव्याने सापडले ११० कोरोना रुग्ण ..\nवेंगुर्लेत आज नव्याने सापडले ४७ कोरोना रुग्ण तर,दोघांचा कोरोना मुळे मृत्यू...\nगोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा जाहीर निषेध.;प्रसन्ना देसाई\nशिरोडा सरपंचांनी कोरोना कालावधीत नळ कनेक्शन तोडून नागरिकांवर अन्याय करू नये.; सिद्धेश ऊर्फ भाई परब\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2021-06-13T06:29:45Z", "digest": "sha1:5JZKUWBV4IJ5GIF3SJ4CPLGIN7VK3QGI", "length": 10226, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अर्जुन सिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख अर्जुन सिंग, राजकारणी व्यक्ती याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अर्जुन (निःसंदिग्धीकरण).\nया लेखातील मजकू��� मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nअर्जुन सिंग (नोव्हेंबर ५,इ.स. १९३० - मार्च ४, इ.स. २०११) हे भारतीय राजकारणी होते. ते इ.स. १९५७ ते इ.स. १९८५ या काळात मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. ते इ.स. १९८० ते इ.स. १९८५ या काळात मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री तर मार्चइ.स. १९८५ ते नोव्हेंबर इ.स. १९८५ या काळात पंजाब राज्याचे राज्यपाल होते. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सदस्य होते.\nते इ.स. १९८५ मध्ये पोटनिवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून मध्य प्रदेश राज्यातील सतना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.त्यानंतर त्यांच्यावर राजीव गांधी सरकारमध्ये वाणिज्यमंत्री आणि दूरसंचारमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली.ते इ.स. १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून परत एकदा मध्य प्रदेश राज्यातील सतना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर ते जून इ.स. १९९१ ते डिसेंबर इ.स. १९९४ या काळात पी.व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये मनुष्यबळविकासमंत्री होते. डिसेंबर इ.स. १९९४ मध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाच्या झालेल्या पराभवाला पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष पी.व्ही. नरसिंह राव यांना जबाबदार ठरवून अर्जुन सिंग यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना बेशिस्तीच्या कारणावरून कॉंग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आले. पुढे मे इ.स. १९९५ मध्ये कॉंग्रेस पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते नारायण���त्त तिवारी यांच्याबरोबर अर्जुन सिंग यांनी तिवारी कॉंग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केली. अर्जुन सिंग-तिवारी यांचा नवा पक्ष आपला फारसा प्रभाव पाडू शकला नाही.इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये स्वतः अर्जुन सिंग यांचा सतना लोकसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाचे फूलसिंग बरय्या यांनी पराभव केला.\nपी.व्ही. नरसिंह राव कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून सप्टेंबर इ.स. १९९६ मध्ये पायउतार झाल्यानंतर अर्जुन सिंग आणि नारायणदत्त तिवारी कॉंग्रेस पक्षात परतले.पुढे इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अर्जुन सिंग यांचा मध्य प्रदेश राज्यातील होशंगाबाद लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या सरताज सिंह यांनी पराभव केला. त्यानंतर अर्जुन सिंग राज्यसभेचे सदस्य झाले.इ.स. २००४ मध्ये कॉंग्रेस पक्षाचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर अर्जुन सिंग यांनी मे इ.स. २००४ ते मे इ.स. २००९ पर्यंत मनमोहन सिंह सरकारमध्ये परत एकदा मनुष्यबळविकासमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली.मे इ.स. २००९ नंतर मात्र प्रकृतीच्या कारणावरून अर्जुन सिंग यांचा समावेश मंत्रीमंडळात केला गेला नाही.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑगस्ट २०२० रोजी २१:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-06-13T05:15:38Z", "digest": "sha1:GAXFSE2QCKAHQJLZ6Y5RIR5COE7KP4HE", "length": 18387, "nlines": 306, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "२०११ स्पॅनिश ग्रांप्री - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२०११ स्पॅनिश ग्रांप्री (अधिक्रुत्या ग्रान प्रिमीयो डी इस्पाना सान्तान्देर) हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २२मे २०११ रोजी बार्सिलोना येथील सर्किट डी काटलुन्या येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची पाचवी शर्यत आहे.\nमे २२, इ.स. २०११\n२०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी ५ शर्यत.\nग्रान प्रिमीयो डी इस्पाना सान्तान्देर\nसर्किटचे प्रकार व अंतर\n४.६५५ कि.मी. (२.८९२ मैल)\n६६ फेर्‍या, ३०७.१०४ कि.मी. (१९०.८२६ मैल)\n(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)\n(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)\n२०११ फॉर्म्युला वन हंगाम\n६६ फेर्यांची हि शर्यत सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी हि शर्यत जिंकली व जेन्सन बटन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी हि शर्यत जिंकली.\n२.१ चालक अजिंक्यपद गुणतालीका\n२.२ कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका\nमुख्य शर्यतीत सुरवात स्थान\nमार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:२३.६१९ १:२१.७७३ १:२०.९८१ १\nसेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:२४.१४२ १:२१.५४० १:२१.१८१ २\nलुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२४.३७० १:२२.१४८ १:२१.९६१ ३\nफर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:२३.४८५ १:२२.८१३ १:२१.९६४ ४\nजेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२४.४२८ १:२२.०५० १:२१.९९६ ५\nविटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:२३.०६९ १:२२.९४८ १:२२.४७१ ६\nनिको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:२३.५०७ १:२२.५६९ १:२२.५९९ ७\nफिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:२३.५०६ १:२३.०२६ १:२२.८८८ ८\nपास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:२३.४०६ १:२२.८५४ १:२२.९५२ ९\nमिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:२२.९६० १:२२.६७१ no time१ १०\nसॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२३.९६२ १:२३.२३१ ११\nसर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२४.२०९ १:२३.३६७ १२\nजेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२४.०४९ १:२३.६९४ १३\nकमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२३.६५६ १:२३.७०२ १४\nहिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:२५.८७४ १:२५.४०३ १५\nपॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२४.३३२ १:२६.१२६ १६\nआद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२४.६४८ १:२६.५७१ १७\nयार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:२६.५२१ १८\nरुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:२६.९१० १९\nटिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:२७.३१५ २०\nविटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १:२७.८०९ २१\nनरेन कार्तिकेयन हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १:२७.९०८ २२\nजेरोम डि आंब्रोसीयो वर्��िन रेसिंग-कॉसवर्थ १:२८.५५६ २३\nनिक हाइडफेल्ड रेनोल्ट एफ१ no time२ २४\nसेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ६६ १:३९:०३.३०१ २ २५\nलुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ६६ +०.६३० ३ १८\nजेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ६६ +३५.६९७ ५ १५\nमार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ६६ +४७.९६६ १ १२\nफर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी ६५ +१ फेरी ४ १०\nमिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ ६५ +१ फेरी १० ८\nनिको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ६५ +१ फेरी ७ ६\nनिक हाइडफेल्ड रेनोल्ट एफ१ ६५ +१ फेरी २४ ४\nसर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी ६५ +१ फेरी १२ २\nकमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी ६५ +१ फेरी १४ १\nविटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ ६५ +१ फेरी ६\nपॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६५ +१ फेरी १६\nआद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६५ +१ फेरी १७\nसॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ६५ +१ फेरी ११\nपास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ६५ +१ फेरी ९\nजेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ६४ +२ फेर्या १३\nरुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ६४ +२ फेर्या १९\nयार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ६४ +२ फेर्या १८\nटिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ६३ +३ फेर्या २०\nजेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ६२ +४ फेर्या २३\nनरेन कार्तिकेयन हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ ६१ +५ फेर्या २२\nफिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ५७ गियरबॉक्स खराब झाले ८\nहिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ४७ आपघात १५\nविटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ २७ गियरबॉक्स खराब झाले २१\nचालक अजिंक्यपद गुणतालीकासंपादन करा\nकारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीकासंपादन करा\nरेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १८५\n२०११ फॉर्म्युला वन हंगाम\nफॉर्म्युला वन ग्रांप्री यादी\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन सर्किटांची यादी\n^ \"२०११ फॉर्म्युला वन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना सान्तान्देर - पात्रता फेरी निकाल\".\n^ मिखाएल शुमाखरच्या गाडीच्या के.ई.आर.एस यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड आल्याकारणाने, तिसरा सराव फेरीच्या मध्येच त्याला सकिर्ट सोडावे लागले.\n^ तिसरा सराव फेरीत निक हाइडफेल्डच्या गाडीला आग लागली, ज्यामुळे त्याला मुख्य शर्यतीसाठी लागणार्या पात्रतेसाठी समय सीमा पार नाही करता आली, पण त्याच्या ईतर सरावातील कामगीरीमुळे त्याला मुख्य शर्यतित भाग घेण्याची परवानगी मिळाली. त्याने शर्यातीची सुरवात, सर्वात शेवटुन केली.\n^ \"२०११ फॉर्म्युला वन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना सान्तान्देर - निकाल\".\nफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n२०११ तुर्की ग्रांप्री २०११ हंगाम पुढील शर्यत:\n२०१० स्पॅनिश ग्रांप्री स्पॅनिश ग्रांप्री पुढील शर्यत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०२१ रोजी ०६:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/author/smdeshmukh/page/102/", "date_download": "2021-06-13T04:53:43Z", "digest": "sha1:F6ZCNCK6JAIFJFXDPYHSLBBYXIZ7OLMR", "length": 11593, "nlines": 148, "source_domain": "www.batmidar.in", "title": "S.M. Deshmukh | Batmidar | Page 102", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\n878 अपघात…1283 जखमी…103 ठार\nमुंबई : गोवा महामार्ग हा सततच्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. 2017 या वर्षामध्ये पनवेल ते कसाल (सिंधुदुर्ग) या 450 किमीच्या अंतरामध्ये 878 अपघातांची नोंद...\nआता विराट-अनुष्काच्या शॉपिंगचीही बातमी\nअनुष्का शर्मा आणि विरोट कोहली यांनी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे म्हणे शॉपिंग केलं.जिथं पन्नास टक्के सवलतीचा सेल सुरू होता तेथे हे शॉपिंग केलंय.त्याची बातमी...\n#अथ॓ं' प्राप्तीसाठीची नाराजी आता दूर झाली आहे, गुजरातमधील #बंडाची ठिणगी पेटण्यापुवीॅच #विझली आहे\n‘भावी’चं गुर्‍हाळ आणि राजकीय वास्तव..\nकटाक्ष ःः एस.एम.देशमुख सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार यांचा पुण्यातील एका कार्यक्रमात भा��ी राष्ट्रपती असा उल्लेख केला.हातानंच नकार देत त्याला शरद पवार यांनी विरोध केला.नंतर आपल्या...\nराजस्थानातही ‘हम एक है’ चा नारा..\nमहाराष्ट्रातील सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येत पत्रकार संरक्षण कायद्यासाठी प्रदीर्घ लढा दिला.त्यानंतर राज्यात कायदा झाला.हा संदेश आता देशभर पसरला असून सर्वांनी एकत्र आल्याशिवाय पत्रकारांचे...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nबाळशास्त्री यांच्या छायाचित्राचे प्रकाशन\nमुंबई ः मराठी पत्रकार परिषदेने काढलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राचे प्रकाशन काल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले.त्यामुळं आता बाळशास्त्री जांभेकर...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\n‘परिषदेने’ घेतली रावते यांची भेट\nअधिस्वीकृतीधारक पत्रकारांना शिवनेरी आणि शिवशाहीसाठी सवलत देण्याची मराठी पत्रकार परिषदेची मागणी मुंबईः प्रतिनिधी अधिस्वीकृतीधार पत्रकारांना शिवशाही आणि शिवनेरीमधून मोफत प्रवासाची सवलत देण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्‍वासन...\nउध्दव ठाकरे यांना समन्स\nमराठा समाजाच्या मूक मोर्चावर आक्षेपार्ह व्यंगचित्र काढल्याप्रकरणी ‘सामना’चे संपादक तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत, राजेंद्र भागवत व व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागी��� सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/photo-virat-kohli-quarantine-look-goes-viral-13863", "date_download": "2021-06-13T05:35:35Z", "digest": "sha1:6IRTYQS4BNOHG55IEKUCE7KVJLBMQUYP", "length": 13264, "nlines": 130, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "विराट कोहलीचा 'क्वारंटाईन लूक' व्हायरल; पाहा फोटो | Gomantak", "raw_content": "\nविराट कोहलीचा 'क्वारंटाईन लूक' व्हायरल; पाहा फोटो\nविराट कोहलीचा 'क्वारंटाईन लूक' व्हायरल; पाहा फोटो\nमंगळवार, 25 मे 2021\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा(Virat Kohali) अलीकडेच नवा लुक व्हायरल झाला असून त्याचे लांब केस आणि लांब दाढी दिसत आहे. ट्विटरपासून ते इंस्टाग्रामपर्यंत कोहलीचा हा लूक लोकांना खूपच आवडला\nमुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार(Captain Indian cricket team) विराट कोहली(Virat Kohali) क्रिकेटशिवाय वेगवेगळ्या ब्रँड व्हॅल्यू आणि फॅशनसाठीही परिचित आहेत. अनेक फॅन्स त्याच्या लूकमुळे त्याला फॉलो करतात. मुलींना त्याचा फॅशन सेन्स आवडतो, तर मुलं त्याच्या फॅशन ला फॉलो करतातच. नुकताच विराट कोहलीचा न्यू लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आत्तापर्यंत विराट कोहली फक्त शॉर्ट हेअरकट आणि दाढीमध्ये दिसला होता, पण अलीकडेच त्याचा नवा लुक व्हायरल झाला असून त्याचे लांब केस आणि लांब दाढी दिसत आहे. ट्विटरपासून ते इंस्टाग्रामपर्यंत कोहलीचा हा लूक लोकांना खूपच आवडला असून सोशल मीडियावर त्याच्या लूकवर मीम्स आणि फनी कमेंट्सदेखील शेअर केल्या जात आहेत.(PHOTO Virat Kohli quarantine look goes viral)\nभारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या भारतीय संघासह मुंबईत हॉटेलमध्ये आहे आणि तो 14 दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये आपला वेळ घालवत आहे. यादरम्यान त्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला, ज्यामध्ये तो फ्रेश लूकमध्ये दिसला. मुंबईतील होम क्वॉरंटाइनचे 14 दिवस पूर्ण होताच तो संघासह इंग्लंड दौर्‍यावर रवाना होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ 18 जूनपासून न्यूझीलंड क्रिकेट संघा विरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळणार आहे. त्यानंतर तो इंग्लंड क्रिकेट टीम विरुद्ध 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भाग घेणार आहे.\nAFC Champions League: मेहनती मार्टिन्सकडून चांगल्या कामगिरीचा फेरांडोंना विश्वास\nदरम्यान विराट कोहली हा जागतिक क्रिकेटमधील सर्वाधिक मानधन घेणार्‍या क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. 2020 च्या फोर्ब्सच्या यादीमध्ये पहिल्या 100 एथलीट्समध्ये विराट एकमेव भारतीय ठरला होता. बीसीसीआयने नुकत्याच जाहीर केलेल्या वार्षिक करारामध्ये टीम इंडियाच्या कर्णधाराचे नाव ए + ग्रेड मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, त्यानुसार विराटला दरवर्षी 7 कोटी रुपये मिळणार आहे. जागतिक क्रिकेटमध्ये कमाई करण्यात कोहली आघाडीवर असला तरी कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पगारा मिळविण्यात तो इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुटच्या मागेच आहे0. ईसीबीच्या 2020/21 टेस्ट करारानुसार, रूटला विराटपेक्षा जास्त पगार मिळतो.\nविराट कोहली नाही तर या कर्णधाराला मिळते सर्वाधिक वेतन\nतासभर घालवायची बाथरूममध्येच वेळ; राज कुंद्राचे एक्स वाइफ बद्दल अनेक खुलासे, शिल्पा नाराज\nशिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा(Raj Kundra) बॉलीवूडच्या क्युट...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\nचीनी गुप्तहेराला भारत-बांग्लादेश सीमेवर अटक\nबांग्लादेश सीमेवर (Bangladesh border) बीएसएफने (BSF) अवैधपणे भारतात प्रवेश करणाऱ्या...\nघरी बसून करता येणार आधारमध्ये बदल; mAadhaar App जाणून घ्या\nभारतात (India) आधार कार्ड (Aadhaar card) हे अनिवार्य झाले आहे. खासगी कामे असो किंवा...\nकुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या उच्च न्यायालयात फाशीविरुध्द मागता येणार दाद\nभारताचे (India) माजी नौदल अधिकारी (Naval officer) असणाऱ्या कुलभूषण जाधव (Kulbhushan...\nIND Vs NZ : विलगीकरणानंतर आज टीम इंडिया एकत्रित सरावासाठी मैदानात\nसाऊथॅम्प्टन : इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन (Southampton) मैदानावर 18 जून...\nवर्षाअखेर मोदींचा अमेरिका दौरा पहिल्यांदाच होणार राष्ट्राध्यक्ष बायडन यांची भेट\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र...\nराजकीय पक्षांनी गोमंतकीयांचं समाजमन जाणून घ्यावं\nभाजप हालचाली करते म्हणजे निवडणूक लवकर होऊ शकते, असे गृहित धरून कॉंग्रेसचे हातपाय...\nबॉक्सर दिनको सिंह मेरी कोम आणि एल सरिता देवीचे होते प्���ेरणास्थान\nएशियन गेम्समधले(Asian Games) सुवर्णपदक विजेते(Gold Medallist) बॉक्सर दिनको सिंह(...\nविरोधी पक्षनेत्याच्या मारली कानाखाली; हा इम्रान खानचा नवा पाकिस्तान आहे\nजगभरातील वृत्तवाहिन्यांवरील चर्चेदरम्यान पॅनेलवाल्यांमध्ये जोरदार वादविवाद होणे ही...\nBirthday Special : महागड्या गाड्या आणि आलिशान घर; पाहा मिका सिंहची रॉयल लाइफ\n\"तूट भरुन काढण्यासाठी नोटांची छपाई करणे हा शेवटचा पर्याय\"\nनवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) माजी गव्हर्नर डी सुब्बाराव(D Subbarao)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2020/02/blog-post13-01.html", "date_download": "2021-06-13T05:15:07Z", "digest": "sha1:JK2V3QXYT4OQQXTZ4E6HH7P6IBDMR2RE", "length": 4933, "nlines": 73, "source_domain": "www.nagartoday.in", "title": ".रायसोनी मध्ये 'प्रमाणित योग्यता' या विषयावर वर ३ दिवसीय कार्यशाळा", "raw_content": "\nHomeAhmednagar.रायसोनी मध्ये 'प्रमाणित योग्यता' या विषयावर वर ३ दिवसीय कार्यशाळा\n.रायसोनी मध्ये 'प्रमाणित योग्यता' या विषयावर वर ३ दिवसीय कार्यशाळा\nरायसोनी मध्ये 'प्रमाणित योग्यता' या विषयावर वर ३ दिवसीय कार्यशाळा\nवेब टीम नगर,दि. १३ - चास येथील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात दिनांक १० फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान तृतीय वर्ष व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाद्वारे प्रमाणित योग्यता वर ३ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेसाठी तज्ज्ञ म्हणून रायसोनी संस्थेच्या सौ. मेघा मोहन यांना बोलावण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कंपन्यांनी आयोजित केलेल्या योग्यतेच्या परीक्षेत वारंवार विचारले जाणारे प्रश्न, ते सोडवण्यासाठी तसेच जटिल गणनांसाठीवापरल्या जाणाऱ्या काही युक्त्या तज्ञांनी शिकवल्या. कार्यशाळेमध्ये वेळ, अंतर, सरासरी, नफा आणि तोटा, रक्त संबंध, कॅलेंडर, मालिका, तार्किक रीजनिंग, आसन व्यवस्था, इंग्रजी भाषा व ग्रामर इत्यादी विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेचा उपयोग विद्यार्थ्यांना प्लेसमेंट व स्पर्धा परीक्षेंसाठी होणार आहे. कार्यशाळेसाठी प्रा. अनिकेत जोशी, प्रा. आशिष कुमार सिंग, प्रा. अश्विनी टाकसाळ, प्रा. श्वेता टिकोटकर, प्रा. शिल्पा लांडे यांनी परिश्रम घेतले व प्राचार्य डॉ. जयकुमार जयरामन यांचे मार्गदर्शन लाभले.\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदा���्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2021/03/13-03-02.html", "date_download": "2021-06-13T05:14:23Z", "digest": "sha1:KOMOYQTTY4JPG7KLOMMSCIY7ESE25UY7", "length": 10263, "nlines": 76, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "अश्या आवळल्या बाळ बोठेच्या मुसक्या", "raw_content": "\nHomeAhmednagar अश्या आवळल्या बाळ बोठेच्या मुसक्या\nअश्या आवळल्या बाळ बोठेच्या मुसक्या\nअश्या आवळल्या बाळ बोठेच्या मुसक्या\nवेब टीम नगर : गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेल्या बाळ बोठे याच्या मुसक्या आवळण्यात नगरच्या पोलिसांना यश आले असून त्याला आज पहाटे ६ च्या दरम्यान हैदराबाद येथील एका हॉटेल मधून सिनेमा स्टाईल ने मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.\nयशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडाच्या प्रकरणातील बाळ बोठे हा मुख्य सूत्रधार असून गेल्या तीन महिन्यांपासून तो सातत्याने पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी आता पर्यंत जवळपास १०० पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी केली होती जिल्ह्यात , परजिल्ह्यात , राज्यात , परराज्यातील लुधियाना , भटिंडा , चंदीगड, भोपाळ , छत्तीसगड, आदी ठिकाणी छापेमारी करून बाळ बोठे च्या अटकेसाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले होते.बाळ बोठे सारखा आरोपी फरार झाल्याने पोलिसांवरील दबाव वाढत होता तर अनेकदा पोलिसांच्या भूमिकेबद्दलच नागरिकांनी संशय व्यक्त केला होता. या कारवाई दरम्यान पोलीस आल्याची कुणकुण लागताच बाळ बोठे याने तिथल्या तिथे ३ वेळा पोलिसांना गुंगारा दिला.\nबाळ बोठे हा हैद्राबाद मध्ये वेषांतर करून राहत होता. तेथील एका हॉटेल मधल्या रुम नंबर १०९ मध्ये बी. जे. बी या नावाने तो राहत होता . या रुम ला पुढून कुलूप लावलेले असून मागच्या दाराने तो ये-जा करत असे. बाळ बोठे सह त्याच्या तीन सहकाऱ्यांनादेखील अटक करण्यात आली आहे. त्यांचे नावे पुढील प्रमाणे - १) बाळ जगन्नाथ बोठे रा. बालीकाश्रम रोड कमलनयन हॉस्पिटल समोर , २) राजशेखर अजय चाकाली वय २५ रा, गुडुर करीमनगर मु��्ताबाद आंध्रप्रदेश तेलंगणा ३) शेख इस्माईल शेख आली वय 30 वर्षे राहणार खुबा कॉलनी शाईन नगर बालापुर सुरुरनगर रंगारेड्डी आंध्रप्रदेश तेलंगणा, ४)अब्दुल रहमान अब्दुल आरिफ वय 52 वर्षे राहणार चारमिनार मज्जित पहाडी शरीफ सुरूर नगर रंगा रेड्डी हैद्राबाद आंध्रप्रदेश ५) महेश वसंतराव तनपुरे वय 40 वर्षे धंदा व्यवसाय राहणार कुलस्वामिनी गजानन हाउसिंग सोसायटी नवलेनगर गुलमोहर रोड सावेडी अहमदनगर ६) जनार्दन अकुले चंद्रप्पा राहणार 14 -113 फ्लॅट नंबर 301 त्रिवेणी निवास रामनगर पी अँण्ड टी कॉलनी सारोमानगर रंगारेड्डी हैदराबाद तेलंगणा यांना अटक करण्यात आली असून पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी रा हेंद्राबाद तेलंगणा फरार आहे. महेश वसंत तनपुरे यास नगरमध्येच अटक करण्यात आली असून पैकी राजशेखर चाकाली शेख इस्माईल शेख आणि अब्दुल रहमान अब्दुल आरिफ यांना पारनेर न्यायालयात हजार करण्यात आलं असून त्यांना १६ मार्च पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. नगर क्राईम ब्रांचच्या पथकाने ५ दिवसांच्या अथक ऑपरेशन करून औरंगाबाद पोलीस हैदराबाद पोलीस कमिश्नर यांच्या मदतीने आणि शेवटचे २४ तास तर न झोपता कारवाई करून या आरोपींना अटक करण्यात आली या मध्ये सोलापूर मुंबई क्राईम ब्रांच सायबर टेक्निकल अनालिसिस च्या आधारे केलेल्या विशलेषणामुळे या कारवाईला यश आले.\nया कारवाईत पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील नगर ग्रामीण विभागाचे अनिल कटके , कर्जत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यादव , संभाजी गायकवाड, महिला पोलीस निरीक्षक गडकरी , सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप , मिथुन घुगे , दिवटे, समाधान सोळंखे , पो हे कॉ रवींद्र पांडे , पोना रविकिरण सोनटक्के , दीपक शिंदे , राहुल गुंडू , अभिजित अरकल, महिला पोना जयश्री फुंदे , पोना संतोष लोंढे , गणेश धुमाळ , भुजंग बडे, पोकॉ सचिन वीर , सत्यम शिंदे , चौघुले, मिसाळ , सानप , रणजित जाधव , बुगे , जाधव , चापोकॉ जाधव , दातीर , पोकॉ प्रकाश वाघ चापोना राहुल डोळसे , चापोकॉ रितेश वेताळ, आदींनी हि कारवाई केली.\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/horoscope/this-zodiac-wife-spies-husband-nrng-137399/", "date_download": "2021-06-13T05:29:20Z", "digest": "sha1:NOL7NBHTTUPV3E2MQBWQF5VPWH255UJW", "length": 14173, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "this zodiac wife spies husband nrng | 'या' राशीच्या पत्नी करतात पतीची जासूसी; तुमच्या पत्नीची रास तर यात नाही ना? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nजासूस बायको ‘या’ राशीच्या पत्नी करतात पतीची जासूसी; तुमच्या पत्नीची रास तर यात नाही ना\nकधी कधी संशयाची सीमा ओलांडून जासूसीसुद्धा होऊ लागते. काही निवडक राशीच्या स्त्रियांमध्ये असा गुण दिसून येतो.\nकुठल्याही नात्यामध्ये विश्वास हाच पाया असतो, परंतु अनेकांचा स्वभाव हा संशयी असल्याने त्यांचा समोरच्यावर विश्वास बसत नाही. पती-पत्नीच्या नात्यामध्येतर संशय ही वाळवी आहे. कधी कधी संशयाची सीमा ओलांडून जासूसीसुद्धा होऊ लागते. काही निवडक राशीच्या स्त्रियांमध्ये असा गुण दिसून येतो.\nमेष – मेष राशीच्या स्त्रिया हेरगिरी करण्यात तज्ज्ञ असतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, या मुली रिकाम्या खूप असतात आणि हेच या मुलीचं जासुसी करण्याचे सर्वात मोठे कारण आहे. जर या महिला घरात रिकाम्या बसल्या असतील तर त्यांना काही काम नाही म्हणून त्या आपल्या पतीची बाहेर कोण प्रियकर आहे का याची हेरगिरी करण्यास चालू करते\nवृषभ – दुसरी रास आहे वृषभ.या राशीच्या स्त्रिया हेरगिरी करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. फोन तपासण्यापासून ते कॉल रेकॉर्ड मिळवण्यापर्यंत,पतीचे संगणक देखील तपासून पाहू शकता, अश्याप्रकारे खूप काही तोडगे त्या वापरू शकतात.\n‘या’ सवयी असणाऱ्या मुलींशी चुकूनही करू नका लग्न; अन्यथा आयुष्यभर रडत राहाल\nमकर – मकर राशीच्या मुलींची विचारसरणी खूप सकारात्मक असते. ती तिच्या जोडीदाराशी मनापासून जुळलेली असते आणि तिच्या जोडीदारावर जास्तीत जास्त अधिकार ठेवते. तिच्या या ताब्याचा वापर ती त्याच्यावर बारकाईने नजर ठेवण्यासाठी करते. जोडीदाराबद्दल काळजी असल्याने आणि कुणालाही काही लक्षात न येता ही नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवते.\nकर्क – कर्क राशीच्या मुली भावनिक असतात तसेच त्यांचा कमांडिंग स्वभाव असतो. ते त्यांच्या भागीदार आणि त्यांच्याशी संबंधित लोकांबद्दल अत्यंत संवेदनशील असतात, ज्यामुळे त्यांना संशयास्पद मानले जाते. असे म्हणतात की आपल्या जोडीदारासह त्यांच्या मनापासून सहवासामुळे ते त्यांच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवत असतात.\nधनु – या यादीमधील शेवटची रास आहे धनु या राशीच्या स्त्रिया खूपच संशयी असतात, त्यांच्या शंका दूर करण्यासाठी त्या आपल्या जोडीदाराची खूप युक्तीने जासुसी करते.ती तिच्या पतीची सर्व प्रकारच्या तपासणी करते, पाठलाग करते आणि त्याच्या मित्रांकडून सिक्रेट प्रत्येक गोष्ट जाणून घेते.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नु��त्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/horrible-accident-took-place-panvel-kalamboli-area-8095", "date_download": "2021-06-13T05:54:28Z", "digest": "sha1:EEBLLHHUGDRERR4RP7MCKSEASLUHMZQM", "length": 11884, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | अंगावर शहारा आणणारा अपघात | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVIDEO | अंगावर शहारा आणणारा अपघात\nVIDEO | अंगावर शहारा आणणारा अपघात\nVIDEO | अंगावर शहारा आणणारा अपघात\nगुरुवार, 7 नोव्हेंबर 2019\nगाड्या चालवता येत नसतील तर लोकं गाड्या चालवतात कशाला समोरून कुणी येतंय जातंय का समोरून कुणी येतंय जातंय का हे डोळे उघडे ठेऊन लोकं बघत का नाहीत हे डोळे उघडे ठेऊन लोकं बघत का नाहीत तुमच्या एका चुकीने कुणाचं आयुष्य उध्वस्त होईल याची फिकीर लोकांना नसतेच का तुमच्या एका चुकीने कुणाचं आयुष्य उध्वस्त होईल याची फिकीर लोकांना नसतेच का आता 'ती' कशी आहे. आहे का नाही इथवर.. एक ना अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. त्या माणसाला धरून बदडायला पाहिजे हे सगळ्यात आधी तुमच्या डोक्यात येईल. कारण, ही घटना पण तशीच आहे.. खालचा व्हिडीओ एकदा पाहा म्हणजे तुहाला समजेल आम्ही असं का म्हणतोय \nगाड्या चालवता येत नसतील तर लोकं गाड्या चालवतात कशाला समोरून कुणी येतंय जातंय का समोरून कुणी येतंय जातंय का हे डोळे उघडे ठेऊन लोकं बघत का नाहीत हे डोळे उघडे ठेऊन लोकं बघत का नाहीत तुमच्या एका चुकीने कुणाचं आयुष्य उध्वस्त होईल याची फिकीर लोकांना नसतेच का तुमच्या एका चुकीने कुणाचं आयुष्य उध्वस्त होईल याची फिकीर लोकांना नसतेच का आता 'ती' कशी आहे. आहे का नाही इथवर.. एक ना अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. त्य�� माणसाला धरून बदडायला पाहिजे हे सगळ्यात आधी तुमच्या डोक्यात येईल. कारण, ही घटना पण तशीच आहे.. खालचा व्हिडीओ एकदा पाहा म्हणजे तुहाला समजेल आम्ही असं का म्हणतोय \nसदर दुर्घटना ही मंगळवारी (तारीख ५) घडली आहे. पनवेलच्या कळंबोलीत साईनगर वसाहतीतील एका सोसायटीच्या आवारात ही दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे ही मुलगी अवघ्या 6 वर्षांची आहे. सध्या या मुलीला कामोठे इथल्या MGM इस्पितळात दाखल करण्यात आलंय. गंभीर बाब म्हणजे या मुलीला 17 ठिकाणी फ्रॅक्चर झालंय. दरम्यान या घटनेत कोणतीही तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आलेली नाही.\nया गाडीवर 'L' म्हणजेच लर्निंग अशी पाटी दिसतेय. अशात जर चालक शिकाऊ असेल तर मुळात शेजारी कुणीतरी असा व्यक्ती हवा ज्याला गाडी नीट चालवता येते किंवा ज्याच्याकडे गाडी चालवण्याचा पक्का परवाना आहे . पण तसं कुणीच या गाडीत नीट दिसत नाहीये. मग अशा लोकांचं आता करायचं काय हा खरा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतंय\nकेंजळगडावर ट्रेकिंग करताना दहा वर्षांचा मुलगा दरीत कोसळून गंभीर जखमी\nसातारा - वाई Wai तालुक्यातील केंजळगडावर Kenjalgad ट्रेकिंग Trekking करण्यासाठी...\nकमी झोपेमुळे हृदयविकाराच्या धोक्यात 24 टक्क्यांनी वाढ\nझोपेची कमतरता ही एक गंभीर समस्या बनली आहे. झोप कमी हा उच्च रक्तदाब,...\nएकाच दिवशी संपूर्ण गावाचे लसीकरण; बहिरवाडी ठरले जगातील पहिले गाव\nपुरंदर तालुक्यातील बहिरवाडी येथील 6 महिने ते 17 वर्षापर्यंतच्या मुला मुलींना...\nदिग्रस दारव्हा रस्त्यासाठी नागरिकांचे रस्तारोको आंदोलन\nयवतमाळ : यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील दिग्रस दारव्हा गेल्या ५ वर्षांपासून प्रलंबित...\nJio offer : दररोज 2 रुपयांपेक्षा कमी खर्च करा, जिओची सर्वात स्वस्त...\nनवी दिल्ली - जिओ jio आपल्या ग्राहकांसाठी customers नेहमी नव नवीन योजना आणि सेवा आणत...\nतरुणीच्या कामाची 'डेटॉल' राष्ट्रीय कंपनीकडून दखल; हँडवॉश बॉटलवर...\nउस्मानाबाद : उस्मानाबाद Osmanabad जिल्ह्यातील कसबे तडवळे या गावच्या रहिवाशी असलेल्या...\nथ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला तापसी पन्नूने शेयर केला हसीन दिलरुबाचा...\nबॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू Taapsee Pannu, अभिनेता विक्रांत मस्से Vikrant...\nया दुर्मिळ आजारमुळे, चिमुकलीला हवे तब्बल 16 कोटींचे इंजेक्शन\nनागपूर - नागपुरातील Nagpur दुर्मिळ आजाराने Rare disease ग्रस्त...\nचोरट्यांनी चक्क काऊंटर पळविले\nनांदेड - ��ांदेड जिल्ह्यात एका अडत दुकानातून चोरट्यांनी चक्क काऊंटर पळविले आहे...\nआता स्टँडर्ड हेल्मेटच घालावे लागणार : केंद्राच्या नव्या नियमांची...\nनागपूर - तुम्ही घालत असलेले हेल्मेट स्टँडर्ड standard helmet आणि मानांकित आहे का हे...\nअंगावर भिंत पडून तीन वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू \nबुलढाणा : Buldhana मेहेकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथे रात्री भयंकर पाऊस झाला या...\n'या' शहरातून दिसणार या वर्षीचे दुर्मिळ सूर्यग्रहण\n2021 चे पहिले सूर्यग्रहण Solar Eclipse आज दिसणार आहे. तसेच हे या वर्षातील दुसरे...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/aurad-shahjani-to-ketki-sangameshwar/", "date_download": "2021-06-13T05:56:45Z", "digest": "sha1:B4WHHJYNFGUP3U7OJFZ645CRIEH24BX3", "length": 7597, "nlines": 107, "source_domain": "analysernews.com", "title": "औराद शाहजनी ते केतकी संगमेश्वर पदयात्रा", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nऔराद शाहजनी ते केतकी संगमेश्वर पदयात्रा\nकोरोना संकटामुळे ४० ते ५० भाविकांच्या उपस्थितीत ही पदयात्रा\nएम.एस.हुलसूरकर/हुलसूर : सुमारे २२ वर्षांपासून महाराष्ट्र श्री.सदगुरु विरुपाक्षेश्वर मठापासुन औराद शाहजनी ते दक्षिण काशी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या केतकी संगमेश्वर झहीराबाद (आंध्रा) पर्यंत औराद पासून गुरुवारी सकाळी सहा दिवसांच्या पदयात्रेला सुरुवात झाली.\nयावेळी हुलसूर परिसरात आगमन होताच फ्रेंड्स धाब्याचे मालक शिवकुमार म्हेत्रे यांनी सत्कार करून चहा नाष्टाची व्यवस्था केली होती. या पदयात्रेला २२ वर्ष पूर्ण होत आहे, यावर्षी देशावर असलेल्या कोरोना संकटामुळे ४० ते ५० भाविकांच्या उपस्थितीत ही पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेचा उद्देश वर्षातून एकदा पायी चालत जावून आपल्या कुलदैवत प्राप्ती समर्पित करणे व जाती भेद प्रेम व्रध्दींगत करणे परस्परात सलोखा व सहकार्य भावना निर्माण ठेवणे, एकमेकांच्या सुख-दुखात सहभागी होणे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे टाळ मृदंगाच्या गजरात नामजप घेत पदयात्रा सुरू झाली. पहाटे संगीत शिवपाठ, प्रवचन, किर्तन, भजन असे नित्य कार्यक्रम आहेत.\nयावेळी व्हि.एस.कस्तुरे सर, करबस स्वामी, बस्वराज सजनशेट्टी, त्रिंबक राघो, धुळाप्पा भतमुर्ग���, रामलींग गस्तगार, रघुनाथ मंगशेट्टी, शिवप्रसाद मंगशेट्टी, देवप्पा हुमनाबादे,सुतार गुरुजी महिला कस्तुरा महानंदा, साधना भतमुर्गे, राघो गौरम्मा आदी पदयात्रेत सहभागी होते.\nबेपत्ता महिला औरंगाबाद मध्ये सापडली\nतरूण मजुराची गळफास घेऊन आत्महत्या....\nपिडीत मुलीच्या कुटुंबियांना न्याय न मिळणं हे दुर्दैव- खा.संभाजीराजे\nबारामती अनलाॅकचा निर्णय स्थानिक प्रशासनाच्या हाती\n'सत्तेत असुनही शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली'-संजय राऊत\nनिती आयोगाच्या सीईओंची चंद्रकांत खैरेंनी घेतली भेट\n\"कुंभमेळ्याची पुनरावृत्ती होवु नये, म्हणुन दक्षता घेतली\"\nमेहकर पोलीसांनी केली दोन दुचाकी चोरांना अटक\nकॉग्रेस सत्तेत आल्यास 10 किलो तांदूळ गोरगरिबांना देऊ,तर येडियुरप्पा हे लबाड मुख्यमंत्री\nडोक्यात दगड घालून महिलेचा खून\nइंडिया बुक आँफ रेकॉर्डमध्ये २ वर्षाच्या मुलाची नोंद\nगाडी स्लीप, तरुण जागीच ठार\nसोयाबीन बियाणे खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://aatbaaher.blogspot.com/2010/11/blog-post_18.html", "date_download": "2021-06-13T05:38:32Z", "digest": "sha1:VTGUGUUKYJVLUVAXA3ROUZBJ54XA4A7C", "length": 23910, "nlines": 98, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: सर्व समाजघटकांना आधार वाटायला हवा", "raw_content": "\nसर्व समाजघटकांना आधार वाटायला हवा\nअशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यामुळे त्यांचे कुटुंबीय, मराठी चित्रपट सृष्टीतील मोजके कलावंत आणि सत्तेचे लाभार्थी वगळता फारसे कुणाला वाईट वाटण्याचे कारण नव्हते. अशोकरावांनी गेल्या वर्षभरात जो काही कारभार केला तो पाहता आघाडी सरकारच्या हितचिंतकांचीही ‘बरे झाले राज्य बुडाले’ अशीच प्रतिक्रिया उमटली. दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने कोणतेही दिवे लावलेले नव्हते, उलट महाराष्ट्रात अंधाराचे साम्राज्य वाढवले होते. अनेक आघाडय़ांवर नामुष्कीजनक स्थिती होती. तरीसुद्धा शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे जातीयवादी विचारांचे सरकार सत्तेवर येऊ नये, असे वाटणाऱ्या लोकांना पुन्हा आघाडीचे सरकार यावे, असे वाटत होते. नाकर्त्यां सरकारच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून आली आणि युती सत्तेपासून दूर राहिली. आघाडी सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद मिळालेल्या अशोक चव्हाण यांनी ज्या संवेदनशून्य रितीने कारभार सुरू केला, त्यामुळे साऱ्यांचाच भ्रमनिरास झाला होता. तो होणारच होता. परंतु इतक्या लवकर होईल असे वाटत नव्हते. अशोकराव जाऊन पृथ्वीराज चव्हाण आले आणि नेहमीचे झिलकरी गोळा होऊन महाराष्ट्राच्या राजकारणात नवे स्वच्छता अभियान सुरू झाल्याचे हाकारे घालू लागले. पन्नास वर्षे महाराष्ट्रात भ्रष्टाचारी राजवटी होत्या आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या रुपाने नवा मसीहा आला आहे, असाच सगळ्यांचा अविर्भाव होता किंबहुना अजूनही तो आहे. सत्तेवर असताना भ्रष्टाचाराच्या बाबतीत खोऱ्यांनी ओढण्याची नवी परिभाषा निर्माण करणाऱ्या शिवसेना-भाजप युतीच्या शिलेदारांनीही भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारल्याचा पवित्रा घेतला. एक मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पायउतार झाल्यामुळे त्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध बोलायला जोर चढणे स्वाभाविक असले तरी त्यांच्या ओरड करण्याला नैतिक अधिष्ठान नाही.\nपृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्यावरची जबाबदारी वाढली आहे. भ्रष्टाचारापासून मुक्ती आणि स्वच्छ प्रशासन या गोष्टी वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यासमोर बोलण्यापुरत्याच ठीक आहेत, याची त्यांना असायला हरकत नाही. भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करण्याच्या औषधाचा अजूनतरी कुणाला शोध लागलेला नाही. त्यामुळे स्वच्छ कारभार स्वच्छ कारभार असा गवगवा केला तर काही महिन्यांतच त्याचा फुगा फुटल्याशिवाय राहणार नाही. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्याचे प्राधान्यक्रम ठरवणे हे काम पहिल्यांदा नव्या कारभाऱ्यांना करावे लागेल. पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी काही कालावधी लागेल. अन्य कुणाच्या नेतृत्वाखाली काम करताना एखाद्या खात्यापुरती जबाबदारी पार पाडणे आणि नेतृत्व करताना सगळ्यांना बरोबर घेऊन कारभार करणे यात मोठे अंतर असते. आणि नव्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांपुढे हेच आव्हान असेल. दोघांचाही मार्ग काटय़ाकुटय़ांनी भरलेला आहे, परंतु त्यातून वाट काढण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे.\nपृथ्वीराज चव्हाण हे थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विश्वासातील असल्यामुळे त्यांच्याविरोधात दिल्लीत जाऊन कागाळ्या ���रण्याचा मार्ग काही काळापुरता तरी बंद होणार आहे. असे काही करण्याचा प्रयत्न करणारेच अडचणीत आल्याशिवाय राहणार नाहीत. मग ते दिल्लीत असलेले विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे असोत किंवा मुख्यमंत्रिपद गेल्यामुळे दुखावलेले अशोकराव चव्हाण असोत. त्याअर्थाने महाराष्ट्रात जम बसवण्याासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना पुरेसा वेळ मिळणार आहे. ते स्वत: पाटण तालुक्यातील असल्यामुळे दुर्गम भागाच्या समस्या काय असू शकतात, याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. दिल्लीत असले तरी गेल्या काही वर्षात त्यांनी सातारा जिल्हा आणि कराड तालुक्यातील स्थानिक पातळीवरील राजकारण जवळून पाहिलेले आहे. नेत्याचे मूल्यमापन करताना त्याच्या जिल्ह्यापासून सुरुवात केली जाते, त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कमकुवत काँग्रेस हा मुद्दा सतत चर्चेत येत राहील. त्यामुळे सर्वाना सोबत घेऊन साताऱ्यातील काँग्रेस मजबूत करण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील आणि विलासराव पाटील-उंडाळकर यांना वगळून काँग्रेस मजबूत होणार नाही, हेही त्यांना ठाऊक असेल. विलासराव देशमुख यांची कारकीर्द खांदे उडवण्यात आणि अशोक चव्हाण यांची घोळ घालण्यात निघून गेली. त्या पाश्र्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे प्रगल्भ म्हणता येईल असे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर कराडच्या यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला सर्वागीण विकासाची दिशा दिली. राज्य सुवर्णमहोत्सवाच्या उंबरठय़ावर असताना कराडच्याच पृथ्वीराज चव्हाणांकडे राज्याचे नेतृत्व आले आहे. जागतिक पातळीवरील आव्हानांचा विचार करून राज्याच्या विकासाला नवी दिशा देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याची चर्चाही खूप झाली. कोणताही ठपका नसताना छगन भुजबळ यांचे उपमुख्यमंत्रिपद काढून घेतल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त झाले. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे छगन भुजबळांना मिळालेले उपमुख्यमंत्रिपद हे शरद पवार यांच्या कृपेमुळे मिळाले होते. भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी परस्परांना खूप काही दिले असले तरी भविष्यकालीन वाटचालीच्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कुणाकडे हे एकदा निश्चित करण्याची आवश्यकता होती. ती यापूर्वीच होण्याची आवश्��कता होती मात्र शरद पवार यांच्या डोक्यातील सामाजिक समतोलाच्या समीकरणांमुळे भुजबळांना संधी मिळाली होती. अशोक चव्हाण यांच्या पायउतार होण्यामुळे राष्ट्रवादीत खांदेपालट होऊन अजित पवार यांच्याकडे नेतृत्व आले. पक्षात दुसऱ्या फळीतील अनेक नेते असल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर आपणच अशा तोऱ्यात किमान डझनभर नेते तरी वावरत होते. मात्र वेळोवेळी प्रत्येकाच्या मर्यादा उघड होत होत्या. अजित पवार यांनी गेल्या काही वर्षात आपल्या कार्यशैलीमुळे पक्षात आणि महाराष्ट्राच्या राजकारणातही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. काका-पुतण्यांच्यातील मतभेदाच्या अनेक वावडय़ा प्रसारमाध्यमांनी उडवल्या. अजित पवार यांनी काकांशी असलेले काही मुद्दय़ांवरील आपले मतभेद लपवले नाहीत (पुण्यातील कलमाडी यांचा प्रचार करण्याचा मुद्दा) आणि कधी लक्ष्मणरेषाही ओलांडली नाही. शरद पवार यांचा पुतण्या यापलीकडे जाऊन त्यांनी आपले नेतृत्व उभे केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आजचे आणि उद्याचे नेतृत्व म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही होईल त्याची जबाबदारी त्यांची असेल. पक्ष वाढला तर त्याचे श्रेय घ्यायला अनेकजण पुढे येतील. परंतु नुकसान झाले तर त्याची जबाबदारी अजितदादांनाच घ्यावी लागेल. त्याअर्थानेही त्यांच्यापुढचे आव्हान कठिण आहे.\nमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन्ही मराठा समाजाचे असल्यामुळे सामाजिक समतोल बिघडल्याची चर्चा केली जात आहे. आपल्याकडे नेत्यांच्या जातीवरून सत्तेच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते, तेच मुळात चुकीच्या पायावर असते. नेता कुठल्या जातीचा आहे, यापेक्षा राज्यकर्ते म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय समाजातील उपेक्षित घटकांचे जीवनमान उंचावण्यास सहाय्यभूत ठरणारे आहेत का, हे महत्त्वाचे असते. यशवंतराव चव्हाण किंवा शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळताना तळागाळातल्या घटकांचा विचार केला, तेवढी समज अन्य कुठल्या नेत्याकडे अभावानेच दिसली. त्यामुळेच त्यांना राज्याचे आणि सर्व समाजघटकांचे नेते म्हणून मान्यता मिळाली. मराठा आरक्षणासारखे सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे अनेक प्रश्न त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करणार आहेत. अशा काळात सर्व समाजघटकांना विश्वास आणि आधार वाटेल, असा का��भार असायला हवा.\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nसर्व समाजघटकांना आधार वाटायला हवा\nबेघर शंकरराव आणि अशोकरावांची आदर्श ‘सासुरवाडी’\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nपांढरा शर्ट , पांढरी पँट , हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/agricultural-graduates-should-become-catalysts-of-modern-farming/", "date_download": "2021-06-13T05:20:50Z", "digest": "sha1:DAXJ6HAJISEPATFOITTBWW4J24DTGMWC", "length": 17726, "nlines": 88, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कृषी पदवीधर हे आधुनिक शेतीचे उत��‍प्रेरक बनले पाहिजेत", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकृषी पदवीधर हे आधुनिक शेतीचे उत्‍प्रेरक बनले पाहिजेत\nदेशाच्‍या आर्थिक विकासात कृषी व कृषी संलग्‍न क्षेत्राचे मोठे योगदान आहे, स्‍वातंत्र्यानंतर शेतकरी, कृषी शास्‍त्रज्ञ व धोरणकर्ते यांच्‍या परिश्रमातुन कृषी उत्‍पादनात वाढ होऊन देश अन्‍नधान्‍यात स्‍वयंपुर्ण झाला. गेल्‍या वर्षी देशात 277 दशलक्ष टन अन्‍नधान्‍याचे उत्‍पादन झाले असुन जगात भात, गहु, दुग्ध, फळे व भाजीपाला, अंडी आदीच्‍या उत्‍पादनात आपण अग्रेसर आहोत. सद्यस्थितीत भारतीय शेती समोर अनेक आव्‍हाने असुन यात जागतिक तापमानवाढ, सतत नैसर्गिक आपत्‍ती, जमिनीचा होणारा ऱ्हास, पाण्‍याचे दुर्भिक्ष, शेतमालाच्‍या भावातील अस्थिरता आदी प्रमुख समस्‍या आहेत.\nकृषी विकासासाठी शेतमालास योग्‍य व शाश्‍वत भाव मिळणे आवश्‍यक असुन शेतीनिगडीत मुलभुत सुविधांचे बळकटीकरण, योग्‍य कृषी तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या सामर्थ्‍य निर्मितीवर भर द्यावा लागेल. कृषी पदवीधर हे कृषी उद्योजक म्‍हणुन पुढे आले पाहिजेत. देशाच्‍या कृषि विकासात कृषि विद्यापीठातील पदवीधरांनी आपले योगदान देण्‍याची गरज असुन कृषी पदवीधर हे आधुनिक शेतीचे उत्‍प्रेरक बनले पाहिजे, असे प्रतिपादन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक मा. डॉ. त्रिलोचन महापात्र यांनी केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात दिनांक 26 डिसेंबर रोजी आयोजीत 22 वा दीक्षांत समारंभात दीक्षांत अभिभाषण करतांना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्‍हणुन प्रमुख पाहुणे म्‍हणुन महाराष्‍ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष श्री. संजय धोत्रे व राज्‍याचे कृषी, फलोत्‍पादन व दुग्‍धविकास व पणन राज्‍यमंत्री श्री. सदाभाऊ खोत उपस्थित होते तर अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण हे होते. व्‍यासपीठावर कुलसचिव श्री. रणजित पाटील, शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य श्री. राहुल पाटील, श्री. लिंबाजी भोसले, श्री. अजय गव्‍हाणे, श्री. बालाजी देसाई, श्री. शरद हिवाळे, डॉ. आदिती सारडा, माजी कुलगुरू डॉ. एस एस कदम, डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ. व्‍ही. के. पाटील, डॉ. के. पी. गोरे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले, उपकुलसचि�� डॉ. गजानन भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nडॉ. त्रिलोचन महापात्र पुढे म्‍हणाले की, सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याचे भारत सरकारचे उदिष्‍ट असुन शेती उत्‍पादनक्षम पेक्षा अधिक उत्‍पन्‍नक्षम करण्‍याच्‍या धोरणावर शासनाचा भर आहे. याकरिता फायदेशीर व शाश्‍वत असा एकात्मिक शेती पध्‍दतीचा विकास करावा लागेल. कृषी संशोधनात रिमोट सेन्सिंग, जीआयएस, जैवतंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा लागेल. परभणी कृषी विद्यापीठाने मराठवाडयातील कोरडवाहु शेती विकासाकरिता उपयुक्‍त असे पिकांचे वाण व कृषी तंत्रज्ञानाची निर्मिती केली असुन हे तंत्रज्ञान जास्‍तीत जास्‍त शेतकऱ्यांपर्यंत पोहच‍ण्‍यासाठी सक्षम अशी विस्‍तार यंत्रणा निर्माण करावी लागेल. यासाठी कृषी पदवीधरांचे योगदान महत्‍वाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.\nस्‍वागतपर भाषणात कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने आजपर्यंत विविध पिकांच्‍या 141 वाण व 25 शेती औजारे विकसित केले असुन 850 पेक्षा जास्‍त कृषि तंत्रज्ञान शिफारसी दिल्‍या आहेत. मराठवाडयातील शेतकऱ्यांची अनेक दिवसापासुन मागणी असलेला कापसाचा नांदेड-44 हा वाण महा‍बीजच्‍या मदतीने बीटीमध्‍ये परावर्तीत करण्‍यात आला असुन येणाऱ्या खरिप हंगामात शेतकऱ्यांसाठी हा वाण उपलब्‍ध होणार आहे. तसेच हैद्राबाद येथील अर्ध शुष्‍क उष्‍णकटिंबधीय आंतरराष्‍ट्रीय संशोधन संस्‍थेच्‍या मदतीने लोह व झिंक चे अधिक प्रमाण असणारा देशातील पहिला खरिप ज्‍वारीचा परभणी शक्‍ती जैवसमृध्‍द वाण विद्यापीठाने विकसित केला असुन बाजरी पिकातील एएचबी-1200 व एएचबी-1269 हे जैवसमृध्‍द वाण निर्माण केले आहेत, यामुळे गर्भवती महिला व मुलींमधील कुपोषणावर मात करता येईल. भारतीय कृषी संशोधन परिषदेने नुकतेच विद्यापीठास अधिस्‍वीकृती दिली असुन यामुळे परिषदेकडुन प्राप्‍त होणाऱ्या निधीचा विद्यापीठातील शैक्षणिक सुविधांचे बळकटीकरण करून देशाच्‍या कृषी विकासासाठी अधिक सक्षम व कौशल्‍यपुर्ण मनुष्‍यबळ निर्मितीवर भर देण्‍यात येईल. देशातील विविध भागातील विद्यार्थ्‍यी व विद्यार्थ्‍यींनी करिता परभणी कृषि विद्यापीठ परिसर अधिक हरित, स्‍वच्‍छ व सुरक्षित करण्‍यास मानस असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केला.\nसुत्रसंचालन डॉ. आशा आर्या व डॉ. दयानंद मोरे यांनी केले. समारंभास शहरातील प्रतिष्‍ठीत नागरीक, प्रगतशील शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. दीक्षांत समारंभात विविध अभ्‍यासक्रमासाठी विद्यापीठाने व दात्‍यांनी ठेवलेली सुवर्ण पदके (सुवर्ण मुलामित), रौप्‍य पदके व रोख पारितोषिके पात्र स्‍नातकांना प्रदान करून गौरविण्‍यात आले. समारंभात विविध विद्याशाखेतील एकुण 3,376 स्‍नातकांना विविध पदवी,पदव्‍युत्‍तर, आचार्य पदवीने माननीय कुलगुरू महोदयांद्वारे अनुग्रहीत करण्‍यात आले. यात आचार्य पदवीचे एकुण 61 स्‍नातक, पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमाचे एकुण 364 स्‍नातक व पदवी अभ्‍यासक्रमाचे एकुण 2,951 स्‍नातकांचा समावेश होता.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nशेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी येथे गुंतवणूक केल्यास पैसे होतील दुप्पट\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर ���ाज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/approval-of-the-second-and-third-phase-of-the-chief-ministers-solar-agricultural-pump-scheme/", "date_download": "2021-06-13T05:15:10Z", "digest": "sha1:HU64P33NLSQGT57SRTUMVP526WYDOQCS", "length": 13957, "nlines": 88, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यास मान्यता", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यास मान्यता\nशेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे व पारंपरिक वीज कृषीपंपांच्या जोडणी खर्चात बचत व्हावी यासाठी राज्यात 1 लाख सौर कृषी पंपांची योजना राबविण्यात येत असून त्याचा दुसरा व तिसरा टप्पा राबविण्यास झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी 1 लाख सौर पंप तीन टप्प्यात उपलब्ध करुन देण्याची योजना नोव्हेंबर 2018 पासून सुरु करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 25 हजार सौर कृषी पंप उपलब्ध करुन देण्यास मंजुरी देण्यात आली होती. 25 हजार कृषी पंपांना पारंपरिक पद्धतीने उच्च दाब वितरण प्रणाली जोडणी दिल्यास 625 कोटी रुपये तर तुलनेत सौर ऊर्जेवर उभारणीसाठी 454 कोटी 72 लाखांचा खर्च येतो. म्हणजेच तुलनेत सौर पद्धतीमुळे 170 कोटी 28 लाखांची बचत होते.\nसौर कृषी पंपांमुळे दिवसा सिंचन शक्य तर होतेच समवेत नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्‍या स्त्रोतावर आधारित असल्याने पर्यावरणाची हानी होत नाही. जेथे सिंचनाची क्षमता आहे परंतु विजेचे जाळे पोहोचलेले नाही अशा ठिकाणचे क्षेत्र ओलिताखाली येते. वीज जोडणी खर्च, सबसिडी, क्रॉस सबसिडी या सर्वांमध्ये बचत होते. तांत्रिक वीज हानी टळून वीज चोरीमुळे होणाऱ्या हानीपासून बचाव शक्य होतो. हे सर्व फायदे लक्षात घेता आता या योजनेतील दुसरा व तिसरा टप्पा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या उर्वरित टप्पा 2 व 3 साठी एकूण 1531 कोटी रुपयांचा प्रकल्प खर्च होणार आहे. यामध्ये 3 अश्वशक्ती क्षमतेचे 52 हजार 500 आणि 5 अश्वशक्ती क्षमतेचे 15 हजार तर 7.5 अश्वशक्ती क्षमतेचे 7 हजार 500 असे एकूण 75 हजार सौर कृषीपंप बसविण्यात येणार आहेत. टप्पा 2 व 3 हे 18 महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.\nहे सौर पंप उपलब्ध करुन देण्यासाठी विभागवार पुरवठादारांचे पॅनेल तयार करण्यात येणार असून शेतकऱ्यांना त्यामधील कोणत्याही एका पुरवठादाराकडून पंप बसवता येऊ शकेल. त्याची निवड शेतकऱ्यांना करता येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधी उभारण्यासाठी लाभार्थ्यांचा हिस्सा वगळता उर्वरित निधी हा राज्य हिस्सा, विशेष घटक योजना, आदिवासी उपयोजना, यापूर्वीच लागू केलेल्या 10 पैसे प्रति युनिट अतिरिक्त वीज विक्री कर यांच्या माध्यमातून यापुढेही उभारण्यात येईल.\nया योजनेत सर्वसाधारण लाभार्थ्यांना 10 टक्के व अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांचे अंशदान 5 टक्के असेल. पाच एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेचे व 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा आणि त्यापुढे मागणी व भौगोलिक परिस्थितीनुसार 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देण्यात येईल. सौर पंप देताना जे पैसे भरुन प्रतीक्षा यादीत आहेत (पेड पेंडिंग), अशा शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्यांनी भरलेली अनामत रक्कम लाभार्थ्यांच्या हिश्यासमवेत समायोजित करण्यात येणार आहे.\nराज्यातील पारंपरिक उर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी, विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, महावितरण कंपनीकडे विद्युत जोडणीसाठी पैसे भरूनही प्रलंबित असणाऱ्या ग्राहक किंवा शेतकऱ्यांपैकी ज्यांना नजीकच्या काळात विद्युत जोडणी मिळणे शक्य नाही असे शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, राज्य शासनाच्या धडक सिंचन योजनेंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी यांना या योजनेत प्राधान्य राहणार आहे. वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोअरवेल, बारमाही वाहणारी नदी-नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरीदेखील पात्र राहतील.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nशेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी येथे गुंतवणूक केल्यास पैसे होतील दुप्पट\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Other/2463/Yavatmal-Rojgar-Melava-2020.html", "date_download": "2021-06-13T05:07:20Z", "digest": "sha1:ODKYN3QG5EO3GRWFKWEAWX2OZWAHNTZY", "length": 5452, "nlines": 69, "source_domain": "naukriadda.com", "title": "यवतमाळ रोजगार मेळावा २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nयवतमाळ रोजगार मेळावा २०२०\nयवतमाळ येथे वेल्डर, मार्केटिंग, मॅकेनिक, टाटा ग्रामीन एमआयटीआर पदांकरीता पंडित दिनदयाल चौथ्या रोजगार मेळावा – ५ चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख २८ फेब्रुवारी २०२० आहे.\nपदाचे नाव – वेल्डर, मार्केटिंग, मॅकेनिक, टाटा ग्रामीन एमआयटीआर\nपद संख्या – ७६ जागा\nपात्रता – खाजगी नियोक्ता\nअर्ज पध्दती – मेळावा\nमेळाव्याचा पत्ता – आयटीआय यवतमाळ\nमेळाव्याची तारीख – २८ फेब्रुवारी २०२० आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/5856", "date_download": "2021-06-13T04:49:11Z", "digest": "sha1:2ZEVK5PMNAW3VUCBGBFNBKDNCZKW7YBK", "length": 9790, "nlines": 152, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "येरमणार ग्रा.प.चे कार्यरत सचिव श्री एन.जी.नरोटी यांना शासकीय रेकार्ड देने अन्यथा ग्रा.प.कार्यालय ला कुलूप टोकू – संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली येरमणार ग्रा.प.चे कार्यरत सचिव श्री एन.जी.नरोटी यांना शासकीय रेकार्ड देने अन्यथा ग्रा.प.कार्यालय...\nयेरमणार ग्रा.प.चे कार्यरत सचिव श्री एन.जी.नरोटी यांना शासकीय रेकार्ड देने अन्यथा ग्रा.प.कार्यालय ला कुलूप टोकू – संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन\nगुड्डीगुडम: अहेरी पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत येरमनार करिता प्रभारी सचिव श्री आय.एच.पठाण कार्यभार सांभाळत होते.\nसंवर्ग विकास अधिकारी यांनी दिनांक 27/07/2020 रोजी\nयेरमनार ग्राम पंचायत करिता सचिव म्हणून श्री एन.जी.नरोटे यांना दिले होते.परंतु प्रभारी सचिवांनी आज प्रर्यंत श्री.नरोटे यांना ग्राम पंचायतचे शासकीय रेकार्ड दिलेला नाही.\nपरिणामी शासनाचे विविध योजना व ग्राम पंचायतीचे कामकाज करण्याकरिता अडचण निर्माण होत आहे. करिता प्रभारी सचिव श्री पठाण यांना शासकीय रेकार्ड श्री.नरोटे यांना देण्यास आदेश देण्यात यावी.\nअन्यथा ग्राम पंचायत कार्यालयाला 15 ऑगष्ट 2020 रोजी कुलुप ठोकून पंचायत समिती कार्यालया समोर कायदेशीर आंदोलन करण्यात येईल अशी इशारा ग्राम पंचायत येरमनार चे सरप��च श्री बालाजी गावडे यांनी संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे अर्जाद्वारे व्यक्त केले आहे.\nPrevious articleकोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर बंद झालेली बससेवा पुन्हा पुर्ववत करा-दीपक डोके\nNext articleगणेश वाडी तालुका इंदापूर येथील राज्य मार्गावरील रुंदी वाढवलेल्या पुलावरील खड्ड्यापासून चार चाकी वाहनचालकांना व दुचाकी प्रवाशांना धोका होण्याची शक्यता. पूल रुंदी करणाऱ्या ठेकेदाराचा मनमानी कारभार- प्रवाशांना धोका झाला तर याला जबाबदार कोण असणार \nचंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय गडचिरोलीतील जनतेच्या हिताविरुद् -२५० गावांनी केला निषेध\nवृत्तपत्रातील बातम्यांची दखल घेऊन केलेल्या पत्र व्यवहारावर कार्यवाई करावी : आमदार डॉ. होळी – कार्यवाई न करणे म्हणजे वृत्तपत्र व लोकप्रतिनिधींचा अपमान असल्याचे...\nपाथरगोटा येथील आरोग्य सेविकेची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेली निलंबनाची चौकशी संशयाच्या भोवऱ्यात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करा पाथरगोटा येथील गावकऱ्यांची महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री...\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nअखेर बालेकिल्ल्याला लागले सुरुंग\nरेगुंठा तील शेतकऱ्यांना मिळणार 50% सवलतीत बियाणे उप पोलीस स्टेशन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/coronas-new-look-china-which-very-horrible-10697", "date_download": "2021-06-13T04:56:42Z", "digest": "sha1:TCLPNA45CJCPP6QKXLIKH6ACPCYPTQHO", "length": 11024, "nlines": 155, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कोरोनाच्या राक्षसाचं नवं रुप, चीनमध्ये कोोरनाच्या नव्या रुपाची धास्ती वाढली | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण��यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरोनाच्या राक्षसाचं नवं रुप, चीनमध्ये कोोरनाच्या नव्या रुपाची धास्ती वाढली\nकोरोनाच्या राक्षसाचं नवं रुप, चीनमध्ये कोोरनाच्या नव्या रुपाची धास्ती वाढली\nशुक्रवार, 22 मे 2020\nकोरोनाच्या राक्षसाचं नवं रुप\nचीनमध्ये कोरोनाचं नवं क्लस्टर\nकोरोनाच्या नव्या रुपानं धास्ती वाढली\nचीनमध्ये कोरोनाच्या राक्षसाचं नवं रुप समोर आलंय.. रुग्णांमध्ये लक्षणच आढळून येत नसल्याने संक्रमण अधिक वेगाने होतंय. त्यामुळे भीती दुप्पट वाढलेय. चीनमध्ये नेमकं काय सुरु आहे. पाहा...\nचीनच्या जिलिन आणि हिलांगजियांग प्रांतात कोरोनाचा राक्षस नव्यानं सक्रिय झालाय. काही आठवड्यांत कोरोना व्हायरचं नवं क्लस्टर समोर आलंय. या रुग्णांमध्ये सामान्य कोरोना रुग्णांप्रमाणे लक्षणं आढळून येत नाहीत. त्यामुळे संक्रमण अधिकच भयावह बनलंय.\nवुहानमधून सुरु झालेली कोरोनाची लाट जगभरात पोहोचली.. आणि हाहाःकार माजला. तर काहीच दिवसात चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत मिळालेत.\nचीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट\nकोरोना विषाणूत फैलावासोबतच बदल घडतायत\nवुहानमधल्या विषाणूत आणि आताच्या विषाणूत कमालीची तफावत आहे\nविषाणूचा व्यवहार, संक्रमणातील लक्षणांमध्ये बदल झालेले दिसतात\nया रुग्णांमध्ये कुठलीही लक्षणं दिसत नाहीत\nत्यामुळे अशा रुग्णांपासून त्यांच्या कुटुंबियांना धोका अधिक आहे\nजगाच्या डोक्याला ताप झालेला कोरोना, एखाद्या गोष्टीतल्या राक्षसासारखी रुपं बदलतोय. त्यामुळे धोका काही कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीयेत.\nशेतकऱ्यांनी कर्जमाफी होईलच या आशेवर राहू नये - डॉ.राजेंद्र शिंगणे\nबुलढाणा : सिंदखेड राजा मतदारसंघातील पीक कर्ज वाटप आढावा घेण्यासाठी अन्न व औषध...\nजेजुरीच्या खंडोबा मंदिरात हापूस आंब्याची आरास\nजेजुरी - अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये हापूस...\nपिंपरी - चिंचवड महापालिकेचा लॉकडाऊनच्या काळात दिव्यांगांना मोठा...\nपिंपरी - चिंचवड : शहरातील शेकडो अंध कुटुंबियांच्या उदरनिर्वाहची व्यवस्था करत,...\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ९ हजार ४२९...\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने RTMNU ९ हजार ४२९...\nओ... हनिमूनला जायचं आहे, ई- पास पाहिजे \nनागपूर - लॉकडाऊनच्या काळात फक्त अत्यावश्यक कामासाठी संबंधितांना शहराबाहेर जाता यावं...\nनाशिकनंतर परभणीतही अजब प्रकार लस घेतलेल्या व्यक्तीच्या अंगाला...\nपरभणी - नाशिक Nashik येथील 71 वर्षीय व्यक्तीच्या शरीराला कोरोनाची Corona...\n100 रुपये घ्या आणि दाढी करा; बारामतीच्या चहावाल्याची पंतप्रधानांना...\nबारामती - लॉकडाऊनमुळे Lockdown हातावर पोट असलेल्यांचे कमालीचे हाल झाले आहेत....\nपालखी सोहळा : वारकरी व गावकरी यांच्यात वाद\nआळंदी - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही...\n'गरज सरो वैद्य मरो' कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच ८२ परिचारकांना...\nनंदुरबार : नंदुरबार Nandurbar जिल्ह्यातील आरोग्य विभागात Health Department...\nअमरावती विद्यापीठाच्या कोविड लॅबने पार केला तीन लाख चाचण्यांचा टप्पा\nअमरावती: संत गाडगेबाबा अमरावती Amravati विद्यापीठाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेने ३...\n तुमच्या फेक प्रोफाईल बनवून कोणी तरी मागतंय पैसे\nमुंबई: सावधान तुमच्या नावे कोणीतरी पैसे मागतंय. ऐकून तुम्हाला धक्का बसला ना....\nएकाच दिवशी संपूर्ण गावाचे लसीकरण; बहिरवाडी ठरले जगातील पहिले गाव\nपुरंदर तालुक्यातील बहिरवाडी येथील 6 महिने ते 17 वर्षापर्यंतच्या मुला मुलींना...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aatbaaher.blogspot.com/2010/10/blog-post_16.html", "date_download": "2021-06-13T05:50:45Z", "digest": "sha1:IQJ6IO53XC5GNDRB6IO7Y736TPOZ4P3C", "length": 16156, "nlines": 103, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: मलबार हिलला रस्त्याकडेला सापडलेली काही पाने", "raw_content": "\nमलबार हिलला रस्त्याकडेला सापडलेली काही पाने\nदिवसेंदिवस महागाई वाढत चाललीय. गरीब माणसाचं जगणं अवघड बनत चाललंय. पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याच्या निर्णयामुळं आपल्यासारख्या सामान्यातल्या सामान्य माणसाची दोन वेळा हाता-तोंडाची गाठ पडतेय. सामान्य माणसाला विकासाच्या महामार्गावर नेऊन उभं केलं पाहिजे, असं मोठमोठे विचारवंत म्हणतात, ते खरंच आहे. मुंबईतल्या अशा सामान्यातल्या अतिसामान्य माणसाला महामार्गावर उभं करायला पाहिजे. म्हणजे ते पुण्याकडं पुढा करून. पण त्यासाठी वाशीच्या पुढं नेऊन उभं करायला पाहिजे. नाहीतर मुंबईतल्या मुंबईतच रस्ते आणि फ्लायओव्हरच्या चक्रव्यूहात फिरत राहतील. त्यांनी महामार्गावरून सरळ चालत जायला हवं.\nराष्ट्रकूलमध्ये आपले खेळाडू प्रमाणापेक्षा जास्तच पदकं मिळवायला लागलेत. पदकं हे मिळवतात आणि त्याचा त्रास सरकारला होतो. ते तिकडं बंगाल, हरियाणावाले पदक मिळवणाऱ्याला मोठमोठी बक्षिसं देतात. लाजेकाजेस्तव आम्हालाही काही द्यावं लागतं. खेळाडूंनी सरकारच्या परिस्थितीचा विचार करून कामगिरी करावी, असं आवाहन करायला हवं. बक्षिसं द्या. त्यांना नोकऱ्या द्या. त्याही चांगल्या द्या. ते सगळं ठीक आहे, वर त्यांना आपल्या कोटय़ातून घरं द्या. बाकी सगळं ठीक आहे, पण घरं म्हणजे त्रासच आहे. महाराष्ट्र ही कलावंतांची खाण आहे. कितीतरी नृत्यांगणा छोटय़ा छोटय़ा घरात राहून कलेची सेवा करीत आहेत. अजून त्यांनाच सगळ्यांना घरं देता आलेली नाहीत, आता हे पदकवाले येतील घरांसाठी त्यांना कुठून घरं द्यायची\nऑफिसला जायच्या गडबडीत असतानाच शाळेत गेलेली मुलगी रडत रडतच घरी आली. फीमाफीचा अर्ज शाळेनं अमान्य करून फी भरण्याची सूचना केली होती. नुसती सूचना केली असती तरी काही वाटलं नसतं. नंतर काहीबाही करून अर्ज पात्र करून घेतला असता. परंतु मुलीच्या कोवळ्या मनाला यातना होतील, असं अद्वातद्वा बोलल्या म्हणे टीचर. दानत नसताना आमच्या शाळेत कशाला शिकायला पाठवलं, असं म्हणाल्याचं मुलीनं सांगितलं. तेव्हा टीचरच्या बोलण्याचा किंवा मुलीच्या ऐकण्याचा मराठीचा प्रॉब्लेम असावा याची मला खात्रीच पटली. सगळीकडंच मराठीची इतकी बोंबाबोंब झाली आहे की, नेमका कशासाठी कोणता शब्द वापरतात, हेच समजत नाही लोकांना. न्यूज चॅनलवाल्यांना कळत नाही. राजकीय नेत्यांना कळत नाही. शाळेतल्या टीचर मंडळींनाही कळत नाही. म्हणून मुलीची समजूत काढली, की शिक्षक दानत नव्हे तर ऐपत म्हणाले असावेत. आणि तसं म्हटले असतील तर त्यात फारसं चुकीचं काही नाही. फी भरण्याची ऐपत नाही म्हणूनच आपण फी माफीसाठी अर्ज केला होता. ते पटवून देण्यासाठी गेल्याच महिन्यात आपल्या शेतातली वीज तोडल्याच्या बातमीचं कात्रण मुलीला दाखवलं. खिशातून पेपरमिंटची गोळी काढून दिली तेव्हा मुलगी रडायची थांबली. मुलं फारच हट्टी झाली आहेत आजकालची. पालकांच्या परिस्थितीचा विचारच करीत नाहीत. गोळी नाहीतर बिस्किट दिल्याशिवाय गप्पच होत नाहीत. आमच्या��ेळी पालकांनी डोळे वटारले तरी चड्डी ओली व्हायची. जास्त शहाणपणा केला तर कानाखाली आवाज निघायचा. कशाला हट्ट करतोय पण हल्ली तसं वागता येत नाही मुलांशी. कोवळ्या मनावर परिणाम होतो त्यांच्या असं बालमानसशास्त्रज्ञ सांगतात. आमच्यावेळी असं काही बालमानसशास्त्र अस्तित्वात नसावं कदाचित.\nपरिस्थितीपुढं किती शरण जायचं परिस्थितीवर मात करायला शिकलं पाहिजे. शाळेत असल्यापासून मास्तर हेच शिकवत होते. त्यातूनच वाट काढीत इथवर आलोय. गरिबांची सेवा करून करून आपणच गरीब होत चाललोय. गरिबांची सेवा करून पुण्य मिळतं, असं सांगितलं जायचं. पण बकवास आहे सगळं. सेवा करायची तर बिल्डरांची केली पाहिजे. बिझनेसमन लोकांना सेवा दिली पाहिजे. मोठय़ा लोकांची सेवा केल्याशिवाय ऐपतदार बनता येणार नाही. आणि ऐपतदार बनल्याशिवाय दानत येणार नाही. अशी ही साखळीच आहे. रात्री हाप चार्ज असताना एसटीडीवरून पुट्टपार्थीच्या गुरुजींना फोन लावला. ऐपतदार बनायचं तर सुरुवात कुठून करायची म्हणून विचारलं. तर म्हणाले, कुठून सुरुवात करायची म्हणून काय विचारता परिस्थितीवर मात करायला शिकलं पाहिजे. शाळेत असल्यापासून मास्तर हेच शिकवत होते. त्यातूनच वाट काढीत इथवर आलोय. गरिबांची सेवा करून करून आपणच गरीब होत चाललोय. गरिबांची सेवा करून पुण्य मिळतं, असं सांगितलं जायचं. पण बकवास आहे सगळं. सेवा करायची तर बिल्डरांची केली पाहिजे. बिझनेसमन लोकांना सेवा दिली पाहिजे. मोठय़ा लोकांची सेवा केल्याशिवाय ऐपतदार बनता येणार नाही. आणि ऐपतदार बनल्याशिवाय दानत येणार नाही. अशी ही साखळीच आहे. रात्री हाप चार्ज असताना एसटीडीवरून पुट्टपार्थीच्या गुरुजींना फोन लावला. ऐपतदार बनायचं तर सुरुवात कुठून करायची म्हणून विचारलं. तर म्हणाले, कुठून सुरुवात करायची म्हणून काय विचारता स्वत:पासून सुरुवात करा. स्वत:च्या नावापासून सुरुवात करा. रात्रभर खूप विचार केला.\nसकाळी पेंटरला फोन लावला. म्हटलं दरवाजावरची नावाची पाटी बदलून घ्यायची आहे.\n(मलबार हिल परिसरात रस्त्याच्या कडेला चुरगळलेल्या अवस्थेत सापडलेल्या डायरीची पाने नेमकी कुणाच्या डायरीची आहेत, हे हस्ताक्षरावरून समजू शकले नाही.)\nगृहमंत्र्यांना भीती गुन्हेगारांच्या सावलीची\nडॉ. संजय राडकर..आपल्यापरीनं स्वच्छ..\nसाहित्य संमेलन आणि शिवसेनेचे ऱ्हासपर्व\nफिनिक्सच्या राखेतू��� उठला मोर\nमलबार हिलला रस्त्याकडेला सापडलेली काही पाने\nआबा, आता मांडी मोठी करा \nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nपांढरा शर्ट , पांढरी पँट , हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/collector-ranbir-sharma-was-suspended-chief-minister-bhupesh-baghel-13793", "date_download": "2021-06-13T06:20:07Z", "digest": "sha1:HDOHASFRLGH66EBQPDCRLLD47OCCIIM4", "length": 12809, "nlines": 130, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "तरुणाच्या कानाखाली मारणाऱ्या 'कलेक्टरला मुख्यमंत्र्यांनी केलं निलंबित'; बघा ���ाय आहे प्रकरण | Gomantak", "raw_content": "\nतरुणाच्या कानाखाली मारणाऱ्या 'कलेक्टरला मुख्यमंत्र्यांनी केलं निलंबित'; बघा काय आहे प्रकरण\nतरुणाच्या कानाखाली मारणाऱ्या 'कलेक्टरला मुख्यमंत्र्यांनी केलं निलंबित'; बघा काय आहे प्रकरण\nरविवार, 23 मे 2021\nकानशिलात लगावून, युवकाच्या हातातील फोन हिसकावत तो जमिनीवर फेकत असल्याचा कलेक्टर रणबीर शर्मांचा (Collector Ranbir Sharma) एक व्हिडीओ समोर आला आहे.\nलॉकडाऊन (Lockdwon) काळात विनाकारण बाहेर पडलेल्या लोकांना पोलीस (Police) लाठीचा प्रसाद देतानाच अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील काही ठिकाणी पोलीस दंडुकेशाही करत असताना देखील दिसतात. त्यामुळे नाकरिकाना देखील नाहक त्रास सहन करावा लागतो. अशीच एक घटना छत्तीसगडमध्ये देखील घडली. मात्र या घटनेत कलेक्टरला एका युवकाच्या कानाखाली मारणे (Collector Slamming A Person) महागात पडले असल्याचे समजते आहे. (Collector Ranbir Sharma was Suspended by Chief Minister Bhupesh Baghel)\nछत्तीसगडच्या सुरजपूर जिल्ह्याचे कलेक्टर रणबीर शर्मा (Collector Ranbir Sharma) यांना एका युवकाला कानाखाली मारणे आणि फोन तोडणे महागात पडले आहे. लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणाऱ्या एका युवकाला सुरजपूरचे कलेक्टर रणबीर शर्मा यांनी विचारपूस करताना कानशिलात लगावली, आणि त्या युवकाच्या हातातील फोन हिसकावत तो जमिनीवर फेकत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.\nएक कलेक्टर द्वारा ऐसा कृत्य घोर निंदनीय और शर्मनाक है\nहा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर गंभीर प्रतिक्रिया उमटल्या असून एखाद्या औषधी आणण्यासाठी जात असलेल्या युवकाला मारहाण झाल्याने लोकांनी या कृत्याचा निषेध केला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मुख्यमंत्री यांनी कारवाई करत कलेक्टर रणबीर शर्मा यांना पदावरून हटवण्यात आल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.\nसोशल मीडिया के माध्यम से सूरजपुर कलेक्टर रणबीर शर्मा द्वारा एक नवयुवक से दुर्व्यवहार का मामला मेरे संज्ञान में आया है\nयह बेहद दुखद और निंदनीय है छत्तीसगढ़ में इस तरह का कोई कृत्य कतई बर्दाश्त नहीं किया जाएगा\nकलेक्टर रणबीर शर्मा को तत्काल प्रभाव से हटाने के निर्देश दिए हैं\nमुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी \"सुरजपूरचे कलेक्टर रणबीर शर्मा यांनी एका युवकाशी गैरवर्तन केल्याचे प्रकरण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या निदर्शनास आले. ही गोष्ट अत्यंत निंदनीय अ��ून छत्तीसगडमध्ये अशा प्रकारचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे कलेक्टर रणबीर शर्मा याना तात्काळ पदावरून हटवण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती दिली आहे.\nरामदेव बाबांना 'ते' वक्तव्य भोवणार IMA ने केंद्राकडे केली कारवाईची...\nGoa: गोमेकॉतुन पळवलेले 'ते' बाळ अखेर सापडले; पोलीसांच्या प्रयत्नांना यश\nबांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून अपहरण केलेल्या बाळाची पोलिसांनी...\nखोटा बॉम्ब घेऊन बँकेत घुसलेल्या व्यक्तीने उपचारासाठी मागितले 55 लाख\nमहाराष्ट्राच्या (Maharashtra) वर्धा जिल्ह्यातील एका बँकेत (Bank) घुसून एका व्यक्तीने...\nरत्नागिरीच्या नागरीकांवर नजर ठेवणार पोलिसांचा तिसरा डोळा\nरत्नागिरीत: महाराष्ट्रातील रत्नागिरी (Ratnagiri Lockdoen)जिल्हात सध्या कडकडीत...\nArrested: करण मेहरा आणि निशा रावल का,'ये रिश्ता क्या कहलाता है'\nमुंबई : ये रिश्ता क्या कहलाता है(Yeh Rishta Kya Kehlata Hai) मालिकेमधील नैतिक...\ncorona vaccine: नोबेल विजेत्यांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या चुकीच्या ट्विटवर विश्वास ठेवू नका; आसाम पोलिसांचे अवाहन\nआसाम: देशभरात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढत असताना,कोरोनावर...\ncorona vaccine: नोबेल विजेत्यांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या चुकीच्या ट्विटवर विश्वास ठेवू नका; आसाम पोलिसांचे अवाहन\nआसाम: देशभरात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढत असताना,...\nNaxal: गडचिरोलीत नक्षली आणि पोलिसांत चकमक; 13 नक्षली ठार\nगेल्या काही दिवसांपासून गडचिरोलीमध्ये (Gadchiroli) नक्षली (Naxal) आणि पोलिसांमध्ये (...\nराधेनंतर आता सैफ अली खानचा 'भूत पोलिस' ओटीटीवर\nसाल 2020 पासून पसरलेल्या कोरोनाच्या साथीने (Coronavirus) संपूर्ण देशाचे नुकसान...\nतीनशे पेक्षा जास्त कोरोना बाधितांबवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nदेशात सध्या कोरोना संक्रमणाची दुसरी लाट (COVID19 Second Wave) सुरु असून, या...\nई पासशिवाय क्रिकेटरची मुंबई-गोवा ट्रिप; पोलिसांनी दाखवली नियमावली\nसिंधुदुर्ग : 'ब्रेक द चेन' (Breack the chain)अंतर्गत महाराष्ट्रात(Maharashtra)...\nगडचिरोलीमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांत चकमक; दोन नक्षलींना कंठस्नान\nगडचिरोली (Gadchiroli)_पुन्हा एकदा पोलीस (police) आणि नक्षलींमध्ये (Naxal) चकमक झाली...\nमुस्लिम धर्मगुरूंच्या अंतयात्रेत झालेल्या गर्दीने कोरोना नियम पायदळी तुडवले\nउत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) बदायु जिल्ह्यातील एका मुस्लिम धर्मगुरुचे (...\nपोलीस police video collector फोन twitter ima सोशल मीडिया मुख्यमंत्री रामदेव बाबा ramdev baba बाबा baba\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.it-workss.com/category/brainstorming/", "date_download": "2021-06-13T05:17:32Z", "digest": "sha1:UF45ZNR3R3M7IKUVOHX2DXDJO26LLIHS", "length": 11234, "nlines": 147, "source_domain": "www.it-workss.com", "title": "Brainstorming-विचार मंथन Archives - It-Workss.com", "raw_content": "\nसपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nएक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी… Story of Quick Heal Antivirus’s Birth नाव कैलाश काटकर. गाव मूळच सातारा जिल्ह्यातलं रहिमतपूर. राहायला पुण्याच्या शिवाजीनगरRead More\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स… ©सौ. वैष्णवी व कळसे आपल्यासोबत घडनाऱ्या प्रत्येक घटनेला आपण परिस्थिती ला का जवाबदार धरतो ©सौ. वैष्णवी व कळसे आपल्यासोबत घडनाऱ्या प्रत्येक घटनेला आपण परिस्थिती ला का जवाबदार धरतो\n7 प्रकारच्या विश्रांती – 7 Types of Rest\n7 प्रकारच्या विश्रांती… दिवसभर खूप दगदगिचे काम करून थकून आपली सगळी एनर्जी संपलेली असते. थकवा घालवण्यासाठी आपण छान झोप घेतो. मस्त झोपून उठल्यानंतर जरा फ्रेश वाटतंRead More\nलोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण…\n‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ ©रवी निंबाळकर काही लोकं, सज्जनतेचा व सोज्वळपणाचा बुरखा पांघरून चार चौघांत मोठ्या मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी गप्पा मारतात. परंतु तेRead More\nपराक्रम हा उक्तीतून नाही तर कृतीतून सिद्ध करायचा असतो…\nपराक्रम हा उक्तीतून नाही तर कृतीतून सिद्ध करायचा असतो… ©रवी निंबाळकर हल्ली व्हाट्सअप्प , फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाच्या जमान्यात एखादा मेसेज आला की त्याचीRead More\nप्राथमिकता- Priority ©सौ. वैष्णवी व कळसे Priority म्हणजेच प्राथमिकता… आपल्या जीवनातली अत्यावश्यक गोष्ट म्हणजे आपली Priority… ज्या साठी सर्व काही करतोय तीच आपली प्रायोरिटी…Read More\nतात्पुरत्या प्रॉब्लेमच Permanent Solution\nतात्पुरत्या प्रॉब्लेमच Permanent Solution ©सौ. वैष्णवी व कळसे आपल्याला रोजच्या जीवनात काही ना काही अडचणी येतच असतात… त्या अडचणींकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला मनाने strongRead More\nगरज ‘राईट टू ���िस्कनेक्ट’ ची- The right to disconnect\nThe right to disconnect निरोगी मनुष्यबळ ही देशाची संपत्ती असते. त्यामुळे देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्याचे आरोग्य हा महत्वाचा विषय आहे. पणRead More\nकरियरसाठी उपयुक्त सॉफ्टस्किल्स… एक काळ असा होता कि फक्त एक पारंपारिक पदवी कित्येक नोकऱ्या मिळविण्यासाठी पुरे असायची. कालांतराने नोकरी व उद्योग जगात मोठे बदलRead More\nसपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nएक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…\nजर कोणी तुमच्यावर सतत दोषारोप किंवा टीका करत असेल आणि ते तुम्हाला आवडत नसेल तर अशा परिस्थितीला कसे तोंड द्याल.\nआरं माणसा आता तरी थांब…\nमेडिक्लेम म्हणजे नक्की काय…\n कॉपी न करता लिंक शेअर करा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/health-news-marathi/these-effects-on-the-health-of-rice-eaters-in-daily-diet-you-wont-believe-it-nrng-134464/", "date_download": "2021-06-13T05:54:30Z", "digest": "sha1:GXSR5MPTUVLGKFJSM6LHAUBKQABXNXK2", "length": 13023, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "'These' effects on the health of rice eaters in daily diet; You won't believe it! nrng | रोज आहारात भात खाणाऱ्यांच्या आरोग्यावर होतात 'हे' परिणाम; वाचून तुमचाही बसणार नाही विश्वास! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nरोज आहारात भात खाणाऱ्यांच्या आरोग्यावर होतात ‘हे’ परिणाम; वाचून तुमचाही बसणार नाही विश्वास\nतांदळामध्ये चरबी म्हणजे फॅट्सचे प्रमाण आणि नैसर्गिक स्वरुपातील साखर देखील कमी असते. तांदळाचे नियमित मर्यादित स्वरुपात सेवन केल्यास शरीरात इ’न्सु’लि’न’चा स्रा’व संतुलित प्रमाणात राहण्यास मदत मिळते.\nपोळीपेक्षा भात खाणे बहुतांश भारतीयांना आवडते. काही लोकांना दररोज वरण-भात-तूप खायला आवडतं तर काही जण राजमा-राइसचे चाहते असतात. कोकण तसंच दक्षिण भारतातील कित्येक पाककृतींमध्ये प्रामुख्याने तांदूळ आणि तांदळाच्या पिठाचा समावेश केला जातो.\nघरात जास्त मुंग्या निघणे देते आयुष्यात घडणाऱ्या ‘या’ गोष्टीचे संकेत\nकाही लोकांचा तर भाताशिवाय स्वयंपाक पूर्ण होणे, जवळपास अशक्यच. पण दररोज भात खाणे आरोग्यासाठी चांगलं असतं का प्रत्येक दिवशी भात खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर कोणते परिणाम होतात आणि शरीराला कोणते लाभ मिळतात प्रत्येक दिवशी भात खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर कोणते परिणाम होतात आणि शरीराला कोणते लाभ मिळतात हे जाणून घेणे देखील आरोग्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक आहे.\nतांदळामध्ये चरबी म्हणजे फॅट्सचे प्रमाण आणि नैसर्गिक स्वरुपातील साखर देखील कमी असते. तांदळाचे नियमित मर्यादित स्वरुपात सेवन केल्यास शरीरात इ’न्सु’लि’न’चा स्रा’व संतुलित प्रमाणात राहण्यास मदत मिळते. तांदळामध्ये फा’य’ब’रची मात्रा भरपूर असते. यातील पोषक घटकांमुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. खराब को’ले’स्ट्रॉ’ल नियंत्रणात राहतं.\nप्रत्येक दिवशी मर्यादित प्रमाणात तांदळाचे सेवन केल्यास शरीरातील खराब को’ले’स्ट्रॉ’ल’ची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. यातील पोषक घटक शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्याचे कार्य करतात. पण भात खाल्ल्याने वजन कमी होतं की नाही, याबाबत प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येऊ शकतात. कारण ही बाब आपल्या चयापचयाच्या क्षमतेवर अवलंबून असते.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच क���रण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/global/mr/cities/meridian/", "date_download": "2021-06-13T06:28:42Z", "digest": "sha1:7IZQKEFM42C5U7H7RPAJZ5DWJVGTBCOJ", "length": 7592, "nlines": 144, "source_domain": "www.uber.com", "title": "मेरीडियन: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nMeridian मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Meridian मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nतारीख आणि वेळ निवडा\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य यासारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घेता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nमेरीडियन मध्ये Uber Eats द्वारे डिलिव्हरी केलेले रेस्टॉरंटचे पदार्थ\nसर्व मेरीडियन रेस्टॉरंट्स पहा\nऑर्डरFast food आता डिलिव्हरी करा\nऑर्डरPizza आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAmerican आता डिलिव्हरी करा\nऑर्डरDesserts आता डिलिव्हरी करा\nऑर्डरFamily meals आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBlack-owned आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBreakfast & brunch आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBBQ आता डिलिव्हरी करा\nऑर्डरSandwich आता डिलिव्हरी करा\nऑर्डरComfort food आता डिलिव्हरी करा\nऑर्डरTraditional American आता डिलिव्हरी करा\nऑर्डरWings आता डिलिव्हरी करा\nआमचा निनावी डेटा शहरी नियोजक आणि स्थानिक नेत्यांना पायाभूत सुविधा आणि ट्रांझिटविषयक त्यांच्या निर्णयांसाठी माहिती पुरवण्याकरता शेअर केला जातो.\nमदत केंद्रास भेट द्या\nमाझी माहिती विकू नका (कॅलिफोर्निया)\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चाल��ण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/12/Kalyan%20jewelers%20.html", "date_download": "2021-06-13T06:24:58Z", "digest": "sha1:DAFQCNOBXNFPZ57QPQ3YQTPCZL2WCWEC", "length": 13213, "nlines": 77, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "नववधूसाठी कल्याण ज्वेलर्सने सादर केली निवडक दागिन्यांची श्रेणी - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome MUMBAI नववधूसाठी कल्याण ज्वेलर्सने सादर केली निवडक दागिन्यांची श्रेणी\nनववधूसाठी कल्याण ज्वेलर्सने सादर केली निवडक दागिन्यांची श्रेणी\nमुंबई, १७ डिसेंबर २०२० :- वर्षाची अखेर म्हणजे देशभरात लग्नाची जोरदार धामधूम पाहायला मिळते. नववधू तर या खास दिवसासाठी सर्वात योग्य दागिने निवडण्यात गुंतून जाते. नववधूच्या दागिन्यांमधे अभिजात, सौंदर्यपूर्ण दागिने असावेत आणि ते फक्त लग्नाच्या दिवशी नव्हे, तर केव्हाही घातले, तरी राजेशाही दिसावेत. भारतात नववधूचे दागिने कायम जपले जातात आणि अभिमानाचा विषय असलेले हे दागिने नंतर पिढ्यानपिढ्या सोपवले जातात. वधूला तिच्या संग्रहात शक्य तितक्या गोष्टींचा समावेश करावासा वाटत असला, तरी पारंपरिक दागिने या संग्रहाचा अविभाज्य असतात, जे ती वधू लग्नानंतरही अतिशय प्रेमाने जपते. लग्नसराईच्या या मौसमात जर तुम्हाला सर्वांचं लक्ष वेधून घेणारे दागिने परिधान करायचे असतील, तर कल्याण ज्वेलर्सने तुमच्यासाठी निवडक दागिन्यांची खास श्रेणी तयार केली आहे.\nसोन्याची कर्णभूषणे - जर तुम्हाला फुलांचं डिझाइन असलेले दागिने आवडत असतील, तर आकर्षक रत्नं जडवलेली सोन्याची कर्णभूषणे तुमच्या संग्रहात असायलाच हवीत. त्यात मध्यभागी पोल्का स्टोनसह लाल रंगाचे खडे बसवण्यात आले असून ते लग्नात परिधान केल्यावर नक्कीच उठून दिसतील.\nबांगड्या - हा भारतीय पोशाखाचा अविभाज्य भाग आहे. सोन्याची झळाळी आणि पारंपरिक पद्धतीचे फुलांचे पोल्की स्टोन्स चमकदार दिसतील यात शंका नाही. याचं मध्यवर्ती डिझाइन देवी लक्ष्मीचं असून ते वधूच्या सौंदर्याला आणखी उठावदार करेल.\nसोन्याची अंगठी - आकर्षक, रूंद फिटिंग असलेल्या या ट्रेंडी, फुलाच्या आकारातल्या अडजस्टेबल सोन्याच्या अंगठीवर मध्यभागी लाल रंगाचा आक���्षक जेमस्टोन बसवण्यात आला असून त्याच्या भोवती असलेली पाने लक्ष वेधून घेणारी आहेत. अभिजात शैलीत बनवण्यात आलेल्या या अंगठीचे डिझाइन कोणत्याही रूपाला आकर्षक बनवेल.\nमांग टिका सोन्याचं पेंडंट - पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आलेला मांग टिका सोन्याचं पेंडंट आणि तीन साखळ्यांमुळे अधिक उठावदार झाला आहे. मध्यभागी असलेल्या साखळीला फुले आणि हिरवा, गुलाबी व पांढऱ्या रंगाच्या सेमी- प्रेशियस जेमस्टोनसह सजवण्यात आले आहे. मांग टिका लाल प्रेशियस जेमस्टोन्स तसेच लहान आकाराच्या सोन्याच्या लटकत्या गोळ्यांनी सुशोभित करण्यात आले असून ते नववधूच्या कपाळी नक्कीच शोभून दिसेल.\nनेकलेस - देवी लक्ष्मीच्या नाजूक कलाकुसर असलेल्या पारंपरिक डिझानवर गुलाबी रंगांच्या छटा या नेकलेसचे सौंदर्य आणखी खुलवतात. नाजूक घुमटाच्या आकाराचे हिरे आणि गुलाबी जेमस्टोन पारंपरिक वेशभूषेला अगदी शोभून दिसतील.मोती, सेमी- प्रेशियस गुलाबी व लाल रंगाचे जेमस्टोन्स, विशेषतः साखळीत आणि नथीच्या मध्यभागी स्टोन्स गुंफण्यात आले आहेत. नथीच्या मध्यभागी लावण्यात आलेले मोत्याचे लटकन त्याला नाजूक लूक देणारे आणि नक्कीच वधूच्या सौंदर्यात भर घालणारे आहेत.\nहिऱ्यांचा सेट - नववधूच्या दागिन्यांचा संग्रह हिऱ्यांच्या आकर्षक सेटशिवाय पूर्ण होऊच शकत नाही आणि बहुतेक नववधू रंगीत छटा असलेल्या हिऱ्यांच्या सेटची निवड करतात. लाल रंगाचे जेमस्टोन्स त्यासाठी सर्वात योग्य ठरतील. हिऱ्यांचा हा सेट लेहंगा किंवा लग्नाआधीच्या समारंभातल्या कॉकटेल गाऊन अशा कोणत्याही पोशाखावर उठून दिसेल.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/blog-post_7.html", "date_download": "2021-06-13T06:04:02Z", "digest": "sha1:OWN4Y22PUHB3O2WYEM5DIGRTLU3HNPYA", "length": 6779, "nlines": 61, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "खालसा पंथाचे संस्थापक: गुरु गोविंद सिंह | Gosip4U Digital Wing Of India खालसा पंथाचे संस्थापक: गुरु गोविंद सिंह - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome नोकरी बातम्या हेल्थ खालसा पंथाचे संस्थापक: गुरु गोविंद सिंह\nखालसा पंथाचे संस्थापक: गुरु गोविंद सिंह\nश्री गुरु गोविंद सिंह हे शीख धर्माचे दहावे गुरू होय. त्यांचा जन्म 1666 मध्ये पाटना येथे गुजरीजी व श्री गुरु तेगबहादुरजी यांच्या गरीब कुटुंबात झाला. त्यावेळी गुरु तेगबहादुरजी बंगालमध्ये होते.\n▪ त्यांच्या म्हणण्यानुसार गुरुजी यांचे नाम गोविंद राय असे ठेवण्यात आले होते. नंतर 1699मध्ये बैसाखीच्या दिनी गुरु गोविंद राय हे गुरु गोविंद सिंह बनले होते. त्यांचे बालपणाचे पाच वर्ष पाटना येथेच गेले.\n▪ 1675 मध्ये कश्मीरच्या ब्राम्हणांच्या विनंतीला मान देऊन श्री गुरु तेगबहादुरजींनी दिल्ली येथील चांदणी चौकात देहत्याग केला होता. श्री गुरु गोविंद सिंहजी 11 नोव्हेंबर 1675 रोजी गुरु गादीवर विराजमान झाले.\n▪ धर्म व समाजाच्या संरक्षणासाठी गुरु गोविंद सिंहजी यांनी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेद नष्ट करून समानता प्रस्तापित केली. शीख बांधवामध्ये आत्म-सन्मानाची भावना वाढीस लावली.\n▪ गुरु गोविंद सिंह यांना तीन पत्नी होत्या. माता जीतोजी, माता सुंदरीजी व माता साहिबकौरजी अशी त्यांची नावे होती. बाबा अजित सिंह, बाबा जुझार सिंह ही त्यांची मुले होती. ती चमकौरच्या युद्धात शौर्यमरण प्राप्त झाले होते. तर बाबा जोरावर सिंह व फतेह सिंह या लहान मुलांना सरहंदच्या नवाबने जिवंत भिंतींत पुरले होते.\n▪ केसगड, फतेहगड, होलगड, आनंदगड व लोहगड हे किल्ले त्यांनी युद्धात जिंकले होते. गुरुजी दररोज गुरूवाणीचे पठण करून आपल्या भक्तांना त्याचा सविस्तर अर्थही सांगत असत. तेव्हा त्यांचे लहान भाऊ मनी सिंहजी ते लिहीत असत. सलग पाच महिने लिहून गुरुवाणी पूर्ण झाली होती.\n▪ गुरु गोविंद सिंहजी यांनी 42 वर्षापर्यंत शत्रूविरुद्ध सामना केला होता. 1708 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील नांदेड येथील सचखंडमध्ये आपला देह त्यागला होता.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/the-history-of-sculptural-discovery-in-marathwada-dr-dev/", "date_download": "2021-06-13T06:44:21Z", "digest": "sha1:SZSNWU74L7I2OS353MHRU3FSZKXVKOEY", "length": 9029, "nlines": 107, "source_domain": "analysernews.com", "title": "मराठवाड्यातील शिल्पाविष्कार संपन्न इतिहासाचा साक्षीदार- डॉ. देव", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nमराठवाड्यातील शिल्पाविष्कार संपन्न इतिहासाचा साक्षीदार- डॉ. देव\nविजय कुलकर्णी/परभणी : आपल्या देशातील समाजाची पराभूत मनोवृत्ती बदलायची असेल तर संपन्न भूतकाळाचा मागोवा घ्यावा लागेल. दोन हजार वर्षांखालील शिल्पाविष्कार आपल्या संपन्न इतिहासाचा साक्षीदार आहे. त्याचे संगोपन करण्याचे आवाहन इतिहासतज्ज्ञ डॉ.प्रभाकर देव यांनी केले.'महाराष्ट्रातील शिल्पवैभव' या विषयावर गणेश वाचनालयाच्या वतीने आयोजित कै.मुकूंदराव पेडगावकर स्मृती व्याख्यानात ते बोलत होते.\nयावेळी गेवराई तालुक्यातील पाठसरा येथे अनाथ आश्रम चालवणा-या संतोष गर्जे यांना लोपामुद्रा पुरस्कार प्रदान करत सपत्निक गौरव करण्यात आला. पुढे बोलताना डॉ.देव म्हणाले,वेरूळ अजिंठा येथील लेण्यांखेरीज महाराष्ट्रात राष्ट्रकुट, सातवाहन,चालूक्य व यादवांच्या काळातील पुरातन मंदिेरे आहेत. मराठवाडयात तर त्याची संख्या शेकड्यात आहे. या प्रदेशाच्या संपन्नतेचे प्रतिक असणारी अनेक मंदिरं उध्वस्त अवस्थेत शेवटचे श्वास मोजीत आहेत.\nही मंदिरं आमच्या समृध्द शिल्पाविष्काराचे पुरावे आहेत.देवळांकडे धर्मस्थळं म्हणून पाहू नका.ती कला व समाजकेंद्र होती.आमच्या शिल्पकारांनी दगडात जीव ओतून स्वान्त सुखाय,समष्टीच्या रूपात केलेला हा शिल्पाविष्कार आपल्या समाज जीवनाचे दर्शन आहे.पुर्वजांच्या कलेचा आदर, संगोपन करणे आपले कर्तव्य नव्हे काय असा सवालही त्यांनी यावेळी केला. परधर्मियांनी आमची अस्मिता असणाऱ्या मंदिरांची नासधूस केली म्हणून आपण ओरड करतो. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात आपण आपल्या मंदिर व शिल्पांना कितपत न्याय दिला असा सवालही त्यांनी यावेळी केला. परधर्मियांनी आमची अस्मिता असणाऱ्या मंदिरांची नासधूस केली म्हणून आपण ओरड करतो. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात आपण आपल्या मंदिर व शिल्पांना कितपत न्याय दिला याचा विचार करावा असेही ते म्हणाले.आपली धरोहर आपणच जपली पाहिजे हा संस्कार आपला समाज विसरत चाललेला आहे. याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी संतोष गर्जे यांनीही सत्काराला ऊत्तर देत या \"लोपामुद्रा\" पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाला श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.\nविमाच्या पैशासाठी व्यक्तीचा खून;आरोपी अटकेत\nधावत्या ट्रॅव्हल्सनी घेतला पेट\nकृषी कार्यालयाच्या फ्रुटफुल आशिर्वादाने बोगस ट्रथफुल बियाणे बाजारात- डॉ.नरसिंह भिकाणे\nजिल्ह्यातील पहिल्या टेली मेडिसिन आरोग्य उपक्रमाची लाईफ केअर द्वारे चाकुरात सुरुवात\nपिडीत मुलीच्या कुटुंबियांना न्याय न मिळणं हे दुर्दैव- खा.संभाजीराजे\nबारामती अनलाॅकचा निर्णय स्थानिक प्रशासनाच्या हाती\n'सत्तेत असुनही शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली'-संजय राऊत\nमहाराष्ट्र भाजप दैव देते अन..\n'बर्ड फ्लू' हा श्वसन संस्थेचा रोग काळजी घ्या- डॉ.आनंद देशपांडे\nमहाराष्ट्रात लॉकडाउन नाही तर कडक निर्बध\n'मिस्टर परफेक्शनिस्ट': अरविंद पाटील निलंगेकर...\nगुड न्यूज:पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त,मोदी सरकार घेणार हा मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F_%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2021-06-13T06:32:41Z", "digest": "sha1:P6ZOEMEQHYGWSIDJVALK6ZO526XITEHW", "length": 2614, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सम्राट तुआनजोंग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसम्राट तुआनजोंग (नवी चिनी चित्रलिपी: 端宗; जुनी चिनी चित्रलिपी: 端宗; फीनयीन: duānzōng; उच्चार: तुआऽऽऽन्-जोंऽऽऽङ्ग) (जानेवारी ४ १२६८ - मे ८ १२७८) हा चीनवर राज्य करणारा आठवा सोंग वंशीय सम्राट होता.\nLast edited on २ फेब्रुवारी २०१४, at २३:४४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ फेब्रुवारी २०१४ रोजी २३:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/News/3689/The-board-did-caution-Fake-dates-of-CBSE-10th-12th-exams.html", "date_download": "2021-06-13T06:07:37Z", "digest": "sha1:XMRAE75T7HMH4UAIKRSZXMJDNZ6SLG7E", "length": 8185, "nlines": 58, "source_domain": "naukriadda.com", "title": "बोर्डाने केलं सावध ; CBSE दहावी, बारावी परीक्षांच्या बनावट तारखा", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nबोर्डाने केलं सावध ; CBSE दहावी, बारावी परीक्षांच्या बनावट तारखा\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) गुरुवारी एक परिपत्रक जारी केलं आहे. विद्यार्थी, शिक्षक, शाळा आणि पालकांना सावध करणारं हे परिपत्रक आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या लेखी आणप प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखांसंदर्भात एक बनावट नोटीस व्हायरल झाली आहे. ही माहिती अयोग्य आहे आणि त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये परीक्षांसंदर्भात नाहक घबराट पसरली आहे.\nसीबीएसई बोर्डाचे परीक्षा नियंत्रक डॉ. सन्यम भारद्वाज यांनी गुरुवारी बोर्डाचे अधिकृत परिपत्रक काढून दहावी, बारावी परीक्षांसंदर्भत सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर, परीक्षांच्या तारखांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. ही व्हायरल माहिती चुकीची आहे, आणि त्यामुळे उगीचच विद्यार्थी-पालकांमध्ये काळजीचं वातावरण आहे, असं या परिपत्रकात म्हटलं आहे.\nबोर्डाने सर्व संलग्न शाळा, विद्यार्थी-पालक, अन्य संबंधितांना अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. सीबीएसई बोर्डासंदर्भातील कोणत्याही अधिकृत माहितीसाठी विद्यार्थी, पालकांनी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन बोर्डाने केलं आहे.\nसीबीएसईच्या परिपत्रकात म्हटलं आहे की, ‘करोना महामारी काळात विद्यार्थी-पालकांच्या स्थितीबाबत सीबीएसई बोर्डाला जाणीव आहे. म्हणूनच कोणताही निर्णय बोर्डाने घेतला तर तो संबंधितांशी विचार विनिमय करूनच घेतला जाईल आणि त्याबाबत बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती दिली जाईल.’\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/dera-chief-ram-rahim-contracted-corona-14192", "date_download": "2021-06-13T06:00:15Z", "digest": "sha1:J2EYJR3CICEV3IT5KHUM4GO2ZV4PCZVR", "length": 11523, "nlines": 123, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "डेरा प्रमुख राम रहीमला कोरोनाची लागण | Gomantak", "raw_content": "\nडेरा प्रमुख राम रहीमला कोरोनाची लागण\nडेरा प्रमुख राम रहीमला कोरोनाची लागण\nरविवार, 6 जून 2021\nविशेष सीबीआय न्यायालयाने त्याला 20 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.\nदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Covid19) वाढत असताना बलात्कारप्रकरणी शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम (Ram Rahim) याला कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. तीन दिवसांपूर्वी प्रकृतीच्या कारणामुळे राम रहीमला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या पोटात दुखत दुखत असल्याने रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. याचवेळी त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दोन महिला अनुयायांसो��त केलेल्या बलात्कारप्रकरणी 2017 पासून डेरा प्रमुख राम रहीम तुरुंगात शिक्षा भोगत आहे. विशेष सीबीआय (CBI) न्यायालयाने त्याला 20 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. (Dera chief Ram Rahim contracted corona)\nमधुमेह आणि रक्तदाबाचा गुरमीत राम रहीमला त्रास आहे. त्यावर औषधोपचार सुरु आहे. दरम्यान 3 जून रोजी त्याच्या पोटात दुखत असल्याची तक्रार त्याने केली होती. त्यानंतर त्याला तुरुंग प्रशासनाने त्वरीत पीजीआय रोहतक रुग्णालयामध्ये (PGI Rohtak Hospital) दाखल करण्यात आले. दोन तपासण्या झाल्यानंतर त्याची पुन्हा एकदा जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर रहीमला इतर चाचण्या करण्यासाठी एम्समध्ये (AIIMS) दाखल करण्यास सांगितले होते. मात्र एम्समधील कोविड सेंटर बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्याला मेदांता रुग्णालयामध्ये (Medanta Hospital) भरती करण्यात आले. तिथे चाचणी केल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.\nअनेक राज्यात अनलॉक; या चुका पुन्हा झाल्यास तिसऱ्या लाटेला आमंत्रण\n''मागील दिवसांपासून गुरमीत राम रहीम याला पोटदुखीचा त्रास होत आहे. यासाठी त्याला रोहतक येथील पीजीआय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र तिथे त्याच्या प्रकृतीत कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. त्यानंतर चाचणीसाठी मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे चाचणी दरम्यान राम रहीमला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले,'' असे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.\nसीबीआय आधिकारी दिसणार नव्या ड्रेसकोड मध्ये...असा असणार नवा ड्रेसकोड\nसीबीआय (CBI) अर्थात राष्ट्रीय गुन्हेअन्वेशन विभाग हा नेहमीच वेगवेगळ्या...\nCoronavirus: कोविड पॉझिटिव्ह रूग्णांसाठी पहिले 5 ते 10 दिवस का आहेत महत्वाचे\nकोविड -19 च्या दुसऱ्या लाटेमध्ये (Coronavirus Second Wave) आजारपणाचा आणखी एक...\nWest Bengal: मंत्र्यांच्या अटकेनंतर सीबीआय कार्यालयावर तुफान दगडफेक\nपश्चिम बंगालच्या (West Bengal) तृणमूल कॉंग्रेस (Trinmool Congress) सरकारच्या...\nGOA: मुख्यमंत्री-आरोग्यमंत्री मारतायेत ‘गोमेकॉ’त फेऱ्या\nगेले वर्षभर कोविडचे सावट आहे. त्यामुळे कोविडची दुसरी लाट आली तरीही आपण सज्ज असू नये...\nहॉस्पिसिओच्या डॉ. वेंकटेश यांचा व्हॉट्सॲप व्हिडिओ व्हायरल\nपणजी: आरोग्यमंत्र्यांनी काही लोकांना पाठवून हॉस्पिसिओ(Hospicio) इस्पितळात सुरू...\nअनिल देशमुख यांची आज सीबीआय चौकशी\nमुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे अडचणीत...\nसुशांतच्या मृत्यूनंतर रिया या अभिनेत्यासोबत गेली पार्टीला\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानं संपूर्ण देशात थैमान घातलं. सुशांत प्रकरणामुळे...\nSachin Vaze Case: सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकार व अनिल देशमुखांना मोठा धक्का\nनवी दिल्ली: मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय चौकशीच्या विरोधात महाराष्ट्राचे...\nस्व.मनोहर पर्रीकर यांच्या कपाटांमध्ये सापडलेल्या वादग्रस्त ‘राफेल’ बाबत संशय दूर करा\nपणजी : राफेल लढाऊ विमान खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचे फ्रेंच न्यूज पोर्टल ‘...\nमहाराष्ट्रातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला परप्रांतीय कामगार जबाबदार : राज ठाकरे\nमुंबई: महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून गेल्या काही...\nमहाराष्ट्रात कोरोना स्फोटानंतर स्विगी आणि झोमॅटो रात्री 8 नंतर बंद\nमहाराष्ट्रातील कोरोनाचा अनियंत्रित वेग पाहता सरकारने कडक मार्गदर्शक सूचना जारी...\nसीबीआय चौकशीला आव्हान देण्यासाठी अनिल देशमुखांसह ठाकरे सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव\nनवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबई...\nसीबीआय कोरोना corona डेरा सच्चा सौदा dera sacha sauda मधुमेह गुरमीत राम रहीम प्रशासन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2021/04/22-040.html", "date_download": "2021-06-13T05:54:23Z", "digest": "sha1:WIQDJKD3KFN4Q3KKE7K37JJ2UAOS75NP", "length": 8662, "nlines": 76, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "..... तर , राज्यसरकार केंद्राच्या पाया पडायलाही तयार : राजेश टोपे", "raw_content": "\nHomeAhmednagar ..... तर , राज्यसरकार केंद्राच्या पाया पडायलाही तयार : राजेश टोपे\n..... तर , राज्यसरकार केंद्राच्या पाया पडायलाही तयार : राजेश टोपे\n..... तर , राज्यसरकार केंद्राच्या पाया पडायलाही तयार : राजेश टोपे\nवेब टीम मुंबई : देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असताना अनेक भागांमधून तशा तक्रारी येऊ लागल्या आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यामुळे रुग्णांचे जीव जाण्यासारख्या दुर्दैवी घटना देखील घडल्या असताना महाराष्ट्रात देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचे प्राण गेल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी थेट केंद्र सरकारला साकडं ��ातलं आहे. “राज्य सराकर सर्व प्रकारे अक्षरश: नम्र विनंती करायला तयार आहे, पाया पडायला तयार आहे. राज्याच्या जनतेसाठी राज्य सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार आहे.\nऑक्सिजन उपलब्धतेचा कोटा वाटप केंद्र सरकारकडे आहे. तो त्यांनी अधिकाधिक द्यावा आणि ग्रीन कॉरिडॉर करून महाराष्ट्रात ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आम्ही केंद्र सरकारला केली आहे. ऑक्सिजनच्या संदर्भात आपल्याला ऑक्सिजन जनरेटर प्लांटवर किंवा ऑक्सिजन निर्माण होणाऱ्या प्लांटवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. उद्योगधंद्यांमध्ये देखील पीएसए टेक्नोलॉजीचे प्लांट आहेत. त्यांचा देखील आपण वापर करू शकतो का याची चाचपणी सुरू आहे”, असं राजेश टोपे यावेळी म्हणाले. “ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सिजन जनरेटर्स हे सध्या आपल्याकडे उपाय आहेत. केंद्राकडे देखील आपण मदतीचा हात मागत आहोत”, असं देखील ते म्हणाले आहेत.\nनाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये बुधवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन लीक झाला. जवळपास एक ते दीड तास ही गळती सुरू होती. स्थानिक प्रशासन आणि तंत्रज्ञांनी मिळून ही गळती रोखली खरी. मात्र, त्यामुळे वर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली. यामध्ये २४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याचं भीषण रुप समोर आलं. राज्यातल्या इतरही काही भागांमध्ये ऑक्सिजन तुटवड्याच्या तक्रारी समोर आल्या असून तातडीने ऑक्सिजन पुरवण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.\nदरम्यान, “केंद्र सराकारकडून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन आयात करण्याची प्रक्रिया सुरू असून ती जर तातडीने झाली, तर त्याचा आपल्याला आधार मिळू शकतो. समुद्र किनाऱ्यावरचं राज्य म्हणून त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो”, असं देखील राजेश टोपे यावेळी म्हणाले. “ही अतिशय कठीण परिस्थिती आहे. आपण सगळ्यांनी अत्यंत जबाबदारीने वागावं आणि आपण सगळ्यांनी साथ द्यावी”, अशी विनंती देखील राजेश टोपेंनी राज्यातील नागरिकांना आणि वैद्यकीय क्षेत्रातील आरोग्य सेवकांना केली आहे. त्यामुळे एकीकडे राज्यात दिवसेंदिवस करोनाबाधितांचं आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढत असताना ऑक्सिजनचा पुरवठा ही एक मोठी समस्या सध्या राज्यासमोर आणि संपूर्ण देशामोर उभी राहिली आहे\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/12/chandrakant%20patil.html", "date_download": "2021-06-13T05:46:10Z", "digest": "sha1:RXGGGXSMOTO7NXNVKBBSISAQ6V3QPSIP", "length": 12453, "nlines": 73, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "मध्यमवर्गीयांच्या हिताच्या निर्णयाला सरकारची स्थगिती, भाजपा संघर्ष करेल - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome POLITICS मध्यमवर्गीयांच्या हिताच्या निर्णयाला सरकारची स्थगिती, भाजपा संघर्ष करेल\nमध्यमवर्गीयांच्या हिताच्या निर्णयाला सरकारची स्थगिती, भाजपा संघर्ष करेल\nमुंबई - मुंबई व ठाणे परिसरातील राज्य सरकारने दिलेल्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या हजारो मध्यमवर्गीयांच्या गृहनिर्माण सोसायट्यांना जमिनीची पूर्ण मालकी बहाल करून जुन्या सोसायट्यांच्या रिडेव्हलपमेंटचा मार्ग सरसकट खुला करण्याचा निर्णय आपण महसूलमंत्री असताना भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घेतला होता. त्या निर्णयाला शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली आहे. भाजपाचा या स्थगितीला स्पष्ट विरोध असून निर्णयामुळे बाधित झालेल्या हजारो मध्यमवर्गीयांच्या साथीने भाजपा आंदोलन करेल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिला.\nचंद्रकांत पाटील म्हणाले की, मुंबई व परिसरात गृहनिर्माणासाठी राज्य शासनाकडून हजारो भूखंड नागरिकांच्या सोसायट्यांना पूर्वी देण्यात आले होते. त्या जमिनींवरील सोसायटीमधील फ्लॅट विकायचा असल्यास राज्य शासनाची परवानगी घेऊन हस्तांतरण शुल्क भरावे लागत असे. तसेच या जमिनी कोणाला विकायच्या असतील किंवा त्यावरील गृहनिर्माण सोसायट्यांचे रिडेव्हलपमेंट करायचे असेल तरीही शासनाची परवानगी घेऊन हस्तांतरण शुल्क भरावे लागत असे. या नियमांच्या गुंतागुंतीमुळे या इमारतींचा पुनर्विकास रखडला होता. इमारती पन्नास साठ वर्षांच्या जुन्या असल्याने रिडेव्हलपमेंट तातडीने करण्याची गरज आहे. ही समस्या ध्यानात घेऊ��� तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या जमिनी भोगवटादार वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये करण्यास भाजपा सरकारने ८ मार्च २०१९ रोजी परवानगी दिली.\nते म्हणाले की, अशा प्रकारे मध्यमवर्गीयांच्या गृहनिर्माण सोसायट्यांना दिलेल्या जमिनीचा वर्ग बदलल्यामुळे शासनाने त्या जमिनीवरील हक्क सोडून देऊन त्यांच्या वापराचे व विक्रीचे पूर्ण हक्क संबंधित गृहनिर्माण संस्थांना मिळाले. या रुपांतरणात निवासी वापरासाठी रेडिरेकनरच्या दहा ते पंचवीस टक्के तर व्यावसायिक वापरासाठी पन्नास टक्के शुल्क एकवेळ भरण्याची सोपी अट ठेवण्यात आली. अशा प्रकारे शासनाकडे एकदाच प्रिमियम भरून पुनःपुन्हा परवानगी घेण्याच्या आणि हस्तांतरण शुल्क भरण्याच्या अटीतून या गृहनिर्माण सोसायट्यांना मुक्त केल्यामुळे त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला. परंतु, आता महाविकास आघाडी सरकारच्या महसूल विभागाने कोणतेही कारण न देता दि. १० डिसेंबरपासून आमच्या सरकारने दिलेल्या सवलतीला स्थगिती दिली आहे. यामुळे आता पुन्हा प्रत्येक व्यवहारासाठी सरकारी यंत्रणेची परवानगी घेऊन नजराणा भरणे बंधनकारक झाले आहे. मुंबई – ठाण्यातील तसेच राज्यातील विविध ठिकाणच्या हजारो मध्यमवर्गियांच्या गृहनिर्माण संस्थांसाठी महाविकास आघाडी सरकारचा मनमानी निर्णय अन्यायकारक आहे. भाजपा याच्या विरोधात संघर्ष करेल.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण ��रणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2021-06-13T04:37:51Z", "digest": "sha1:6CZIF2G6OXJBM2775X46YYLHHVB2KWHA", "length": 7713, "nlines": 65, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "महेंद्र - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमहेंद्र (पाली: महिंद) (जन्म: इ.स.पू. ३रे शतक, उज्जैन, मध्य प्रदेश) हे भारतीय बौद्ध भिक्खू होते. बौद्ध धर्मीय स्रोतांनुसार ‘श्रीलंकेत बौद्ध धर्म पोहोचवणारे’ असे त्यांचे वर्णन केलेले आढळते. महेंद्र हे मौर्य सम्राट अशोक व राणी देवी यांचे थोरले पुत्र आणि संघमित्रा यांचे मोठे भाऊ होते.\nअर्हत महेंद्र यांचा बौद्ध विहारातील पुतळा\nजन्म इ.स.पू. ३ रे शतक\nउज्जैन, मध्य प्रदेश, भारत\nकार्य श्रीलंकेत थेरवाद बौद्ध धर्म स्थापिला\n३ जनमानसातले महत्त्व व वारसा\n४ हे सुद्धा पहा\nदीपवंश आणि महावंश या श्रीलंकेतील दोन धार्मिक ग्रंथांमध्ये महेंद्र श्रीलंकेत गेले होते आणि राजा देवानामपियतिस्सा याचे त्यांनी धर्मांतर केले, याबाबतची माहीती सापडते. हे ग्रंथ म्हणजे महेंद्रचे आयुष्य व त्याचे कार्य याबद्दल माहिती देणारे अगदी मूलभूत स्रोत आहेत. शिलालेखांवरून आणि लिखित स्वरूपातल्या काही संदर्भांवरूनसुद्धा असे स्पष्ट होते की, साधारणपणे इ.स.पू. ३ ऱ्या शतकाच्या आसपासच श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्म प्रचलित झाला आणि महेंद्र यांचा कार्यकाळसुद्धा हाच होता.\nविदिशा नगरीत महेंद्र वाढले, कारण त्यांची आई तिथे राहात होती. त्यांच्या वडिलांचे आध्यात्मिक गुरू मोग्गलीपुत्ता-तिस्सा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या शिकवणुकीनुसार वयाच्या विसाव्या वर्षीच महेंद्र भिक्खू बनले. त्रिपिटकामध्ये ते पारंगत होते. इथ्थिया, उत्तिया, संबला आणि संघमित्राचा मुलगा भद्दसला या इतर भिक्खूंबरोबर महेंद्रांना श्रीलंकेत पाठवले गेले. बौद्धधर्मीय सल्लागार मंडळाची तिसरी सभा पार पडल्यानंतर मोगल्लीपुत्ता-तिस्सा यांच्या शिफारशीनुसार, श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठीच या सगळ्यांना पाठवले गेले होते. महेंद्रबरो���र धर्मगुरूंचा अनुयायी असलेला भानकुका हा त्याच्या मावशीचा नातूही होता. वेदसगिरी विहार येथून या सर्वांनी श्रीलंकेसाठी प्रस्थान केले. हे ठिकाण म्हणजे आताची सांची होय असे मानले जाते.\nजनमानसातले महत्त्व व वारसासंपादन करा\nहे सुद्धा पहासंपादन करा\nLast edited on ९ जानेवारी २०२०, at १२:४३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ९ जानेवारी २०२० रोजी १२:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-13T06:09:06Z", "digest": "sha1:RT3VMIEXTHJ6KC6JTBCTNLUYD4FZXQ4B", "length": 15339, "nlines": 151, "source_domain": "www.batmidar.in", "title": "सांसद आदर्श ग्राम योजनेला लोकसहभागाची मात्रा हवी | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसांसद आदर्श ग्राम योजनेला लोकसहभागाची मात्रा हवी\nरायगड जिल्हय़ातील चिंचोटी, दिवेआगर आणि बांधापाडा या तीन गावांची निवड सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी करण्यात आली आहे.\nमात्र या गावांमध्ये विविध योजना अंमलबजावणी करताना स्थानिक लोकांचा सहभाग अपुरा पडत असल्याचे दिसून येत आहे. खासदार किरीट सोमय्या यांनी अलिबाग तालुक्यातील चिंचोटी गावाची सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी निवड केली आहे.\nयाअंतर्गत गावात आजवर पशुवैद्यकीय तपासणी करणे, आरोग्य तपासणी मेळावे आयोजन करणे, घराघरांत विद्युत एलईडी दिवे बसवणे, पाणी शुद्धीकरणाच्या उपाययोजना करणे यांसारखे उपक्रम राबविण्यात आले आहेत.\nअवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावाची सांसद आदर्शग्राम योजनेसाठी ��िवड केली आहे. या योजनेंतर्गत गावात विविध विकासकामांची सुरुवात करण्यात आली आहे. गावातील सर्व रस्त्यांना एकसारखे दिशादर्शक फलक बसवणे, गावातील प्रत्येक घरात स्वच्छतागृहांचे बांधकाम करणे, शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचे वाटप करणे, डाळींचे वाटप करणे, महिला बचत गटांना शिलाई मशीनचे वाटप करणे यांसारखे उपक्रम राबविले जात आहेत.\nखासदार श्रीरंग बारणे यांनी उरण तालुक्यातील बांधापाडा गावाची निवड सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी केली आहे. याअंतर्गत गावाच्या वेशीवर स्वागत कमान उभारणे, तीन अंगणवाडय़ांचे नव्याने बांधकाम करणे, शाळांना संगणक वाटप करणे, स्वच्छतागृहांचे बांधकाम करणे यांसारखे उपक्रम राबविले जात आहेत.\nमात्र तीनही गावांत स्थानिक लोकांकडून या योजनेसाठी आवश्यक असणारा लोकसहभाग मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विकासकामांना गती देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. गावाचा विकास व्हावा, पण त्यात आमचा सहभाग नसावा, अशी आडमुठी भूमिका घेतल्याने अधिकाऱ्यांची मोठी अडचण होत आहे. लोकांचा कल वैयक्तिक लाभाच्या योजनांकडेच असल्याचे दिसून येत आहे. गावाच्या विकासासाठी सामुदायिक जबाबदारी पार पाडताना मात्र लोक समोर येताना दिसत नाही.\nया योजनेअंतर्गत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सर्व योजना गावात सक्षमपणे राबविणे अपेक्षित आहे; पण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना, जनधन योजना यांसारख्या योजनांना स्थानिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. वारंवार प्रयत्न करूनही या तीनही गावांत १०० टक्के लोकांना विमा संरक्षण मिळू शकलेले नाही, तर आधार कार्डसाठी विशेष कॅम्प घेऊनही १०० टक्के लोकांनी आधार नोंदणी केलेली नाही. शासकीय योजनांची गावात योग्य प्रकारे अंमलबजावणी होते आहे की नाही हे पाहण्यासाठीही स्थानिक लोक पुढे नाहीत. त्यामुळे गावातील लोकांनी आडमुठी भूमिका सोडून गावाच्या विकासासाठी समोर येणे अपेक्षित आहे (लोकसत्तावरून साभार) .\nPrevious articleरायगडात भाताची चांगले उत्पादन होणार\nNext articleझुंजार नेताचे संपादक रत्नाकर वरपे यांचे निधन\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक ��त्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/amit-shah", "date_download": "2021-06-13T06:04:27Z", "digest": "sha1:TFSKKB45CHDEQ4V6QDY5USOKPMO2KP36", "length": 2833, "nlines": 95, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Amit Shah admitted", "raw_content": "\nसोशल मीडियामुळे काँग्रेसची अशी झाली पंचाईत\nममतांच्या तृणमूलमध्ये गळती सुरुच; 'या' पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश\nतृणमूलला म���ठं खिंडार; शुभेंदू अधिकारी आणि ११ आमदार शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये\nआंदोलनाचे पडसाद : आजच अमित शाह यांनी बोलवली शेतकरी नेत्यांची बैठक\nलॉकडाउनबाबत अमित शाह म्हणाले....\nBihar Election 2020 : मुख्यमंत्रीपदाबद्दल अमित शाह यांचं मोठे विधान\nमोदींची संपत्ती ३६ लाखांनी वाढली : शाहांची ४ कोटींनी घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/crime", "date_download": "2021-06-13T05:37:49Z", "digest": "sha1:FEVEL5C6PGQ6GZE3ABIA37CZLGOPKF3U", "length": 2955, "nlines": 95, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "crime", "raw_content": "\nहिरावाडीतील युवकाचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ\nजानोरी ग्रा.पं.कर्मचार्‍यावर प्राणघातक हल्ला\n'फाईव्ह स्टार' हॉटेल्सचे बिल न देता पळणारा जेरबंद\nVideo चाळीसगाव : मेडीकल दुकान फोडले; ८५ हजारांचा मुद्देमाल लपास\nरेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार, या दुकानावर छापा\nपोलिसात तक्रार देवून घरी परतणार्‍या तरुणावर चाकूने वार\nफुले मार्केटमध्ये महिलेची मंगलपोत लांबविली\nमद्यधुंद अवस्थेत स्वतःलाच घेतले पेटवून; फुलेनगरमधील घटना\nआईनंतर मिळते मावशीची माया, पण मावशीने दाखवली क्रूर काया; दिव्यांग बालकाचा छळ\nइन्स्टाग्रामवर टाकले बालकांचे अश्‍लिल व्हिडीओ; नाशकात गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/aashadhi-vitthal-rukmini-temle/", "date_download": "2021-06-13T04:33:08Z", "digest": "sha1:BWQJZX2RHJDXKOPARSKCDWLAP2DGQQ2F", "length": 11627, "nlines": 127, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "असं करता येईल तुम्हाला पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रखुमाईचं दर्शन!", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nअसं करता येईल तुम्हाला पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रखुमाईचं दर्शन\nअसं करता येईल तुम्हाला पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रखुमाईचं दर्शन\nपंढरपूर | कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद असून पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरदेखील बंद आहे. मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी भाविकांना आता घरबसल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.\nकोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर दर्शनासाठी बंद असून या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे सर्व नित्योपोचार नित्य नियमाने सुरु आहेत. मंदिर बंद असल्याने भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावे यासाठी श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनाची आता ऑनलाईन थेट सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन\n• जिओ टीव्ही- जिओ दर्शन\n• टाटा स्काय- ॲक्टिव्ह चॅनेल\nवरील विविध माध्यमांतून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, महापूजा, शेजआरती, धूप आरती आदी नित्योपोचार भाविकांना पाहता येणार आहे.\n१ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. यंदा कोरानाचे सावट असल्याने शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही भाविकांना दर्शनासाठी सोडता येणार नाही. भाविकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दर्शनास पंढरपूरात येणे टाळावे. भाविकांनी आषाढी यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीमार्फत करण्यात आलेल्या या ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. जोशी यांनी केले आहे.\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल…\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका,…\n“एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा आम्हाला अभिमान”\n“सीमेवर जे घडलं, त्यासाठी नेहरू, इंदिरा गांधींना किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही”\nरामदास आठवले संतापले; म्हणाले, चीनच्या ‘या’ गोष्टीवर बंदी घाला\nठाकरे सरकार जातीय आणि धर्मवादी, वाढत्या जातीय हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांची टीका\nपोलीस हवालदाराची लेक झाली कलेक्टर; वाचा सातारच्या स्नेहलची थक्क करणारी संघर्षगाथा\nरामदास आठवले संतापले; म्हणाले, चीनच्या ‘या’ गोष्टीवर बंदी घाला\nस्वत:हून तपासणीसाठी जाणार असाल तर तुमच्याकडून ‘एवढे’ पैसे घेतले जातील- आरोग्यमंत्री\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय…\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका,…\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय राऊतांचा खुलासा\nकेंद्र स��कारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका, कारण…”\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू\n‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांचा इशारा\nविदर्भातील ‘या’ जिल्ह्याने करुन दाखवलं, काहीच दिवसांत संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त\n“2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू”\nकोपर्डी पीडितेला स्पेशल बेंच तयार करुन 6 महिन्यात न्याय द्या- खासदार संभाजीराजे\n‘पाच, सहा बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो, माझ्यावरील निर्बंध हटवण्यास सांगा मग मी.. ‘; करूणा मुंडेंचा गौप्यस्फोट\nप्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर भुवन बामच्या आई-वडिलांचं कोरोनाने निधन\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1326/", "date_download": "2021-06-13T04:45:19Z", "digest": "sha1:2OY5Y4BFKXP3GQWGH7D3VCDIDA6QPRF5", "length": 4485, "nlines": 117, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-माझे प़ेम", "raw_content": "\nआयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत\nखरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत - १\nपहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत\nनंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत\nआयुष्यात - - प़ेम केल होत - २\nएके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत\nतिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत\nआयुष्यात - - प़ेम केल होत - ३\nदोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत\nमैत्रीच नात मात्र पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत\nआयुष्यात - - प़ेम केल होत - ४\nहळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत होत\nविसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव लागत होत\nआयुष्यात - - प़ेम केल होत - ५\nनंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत\nपण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत होत\nआयुष्यात - - प़ेम केल होत - ६\nइतरांसाठी मात्र माझ प़ेम एकतफी॔ होत\nपण मी मात्र तिच्यासाठी प़ेम साठवुन ठेवल होत\nआयुष्यात - - प़ेम केल होत - ७\nकविता करण शिकायचं आहे ...\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/notice/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-14-05-2021/", "date_download": "2021-06-13T05:37:33Z", "digest": "sha1:HTZ3XNJSSDHMWJMEBZM46TRGYQHSM2CU", "length": 4214, "nlines": 100, "source_domain": "solapur.gov.in", "title": "कायदा व सूव्यवस्था – 14/05/2021 | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nकायदा व सूव्यवस्था – 14/05/2021\nकायदा व सूव्यवस्था – 14/05/2021\nकायदा व सूव्यवस्था – 14/05/2021\nकायदा व सूव्यवस्था – 14/05/2021\nकायदा व सूव्यवस्था – 14/05/2021\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 15, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/happy-birthday-do-you-know-common-fact-between-karan-johar-and-ekta-kapoor-13880", "date_download": "2021-06-13T06:15:25Z", "digest": "sha1:BOANWZAWI7R3H6MQKTCQ73ZQCRKXU4FE", "length": 13186, "nlines": 131, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Happy Birthday: करण जोहर आणि एकता कपूरमधला कॉमन फॅक्ट तुम्हाला माहिती आहे का? | Gomantak", "raw_content": "\nHappy Birthday: करण जोहर आणि एकता कपूरमधला कॉमन फॅक्ट तुम्हाला माहिती आहे का\nHappy Birthday: करण जोहर आणि एकता कपूरमधला कॉमन फॅक्ट तुम्हाला माहिती आहे का\nमंगळवार, 25 मे 2021\nबॉलिवूडचे(Bollywood) सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर(Karan Johar ) यांचा आज वाढदिवस आहे. करणच्या आयुष्याशी संबंधित बर्‍याच गोष्टी लोकांना माहिती आहेत. त्याने आपल्या 'द अनसुटेबल बॉय'(The Unsuitable Boy) या पुस्तकात बरेच काही सांगितले आहे.\nHappy Birthday: बॉलिवूडचे(Bollywood) सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर(Karan Johar ) यांचा आज वाढदिवस आहे. करणच्या आयुष्याशी संबंधित बर्‍याच गोष्टी लोकांना माहिती आहेत. त्याने आपल्या 'द अनसुटेबल बॉय'(The Unsuitable Boy) या पुस्तकात बरेच काही सांगितले आहे. करण एकल पालक आहे. सरोगसी मुळे वडील बनले आहे. त्याने लग्न केलेले नाही, जरी त्याने अनेकवेळा सांगितले आहे की त्याला लहानपणापासूनच ट्विंकल खन्नावर आवडते. करण जोहरचे नाव आणखी एका व्यक्तीशी जोडले गेले आहे ते म्हणजे एकता कपूर(Ekta Kapoor). एक काळ असा होता जेव्हा त्यांच्या लग्नाच्या बातम्या चर्चेत होती.(Happy Birthday Do you know the common fact between Karan Johar and Ekta Kapoor)\nबॉलिवूडच्या चॉकलेट बॉयसोबत सामंथाला करायचाय रोमांन्स\nदोघेही सरोगसी पालक आहेत\nकरण जोहर आणि एकता कपूर त्यांच्या क्षेत्रात खूप यशस्वी आहेत. या दोघांमध्ये बरीच समानता आहेत, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, एकता देखील एकल पालक आहे. करणसारख्या सरोगेसीची ती आई आहे. करणच्या मुलांचे नाव यश आणि रुही आहे. एकताच्या मुलाचे नाव रवी आहे.\nअक्षय कुमारने लावला सूर्यवंशी आणि बेल बॉटम च्या अफवांवर पूर्णविराम\nवडिलांच्या नावावर मुलाचे नाव\nमुलांच्या सरोगसीपासून ते त्यांच्या नावापर्यंत एक गोष्ट कॉमन आहे. एकताने आपल्या वडिलांच्या नावावर मुलाचे नाव ठेवले आहे. त्याचवेळी करणने आपल्या वडिलांचे नाव यश जोहरच्या नावावर आपल्या मुलाचे नाव यश देखील ठेवले आहे. त्याच्या मुलीचे नाव रुही आहे जे त्याच्या आईच्या नावाच्या उलट आहे. करणच्या आईचे नाव हीरू आहे.\nदोघांचाही 'क' अक्षरांशी जवळचा संबध आहे\nखूप दिवसांपूर्वी एकता कपूर आणि करण जोहरच्या लग्नाच्या बातम्या आल्या. या अहवालांवर करणने सांगितले होते की त्याने एकताशी लग्न केले तर त्याची आई खूप आनंदी होईल. यामागे करणने एक मनोरंजक कारण दिले होते. तो म्हणाला होता की, माझी आई माझ्या लग्नामुळे खुश होणार नाही परंतु मालिकांमधे काय घडणार आहे हे तिला अगोदरच समजेल.\nRadhe: चित्रपटाच्या पायरसीवरून दिल्ली उच्च न्यायलायचे व्हॉट्सअ‍ॅपला कारवाईचे आदेश\nएकता प्रपोजल च्या प्रतीक्षेत\nत्याचवेळी जेव्हा एकताला विचारले गेले की ती करण जोहरशी लग्न करणार आहे का तिने विनोदपणे म्हटले की, करणच्या प्रपोज करण्याची मी वाट पहात आहे. मात्र, करणने एका मुलाखती दरम्यान लोकांचा गैरसमज दूर केला होता. त्याने सांगितले होते की, त्याच्या आणि एकताच्या लग्नाच्या बातम्या सलमान खानच्या वर्जिन प्रमाणेच खऱ्या आहेत.\nराखी म्हणाली, रामदेव बाब हाच मोठा कोरोना\nराखी सावंतला (Rakhi Sawant) बॉलिवूड (Bollywood) ड्रामा क्वीन म्हणून ओळखले ...\n'अभी तो मै जवान हूं' अभिनेते धर्मेंद्र यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल...\nबॉलिवूडमधील(Bollywood) प्रसिध्द अभिनेते धर्मेंद्र(Dharmendra) यांनी आपल्या...\nबॉलिवूडला अनलॉक करण्याची FWICE ची मागणी, मुख्यमंत्र्यांना लिहीले पत्र\nमुंबई : कोरोनाच्या (Corona) दुसर्‍या लाटेत, देशातील सर्वाधिक बाधित राज्यात...\nअक्षय कुमारने लावला 'सूर्यवंशी' आणि 'बेल बॉटम' च्या अफवांवर पूर्णविर��म\nबॉलिवूड(Bollywood) स्टार अक्षय कुमारने(Akshay Kumar) अखेर आपल्या ‘सूर्यवंशी’(...\n37 व्या वर्षी श्रेया बनली आई; बॉलिवूडच्या या अभिनेत्रींना लग्नानंतर अनेक वर्षांनी मातृत्व\nबॉलिवूडची (Bollywood) सगळ्यांची आवडती गायिका श्रेया घोषाल नुकतीच आई बनली आहे....\nNeena Gupta: 'सशक्त महिलांना स्क्रीनवर योग्यप्रकारे प्रेझेंट केले जात नाही'\nया महिन्याच्या 4 तारखेला अभिनेत्री नीना गुप्ता(Neena Gupta) 62 वर्षाच्या...\nलग्नाआधीच डायरेक्टरने माधुरी दीक्षितसमोर ठेवली होती अनोखी अट, आणि...\nBIRTHDAY: बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षित(Madhuri Dixit Birthday) चा आज...\n''घाबरट बॉलिवूड सेलिब्रिटींनो, कुठायं तुमचा...\nदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे....\nIPL 2021: युनिव्हर्स बॉसला लागले बॉलिवूडचे वेड; पहा Video\nइंडियन प्रीमियर लीगला युवांचा खेळ मानले जाते. आयपीएलमधील प्रदर्शनावर अनेक खेळाडूंनी...\nमालदिवचे फोटो शेअर करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांना नवाजचा खोचक टोला\nदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये...\nरणधीर कपूर ने चूकून शेअर केलेला करीना कपूरच्या मुलाचा पहिला फोटो होतोय व्हायरल\nमुंबई : 21 फेब्रुवारी रोजी करीना कपूर खानने तिच्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला. चाहते...\nजीममधून बाहेर पडणाऱ्या रियाचा फोटोग्राफरला कूल रिप्लाय\nनवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत ने आत्महत्या केल्यानंतर नव्या वादाला...\nbollywood चित्रपट निर्माता karan johar वाढदिवस birthday लग्न ट्विंकल खन्ना एकता कपूर ekta kapoor करण जोहर खत fertiliser\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.digit.in/mr/news/software/android-p-may-become-official-on-august-20-48977.html", "date_download": "2021-06-13T06:05:39Z", "digest": "sha1:LT3DZ4AWNPM3YJYYSJWGIZTDWFCOTT3U", "length": 6721, "nlines": 132, "source_domain": "www.digit.in", "title": "Android P 20 ऑगस्टला अधिकृतरित्या केला जाऊ शकतो सादर | Digit Marathi", "raw_content": "\n10000 च्या आतील बेस्ट फोन्स\nAndroid P 20 ऑगस्टला अधिकृतरित्या केला जाऊ शकतो सादर\nइंटरनेट वर समोर येणार्‍या लीक वरून बोलू शकतो की गूगल चा हा नवीन OS Pixel आणि Nexus डिवाइस वर अधिकृतपणे सादर केला जाऊ शकतो.\nGoogle ने आधीच Android P चा फाइनल डेवेलपर प्रीव्यू रिलीज केला आहे, त्याचबरोबर कंपनी हा खुप दिवसांपासून टेस्ट पण करत आहे. गूगल कडून अजूनतरी याची अधिकृत लॉन्च डेट समोर आली नाही. पण कंपनी ने सांगितले होते की हा यावर्षी तिसर्‍या तिमाहीत लॉन्च के��ा जाऊ शकतो. आता प्रसिद्ध लीक्स्टर Evan Blass कडून माहिती मिळाली आहे की 20 ऑगस्टला एंड्राइड P चा फाइनल वर्जन Pixel आणि Nexus डिवाइस वर यायला सुरू होईल.\nBlass ने एका ट्विट मधून एक इमेज कॅलेंडर सर्वांसमोर ठेवला आहे, ज्यात 20 ऑगस्ट च्या तारखेवर एंड्राइड P चा लोगो दिसत आहे. तुम्ही इथे हा ट्विट बघू शकता.\nहे बातमी खरी असल्यास, गूगल लवकरच आपल्या नवीन OS ची घोषणा करू शकतो. काही दिवसांपूर्वी आलेल्या एका लीक मधून समोर आले आहे की Android P चे नाव एंड्राइड Pistachio या Pistachio ice-cream असू शकते. पण नेहमीप्रमाणे ही पण एक अफवाच राहील आणि कंपनी नवीन नाव घेऊन समोर येईल.\nडिटेलने झेड-टॉक ऍप सह फीचर फोनची नवीन सीरीज केली सादर\nनवीन VIVO V17 झाला लॉन्च, जुन्या VIVO V17 PRO पेक्षा आहे किती वेगळा\nXIAOMI चे आगामी लॉन्च: POCO F2, MI MIX 4, REDMI K30 च्या लॉन्च डेट्स आल्या समोर\nXIAOMI REDMI NOTE 5 मोबाईल फोनला भारतात मिळू लागला MIUI 11 स्टेबल अपडेट\nRELIANCE JIO चे पाच सर्वात धमाकेदार प्रीपेड प्लान्स ज्यात मिळतो जास्त डेटा...\nAMAZON OPPO FANTASTIC DAYS SALE: ओप्पो स्मार्टफोन्स स्वस्तात विकत घेण्याची सुवर्ण संधी\nBSNL च्या RS 365 च्या प्लान मध्ये तुम्हाला मिळत आहे 60 दिवसांसाठी रोज 2GB डेटा\nAIRTEL च्या RS 599 च्या प्लान मध्ये मिळत आहे 2GB डेली डेटा आणि 84 दिवसांच्या वैधतेसह 4 लाखांचा INSURANCE COVER\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2021/03/blog-post_19.html", "date_download": "2021-06-13T05:10:42Z", "digest": "sha1:O4AYJADAPEZCOEXF3QSQWB3BVBQQS7KI", "length": 6329, "nlines": 84, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "कोरोना अपडेट : जिल्ह्यात २१५ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर", "raw_content": "\nHomeAhmednagarकोरोना अपडेट : जिल्ह्यात २१५ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nकोरोना अपडेट : जिल्ह्यात २१५ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nजिल्ह्यात २१५ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nवेब टीम नगर : जिल्ह्यात आज १७६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७४ हजार १०० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २१५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२८८ इतकी झाली आहे.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४६ रुग्ण.खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५२ रुग्ण. अँटीजेन चाचणीत १७ रुग्ण बाधीत आढळले.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १८, अकोले १४, कोपरगाव १, नेवासा १, पारनेर १, पाथर्डी १, राहाता ६, संगमनेर ३, कॅन्टोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nखाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४१, अकोले ७, जामखेड १, कर्जत १, कोपर गाव १०, नगर ग्रामीण ११, नेवासा ४, पारनेर ४, पाथर्डी २, राहाता २१, राहुरी ५, संगमनेर २८, शेवगाव १, श्रीगोंदा १, श्रीरामपूर ९, कॅन्टोन्मेंट १ आणि इतर जिल्हा ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nअँटीजेन चाचणीत आज १७ जण बाधित आढळुन आले. मनपा ४, कर्जत १, कोपरगाव १, नेवासा १, पारनेर २, राहाता २, राहुरी २, इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ५४, अकोले ५, कर्जत ३, कोपरगाव १७, नगर ग्रामीण १०, नेवासा १, पारनेर १०, पाथर्डी ५, राहाता १०, राहुरी ७, संगमनेर ३१, शेवगाव ९, श्रीगोंदा ४, श्रीरामपूर २, मिलिटरी हॉस्पिटल २ आणि इतर जिल्हा ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nबरे झालेली रुग्ण संख्या : ७४१००\nउपचार सुरू असलेले रूग्ण : १२८८\nएकूण रूग्ण संख्या : ७६५३६\nघराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा.\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.sp-hengrong.com/concrete-curing-blanket-product/", "date_download": "2021-06-13T05:27:28Z", "digest": "sha1:SGVTHWWPOUVKR5D2MDEA7INCDZJ5M6EJ", "length": 12385, "nlines": 247, "source_domain": "mr.sp-hengrong.com", "title": "चीन कॉंक्रिट क्युरिंग ब्लँकेट कारखाना आणि उत्पादक | शायनिंगप्लास्ट", "raw_content": "\n4-प्लाइ सिंथेटिक छप्पर अंडरलेमेंट\n3-प्लाइ सिंथेटिक छप्पर अंडरलेमेंट\nपीपी / पीई विणलेल्या घरातील लपेटणे\nअत्यंत ब्रीद करण्यायोग्य घर लपेटणे\nपीपी / पीई विणलेल्या फॅब्रिक\nलाईट ड्यूटी पॉली टार्प\nमध्यम ड्यूटी पॉली टार्प\nहेवी ड्यूटी पॉली टार्प\nअतिरिक्त हेवी ड्यूटी पॉली टार्प\nलाकूड गळती / हूड\nविणलेल्या पीपी वीट चटई\nस्पुनबॉन्डेड पीपी नॉनव्हेन फॅब्रिक\nनॉनव्हेन / पीपी / पीव्हीसी / पीई / ईव्हीए बॅग\nसाथीचे रोग प्रतिबंधक साहित्य\nसर्व प्रकारचे मुखवटे साठी पीपी स्पनबॉन्ड नॉन-विणलेले फॅब्रिक रोल\nप्रोटेक्टिव्ह अलगाव गाउनसाठी ब्रेथ करण्यायोग्य फिल्म कोटिंग पीपी स्पनबॉन्ड नॉन-विणलेले फॅब्रिक रोल\nपीपी / पीई विणलेल्या फॅब्रिक\n4-प्लाइ सिंथेटिक छप्पर अंडरलेमेंट\n3-प्लाइ सिंथेटिक छप्पर अंडरलेमेंट\nपीपी / पीई विणलेल्या घरातील लपेटणे\nअत्यंत ब्रीद करण्यायोग्य घर लपेटणे\nपीपी / पीई विणलेल्या फॅब्रिक\nलाईट ड्यूटी पॉली टार्प\nमध्यम ड्यूटी पॉली टार्प\nहेवी ड्यूटी पॉली टार्प\nअतिरिक्त हेवी ड्यूटी पॉली टार्प\nलाकूड गळती / हूड\nविणलेल्या पीपी वीट चटई\nस्पुनबॉन्डेड पीपी नॉनव्हेन फॅब्रिक\nनॉनव्हेन / पीपी / पीव्हीसी / पीई / ईव्हीए बॅग\nसाथीचे रोग प्रतिबंधक साहित्य\nसर्व प्रकारचे मुखवटे साठी पीपी स्पनबॉन्ड नॉन-विणलेले फॅब्रिक रोल\nप्रोटेक्टिव्ह अलगाव गाउनसाठी ब्रेथ करण्यायोग्य फिल्म कोटिंग पीपी स्पनबॉन्ड नॉन-विणलेले फॅब्रिक रोल\n4-प्लाई सिंथेटिक छप्पर अंड ...\nलाकूड गळती / हूड\nशायनिंगपलास्ट क्युरिंग ब्लँकेट्स कंक्रीट बरा करण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत हायड्रेशनची उष्णता राखण्यास आणि थंड तापमानास प्रतिकार करण्यास मदत करतात.\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nशायनिंगपलास्ट क्युरिंग ब्लँकेट्स कंक्रीट बरा करण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत हायड्रेशनची उष्णता राखण्यास आणि थंड तापमानास प्रतिकार करण्यास मदत करतात.\nClosed पीई विणलेल्या फॅब्रिकचे दोन थर (तळाशी आणि वरच्या थर) क्लोज-सेल ईपीई फोम आणि / किंवा बबल थरांसह इन्सुलेटेड.\n3 1 ते 5 इन्सुलेशन थरांसह 3 पर्यंत 5 पर्यंत आर-मूल्य प्रदान करते.\n• फोमचा प्रकार: झेड-दुमडलेला आणि हवामान-प्रतिरोधक पॉलि टार्पमध्ये पॅक\nUbble बबलचा प्रकार: हवामान-प्रतिरोधक शिवलेल्या पॉली टार्प गठ्ठ्यात पॅक केलेला व व्हॅक्यूमेट पॅक\nD हायड्रेशनची उष्णता कायम राखण्यासाठी विशेषतः जॉबसाइट कामगिरी प्रदान करा, विशेषत: कंक्रीट बरा करण्याच्या गंभीर अवस्थेमध्ये.\nUring बरा करताना वाफेचा ब्लॉक द्या\n3 3'x25 'ते 12'x25' पर्यंत अनेक प्रकारचे मानक आकाराचे कंक्रीट क्युरिंग प्रदान करा. सानुकूल कंक्रीट क्युरिंग ब्लँकेट आकार तयार करण्यासाठी उपलब्ध.\nसौर उष्णतेपासून जास्तीत जास्त तपमान वाढविण्यासाठी आणि अंतर्गत इन्सुलेशन थरांना आर मूल्यांची जास्तीत जास्त वाढ करण्यात मदत करण्यासाठी वरच्या थरावरील ब्लॅक पॉलीथिलीन.\nHeat उष्णता अधिक चांगले राखण्यासाठी चांदी किंवा तळाशी थर वर अल्युमिनाइझ केलेले.\nWeather टिकाऊ हवामान-प्रतिरोधक कव्हर\nUst जंग-रहित uminumल्युमिनियम दर 3 '\nमागील: विणलेल्या पीपी वीट चटई\nपुढे: नॉनव्हेन / पीपी / पीव्हीसी / पीई / ईव्हीए बॅग\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nकक्ष 902, शुईयू चेंग प्लाझाचे युनिट 23, क्रमांक 189 झेंगयांग मिडल रोड, चेंगयांग क्षेत्र, किनिंगदाओ, चीन\nआमची 24/7 ऑनलाइन ग्राहक सेवा आपल्या प्रश्नांची किंवा चौकशींची त्वरित उत्तरे देईल. आणि आपण आपला संदेश ईमेलद्वारे सोडल्यास, आम्ही 12 तासांच्या आत आपल्याकडे परत येऊ. धन्यवाद.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/10815", "date_download": "2021-06-13T05:09:38Z", "digest": "sha1:PIUYX5Q5FY6SMGV6TZBAVQ3LUSAV2PHE", "length": 8955, "nlines": 101, "source_domain": "dhanlabh.in", "title": "गुंतवणुकीची माहिती एॅपवर – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nगुंतवणुकीची माहिती सुरक्षित राहावी, तसेच गुंतवणूकदाराच्या कुटुंबीयांना त्याबाबत माहिती मिळावी म्हणून इन्व्हेस्टमेंट सेफगार्ड नावाचे ऍप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. व्हर्च्युअल तिजोरीवर आधारित असलेले अशाप्रकारचे देशातील हे पहिलेच अॅप आहे.\nभारतात सुमारे ६४ बँकांमध्ये ११ हजार ४०० कोटी रुपये दाव्यांशिवाय पडून आहे. बऱ्याचदा कुटुंबीयांना घरातील कर्त्या व्यक्तींने कुठे गुंतवणूक केली आहे याची माहिती नसते. त्यामुळे या अॅपच्या माध्यमातून गुंतवणुकीबाबत माहिती सुरक्षित ठेवली जाईल शिवाय गरजेच्यावेळी गुंतवणुकीचा तपशील कुटुंबीयांना उपलब्ध करून दिला जाईल, अशा संकल्पनेतून अॅपची निर्मिती केल्याचे संदीप सानप यांनी सांगितले.\nऍपमध्ये प्रोफाइल तयार केल्यानंतर त्यात वित्तीय तपशील सेव्ह करता येतो. गुंतवणुकीचा तपशील एन्क्रिप्ट केल्यानंतर सर्व्हरवरवर पाठ��िला जातो. त्यामुळे संबंधित तपशील फक्त ऍप वापरत असलेल्या आणि त्याने नियुक्त केलेल्या व्यक्तींनाच उपलब्ध होऊ शकतो,\nIPO आयपीओत गुंतवणूक संधी\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ksp.baif.org.in/2021/04/17/%E0%A4%89%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-13T04:37:19Z", "digest": "sha1:6ZLZOZNLNB5BZ3G3JJA7OGILJYXWNMGY", "length": 6161, "nlines": 65, "source_domain": "ksp.baif.org.in", "title": "उबंरची भाजी(कोवळी उबंर भाजी) – पारंपरिक ज्ञानाच्या देवाण-घेवाणाचे व्यासपीठ / Traditional Knowledge Sharing Platform", "raw_content": "\nपारंपरिक ज्ञानाच्या देवाण-घेवाणाचे व्यासपीठ / Traditional Knowledge Sharing Platform\nसंकेतस्थळा विषयी / About\nस्थानिक पीक / Local crop\nजैवविविधतेचा सणांमध्ये उपयोग / Use of biodiversity in festivals\nपारंपरिक ज्ञानाच्या देवाण-घेवाणाचे व्यासपीठ / Traditional Knowledge Sharing Platform\nसंकेतस्थळा विषयी / About\nस्थानिक पीक / Local crop\nजैवविविधतेचा सणांमध्ये उपयोग / Use of biodiversity in festivals\nउबंरची भाजी(कोवळी उबंर भाजी)\nउबंर ही एक फळ झाड आहे या झाडावर येणारी कोवळी फळांची भाजी करतात कोवळी फळे घेवुन धुऊन घेणे व फळांचे लहान तुकडे करून सूरवातीला शिजवून घेणे थंड झाल्यावर पाणी घेवु नये कांदा व लसुण जिरे ह��द तिखट घेवुन फोडणी घेणे अशी ही उबंर फळांची भाजी होय\nभात (तांदूळ) / Rice\nस्थानिक पीक / Local crop\n\"कोकणी मेवा\" (1) Groundnut (1) आखाजा (1) आपट्याची पाने (3) आरोग्य समृद्धी (1) उन्हाळ्यात पक्ष्यांना हमखास पाणी उपलब्ध करून देणारा वृक्ष काटेसावर (1) कंद मुळे (1) चपाती व भाकरी छान (1) जंगलातील भाजी (1) जंगली भाजी (1) ज्वारी (2) ज्वारीच्या लाह्या (1) झिपरी ज्वारी (1) तांदूळ (1) तांदूळ पीठापासून लाडू (1) तिळाचे तेल (1) तिळाचे लाडू (1) तीळ (2) देवाची प्रार्थना (1) देवाला अर्पण (1) देवाला अर्पण करणे (1) धान्य साठवणुक (1) नैवेद्य (5) पळस एक कल्पवृक्ष (1) पापड (1) पिके (1) पुजा (9) पूजन (3) पूजा (5) पेरलेल्या धान्यापासून उगवलेले रोप हे योग्य आहे का कमजोर आहे याचे परीक्षण आदिवासी बांधव करतात.म्हणजे येणाऱ्या पुढील पावसाळ्यात हे पीक शेतात कसं येणार याचा अंदाज आदिवासी शेतकरी बांधव लावत असतात. (1) प्राणी (1) बियाण्यांचा उत्सव (1) भोकरा लोनचे चांगले आहे (1) मका इतर बियाणे (1) माहित नाही (1) मोहाची पाने (2) रानभाजी बांबू ( शिंद) (1) रानभाजी शेवगा (1) रामफळांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत (1) वाफेवरची भाकरी (2) वैद्य (2) शिमग्याचा सण (1) सफेद मुसली (1) हे फळ काटेरी झुडपे आढळतात व ह्या फळात भरपूर प्रमाणात व्हिटामिन मिळत असतात. (1) होळी पूजा (1)\nनवीन पोष्ट / New posts\nनवीन टिप्पणी / New Comments\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9_%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%B0", "date_download": "2021-06-13T06:36:10Z", "digest": "sha1:RYT26Q4U2X4QBDCAVXYE273LLET5PS75", "length": 5012, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "केमन द्वीपसमूह डॉलर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकेमन द्वीपसमूह डॉलर हे केमन द्वीपसमूहाचे अधिकृत चलन आहे.\nअधिकृत वापर केमन द्वीपसमूह\nआयएसओ ४२१७ कोड KYD\nविनिमय दरः १ २\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसध्याचा केमन द्वीपसमूह डॉलरचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्�� वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०८:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/News/3363/Good-news-More-than-8000-posts-will-be-recruited-in-the-agriculture-department-of-the-state-by-2020.html", "date_download": "2021-06-13T06:17:18Z", "digest": "sha1:LDV5UAPFVDEH4R6VMELCDEGYZZGRGJYW", "length": 8916, "nlines": 80, "source_domain": "naukriadda.com", "title": "आनंदाची बातमी ! राज्यातील कृषी विभागात होणार ८ हजारहून अधिक पदांची भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\n राज्यातील कृषी विभागात होणार ८ हजारहून अधिक पदांची भरती २०२०\nकृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा दावा प्रत्येक राज्य सरकार करीत असले तरी त्यासाठी लागणारे मनुष्यबळ देण्याबाबत मात्र त्यांचे कायम दुर्लक्ष होत असल्याचे वेळोवेळी दिसून येते. सध्या राज्यात कृषी खात्यात सर्व प्रकारची एकूण ८,७९० पदे रिक्त आहेत.\nराज्यात कृषी खात्यात एकूण मंजूर पदांची संख्या २७,४५३ असून जुलै २०१९ पर्यंत एकूण ८,७०९ पदे रिक्त आहेत. यात पदोन्नतीने भरावयाची १,७७७ (२७ टक्के), तर नामनिर्देशाद्वारे भरावयाची ६,९३२ (३३ टक्के) पदांचा समावेश आहे.\nही स्थिती मागील अनेक वर्षांपासून आहे. वर्ग -२ तांत्रिक अधिकाऱ्यांची सुमारे ४० अधिकाऱ्यांची पदे नामनिर्देशाने भरण्यात आलेली नाहीत. दरवर्षी मोठय़ा प्रमाणात कृषीपदवीधर बाहेर पडतात. मात्र त्यांना नोक ऱ्यांची संधी उपलब्ध नाही. पदोन्नतीच्या बाबतीतही हीच स्थिती आहे.\nरिक्तपदांमुळे कृषी खात्यात तांत्रिक कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढला आहे. लिपिक वर्गाची ४० टक्के पदे रिक्त असल्याने त्याचा फटका प्रशासकीय कामांना बसला आहे. रिक्तपदे तातडीने भरण्यासंदर्भात वेळोवेळी सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्याची दखल घेतली जात नाही, असे राज्य कृषी विभाग समन्वय महासंघ, पुणेचे अध्यक्ष मुकुंद पालटकर यांनी सांगितले.\nरिक्तपदे भरली नाही तर येत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कर्मचारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील. सरकारने याची दखल घ्यावी.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-nvs-various-posts-recruitment-2019-12898/", "date_download": "2021-06-13T05:47:56Z", "digest": "sha1:765A2PLQWGI5LYAP3TEHFWZ56GBXBC72", "length": 5069, "nlines": 70, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - नवोदय विद्यालय समितीच्या आस्थापनेवर विविध पदाच्या २३७० जागा Announcement - NMK", "raw_content": "\nनवोदय विद्यालय समितीच्या आस्थापनेवर विविध पदाच्या २३७० जागा\nनवोदय विद्यालय समितीच्या आस्थापनेवर विविध पदाच्या २३७० जागा\nनवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक आयुक्त पदाच्या ५ जागा , पदव्युत्तर शिक्षक (PGT) पदाच्या ४३० जागा, प्रशिक्षित पदवी शिक्षक (TGT) पदाच्या ११५४ जागा, सहशिक्षक पदाच्या ५६४ जागा, कायदेशीर सहाय्यक पदाची १ जागा, केटरिंग सहाय्यक पदाच्या २६ जागा, कनिष्ठ लिपिक पदाच���या १३५ जागा आणि स्टाफ नर्स पदाच्या ५५ जागा असे एकूण २३७० पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑगस्ट २०१९ आहे.\nसौजन्य: श्री ऑनलाईन सर्व्हिसेस,तालखेड फाटा.\nनागपूर आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा निकाल उपलब्ध\nभारतीय अन्न महामंडळाच्या विविध पदांच्या परीक्षेचा निकाल उपलब्ध\nपरभणी जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ५५ जागा\nवाशीम जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ६५ जागा\nबीड जिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण १७ जागा\nगडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पात शिक्षक पदांच्या ९२ जागा\nमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात वर्ग क आणि ड पदांच्या ८६५ जागा\nजलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (गट-ब) पदांच्या एकूण ५०० जागा\nकोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ४४ जागा\nराज्यात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण १४७ जागा\nनाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nअकोला जिल्ह्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विविध पदाच्या ११९ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/talegav-st-bus-stuck-silvassa-border-291972", "date_download": "2021-06-13T04:31:23Z", "digest": "sha1:BUGV2762CT6HUXWYV2746LQTOFBWNCNT", "length": 17792, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पिंपरी-चिंचवड : तळेगावची लालपरी अडकली सिल्वासा सीमेवर", "raw_content": "\nकोरोना लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या राजस्थानी मजुरांना त्यांच्या गावी मोफत सोडण्यासाठी राज्य शासनातर्फे पाठवलेल्या तळेगाव दाभाडे आगाराच्या तीन बसेसला दादरा नगर हवेली जिल्हा प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे सोमवारी (ता.११) रात्रीपासून नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगणा तालुक्यातील सिल्वासा सीमेवर ताटकळत थांबावे लागले आहे.\nपिंपरी-चिंचवड : तळेगावची लालपरी अडकली सिल्वासा सीमेवर\nतळेगाव स्टेशन - कोरोना लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या राजस्थानी मजुरांना त्यांच्या गावी मोफत सोडण्यासाठी राज्य शासनातर्फे पाठवलेल्या तळेगाव दाभाडे आगाराच्या तीन बसेसला दादरा नगर हवेली जिल्हा प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे सोमवारी (त���.११) रात्रीपासून नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगणा तालुक्यातील सिल्वासा सीमेवर ताटकळत थांबावे लागले आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तळेगाव आगाराचे व्यवस्थापक तुषार माने यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या निर्देशांचे पालन करत राजस्थानमधील ५२ कामगारांना घेऊन सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी गेलेल्या तळेगाव आगाराच्या तीन एसटी बसेस सिल्वासा सीमेवरील चेक पोस्टवर थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. सदर मजुरांची पुढील व्यवस्था आणि प्रवासाची जबाबदारी दादरा नगर हवेली जिल्ह्याचे प्रशासन घेत नसल्यामुळे सोमवारी रात्री पासून सर्व प्रवासी आणि चालक ताटकळत उभे आहेत. वडगाव मावळ तहसील कार्यालयातील आपत्कालीन विभागाशी याबाबत संपर्क साधला असता, मावळच्या तहसीलदारांचे दादरा नगर हवेलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत बोलणे चालू असून लवकरच मार्ग निघेल असे सांगितले.\nपिंपरी-चिंचवडकरांसाठी आजचा दिवस दिलासादायक; तर पुण्यातील एकाचा मृत्यू\nपेठ तालुक्यातील तहसील कार्यालयाशी बोलून संबंधित कामगारांना तिथेच सोडून बस परत बोलवण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे आगार व्यवस्थापक माने म्हणाले. तळेगाव दाभाडे आगारातून पाच बसेस सोमवारी सायंकाळी निघाल्या होत्या. पैकी तीन बसेस ओडीशा राज्यातील ४१ कामगारांना घेऊन गोंदीया जिल्ह्यालगतच्या छत्तीसगड राज्याच्या रायपुर जिल्हा सीमेपर्यत पोहचवणार आहेत. तर तीन बस राजस्थानमधील ५२ कामगारांना गुजरातच्या सीमेपर्यत पोहोचवणार होत्या.मात्र हा अनुभव लक्षात घेता समोरच्या राज्याकडून परवानगी मिळाल्यानंतरच अडकलेल्या मजुरांचे स्थलांतर करण्यासाठी यापुढील बस सोडण्यात येतील असे मत माने यांनी व्यक्त केले.\nपरप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत मोफत पोहोचवण्यासाठी प्रवासाचा खर्च करण्याचे उदार धोरण महाराष्ट्र सरकारने स्वीकारुनही इतर राज्यांकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.आणखी या मजुरांना दादरा नगर हवेली आणि गुजरात राज्याच्या सीमा पार करावयाच्या आहेत.\nराजस्थानच्या 53 जणांची रवानगी निवारा कक्षात\nनगर: राजस्थानमधील 53 जणांची रवानगी ���गरमधील निवारा कक्षामध्ये करण्यात आली. रोजगाराच्या शोधार्थ ते आंध्र परदेशातील कडप्पा जिल्ह्यात गेले होते. कोरोनामुळे ते पुन्हा राजस्थानकडे निघाले होते. आज सकाळी नगर शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कोरोनामुळे देशात सर्वत्र जमावबंदी व संचारबंदीचे आदेश\n'...तर आसाराम बापूंची प्रथम सुटका करा'\nनवी दिल्ली: देशात कोरोना व्हायसमुळे २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर केल्यानंतर कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते सुबमण्यम स्वामी यांनी स्वयंघोषित वादग्रस्त आध्यात्मिक गुरू आसाराम बापूची सुटका करण्याची मागणी ट्विटरवरून केली आहे.\n\"शिवभोजन' आता तालुक्‍याच्या ठिकाणी\nसोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी असलेली शिवभोजन योजना आता तालुका पातळीवर सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शिवभोजन योजना काही दिवस बंद करण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांपासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. दुपारी 11 ते 3 या वेळेत आणि पाच र\nधक्कादायक : देशात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण\nनवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे, कोरोनाच्या संक्रमणापासून सामान्य नागरीकांबरोबरच डॉक्टर देखील दूर राहिलेले नाहीत. देशात आतापर्यंत 50 पेक्षा जास्त डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले आहे. एकट्या दिल्लीमध्ये सात डॉ\nसंत बाबा नरेंद्रसिंघ, संत बाबा बलविंदरसिंग यांची लंगरसेवा\nनांदेड : कोरोना व्हायरसविरुद्ध सुरु असलेल्या लढ्यात येथील लंगर साहिब गुरुद्वाराने पुढाकार घेतला. शहरासह परिसरातील गरजवंताना लंगरची सेवा (अन्नदान) मोफत सुरू आहे. सरासरी चार लाख नागरिक या अन्नदानाचा लाभ घेत आहेत.\nकोरोनामुक्तीसाठी राज्यांना दिलेला निधी\nकोरोनाविरोधात लढण्यासाठी विविध राज्यांनी निधी जाहीर केला आहे. त्याचा हा थोडक्यात आढावा...\nकसा आणि कुठून आला बर्ड फ्लू भारतात काय आहे धोका\nनवी दिल्ली : कोरोनानंतर आता देशात बर्ड फ्लूचा हाहाकार दिसून येतोय. केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यानंतर आता महाराष्ट्रात हाय अलर्ट आहे. कावळा तसेच इतर अनेक स्थलांतर करणाऱ्या पक्षांच्या मृत्यूनंतर अनेक राज्यात व्हायरसच्या चाचणीसाठी नमूने पाठवण्यात आले आहेत.\nFight with Coronavirus : देशातील 'हे' २५ जिल्हे आहेत कोरोनामुक्तीच्या वाटेवर; महाराष्ट्रातील...\nनवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. देशातील १५ राज्यांमधील असे २५ जिल्हे आहेत, जे कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत.\nराजस्थानमधील 38 जणांवर मंगळवेढ्यात गुन्हा दाखल\nमंगळवेढा (जि. सोलापूर) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी असताना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवासबंदीचा भंग व तोंडास मास्क न लावता दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यात राजस्थान येथील 38, पंढरपूर व चडचण येथील प्रत्येकी एक\nCoronavirus : मुंबई, पुण्यासह ११ शहरांची स्थिती चिंताजनक\nनवी दिल्ली - महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल राज्यांमधील मुंबई, पुणे आणि इंदूरसह देशातील किमान ११ महानगरे आणि जिल्ह्यांत कोरोना महासाथीचा फैलाव होण्याची शक्यता गृहित धरुन परिस्थिती गंभीर स्वरूपाची आहे, असा इशारा केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला. या राज्यांमध्ये केंद्रीय पथक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/coronavirus-rajasthan-government-will-send-maharashtra-students-kota-284942", "date_download": "2021-06-13T05:45:58Z", "digest": "sha1:LJYZMWFQLHSRO2375RRPZZ2APUOTWW6Y", "length": 17583, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गुड न्यूज : राजस्थानच्या कोटामध्ये अडकलेत विद्यार्थी महाराष्ट्रात परतणार", "raw_content": "\nपुण्यात एमपीएससीच्या तयारी करीत असलेले अनेक विद्यार्थी आहेत.त्यांना जेवण मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या गावी पोहचवण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या पाहिजेत.\nगुड न्यूज : राजस्थानच्या कोटामध्ये अडकलेत विद्यार्थी महाराष्ट्रात परतणार\nपुणे : राजस्थानमधील कोटा येथील अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना स्वगृही परतण्याची व्यवस्था करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केली. त्यास राजस्थान आणि महाराष्ट्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा परतण्याचा मार्ग खुला होण्याची चिन्हे आहेत.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nमहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्�� सत्यजीत तांबे यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तांबे यांना पत्र पाठवून महाराष्ट्र सरकारसोबत या विषयावर चर्चा होत असून, लवकरच निर्णय निघेल, अशी आश्वासन दिले आहे, असे त्यांनी सांगितले. तांबे यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे राजस्थान सरकारच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत पुढील प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे. तांबे म्हणाले, \"कोटा येथे मूळचे महाराष्ट्राचे रहिवासी असलेले जवळपास दोन हजार विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडचणीत अडकले असून, महाराष्ट्र आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडे विद्यार्थ्यांना स्वगृही परत आणण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील या मागणीची दखल घेतली आहे. दोन्ही राज्य सरकारे विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परत चआणण्यासाठी हालचाली करत आहेत, अशी माहिती त्यांना दिली.\"\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nसत्यजित तांबे म्हणाले, \"पुण्यात एमपीएससीच्या तयारी करीत असलेले अनेक विद्यार्थी आहेत. तेही अडकले आहे. त्यांना जेवण मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या गावी पोहचवण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या पाहिजेत.\"\n बचत गटांच्या दहा लाख महिला बेरोजगार\nसोलापूर : महिला आर्थिक विकास महामंडळ व बॅंकांच्या मदतीने गावगाड्यातील महिलांनी उद्योग क्षेत्रात आघाडी घेतली. 'चूल अन्‌ मूल' ही मर्यादा ओलांडून बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिला आता अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात पोहचल्या आहेत. मात्र, कोरोना या वैश्‍विक संकटाला हद्दपार करण्याच्या हेतूने\nCoronavirus : मुंबई, पुण्यासह ११ शहरांची स्थिती चिंताजनक\nनवी दिल्ली - महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल राज्यांमधील मुंबई, पुणे आणि इंदूरसह देशातील किमान ११ महानगरे आणि जिल्ह्यांत कोरोना महासाथीचा फैलाव होण्याची शक्यता गृहित धरुन परिस्थिती गंभीर स्वरूपाची आहे, असा इशारा केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला. या राज्यांमध्ये केंद्रीय पथक\nखवय्यांनो, बिनधास्त खा चिकन; पशुवैद्यक तज्ज्ञांचा हा सल्ला वाचाच\nनागपूर : कोरोनाच्या पाठोपाठ आता पक्षांना होणाऱ्या बर्ड फ्लूच्या विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सहा राज्यांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असताना नागपूर जिल्ह्यात अद्याप त्याची लागण झालेली नाही. पशुवैद्यक तज्ज्ञांनी भारतीय चिकन तयार करण्याच्या पद्धतीमुळे त्यात बर्ड फ्लूचे विष\n पक्ष्यांच्या स्थलांतरामुळे ‘बर्ड फ्लू’चा धोका; पशुसंवर्धन विभागाची तातडीने हालचाली\nहिंगणा (जि. नागपूर) : महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या मध्यप्रदेशात पक्षांच्या माध्यमातून ‘बर्ड फ्लू’चा धोका निर्माण झाला आहे. पक्ष्यांच्या स्थलांतरामुळे महाराष्ट्रातही ‘बर्ड फ्लू’ येण्याची शक्यता आहे. पशुसंवर्धन विभागाच्या पुणे आयुक्तालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. पशुसंवर्धन आयुक्तांनी\nभाष्य : हवेचा ‘घातां’क जाग आणेल\nकोरोना आटोक्यात येतोय, हा आभास होता, हे स्पष्ट झाले आहे. संकट शक्य तितक्या दूर होऊन आपल्याला पुन्हा पूर्ववत जगता यावं, ही जगातील सर्व माणसांची आकांक्षा आहे. परंतु हा विषाणू सर्व देशांतील प्रशासन यंत्रणांची कठोर परीक्षा घेत आहे. भल्याभल्यांची गाळण उडत आहे. प्रगत देशांत कोरोनाने थैमान घातल\nकोटामध्ये अडकलेले विद्यार्थी अखेर पुण्यात सुखरूप पोहचले; पण...\nपुणे : राजस्थान मधून कोटा येथे असलेले पुण्यातील विद्यार्थी एसटीने आज पहाटे स्वारगेट बसस्थानक येथे सुखरूप पोहोचले. पुण्यात पोहोचल्यावर एकूण 74 विद्यार्थी आणि 8 ड्रायव्हर यांची पुणे महानगरपालिकेच्या तीन पथकांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये कोवीड-19ची (कोरोना) संबंधित लक्षणे अथवा आ\nपुण्यात पाय ठेवताच घरच्यांना बघून आले गहिवरून; कोटाहून परतलेल्या विद्यार्थ्यांची आपबिती\nपुणे : \"कोरोना'चा प्रभाव वाढत चालला होता, पुण्यात येण्यासाठी रेल्वेचे आरक्षण केले, पण सर्व गाड्या रद्द झाल्या, क्लास ही बंद झाले... एक महिना कसाबसा काढला, पण घरच्या आठवणीने व्याकुळ होऊन अभ्यासात मन लागेना... आपण घरी कधी जाऊ या प्रश्नाचे उत्तर मिळत नसल्याने निराशा निर्माण व्हायची... अख\nरविवारी खंडग्रास 'सूर्यग्रहण' पाहण्याची संधी, ही असेल वेळ\nठाणे : रविवारी (ता. 21) भारतीयांना सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. यात महाराष्ट्रातील नागरिकांना खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. तर राजस्थान, पंजाब, हरियाणा व उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशा��ून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरीत भारतात मात्र खंडग्रास स्थितीतील सूर्य\nCoronavirus : देशातील तीस शहरांमुळे सरकार चिंतेत; महाराष्ट्रातील 'या' दोन शहरांचा समावेश\nनवी दिल्ली - शंभराहून अधिक कोरोना रुग्ण असलेल्या तीस शहरांनी सरकारची चिंता वाढविली आहे. यात राष्ट्रीय राजधानी दिल्ली खेरीज महाराष्ट्रातील पुणे, मुंबई आणि ठाण्याचाही समावेश आहे. या शहरांमधील स्थितीबाबत आरोग्य दररोज दोन वेळा आढावा घेतला जात आहे. तेथे चाचण्याची संख्या देखील वाढविली असून संभाव\nमोठी बातमी - कोरोना विरुद्धची लढाई लवकरच संपणार, मात्र 'अशी' येऊ शकते कोरोनाची दुसरी लाट\nमुंबई - मुंबई युनिव्हर्सिटीच्या स्कुल ऑफ इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून कोरोना संदर्भात आणखीन एक आता समोर येतोय. या रिसर्च रिपोर्टच्या माध्यमातून मुंबईतील कोविड रुग्णाच्या संख्येबाबत पुन्हा अनुमान करण्यात आलंय. ३ जूनपर्यंत मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी ३५ हजारांवर जाऊ शकते अत्यंत वाईट परि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/06/mauli-tukoba-palakhi.html", "date_download": "2021-06-13T06:22:28Z", "digest": "sha1:PEJ27KLX7TJCEOPBU6RDUNYZP7RZ7JOD", "length": 7447, "nlines": 60, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "‘लालपरी’तून माऊली, तुकोबांच्या पादुकांचे पंढरपूरकडे होणार प्रस्थान | Gosip4U Digital Wing Of India ‘लालपरी’तून माऊली, तुकोबांच्या पादुकांचे पंढरपूरकडे होणार प्रस्थान - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या ‘लालपरी’तून माऊली, तुकोबांच्या पादुकांचे पंढरपूरकडे होणार प्रस्थान\n‘लालपरी’तून माऊली, तुकोबांच्या पादुकांचे पंढरपूरकडे होणार प्रस्थान\n‘लालपरी’तून माऊली, तुकोबांच्या पादुकांचे पंढरपूरकडे होणार प्रस्थान\nदेहू येथून जगत् गुरु संत तुकाराम महाराज यांची आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला एसटी बसने नेण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, यासाठी प्रशासनाने काही अटी आणि नियम घालून दिले आहेत. एसटी बसमध्ये २० जण बसल्याची परवानगी असून फिजिकल डिस्टसिंग पाळले जाणार आहे. दोन्ही संतांच्या पादुका या पारंपरिक रस्त्याने ३० जून दशमीला मार्गस्थ होणार आहेत.\nकरोना विषाणूच्या संकटामुळे या वर्षीचा पालखी सोहळा अगदी सध्या पद्धतीने होत आहे. दरवर्षी पालखी सोहळ्यादरम्यान तुकोबा-माऊलींच्या गजरा��े आळंदी आणि देहू नगरी दुमदुमून जायची. मात्र, यावर्षी अगदी मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत १२ आणि १३ जूनला पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. मात्र, दोन्ही संतांच्या पादुका या पंढरपूरकडे एसटी बस की हेलिकॉप्टर मधून जाणार याबाबत निर्णय होत नव्हता. आता अखेर प्रशासनाने एसटी बसने पादुका नेण्याची परवानगी दिली आहे.\nपुणे जिल्ह्यातून संतांच्या पादुकांना अटी आणि कार्यपद्धती अवलंबून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी तर संत तुकाराम महाराज संस्थान, देहु तसेच संत सोपानदेव महाराज संस्थान, सासवड आणि चांगावटेश्वर देवस्थान, सासवड यांना पंढरपूर येथे पादुका घेऊन जाण्यास परवानगी मिळालेली आहे.\nपालन करावयाचे नियम खालील प्रमाणे\nबसमध्ये २० व्यक्तींना जाण्याची परवानगी दिलेली असून ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना परवानगी नाही. पादुकांसोबत जाणाऱ्या व्यक्तींची कोविड टेस्ट करण्यात येणार आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होईल याची दक्षता घेण्याबाबतही विभागीय आयुक्तांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे. संतांच्या पादुका असलेले वाहन प्रवासात कोठेही दर्शनासाठी थांबवण्यात येणार नाही, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/drainage-of-water-3-lakh-80-thousand-from-almatti-69-075-from-koyna-and-7-356-cusecs-from-radhanagari-dam/", "date_download": "2021-06-13T04:47:16Z", "digest": "sha1:KCV54XBJWQJCGRFGMRC54OOD346XQTTO", "length": 12537, "nlines": 120, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "अलमट्टीतून 3 लाख 80 हजार, कोयनेतून 69,075 तर राधानगरीतून 7,356 क्युसेक विसर्ग", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nअलमट्टीतून 3 लाख 80 हजार, कोयनेतून 69,075 तर राधानगरीतून 7,356 क्युसेक विसर्ग\nमुंबई, दि. 9: अलमट्टी धरणातून 3 लाख 80 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी धर���ाचे स्वयंचलित दोन दरवाजे खुले असून धरणाचे मुख्य 3 दरवाजे उचलले आहेत. त्यामधून 3,100 क्युसेक विसर्ग असा एकूण 7,356 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली आहे. सकाळी 7 वाजता कोयना धरणामधून 69,075 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.\nपंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी 7 वाजता 52 फूट 11 इंच असून एकूण 107 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.29 टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.\nपंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड,शिरोळ व शिंगणापूर.\nभोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे.\nकासारी नदीवरील- बाजारभोगाव, वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन,यवलूज, कांटे, करंजफेन व पेंडाखळे.\nतुळशी नदीवरील- बीड, आरे, बाचणी, घुंगुरवाडी, कांचणवाडी व भाटणवाडी.\nवारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी.\nकडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे.\nदुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, क.वाळवे, तुरूंबे व सुळंबी.\nकुंभी नदीवरील- शेनवडे, कळे (खा), वेतवडे, मांडूकली, असळज,सांगशी व काताळी.\nवेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरपली, बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, शेणगाव, चिखली, सुक्याचीवाडी, तांबाळे, पाटगाव, दासेवाडी, अन. फ, वाण्याचीवाडी.\nहिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर,गिजवणे, जरळी, खंदाळ, निलजी, हरळे, गजरगाव व दाबीळ.\nघटप्रभा नदीवरील- बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी.\nताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, दुंडगे, कामेवाडी व ढोलगरवाडी.\nशाळी नदीवरील- येळावणे, कोळगाव व टेकोली.\nधामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पनोरे, गवसी, म्हसूर्ली व शेळोशी व चित्री नदीवरील कर्पेवाडी (करोली) असे एकूण 107 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या अलमट्टी धरणात 84.44 टीएमसी तर कोयना धरणात 102.99 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.\nजिल्ह्यातील धरणांमध्ये पु���ीलप्रमाणे पाणीसाठा आहे.\nचिकोत्रा 1.41,चित्री 1.88 टीएमसी\nकोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.\nबंधाऱ्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे.\nराजापूर 62.4 फूट तर नजीकच्या सांगली 57.5 फूट आणि अंकली 62.4 फूट अशी आहे.\nKoyna Radhanagari Almatti अलमट्टी कोयना राधानगरी\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nआपल्या घरात टिकू शकतो एक वर्षापर्यंत टोमॅटो, नाही होणार खराब\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nशेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी येथे गुंतवणूक केल्यास पैसे होतील दुप्पट\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Viju_pande-bot", "date_download": "2021-06-13T06:36:45Z", "digest": "sha1:KJWAJZNHFWU5IET7FHLX5XIDDO3KWDKA", "length": 3008, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य:Viju pande-bot - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२० ऑक्टोबर २०११ पासूनचा सदस्य\nहे सदस्य खाते म्हणजे Viju pande (चर्चा) ने चालविलेला सांगकाम्या आहे..\nहे सदस्य खाते कळसूत्री बाहुले (सॉक पपेट) नसून, परत परत करावी लागणारी संपादने लवकर पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येणारे स्वयंचलित खाते आहे.\nप्रचालक/प्रबंधक:जर या खात्याचा गैरवापर झालेला आढळल्यास हे खाते प्रतिबंधित (ब्लॉक) करा.\nLast edited on २० ऑक्टोबर २०११, at ०३:२९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० ऑक्टोबर २०११ रोजी ०३:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/18442-2/", "date_download": "2021-06-13T06:23:09Z", "digest": "sha1:442OI5D3FEDDFTR6VZABZV3IEBVQ6NWM", "length": 27455, "nlines": 130, "source_domain": "www.batmidar.in", "title": "गरजवंतांना अक्कल नसते… | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome थोडंसं राजकारण गरजवंतांना अक्कल नसते…\nमहाराष्ठ्रात भाजपविरोधात कॉग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना,मनसे अशी महाआघाडी होईल काय या प्रश्‍नाचं उत्तर ‘हो’ किंवा ‘नाही’ अशा दोन शब्दात देता येणं कठीण आहे.याचं कारण या चारही पक्षांचे परस्पर विरोधी स्वभाव,संस्कृती.विचारसरणी,धोरणं हे आहे.या चार पक्षांचं राजकारण पाहिलं तरी कुठेही समानता दिसत नाही.कॉग्रेस आणि राष्ट्रवादी भलेही आपण समविचारी आहोत असं म्हणत असले तरी हा समविचार फक्त सत्ता मिळविण्यापुरताच आहे.शिवसेना आणि मनसेचा परस्पर विरोध किती कडवा आहे हे महाराष्ट्रानं वेळोवेळी अनुभवलं आहे.शिवसेनेची राष्ट्रवादीबद्दलची भूमिकाही लपून राहिलेली नाही.त्यामुळं अनेकांना असं वाटतं की,अशी तत्वशून्य महाआघाडी शक्य नाही.’राजकारणात काहीच अशक्य नाही’ असं समजणारा दुसरा एक घटक असतो,त्याला वाटतं भिन्न स्वभाव असलेले आणि भिन्न विचारसरणी असलेले हे चारही पक्ष एकत्र ही येऊ शकतात.या दाव्याला त्यांच्याकडं आधार आहे तो,गेल्या चार दिवसात महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडींचा.मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सहज हवापाण्याच्या गप्पा मारण्यासाठी शरद पवार यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतलेली नाही.या भेटीत निश्‍चित अशी काही रणनीती ठरली असावी असा दावा कऱणारे अऩेकजण आहेत.राज ठाकरे याचं पाडवा मेळाव्यातील भाषण या दाव्याला पुष्टी देणारं आहे.राष्ट्रवादी कॉग्रेस हे ठाकरे कुटुंबासाठी ‘ठोकायला हक्काचं गिर्‍हाईक’ आहे.शरद पवारांवर टीका केली नाही अशी एकही सभा ना बाळासाहेबांची झाली,ना उध्दव ठाकरेंची झाली ना राज ठाकरेंची.मग आजच असं काय घडलं की,राज ठाकरे यांनी आपल्या जवळपास दोन तासाच्या भाषणात एकदाही ना शरद पवारांवर टीका केली ना शिवसेनेला झोडलं ना कॉग्रेसचा समाचार घेतला.या तीनही पक्षांवर टीका करायला राज ठाकरे विसरले असं तर होऊ शकत नाही.याचा अर्थ असा की,राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रीप्ट शरद पवार यांच्या घरी तयार झालेली दिसते.युपी आणि बिहारच्या पोटनिवडणुकांनंतर देशात सध्या मोदी आणि भाजप विरोधी वातावरण आहे.याचा फायदा घेणे आणि आपलं संपलेलं अस्तित्व पुन्हा निर्माण करणं हाच या स्क्रीप्टचा अर्थ आहे.राष्ट्रवादी सत्ताच्यूत झालेली आहे.मनसेचं अस्तित्व केवळ राज ठाकरे याच्या भाषणाला गर्दी जमण्यापुरतंच राहिलेलं आहे.एकही खासदार,आमदार किंवा मुंबईत नगरसेवक नसलेला पक्ष म्हणजे मनसे.राष्ट्रवादीची एवढी दिवाळखोरी जाहीर झालेली नसली तरी भाजपच्या विरोधात आपण एकत्र लढलो नाहीत तर आपला पक्षही दिवाळखोरीत निघणार हे शरद पवार यांना उमगलेलं आहे.ते होऊ नये म्हणून शरद पवार यांची धडपड सुरू झालेली दिसते.शरद पवारांचं राजकीय चरित्र बघता त्यांना वर्ज्य असं काहीच आणि कोणी नाही.’राजकीय अस्पृश्यता’ त्यांना अजिबात मान्य नाही.त्यामुळंच ते न मागता भाजपला पाठिंबा देऊ शकतात किंवा राज ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून बसू शकतात. ते सोयीनुसार आणि गरजेनुसार कोणाच्याही जवळ आणि कोणापासूनही दूर जावू शकतात.या त्यांच्या राजकीय स्वभावानुसारच त्यांनी स्क्रीप्ट तयार केलेली असू शकते.मनसेचं काय ते आज एकाकी आहेत. कोणाचा तरी हात पकडला नाही तर मनसे 2019 मध्ये फार मोठा दिवा लावेल असं कोणालाच वाटत नाही.कॉग्रेसची स्थितीही या दोघांपेक्षा वेगळी नाही.त्यामुळं हे तीनही पक्ष आज अगतीक आहेत आणि या अगतिकतेतूनच एकत्र येण्याचे नारे हे पक्ष देत आहेत.शिवसेनेची अगतिकता थोडी वेगळ्या धाटणीची आहे.सेना जरूर सत्तेत आहे पण केवळ नावापुरतीच.आपण सत्तेत असूनही सत्तेचे लाभ आपणास मिळत नाहीत ही सेनेची दुखरी नस आहे..एकत्र निवडणुका लढल्या तर त्याचा फायदा आपल्यापेक्षा भाजपलाच जास्त होत असल्याचं वास्तवही सेना नेतृत्वाच्या लक्षात आलेलं आहे.त्यातून ही स्वाभिमानाची वगैरे भाषा. .म्हणजे प्रश्‍न पुन्हा अस्तित्वाचाच.जेव्हा प्रश्‍न अस्तित्वाचा निर्माण होतो तेव्हा विचारसरणी,भूमिका आणि असे मुद्दे गौण ठरतात.भाजप विरोधकांची ही स्थिती आहे.त्यामुळं राष्ट्रवादी आणि मनसे किंवा मनसे आणि सेना किंवा सेना आणि कॉग्रेस हे पक्ष एकत्र येणारच नाहीत असा दावा कोणी करू शकत नाही.राज ठाकरे यांनी कॉग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेला आपल्या भाषणात ज्या पध्दतीनं ‘सांभाळून घेतलंय’ ते बघता ‘काही तरी शिजतंय’ असं ठामपणे म्हणता येऊ शकतं.\nज्याचं आपण तोंड बघत नव्हतो त्यांचा हात हात घेण्याचा प्रयत्न केवळ महाराष्ट्रातच सुरूय असं नाही.अन्य राज्यातही विळे-भोपळे एकत्र येत आहेत गेलाबाजार त्या अंगानं चर्चा सुरू झाल्या आहेत.महाराष्ट्रात शिवसेना आणि मनसे ज्या पध्दतीनं परस्पर विरोध करतात त्याच पध्दतीचा किंबहुना कांकणभर जास्त विरोध युपीमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष परस्परांचा दुःश्‍वास करीत होते. अखिलेश आणि मायावती यांचे हे पक्ष कायम परस्परांचे स्पर्धक आणि विरोधक राहिलेले आहेत. मात्र युपीत दोन्ही पक्षांची दाणादाण उडाली.भाजपनं राज्यातील सत्ता बहुमतानं ताब्यात घेतली.दिल्लीत भाजपची जी दादागिरी चालते त्याला बळही युपीतून आलेले खासदारच देत असतात.ही वस्तुस्थिती बदलायची आणि पुढील निवडणुकीत जर आपलं अस्तित्व टिकवायचे असेल तर आपण एकत्र येणं आवश्यक आहे हे या दोन्ही पक्षांच्या ध्यानात आलं आणि ‘बुवा-भतिजा’ एकत्र आले.त्याचा परिणामही युपीतील गोरखपूर आणि फुलपूर येथील पोटनिवडणुकीत दिसला.या दोन्ही पक्षांनी एकत्र येत भाजपला झटका दिला.परस्परांचे हाडवैरी असलेले हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतील याचा अंदाज भाजपला शेवटपर्यंत आला नाही.त्यांची फसगत झाली.2019 मध्ये या दोन्ही पक्षांबरोबर जर कॉग्रेस गेली तर तेथील पन्नास-साठ जागा भाजपला गमवाव्या लागतील हे आकडेवारीवरून दिसते.\nबिहारमध्ये नितीशकुमार आज जरी भाजपबरोबर असले तरी ‘हवा का रूख’ पाहून त्यांना देखील आपण सेक्यूलर असल्याचा साक्षात्कार होऊ शकतो.तिकडंही लालूंचा राष्ट्रीय जनता दल,रामविलास पासवान यांचा पक्ष उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत.या सर्व पक्षांमध्ये परस्पर विळा भोपळ्याचंच नातं राहिलेलं आहे.बिहारमधील अरारिया आणि जेहनाबादच्या निवडणुकांनंतर ही प्रक्रिया अधिक गतीमान होताना दिसते आहे.लालूप्रसाद तुरूंगात असले तरी त्यांच्याबाजुनं सहानुभूतीची लाट निर्माण होताना दिसते आहे.म्हणजे परस्पर गरज मागचं सारं विसरायला लावून दोन हाडवैर्‍यांना एका व्यासपीठावर यायला भाग पाडत आहे.\nझारखंडमध्ये देखील अशीच स्थिती आहे.तिथं झारखंड मुक्ती मोर्चा,झारखंड विकास मंच आणि कॉग्रेस यांची भाजपच्या विरोधात आघाडी होऊ शकते.कारण झारखंडमध्येही या तीनही पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झालेला असल्यानं ते आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी एकदिलानं भाजपच्या विरोधात उभं राहतील.त्यासाठी आपसातील वाद काही काळांसाठी तरी विसरतील.\nएवढंच नव्हे तर दिल्लीत सोनिया गांधी यांनी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी परवा जी बैठक घेतली आणि त्याबैठकीस जे उपस्थित होते त्यांची नावं पाहिली तर लक्षात येईल की,परस्पर अंतर्विरोध असलेले आणि प्रसंगी एकमेकांची तोंडही न बघणारे हे पक्ष एकत्र येताना दिसत आहेत..त्रिपुरातील पराभवाचा धसका पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे.कम्युनिस्टांनाही तिकडं अस्तित्व टिकवायचं आहे.ही अस्तित्वाची लढाई जिंकायची तर तात्कालिक मतभेद विसरून भक्कम विरोधी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न हे दोन्ही पक्ष करताना दिसतात.चंद्रबाबू यांना चार वर्षांनी जो दिव्य साक्षात्कार झाला आणि त्यांनी एनडीएतून अंग काढून घेतलं त्यामागची प्रेरणा देखील त्यांना वाटणारी अस्तित्वाची भितीच आहे.आंध्र प्रदेशात तेलगू देसमला इंगा दाखविण्यासाठी भाजप वायएसआर कॉग्रेसला जवळ करीत आहे.आंध्रत भाजप आणि वायएसआर कॉग्रेस यांच्यात दिलजमाई झाली तर निवडणुकांचे निकाल आपणास अनुकूल असणार नाहीत हे चंद्राबाबू या���नी ताडलं आणि तेलगू अस्मितेचा मुद्दा उपस्थित करून ते अलग झाले.वरील पक्षांची राजकीय अगतिकता बघता आणि ‘राजकारणात काहीच अशक्य नाही’ हा लाडका सिध्दांत खरा मानायचाच तर महाराष्ट्रात चार प्रमुख विरोधी पक्ष देखील एकत्र येऊ शकतात आणि त्यासाठी स्वतः शरद पवार महत्वाची भूमिका पार पाडू शकतात असं अनुमान करायला अजिबात हरकत नाही. राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणानं या प्रक्रियेला आरंभ केला असं म्हणता येऊ शकतं.राज याचं भाषण संपल्यानंतर लगेच कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी वाहिन्यांवरून राज यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे.हे स्वागत पुरेसं बोलकं आहे.म्हणजे पुढील काळात राज ठाकरे हे जातीयवादी नाहीत,प्रातवादी नाहीत हे कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आपल्याला पटवून देऊ लागतील.\nराज ठाकरे यांनी मोदी मुक्तीसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली आहे.अनेकांना वाटतं की,सर्वांनी एकत्र यावे असं म्हणताना मी त्यांच्याबरोबर असेल असं राज ठाकरे म्हणाले नाहीत.खरंय तसं राज ठाकरे म्हणाले नसले तरी ते गृहित आहे.’तुम लढो हम देखते रहते’ अशी तर मनसे भूमिका घेऊ शकत नाही.त्यामुळं या प्रक्रियेत मनसे असणार आहे.उद्या जेव्हा सोनिया गांधी अशीच एखादी बैठक बोलावतील तेव्हा कदाचित राज ठाकरे यांनाही बैठकीचे निमंत्रण आलेलं असेल.तेव्हा युपी-बिहारची मंडळी देखील राज ठाकरे यांच्या कथित प्रांतवादाबद्दल आमची कशी दिशाभूल केली गेली होती यावर भाषणं देऊ लागतील.थोडक्यात अशक्य काहीच नाही.राजकारणात गरज महतची असते.पंचवीस वर्षे भाजपला सेनेची गरज होती.याकाळात भाजप सेनेच्या तालावर नाचत राहिली. गरज संपली तेव्हा सेनेची प्रतारणा सुरू झाली.चंद्राबाबूचे 16 खासदार असताना दोन मंत्रीपदं आणि सेनेचे 18 खासदार असताना एकच मंत्रीपद दिलं गेलं.जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार होता.आज परिस्थिती बदलत आहे.त्यामुळं सेनाही आपलं उड्डं काढण्याचा प्रयत्न करील हे उघडंय.\nराज ठाकरे यांच्या भाषणानंतर भविष्यातील राजकारणाचे संकेत लोकांनाही मिळाले आहेत.त्याला फारसा विरोध होतानाही दिसत नाही.स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते अशी आघाडी वगैरे मान्य करणार नाहीत कारण त्यातून त्याचं अस्तित्व धोक्यात येईल अशा ठिकाणी जागा वाटपाचा फॉर्म्युला उपयोगात आणला जावू शकतो.जागा वाटप म्हणा,किंवा आघाडी म्हणा काय म्हणायचं ते म्हणा पण भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न नक्की होतील यात शंका नाही.\nPrevious articleआंबा ऊत्पादनाला फटका\nNext articleदोन पत्रकारांवर गुन्हे\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/maratha-reservation-recommendation-of-review-petition", "date_download": "2021-06-13T06:03:46Z", "digest": "sha1:QRMLTEIP7H3EN6P24LAFHBAVLWQPSPOT", "length": 12540, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मराठा आरक्षणः पुनर्विलोकन याचिकेची शिफारस - द वायर मराठी", "raw_content": "\nमराठा आरक्षणः पुनर्विलोकन याचिकेची शिफारस\nमुंबई: मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला पुनर्विलोकन याचिकेद्वारे आव्हान देण्याची शिफारस भोसले समितीने राज्य शासनाला केल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी सांगितले.\nमराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सखोल अभ्यास व पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारसी करण्यासाठी राज्य सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विधीतज्ज्ञांची समिती स्थापन केली होती. या समितीने शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपला अहवाल सादर केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी ही माहिती दिली.\nते म्हणाले की, साधारणतः ४० हून अधिक कायदेशीर मुद्यांच्या आधारे ही पुनर्विलोकन याचिका दाखल करावी, असे समितीने म्हटले आहे. मराठा आरक्षणासाठी सर्वात मोठी आडकाठी ठरलेले दोन प्रमुख कायदेशीर मुद्दे, आरक्षणाची ५० टक्के मर्यादा आणि १०२व्या घटनादुरुस्ती बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देण्यासारखी परिस्थिती असल्याचे समितीने राज्य सरकारला सुचवले आहे. केंद्र सरकारने १०३ वी घटनादुरुस्ती करून आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाला ५० टक्क्यांच्या मर्यादेपासून संरक्षण दिल्याविषय�� सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या निकालात भाष्य केलेले नाही, असेही समितीने निदर्शनास आणून दिले आहे. आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या याचिकेसंदर्भात निर्णय होत नाही, तोवर मराठा आरक्षणास ५० टक्के मर्यादेची अट लावणे तत्वतः न्यायोचित नव्हते, असेही मत समितीने व्यक्त केले आहे.\nहा अहवाल सादर करताना माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणाऱ्या राज्य शासनाच्या वकिलांच्या संपूर्ण टीमची मेहनत प्रशंसनीय असल्याचे सांगितले. त्यांनी अतिशय प्रभावीपणे, सक्षमपणे मराठा आरक्षणाची बाजू मांडली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुनर्विलोकन याचिकेचा मसुदा तयार करण्याची सूचनाही न्या. भोसले यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना मांडली. या समितीमध्ये ज्येष्ठ विधीज्ञ रफिक दादा, माजी महाधिवक्ता दरायस खंबाटा, माजी सनदी अधिकारी डॉ. सुधीर ठाकरे, वरिष्ठ विधी सल्लागार व विधी व न्याय विभागाचे सचिव संजय देशमुख, याच विभागाचे दुसरे सचिव भुपेंद्र गुरव, सहसचिव श्रीमती बी. झेड. सय्यद आणि मराठा समाजाचे प्रतिनिधी अॅड. आशिषराजे गायकवाड यांचा सदस्य म्हणून समावेश होता.\nदरम्यान, मराठा आरक्षणाच्या पुढील न्यायालयीन लढाईचा मार्ग आता स्पष्ट झाला आहे, असे चव्हाण म्हणाले. केंद्र सरकारनेही १०२ व्या घटनादुरुस्तीपुरती मर्यादित अशी फेरविचार याचिका दाखल केली आहे. परंतु, मराठा आरक्षणाला न्याय देण्याच्या अनुषंगाने केंद्राची ही फेरविचार याचिका पुरेशी नाही. कारण ‘एसईबीसी’चे आरक्षण देण्याचे राज्य सरकारचे अधिकार उद्या पुन्हा बहाल झाले तरी इंद्रा साहनी प्रकरणातील ५० टक्के मर्यादेची अट कायम राहणार आहे. त्यामुळे ही अट शिथील करण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र, अद्याप केंद्र सरकारने त्याविषयी कोणतेही सूतोवाच केलेले नाही, याकडे अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधले.\nसर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या सुनावणी दरम्यान देशातील अनेक राज्यांनी ही आरक्षणाची मर्यादा शिथील करण्याची भूमिका विषद केली होती. परंतु, त्यावेळी सुद्धा केंद्र सरकारने या सर्वाधिक महत्त्वाच्या विषयावर अवाक्षरही काढले नव्हते. ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेचा फटका केवळ मराठा आरक्षणापुरता मर्यादित राहिलेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागास प्रव��्गांच्या आरक्षणालासुद्धा त्याचा फटका बसला आहे. ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित इतर राज्यांच्या याचिकांनाही भविष्यात याचा फटका बसणार आहे. त्यामुळे ५० टक्क्यांच्या मुद्यावर केंद्र सरकारने तातडीने भूमिका घेणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.\nनिसर्गपूजक आदिवासींची अमानवीय ‘कुरमाघर’ प्रथा\nव्यंगचित्रकार मंजुलच्या ट्विटर खात्यावर केंद्राचा आक्षेप\nकोरोनावरील औषधे, उपकरणांवरील जीएसटी कमी\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्ज उत्पन्न मर्यादेत वाढ\nपतंजली आयुर्वेदच्या जाहिरातींमधील छुपा अजेंडा\nगैरसमजांच्या गुंतावळ्यात अडकलेले गांधी\nमुकुल रॉय पुन्हा तृणमूलमध्ये\nव्यंगचित्रकार मंजुल ‘नेटवर्क-18’मधून निलंबित\nपॉझिटीव्हीटी दर व ऑक्सिजन बेड उपलब्धतेवर निर्बंधांचा निर्णय\n१२वीच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच होणार जाहीर\nरुग्ण व मृत्यूची आकडेवारी लपवलेली नाहीः आरोग्य खाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/lifestyle-news-marathi/introducing-the-variable-green-beauty-initiative-from-garnier-equipped-to-completely-reduce-the-global-environmental-impact-of-the-brand-nrvb-103758/", "date_download": "2021-06-13T05:45:16Z", "digest": "sha1:P2Q5NVNELLFOEBDLOFZ5VX33S6OWRBLM", "length": 31911, "nlines": 194, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Introducing the Variable Green Beauty Initiative from Garnier Equipped to completely reduce the global environmental impact of the brand nrvb | गार्नियरकडून परिवर्तनीय ग्रीन ब्‍युटी उपक्रम सादर ; ब्रॅण्‍डचे जागतिक पर्यावरणीय परिणाम पूर्णपणे कमी करण्‍यास सज्‍ज | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nGreen Beautyगार्नियरकडून परिवर्तनीय ग्रीन ब्‍युटी उपक्रम सादर ; ब्रॅण्‍डचे जागतिक पर्यावरणीय परिणाम पूर्णपणे कमी करण्‍यास सज्‍ज\nस्थिरतेच्‍या संदर्भात गार्नियर वर्षानुवर्षे स्थिर व फेअर-ट्रेड घटकांचा वापर करत अधिक नैसर्गिक सुत्रीकरण निर्माण करण्‍याशी कटिबद्ध राहिली आहे. तसेच स्किनकेअर बाजारपेठेमध्‍ये प्रमाणित सेंद्रिय उत्‍पादने असणारी ही पहिली कंपनी आहे. स्थिरता उपक्रम गार्नियर ग्रीन ब्‍युटीच्‍या लाँचसह गार्नियरची अधिक पुढे जात कार्यरत असलेल्‍या सौंदर्य उद्योगक्षेत्रामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याची आणि आपल्‍या सर्वांसाठी परिवर्तनाच्‍या अग्रस्‍थानी राहण्‍याची इच्‍छा आहे.\nसर्व गार्नियर उत्‍पादने आता अधिकृतरित्‍या क्रूएल्‍टी फ्री इंटरनॅशनलद्वारे प्रमाणित क्रूएल्‍टी मुक्‍त\nमुंबई : आज, पर्यावरण, आरोग्‍य व सामाजिक समस्‍यांना पूर्वीपेक्षा अधिक महत्त्व दिले जात आहे. गेल्‍या वर्षी घडलेल्‍या घटना अनपेक्षित राहिल्‍या आहेत, ज्‍यामुळे ग्राहकांच्‍या अपेक्षांमध्‍ये बदल झाला आहे आणि समाजामध्‍ये ब्रॅण्‍ड्सच्‍या भूमिकेवर अधिक लक्ष केंद्रित करण्‍याची गरज निर्माण झाली आहे. तसेच, लोकांची असे ब्रॅण्‍ड्स असण्‍याची इच्‍छा आहे, ज्‍यावर ते विश्‍वास ठेवू शकतात, ते पारदर्शक असतील आणि उत्तमतेप्रती कटिबद्ध असतील.\nस्थिरतेच्‍या संदर्भात गार्नियर वर्षानुवर्षे स्थिर व फेअर-ट्रेड घटकांचा वापर करत अधिक नैसर्गिक सुत्रीकरण निर्माण करण्‍याशी कटिबद्ध राहिली आहे. तसेच स्किनकेअर बाजारपेठेमध्‍ये प्रमाणित सेंद्रिय उत्‍पादने असणारी ही पहिली कंपनी आहे. स्थिरता उपक्रम गार्नियर ग्रीन ब्‍युटीच्‍या लाँचसह गार्नियरची अधिक पुढे जात कार्यरत असलेल्‍या सौंदर्य उद्योगक्षेत्रामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याची आणि आपल्‍या सर्वांसाठी परिवर्तनाच्‍या अग्रस्‍थानी राहण्‍याची इच्‍छा आहे.\nगार्नियर १९८९ पासून पशुचाचणी विरोधातील विश्‍वाशी देखील कटिबद्ध राहिली आहे आणि आता क्रूएल्‍टी फ्री इंटरनॅशनलने ब्रॅण्‍डला त्‍यांच्‍या लीपिंग बन्‍नी उपक्रमांतर्गत मान्‍यता दिली आहे. गार्नियर हा क्रूएल्‍टी फ्री इंटरनॅशनलने लीपिंग बन्‍नी उपक्रमांतर्गत मान्‍यता दिलेला सर्वात मोठा जागतिक ब्रॅण्‍ड आहे. ही फक्‍त गार्नियरसाठीच नव्‍हे तर संपूर्ण सौंदर्य उद्योगक्षेत्रासाठी मोठी झेप आहे. लीपिंग बन्‍नी मान्‍यतेसाठी ब्रॅण्‍ड्सच्या संपूर्ण पुरवठा साखळीसह सर्व कच्‍चा माल व वैयक्तिक घटकांचे कोणत्‍याही पशु चाचणीच्‍या केसेससंदर्भात फॉरेन्सिकली चौकशी केली जाते. ब्रॅण्‍डच्‍या सर्व फिनिशिंग केलेल्‍या उत्‍पादनांना मान्‍यता दिली जाते. वैयक्तिक उत्‍पादने किंवा वस्‍तूंना स्‍वतंत्रपणे मान्‍यता देता येऊ शकत नाही.\nगार्नियरसाठी जगभरातून ३,००० हून अधिक वेगवेगळे घटक देणा-या ५०० हून अधिक पुरवठादारांकडून घोषणापत्र मिळणे महत्त्वाचे होते. ही कडक प्रक्रिया खात्री देते की, ग्राहक परिपूर्ण आत्‍मविश्‍वासासह गार्नियर उत्‍पादने खरेदी करू शकतात आणि ही उत्‍पादने लीपिंग बन्‍नीच्‍या कडक निकषांची पूर्तता करतात.\nगार्नियरचा उपक्रम ग्रीन ब्‍युटी हा स्थिरतेप्रती परिपूर्ण एण्‍ड-टू-एण्‍ड दृष्टिकोन आहे. गार्नियरच्‍या मूल्‍य साखळीच्‍या प्रत्‍येक टप्‍प्‍यामध्‍ये परिवर्तन घडवून आणणे, खालील क्षेत्रांमध्‍ये पर्यावरणीय परिणाम कमी किंवा निर्मूलन करणे हा उद्देश आहे:\n२०२५ पर्यंत गार्नियरचा सर्व पॅकेजिंगमध्‍ये झीरो व्‍हर्जिन प्‍लास्टिकचा उपयोग करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे दरवर्षाला ३७,००० टन प्‍लास्टिकची बचत होईल.\n२०२५ पर्यंत सर्व पॅकेजिंग पुन्हा वापरण्यायोग्य, पुनर्चक्रण करण्यायोग्य किंवा कंपोस्टेबल असतील.\n२०२२ पर्यंत सर्व वनस्‍पती-आधारित व नवीकरणीय घटकांचा स्थिररित्‍या स्रोत प्राप्‍त होईल.\n२०२५ पर्यंत १०० टक्‍के गार्नियरच्‍या नवीन उत्‍पादनांचा सुधारित पर्यावरणीय प्रोफाइल असेल.\n२०२५ पर्यंत १०० टक्‍के कार्बन न्‍यूट्रल औद्योगिक क्षेत्रे नवीकरणीय ऊर्जेचा वापर करतील.\nऔद्योगिक क्षेत्रांमधून कार्बन डायऑक्‍साइडचे उत्‍सर्जन ७२ टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे.\n२०२५ पर्यंत सोलिडरिटी सोर्सिंग उपक्रमाचा भाग म्‍हणून गार्नियरचे जगभरात सक्षम ८०० समुदाय असतील.\nतसेच ‘लॉरिअल फॉर दि फ्यूचर’चा भाग म्‍हणून गार्नियर प्रॉडक्‍ट एन्‍व्‍हायरोन्‍मेंटल ॲण्‍ड सोशल इम्‍पॅक्‍ट ले‍बलिंगची अंमलबजावणी करणारा पहिला ब्रॅण्‍ड असेल. ग्राहकांना त्‍यांच्‍या उत्‍पादनांच्या पर्यावरणीय व सा���ाजिक परिणामांची माहिती देणे, त्‍यांना अधिक स्थिर निवडी करण्‍यास सक्षम करणे हा त्‍यामागील मनसुबा आहे. फ्रान्‍समध्‍ये, तसेच हेअरकेअर उत्‍पादनांवर चाचणी करण्‍यात आलेले हे लेबलिंग प्रत्‍येक उत्‍पादनाला स्रोत, निर्माण, परिवहन, वापर व पुनर्चक्रणसंदर्भात ए पासून ई पर्यंत स्थिरता स्‍कोअर देते. स्‍वतंत्र ऑडिटर ब्‍युरो वेरिटास सर्टिफिकेशन माहितीचे सत्‍यापन करते. गार्नियर हेअरकेअर उत्‍पादनांचे एन्‍व्‍हायरोन्‍मेंटल ॲण्‍ड सोशल इम्‍पॅक्‍ट लेबलिंग आंतरराष्‍ट्रीय पातळीवर सादर करण्‍यापूर्वी फ्रेंच ब्रॅण्‍डच्‍या हेअरकेअर वेबपेजवर ग्राहकांसाठी उपलब्‍ध असेल.\nतसेच गार्नियरने प्‍लास्टिक प्रदूषणाच्‍या सामाजिक परिणामांसंदर्भात मदत करण्‍यासाठी प्‍लास्टिक्‍स फॉर चेंजसोबत सहयोग केला आहे. जगभरातील ३ बिलियनहून अधिक लोक संघटित कचरा संग्रहण सेवा उपलब्‍ध नसण्‍याशिवाय जगत आहेत. ही आकडेवारी पृथ्‍वीवरील एकूण लोकसंख्‍येच्‍या जवळपास निम्‍मी आहे. जगातील गरीब लोक राहणीमानासाठी हा कचरा गोळा करतात. कचरा गोळा करणा-यांमध्‍ये बहुतांश महिला आहेत, ज्‍या दारिद्र्यरेषेखालील जीवन जगतात आणि आव्‍हानात्‍मक स्थितींमध्‍ये काम करतात. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून गार्नियर भारतातील कचरा गोळा करणा-या समुदायांच्‍या सर्वांगीण विकासाला पाठिंबा देईल. प्‍लास्टिक्‍स फॉर चेंज मुलांचे शिक्षण, हेल्‍थकेअर, पोषण, आर्थिक साक्षरता आणि आरोग्‍यदायी व आनंदी समुदायाच्‍या मूलभूत पाया असलेल्‍या मुली व महिलांच्‍या सक्षमीकरणाला साह्य करते.\nजागतिक उपक्रमाचा भाग म्‍हणून गार्नियरने ३० वर्षांहून अधिक काळापासून समुद्री प्‍लास्टिकविरोधात कार्य करणारी एनजीओ ओशियन कन्‍झर्वन्‍सीसोबत देखील सहयोग केला आहे. गार्नियरने ओशियन कन्‍झर्वन्‍सीच्‍या ट्रॅश फ्री सीज अलायन्‍ससोबत सहयोग केला आहे. २०१२ मध्‍ये करण्‍यात आलेला हा अलायन्‍स समुद्री प्‍लास्टिक संकटासाठी वास्‍तविक, प्रभावी उपाययोजना शोधून काढण्‍यासाठी वैज्ञानिक, संरक्षक व खाजगी विभागाला एकत्र आणतो. गार्नियर प्‍लास्टिक पॅकेजिंग कमी करण्‍यासाठी/रिडिझाइन करण्यासाठी आणि समुद्रांमधील प्‍लास्टिक प्रदूषण थांबवण्‍यासाठी नाविन्‍यपूर्ण पद्धतींचा शोध घेण्‍याकरिता अलायन्‍समधील सध्‍याच्‍या सदस्‍यांसोबत सहयोग करेल.\nगार्नियर ग्‍लोबल ब्रॅण्‍डचे अध्‍यक्ष एड्रियन कोस्‍कास म्‍हणाले, ”ग्रीन ब्‍युटी आम्‍ही करत असलेल्‍या व्‍यवसायामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणेल. आमचे भागीदार, संशोधक व ग्राहकांसोबत सहयोगाने विकसित करण्‍यात आलेला हा उपक्रम मूर्त लक्ष्‍यांद्वारे अधोरेखित केलेल्‍या महत्त्वाकांक्षी ध्‍येयांच्‍या श्रेणीला दाखवतो. आम्‍ही पृथ्‍वीवरील आमचे प्रतिकूल परिणाम कमी करण्‍याचे आणि स्थिर भविष्‍यासाठी नाविन्‍यता आणण्‍याचे वचन घेतो. हा बदल होण्‍यासाठी वेळ लागेल, पण ग्रीन ब्‍युटी गार्नियरमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणेल. आम्‍ही आशा करतो की, यामुळे सौंदर्य उद्योगक्षेत्रामध्‍ये देखील बदल घडून येईल. लीपिंग बन्‍नी उपक्रमांतर्गत क्रूएल्‍टी फ्री इंटरनॅशनलकडून अधिकृतरित्‍या मान्‍यता मिळणे हा मैलाचा दगड आहे आणि नेहमीच आमच्‍या ग्रीन ब्‍युटी मिशनचा महत्त्वपूर्ण भाग होता. आज गार्नियरने आपणा सर्वांना ग्रीन ब्‍युटी देणारा कटिबद्ध, स्थिर, पारदर्शक ब्रॅण्‍ड बनण्‍याप्रती आणखी एक ग्रीन पाऊल उचलले आहे.”\nलॉरिअल इंडियाच्‍या कन्‍झ्युमर प्रॉडक्‍ट्स डिव्‍हीजनचे संचालक पंकज शर्मा म्‍हणाले, ”गार्नियर घेत असलेल्‍या जागरूकता व प्रबळ इक्विटीच्‍या आनंदासोबत ब्रॅण्‍डने त्‍याचा उद्देश व सामाजिक कटिबद्धतेला पुढे घेऊन जाणे देखील महत्त्वाचे बनले आहे. गार्नियर ग्रीन ब्‍युटी उपक्रम उत्तम व अधिक स्थिर पृथ्‍वीप्रती योगदान देण्‍याचा, तसेच आमच्‍यासह या प्रवासाला पुढे घेऊ जाऊ शकणारे आमचे ग्राहक व समर्थकांचा समुदाय बनवण्‍याचा प्रवास आहे.”\nगार्नियर इंडियाचे ब्रॅण्‍ड ॲम्‍बॅसडर जॉन अब्राहम म्‍हणाले, ”मी दीर्घकाळापासून गार्नियर इंडियाशी सहयोगी राहिलेलो आहे. मला या उपक्रमाचे प्रतिनिधित्‍व करण्‍याचा अभिमान वाटत आहे. वर्षानुवर्षे आमच्‍या पर्यावरणीय संसाधनांचे परिणाम सातत्‍याने कमी करण्‍यासह आमचा दृढ विश्‍वास आहे की मोठ्या संघटित प्रयत्‍नांसाठी वैयक्तिक योगदानांमुळे ध्‍येये संपादित करण्‍यामध्‍ये मदत होईल. गार्नियर ग्रीन ब्‍युटी उपक्रमाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही सर्व तरूण महत्त्वाकांक्षी भारतीयांना पुढकार घेत जीवनामध्‍ये लहान-लहान बदल घडवून आणण्‍याची, स्थिर भवितव्‍य व हरित भविष्‍याप्रती योगदान देण्‍याची संधी देत आहोत.”\nग्रीन ब्युटी उपक्रम वार्षिक जागतिक सस्‍टेनेबिलिटी प्रोग्रेस रिपोर्ट देखील सादर करतो, ज्‍यामधून गार्नियरच्‍या कटिबद्धतांमधील परिपूर्ण पारदर्शकता दिसून येते. हा अहवाल गार्नियर वेबसाइट आणि गार्नियर आज कार्यरत असलेल्‍या राज्‍यांच्‍या माध्‍यमातून सार्वजनिक पातळीवर पाहता येऊ शकतो. या अहवालामध्ये ब्रॅण्‍ड त्‍याच्‍या महत्त्वाकांक्षी २०२५ लक्ष्‍यांपर्यंत कशाप्रकारे पोहोचेल याची माहिती आहे. हा प्रोग्रेस रिपोर्ट गार्नियरच्‍या कटिबद्धतांचा सुस्‍पष्‍ट व ट्रॅक करण्‍यायोग्‍य सारांश, तज्ञ व वैज्ञानिकांच्‍या मदतीसह पूर्ण करण्‍यात आलेल्‍या कामाच्‍या यादीची माहिती देतो.\nगार्नियरची सर्व उत्‍पादने झीरो व्‍हर्जिन प्‍लास्टिकसह बनवण्‍यात येणार\nसर्व पॅकेजिंग पुन्हा वापरण्यायोग्य, पुनर्चक्रण करण्यायोग्य किंवा कंपोस्टेबल असणार\nप्रॉडक्‍ट एन्‍व्‍हायरोन्‍मेंटल ॲण्‍ड सोशल इम्‍पॅक्‍ट लेबलिंगची अंमलबजावणी करणारा पहिला ब्रॅण्‍ड, ग्राहकांचे अधिक स्थिर निवड करण्‍यासाठी सक्षमीकरण\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम��यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/successful-treatment-at-wockhardt-hospital-for-a-child-with-a-lump-in-the-spine-nrvb-101770/", "date_download": "2021-06-13T06:26:36Z", "digest": "sha1:J26EUBSJ4CFUOXHVINQ2EJXC2MZ4Z6CG", "length": 13645, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Successful treatment at Wockhardt Hospital for a child with a lump in the spine nrvb | पाठीच्या कण्यावर गाठ असलेल्या लहानग्यावर वोकहार्ट हॉस्पिटलने केले यशस्वी उपचार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nमहाराष्ट्र राज्याच्या षष्ट्यब्दी निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभाग व राजपथ इन्फ्राकॉन प्रा.लि. यांनी सातारा जिल्ह्यात ठरविलेल्या ४० किलोमीटर अंतराच्या डांबरीकरणाचा विश्वविक्रम संकल्प\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nSuccessful treatmentपाठीच्या कण्यावर गाठ असलेल्या लहानग्यावर वोकहार्ट हॉस्पिटलने केले यशस्वी उपचार\nहा रुग्ण मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट हॉस्पिटलमधील ब्रेन अँड स्पाइन सर्जन डॉ. माझदा के. तुरेल यांच्याकडे आला आणि काही दिवसांतच त्याला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. वरुणच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली. आयुष्यात अनेक बाबींचे नुकसान भरून निघण्यास जसा वेळ द्यावा लागतो, तसाच वेळ मज्जातंतूंची हानी भरून काढण्यासाठी द्यावा लागतो.\nडॉ. माझदा के. तुरेल यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले यशस्वी उपचार\nमुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट हॉस्पिटलची यशस्वी कामगिरी\nमुंबई : वरुण जन्माला आला तेव्हाच त्याच्या पाठीवर लिंबाएवढी एक गाठ होती. पाठीचा कणा विकसित होण्याच्या क्रियेत काही जनुकीय दोष निर्माण झाल्यामुळे असे होते. वयाच्या ४थ्या वर्षी तो वारंवार पडू लागला तसेच मूत्रविसर्जनावरील त्याचे नियंत्रण सुटू लागले. कारण, त्याच्या पाठीचा कणा ताणला जात होता आणि परिणामी आतड्याच्या व मूत्राशयाच्या कार्यासाठी जबाबदार मज्जातंतूंमध्ये बिघाड होत होता तसेच कमरेखालील अवयवांमधील शक्तीही कमी होत होती.\nहा रुग्ण मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट हॉस्पिटलमधील ब्रेन अँड स्पाइन सर्जन डॉ. माझदा के. तुरेल यांच्याकडे आला आणि काही दिवसांतच त्याला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. वरुणच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली. आयुष्यात अनेक बाबींचे नुकसान भरून निघण्यास जसा वेळ द्यावा लागतो, तसाच वेळ मज्जातंतूंची हानी भरून काढण्यासाठी द्यावा लागतो. त्याच्या पायांची शक्ती मात्र अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ववत झाली आणि त्याचे पडणे बंद झाले.\nन्युरल ट्युब दोषांचे जागतिक स्तरावरील प्रचलन (इन्सिडन्स) परीक्षण करण्यात आलेल्या लोकसंख्येनुसार हजारात एक ते शंभरामध्ये एक अशा श्रेणीत बदलते. भारत या श्रेणीच्या मध्यावर कुठेतरी आहे. या दोषामागे जनुकीय कारण तर आहेच, शिवाय, गर्भधारणेपूर्वी आणि गरोदरपणात फॉलिक ॲसिड पुरेशा प्रमाणात न घेतल्यामुळे या दोषाचा धोका वाढतो. ग्रामीण भारतातील पोषणात्मक कमतरता भरून काढण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था आणि कुटुंब कल्याण कार्यक्रम पूरके (सप्लिमेंट्स) पुरवण्याचे काम करत आहेत.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर सातत्याने उलट-सुलट वक्���व्य करून आरक्षणालाच बगल देण्याचा राजकीय नेत्यांचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/meter-burns-coal-in-a-fire-nrpd-109463/", "date_download": "2021-06-13T05:12:24Z", "digest": "sha1:6O4DIRSXOOZQYUDZXCCMEQPDLXO6HLMS", "length": 12396, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Meter burns coal in a fire nrpd | आगीच्या स्फोटात मीटर जळून कोळसा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nधक्कादायक आगीच्या स्फोटात मीटर जळून कोळसा\nआगीच्या घटनेमुळे मुळे येथील सर्व राहवाश्यांमध्ये घाबटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोसायटीत एकूण सहा कुटुंब राहतात अचानक लागलेल्या पुणे कॅन्टोन्मेंटची एक आणि पुणे महापालिकेची एक अशा दोन फायर ब्रिगेडच्या गाड्यांच्या माध्यमातून सादर आग विझवण्यात आली आहे.\nपुणे: भवानी पेठ येथील अग्रवाल कॉलनीमधील ७७९ हिरा बिल्डिंग या दोन मजली इमारतीच्या तळमजल्यावरील विद्युत पुरवठा करणाऱ्या मीटरला आग लागून मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सकाळी ९ च्या दरम्यान लागलेल्या या आगीत बिल्डिंगमधील तळमजल्यावर असलेल्या सोसायटीचे सर्व मीटर जळून कोळसा झाले आहे.\nआगीच्या घटनेमुळे मुळे येथील सर्व राहवाश्यांमध्ये घाबटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोसायटीत एकूण सहा कुटुंब राहतात अचानक लागलेल्या पुणे कॅन्टोन्मेंटची एक आणि पुणे महापालिकेची एक अशा दोन फायर ब्रिगेडच्या गाड्यांच्या माध्यमातून सादर आग विझवण्यात आली आहे. अग्रवाल कॉलनीच्या मध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाने टाकलेल्या लोखंडी खांबामुळे फायर ब्रिगेडच्या गाडीला आता येण्यास विलंब झाला, त्यामुळे या गाडीला कॅन्टोन्मेंट कामगार वसाहत या ठिकाणाहून वळसा घालत अतिशय निमुळत्या रस्त्याने आत आल्यानंतर आग विझवण्यात आली.\nसोसायटीच्या फॉल्टी मीटरमुळे आग लागली असावी. त्यामुळे सहाच्या सहा मीटर जाळून खाक झाले. १५ मिनिटांत आग विझवण्यात आली. येथे उभ्या असलेली वाहने आणि लोखंडी खांब यामुळे गाडी आत येण्यास त्रास झाला. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही- किसन गोगावले (तांडेल) पुणे मनपा फायर ब्रिगेड\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/property-tax-exemption-of-as-much-as-rs-71-lakh-from-satara-corporation-6697-benefits-to-non-resident-income-nrab-131423/", "date_download": "2021-06-13T04:23:03Z", "digest": "sha1:MR7ZM2LIEDDQQZQ6H73JCP6YFTXATJH2", "length": 14895, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Property tax exemption of as much as Rs 71 lakh from Satara Corporation; 6697 Benefits to Non-Resident Income nrab | सातारा पालिकेकडून तब्बल ७१ लाखाची मालमत्ता करमाफी ; ६६९७ बिगर निवासी मिळकतींना होणारा फायदा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nसातारासातारा पालिकेकडून तब्बल ७१ लाखाची मालमत्ता करमाफी ; ६६९७ बिगर निवासी मिळकतींना होणारा फायदा\nगेल्या चौदा महिन्यापासून सुरू असलेल्या करोना महामारीने छोटे मोठे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत . त्यांची अडचण लक्षात घेऊन निवासी व बिगर निवासी मिळकत धारकांच्या घरपट्टी माफीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे . त्या प्रस्तावावर तातडीने निर्णय होणे अपेक्षित आहे .\nसातारा : सातारा पालिकेने २०२०-२१ या आर्थिक वर्षात ६६९७ बिगर निवासी मिळकतीना तीन महिन्याची मालमत्ता कर माफी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे . या द्वारे ७१ लाख ५७ हजार १३ रुपयांची सूट दिली जाणार आहे याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे .\nपत्रकात नमूद आहे की ३ फेबुवारी २०२१ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या ठराव क्रं ४१ नुसार सातारा शहरातील ६६९७ मिळकतींना तीन महिन्याच्या मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय झाला होता . ती ७१ लाख ५७ हजार १३ रूपयांची रक्कम सूट म्हणून बिलातून वगळली जाणार आहे . तीन महिन्याच्या मिळकत कराला देऊन करोनाच्या काळात साताऱ्याच्या व्यावसायिक बांधवाना दिलासा देण्याचा हा अल्पसा प्रयत्नं आहे . असा निर्णय घेणारी सातारा नगरपालिका ही पहिली पालिका असल्याचे सांगून उदयनराजे पुढे म्��णतात कोणतीही पालिका शहराची प्रमुख मातृसंस्था असते . नागरिकांची कामे सहज व पारदर्शीपणे होण्यासाठी सातारा विकास आघाडी सातत्याने आग्रही राहिली आहे .पंधरा वर्षापूर्वी सातारा पालिकेत ७८२ कर्मचारी वर्ग होता ती संख्या आता ४५५ वर येऊन ठेपली आहे . शहराची लोकसंख्या सुध्दा दुप्पट वाढली आहे . राज्य संवर्गातून सुद्धा पालिकेला जे २५ कर्मचारी मिळाले आहेत ते सुध्दा अत्यंत जवाबदारीने काम करत आहेत . नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सातारा शहरासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न आहे .\nगेल्या चौदा महिन्यापासून सुरू असलेल्या करोना महामारीने छोटे मोठे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत . त्यांची अडचण लक्षात घेऊन निवासी व बिगर निवासी मिळकत धारकांच्या घरपट्टी माफीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे . त्या प्रस्तावावर तातडीने निर्णय होणे अपेक्षित आहे . मात्र तेवढ्यावरच न थांबता सातारा पालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षात ६६९७ मिळकतींना तीन महिन्याच्या मालमत्ता करात ७१ लाख५७ हजार १३रूपयांची सवलत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे .केंद्राकडून अतिरिक्त निधी मिळवणे व शासकीय बचत या दोन प्रमुख स्त्रोताद्वारे ही तूट भरून काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे असे प्रसिध्दी पत्रकात शेवटी उदयनराजे यांनी स्पष्ट केले आहे\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-amit-shaha-mission-of-loksabha-2019-election-5672307-NOR.html", "date_download": "2021-06-13T04:35:36Z", "digest": "sha1:J4TGQNUVYBS6QTXRO2LWAT7ODCGPCB2R", "length": 9397, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "amit shaha mission of loksabha 2019 election | अमित शहांचे मिशन-2019 सुरू; लोकसभेत 360वर जागा जिंकण्याचे लक्ष्य - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअमित शहांचे मिशन-2019 सुरू; लोकसभेत 360वर जागा जिंकण्याचे लक्ष्य\nनवी दिल्ली - भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी ज्येष्ठ मंत्री तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक\nघेऊन ‘तयारीला लागा’ अशी सूचना केली. आगामी निवडणुकीत ३६०हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. या बैठकीला भाजपचे एकूण ३१ नेते उपस्थित होते. सूत्रांनुसार, ज्या जागांवर भाजप गेल्या वेळी पराभूत झाला होता त्यासंबंधी एक प्रेझेंटेशनही सादर करण्यात आले. याच मतदारसंघांत येत्या दोन वर्षांत अधिक भर देण्याच्या सूचना शहा यांनी केल्या आहेत.\nमहाराष्ट्र, कर्नाटक वेगळे : शहा यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्ये वेगळी ठेवली आहेत. तामिळनाडू-पुद्दुचेरीच्या ४२ आणि ओडिशाच्या २१ जागा हे प्रमुख लक्ष्य आहे. या जागा १२३ होतात. यातून ११७ ते ११९ जागा जिंकण्याचे लक्ष्य आहे.\nकिनारपट्टीची राज्ये; ११७ जागांचे टार्गेट\nसन २०१९च्या निवडणुकीत ३६० जागा जिंकण्याचे अमित शहा यांचे ध्येय आहे. गेल्या लोकसभा निवडणूक निकालांचा विचार करता यात ७८ जागा अधिक आहेत. या रणनीतीवर वर्षभरापासून काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून जागा वाढवण्यासाठी सर्वात सोपी संधी व शक्यता असलेल्या ओडिशामध्ये भाजप कार्यकारिणीची बैठक झाली होती. आता आगामी बैठक अशाच एखाद्या किनारपट्टीवरील राज्यांत आयोजित करण्याचे नियोजन आहे. शक्यतो आंध्र प्रदेशात ही बैठक घेतली जाईल. अशा राज्यांमध्ये ११७ ते ११९ जागा जिंकण्याचे लक्ष्य अमित शहा यांनी ठेवले आहे. यानुसार किना��पट्टीवरील राज्यांत पक्षाच्या हालचाली २००% वाढल्या आहेत.\nओडिशात धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली असून अरुणसिंह आणि जोएल ओराम त्यांच्यासोबत असतील. तर, प. बंगालमध्ये कैलाश विजयवर्गीय, रुपा गांगुली, हेमंत विश्वसरमा यांच्यावर जबाबदारी असेल. केरळमध्ये एम. राव, एस. गुरुमूर्ती, ओ. राजगोपाल यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तामिळनाडूत सी. टी. रवी, एस. गुरुमूर्ती आणि एम. राव यांच्यावर जबाबदारी असेल. या ठिकाणी राजकीय हालचालींचा अभ्यास करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. रोज यासंबंधीची माहिती शहा यांना दिली जाते.\nगेल्या वेळी ज्या राज्यांत ९० टक्क्यांहून अधिक जागा जिंकल्या होत्या तेथे २०१९मध्ये २० टक्के जागांचे नुकसान होऊ शकते, असा भाजपचा अंदाज आहे. या जागांची भरपाई करण्यासाठी नव्या रणनीतीनुसार पक्षाने भारताच्या नकाशाचा एक डिजिटल स्वरूपात हार तयार केला आहे. बिहारपासून सुरू होत तो देशाच्या चारही भागातील जागांचा अंदाज घेतो. या आधारे किती जागा मिळतील याचा ठोकताळा मांडता येतो. बिहारमध्ये ४० पैकी २२ जागा भाजपकडे आहेत. जदयूशी आघाडीनंतर येथे २-३ जागा कमी होऊ शकतात. मात्र, इशान्य भारतात २५ पैकी २२ जागा जिंकण्याचे लक्ष्य आहे. या नकाशानुसार पाहिले तर भाजपकडे सध्या ईशान्य भारत, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, प. बंगाल आणि झारखंडमधील २३३ जागा आहेत. या ३०० पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे. आता यात मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि दिल्लीचा समावेश केला तर ४७ जागांची वाढ होते. यातील ४० जागा भाजपला अपेक्षित आहेत. या परिस्थितीत ३६० जागांचे लक्ष्य गाठणे पक्षाला कठीण वाटत नाही. प्रत्येक राज्यासाठी दोन केंद्रीय मंत्री, एक सरचिटणीस आणि दोन सचिवांवर जबाबदारी असेल. प्रत्येक राज्यात गुजरातच्या एका खासदारालाही नेमण्यात येईल. जेणेकरून भाजप अध्यक्षांच्या कोअर टीमला वास्तव स्थितीची माहिती मिळू शकेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-rape-victim-suicide-after-her-obscene-mms-leaked-5222526-NOR.html", "date_download": "2021-06-13T05:45:47Z", "digest": "sha1:A3HVXSNNKLMCMC7EUEAHFLMS6FFGWY34", "length": 4778, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rape Victim Suicide After Her Obscene Mms Leaked | बलात���काराचा MMS लीक झाल्यानंतर आशा वर्करची आत्महत्या, दोन समाजात तणाव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबलात्काराचा MMS लीक झाल्यानंतर आशा वर्करची आत्महत्या, दोन समाजात तणाव\nमुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) - बलात्काराचा एमएमएस लीक झाल्यानंतर एका आशा वर्करने आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर छपरा भागात तणावाचे वातावरण आहे. प्रकरण दोन समाजातील असल्यामुळे पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.\nडिलिव्हरीच्या बहाण्याने बोलावले, गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार\nआशा वर्करला बाळांतपणाच्या बाहाण्याने घरी बोलवले आणि गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री घडली. आरोपी शाहिबने आशा वर्करला एका महिलेची डिलेव्हरी करायची आहे, असे सांगून घरी नेले होते. येथून आशा वर्करने गर्भवती महिलेला जिल्हा हॉस्पिटलले नेले. हॉस्पिटलमधून गावी परत येताना आरोपीने आशा वर्करला खाद्य पदार्थातून गुंगीचे औषध खाऊ घातले आणि त्यानंतर बलात्कार केला.\nधमकीनंतर पीडितेने केली आत्महत्या\n- घटनेची वाच्यता केली तर व्हिडिओ व्हारल करण्याची पीडितेला धमकी देण्यात आली होती. त्यामुळे सर्व अत्याचार तिने तोंड बंद ठेवून सहन केला. दरम्यान, आरोपीने व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. याची माहिती मिळाल्यानंतर पीडितेने विष प्राशन करुन आत्महत्या केली.\nपोलिस अधीक्षक प्रदीप गुप्ता म्हणाले, आशा वर्कर आणि शाहिब यांच्या अनैतिक संबंध होते. पोलिसांचे म्हणणे आहे, की आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. त्याच्यावर कलम 306 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-06-13T05:11:17Z", "digest": "sha1:ODNV2RB2R66ANOGC2XSJG7ASPXHVJHLS", "length": 3294, "nlines": 55, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मेरा नाम जोकर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमेरा नाम जोकर हा १९७० साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. सहा वर्षे काम चालू असलेला हा चित्रपट तिकिट खिडकीवर अपयशी ठरला.\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील मेरा नाम जोकर चे पान (इंग्लिश मजकूर)\nLast edited on १८ ऑक्टोबर २०१६, at १९:०७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या ���ंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी १९:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/ais-pre-training-2926/", "date_download": "2021-06-13T05:55:21Z", "digest": "sha1:RCRDZYCTHVR2LA5XWCSNHZ3VPDJB7QCS", "length": 5100, "nlines": 68, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - नाशिक प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात मोफत पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम - NMK", "raw_content": "\nनाशिक प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात मोफत पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम\nनाशिक प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात मोफत पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा-२०१८ च्या प्रशिक्षणासाठी ७० उमेदवारांना महाराष्ट्र शासनामार्फत विनामूल्य पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक प्रवेशासाठी रविवार दिनांक १० डिसेंबर २०१७ रोजी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ आक्टोबर २०१७ आहे. (सौजन्य: जय मल्हार इंटरप्रायजेस, एकलहरे, नाशिक.)\nसैनिक कल्याण विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३९ जागा\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आस्थापनेवर ‘शिपाई’ पदांच्या १५२ जागा\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर��मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/msrlm-umed-nmk-recruitment-2019-13267/", "date_download": "2021-06-13T05:03:21Z", "digest": "sha1:GNUZZTHFW2EZKFXW3R45ZN2IM7OT4MJO", "length": 8338, "nlines": 89, "source_domain": "nmk.world", "title": "अकोला जिल्ह्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विविध पदाच्या ११९ जागा", "raw_content": "\nअकोला जिल्ह्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विविध पदाच्या ११९ जागा\nअकोला जिल्ह्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विविध पदाच्या ११९ जागा\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७३ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतिने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nलेखापाल पदाची १ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.कॉम., MS-CIT किंवा समकक्ष कोर्स आणि टॅली (Tally) सह ३ वर्षे अनुभव धारक असावा.\nप्रशासन सहाय्यक पदाची १ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि टंकलेखन (मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.) सह MS-CIT किंवा समकक्ष कोर्स व ३ वर्ष अनुभव धारक असावा.\nडाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या ८ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि टंकलेखन (मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.सह MS-CIT किंवा समकक्ष कोर्स तसेच ३ वर्ष अनुभव धारक असावा.\nलिपिक (क्लार्क) पदाची १ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवर दहावी उत्तीर्ण आणि टंकलेखन (मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.) सह MS-CIT किंवा समकक्ष कोर्स तसेच ३ वर्ष अनुभव धारक असावा.\nशिपाई पदाच्या ८ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि ३ वर्ष अनुभव धारक असावा.\nप्रभाग समन्वयक पदाच्या ४७ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी आणि ३ वर्ष अनुभव धारक असावा.\nप्रशासन/ लेखा सहाय्यक पदाच्या ७ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.कॉम. सह MS-CIT किंवा समकक्ष कोर्स, टॅली (Tally) तसेच ३ वर्ष अनुभव धारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय २६ जुलै २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षा दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारासांठी ५ वर्ष सवलत.)\nफीस – खु���्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३७४/- रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी २७४/- रुपये आहे.\nनोकरीचे ठिकाण – अकोला जिल्हा\nअर्ज करण्याची शेवटची तारीख- ८ ऑगस्ट २०१९ (रात्री ११:५९ पर्यंत) आहे.\nअधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nअधिक जाहिरातीसाठी येथे क्लिक करा\nइंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये पर्यवेक्षक पदांच्या एकूण ८५ जागा\nरत्नागिरी जिल्हयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ७४ जागा\nपरभणी जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ५५ जागा\nवाशीम जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ६५ जागा\nबीड जिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण १७ जागा\nगडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पात शिक्षक पदांच्या ९२ जागा\nमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात वर्ग क आणि ड पदांच्या ८६५ जागा\nजलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (गट-ब) पदांच्या एकूण ५०० जागा\nकोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ४४ जागा\nराज्यात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण १४७ जागा\nनाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nइंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये पर्यवेक्षक पदांच्या एकूण ८५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.sp-hengrong.com/highly-breathable-house-wrap-product/", "date_download": "2021-06-13T04:22:51Z", "digest": "sha1:YO4ZSFGICT7EE34NKJY3RA5S3G346PDX", "length": 13500, "nlines": 260, "source_domain": "mr.sp-hengrong.com", "title": "चीन अत्यंत ब्रीद करण्यायोग्य हाऊस रॅप कारखाना आणि उत्पादक | शायनिंगप्लास्ट", "raw_content": "\n4-प्लाइ सिंथेटिक छप्पर अंडरलेमेंट\n3-प्लाइ सिंथेटिक छप्पर अंडरलेमेंट\nपीपी / पीई विणलेल्या घरातील लपेटणे\nअत्यंत ब्रीद करण्यायोग्य घर लपेटणे\nपीपी / पीई विणलेल्या फॅब्रिक\nलाईट ड्यूटी पॉली टार्प\nमध्यम ड्यूटी पॉली टार्प\nहेवी ड्यूटी पॉली टार्प\nअतिरिक्त हेवी ड्यूटी पॉली टार्प\nलाकूड गळती / हूड\nविणलेल्या पीपी वीट चटई\nस्पुनबॉन्डेड पीपी नॉनव्हेन फॅब्रिक\nनॉनव्हेन / पीपी / पीव्हीसी / पीई / ईव्हीए बॅग\nसाथीचे रोग प्रतिबंधक साहित्य\nसर्व प्रकारचे मुखवटे साठी पीपी स्पनबॉन्ड नॉन-विणलेले फॅब्रिक रोल\nप्रोट���क्टिव्ह अलगाव गाउनसाठी ब्रेथ करण्यायोग्य फिल्म कोटिंग पीपी स्पनबॉन्ड नॉन-विणलेले फॅब्रिक रोल\nअत्यंत ब्रीद करण्यायोग्य घर लपेटणे\n4-प्लाइ सिंथेटिक छप्पर अंडरलेमेंट\n3-प्लाइ सिंथेटिक छप्पर अंडरलेमेंट\nपीपी / पीई विणलेल्या घरातील लपेटणे\nअत्यंत ब्रीद करण्यायोग्य घर लपेटणे\nपीपी / पीई विणलेल्या फॅब्रिक\nलाईट ड्यूटी पॉली टार्प\nमध्यम ड्यूटी पॉली टार्प\nहेवी ड्यूटी पॉली टार्प\nअतिरिक्त हेवी ड्यूटी पॉली टार्प\nलाकूड गळती / हूड\nविणलेल्या पीपी वीट चटई\nस्पुनबॉन्डेड पीपी नॉनव्हेन फॅब्रिक\nनॉनव्हेन / पीपी / पीव्हीसी / पीई / ईव्हीए बॅग\nसाथीचे रोग प्रतिबंधक साहित्य\nसर्व प्रकारचे मुखवटे साठी पीपी स्पनबॉन्ड नॉन-विणलेले फॅब्रिक रोल\nप्रोटेक्टिव्ह अलगाव गाउनसाठी ब्रेथ करण्यायोग्य फिल्म कोटिंग पीपी स्पनबॉन्ड नॉन-विणलेले फॅब्रिक रोल\n4-प्लाई सिंथेटिक छप्पर अंड ...\nलाकूड गळती / हूड\nअत्यंत ब्रीद करण्यायोग्य घर लपेटणे\nइमारतींसाठी अधिकाधिक श्वासोच्छवासाची आवश्यकता आहे. अतिरिक्त आर्द्रता आणि ओलावा नुकसान होऊ शकते म्हणून.\nफॅब्रिक वजन: 60 ~ 120 जीएसएम\nविन्डस्कीडः फॉर्म्युलेटेड नॉनवोव्हेन + मायक्रो सच्छिद्र ले + फॉर्म्युलेटेड नॉनवेव्हन\nअंगब्रोम्स: फॉर्म्युलेड नॉनवोव्हेन + विशेष सांस घेणारे कोटिंग\nरुंदी: 3.2 मीटर (10 ') पर्यंत\nमुद्रण: 1-4 रंग उपलब्ध\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nइमारतींसाठी अधिकाधिक श्वासोच्छवासाची आवश्यकता आहे. अतिरिक्त आर्द्रता आणि ओलावा नुकसान होऊ शकते म्हणून.\nविणलेल्या घराच्या आवरणास पर्याय म्हणून शायनिंगपलास्ट हाय ब्रीथेबल हाऊस रॅप एक उत्कृष्ट निवड आहे.\nयेथे दोन प्रकारचे घर लपेटणे अडथळे म्हणून भिंतींवर वापरले जातात. एकाला अँगब्रॉम्स पडदा असे म्हणतात ज्यात दोन थर नॉन-विणलेले आणि स्पेशल ब्रीथेबल फिल्म तयार करतात. दुसरे म्हणजे विन्डस्कीडड जे 3 थरांनी उत्पादित केले. मध्यम हा एक खास मायक्रो सच्छिद्र स्तर आहे जो दोन फॉर्म्युलेटेड विशेष नॉन-विणलेल्या थरांनी लॅमिनेट केलेला आहे.\nआपण त्या दोघांची निर्मिती करू शकतो.\n·अत्यंत श्वास घेण्यायोग्य :\nछिद्रित विणलेल्या हाऊस रॅपपेक्षा एकापेक्षा जास्त वेळा डब्ल्यूव्हीटी.\n·मजबूत आणि टिकाऊ :\nशायनिंगप्लास्ट अत्यंत श्वास घेण्यायोग्य हाऊस रॅप देखील टिकाऊ आणि मजबूत आहे. हे एकत्रित केलेले अनेक स्तर आहेत.\nसंरचनेत मुख्य फॅब्रिक म्हणून एसबीपीपी थर एकूणच वजन लक्षणीय प्रमाणात कमी करते. हे वाहून नेणे खूप सोपे आहे.\nनॉन-हायड्रोफिलिक प्रॉपर्टीमुळे फॅब्रिकला पाण्याची चांगली घट्टपणा मिळतो.\nआमची डिझाइन केलेली अतिनील उपचार दीर्घकालीन अतिनील प्रदर्शनाखाली शायनिंगपलास्ट उच्च सांस घेण्याजोगे हाऊस रॅप स्थिर करते.\nमागील: सांसण्यायोग्य छप्पर पडदा\nसांस घेण्याजोगे घर लपेटणे\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\n3-प्लाइ सिंथेटिक छप्पर अंडरलेमेंट\n4-प्लाइ सिंथेटिक छप्पर अंडरलेमेंट\nकक्ष 902, शुईयू चेंग प्लाझाचे युनिट 23, क्रमांक 189 झेंगयांग मिडल रोड, चेंगयांग क्षेत्र, किनिंगदाओ, चीन\nआमची 24/7 ऑनलाइन ग्राहक सेवा आपल्या प्रश्नांची किंवा चौकशींची त्वरित उत्तरे देईल. आणि आपण आपला संदेश ईमेलद्वारे सोडल्यास, आम्ही 12 तासांच्या आत आपल्याकडे परत येऊ. धन्यवाद.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://aatbaaher.blogspot.com/2012/06/blog-post_13.html", "date_download": "2021-06-13T06:14:07Z", "digest": "sha1:WM6NB52ZAZQILYFZF5ZDZFEZBSC23IMH", "length": 23330, "nlines": 100, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: गोविंदराव पानसरे : कष्टकऱ्यांच्या चळवळीचा आधारस्तंभ", "raw_content": "\nगोविंदराव पानसरे : कष्टकऱ्यांच्या चळवळीचा आधारस्तंभ\nमहाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत कोल्हापूरचे नेतृत्व फारसे ठळकपणे दिसत नाही. रत्नाप्पा कुंभार, बाळासाहेब देसाई एवढीच नावे चटकन लक्षात येतात. सत्तेच्या राजकारणात कोल्हापूर पिछाडीवर असले तरी प्रबोधनाच्या चळवळीसाठी मात्र कोल्हापूरने सातत्याने महाराष्ट्राला नेतृत्व दिले. राजर्षी शाहू महाराज, भाई माधवराव बागल, कॉम्रेड संतराम पाटील, कॉम्रेड यशवंत चव्हाण, प्रा. एन. डी. पाटील, कॉम्रेड गोविंदराव पानसरे, राजू शेट्टी या नावांवर नजर टाकली तरी प्रबोधनाच्या चळवळीसाठी, कष्टकऱ्यांच्या लढाईसाठी कोल्हापूरने महाराष्ट्राला काय दिले आहे, याची कल्पना येते. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टने गोविंदराव पानसरे यांना शाहू पुरस्कार जाहीर करून महाराष्ट्रातील चळवळींचा आधारस्तंभ बनलेल्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला आहे.\nवयाची अमृतमहोत्सवी वाटचाल केलेल्या गोविंदराव पानसरे यांच्या आयुष्यातील सहा दशके कोल्हापुरात गेली. अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार हे त्यांचे गाव. कोल्हार ते कोल्हापूर असा त्यांचा विलक्षण प्रवास आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले गोविंदराव पंधराव्या वर्षी पत्की गुरुजींच्याबरोबर अंगावरच्या कपडय़ानिशी कोल्हापूरला आले. सुरुवातीच्या काळात कधी बिंदू चौकात कम्युनिस्ट पुस्तकांची विक्री करणाऱ्या दुकानात तर कधी फुले आणि आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पुतळ्याखाली झोपून त्यांनी रात्री काढल्या. पुढे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिग हाऊसमध्ये प्रवेश मिळाला आणि त्यांची शिक्षणाची गाडी रुळावर आली. शिक्षण घेत असतानाच अनेक लढे आणि चळवळींमध्ये त्यांनी भाग घेतला.\nसोपे बोलणे आणि सोपे लिहिणे हे पानसरे यांचे वैशिष्टय़ आहे. कामगारांपुढे बोलताना कधी ते चीन, रशियाच्या बाता मारीत नाहीत. कितीही अवघड विषय असला तरी त्यांना समजेल अशा भाषेत त्यांच्याशी संवाद साधतच मांडणी करतात. कार्यकर्त्यांपुढे बोलताना मात्र काही जागा मुद्दाम रिकाम्या ठेवण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. त्याबद्दल ते म्हणतात, कार्यकर्त्यांना प्रश्न पडले पाहिजेत, त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत, त्यासाठी अशा काही जागा मुद्दाम रिकाम्या ठेवायच्या असतात. जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर यासंदर्भातील एकूण चर्चेमध्ये त्यांनी ‘खाऊजा धोरण’ हा नवा शब्द दिला. ‘खाऊजा’ म्हणजे खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण.\nबाबरी मशिद पाडल्यानंतर सगळीकडे धार्मिक तेढ वाढू लागली, तेव्हा पानसरे यांच्या पुढाकाराने कोल्हापुरात स्थापन झालेल्या ‘आम्ही भारतीय’ लोकआंदोलनाने राजर्षी शाहूंच्या नगरीतील सलोखा टिकवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. करवीर पीठाच्या शंकराचार्यानी भारतीय घटनेचा अवमान करणारे विधान केले त्यावेळी किंवा वरुणतीर्थ मैदानात शेकडो किलो धान्य आणि तेल तुपाची नासाडी करुन यज्ञाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी पानसरे यांनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय चळवळ उभारली.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकीय दुकानदारी आणि धार्मिक विद्वेष पसरवण्याचे उद्योग जोरदारपणे सुरू झाले, तेव्हा पानसरे यांच्यासारख्या लोकशिक्षकाने ते मूकपणे पाहणे शक्य नव्हते. जातीयवादी राजकारण करणाऱ्या शिवसेना आणि तत्सम पक्ष-संघटनांच्या विरोधात त्यांनी अनेक सभां��धून तोफा डागल्या आहेत. परंतु पानसरे तेवढय़ावरच थांबले नाहीत. शिवाजी महाराजांच्यावर त्यांनी एक छोटेखानी पुस्तिका लिहिली. ‘शिवाजी कोण होता ’ या नावाची. अवघ्या पानांची ही पुस्तिका शिवरायांनी सामान्य माणसांसाठी केलेले कार्य सोप्या भाषेत उलगडून दाखवते. या पुस्तिकेच्या दीडेक लाख प्रती तरी आतार्पयत विकल्या गेल्या असतील. या पुस्तिकेसंदर्भात एक गंमतीशीर घटनाही घडली होती. पुस्तक न वाचता केवळ नावावरून गोंधळ घालणाऱ्यांची आपल्याकडे कमतरता नाही. तसेच या पुस्तकाबाबत घडले. नावामध्ये शिवाजी महाराजांना एकेरी संबोधण्यामागे पानसरे यांची काहीएक भूमिका आहे. परंतु त्यावरून कुणीतरी कथित शिवप्रेमींने पोलिसांमध्ये तक्रार केली आणि पोलिस अधिकाऱ्यांनीही या पुस्तिकेच्या प्रती जप्त करून आपल्या अगाध ज्ञानाचे दर्शन घडवले होते.\nएकदा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठात आंदोलन करताना कुलगुरूंच्यासमोर जरा जास्तीच आगाऊपणा केला होता. त्याविरोधात कोल्हापूर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या आणि अर्थात त्याला राजकीय रंग होता. पानसरे यांच्यासारख्या डाव्या पक्षाच्या नेत्यासाठी तर अभाविपवर टीका करण्याची ही मोठी संधी होती. परंतु आयुष्यभर रस्त्यावरच्या लढाया करणाऱ्या पानसरे यांनी राजकीय भूमिका बाजूला ठेवून वेगळी भूमिका घेतली. ते म्हणाले होते, ‘आंदोलनाच्या जोशात कधीतरी असे घडून जाते. ते विसरून जायचे असते. मीही मागे एकदा तर्कतीर्थाच्या गळ्यात मेलेला साप घातला होता. माझी ती कृती चुकीची होती, हे आता माझ्याही लक्षात येते, परंतु त्या त्या वेळी असे काहीतरी घडून जाते.’\nराजर्षी शाहूंच्या नगरीत आयुष्य व्यतीत करणारे पानसरे शाहूंच्या विचारांचे पाईक आणि कृतीशील अनुयायी आहेत. पानसरे म्हणजे नेमके कुणापैकी, याचे कोडे अनेकांना उलगडत नाही. जाती-पातींच्या पलीकडे जाऊन ते रस्त्यावरच्या माणसांसाठी. कष्टकऱ्यांसाठी लढाया करतात. मराठा समाजातला माणूस असे काही करणे शक्य नाही, त्यामुळे ते दलित असावेत, असे छातीठोकपणे सांगणारे कमी नाहीत. शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचा होळकरांच्या कुटुंबात विवाह करून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. आजच्या काळात शेजारच्या घरी शिवाजी जन्माला यावा, अशी मानसिकता असताना पानसरे यांनी आपल्या दोन्ही मुलींचे आंतरजातीय विवाह स्वीकारले.\nडाव्या चळवळीतले नेते म्हणजे सदैव चिंताक्रांत चेहरा आणि एकूण व्यवहारातील रुक्षपणाच अधिकतर दिसतो. परंतु पानसरे त्याला अपवाद आहेत. जगण्यातले आनंदाचे क्षण छानपैकी साजरे करावेत, अशी धारणा असलेले ते कम्युनिस्ट आहेत. चळवळीला एकारलेपण येऊ नये, तिला सांस्कृतिक जोड द्यायला पाहिजे, या धारणेतून त्यांनी श्रमिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू केले. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन हा असाच एक उपक्रम. तो सुरू करतानाही त्यांचा निश्चित असा एक विचार होता. अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या शाहिराला, साहित्यिकाला एका जातीपुरते मर्यादित केले जाते, हे पाहिल्यानंतर त्यांनी अण्णाभाऊंच्या नावाने जागर सुरू केला. साहित्य संमेलन सुरू करण्याच्या खूप आधीपासून अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त शाहिरी पोवाडय़ांची स्पर्धा सुरू केली. त्यानिमित्ताने अठरापगड जातीच्या शाहिरांना अण्णाभाऊ साठे या शाहिराची नव्याने ओळख करून दिली. स्वत: अनेक चांगल्या गोष्टी उभ्या केल्याच, परंतु जिथे जिथे काही चांगले उभे राहतेय, तिथे तिथे पानसरे समर्थनासाठी उभे राहतात. आणि जिथे काही चुकीचे घडतेय त्याविरोधातही ठामपणे उभे राहताना त्यांनी कधी परिणामांची तमा बाळगली नाही.\nपानसरे यांची वाटचाल पाहिली, की एक खंत सतत वाटत राहते, ती म्हणजे त्यांच्यासारख्या नेत्याला विधिमंडळात जाण्याची संधी मिळाली नाही. कोल्हापूरमधून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. त्यासाठी चांगली तयारीही केली होती. परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही. पानसरे यांचा पक्ष असा की, विधानपरिषदेसाठी कोणत्याही पातळीवरचे संख्याबळ त्यांच्याबाजूने कधीच नव्हते. पानसरे विधिमंडळात गेले नाहीत, त्यामुळे पानसरे यांचे काही नुकसान झाले असे वाटत नाही. नुकसान झालेच असेल तर ते विधिमंडळाचे झाले, असे म्हणता येईल. पानसरे यांच्यासारखा कष्टकऱ्यांचा नेता, प्रभावी वक्ता विधिमंडळात गेला असता तर कष्टकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी धसास लावले असतेच, परंतु त्याचबरोबर त्यांच्यासोबत विधिमंडळात काम करणाऱ्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचेही शिक्षण झाले असते.\nमंत्रालय जळाले, प्रवृत्तीही जळाव्या\nगोविंदराव पानसरे : कष्टकऱ्यांच्या चळवळीचा आधारस्तंभ\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nपांढरा शर्ट , पांढरी पँट , हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3537/Dr-Recruitment-2020-at-Babasaheb-Ambedkar-University-of-Technology-Raigad.html", "date_download": "2021-06-13T05:11:43Z", "digest": "sha1:BBBDXWSBFTCE56WXF3PEQ2RTAYKKECX4", "length": 5855, "nlines": 74, "source_domain": "naukriadda.com", "title": "डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड येथे भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड येथे भरती २०२०\nसहाय्यक प���राध्यापक, लिपिक कम टंकलेखक, चालक पदांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड येथे एकूण 37 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 आणि 11 नोव्हेंबर 2020 तारखेला मुलाखती करिता हजार राहावे.\nएकूण पदसंख्या : ३७\nपद आणि संख्या :\nसहाय्यक प्राध्यापक, लिपिक कम टंकलेखक, चालक\nपद क्र. १ साठी - एम.ई / एम.टेक किंवा मास्टर डिग्री\nअर्ज करण्याची पद्धत: मुलाखत\nअधिकृत वेबसाईट : www.dbatu.ac.in\nअर्ज करण्याचा पत्ता : कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, माणगांव, रायगड – 402103\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 11/11/2020\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-13T04:59:47Z", "digest": "sha1:64YVMXDDIOESP33N5WHBLIBTNKSBY3D2", "length": 8410, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "फॉर्च्युन Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन…\n‘हे’ आहेत सर्वात खराब 32 Password, तुमचा देखील ‘या’ पैकी एक असेल तर तात्काळ…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंटरनेट जगात बहुतेक सायबर क्र���इम चुकीच्या पासवर्डमुळे होते. एखाद्याचे खाते हॅक करण्याचा हॅकर्सचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पासवर्ड क्रॅक करणे. स्वत: च्या सोयीसाठी आणि आळशीपणामुळे आपण सोपा पासवर्ड ठेवतो, मात्र…\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली…\nबॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार ऑक्सिजन सपोर्टवर\nरिया चक्रवर्ती ठरली बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री,…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक…\n‘मुंबई आमची असा उठता बसतां ध्यास करणाऱ्यांनी काय दिलं…\n येणार आहेत व्याजाचे पैसे, घरबसल्या…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार…\n विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू, लातूर…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून दुबईतून…\nमोदी-ठाकरे, प्रशांत किशोर- शरद पवार यांच्यासह ‘या’…\nPune News | ‘तु माझ्या बहिणीच्या अंगावर गांजा फुंकलास आताही…\nMaratha Reservation | ‘…तर मराठा आरक्षणासाठी जो कोणी पुढे…\nPune Traffic News | लॉकडाउनचा अंदाज न आल्याने ‘अनलॉक’ नंतर शहराच्या…\nपुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कारवाई पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांची रेकी करून दरोडा टाकणार्‍या टोळीविरूध्द…\nschool education minister varsha gaikwad | 12 वी च्या परीक्षेच्या मूल्यमापनासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात 459 रुग्ण ‘कोरोना’मुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/indian-mcdonalds-closed/", "date_download": "2021-06-13T06:04:52Z", "digest": "sha1:23YIBHCLOVE2GBMLMM4VJ3XB5DVC2K2Q", "length": 5576, "nlines": 72, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates मैकडॉनल्ड्स होणार बंद...", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकनॉट प्लाजा रेस्टॉरन्ट लिमिटेडने अटींचा भंग केल्याने आणि नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्यामूळे मैकडॉनल्ड्स इंडियाने सीपीआरएल सोबतचे सर्व व्यावसायिक करार रद्द केले आहेत,\nत्यामुळे उत्तर आणि पुर्व भारतात असलेली मैकडॉनल्ड्सची १६९ रेस्टॉरन्ट पुर्णत­: बंद होणार आहेत.\nपण मैकडॉनल्ड्सच्या या निर्णयामुळे हजारो कामगारांचा रोजगार बंद होणार आहे.\nमैकडॉनल्ड्स इंडियाने सीपीआरएलला नोटीस पाठवून त्यांच्या रेस्टॉरन्टमध्ये मैकडॉनल्ड्सचे ब्रँड वापरण्यास बंदी घातली आहे.\nत्यामुळे सीपीआरएलला मैकडॉनल्ड्सचे नाव, चिन्ह आणि कॉपी राईटसचा वापर करता येणार नाही.\nPrevious तिहेरी तलाकवर बंदी…\nNext उत्तर प्रदेशात रेल्वे अपघातांचे सत्र सुरुच\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-viral-satya-rahul-gandhi-narendra-gandhi-political-truth-4747", "date_download": "2021-06-13T05:49:29Z", "digest": "sha1:Y6JV23VKZPIPXUO7BZPE7LFTI3EZ6M4D", "length": 10058, "nlines": 157, "source_domain": "www.saamtv.com", "title": "#RahulGandhi यांच्या सभेत 'मोदी-मोदी'च्या घोषणा | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n#RahulGandhi यांच्या सभेत 'मोदी-मोदी'च्या घोषणा\n#RahulGandhi यांच्या सभेत 'मोदी-मोदी'च्या घोषणा\n#RahulGandhi यांच्या सभेत 'मोदी-मोदी'च्या घोषणा\n#RahulGandhi यांच्या सभेत 'मोदी-मोदी'च्या घोषणा\n#RahulGandhi यांच्या सभेत 'मोदी-मोदी'च्या घोषणा\nमंगळवार, 19 मार्च 2019\n#ViralSatya : Rahul Gandhi यांच्या सभेत मोदी-मोदी च्या घोषणा\nVideo of #ViralSatya : Rahul Gandhi यांच्या सभेत मोदी-मोदी च्या घोषणा\nराहुल गांधींचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्या सभेत राहुल गांधी भाषण करत असताना मोदी मोदीच्या घोषणा देण्यात आल्या असं व्हिडीओत दाखवलं जातंय. पण, खरंच राहुल गांधींच्या सभेत मोदी मोदी अशा घोषणा दिल्या का याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं पाहा. LINK : https://youtu.be/ga7641stPFo\nराहुल गांधींचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्या सभेत राहुल गांधी भाषण करत असताना मोदी मोदीच्या घोषणा देण्यात आल्या असं व्हिडीओत दाखवलं जातंय. पण, खरंच राहुल गांधींच्या सभेत मोदी मोदी अशा घोषणा दिल्या का याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं पाहा. LINK : https://youtu.be/ga7641stPFo\nराहुल गांधी rahul gandhi\nओ... हनिमूनला जायचं आहे, ई- पास पाहिजे \nनागपूर - लॉकडाऊनच्या काळात फक्त अत्यावश्यक कामासाठी संबंधितांना शहराबाहेर जाता यावं...\nकाँग्रेस हा यूपीएचा आत्मा; राहुल गांधीच पंतप्रधान बनणार - नाना...\nअँकर :- काँग्रेस Congress हा यूपीए UPA चा आत्मा आहे त्यामुळे देशात पंतप्रधान Prime...\nइतरांचे आरक्षण कायम ठेऊन मराठ्यांना आरक्षण देणार - अजित पवार\nवृत्तसंस्था : सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court फटकारलेल्या # मराठ्यांना...\nपाकिस्तान भारतासोबत चर्चेला तयार; इम्रान खान यांनी ठेवली 'अट'\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) पुन्हा एका अटीवर भारताशी (India) चर्चा...\nट्विटर आणि केंद्र सरकारच्या ब्ल्युटिक' च्या वादात राहुल गांधींची...\nवृत्तसंस्था : देशात कोविड 19 Covid 19 महामारीच्या काळात लसीचा तुटवडा Lack...\n..हे तर गिधाडांपासून शिकावं : केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा राहुल...\nनवी दिल्ली : कोरोनाव्हायरसच्या CoronaVirus दुसर्‍या लाटेमुळे Second Wave ...\nगंगा नदीने बोलावण्याचा दावा करणाऱ्याने गंगामातेला रडवले..\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगेच्या...\nमहाविकास आघाडीत पुन्हा नाराजीनाट्य, यशोमती ठाकूरांनी दिला शिवसेना-...\nमहाविकास आघाडीत पुन्हा नाराजीनाट्य रंगताना दिसतंय. महाराष्ट्र काँग्रेसच्या...\n यशोमती ठाकुरांचा महाविकास आघाडीच्या...\nराज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे....\nअखेर राहुल गांधींना पिडितेच्या कुटुंबियांना भेटण्यास परवानगी, तर...\nकाँग्रेस नेते राहुल गांधी आज पुन्हा एकदा हाथरसकडे रवाना झालेत. पीडित कुटुंबियांच्या...\nVIDEO | काँग्रेसच्या बैठकीदरम्यानच ट्विटरवॉर, पाहा काँग्रेस...\nकाँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा सोनियांचीच निवड झालीय. खरं तर राहुल...\nवाचा | प्रज्ञासिंह ठाकूर यांची राहुल गांधींवर टीका\nप्रज्ञासिंह ठाकूर यांनी यावेळी राहुल गांधींसोबत सोनिया गांधी यांच्यावरही निशाणा...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/kamakhya/", "date_download": "2021-06-13T04:30:53Z", "digest": "sha1:PCSXC4VKU3NSWK7QMDM262JWLLGZIPKR", "length": 3133, "nlines": 43, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates kamakhya Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n“कामाख्या” च्या रुपातील तेजस्विनी\nया नवरात्रीच्या दुसऱ्याच दिवशी तिने “कामाख्या” च्या रुपातील फोटो पोस्ट करुन महत्त्वपूर्ण प्रश्न मांडला आहे.\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\nफक्��� १० महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी\nमुंबईत इंधन दरवाढीचा भडका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/manvat/", "date_download": "2021-06-13T06:20:27Z", "digest": "sha1:2EIUH3FLN4JIPZNKUELNYWM2PD6UJ4GC", "length": 3170, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates manvat Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nपरभणी शहरातील मानवतजवळील केकरगावात गळफास लावून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सततची नापिकी…\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Other/2437/PM-Modi-paying-3-thousand-3-per-cent-allowance-to-the-unemployed-This-is-the-truth.html", "date_download": "2021-06-13T05:09:31Z", "digest": "sha1:WWTLL43GXIYBNMIWNZECAJ65J4VY3RVU", "length": 12883, "nlines": 64, "source_domain": "naukriadda.com", "title": "पंतप्रधान मोदी देताय का बेरोजगारांना 3 हजार ५०० भत्ता? हे आहे सत्य", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nपंतप्रधान मोदी देताय का बेरोजगारांना 3 हजार ५०० भत्ता\nपंतप्रधान मोदी देताय का बेरोजगारांना 3 हजार ५०० भत्ता\nमनमाड, 12 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजनांची घोषणा केली आहे. परंतु, काही योजनांच्या नावाने फसवणूक करण्याचे प्रकार समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना २०२० या नावाने एक लिंक व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणा��� व्हायरल झाली आहे. परंतु, सत्य परिस्थिती वेगळीच आहे.\nकेंद्र शासनाने बेरोजगार तरुणासाठी प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना २०२० सुरू केली असून त्यात नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला दरमहा 3 हजार ५०० रुपये बेरोजगारी भत्ता मिळणार असल्याचा मेसेज सध्या व्हॉटसअॅपसह इतर सोशल मीडियावर फिरत असून बेरोजगार तरुणांचा यावर विश्वास बसावा यासाठी चक्क प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा वापर करण्यात आलेला आहे.\nमात्र, वेगवेगळ्या विभागाचे शासकीय अधिकारी,भाजपचे लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्याशी या बाबत चर्चा करून माहिती घेतली असता. केंद्र शासनाने अशी कोणतीही योजना सुरू केली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरत असलेला हा मेसेज फेक आणि खोटा असून तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.\nसध्या दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असून रोजगार मिळावा यासाठी तरुण वर्ग धडपड करत आहे.त रुणांच्या याच गरजेचा गैर फायदा घेण्यासाठी कोणी तरी pradhanmantri-berojgari-bhatta-yojna या नावाने वेबसाईट सुरू केली असून त्यात तुम्ही १० वी पास असला आणि तुमचे वय १८ ते ४० दरम्यान असेल तर तुम्ही या योजनेत तुमचे नावे नोंदवा. नाव नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला दर महा 3 हजार ५० रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाईल. अशी पोस्ट व्हॉटसअॅप सह इतर काही सोशल मीडियावर वेगाने फिरत आहे.\nया पोस्टवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा फोटो असल्यामुळे तरुणांचा साहजिकच तिच्यावर विश्वास बसू लागला आणि जो पर्यंत आपल्याला काम धंदा मिळत नाही. तोपर्यंत केंद्र सरकारकडून साडे तीन हजार रुपये बेरोजगारी भत्ता मिळणार असल्याचे पाहून तरुण वर्ग खुश झाला. मात्र, काही तरुणांना शंका आल्यामुळे त्यांनी न्यूज18लोकमत च्या प्रतिनिधीकडे येवून खातरजमा केली.\nपरंतु, केंद्र शासनाने सध्या तरी अशी कोणतीही योजना सुरू केल्याचे जाहीर केले नाही. भाजपचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की, वेगवेगळ्या विभागातील शासकीय अधिकारी,भाजप आणि इतर पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी योजनेबाबत चर्चा केली असता त्यांनी ही अशी कोणतीही योजना केंद्र सरकार तर्फे सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या वेबसाईटवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन ���ितीन पांडे यांनी केलं.\nत्यामुळे प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना २०२० या नावाने सोशल मीडियावर फिरणारा मॅसेज हा फेक आणि खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या सोशल मीडियावर फेक आणि खोटी माहिती, बातम्या मोठ्या प्रमाणात येत आहे त्यामुळे तरुण वर्गाने अशा मेसेजला बळी पडू नये त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://arogyaonline.in/2021/03/19/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B7-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2021-06-13T04:26:50Z", "digest": "sha1:3XWNI7FPMMTNHR7VNDSZOYJYGT42LATI", "length": 6632, "nlines": 97, "source_domain": "arogyaonline.in", "title": "मंगळदोष घालवण्यासाठी शिक्षिकेने केलें विद्यार्थ्यां सोबत लग्न ! - ArogyaOnline", "raw_content": "\nHome Marathi मंगळदोष घालवण्यासाठी शिक्षिकेने केलें विद्यार्थ्यां सोबत लग्न \nमंगळदोष घालवण्यासाठी शिक्षिकेने केलें विद्यार्थ्यां सोबत लग्न \nजालंधर – 13 वर्षाच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने ट्युशन च्या कारणाने घरी बोलवले व प्रतिकात्मक लग्न लावून घेतले एवढेच नाही तर सुहागरात व इतर विधी जशे की हळद,उटणे हे ही करून घेतले.\nमंगळदोष घालवण्यासाठी अशी अंधश्रद्धा आहे की पहिला नवरा मरणार यामुळे तिने असे केले असावे अशे मानणे आहे.\nविद्यार्थ्यांच्या घरची परिस्थ��ती खूपच बिकट असल्या कारणाने त्याला अभ्यास करून घ्यायचा बेताने शिक्षिकेने त्याला तबाबल 13 दिवस बोलवून घेतले व या काळात त्याच्याबरोबर हळद, मेहंदी व सुहागरात असे विधी करून घेतले.\nविद्यार्थ्यांच्या कुटुंबियाणी केली पोलिसात तक्रार\n13 दिवसांनंतर जेव्हा विद्यार्थी घरी गेला तेव्हा साहजिक होते की तो हा प्रकार घरी सांगणार आणि असेच झाले त्यांनी सगळी घटना घरच्यांना सांगितली व घरच्यांनी केली पोलिसात तक्रार.\nआरोपी शिक्षिका व जोतिष यांनी पोलिसात जाऊन हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न केला व विद्यार्थ्यांच्या कुटुंबियाणी तक्रार मागे घेतली.\nशाहिद आफ्रिदीच्या मुलीचे ठरले लग्न कोणासोबत ते जाणून घ्या….\nराहुल गांधींनी केली मोदींची तुलना सद्दाम हुसेन व गदाफी बरोबर \nPrevious articleखुजली की दवा – खुजली की दवाइयां और घरेलू नुस्के\nNext articleगठिया बात रोग – गठिया का होम्योपैथिक इलाज\nराज्यात संपूर्ण लॉकडाऊन वाचा काय राहील चालू व कोणाला किती मदत मिळणार \nमहत्वपूर्ण बातमी : कोरोनाची लक्षणे सहसा या क्रमाने दिसली जातात \n2 एप्रिल पासून लॉकडाऊन \nलेटरबॉम्ब बद्दल मुख्यमंत्र्यांनी बोलले पाहिजे मात्र मोदींची शेतकरी आंदोलनावर चूप्पी चालते \nविरोधक हातामध्ये भिजलेले फटाके घेऊन फिरत आहेत,ते वाजणार नाहीत: संजय राऊत\nए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय अमृता फडणवीस यांचा भाई जगताप यांना इशारा \n नाष्टा नाही बनवून दिला म्हणून घेतला बायकोचा जीव - आरोपीला बेड्या \nविरोधक हातामध्ये भिजलेले फटाके घेऊन फिरत आहेत,ते वाजणार नाहीत: संजय राऊत ⋆ ArogyaOnline March 24, 2021 At 12:03 pm\nराज्यात संपूर्ण लॉकडाऊन वाचा काय राहील चालू व कोणाला किती मदत मिळणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://jaalvaani2011.blogspot.com/2011/08/blog-post_4023.html", "date_download": "2021-06-13T05:36:40Z", "digest": "sha1:KAEBOWKRGW5OVJO4EGTW55VFMVUT3NVY", "length": 3440, "nlines": 48, "source_domain": "jaalvaani2011.blogspot.com", "title": "जालवाणी २०११: मुक्त होणे!", "raw_content": "\nलेखकांनी लिहिलेले आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला ऐकायला मिळाले तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक आज १५ऑगस्ट २०११ रोजी प्रकाशित करत आहोत. वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग त्या दृष्टीन�� सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे. आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत...\nआज १५ऑगस्ट २०११ रोजी आम्ही हा अंक प्रकाशित करत आहोत.\nलेखन आणि अभिवाचन: अपर्णा लळिंगकर\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकागदोपत्री माणूस सी.व्ही.वारद गेले\nबरं झालं देवा बाप्पा...\nकुठे भास होतो तुझ्या कंकणांचा\n१५ ऑगस्ट १६६४- कोकणातला रणझंझावात\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-13T05:36:11Z", "digest": "sha1:YWV77AOPPQU4W4M23DOZBPSHYTJAK7KC", "length": 8360, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "कोलस्टन ज्युलियन Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन…\nमुंबई : मॉडेलवरील बलात्कार प्रकरणी 9 जणांवर FIR दाखल; निर्मात्याचा पुत्र, अभिनेता, बॉलिवूड टॅलेंट…\nमुंबई : अंधेरीतील एका २८ वर्षाच्या मॉडेलवर झालेल्या बलात्कार (rape) प्रकरणी मुंबई पोलिसांनी ९ जणांविरुद्ध बलात्कार (rape) व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये प्रसिद्ध निर्मात्याचा पुत्र आणि अभिनेता, बॉलिवूड टॅलेंट मॅनेजर, प्रसिद्ध…\nछोट्या पडद्यावरील अभिनेत्री तरला जोशींचे निधन\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nरिया चक्रवर्ती ठरली बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री,…\nNCB समोर रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा; म्हणाली –…\nMaratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक…\n10 लक्षणांवरून जाणून घ्या मुलांना कोरोना झाला किंवा होणार…\nसरकारने कोविशील्डच्या दोन डोसमधील गॅप केला कमी, जाणून घ्या…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची…\nकॉलसेंटरमध्ये नोकरीच्या बहाण्याने युगांडातून बोलवून लावले…\nवृद्धापकाळात होणाऱ्या घरगुती अपघातांपासून स्वतःला कसे वाचवाल….\n राज्यात गेल्या 24 तासात…\nSanjay Raut | …तर जळगावात शिवसेनेचा खासदार निवडून येईल\n‘मुंबई आमची असा उठता बसतां ध्यास करणाऱ्यांनी काय दिलं \n पिंपरी-चिंचवड शहरात आज 442 जण ‘कोरोना’मुक्त, 240 नवीन रुग्णांची नोंद\nPune News | पिस्तुल बाळगणार्‍या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांकडून अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/facelock/", "date_download": "2021-06-13T05:17:57Z", "digest": "sha1:KLKG6CKBMISHDYKJEWRRWMP2EZQHC6DB", "length": 8266, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Facelock Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन…\n‘WhatsApp’ वापरणार्‍यांना येणार दुप्पट मजा, युजर्सला मिळणार ‘हे’ 4 नवे आणि…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - बहुचर्चित चॅटिंग व्हाट्सअ‍ॅपमध्ये आता नवीन काही फिचर टाकण्यात आले आहेत. जुन्या व्हर्जनला अपडेट केल्यानंतर नवीन फिचर वापरता येणार आहे. त्याचप्रमाणे आणखी काही मजेशीर फिचर सध्या टेस्टिंगमध्ये आहेत.फिंगरप्रिंट आणि…\nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nअभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात \nसलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ \nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार…\nभाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी खुशखबर एकविरा देवी मंदीर अन्…\nकोरोनाच्या नवीन केस 91 हजार, परंतु मृतांचा आकडा पुन्हा…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकर��ात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार…\n विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू, लातूर…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून दुबईतून…\nरिझर्व्ह बँकेचा ग्राहकांना झटका दुसऱ्या बँकेच्या एटीममधून पैसे…\n पिंपरी-चिंचवड शहरात आज 555 जण…\nCOVID-19 in India : 70 दिवसानंतर कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात…\nLockdown मध्ये पत्नीच्या तुलनेत पतीवर जास्त अत्याचार, पुणे पोलिसांच्या…\nAjit Pawar | कुंभमेळ्यात जे घडलं ते आषाढी वारी सोहळ्यात घडू नये\nवृद्धापकाळात होणाऱ्या घरगुती अपघातांपासून स्वतःला कसे वाचवाल….\nब्लॅक फंगसचे औषध टॅक्स फ्री, कोरोना व्हॅक्सीनवर 5% GST कायम; ऑक्सीजन सुद्धा स्वस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/sushant-singh-rajput-suicide-case-kangana-ranaut-said-its-victim-of-nepotism-marathi-news/", "date_download": "2021-06-13T04:31:16Z", "digest": "sha1:UA25RTHEUG7PU4DEXVNQRBM7MZ4FO22P", "length": 9747, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "सुशांतच्या आत्महत्येला हेच लोक कारणीभूत आहेत- कंगना रणौत", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nसुशांतच्या आत्महत्येला हेच लोक कारणीभूत आहेत- कंगना रणौत\nसुशांतच्या आत्महत्येला हेच लोक कारणीभूत आहेत- कंगना रणौत\nमुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी त्याला श्रद्धांजली वाहिली. सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगाना रणौतनं सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे.\nसुशांतच्या आत्महत्येला नेपोटिझम आणि बॉलिवूडकरांना जबाबदार धरत त्याच्या आत्महत्येला हेच लोक कारणीभूत असल्याचं कंगानाने म्हटलं आहे.\nकंगनानाच्या टीमनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यात ती सांगते, सुशांतच्या जाण्यानं सर्वांना धक्का बसला आहे. पण काही लोकांना त्याच्या आत्महत्येचा वेगळं वळ�� देण्याचा प्रयत्न केलाय, असं कंगाना रणौतने म्हटलं आहे.\nजो व्यक्ती रँक होल्डर आहे त्याची मानसिक स्थिती कशी बिघडते. त्याच्या मागच्या काही मुलाखती पाहा पोस्ट पाहा ज्यात त्यांनी लोकांना अपील केलं आहे त्याचे सिनेमा पाहण्यासाठी त्यानं हे सुद्धा सांगितलं होतं की माझे सिनेमा पाहा नाही तर मला या इंडस्ट्रीमधून बाहेर काढलं जाईल, असं कंगाना रणौतनं म्हटलं आहे.\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल…\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका,…\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे…\nगौतम गंभीर म्हणाला, धोनीने मोठी चूक केली, त्याने ही चूक केली नसती तर…\nशाळा सुरु करण्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय\n“आपण झोपतो तेव्हा कोरोना विषाणूही झोपतो”\n“आपलं ते कार्ट अन् दुसऱ्यांचा तो बाब्या बोलणं बंद करा”\nसुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती रुग्णालयात\n“आपण झोपतो तेव्हा कोरोना विषाणूही झोपतो”\nअभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय…\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका,…\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू\nविदर्भातील ‘या’ जिल्ह्याने करुन दाखवलं, काहीच दिवसांत संपूर्ण जिल्हा…\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय राऊतांचा खुलासा\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका, कारण…”\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू\n‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांचा इशारा\nविदर्भातील ‘या’ जिल्ह्याने करुन दाखवलं, काहीच दिवसांत संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त\n“2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू”\nकोपर्डी पीडितेला स्पेशल बेंच तयार करुन 6 महिन्यात न्याय द्या- खासदार संभाजीराजे\n‘पाच, सहा बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो, माझ्यावरील निर्बंध हटवण्यास सांगा मग मी.. ‘; करूणा मुंडेंचा गौप्यस्फोट\nप्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर भुवन बामच्���ा आई-वडिलांचं कोरोनाने निधन\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/palkmantri-yadi.html", "date_download": "2021-06-13T04:26:18Z", "digest": "sha1:HVU3JZRPYHIMG46KCS5CIVQQNCV7CMZT", "length": 7864, "nlines": 91, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "मंत्र्यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या करण्यात आल्या , जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा पालक मंत्री | Gosip4U Digital Wing Of India मंत्र्यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या करण्यात आल्या , जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा पालक मंत्री - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nमंत्र्यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या करण्यात आल्या , जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा पालक मंत्री\nराज्यातील महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांमध्ये खातेवाटपावर झाले. त्यानंतर सर्वांचेच लक्ष पालकमंत्रिपदाकडे होते. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सरकारमधील मंत्री आणि राज्यमंत्र्यांची पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे.\n1. पुणे- श्री. अजित अनंतराव पवार\n2. मुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली शेख\n3. मुंबई उपनगर- श्री. आदित्य उद्धव ठाकरे\n4. ठाणे- श्री. एकनाथ संभाजी शिंदे\n5. रायगड - श्रीमती आदिती सुनिल तटकरे\n6. रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब\n7. सिंधुदुर्ग- श्री. उदय रविंद्र सामंत\n8. पालघर- श्री. दादाजी दगडू भुसे\n9. नाशिक- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ\n10. धुळे- श्री. अब्दुल नबी सत्तार\n11. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी\n12. जळगाव- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील\n13. अहमदनगर- श्री. हसन मियालाल मुश्रीफ\n14. सातारा- श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील\n15. सांगली- श्री. जयंत राजाराम पाटील\n16. सोलापूर- श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील\n17. कोल्हापूर- श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात\n18. औरंगाबाद- श्री. सुभाष राजाराम देसाई\n19. जालना- श्री. राजेश अंकुशराव टोपे\n20. परभणी- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक\n21. हिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड\n22. बीड- श्री. धनंजय पंडितराव मुंडे\n23. नांदेड- श्री. अशोक शंकरराव चव्हाण\n24. ��स्मानाबाद- श्री. शंकरराव यशवंतराव गडाख\n25. लातूर- श्री. अमित विलासराव देशमुख\n26. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)\n27. अकोला- श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू\n28. वाशिम- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई\n29. बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे\n30. यवतमाळ- श्री. संजय दुलीचंद राठोड\n31. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत\n32. वर्धा- श्री. सुनिल छत्रपाल केदार\n33. भंडारा- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील\n34. गोंदिया- श्री. अनिल वसंतराव देशमुख\n35. चंद्रपूर- श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार\n36. गडचिरोली- श्री. एकनाथ संभाजी शिंदे\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/author/jmadmin/page/948/", "date_download": "2021-06-13T06:06:00Z", "digest": "sha1:ADX5WL2PVNYU3RFZ5MJIHROG35VIIYOK", "length": 10158, "nlines": 102, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Jai Maharashtra News, Author at | Page 948 of 1034", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nपिंपरी चिंचवडच्या प्रस्तावित रिंगरोडवरून राजकारण; भाजपची आठमुठेपणाची भूमिका\nजय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी-चिंचवड पिंपरी चिंचवडच्या प्रस्तावित रिंगरोडवरून आता राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे….\nजय महाराष्ट्र न्यूज, नाशिक आजवर देशात प्राण्यांची कत्तल होत असल्याच्या घटना नेहमीच पाहायला मिळल्यात….\nदेशातील सर्वात मोठ्या महामार्गावर सुसाट वाहनांऐवजी धावला घोडा\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली महामार्गावर सुसाट धावणाऱ्या गाड्या आपण नेहमी पाहतो. पण महामार्गावर एखादा घोडा…\nम्हणून एअर इंडियाच्या इकॉनॉमी क्लासमध्ये आता नॉनव्हेज जेवण मिळणार नाही\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली कर्जबाजारी झालेल्या एअर इंडियाने आता खर्चावर कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे….\nकोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी साक्षीदारांमध्ये उज्ज्वल निकमांचा समावेश करण्यास नकार\nजय महाराष्ट्��� न्यूज, अहमदनगर कोपर्डी खटल्याच्या सुनावणीत आरोपी संतोष भवाळचे वकील बाळासाहेब खोपडेंचा अर्ज…\n15 जुलैपासून कोल्हापुरात हेल्मेट सक्ती; शिवसेना आमदाराचा विरोध\nजय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर कोल्हापुरात येत्या 15 जुलैपासून हेल्मेट सक्ती केली जाणार आहे. …\nशिवसेनेच्या ड्रीम प्रोजक्टला देणार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव…\nराज ठाकरेंच्या मनसेच्या इंजिनाला शेतकऱ्यांची साथ\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई नाशिक-मुंबई पुरता मर्यादित असलेला मनसे पक्ष महाराष्ट्रभर वाढविण्याच्या दृष्टीने पक्षाध्यक्ष…\nरुट कॅनल करताना पोटात सुई गेली अन्…\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे रुट कॅनल करताना पोटात सुई गेल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली…\nकुपोषणाच्या नावावर मानवतेच्या हक्कांचा खून; पंकजाताई तुम्ही हे पहायलाच हवं\nजय महाराष्ट्र न्यूज, पालघर पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावर राहणारे आदिवासी पाउस पडला की शेतात काम करणारे…\nत्र्यंबकेश्वरमध्ये कार बुडून बाप-लेकाचा दुदैवी मृत्यू\nजय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये बिल्वतीर्थ तलावात कार बुडून बापलेकाचा मृत्यू झाला. पण…\nदेवकुंड धबधब्याच्या प्रवाहात दोन पर्यटक वाहून गेले\nजय महाराष्ट्र न्यूज, रायगड देवकुंड धबधब्यात पर्यटक अडकल्याची घटना ताजी असतानाच आता दोन पर्यटक…\nकाळ आला होता पण वेळ नाही, 300 फूट खोल दरीतून दोघांना बाहेर काढण्यात यश\nजय महाराष्ट्र न्यूज, रायगड काळ आला होता पण वेळ नाही. पाचशे फूट खोल मृत्यूच्या…\nकट्टर शत्रू सुरेशदादा जैन आणि एकनाथ खडसे हेवेदावे विसरून समोरासमोर\nजय महाराष्ट्र न्यूज, नागपूर राजकारणात कोणीच कोणाच शत्रू नसतो असं म्हणाला काही हरकत नाही….\nरिक्षाचालकांच्या मुजोरीविरोधात डोंबिवलीकर व्हॉट्स अॅप ग्रुपवर एकवटले\nजय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली रिक्षाचालकांची मुजोरी आणि मनमानीविरोधात डोंबिवलीकरांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे. हाच…\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील ���ोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-why-nitesh-rane-gives-such-a-statement-like-on-babasaheb-purandare-5693772-PHO.html", "date_download": "2021-06-13T05:11:32Z", "digest": "sha1:HTKQXHLZ4MQ5RDEU53GLS5AIILSLTAT3", "length": 8409, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "why nitesh rane gives such a statement like on babasaheb purandare? | \\'काँग्रेस विचारेना अन् भाजप बोलवेना\\', नीतेश राणेंच्या \\'त्या\\' वक्तव्याचा अर्थ काय? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'काँग्रेस विचारेना अन् भाजप बोलवेना\\', नीतेश राणेंच्या \\'त्या\\' वक्तव्याचा अर्थ काय\nनीतेश राणेंनी पुरंदरेंबाबत वक्तव्य केल्याने राणे पिता-पुत्र स्वत:चा मार्ग आणखीणच कठीण करत चालल्याचे बोलले जात आहे.\nमुंबई- नारायण राणेंचे आमदार सुपुत्र नीतेश राणे यांनी इतिहासतज्ज्ञ बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केलेल्या अभोयनीय वक्तव्याबाबत सर्वत्र टीकेचा सूर उमटत आहे. 96 वर्षाच्या वयोवृद्ध बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या व्यक्तीला एखादा तरूण आमदार राज्यात एकटे फिरूनच दाखवावे अशी धमकी देऊन काय साध्य करू पाहत आहे असा टीकेचा सूर आहे. दरम्यान, नीतेश राणेंचा पुरंदरे यांच्याबाबतचा हा सूर नैराश्यातूनच आल्याचे मानले जात आहे. एकीकडे, भाजपमध्ये जाणार अशा वावड्या मागील अनेक महिन्यांपासून उठत असल्याने काँग्रेसमध्ये आता राणे पिता-पुत्रांना कोणीही विचारत नाही. तर दुसरीकडे, भाजपातील राणेंच्या प्रवेशाबाबत नेमके काहीही सांगता येत नाही. त्यामुळे अस्तित्त्वहिन होत चाललेल्या राणे पुत्राचा मध्येच पुरंदरेंबाबत वाचाळ वक्तव्य करून मराठा समा��ात पुन्हा एकदा आपले स्थान निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.\nकाँग्रेसचे आमदार असलेले नीतेश राणे यांनी आपल्या स्वाभिमानी संघटनेच्या वतीने दोन दिवसापूर्वी औरंगाबाद येथे मराठा परिषद आयोजित केली होती. त्यावेळी परिषदेला हजर असलेल्या मराठा समाजातील युवकांना खूष करण्यासाठीच हे वक्तव्य केल्याचे उघड आहे. पण बाबासाहेबांना पुरंदरेंबाबत आता वक्तव्य करण्यामागे मागील काही महिन्यांतील घडामोडी कारणीभूत आहेत.\nकाँग्रेसमध्ये मानाचे पान मिळत नसल्याने व त्या पक्षाला फारसे भविष्य उरले नसल्याने नारायण राणे अस्वस्थ होते. त्यातच त्यांच्यामागे भाजपने ईडीचे प्रकरण सोडले. काळाची पावले ओळखत राणेंनी भाजपला शरण जाण्याचे ठरवले. त्याआधी त्यांनी शिवसेनेत प्रवेशाबाबत चाचपणी केल्याचे बोलले गेले. मात्र, सेनेतील दुस-या फळीतील नेत्यांनी त्यास विरोध करताच उद्धव ठाकरे शांत झाले. त्यानंतर राणेंनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय पक्का केला. भाजपाने त्यांचा अंदाज घेतला. राणे प्रवेश करण्यास तयार आहेत मात्र त्यांच्या काही मागण्या आहेत व दोन्ही मुलांना लोकसभा व विधानसभेत तिकीटे हवी आहेत. या दरम्यान, अमित शहांनी राणेंच्या प्रवेशांचे गणित मांडले. त्यावेळी गडकरी, दानवे, चंद्रकांतदादा पाटील, आशिष शेलार आदी मंडळींनी राणेंना हिरवा कंदिल दाखवला.\nमात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोध केला. राणेंचा भाजपला कितपत आणि कुठे फायदा होईल तसेच त्यामुळे शिवसेनेसोबतचे संबंध कसे राहतील याची धास्ती फडणवीसांना होती. राणेंना आता घाईने प्रवेश देण्याची काहीच गरज नाही. त्यांना पक्षात घेतल्याने फायद्यापेक्षा तोटाच जास्त असल्याचे फडणवीसांनी मोदी-शहांच्या कानी घातले. त्यामुळे राणेंचा भाजप प्रवेशही मध्येच लटकला आहे. त्यामुळे राणेंसह त्यांचे दोन्ही पिता-पुत्रा अस्वस्थ आहेत.\nपुढे स्लाई़डद्वारे वाचा, नीतेश राणेंच्या या वक्तव्यानंतर भाजप-शिवसेनेने काय दिली प्रतिक्रिया...\nनारायण राणेंवर वाईट दिवस मुलांमुळेच- कोण म्हणाले असे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AKO-akola-news-in-marathi-16th-lok-sabha-election-divya-marathi-voting-centre-4576645-NOR.html", "date_download": "2021-06-13T06:15:38Z", "digest": "sha1:ZCFMY3N3PNB26GGK4K7OTGPEYEIYQCR7", "length": 4625, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Akola News In Marathi, 16th Lok Sabha Election, Divya Marathi, Voting Centre | जिल्ह्यात 21 संवेदनशील, 22 अतिसंवेनशील मतदान केंद्र - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजिल्ह्यात 21 संवेदनशील, 22 अतिसंवेनशील मतदान केंद्र\nअकोला - सोळाव्या लोकसभा निवडणुकीकरिता गुरुवारी मतदान होणार होणार आहे. जिल्ह्यात एकूण 21 संवेदनशील आणि 22 अतिसंवेदनशील मतदान केंद्रे असून, ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी तीन हजार 259 पोलिस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आलेत. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर विशेष पोलिस बंदोबस्त राहणार आहे.\nमतदानादरम्यान काही ठिकाणी मतदारांना दमदाटी केली जावून त्यांच्यावर दबाव वाढवला जातो. शिवाय भिन्न पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन शांतता भंग होते. यासह काही ठिकाणी राजकीय कार्यकर्ते, उमेदवार यांच्याकडून मतदारांना पैशाचाही वाटप होऊ शकतो. या सगळ्या प्रकाराला आळा बसावा आणि ही निवडणूक निकोप, निष्पक्ष आणि शांततेच्या मार्गाने पार पडावी, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. बुधवारी सकाळीच जिल्ह्यातील एक हजार 774 मतदान केंद्रांवर पोलिस कर्मचारी पोचले. एका केंद्रावर तीन ते चार पोलिस कर्मचारी तैनात राहणार आहेत.\nया शिवाय कुठे जर अनुचित प्रकार घडला तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने अतिरिक्त कुमूक तिथे पाठवता यावी म्हणून 80 विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी दंगा नियंत्रण आणि शिघ्र पोलिस प्रतिसाद पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. संवेदशनशील मतदान केंद्रावर पाच ते दहा कर्मचार्‍यांची नियुक्ती केली गेली आहे. अतीसंवेदनशील मतदान केंद्रावर दहा ते पंधरा कर्मचारी राहणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/graduation-should-be-used-for-agricultural-growth/", "date_download": "2021-06-13T06:16:19Z", "digest": "sha1:X4RVO7PHL62NJSCDEIT6AQYQE6VGAG3I", "length": 14745, "nlines": 87, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेती उत्पन्न वाढीसाठी पदवीचा उपयोग करावा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेती उत्पन्न वाढीसाठी पदवीचा उपयोग करावा\nअकोला: अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे, शेतीतील गुणवत्ता वाढावी, सेंद्रीय शेती करावी, जे विकू शकतो तेच शेतात पिकवावे यासाठी कृषी विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी शेती उत्पादन वाढीसाठी आपल्या मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 33 व्या दीक्षांत समारंभात विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री तथा प्रतिकुलपती चंद्रकांतदादा पाटील, राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विश्व विद्यालय झाशीचे कुलगुरू प्रा. अरविंद कुमार, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे तसेच डॉ.पं.दे.कृ.वि. अकोलाचे कुलगुरु डॉ. विलास भाले व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश कडू यांची प्रमुख उपस्थिती होती.\nश्री. मुनगंटीवार म्हणाले, पाच पिढ्यापासून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी आधुनिक शिक्षण घेऊन शेतात काम करणे आवश्यक आहे असे सांगून विद्यापिठाने आपले तंत्रज्ञान चार भिंतीतून शेतकऱ्यांच्या बांध्यापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाकडून डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठासाठी 151 कोटी रूपयाचा निधी देण्यात येईल. यापैकी 50 टक्के निधी संशोधनावर खर्च करावा, असे त्यांनी विद्यापीठाला निर्देशित केले. विद्यार्थ्यांनी लालबहाद्दूर शास्त्री यांनी देशाला दिलेला जय जवान, जय किसान या मुलमत्रांचा अवलंब करून भारत मातेच्या शेतकऱ्यांची सेवा करावी व शेतकऱ्यांना मजबुरीतून मजबुतीकडे नेण्यासाठी प्रयत्न करावे. शासन सर्वोपरी मदत करण्यास तयार असून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या उत्पादन वाढीसाठी शासन कटिबध्द असून राज्य तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचा आहे.\nयावेळी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी स्वागतपर प्रास्ताविकातुन विद्यापीठाच्या वाटचालीचा आलेख उपस्थिता समोर मांडला. या पदवीदान समारंभात 2068 पदवीधरांना पदवीदान करण्यात आले. यात बी.एस.सी. कृषीचे 1464, बी.एस.सी. उद्यानविद्या 104, बी.एस.सी. कृषी जैवतंत्रज्ञान 46, बी.टेक कृषी अभियांत्रिकी 79, बी.एस.सी. वनविद्या 25, बी.एस.सी. कृषी व्यवसाय व्यवस्थापन 25, बी.एस.सी. अन्नशास्त्र 15, एम.एस.सी. कृषी 205 आणि पी.एच.डी.च्या 24 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषकाचे वितरण करण्यात आले. एम.एस.सी. कृषी पदवी परिक्षेत सर्वाधिक मुल्यांक प्��ाप्त करून लालसिंग राठोड यांनी पाच सुवर्ण पदक व एक रौप्य पदक मिळविले. बी.एस.सी. कृषी पदवी परिक्षेत सर्वाधिक मुल्यांकन प्राप्त करून स्नेहल विनय चव्हाण या विद्यार्थींनीने तीन सुवर्ण, तीन रौप्य व तीन रोख पारितोषिक मिळविले.\nउत्कृष्ट शिक्षक म्हणून डॉ. निरज सातपुते यांना रजत पदक तसेच आयसीएआरचे उत्कृष्ट शिक्षक पारितोषिक डॉ. यु. एस. कुलकर्णी यांना देवुन सन्मानित केले. यावेळेस डॉ. पी. एच. बकाने, डॉ. एम. बी. नागदेवे, कु. एम. बी. खेडकर, डॉ. एस. आर. काळबांडे, डॉ. यु. एस. कुलकर्णी, व्ही. पी. खांबलकर, यांना उत्कृष्ट संशोधन केल्याबद्दल तसेच संशोधन कार्यासाठी व विद्यापीठ क्षेत्रातील शेतकऱ्यांना तात्काळ पोचविण्यासाठी यांना रोख पारितोषिक देवुन सन्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट संशोधन केल्याबद्दल डॉ. शामसुल हयात मो. शेक यांना सुवर्ण पदक देवून गौरविण्यात आले. उत्कृष्ट कर्मचारी म्हणून जे. आर. गांवडे व जी. एस. होगे यांना रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले.\nकार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार गोपीकिशन बाजोरीया, आमदार रणधीर सावरकर, आमदार संजय रायमुलकर व माजी आमदार श्री. जवेरी तसेच विद्यापीठाच्या विद्वत्त परिषदेचे सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक, संशोधक, विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.\nSudhir Mungantiwar chandrakant patil Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nबावन्न बँकातील 6500 शाखात सातबारा साठी पोर्टल\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे ��भियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3002/Recruitment-of-02-posts-in-NIRRH-2020.html", "date_download": "2021-06-13T05:36:20Z", "digest": "sha1:QQH62Y3SASO7EFJLQC2TTM76FXEXPCA3", "length": 5241, "nlines": 76, "source_domain": "naukriadda.com", "title": "NIRRH मध्ये ०२ जागांची भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nNIRRH मध्ये ०२ जागांची भरती २०२०\nराष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई (NIRRH) येथे प्रकल्प तांत्रिक अधिकारी पदाच्या 2 जागांची भरती पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.\nएकूण पदसंख्या : ०२\nपद आणि संख्या :\nप्रकल्प तांत्रिक अधिकारी - ०२\nशैक्षणिक पात्रता: पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी\nअर्ज करण्याची पद्धत : ई-मेल\nअर्ज करण्याचा ई-मेल : [email protected]\nनोकरी ठिकाण : मुंबई\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ०९/०८/२०२०\n(अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.)\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेव���चा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-13T05:33:50Z", "digest": "sha1:MRET3FCOIZJENKTI2S2CMD5BHNDWIHAV", "length": 9309, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "आमदार-खासदार Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदारकी मिळाली, असे संभाजीराजे समजतात,…\nइस्लामपूर : ऑनलाइन टीम - खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje) हे राजे आहेत. ते आमचे देखील नेते आहेत. परंतु आपण भाजपचे (BJP) खासदार आहोत का, यासंदर्भात त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे (confusion in the mind). राष्ट्रवादी काँग्रेसच्या…\nअजित पवार घेणार आशिष देशमुखांची मुंबईत भेट\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराजीनामा दिलेले भाजपचे नागपूरमधील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांची मुंबईत आल्यावर भेट घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.आशिष देशमुखांनी राजीनामा का दिला राफेल डीलवरचं शरद पवाराचं वक्तव्य, पार्थ…\nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nNCB समोर रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा; म्हणाली –…\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक…\nफेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी…\nMaratha reservation | नरेंद्र पाटील यांची घणाघाती टीका,…\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी��\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची…\n30 जूनपूर्वी करून घ्या ‘ही’ 5 अतिशय महत्वाची कामे अन्यथा…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच, व्हिडिओ…\nCoronavirus | …म्हणून कोल्हापूर, सांगली, साताऱ्याची चिंता कायम\nवडिल अन् सासूमध्ये असलेलं झेंगाट मुलाला कळालं, पोरानं उचललं हे पाऊल\n30 जूनपूर्वी करून घ्या ‘ही’ 5 अतिशय महत्वाची कामे अन्यथा लागेल मोठा दंड, सोबतच बँक खाते आणि PAN कार्ड होईल…\nPune News | ‘तु माझ्या बहिणीच्या अंगावर गांजा फुंकलास आताही तुझ्या खिशात गांजा’; दोघांनी चतुःश्रृंगी परिसरात…\nचुकूनही करू नका LIC चे ‘हे’ काम, अन्यथा विमा कंपनी करू शकते कठोर कायदेशीर कारवाई; जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/share-photos-vaccination-and-get-reward-five-thousand-rupees-government-13733", "date_download": "2021-06-13T05:34:19Z", "digest": "sha1:5SCISM3ETHT2SAU36JSHI6QOKR5WDHK5", "length": 12016, "nlines": 132, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "लसिकरणाचे फोटो शेअर करा आणि सरकारकडून पाच हजार रूपयांचे बक्षिस मिळवा | Gomantak", "raw_content": "\nलसिकरणाचे फोटो शेअर करा आणि सरकारकडून पाच हजार रूपयांचे बक्षिस मिळवा\nलसिकरणाचे फोटो शेअर करा आणि सरकारकडून पाच हजार रूपयांचे बक्षिस मिळवा\nशुक्रवार, 21 मे 2021\nलोकांना लसीकरणासाठी प्रेरीत करण्यासाठी केंद्र सरकार लसीकरणीचा फोटो चांगल्या टॅगलाइनसह शेअर करणाऱ्याला 5,000० हजार रुपये जिंकण्याची संधी देत ​​आहे.\nनवी दिल्ली: देशात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने(Modi Government) लसीकरण मोहीम(Vaccination) अधिक तीव्र केली आहे. सद्यस्थितीत 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. अशा परिस्थितीत सरकार आता तुम्हाला घरी बसून 5000हजार रुपये जिंकण्याची संधी देत ​​आहे. जो व्यक्ती एका चांगल्या टॅगलाइनसह आपला लसीचा फोटो शेअर करेल त्याला सरक���रकडून 5000 रुपये रोख बक्षीस(reward) मिळणार आहे. आता आपण घरी बसून 5 हजार रुपये कसे कमवू हे बघूया.(Share photos of vaccination and get a reward of five thousand rupees from the government)\nMy Gov India ने केले ट्विट\nMy Gov India या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, \"जर तुम्ही नुकतीच लस घेतली असेल तर तुम्हीही लक्षावधी लोकांना लसीकरण करण्यास प्रवृत्त करू शकता. आपला लसीकरणाचा फोटो एका मनोरंजक आणि उत्तम टॅगलाइनसह शेअर करा आणि 5,000 रूपये जिंकण्याची संधी मिळवा\" असे My Gov India च्या ट्विटमध्ये म्हटले आहे.\nMonsoon: मान्सून 27 मे ला केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता\nइथे शेअर करा आपले फोटो\nMy Gov India ने ट्विटरवर फोटो शेअर करण्यासाठी लिंक दिली आहे. ज्यावर क्लिक करून आपण आपले फोटो शेअर करू शकता. फोटो शेअर करण्यासाठी या https://bit.ly/3sFLakx लिंक वर क्लिक करा.\nनिवडलेल्या 10 टॅगलाइनला सरकारकडून 5000 रुपये दिले जातील. आणि हि बक्षिसे प्रत्येक महिन्याला मिळणार. आपण किंवा आपल्या कुटुंबातील सदस्याला लस दिली गेली असल्यास, लसीकरणाचे महत्त्व यावर चांगले टॅगलाइन देवून लसीकरण केल्याचे फोटो शेअर करा. आणि लोकांना लसिकरणासाठी प्रेरित करा. या प्रकारे, आपण या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करू शकता.\n1100 वर्षांपूर्वींच्या मंदीरातील रुग्णालयाची कहाणी; इथं सर्जरीही केली जायची\nअशा प्रकारे करू शकता रजिस्ट्रेशन\nआपल्याला सर्वात आधी My Gov पोर्टलवर जाणे आवश्यक आहे. येथे आपल्याला लॉग इन टू पार्टिसिडेट टॅबवर क्लिक करावे लागेल. यानंतर नोंदणीचा ​​तपशील भरावा लागेल.\nGoa: बाळ पळवण्यामागे काय 'हेतु' होता अहपरणकर्त्या महिलेने दिले उत्तर\nपणजी: लागोपाठ चार मुली झाल्यामुळे वंशाला दिवा हवा, असा कुटुंबियांचा आग्रह होता....\nFact Check: विधानसभा निवडणुकांच्या आधी उत्तर प्रदेशचे दोन राज्यात विभाजन होणार \nउत्तर प्रदेशमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला असुन विधानसभा निवडणुकीसाठी...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\nगोव्यात निवडणुकीच्या रणधुमाळी आधी राज्यपाल नियुक्तीच्या हालचाली\nपणजी : राज्याचा नवा राज्यपाल (Governor) कोण, याचे उत्तर दृष्टिपथात येत आहे....\nUnited Nation: जगात बालकामगारांची वाढती संख्या चिंताजनक; अहवालातून मोठा खुलासा\nइंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (International Labor Organization) आणि युनायटेड नेशन्स...\nघरी बसून क��ता येणार आधारमध्ये बदल; mAadhaar App जाणून घ्या\nभारतात (India) आधार कार्ड (Aadhaar card) हे अनिवार्य झाले आहे. खासगी कामे असो किंवा...\nगोव्यात गोंधळ झाला कसा खाजगी हॉस्पिटलने मृतांची माहिती लपविली\nमडगाव: खासगी इस्पितळांनी(Hospital) कोविड(Covid-19 Death) मृतांची माहिती...\nडिचोलीत बायोमिथेशन प्रकल्पाची पायाभरणी\nडिचोली: कचऱ्यापासून एकाचवेळी वीज, गॅससह खत निर्मिती करणारा 'बायो-मिथेशन'(...\nTaxi App: 'गोवा सरकार अंबानींच्या खिशात, सरकारलाही भाडेपट्टीवर घेणार'\nम्हापसा: केंद्रात व राज्यात आता अदानी व अंबानी स्वत:चे राज्य चालवत आहेत....\nGoa : राज्यातील अभियांत्रिकीच्या तब्बल तीनशे जागा रिक्तच\nपणजी : कोविडमुळे (Corona) अनेकांचे आर्थिक स्थैर्य धोक्यात आले. याचमुळे इच्छा...\nIVERMECTIN चा घोळ सुटेना; किटमधून दिल्या आयव्हर्मेक्टिन गोळ्या\nपणजी: आयव्हर्मेक्टिन(Ivermectin tablet) गोळ्या खरेदी केल्याचा इन्कार मुख्यमंत्री...\nGoa : भाजपच्या गाभा समितीत सरकारच्या कारभाराविषयी नाराजीचा सूर\nपणजी : कोविड (Corona) काळात सरकारला खलनायक बनवण्यात आले आणि सरकार (...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/what-monsoon-how-recognize-it-find-out-14118", "date_download": "2021-06-13T06:02:38Z", "digest": "sha1:CMTJMXEUITPQYDWDP2REPH6BUVDUOYQG", "length": 15004, "nlines": 135, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "मॉन्सून म्हणजे काय? तो ओळखायचा कसा? जाणून घ्या... | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 3 जून 2021\nजून महिना आला की सगळीकडे मॉन्सून नेमका कधी येणार यंदा मॉन्सून किती टक्के राहणार यंदा मॉन्सून किती टक्के राहणार कसा होणार अशी चर्चा सुरु होते.\nनैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) (Monsoon) गुरुवारी केरळमध्ये (Kerala) दाखल झाले. असे हवामान विभागाने जाहीर केले आहे. हवामान विभागाकडून (Meteorological Department) यंदाच्या वर्षी सरासरी 101 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज करण्यात आला आहे. दरम्यान पुढील दोन दिवसामध्ये गोव्यासह(Goa) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक ठिकाणी, तसेच मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परंतु मॉन्सून आणि मॉन्सूनपूर्व पाऊस या दोन्ही गोष्टींमध्ये नेमका काय फरक आहे अनेकदा हे दोन शब्द आपल्या वाचनात सतत येतात. पण त्याचा नेमका अर्थ काय अनेकदा हे दोन शब्द आपल्या वाचनात सतत येतात. पण त्याचा नेमका अर्थ काय या दोघांमध्ये फरक काय असतो आणि यासंदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.. (What is monsoon How to recognize it Find out )\nजून महिना आला की सगळीकडे मॉन्सून नेमका कधी येणार यंदा मॉन्सून किती टक्के राहणार यंदा मॉन्सून किती टक्के राहणार कसा होणार अशी चर्चा सुरु होते. मे महिन्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात आलेला पाऊस म्हणजे मॉन्सूनपूर्व आणि एखाद्या विशिष्ट तारखेला येणारा पाऊस म्हणजे मॉन्सून असेही हवामान खाते आणि हवामान तज्ञांकडून सांगण्यात येते. परंतु मान्सूनचा पाऊस ओळखायचा कसा त्या विशिष्ट पडणाऱ्या पावसाला मान्सून का म्हणायचं असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. यातील नेमका फरक समजून घेण्यासाठी काही गोष्टींची माहिती आपणास असणे आवश्यक आहे.\nमॉन्सून पूर्व पाऊस सामान्य निरिक्षणांवरुन आपण कसा ओळखता येतो..\n1 मॉन्सूनपूर्व पाऊस येण्यापूर्वी दिवसभर खूप गरम होते, ही गरमी असह्य होते आणि मग पाऊस येतो. मॉन्सूनमध्ये ढग जमू लागतात. ऊन आणि सावल्यांचा लपंडाव सुरु होतो, काहीवेळा संथ वाराही वाहू लागतो. आणि त्यानंतर पाऊस येतो.\n2 मान्सूनपूर्व पाऊसामध्ये उष्णतेमुळे ढग निर्माण होतात. हवा खालून वर जाऊ लागते आणि अखेर बाष्प साठून पाऊस पडतो. मॉन्सून काळात ढग जमिनीला समांतर अशा दिशेने पुढे सरकतात आणि पाऊस पडण्यास सुरुवात होते.\n3 पावसाचे ढग मॉन्सूनपूर्व दाट असतात त्याचबरोबर त्याची उंची आणि जाडीही खूप असते. मॉन्सूनचे ढग कमी जास्त उंचीचे नसतात. त्याची जाडीही कमी असते आणि पसरलेले असतात.\n4 मॉन्सूनपूर्व पाऊस कमी पटट्यात पडतो तर दुसरीकडे मॉन्सूनचा पाऊस तुलनेने जास्त टप्प्यात आणि विस्तृत क्षेत्रात पडतो.\n5 मॉन्सूनपूर्व पाऊसाचे रौद्र रुप पहायला मिळते. मात्र मॉन्सून संथ आणि शांतपणे येतो.\nमॉन्सूनच्या गतीला थोडासा ब्रेक, 3 जूनपर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता\n1 मॉन्सूनमध्ये वाऱ्याची गती, दिशा यांचा अभ्यास करण्यात येतो. त्यानुसार मॉन्सून पावसाचा अंदाज लावण्यात येतो. मॉन्सून पाऊस नैऋत्य दिशेने दाखल होतो. मात्र दुसरीकडे मॉन्सूपूर्व पावसासाठी विशेष असे कोणते अंदाज नसतात.\n2 ढगांनी आकाश अच्छादलेले आहे यावरुन मॉन्सून ओळखता येतो. मात्र मॉन्सूनपूर्वमध्ये असा कोणत्याही प्रकारचा निकष नसतो.\n3 केरळमध्ये मॉन्सून आला हे ओळखण्यासाठी त्या विशिष्ट ठिकाणी काही जागा निश्चीत केलेल्या आहेत. त्या ठिकाणी विशिष्ट प्रमाणात पाऊस पडल्यास तो मॉन्सून आहे असा निष���कर्ष काढण्यात येतो.\n4 याशिवाय बाष्पयुक्त ढगांचा पट्टा कुठपर्यंत सरकला आहे यानुसार मॉन्सून ओळण्यासाठी मदत होते. या मॉन्सून ओळखण्याच्या काही पध्दती आहेत त्यांचा अभ्यास केल्यानंतरच मॉन्सून पावसाची ओळख पटते.\nमुख्यत: शेतकरी पावसाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. तो मॉन्सून की मॉन्सूपूर्व हे वरील काही निकषांच्या आधारे ओळखता येते. मॉन्सून नेमका कधी येणार आणि त्याच्या आधी आलेला पाऊस हा मॉन्सूनपूर्व आहे का, हे ओळखण्यासाठी किमान निरिक्षणे नोंदवल्यास सामान्य नागरिकांना यातील फरक समजून घेता येतो.\nOrange Alert: गोव्यात वाऱ्यासह पावसाचा जोर वाढणार\nपणजी: राज्यात(Goa) दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी आहे. शनिवार आणि रविवारी राज्यात...\nगोव्यात आंब्याच्या उत्पादनामध्ये घट का झाली\nपणजी: गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या मोसमात (Season) आंब्याच्या (Mango)...\n''मॉन्सून म्हणजे पाऊस नव्हे''\n'धरण बांधले आणि पावसाळा कोरडा' त्या ओळी आहेत प्रसिद्ध कवी पद्मश्री दया पवार (Daya...\nमॉन्सूनची चाहूल लागताच कोकणात रंगीबेरंगी निसर्गदूतांचे आगमन\nरत्नागिरी : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून (Monsoon) येताना अनेक आनंद घेऊन...\nGoa: मान्सून बद्दल महत्वाची बातमी...हवामान खात्याने दिला इशारा\nपणजी: हवामान (Weather) वेधशाळेच्या अंदाजानुसार आज रविवारी मान्सून (Monsoon)...\nमॉन्सून पुन्हा सुपरफास्ट; गोव्यासह महाराष्ट्रात लवकरच एन्ट्री\nदक्षिण केरळमध्ये मॉन्सून(Monsoon) गुरुवारी दाखल झाला आहे. आज दुसऱ्या दिवशी मॉन्सूनने...\nआरबीआयने जीडीपी वाढीचा दर घटविला, रेपो रेट मात्र जेसे थे\nनवी दिल्ली : केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या मुद्रा धोरण समितीचा निकाल (RBI MPC...\nगोव्यात मॉन्सून 6 जूनपर्यंत येण्याची शक्यता\nनवी दिल्ली : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) (Monsoon) प्रवासासाठी पोषक...\nYaas:चक्रीवादळाचा गोव्याच्या मान्सूनवर काय परिणाम होणार \nनवी दिल्ली: बंगालच्या उपसागरात (Bay of BengaL) निर्माण झालेल्या ‘यास’ या...\nMonsoon: मान्सून 27 मे ला केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता\nनवी दिल्ली: 21 मे रोजी नैऋत्य मोसमी वाऱ्यांना(Seasonal winds) अंदमान समुद्र(...\nकेंद्राकडून राज्यांना 5.86 लाख डोस विनामूल्य देणार ; केंद्र सरकार\nनवी दिल्ली : देशभरात कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगाने सुरू झाली आहे....\nनवी दिल्ली : द्वीपकल्पात ईशान्य मॉन्सून 28 ऑक्टोबरपर्यंत सुरू होणार असल्या��े,...\nमॉन्सून केरळ हवामान विभाग sections पाऊस कोकण konkan महाराष्ट्र maharashtra विदर्भ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/rain-leak-in-mumbais-best-bus-drivers-uncle-opens-umbrella-in-bus-watch-video-latest-marathi-news/", "date_download": "2021-06-13T05:04:19Z", "digest": "sha1:GOAFEGKX72SHESFZLTZVUFXZSEIHMPKR", "length": 10549, "nlines": 125, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "...अन् बेस्ट बसच्या ड्रायव्हर काकांनी बसमध्येच उघडली छत्री, पाहा व्हिडीओ", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n…अन् बेस्ट बसच्या ड्रायव्हर काकांनी बसमध्येच उघडली छत्री, पाहा व्हिडीओ\n…अन् बेस्ट बसच्या ड्रायव्हर काकांनी बसमध्येच उघडली छत्री, पाहा व्हिडीओ\nमुंबई | सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. अशातच आता मुंबईतील ड्रायव्हर काकांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओची चर्चा फारच रंगली आहे.\nया व्हिडीओमध्ये मुंबईतील एक बेस्ट बसमध्ये पावसाची गळती होत असल्याचं दिसत आहे. यामुळे ते पाणी ड्रायव्हरच्या अंगावर पडत होतं. यामुळे ड्रायव्हरने बेस्ट बसमध्येच छत्री उघडली. विशेष म्हणजे ही एसी मिनी बस आहे. दोन वर्षांपूर्वीच बेस्टच्या ताफ्यात या मिनी बस दाखल झाल्या आहे. कमी पैशात गारेगार प्रवास अशी या बसची खासियत आहे.\nपहिल्याच पावसात मुंबतील सखल भागासह अनेक रेल्वे स्थानकांमध्येही पाणी भरलं आहे. मुसळधार पावसाचा लोकल वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. सायन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे.\nदरम्यान, मुंबई आणि उपनगरात मंगळवार रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून मुंबईत पावसाने धुमशान घातले आहे. लॉकडाऊनची निर्बंध हटवल्यामुळे बेस्ट वाहतूक जोमाने सुरू झाली आहे. मात्र मुंबईकरांची खास असलेल्या बेस्ट बसला पावसाचा फटका बसला आहे.\n#MumbaiRains बेस्ट बसमध्ये गळती, छत्री हातात घेऊन ड्रायव्हर काकांची कसरत pic.twitter.com/svkTwVg9C1\n‘2024 नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…’; भाजप…\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल…\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\nमुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हता- किशोरी पेडणेकर\n‘आमचं घर’ काही दिवसांपासून संकटात आहे, प्राजक्ता माळीचा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ\nराज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे शरद पवारांच्या भेटीला; ‘या’ महत्वाच्या विषयावर चर्चा\n‘मुख्यमंत्री लायक असते ��र…’; नवनीत राणांची जहरी टीका\nअनेक दिग्गज मंत्र्यासोबत काम करणारे विशेष अधिकारी राम खेडेकर यांचं निधन\n‘पंतप्रधानांच्या भेटीला विरोधी पक्षाला सोबत घ्यायला हवं होतं’; फडणवीसांना राऊतांचं प्रत्युत्तर\nनदी पार करण्यासाठी कोरोना योद्धांनी लढवली अनोखी शक्कल, फोटो होतोय व्हायरल\n‘2024 नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…’; भाजप नेत्याची बोचरी टीका\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय…\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका,…\n‘2024 नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…’; भाजप नेत्याची बोचरी टीका\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय राऊतांचा खुलासा\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका, कारण…”\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू\n‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांचा इशारा\nविदर्भातील ‘या’ जिल्ह्याने करुन दाखवलं, काहीच दिवसांत संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त\n“2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू”\nकोपर्डी पीडितेला स्पेशल बेंच तयार करुन 6 महिन्यात न्याय द्या- खासदार संभाजीराजे\n‘पाच, सहा बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो, माझ्यावरील निर्बंध हटवण्यास सांगा मग मी.. ‘; करूणा मुंडेंचा गौप्यस्फोट\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aatbaaher.blogspot.com/2012/11/blog-post.html", "date_download": "2021-06-13T05:57:53Z", "digest": "sha1:MLEQB533Y5F3XTMGWMSJHFDU7OIJT4ST", "length": 20585, "nlines": 96, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: जयप्रभा स्टुडिओसाठी वाटाघाटींचा पर्याय", "raw_content": "\nजयप्रभा स्टुडिओसाठी वाटाघाटींचा पर्याय\nकोल्हापूरच्या सांस्कृतिक जडणघडणीचा सहभागी साक्षीदार असलेला जयप्रभा स्टुडिओ जपायला पाहिजे, याबाबत कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. परंतु केवळ भावनिक मुद्दा बनवून कोणताही प्रश्न सुटत नाही, हे लक्षात घेतले जात नाही. जयप्रभा स्टुडिओच्या बाबतीत अगदी सुरुवातीपासून दोन्ही बाजूंनी प्रश्न ��नावश्यक ताणवत नेला. कोल्हापूरची चित्रपटसृष्टी जिवंत ठेवण्यासाठी जयप्रभा स्टुडिओ वाचला पाहिजे की चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचे स्मारक म्हणून त्याचे जतन झाले पाहिजे, याबाबत स्पष्ट भूमिका व्यक्त झालेली नाही. जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याचे आंदोलन हे लता मंगेशकर यांच्या विरोधातले आंदोलन म्हणून उभे राहिले. ते आंदोलन उभे राहायलाही हरकत नव्हती, परंतु आंदोलनादरम्यान लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्याविरोधात ज्या रितीने संताप व्यक्त झाला, त्यामुळे कटुता निर्माण झाली.\nजयप्रभा स्टुडिओ वाचवण्याचे आंदोलन सुरू झाले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने. ते स्वाभाविक होते आणि ती महामंडळाची जबाबदारीही होती. परंतु आंदोलनात कोल्हापुरातील सामाजिक संस्था, संघटना सहभागी झाल्या आणि आंदोलनाचे नियंत्रण महामंडळाच्या हातून निसटले. लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या प्रतिमांची मोडतोड होण्याचा प्रकार त्यातूनच घडला. आणि एकूणच कटुता वाढली.\nआंदोलनाबरोबरच कायदेशीर लढाईचे पाऊलही चित्रपट महामंडळातर्फे उचलण्यात आले.\nजयप्रभा स्टुडिओची जागा व्यापारीकरणासाठी वापरू नये, ‘जयप्रभा’ची मिळकत विक्री करू नये, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालात दाखल करण्यात आला. परंतु दिवाणी न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आणि पहिल्या टप्प्यातील न्यायालयीन लढाई लता मंगेशकर यांनी जिंकली. कोल्हापूर संस्थानाने म्हणजेच जयप्रभा स्टुडिओची जागा भालजी पेंढारकर यांच्याकडे देताना जागेचा वापर चित्रपट निर्मितीसाठीच करण्याची अट घातली होती. त्या अटीचा भंग होत असल्याच्या मुद्द्यावर न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दिवाणी न्यायालयातील सुनावणीत यानिमित्ताने काही बाबी पुढे आल्या. अलीकडे २४ ऑगस्ट २०१२ रोजी लता मंगेशकर यांनी जयप्रभा स्टुडिओच्या जागा विक्रीचा कायदेशीर व्यवहार केला आणि त्यानंतर सगळे महाभारत सुरू झाले. कोल्हापूर संस्थानतर्फे १९४७ साली ही इमारत भालजी पेंढारकर यांना विकली तेव्हा खरेदीपत्रात जयप्रभा स्टुडिओची जागा सरकारच्या परवानगीशिवाय चित्रपटनिर्मितीव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी वापरू नये, अशी अट घालण्यात आली होती. परंतु, स्टुडिओ नीट चालत नाही, असे कारण देऊन लता मंगेशकर यांच्यावतीने १९८२ साली सरकारकडे ती अट शिथिल करण्यासाठी मागणी केली होती. त्यावेळीच सरकारने संबंधित अट रद्द केली होती. २००६ साली महापालिकेने जयप्रभाच्या जागेवर सांस्कृतिक केंद्र आणि उद्यानासाठी आरक्षण टाकले होते, मात्र हे आरक्षण अव्यवहार्य असल्याचे सांगून सरकारने रद्द केले होते. या वास्तूचा समावेश हेरिटेजमध्ये करण्याबाबत सरकारचा अंतिम निर्णय न झाल्याने जयप्रभाची वास्तू लता मंगेशकर यांच्या खासगी मालकीचीच आहे, असा युक्तिवाद मंगेशकर यांच्यावतीने करण्यात आला. तो ग्राह्य मानून दिवाणी न्यायालयाने लता मंगेशकर यांच्या बाजूने निकाल दिला. त्याचवेळी जयप्रभासंदर्भातील ‘जैसे थे’ आदेश २२ ऑक्टोबरपर्यंत लागू असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. म्हणजे तोपर्यंत महामंडळाला जिल्हा न्यायालयात ​अपील करण्यासाठी मुदत असून महामंडळ तसे अपील करणार आहे. कोल्हापूर संस्थानकडून स्टुडिओची मालकी भालजी पेंढारकर यांच्याकडे सोपवताना ही जागा केवळ चित्रपटनिर्मितीसाठीच वापरण्याची अट घातली होती, या मुद्यावर महामंडळ अपिलात जाणार आहे, मात्र ही अट १९८२ सालीच महाराष्ट्र सरकारने काढून टाकल्यामुळे ती आपली खासगी प्रॉपर्टी ठरते असे त्यांचे म्हणणे आहे. आणि एकदा खासगी प्रॉपर्टी असल्याचे सिद्ध झाले, की तिचे काय करायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार असल्याचाही त्यांचा दावा आहे.\nवस्तुस्थिती आणि भावना अशा दोन पातळीवरचा हा प्रश्न आहे. वस्तुस्थिती नेमकी काय आहे, ते न्यायालयाच्या पातळीवरच निश्चित होईल. कुणीतरी म्हणते किंवा कुणीतरी दबाव आणून, आंदोलन करून काही मागणी करते म्हणून काहीही होणार नाही. दोन्ही बाजूंनी प्रश्न प्रतिष्ठेचा केला तर प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंतही जाऊ शकते. त्यामुळे न्यायालयीन लढाई किती काळ चालेल, हे सांगता येत नाही. दावे-प्रतिदावे होत राहतील आणि त्यातून वेळ आणि पैशाच्या अपव्ययापलीकडे काहीही साध्य होणार नाही.\nएकूण परिस्थितीचा विचार करता, जयप्रभा स्टुडिओचा प्रश्न वेगळ्या मार्गाने सोडवता येईल का, याचाही विचार झाला पाहिजे. त्यासाठी पहिल्यांदा लता मंगेशकर आणि कोल्हापूरवासीय (म्हणजे जयप्रभा प्रश्नी आंदोलन करणारे आंदोलक) यांच्यातील कटुता दूर होण्याची आवश्यकता आहे. कटुता दूर करण्यासाठी प्रयत्न आंदोलकांच्या बाजूनेच व्हायला पाहिजे. कारण पोस्टरची मोडतोड करून, अवमानकारक घोषणा द��ऊन वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न आंदोलकांकडून झाले आहेत. जयप्रभाप्रश्नी लता मंगेशकर यांचा प्रारंभापासूनचा व्यवहार नीट नसला तरी तो त्यांचा व्यक्तिगत व्यवहार आहे आणि कुणाला तो नैतिक वाटत नसला तरी त्यांच्यादृष्टीने तो कायद्याच्या चौकटीत आहे. काहीही झाले, तरी लताबाईंच्या ज्येष्ठत्वाचा आणि श्रेष्ठत्वाचा मान देऊनच पुढची वाटचाल करायला पाहिजे. संवादाचा पूल तयार झाला की, पुढच्या गोष्टी सोप्या होतील. त्यासाठी जो तोडगा मांडला जातोय, तो अद्याप जाहीर पातळीवर आला नसला तरी त्याची चर्चा सुरू आहे. तो कितपत व्यवहार्य आहे, याचाही विचार झाला पाहिजे. भालजी पेंढारकर यांचे स्मारक म्हणून जयप्रभा स्टुडिओची इमारत जतन करून तिथे चित्रपट संग्रहालयापासून चित्रपट प्रशिक्षण, संदर्भ ग्रंथालयापर्यंतचे अनेक उपक्रम राबवता येऊ शकतील. लता मंगेशकर यांनी विक्री व्यवहारातून स्टुडिओची जागा वगळावी, यासाठी त्यांना विनंती करायची. महापालिकेने तेवढा टीडीआर (ट्रान्सफरेबर डेव्हलपमेंट राइट्स) लता मंगेशकर यांना किंवा संबंधित बिल्डरला द्यायचा. त्यासाठी महापालिकेच्या पातळीवर प्रयत्न करण्यासही हरकत नाही. या प्रश्नातून मार्ग काढायचा असेल आणि लवकरात प्रश्नावर तोडगा निघावा असे वाटत असेल तर सध्या तरी दृष्टिपथातील व्यवहार्य तोडगा एवढाच आहे. त्यातून कटुताही कमी होईल आणि भालजींचे स्मारक म्हणून स्टुडिओेचे जतनही होईल. जयप्रभा वाचवण्यासाठी आंदोलनाची जी ताकद वापरली जातेय, ती चित्रनगरीच्या पूर्ततेसाठी वापरता येईल. प्रश्न न सोडवता केवळ आंदोलनासाठी आंदोलन करायचे असेल तर काहीच साध्य होणार नाही.\nजयप्रभा स्टुडिओसाठी वाटाघाटींचा पर्याय\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nपांढरा शर्ट , पांढरी पँट , हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/ips-subodh-kumar-jaiswal-maharashtra-dgp/", "date_download": "2021-06-13T06:17:31Z", "digest": "sha1:7BUIS564HH626PLEM55ZMKJCD2LVI6RL", "length": 7637, "nlines": 84, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "सुबोध कुमार जयस्वाल राज्याचे नवे पोलीस महासंचालक", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nसुबोध कुमार जयस्वाल राज्याचे नवे पोलीस महासंचालक\nमुंबई: राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली असून मावळते पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. श्री. जयस्वाल हे भारतीय पोलीस सेवेच्या 1985च्या तुकडीचे अधिकारी असून ते या आधी मुंबई पोलीस आयुक्त पदावर कार्यरत होते.\nपोलीस महासंचालनालयात आयोजित कार्यक्रमात यावेळी राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त श्रीमती रश्मी शुक्ला, अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमवीर सिंह, अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) डॉ. प्रज्ञा सरवदे, विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nबावन्न बँकातील 6500 शाखात सातबारा साठी पोर्टल\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A8%E0%A5%AB%E0%A5%A7", "date_download": "2021-06-13T06:30:38Z", "digest": "sha1:FOLET3E33OJUCYJRHOAYDMPJ43NMSL7O", "length": 3233, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. २५१ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. २७० चे - पू. २६० चे - पू. २५० चे - पू. २४० चे - पू. २३० चे\nवर्षे: पू. २५४ - पू. २५३ - पू. २५२ - पू. २५१ - पू. २५० - पू. २४९ - पू. २४८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A9%E0%A5%A9", "date_download": "2021-06-13T04:20:31Z", "digest": "sha1:ILK6PTENRNY6VPXMFNMEJR5RXLEMMDVR", "length": 3982, "nlines": 52, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १०३३ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १० वे शतक - ११ वे शतक - १२ वे शतक\nदशके: १०१० चे - १०२० चे - १०३० चे - १०४० चे - १०५० चे\nवर्षे: १०३० - १०३१ - १०३२ - १०३३ - १०३४ - १०३५ - १०३६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\n७ संदर्भ आणि नोंदी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nयेशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढविल्याला १,०००वर्षे झाल्यावर जगाचा अंत होणार असा समज पसरून युरोपमध्ये अराजकता माजली.[१][२][३]\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ मे २०२० रोजी ०१:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-06-13T05:49:20Z", "digest": "sha1:5FY7YLMLB54PK6ZYIBQLIKV356CTFLX4", "length": 3616, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:सदस्यचौकट फायरफॉक्स - विकिपीडिया", "raw_content": "\n49px|मो��िला फायरफॉक्सचे चिन्ह ही व्यक्ती मराठी विकिपीडियासाठी मोझिला फायरफॉक्स वापरते.\nहा साचा तुमच्या सदस्य पानावर लावण्यासाठी {{साचा:सदस्यचौकट फायरफॉक्स}} हे लिहा.\nइतर वर्ग:फायरफॉक्स वापरकर्ते येथे भेटतील\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ फेब्रुवारी २०१८ रोजी ०९:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-13T05:38:18Z", "digest": "sha1:5PIMQASS2GSYEW3LO6TQVTQO5MQW3CLG", "length": 7358, "nlines": 130, "source_domain": "www.batmidar.in", "title": "अलिबागला सोमवारी पत्रकारांचा मोर्चा | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मिडियावरील हल्ले महाराष्ट्र अलिबागला सोमवारी पत्रकारांचा मोर्चा\nअलिबागला सोमवारी पत्रकारांचा मोर्चा\nअलिबाग येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांना शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी मतमोजणी केंद्रात बेकायदा घुसून गुरुवार दि 23 मे रोजी मारहाण व त्यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.\nयाच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी एक होत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवार दि 27 मे रोजी सकाळी 10 .30 वाजता मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.\nसदर मोर्चाची सुरुवात पत्रकार भवन, समुद्र किनारा, अलिबाग येथून करण्यात येणार आहे.\nपोस्ट ऑफिस-काँग्रेस भवन-स्टेट बँक -कोएसो शाळा-न्यायालय-पोलीस ठाणे या मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचेल.\nदोषींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन घेऊन पत्रकारां���े शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांची भेट घेईल. त्यानंतर मोर्चा चा समारोप होईल.\nतरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी या मोर्चात सहभागी होत आपल्या एकजुटीचे दर्शन दाखवावे ही विनंती या मोर्चाला मराठीी पत्रकार परिषद आणि रायगड प्रेस पाठिंब दिला आहे..\nPrevious articleआ.जयंत पाटील यांनी लगावली पत्रकाराच्या कानशीलात\nNext articleआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2019/11/blog-post_98.html", "date_download": "2021-06-13T05:03:37Z", "digest": "sha1:DECEWEKX2ZFH44LVM5BFI5MKXGYDD267", "length": 8388, "nlines": 63, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "श्रीलंकेत राजपक्षे विजयी..... | Gosip4U Digital Wing Of India श्रीलंकेत राजपक्षे विजयी..... - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome देश-विदेश बातम्या श्रीलंकेत राजपक्षे विजयी.....\nश्रीलंकेचे माजी संरक्षण सचिव गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे. रविवारी दुपारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालात त्यांनी सत्ताधारी पक्षाचे उमेदवार सजीथ प्रेमदासा यांच्यावर मात केली. सात महिन्यांपूर्वी श्रीलंकेत झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदान पार पडलं होतं. राष्ट्रपतीपदासाठी ३२ पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात होते. १.५९ कोटी मतदारांपैकी जवळपास ८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.\nसत्तारुढ पक्षाचे उमेदवार सजीथ प्रेमदासा यांनी स्वतःचा पराभव मान्य केला आहे. शिवाय प्रतिस्पर्धी विजयी उमेदवार गोटाबाया राजपक्षे यांना शुभेच्छाही दिल्या. राजपक्षे हे श्रीलंकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष असतील.\nश्रीलंकेत राजपक्षे यांचे पारडे जड\nदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजपक्षे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. ‘श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाबद्दल गोटाबाया यांचं अभिनंदन. दोन्ही देश शांती, समृद्धी आणि एकमेकांच्या सुरक्षेसाठी एकत्र मिळून काम करतील अशी अपेक्षा आहे,’ असं ट्वीट मोदींनी केलं.\nकोणत्याही ���ेशाचं नेतृत्त्व बदलतं तेव्हा त्याचे परिणाम परराष्ट्र धोरणांमध्येही दिसून येतात. त्यामुळे राजपक्षे यांच्या विजयामुळे भारत-श्रीलंका धोरण कसं असेल हाही प्रश्न महत्त्वाचा ठरतो. राजपक्षे हे चीनचे समर्थक मानले जातात. राजपक्षे यांचा विजय झाल्यास भारतासाठी ही निराशाजनक गोष्ट असेल, असं अगोदरच सांगितलं जात होतं. पराभूत झालेले सत्ताधारी पक्षाचे उमेदवार प्रेमदासा यांची भूमिका कधीही स्पष्ट नव्हती. अगोदर ते चीनचे टीकाकार होते, पण नंतर त्यांचाही सूर बदलला.\nश्रीलंकेचे अध्यक्ष सिरीसेना निवडणुकीच्या रिंगणाबाहेर\nगोटाबाया हे श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांचे भाऊ आहेत. त्यामुळेच अगोदरच गोटाबाया हे जिंकतील, असं सांगितलं जात होतं. तमिळ टायगर्सचा खात्मा केल्यामुळे राजपक्षे गट श्रीलंकेत प्रसिद्ध आहे.\nमहिंदा राजपक्षे राष्ट्रपती असतानाच चीन आणि श्रीलंका यांची जवळीक वाढली. राजपक्षे यांनी २०१४ मध्ये दोन चिनी जहाजांना श्रीलंकेच्या सीमेत उभं राहण्याची परवानगी दिली होती. त्यामुळेच गोटाबाया यांच्या विजयामुळे चीन आणि श्रीलंका यांची मैत्री आणखी पुढच्या स्तरावर जाण्याची शक्यता आहे. चीन गेल्या अनेक दिवसांपासून हिंद महासागरात स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे, ज्याला आता श्रीलंकेमुळे बळ मिळू शकतं.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-11-crores-lakes-in-earth-divya-marathi-4766926-NOR.html", "date_download": "2021-06-13T05:41:01Z", "digest": "sha1:AG3KECNT7HTEFMWL5ORBERG675BZFUAN", "length": 2626, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "11 Crores Lakes In Earth, Divya Marathi | पृथ्वीवर ११ कोटीहून अधिक तळी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपृथ्वीवर ११ कोटीहून अधिक तळी\nन्यूयॉर्क - पृथ्वीवर एकूण किती तळे आहेत, या प्रश्नाचे उत्तर अखेरी��� शास्त्रज्ञांना मिळाले असून ही संख्या सुमारे ११ कोटी ७० हजार आहेत. पृथ्वीवर ज्या भागात मानवी वस्ती नाही, त्या भागात बहुतांश तळे आहेत, अशी माहिती स्वीडनमधील उमेआ विद्यापीठातील पर्यावरण शास्त्रज्ञ डेव्हिड सीकेल यांनी दिली. या मोहिमेत प्रत्यक्ष तळ्यांची संख्या मोजण्यात आली नसून जमिनीचा आकार आणि क्षेत्रफळाद्वारे तळ्याचा अंदाज घेण्यात आला आहे. २००६ मध्ये खूपच कमी तळे असल्याचे समोर आले होते. ताज्या संशोधनात सॅटेलाइट डाटा आणि सुपर कॉम्प्युटर्सचा वापर करण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-us-brazil-probe-208-million-embraer-deal-for-corruption-under-upa-regime-5414932-NOR.html", "date_download": "2021-06-13T05:05:58Z", "digest": "sha1:T6XME3F2LCXD6KCSK6DL3F6A6XTV55AW", "length": 7191, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "US, Brazil probe $208 million Embraer deal for corruption under UPA regime | संपुआ सरकारचा आणखी एक संरक्षण व्यवहार घोटाळा उघड - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसंपुआ सरकारचा आणखी एक संरक्षण व्यवहार घोटाळा उघड\nनवी दिल्ली- अगस्ता वेस्टलँड प्रकरण मानगुटीवर असतानाच आता पुन्हा तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) सरकारचा एक संरक्षण घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. संपुआ सरकारच्या काळातील हजार ३८७ कोटींचा आणखी एक संरक्षण व्यवहार वादात अडकला आहे. ब्राझीलच्या एका वर्तमानपत्रानुसार, तीन ईएमबी-१४५ जेट विमानांच्या विक्री प्रकरणात मध्यस्थाला लाच दिल्याप्रकरणी अॅम्ब्रायर ही ब्राझीलची विमान उत्पादक कंपनी आरोपांत अडकली आहे. ब्राझील आणि अमेरिकेतील विधी मंत्रालयाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) कंपनीकडून १५ दिवसांच्या आत स्पष्टीकरण मागवले आहे. कंपनीच्या स्पष्टीकरणानंतर या प्रकरणी पुढील कारवाई केली जाईल.\nसंपुआ काळातील व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यानंतर हा दुसरा घोटाळा आहे. अॅम्ब्रायर कंपनीशी भारताने २००८ मध्ये साैदा केला होता. या कंपनीकडून डीआरडीओने हजार ५२० कोटींच्या एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम योजनेसाठी जेट विमान घेतले होते. डीआरडीओने मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यातच या तिन्ही विमानांना या प्रकल्पात कार्यरत केले आहे.\nअमेरिकेकडून २०१० पासून चौकशी सुरू\nब्राझीलमधील “फोल्हा डे साओ पावलो’ य��� वृत्तपत्रानुसार, डॉमिनिक प्रजासत्ताकासोबत झालेल्या या करारातील संशयावरून अमेरिकेने २०१० पासूनच या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. नंतर त्यांनी यात भारत आणि सौदी अरेबियासह अन्य देशांशी झालेल्या कराराचाही या चौकशीत समावेश करून घेतला. या करारासाठी अॅम्ब्रायरने लाच घेतली काय याची चौकशी अमेरिकेच्या विधी मंत्रालयाकडून सुरू आहे. ब्रिटनमधील एका भारतीय व्यावसायिकाने या कंपनीसाठी मध्यस्थाची भूमिका निभावल्याची शंका आहे. या मध्यस्थाशी झालेल्या कराराची प्रत ब्रिटनमध्ये सुरक्षित असून त्याचे अधिकार ब्राझीलची कंपनी आणि अन्य मध्यस्थाकडे असल्याचा दावा या वृत्तपत्राने केला आहे.\nवृत्तपत्रातील माहितीनुसार, अॅम्ब्रायर कंपनी अमेरिकेच्या चौकशी समितीला पूर्ण सहकार्य करत असून शिक्षेसाठीही तयार आहे. इतकेच नव्हे तर संभाव्य दंडापोटी १३३३ कोटींची रक्कमही त्यांनी वेगळी काढून ठेवली आहे. वृत्तपत्राने अॅम्ब्रायरचे डिफेन्स सेल्स मॅनेजर अल्बर्ट फिलिप यांच्या हवाल्याने सांगितले की, अमेरिकेच्या सर्व्हिलान्स सिस्टिम विक्रीच्या करारात मदतीसाठी कंपनीच्या एका व्यक्तीशी संपर्क करण्यात आला होता, असे युराेपमध्ये तैनात कंपनीच्या माजी विक्री संचालकाने अमेरिकेच्या चौकशी पथकाला सांगितले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/photographer-clicked-pregnancy-child-birth-photo-of-her-girlfriend-5969737.html", "date_download": "2021-06-13T05:21:39Z", "digest": "sha1:MU227VG6LHDEXV4FQYZTDHHXA6KY4NUT", "length": 5114, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Photographer clicked Pregnancy child birth photo of her girlfriend | फोटोसाठी GF ला लेबरपेन दरम्यान पोज द्यायला सांगत होता BF, या फोटोंमुळे इंटरनेटवर झाला प्रसिद्ध - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nफोटोसाठी GF ला लेबरपेन दरम्यान पोज द्यायला सांगत होता BF, या फोटोंमुळे इंटरनेटवर झाला प्रसिद्ध\nफोटोग्राफर जगातील प्रत्येक वस्तू ही सामान्य लोकांचत्या तुलनेत अगदी वेगळ्या नजरेतून पाहत असतात. ब्राझीलचा फोटोग्राफर गुस्तावो गोम्सलाही वेगळ्या नजरेतून जग पाहण्याची सवय आहे. त्यात जेव्हा त्याला त्याच्या गर्लफ्रेंडने तिच्या प्रेग्नंसीबाबत सांगितले तेव्हा त्याने हे क्षण वेगळ्या प्रकारे कॅमेऱ्यात टिपण्याचा निर्णय घेतला.\nअसे टिपले आनंद अन् वेदनांचे फोटो..\nगुस्तावोची गर्लफ्��ेंड प्रिस्किलाने त्याला जेव्हा सांगितले की, तो लवकरच पिचा बनणार आहे, तेव्हा या फोटोग्राफरच्या आनंदाला पारावार उरला नाही. बाळाला जन्म देण्याच्या 20 तासपूर्वी त्याने गर्लफ्रेंडचे फोटो क्लिक करण्यास सुरुवात केली. जोपर्यंत तिला कंफरटेबल वाटेल तोपर्यंत फोटो क्लिक करेल असे त्याने प्रिस्किलाला सांगितले. यातासांमध्ये प्रिस्किलाचे लेबर पेन कॅमेऱ्यात कैद केले. प्रिस्किलाने घरीच बाळाला जन्म दिला. वेदना सहन करूनही बाळाच्या जन्मानंतर तिच्या चेहऱ्यावरचे हसू गुस्तावोसाठी आश्चर्यकारक होते.\nपोज द्यायला सांगितले तर..\nलेबरपेन सहन करणाऱ्या गर्लफ्रेंडला गुस्तावोने आधी पोज द्यायला सांगितले. पण प्रिस्किलाच्या रिअॅक्शननंतर त्याच्या लक्षात आले की, हवे तसे फोटो मिळणार नाही. त्यामुळे त्याने नॅचरल पोटो क्लिक करण्याचा निर्णय घेतला. गुस्तावोने नंतर गर्लफ्रेंडच्या सहमतीने हे इंटेंस मोमेंट्स सोशल साइट्सवरही शेयर केले. लोकांनी सोशल मीडियावर या फोटोंचे कौतुकही केले होते.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, गुस्तावोने क्लिक केलेले काही PHOTOS..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/notice/%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-8586-%E0%A4%AB%E0%A5%8C%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-06-13T04:39:30Z", "digest": "sha1:JSN2OV73C373KFIUIW6NTS3EEETIC56U", "length": 4525, "nlines": 100, "source_domain": "solapur.gov.in", "title": "गृह शाखा आदेश क्र.8586-फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nगृह शाखा आदेश क्र.8586-फौजदारी प्रक्रिया संहिता 1973\nगृह शाखा आदेश क्र.8586-फौजदारी प्रक्रिया संहिता 1973\nगृह शाखा आदेश क्र.8586-फौजदारी प्रक्रिया संहिता 1973\nगृह शाखा आदेश क्र.8586-फौजदारी प्रक्रिया संहिता 1973\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 28, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/after-black-fungus-now-white-fungus-new-crisis-13732", "date_download": "2021-06-13T05:25:30Z", "digest": "sha1:IMGOH2SINTDHIGCHTKFBRGM5NL3FALW7", "length": 11179, "nlines": 130, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "ब्लॅक फंगस नंतर आता 'व्हाइट फंगस' चे नवे संकट | Gomantak", "raw_content": "\nब्लॅक फंगस नंतर आता 'व्हाइट फंगस' चे नवे संकट\nब्लॅक फंगस नंतर आता 'व्हाइट फंगस' चे नवे संकट\nशुक्रवार, 21 मे 2021\nदेशात कोरोना आणि म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) सारखे आजारांचे संकट असतांना व्हाइट फंगस (white fungus) हा नवीन आजार समोर आल्याने लोकांमध्ये चिंतेच वातावरण तयार झालं आहे.\nwhite fungus: देशात कोरोना विषाणूचा (Corona virus) संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून त्यात आता नवीन विषाणू म्हणजेच म्युकोरमायकोसिस हा गंभीर आजार समोर आला आहे. त्यातच आता व्हाइट फंगस (white fungus) नावाच्या नवीन विषाणूने डोकेवर काढले आहे. हा आजार काळी बुरशीहूनही (Mucormycosis) प्रचंड गंभीर असल्याचे बोलल जात आहे. नुकतेच बिहारमध्ये व्हाइट फंगस (white fungus) या आजारचे चार नवीन रुग्ण (Patient) सापडले आहेत. या रुग्णांना पटना मेडिकल कॉलेजमध्ये (PMCH) उपचारांसाठी दाखल केले आहे. देशात कोरोनासह आणि म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) सारखे आजारांचे संकट असतांना व्हाइट फंगस (white fungus) हा नवीन आजार समोर आला आहे. यामुळे लोकांमध्ये चिंतेच वातावरण तयार झालं आहे. 'व्हाइट फंगस' नेमकी लक्षणे कोणती ते जाणून घेऊया. (After the black fungus, now the 'white fungus' is a new crisis)\nBlack Fungus: राजस्थानात महामारी म्हणून घोषित\nव्हाइट फंगस हा ब्लॅक फंगसपेक्षा जास्त भेणक आहे. त्याचा परिणाम त्वचा , पोट, आणि फुफ्फुस यासारख्या अवयवांवर होत आहे. देशात सध्या बिहारमध्ये या आजारचे रुग्ण सापडले आहे. इतर राज्यांमध्ये या आजारचे लक्षण असलेला रुग्ण आढळलेला नाही अशी माहिती दिली आहे. याची लक्षणे कोणती आहेत ते आता पाहूया.\nGoa Black Fungus: गोव्यात म्युकरमायकोसिसचा पहिला बळी; आणखी 6 जणांना लागण\nव्हाइट फंगसची कोणती लक्षणे आहेत -\n- कोरोना विषाणूसारखेच या आजारचे लक्षण आहे. मात्र, रुग्णांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येते. त्यामुळे त्या व्यक्तीला व्हाइट फंगस या आजाराची लागण झाल्याची शक्यता असते.\n- या आजाराची लागण झाल्यास HRCT स्कॅन करणं आवश्यक आहे.\n- शरीराची रोगप्रतिकरक शक्ती कमी होते.\n-ऑक्सिजन पातळी कमी होते.\n- कोरोनाप्रमानेच गंभीर आहे व्हाइट फंगस विषाणू.\nडॉक्टरांच्या मते, व्हाइट फंगस विषाणू कोरोनाप्र���ानेच गंभीर आहे. परंतु या विषाणूमुळे कोणत्याही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. तरीसुद्धा आपण सर्वानी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.\nसावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद; आमच्या माध्यमातून लुटा PHOTO, VIDEO चा आनंद\nसिंधुदुर्ग: पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पहिल्याच...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\nCovid-19 Goa: 50 दिवसानंतर मृत्यूची संख्या एकअंकी; ‘कर्फ्यू’ उठण्याची शक्यता\nपणजी: राज्यात(Goa) गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या(Covid-19) मृत्यूचे व...\nडॉक्टरांचा ऑनलाइन सल्ला घेताना बोला बिनधास्त\nजेव्हापासून कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढला आहे तेव्हापासून बहुतेक लोक डॉक्टरांकडून...\nCovid19:आषाढी वारी यंदाही लाल परीतूनच\nराज्यात कोरोनाचे (Covid19) सावट असताना यंदाही ज्ञानोबा-तुकारामाचा गजर 'लाल' परीतून...\nगोव्यातील शैक्षणिक वर्षाला होणार १ सप्टेंबरपासून सुरुवात\nपणजी : कोरोना (Corona) महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर गोवा विद्यापीठाने (...\nCovid-19 Goa: गोयेंकारांना सेवा देणाऱ्या 1624 पोलिसांना कोरोना संसर्ग\nपणजी: राज्यातील(Goa) कोरोना योद्ध्यांपैकी डॉक्टर्स(Doctors) व आरोग्य...\nपालकांना दिलासा 5 वर्षांखालील मुलांना मास्कची गरज नाही\nपणजी: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या(Union Ministry of Health) आरोग्य सेवा...\nIVERMECTIN चा घोळ सुटेना; किटमधून दिल्या आयव्हर्मेक्टिन गोळ्या\nपणजी: आयव्हर्मेक्टिन(Ivermectin tablet) गोळ्या खरेदी केल्याचा इन्कार मुख्यमंत्री...\nCovid-19 Goa: मृत्युदरात घट; गुरुवारी 13 कोरोना रूग्णांचा मृत्यू\nपणजी: Covid-19 Goa राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता 5,605 वर पोचली...\nनखांमध्ये 'हे' बदल दिसल्यास तुम्हाला कोरोना संसर्ग होऊन गेला असं समजा\nदेशभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना मागील दीड वर्षात कोरोनाची अनेक नवनवीन...\nCoronavirus :ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास मेंदूवर होऊ शकतो घातक परिणाम\nजगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना आता श्वसन यंत्रणेवर या...\nकोरोना corona ऑक्सिजन डॉक्टर doctor\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9889/", "date_download": "2021-06-13T05:28:57Z", "digest": "sha1:WXSGOV56NPWHF3MV56QD6D77S7OVBAQB", "length": 11006, "nlines": 83, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "बापरे ‘ सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५४३ कोरोना पाँँझिटिव्ह रुग्ण तर ४९ कोरोनामुक्त ११ व्यक्तीचा मृत्यू.. - लोकस��वाद न्यूज सेवा", "raw_content": "\nबापरे ‘ सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५४३ कोरोना पाँँझिटिव्ह रुग्ण तर ४९ कोरोनामुक्त ११ व्यक्तीचा मृत्यू..\nPost category:आरोग्य / बातम्या / सिंधुदुर्ग\nबापरे ‘ सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५४३ कोरोना पाँँझिटिव्ह रुग्ण तर ४९ कोरोनामुक्त ११ व्यक्तीचा मृत्यू..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (शनिवारी) दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १० हजार ७६ (शनिवारी फक्त ४९) कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ५९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान ११ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आज तब्बल ५४३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली.\nआरोग्यमंत्र्यांकडून चंद्रपूर जिल्ह्याचा कोरोना उपायोजनांचा आढावा..\nमनुष्यबळी गेल्यास वनविभाग जबाबदार.;वाघाने पुन्हा हल्ला करत तिसरे वासरू केले ठार पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणीपिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी\nकेळूस पोस्ट कार्यालत उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांच्या पाठपुराव्यातून सँनिटायझर मशिन..\nशाळा सुरू करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा.; जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nबापरे ' सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५४३ कोरोना पाँँझिटिव्ह रुग्ण तर ४९ कोरोनामुक्त ११ व्यक्तीचा मृत्यू.....\nकणकवली शहरातील जनतेचा, जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद पहिल्याच दिवशी जनता कर्फ्युचे कडेकोड पालन...\nकुडाळ तालुक्यातील माणगावा येथे ११ नंतर सुरू असलेल्या दोन व्यवसायिकांवर पोलिसांची कारवाई......\nमाणगाव खरेदी विक्री संघासमोर पिसाळलेल्या कुत्र्याचा पाचजणांना चावा.....\nकुडाळ व्यापारी संघटनेच्या वतीने दुकाने उघडी ठेवण्याचा टाईम ९ते१ करावा यासाठी श्रीराम शिरसाट यांचे पा...\nकामगार दिनानिमित्त मनसेचे राज्य परिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी कुडाळ बस डेपो आणि एसटी बस स्थानक...\nकोविड 19 च्या पहिल्या लाटेत प्रभावी ठरलेला ' उमेद वेंगुर्ला' हा उपक्रम पुन्हा जनतेच्या हाकेला देणार ...\nअत्यावश्यक सेवा व्यापारी बांधवांच्या बैठकीत झाला निर्णयआचरे गावात सोमवार ३मे ते ६मे पर्यंत जनता कर्फ...\nआचरा ग्रामपंचायत कडून सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी.....\nबॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या कोरोना केअर सेंटरचे पालकमंत्री उदय सामंत, यांच्...\nसिंधुदुर्गात आज नव्याने 300 कोरोना रुग्ण सापडले.;डॉ.श्रीपाद पाटील यांची माहिती..\nपुन्हा सावंतवाडी-कॅथाँलिक अर्बन पतसंस्थेच्या कार्यालयीन वेळेत बदल.;पी. एफ. डान्टस यांची माहिती..\nकार्यालयीन वेळेत एस्. टी.च्या फेऱ्या सुरु कराव्यात अन्यथा आगाराला टाळे ठोकणार : भाजपाचा इशारा\nकुडाळ तालुक्यात आज गुरुवारी नव्याने सापडले ४४कोरोना रुग्ण तर,एकाचा मृत्यू..\nवेंगुर्ला तालुक्यात ग्रामीण भागातील कोव्हिड पॉझिटिव्ह संख्या वाढतीच..\n१ ते.१०मे. होणाऱ्या कर्फुच्या काळात कणकवलीत एकत्र येणे पडणार महागात.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा ईशारा..\nनवीन रेशनकार्ड धारकांना धान्य मिळत नाही याकरता कुडाळ तहसीलदार यांचे शिवसेनेचे अतुल बंगे संतोष शिरसाट यांनी वेधले लक्ष \nदत्ता सामंत यांनी कुंभारमाठ येथीलकोविड सेंटरमध्ये स्वखर्चाने दिली सव्वा लाखांची औषधे..\nकुडाळ शहरातील सुपर ग्राहक बाजारवर गुन्हा दाखल.;कुडाळ पोलिसांची कारवाई..\nकोरोना प्रतिबंधक लसीकरणाकरिता वायरी येथील मंगल कार्यालयाची जागा देण्यास तयार.;आप्पा चव्हाण\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/health/health-care-of-agriculture-woman/", "date_download": "2021-06-13T06:23:55Z", "digest": "sha1:JR6JCL7IY4IKYLFC3ZTPXEZDQL6P6V4W", "length": 20751, "nlines": 104, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेतकरी महिलांचे आरोग्य आणि काळजी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेतकरी महिलांचे आरोग्य आणि काळजी\nआपला देश कृषिप्रधान आहे. पूर्वीच्या काळी मानव संख्याही आटोक्यात होती तसेच वनस्पती देखील जास्त प्रमाणात होत्या सर्व हवामान ऋतू यांचा समतोल असल्यामुळे जास्त रोगराई नव्हती तसेच शहर व खेडी भाग यामध्ये जास्त फरक नव्हता शुद्ध हवा, पाणी, सुरक्षित पालेभाज्या खाण्यासाठी भेटत असत. परंतु आज पाहिले तर निसर्गाचा समतोल बिघडला आहे रोगराई पसरली आहे.\nआपल्या सर्वांना असे माहित आहे की, शेतकरी महिला आजारी पडत नाहीत परंतु आज मात्र परिस्थिती खूप वेगळी दिसून येते शेतकरी महिलांमध्येही आजाराचे प्रमाण जास्त दिसून येते याचे कारण बदलते हवामान, शेतामध्ये वापरली जाणारी कीटकनाशके तसेच शिक्षणाच्या अभावामुळे शेतकरी महिला त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. शेतकरी महिलांना रोज पहाटे उठून अंगण झाडणे शेणाने घर व अंगण सारवणे तसेच गुरांचे दूध काढणे ही सर्व कामे आजारी असले तरी करावे लागतात. तसेच आजही शेतकरी महिला आपल्या घरी चुलीवरची स्वयंपाक करतात. चुलीच्या धुरामुळे होणारे फुफ्फुसांचे आजार हे वाढत चालले आहेत.\nमहिला दिवसभर शेतात बसून खुरपणी इत्यादी कामे करत असतात उन्हात काम करत असताना त्यांना सनस्ट्रोक (उष्माघात) सारखे आजारांना सामोरे जावे लागते यासाठी महिलांनी डोक्यावरती कॉटनचे कापडी रुमाल बांधून काम करावे. काम करताना महिलांनी भरपूर पाणी प्यावे सोबत गुळाचा खडा खावा. आजही खूप शेतकऱ्यांच्या घरी शौचालय सुविधा नाही. महिलांनी आपल्या घरी सांगून शौचालय बांधून घ्यावे कारण दिवसा महिला शौचास जात नाहीत महिलांनी दिवसभर शौचास व लघवीस जाण्यास टाळाटाळ केली तर त्यांना पोटाचे विकार होऊ शकतात. तसेच मुळव्याध किडनी स्टोन (मुतखडा) यांसारखे आजार होऊ शकतात. महिलांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला हवा. शेतकरी महिला श्रमापासून विरंगुळा म्हणून तंबाखू मिश्रीचे सेवन करतात. तंबाखू मधील निकोटीन मुळे नायट्रस अमाईन तयार होते.\nनायट्रस अमाईन निकोटीन पासून वेगळे होऊन शरीरात पसरतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात यामध्ये जिभेचा, गालाचा, तोंडाचा, अन्ननलिकेचा कॅन्सर होऊ शकतो. शेतकरी महिलांमध्ये मिश्री सेवनाचे प्रमाण जास्त दिसून येते. शेतकरी महिला त्यांच्या शरीराकडे लक्ष देत नाहीत. स्तनामध्ये गाठी असून त्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर देखील असू शकतो. महिलांनी स्तनामध्ये गाठी आढळल्यास महिला डॉक्टरांकडे तपासून घ्यावे. महिलांनी मासिक पाळीच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी मासिक पाळी मध्ये दोन प्रकारचे आजार असतात.\nडिस्मेनोरिया: म्हणजे मासिक पाळीच्या वेदना होणे मासिक पाळी चालू असताना स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणारी समस्या म्हणजे प्रायमरी डिस्मेनोरिया.\nमेनोरेजिया: पाळी दरम्यान होणारा दीर्घ रक्तस्राव.\nएंडोमेट्रियल कॅन्सर: हा गर्भाशयाच्या अस्तराचा कर्करोग असतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात योनीतून रक्तस्त्राव होतो वेळीच लक्षात आल्यास त्यावर उपचार करून बरा होऊ शकतो कर्करोग इस्ट्रोजन चे प्रमाण जास्त असल्यास किंवा ५० वर्षापेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये दिसतो.\nमासिक पाळीच्या समस्यांवर उपचार:\nनियमित व्यायाम, संतुलित आहार, आहारात जास्तीचे लोह कॅल्शियम आणि ब जीवनसत्वाचा समावेश करावा. ओटीपोटावर लव्हेंडर तेल लावणे, रास्पबेरीच्या पाल्याचा चहा पिणे सकस आहार घ्यावा. तसेच स्त्रियांच्या अंगावरून पाणी किंवा पांढरा स्त्राव जातो अशा समस्या खूप पाहायला मिळतात यासाठी आयुर्वेदामध्ये घरगुती उपाय खूप सोपे सांगितला आहेत.\nवटः शीतो गुरूग्राही कफपित्तव्रपहः l वर्ण्यो विसर्पदाहघ्नः कषायो योनिदोषहृत् ll वटवृक्षाला असलेले धार्मिक पुराणप्रिय महत्वही खूप आहे. हिंदू संस्कृती प्रमाणे वडाच्या पानावर श्रीकृष्ण आरामासाठी पहुडतो असे समजतात. वडाची साल, वडाच्या सालीचा काढा घेण्याने स्त्रियांच्या अंगावरून पाणी किंवा पांढरा स्त्राव जात असल्यास कमी होतो. पाळीच्या दिवसात आती रक्तस्राव होत असल्यास तो कमी करण्याचा उपयोग होतो. तसेच वाळा, चंदन नागरमोथा याचे पाणी उकळून पिणे. जिरे उकळून पाणी साखर घालून पिणे.\nसकस आहाराचा अभाव व अस्वच्छतेमुळे आजार उद्भवतात. वारंवार शिळे अन्न खाणे व अवेळी जेवण. यामुळे शेतकरी महिलांमध्ये कुपोषण होऊन अशक्तपणा, रक्ताशय, गलगंड, पित्ताच्या तक्रारी अल्सर, कंबरदुखी, पाठदुखी, हाडे ठिसूळ (ऑस्टियोपोरोसिस) यांसारख्या आजार होतात. अपौष्टिक आहारामुळे गर्भावस्थेत मातांमध्ये अशक्तपणा, गर्भपात तसेच प्रसूतीत बालमृत्यू व कुपोषित बालकांचा जन्म यासारखे भीषण समस्या उद्भवतात.\nआवश्यक आहार: मोड आलेले कडधान्य ताजी फळे, दूध, दही, ताक, तूप यांचा आहारात उपयोग करावा मिश्र कडधान्य यांचा वापर करून सकस व शाकाहार घ्यावा.\nजीवनाचे प्रमुख चार गुणधर्म असतात ते म्हणजे अस्तित्व, विकास, अभिव्यक्ती आणि नाश हे चार गुणधर्म पृथ्वी, पाणी, वायु, आकाश आणि अग्नी या पंचमहाभूतांवर अवलंबून असतात. आयुर्वेद म्हणजे जीवनाचा अभ्यास आयुर म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे ज्ञान ज्यावेळेस आजार उत्पन्न होतो तेव्हा तो प्रथम सर्वात तरल असलेल्या ध्वनी, विचार यांच्या पातळीवर निर्माण होतो. शेतकरी महिला चुलीवरती स्वयंपाक करत असल्यामुळे चुलीच्या धुरामुळे फुफ्फुसांना त्रास होतो. श्वासोच्छवास व्यायाम ध्यानधारणा सर्व आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा वापर करून आपण होणारे आजार रोखू शकतो.\nशरीरातल्या वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांची श्वासोच्छवास यांचा संबंध असतो हे तिन्ही दोष शरीरातल्या वेगवेगळ्या भागांवर अंमल गाजवत असतात. शेतकरी महिलांना विशेष करून आहाराकडे लक्ष दिले पाहिजे शेतकरी महिलांमध्ये तिखट खाण्याचे प्रमाण जास्त असते या महिला तिखट जेवण करून लगेच उन्हामध्ये कामाला सुरुवात करत असतात. यामुळे पित्ताचा त्रास होतो. प्रभावी शरिराच्या वरच्या भागावर म्हणजेच डोक्यावर होतो. आपल्या शरीरात वात, पित्त, कफ या तीन दोषांचा आम्ल शरीरातल्या वेगवेगळ्या भागांवर जास्त असतो.\nसंबंधित जीवनसत्व आणि स्त्रोत:\nलोह स्त्रोत: हिरव्या पालेभाज्या, डाळी, उसळी, सुकामेवा, खजूर, नाचणी, पोहे, राजगिरा, चिकन अंडी, मासे दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करावा यामध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने असतात.\nकॅल्शिअम स्त्रोत: दूध चीज हिरव्या पालेभाज्या सुकामेवा चिकन यांचा आहारात वापर करावा.\n'ब' जीवनसत्व स्त्रोत: अंडी, दूध, चीज, हिरव्या पालेभाज्या, (फळे: संत्री, केळी, टरबूज, स्ट्रॉबेरी इ.) व द्विदल धान्य.\nसर्वेपि सुखिनः सन्तु l सर्वे संतु निरामया:ll ही सदिद्धा घेऊन स्वतःच्या निरोगी आयुष्याला सुरुवात करा पर्यायाने संपूर्ण समाज निरोगी होईल.\nडॉ. पूनम सुनील राऊत\n(स्वयंसेवक, आर्ट ऑफ लिव्हिंग, नातेपुते)\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठ��� आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nपपई खाल्ल्याने आपले आरोग्य सुधारते आणि इतर रोगांवर रामबाण औषध आहे पपई\nकोबी वजन कमी करण्यात फारच मदत करते ,आरोग्यास बर्‍याच प्रकारे फायदा\nमानवी शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वे\nकोरोना काळात चांगले आरोग्य ठेवण्यासाठी आहारात पनीर नक्कीच समाविष्ट करा\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/horticulture/fertilizer-management-in-coconut-crop/", "date_download": "2021-06-13T05:29:45Z", "digest": "sha1:IUN43ISRBOX4NZ6AOUCNRT5C77MFADGT", "length": 19638, "nlines": 145, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "नारळाचे खत व्यवस्थापन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nनारळ हे बागायती फळझाड असून, पाण्याची सोय असल्यास कुठल्याही प्रकारच्या म्हणजेच समुद्र किंवा नदीकाठच्या रेताड गाळविरहित रेताड, वरकस, मुरमाड, मध्यम, भारी आणि अतिभारी जमिनीत देखील लागवड करता येते, परंतु प्रत्येक प्रकारच्या जमिनीत पूर्वतयारी करताना काळजी घ्यावी लागते. ज्या जमिनीत पावसाळ्यात पाणी लवकर निघून जात नाही, अशी पाणथळ जमिनीत नारळाची लागवड करावयाची असल्यास अशा जमिनीत चर काढून पाणी बाहेर काढणे महत्वाचे असते. त्याचप्रमाणे नदीकाठच्या जमिनीत पावसाळ्यात पाणी काही काळ आत शिरते, अशा जमिनीत पावसाचा जोर ओसरल्यावर म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये लागवड करावी.\nनारळ लागवड करताना सर्वात महत्वाचा मुद्दा विचारात घेणे अत्यंत आवश्यक आहे, तो म्हणजे दोन माडातील अंतर. दोन माडातील अंतर योग्य असणे आवश्यक आहे. आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे हे प्रकार घडतात. याकरिता नारळ झाडाच्या झावळीची रचनेची माहिती करून घेणे गरजेचे आहे. उंच वाढणाऱ्या नारळाच्या झावळीची लांबी 15 फुट असते. वजनामुळे झावळीला धनुष्यासारखा आकार येतो. त्यामुळे झावळीचा देठ ते शेंड्यापर्यंत सरळ अंतर 12.5 फुट असते. म्हणून दोन माडात 7.5 मीटर अंतर असेल तर माडाच्या झावळ्या एकमेकात शिरणार नाही. योग्य प्रमाणात उत्पन्न मिळविण्यासाठी माडांची सलग लागवड करताना दोन ओळीत आणि दोन रोपात 7.5 मीटर अंतर ठेवणे गरजेचे आहे. कुंपणाच्या, शेताच्या कडेने एका ओळीत नारळाची लागवड करताना दोन ओळीत आणि दोन रोपात लागवड करावयाची असेल तर पावणेसात ते सात मीटर अंतर ठेवले तरी चालेल. तसेच ठेंगू जातीसाठी सहा मीटर अंतर चालू शकते. नारळाची सलग लागवड 7.5x7.5 मीटर केल्यास हेक्टरमध्ये 175 झाडे बसतात.\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत, बियाणे विभागाच्या मध्यवर्ती रोपवाटिकेत, (15 सप्टेंबरनंतर) नारळाच्या बाणवली व प्रताप या जातीची विक्री सुरु होणार आहे. त्याकरिता 02426-243338 या दूरध्वनी क्रमांकावर (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी 9.30 ते 4.30 या वेळेत संपर्क साधावा.\nहेही वाचा:डाळिंब फळ तडकणे : कारणे आणि उपाययोजना\nउंच जाती: बाणावली, प्रताप, लक्षद्वीप ओर्डीनरी, फिलिपिन्स ऑर्डीनरी.\n1) बाणवली (वेस्ट कोस्ट टॉल) या जातीची वैशिष्ट्ये:\nहि उंच वाढणारी जात असून तिचे आयुष्य 70 ते 80 वर्ष असून 6 ते 7 वर्षात फुलोऱ्यास येते.\nप्रत्येक झाडापासून प्रतिवर्षी 50 ते 100 नारळ मिळतात, सरासरी 80 नारळ मिळतात.\nया नारळ जातीच्या फळात सरासरी 176 ग्रॅम खोबरे व तेलाचे प्रमाण 67 ते 70 टक्के असते.\nया जातीमध्ये रंग, आकार आकारमान, उत्पन्न, खोबरे तेलाचे प्रमाण यात विविधता आढळून येते.\n2) प्रताप या जातीची वैशिष्ट्ये:\nया जातीचे नारळ आकाराने मध्यम असून गोल असतात.\nहि जात फळधारणेस येण्यास 6 ते 7 वर्ष लागतात.\nनारळाचे प्रति माड उत्पन्न 139 ते 160 असून सरासरी 143 फळे मिळतात.\nखोबऱ्यात तेलाचे प्रमाण 68% असते.\nतसेच खोबरे 120 त�� 160 ग्रॅम असून सरासरी 150 ग्रॅम मिळते.\nठेंगू जाती: रंगावरून ऑरेंज डाॅर्फ, ग्रीन डार्फ आणि यलो डाॅर्फ अशा पोटजाती आहेत. त्यातील ऑरेंज डाॅर्फ हि जात शहाळ्यासाठी सर्वात उत्तम आहे.\nसंकरीत जाती: टीxडी (केरासंकारा), डीxटी (चंद्रसंकरा)\nनारळ झाडाची लागवड करताना खड्ड्याचा आकार जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतो. सर्वसाधारण 1x1x1 मीटर आकारचे खड्डे खोदावेत.खड्डे खोदण्याचे काम पावसाळ्यापूर्वी एक ते दीड महिने म्हणजे एप्रिल-मे मधे पूर्ण करावेत. रेताड, वरकस आणि मुरमाड जमिनीत खड्डे भरताना खड्ड्याच्या तळाशी कमीत कमी 1 ते 2 टोपल्या चागल्या प्रतीची माती टाकावी. तसेच खड्डा भरताना आणखी 1 ते 2 टोपल्या चांगल्या प्रतीची माती मिसळावी. त्यामुळे जमिनीत माती धरून ठेवण्याची क्षमता वाढते.\nपावसाळ्यात अधिक काळ पाणी धरून ठेवणाऱ्या भारी जमिनीत खड्ड्याच्या तळाला 1 ते 2 टोपल्या रेती (वाळू) घालावी. तसेच खड्डा भरताना 1 ते 2 टोपल्या रेती मिसळावी, जेणेकरून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करता येईल. खड्डा भरताना वरील थरात चांगली माती/वाळू 4 ते 5 घमेली कुजलेले शेणखत/कंपोस्ट, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्पेट, 100 ग्रॅम फॉलीडॉल पावडर खड्डा वापरून खड्डा पूर्ण भरावा. पाणी साचून राहत नसलेल्या जमिनीत पृष्ठभागापर्यंत भरावा. परंतु पाणी साचणाऱ्या जमिनीत उंचवटे करावेत. लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्ष वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत रोपे खात्रीशीर रोपवाटीकेतूनच खरेदी करावीत.\nहेही वाचा:तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या किडी व त्यांचे व्यवस्थापन\nनारळ झाडे खताला चांगला प्रतिसाद देतात. झाडापासून उत्पादन कमी मिळणे, वाढ खुरटलेली राहणे, नारळ फळांना तडे जाणे जाणे, फळामध्ये बुरशी धरणे, फळे लहान असतानाच मोठ्या प्रमाणात गळ होणे. यामागील प्रमुख कारण म्हणजे त्यांना होणारा अपुरा अन्नपुरवठा होय. अनेक वेळा झाडांना फक्त शेणखत अथवा युरिया खतच दिले जाते, हे अयोग्य आहे. नारळ झाडास नत्र, स्फुरद आणि पालाश अशा तिन्ही अन्नघटकांचा योग्य प्रमाणात पुरवठा होणे महत्वाचे आहे. नारळ झाडास वयोमानानुसार शिफारशीप्रमाणे खते द्यावीत.\n5 ते 6 वर्षाच्या नारळाच्या झाडास 50 किलो शेणखत, दोन किलो युरिया, तीन किलो सिंगल सुपर फॉस्पेट आणि साडेतीन किलो म्यूरेट ऑफ पोटॅश तीन समान हफ्त्यात द्यावे. (जून-सप्टेंबर व फेब्रुवारी) पैकी संपूर्ण शेणखत व सिंगल सुपर फॉस्पेट जून महिन्यातच एकाच वेळी द्यावीत. रोपे लावल्यानंतर पहिल्या वर्षी रोपांची मुळे 30 से.मी.अंतरापर्यंत सभोवती विखरून टाकावीत आणि खुरप्याच्या सहाय्याने मातीत मिसळावी. त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी खते देताना 30 से.मी.अंतर वाढवत जावे व पाचव्या वर्षी व त्या पुढे 1.5 ते 1.80 मीटर पर्यंतच्या अंतराने ती पसरून टाकावीत आणि ती मातीत मिसळावी.\nनारळाच्या झाडास वयोमानानुसार द्यावयाची खत मात्रा\nनारळाच्या झाडाचे वय (वर्ष)\nरासायनिक खत मात्रा (ग्रॅम प्रती झाड प्रती वर्ष)\n( ) कंसातील आकडे हे खतांच्या मात्रा दर्शवितात.\n(मृद शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nआंबा झाडावर लागताच विकला जातो, बापरे इतके महाग भाव\nसंत्रा पिकावरील प्रमुख रोग व त्यांचे व्यवस्थापन\nपपई पिकावरील रिंग स्पॉट व्हायरस किंवा पपया मोझॅक रोगाचं कसं कराल व्यवस्थापन\nपेरू बागेचे व्यवस्थापन कसे कराल\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसं��र्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/success-stories/women-empowerment-can-be-achieved-through-agricultural-training-programs/", "date_download": "2021-06-13T04:56:10Z", "digest": "sha1:CEKNSPEOE7JCMAAA3YY4GAHLBGL6IIWM", "length": 18631, "nlines": 93, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कृषी प्रकल्पांतर्गत शेती प्रशिक्षण कार्यक्रमातून महिला सबलीकरण", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकृषी प्रकल्पांतर्गत शेती प्रशिक्षण कार्यक्रमातून महिला सबलीकरण\nकमी पाऊस आणि प्रदेशातील अपुऱ्या सिंचन व्यवस्थेमुळे, गावातील इतर कुटुंबांप्रमाणेच तिलाही जगणे अशक्य झाले होते.. पोटाची खळगी भरायची कशी या चिंतेने निराश झालेल्या लातूरच्या शोभा गव्हाणे सततच्या दुष्काळाने कंटाळल्या होत्या. कुटुंबातील सदस्यांना कमीतकमी उत्पन्न मिळवून देण्यासाठी शेतीसह त्या इतर पर्यायांचा शोध घेत होत्या. गेल्या काही वर्षांत या प्रदेशातील दुष्काळाची वारंवारता वाढली होती आणि त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली होती. अशा परिस्थितीत जीवनाच्या पर्यायाचा शोध घेणे सुरु होते.\nयाच वेळी शोभाला नियमित उत्पन्न मिळवून देणाऱ्या आणि शेतीच्या पद्धतीत बदल घडवून आणणाऱ्या प्रधानमंत्री कौशल्य विकार योजना (पीएमकेव्हीवाय) ची माहिती समजली. दुष्काळासारख्या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या या पर्यायांचा शोध सुरू असतेवेळीच विशेष कृषी प्रकल्प असलेल्या “छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियान” ची ती सदस्य झाली. शोभा आणि तिच्या टीमने या प्रकल्पाच्या अंतर्गत गट शेती प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केले. त्यानंतर लगेचच ती या प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक भाग बनली.\nप्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (पीएमकेव्हीवाय) ही कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाची (एमएसडीई) प्रमुख योजना आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक भाग होण्यासाठी तिने आपल्या समवयस्कांना एकत्र केले, विचारपूर्वक निवडलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत गट शेतीच्या फायद्याची त्यांना जाणीवही झाली. आणि प्रशिक्षण शिबिरात दिलेले मार्गदर्शनानुसार शेती सुरू झाली. सामुहिक प्रयत्नातून आर्थिक वाढीच्या संभाव्य संधींचा शोध घेण्यासाठी ग्रुप फार्मिंग प्रॅक्टिशनर म्हणून प्���माणित झाल्यानंतर त्यांनी एक शेतकरी गट स्थापन केला. सर्वांना घरगुती कुक्कुटपालनाचे व्यवस्थापनाचा अनुभव होताच त्याच्या सोबत ग्रुप फार्मिंग प्रशिक्षणाने “साक्षीदेवी शेतकरी उत्पादक कंपनी” (लातूर) अंतर्गत कुक्कुटपालनाचा व्यवसाय करण्याचा निर्णय या गटाने घेतला. या गटाला त्यांच्या प्रस्तावित पोल्ट्री व्यवसायासाठी “अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास विकास महामंडळ मेरीडिट” कडून पूर्व-मंजूर कर्ज देखील मिळाले. आजमितीला त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू आहे.\nशोभा प्रमाणेच इतर खेडेगावातील इतर स्त्रियांही शेतीपलीकडच्या अशा पद्धतीच्या व्यवसायाच्या संधी शोधत आहेत. कालांतराने, शोभा शिराळा येथील शेती समुदायाची सक्रिय सदस्य बनली. इतर महिला शेतकरी आणि त्यांच्या संस्थांसोबत काम करण्यास तिने सुरवात केली आणि त्यांना सेंद्रिय शेती कार्यात गुंतवणूक करण्यासाठी संवेदनशील केले. शिराळा येथील एक सक्रिय शेतकरी आणि महिला शेतकर्‍यांची नेता या नात्याने त्यांनी गट शेतीच्या प्रशिक्षणाबद्दल प्रशिक्षण घेण्यासाठी आणि या प्रशिक्षण कार्यक्रमात अधिकाधिक सहभागी होण्यासाठी, मंडळ समन्वयकांकडे संपर्क साधला आणि आपल्यासोबतच गावातील १२ महिलांची यात भरतीही केली.\nशिराळा येथील मधील बहुतेक स्त्रिया लहान जमीनदार आहेत, कुटूंब आणि पिढ्यांद्वारे जमीन विभागल्यामुळे त्यांना एका गटाची शक्ती समजली आहे. सदय स्थितीत या महिलांचे बचतगटच नव्हे तर 20 लहान जमीनदार महिलांचे तीन शेतकरी गटही शिराळ्यामध्ये कार्यरत आहेत. गटात त्यांचा सहभाग असूनही, प्रत्येक स्त्री त्यांची वैयक्तिक पिके घेत होती. एकाच उद्दीष्टाने एकत्र काम केले तर त्यांना अधिक चांगले फायदे मिळू शकतील ही बाब त्यांना आगाऊ प्रशिक्षण कार्यक्रमाने समजली आहे. या समजूतदारपणामुळे आणि त्यांच्या गटात काम करण्याच्या अनुभवाने शिराळा येथील महिला शेतकर्‍यांनी पॅलेडियम इंडियाच्या बिझिनेस अ‍ॅडव्हायझरी सर्व्हिसेस (बीएएस) चमूला भेट दिली. त्यांनी हे प्रशिक्षण पुढच्या टप्प्यावर घेऊन जाण्यास या गटाला मदत केली. इतकेच नव्हे तर शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी) बनविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले.\nबीएएस कार्यसंघाने त्यांच्या कृषी कौशल्यांवर आणि शेतीच्या अनुभवावर आधारित शॉर्टलिस्टिंग व्यवसायातील कामांमध्ये त्यांना मदत केली. त्यानंतर शेतकर्‍यांच्या गटाने व्यवसाय क्रिया म्हणून पोल्ट्रीसह पुढे जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागील महत्त्वाचे कारण म्हणजे बहुतेक सदस्यांना घरगुती कुक्कुटपालन व्यवस्थापनाचा अनुभव होता. गट अनुभवाचे प्रशिक्षण आणि बीएएस संघाशी सल्लामसलत अशा अनुभवामुळे पोल्ट्री व्यवसाय व्यवस्थापित करण्यास सक्षम असल्याचा त्यांचा आत्मविश्वास वाढला. शिवाय, शोभाच्या मदतीने, बीएएस टीमने पोल्ट्रीवर विचार करण्याच्या उद्देशाने चर्चा आणि बैठकी आयोजित केल्या आणि व्यवसायिक योजनेत भाषांतरित करण्याची तयारीही त्यांनी सुरू केली.\nएफपीसी तयार करण्यासाठी, प्रशिक्षणार्थी शेतकर्‍यांनी शिराळा येथील कार्यरत महिलांची यादी तयार केली आहे. जे या गटात इच्छुक भागधारक आहेत त्यांनी एफपीसीची कागदपत्रे आणि नोंदणी पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी शोभा गव्हाणे यांनी या प्रशिक्षित सदस्यांना एकत्र केले आहे. महामंडळाकडून आर्थिक मदत मिळविण्यासाठी व कर्जाची रक्कम मंजूर होण्यापूर्वी गटाच्या सदस्यांना कंपनीच्या खात्यात 1 लाख रुपयांची शिल्लक राखणे आवश्यक असते इतकी एकच अट ठेवण्यात आली आहे.\nकार्यकारी उपाध्यक्ष, एसआयएमईसीईएस लर्निंग एलएलपी\nप्रधानमंत्री कौशल्य विकास योजना PMKVY पीएमकेव्हीवाय साक्षीदेवी शेतकरी उत्पादक कंपनी sakshidevi farmers producer comapany Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana एसआयआयएलसी SIILC simaces learning llp एसआयएमईसीईएस लर्निंग एलएलपी Women महिला\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nबाजारात टोमॅटोला चांगला भाव नसल्यामुळं फेकण्या ऐवजी या तरुणाने केला चक्क टोमॅटो वर प्रयोग,आता कमवतोय लाखो रुपये\nMBA च शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी न करता चक्क हा तरुण करतोय शेती, महिन्याला कमवतोय एवढे पैसे...\nआयआयटी इंजिनियरने सुरु केला डेअरी फार्म, अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराला मारली लाथ\nपहिली शिकलेली महिला करतेय पाच कोटींची उलाढाल; वाचा गुणाबाई सुतार यांची गाथा\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2021-06-13T04:38:44Z", "digest": "sha1:U4UDFNOWTGHM4IIIZ75N4CY6SWXL45MF", "length": 2498, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चर्चा:ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nचर्चा:ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी\n\"ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी\" पानाकडे परत चला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० जून २००७ रोजी १२:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1139844", "date_download": "2021-06-13T06:30:32Z", "digest": "sha1:7E5JX33ZV7LT5PWSWZFRW4QBH6EIB2KN", "length": 6390, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"गुरुत्वाकर्षण\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"गुरुत्वाकर्षण\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:२३, ११ मार्च २०१३ ची आवृत्ती\n→‎समतुल्यता सिद्धांत आणि आइन्स्टाइनची संकल्पना\n२२:१९, ११ मार्च २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nMb1996 (चर्चा | योगदान)\n(→‎समतुल्यता तत्त्व आणि आइन्स्टाइनची संकल्पना)\n२२:२३, ११ मार्च २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMb1996 (चर्चा | योगदान)\nछो (→‎समतुल्यता सिद्धांत आणि आइन्स्टाइनची संकल्पना)\n====समतुल्यता सिद्धांत आणि आइन्स्टाइनची संकल्पना ====\n[[चित्र:GPB_circling_earth.jpg|thumb|काल-अवकाशात आलेल्या वक्रतेचे द्विमित सादृश्य चित्र. ह्या चित्रातील रेषा काही खरोखर वक्रता दर्शवत नाहीत पण त्या वक्र काल-अवकाशावर लादलेली सहनिर्देशक प्रणाली दर्शित करतात. सरळ काल-अवकाशात ही प्रणाली सरळरेषीय जाळीच्या रूपात असते. ह्या वक्र काल-अवकाशात असलेल्या कोणत्याही वस्तूच्या स्वदृष्टीकोनात ती वस्तू स्थानिकरित्या काल-अवकाशात सरळ पथावरच चालते.पॉल एस्http://www. वेस्सन (२००६). पंचमितीय भौतिकशास्त्र (Fiveblack-dimensional Physics). World Scientificholes. पान ८२org/relativity6.html]]\nसमतुल्यता तत्त्वाचा मूळ अर्थ असा की सर्व वस्तू एकच प्रकारे पडतात. गुरुत्वीय क्षेत्रामधील कोणत्याही वस्तूचे प्रक्षेपपथ फक्त त्या वस्तूच्या प्रारंभिक गती व स्थानावर अवलंबित असते व वस्तूच्या स्वरूपाच्या निरवलंबी असते.पॉल एस्. वेस्सन (२००६). पंचमितीय भौतिकशास्त्र (Five-dimensional Physics). World Scientific. पान ८२. [[साधारण सापेक्षता सिद्धान्त|साधारण सापेक्षता सिद्धान्ताची]] सुरुवातच ह्या समतुल्यता सिद्धांताने होते, आणि [[अल्बर्ट आइनस्टाइन|अल्बर्ट आइनस्टाइनप्रमाणे]] मुक्त पतनात कोणत्याही वस्तूवर (वातरोध सोडून) [[त्वरण]] लागत नाही, म्हणजेच ती जडत्वीय चौकटीत असते. पृथ्वीवर स्थित निरीक्षकाला स्वत:च्या त्वरणाच्या सापेक्ष त्या वस्तूवर त्वरण आहे असे वाटते.http://www.black-holes.org/relativity6.html\nआइनस्टाइनप्रमाणे गुरुत्वाकर्षण म्हणजे [[वस्तुमान]] असलेल्या कोणत्याही वस्तूने तिच्याभोवतीच्या [[काल-अवकाश|काल-अवकाशात]] निर्माण केलेली वक्रता होय. ताणून धरलेल्या लवचीक पडद्यावर एखादी जड वस्तू ठेवली असता पडदा जसा त्या वस्तूभोवती थोडा वाकतो, त्याच रितीने [[वस्तुमान]] असलेली कोणतीही वस्तू तिच्याभोवतीच्या [[काल-अवकाश|काल-अवकाशाला]] वाकवते (वक्रता निर्माण करते), आणि तो वाकवण्याचा गुणधर्म म्हणजेच वस्तूचे गुरुत��वाकर्षण.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-nagpur-mayer-tour-3128", "date_download": "2021-06-13T06:14:36Z", "digest": "sha1:EQ3H2JGVVM72J5Q5D7PCSMNG4HOAP4I4", "length": 8141, "nlines": 127, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मुलाला पीए बनवून नागपूरच्या महापौर विदेश दौऱ्यावर; गेल्या दोन वर्षांतील त्यांचा हा महापौर म्हणून सहावा विदेश दौरा | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुलाला पीए बनवून नागपूरच्या महापौर विदेश दौऱ्यावर; गेल्या दोन वर्षांतील त्यांचा हा महापौर म्हणून सहावा विदेश दौरा\nमुलाला पीए बनवून नागपूरच्या महापौर विदेश दौऱ्यावर; गेल्या दोन वर्षांतील त्यांचा हा महापौर म्हणून सहावा विदेश दौरा\nरविवार, 16 सप्टेंबर 2018\nनागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांचा प्रताप\nVideo of नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांचा प्रताप\nमुलाला पीए बनवून नागपूरच्या महापौर विदेश दौऱ्यावर गेल्याचं समोर आलंय.\nमहापौर नंदा जिचकार या स्वत:च्या मुलाला खासगी सचिव बनवून विदेश दौऱ्यावर गेल्या आहेत.\nमनपा कायद्यात महापौरांना खासगी पीए देण्याची तरतूद नाही. त्यांना स्वत:च्या पातळीवर खासगी पीए ठेवता येतो. मनपा महापौरांना सरकारी पीए देते. मात्र, सॅनफ्रान्सिस्को येथे जाताना महापौरांनी त्यांच्या मुलालाच पीए पदावर दाखविले आहे. आयोजक संस्थेने युनायटेड स्टेटच्या ऍम्बेसीतील कॉन्सुलेट जनरलला व्हिसासाठी माहितीस्तव दिलेल्या पत्रात स्पष्टपणे तसे नमूद केले आहे.\nमुलाला पीए बनवून नागपूरच्या महापौर विदेश दौऱ्यावर गेल्याचं समोर आलंय.\nमहापौर नंदा जिचकार या स्वत:च्या मुलाला खासगी सचिव बनवून विदेश दौऱ्यावर गेल्या आहेत.\nमनपा कायद्यात महापौरांना खासगी पीए देण्याची तरतूद नाही. त्यांना स्वत:च्या पातळीवर खासगी पीए ठेवता येतो. मनपा महापौरांना सरकारी पीए देते. मात्र, सॅनफ्रान्सिस्को येथे जाताना महापौरांनी त्यांच्या मुलालाच पीए पदावर दाखविले आहे. आयोजक संस्थेने युनायटेड स्टेटच्या ऍम्बेसीतील कॉन्सुलेट जनरलला व्हिसासाठी माहितीस्तव दिलेल्या पत्रात स्पष्टपणे तसे नमूद केले आहे.\nदरम्यान, गेल्या दोन वर्षांतील त्यांचा हा महापौर म्हणून सहावा विदेश दौरा आहे. कॅलिफोर्नियातील 'ग्लोबल कोव्हेनन्ट ऑफ मेयर्स फॉर क्लायमेट ऍण्ड एनर्जी' या संस्थेतर्फे आयोजित परिषदेत सहभागी झाल्यात. यावेळी त्यांनी त्यांचा मुलगा प्रियेश यालाही सोबत नेले. प्रियेश हा या दौऱ्यात नागपूर महापालिकेच्या महापौर नंदा जिचकार यांचा खासगी सचिव असल्याची नोंद आहे.\nनंदा जिचकार nanda jichkar सरकार government व्हिसा कॅलिफोर्निया ग्लोबल नागपूर nagpur\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2019/11/blog-post_74.html", "date_download": "2021-06-13T05:46:15Z", "digest": "sha1:NW4DYXL3PK2RQSBEC7EMPTWI3BFE4CYT", "length": 6018, "nlines": 65, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा ही अफवा - संजय राऊत | Gosip4U Digital Wing Of India उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा ही अफवा - संजय राऊत - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या राजकीय उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा ही अफवा - संजय राऊत\nउद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा ही अफवा - संजय राऊत\nमुंबई: महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप कायम असून काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना मिळून एकत्र सरकार बनविण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी रोजच्या रोज 'जोर'बैठका सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी दिल्लीत याबाबत सोनियांशी चर्चा केल्यानंतर दोन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते आज दिल्लीला जाणार आहेत.\n> शिवसेनेनं तुमच्या जन्माच्या घुगऱ्या खाल्ल्या आहेत, उद्धव यांचा 'सामना'तून भाजपवर हल्लाबोल\n>महाराष्ट्र शिवराय आणि संभाजींचा आहे, 'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांचीभाजपवर अप्रत्यक्ष टीका\n> शरद पवार समजून घ्यायला १०० जन्म लागतील - संजय राऊत\n> महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन होईल. शिवसेना त्याचं नेतृत्व करेल, राऊत यांना विश्वास\n> शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा ठरलेला नव्हता. अफवा पसरवू नका - राऊत\n> शरद पवारांना त्यांच्या आघाडीतील नेत्यांशी चर्चा करावीच लागेल. त्याला आम्ही आक्षेप घेऊ शकत नाही - राऊत\n> काश्मीरमध्ये सत्तास्थापनेसाठी पाच महिने लागले होते, २०१४ साली सत्तास्थापनेसाठी १५ दिवस लागले होते - राऊ��\n> सत्तास्थापनेबाबत शिवसेनेच्या मनात कोणताही गोंधळ नाही, हा गोंधळ मीडियाच्या मनात - संजय राऊत\n> शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरू\n> अगर जिंदगी में कुछ पाना है तो तरीके बदलो, इरादे नही... शिवसेना नेते संजय राऊत यांचं सूचक ट्विट\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/8700/", "date_download": "2021-06-13T06:17:44Z", "digest": "sha1:YUEIIKQU2XAFQ7PEH6S3M4DDYKC7JYRB", "length": 13366, "nlines": 85, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "महिलांनी महिलांच्या पाठिशी ठामपणे उभे रहावे.;साहित्यिक सुरेश ठाकूर - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nमहिलांनी महिलांच्या पाठिशी ठामपणे उभे रहावे.;साहित्यिक सुरेश ठाकूर\nPost category:आचरा / इतर / बातम्या / महिला\nमहिलांनी महिलांच्या पाठिशी ठामपणे उभे रहावे.;साहित्यिक सुरेश ठाकूर\nयशराज प्रेरणा गृप तर्फे महिला कोव्हिड योद्यांचा सन्मान..\nमहिलांनी महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यास महिलांचे सबलीकरण व्हायला वेळ लागणार नसल्याचे मत साहित्यिक सुरेश ठाकूर यांनी आचरा येथे व्यक्त केले.\nमहिला दिनाचे औचित्य साधून यशराज प्रेरणा गृप तर्फे कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या महिला कोव्हिड योद्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या वेळी ते बोलत होते या वेळी त्यांच्या सोबत यशराज प्रेरणा गृप चे मंदार सरजोशी, कार्यक्रमाच्या आध्यक्षा केंद्रप्रमुख सुगंधा गुरव , सरपंच प्रणया टेमकर, पंचायत समिती सदस्या निधी मुणगेकर, पोलीस काॅन्स्टेबल सौ मिनाक्षी देसाई, आरोग्य सेविका सौ संगीता पेंढारकर,मानसी सरजोशी, राजेश भिरवंडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी कोरोना काळात आचरा विभागात काम करणाऱ्या आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, होमगार्ड, प्राथमिक शिक्षक, पत्रकार यांचा पर्यावरण संवर्धन करणारे सुपारीचे झाड, प्लॅस्टीक बंद��चा मुलमंत्र देणारी कापडी पिशवी देवून गौरविण्यात आले. या वेळी बोलताना केंद्रप्रमुख सुगंधा गुरव यांनी जबाबदारी, कर्तव्यातून आपण काम केले म्हणून पहिल्या टप्प्यातील कोरोनाचे संकट दूर झाले.तीच सावधानता बाळगत पुन्हा येणारे कोरोना संकट दूर करण्यासाठी आपण सदैव तत्पर राहूया असे सांगितले.या वेळी कोव्हिड योद्या पोलीस कर्मचारी मिनाक्षी देसाई, आरोग्य सेविका संगीता पेंढारकर, होमगार्ड एकता चव्हाण, आशा स्वयंसेविका अस्मिता आचरेकर यांनी कोव्हिड काळातील आपले अनुभव कथन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशराज प्रेरणा गृपच्याआचरेकर, वृषाली कांबळी,मिनल कोदे, प्राजक्ता आचरेकर,धनश्री आचरेकर यांसह अन्य सहकारयांनी विशेष परीश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश भिरवंडेकर यांनी तर आभार नीधी मुणगेकर यांनी मानले\nहुंडा न दिल्याने लग्न मोडलं, मुलगीही घरातून गायब; उद्विग्न बापाची गळफास घेऊन आत्महत्या\nआमदार नितेश राणेंच्या शिफारशीमुळे मिळाला डीपीडिसी चा निधी.;नगराध्यक्ष समीर नलावडे..\nएसटीचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना मुंबईत पाठवु नयेत यासाठी,वेंगुर्ले भाजपच्या वतीने आगारप्रमुखांना निवेदन..\nWhatsApp वापरणाऱ्यांनो आधी पुरावा द्या.; एखाद्याला रिपोर्ट केल्यास पहिली अट..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nरामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरा आयोजित पाककला स्पर्धेत सौ. शोभा ढेकणे प्रथम.....\nमहिलांनी महिलांच्या पाठिशी ठामपणे उभे रहावे.;साहित्यिक सुरेश ठाकूर...\nवेंगुर्ले तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी प्रदिप सावंत यांची बिनविरोध तर, सचिवपदी अजित राऊळ यांच...\nआता कुटुंबातील प्रत्येक क्रियाशील सदस्याला मिळणार मत्स्य पॅकेजचा लाभ .;इर्शाद शेख मत्स्य...\nसिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक 23 मार्चला तर विषय समिती सभापती पदाची निवडणूक 25 मार्च...\nअर्थसंकल्पात कुडाळ मालवण तालुक्यातील रस्ते,पुल,बंधाऱ्यांसाठी भरीव निधीची तरतूद.;आमदार वैभव नाईक यांच...\nकुडाळ शहरातील तीन पानस्टाँलवर गुटखा विक्रेत्यांनवर धाडी.;तिघांना घेतले ताब्यात.....\nमुंबई-गोवा महामार्गावर मारुती स्विफ्ट कार आणि यमाहा बाईक यात अपघात.;दोघे जखमी.....\nशिरंगे पुनर्वसन मधील महिलांनी कोरोना योद्धांचा सन्मान करत साजरा केला जागतिक महिला दिन...\nकुडाळ येथील बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये जागतिक महिला दिन साजरा.....\nकणकवलीत लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्सचे वाढीव बांधकाम कोसळून कामगाराचा तुटला हात.;कामगाराची प्रकृती गंभीर\nसिंधुदुर्गातिल पहिल्या खासगी ATMचे कुडाळ येथे रात्रीस खेळचाले सिरीयल फेम अण्णा नाईक यांच्या हस्ते उद्घाटन..\nपरुळेत रक्तदान शिबिराचे आयोजन\nमालवण तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी संतोष गावडे.;उपाध्यक्षपदी दत्तप्रसाद पेडणेकर अर्जुन बापर्डेकर तर सचिवपदी कृष्णा ढोलम यांची निवड..\nसोनाळीतील विवाहीता बेपत्ता : पतीची पोलिसात तक्रार..\nमालवण येथे जागतिक महिला दिन, स्वराज्य संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात संपन्न..\nआमदार नितेश राणेंच्या शिफारशीमुळे मिळाला डीपीडिसी चा निधी.;नगराध्यक्ष समीर नलावडे..\nभाजपा वेंगुर्ले च्या वतीने अन्याय अत्याचाराला बळी पडून हत्या झाली अशा मुलींना Candle March मेणबत्ती लावून श्रद्धांजली -\nकुडाळ येथील बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये जागतिक महिला दिन साजरा..\nशिरंगे पुनर्वसन मधील महिलांनी कोरोना योद्धांचा सन्मान करत साजरा केला जागतिक महिला दिन\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A1_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2021-06-13T06:32:01Z", "digest": "sha1:ICMB2KHUWIAPA4RZFZD3EGXLKD3JDWQ3", "length": 3258, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "उत्तर कन्नड (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nउत्तर कन्नड (लोकसभा मतदारसंघ)\nभारताच्या कर्नाटक राज्यातील एक लोकसभा मतद���रसंघ.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nLast edited on २२ सप्टेंबर २०१५, at ०३:१०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ सप्टेंबर २०१५ रोजी ०३:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/sanjaybhau-i-am-sorry-hording-pimpri-chinchwad-politics-232463", "date_download": "2021-06-13T05:56:12Z", "digest": "sha1:ZUYQNVWMPUO62HKDDXX3HVWV5WNJ2W3U", "length": 16210, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | संजय भाऊ सॉरी; खरंच मुख्यमंत्र्यांच्या नावाने पिंपरीत लागलेत बॅनर?", "raw_content": "\nराज्यात भाजप-शिवसेना महायुतीला जनतेने स्पष्ट बहूमत देवूनही अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आडून बसली आहे. त्यांची बाजू खासदार संजय राऊत लढवत असल्याने त्यांचीच चर्चा सगळीकडे असताना,‘संजय भाऊ I AM SORRY’ चा फलक असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nसंजय भाऊ सॉरी; खरंच मुख्यमंत्र्यांच्या नावाने पिंपरीत लागलेत बॅनर\nपिंपरी - राज्यात भाजप-शिवसेना महायुतीला जनतेने स्पष्ट बहूमत देवूनही अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आडून बसली आहे. त्यांची बाजू खासदार संजय राऊत लढवत असल्याने त्यांचीच चर्चा सगळीकडे असताना, पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात ‘संजय भाऊ I AM SORRY’ चा फलक झळकला असल्याच्या बातम्या काही स्थानिक न्यूज पोर्टलवर झळकल्या असल्यातरी हा फोटो एडिट केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र आहे. हा फोटो सोशल मीेडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर या फलकाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.\nविधानसभेचा निकाल लागून 12 दिवस उलटले. तरी, देखील भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापनेचा घोळ सुरुच आहे. भाजपवर टीका करत आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगत आहेत. नेमका आज दिवसभर हा एडिट केलेला फोटो सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्रासह होर्डिग्ज असलेला हा फोटो आहे.\n\"भविष्यात ज्या घडामोडी घडणार आहेत, त्या भूकंपाचा केंद्रबिंदू सेनाभवन असेल\"\nमुंबई : मुंबईतील शिवसेना भवनात आज नाशिक आणि धुळ्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केलाय. शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत भाजपमधील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी फडणवीसा\n\"आपले मुख्यमंत्री आशावादी आहेत पण स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत\"; देवेंद्र फडणवीसांचा टोला\nनागपूर : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपचे काही नेते यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी सुरू आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप एकमेकांच्या ताशेरे ओढण्याचं काम दोन्ही पक्ष करत आहेत. २०५० साली मुख्यमंत्री म्हणून मीच उदघाटनाला येणार\nस्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, राऊतांनंतर जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला\nमुंबईः २०२२ मध्ये मुंबई महापालिकेवर भगवा फडकणारच, मात्र भाजपचा भगवा फडकणार असं रोखठोक वक्तव्य महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्त्युत्तर केले आहे. शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, असं उत्तर रा\n'हमाम में सब नंगे होते है', फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांची प्रतिक्रिया\nनवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सचिन वाझे प्रकरण चांगलच गाजतंय. याप्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून, राज्यातील विरोधी पत्र भाजपने हा विषय उचलून धरला आहे. राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असून, विधानसभेत आणि सभागृहाबा\n... त्यासाठी महाराष्ट्रातील गृहखातं सक्षम - संजय राऊत\nगेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चा��गलेच तापलं आहे. राज्यातील विरोधी पक्षानं महाविकास आघाडी सरकाराला अडचणीत टाकण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न करत आहेत. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीपासून सुरु झालेलं प्रकरण सचिन वाझे, फोन टॅपिंग, गृहमंत्र्यांवर आरोप अस\nVideo : दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला की पेढे वाटणे अशी शिवसेनेची परिस्थिती; देवेंद्र फडणवीसांची टीका\nनागपूर: गेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये कोण बाजीमारणार याकडे संपूर्ण राज्याच्या जनतेचं लक्ष लागलं होतं. महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांनी मिळून यावेळी निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता य\nउद्धव ठाकरेंनी बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व करावे: संजय राऊत\nमुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व करावे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसंच देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत असून देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतलं जाईल, असा निशाणाही राऊत यांनी फडणवीसांना लगावला आहे. मुंबईत पत्र\nशिवसेनेला एनडीएतून बाहेर पडायला भाग पाडलं - संजय राऊत\nनवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कृषी विधेयकावरून मोठा गोंधळ सुरू आहे. यातच कृषी विधेयकाच्या विरोधात अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिला. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली. आता एनडीएचे भाजपसोबत जिव्हाळ्याचे\n'नया है वह' च्या टीकेला राऊतांचा पलटवार, फडणवीसांना दिलं उत्तर\nमुंबई- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर डिझॅस्टर टुरिझम अशी टिका केली होती. आदित्य ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांनी रविवारी पत्रकार परिषदेत उत्तरं दिलं. 'नया है वह' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.\n२०१४ ला भाजपला पाठिंबा का, शरद पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट\nमुंबई- सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा तिसरा भाग प्रदर्शित झालाय. या मुलाखतीत राज्यातील राजकारण आणि महाविकास आघाडीच्या भवितव्यावर भाष्य केले. यादरम्यान शरद पवारांनी २०१४ साली भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला, याबद्दल म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamruddhimahamarg.com/mr/construction-package12/", "date_download": "2021-06-13T05:10:19Z", "digest": "sha1:W67AE6ITQK64OGEGZIMIWKWDCK4M3DAU", "length": 4700, "nlines": 139, "source_domain": "www.mahasamruddhimahamarg.com", "title": "Construction Package12 – Maharashtra Samruddhi Mahamarg", "raw_content": "\nपॅकेज क्रमांक : सीपी -12\nईपीसी कंत्राटदारांचे नाव : मे. दिलीप बिल्डकॉन लिमिटेड.\nकिमी मध्ये लांबी: 45.645\nएलओए जारी तारीख : 30.08.2018\nसाखळी तपशील साखळी तपशील: पॅकेज 12, किमी पासून. 532.094 ते किमी. विभागातील 577.739 - गाव पठारे ख. जिल्हा नाशिक मधील सोनारी गाव\nप्राधिकरण अभियंत्यांचे नाव : मे. एस.ए. इन्फ्रास्ट्रक्चर कन्सल्टन्स प्रा. लि.\nएलओए जारी तारीख : 20.11.2018\nअद्याप एक प्रश्न आहे\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित\nनोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : नेपियन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क, मुंबई 400036, महाराष्ट्र, भारत.\nसंयुक्त कार्यालयाचा पत्ता : एमएसआरडीसी कार्यालय परिसर, के. सी मार्ग, लीलावती हॉस्पिटल जवळ, वांद्रे (प), मुंबई-400050\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nहिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80!", "date_download": "2021-06-13T06:38:31Z", "digest": "sha1:KAJA23GC6ZX3BZUXHSGLJINEYKYR4FO5", "length": 4502, "nlines": 64, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बर्फी! - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. अनुराग बासूने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा व इलिआना डिक्रुझ ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ह्या विनोदी चित्रपटामध्ये मर्फी बर्फी जॉन्सन नावाच्या दार्जीलिंगमधील मूक-बधिर इसमाची कथा रंगवली आहे. जगभर सुमारे १७५ कोटी रूपयांचा व्यवसाय करणारा बर्फी\nरॉनी स्क्रूवाला, सिद्धार्थ रॉय कपुर\nसर्वोत्तम अभिनेता - रणबीर कपूर\nसर्वोत्तम महिला पदार्पण - इलिआना डिक्रुझ\nसर्वोत्तम संगीत दिग्दर्शक - प्रीतम\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील बर्फी चे पान (इंग्लिश मजकूर)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर��गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १६ मे २०२१ रोजी ०६:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Other/2857/Sangli-Miraj-Kupwad-Mahanagarpalika-Bharti-2020.html", "date_download": "2021-06-13T04:22:26Z", "digest": "sha1:UBMOTEA645CCPGQMZH52KX35KO4P36PL", "length": 6909, "nlines": 94, "source_domain": "naukriadda.com", "title": "सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका भारती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nसांगली मिरज कुपवाड महानगरपालिका भारती 2020\nसांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, अ‍ॅनेस्थेटिस्ट पदांच्या एकूण 08 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 17 जुलै 2020 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे.\nएकूण पदसंख्या : 08\nपद आणि संख्या : -\n1 अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी - 04 पदे\n2 स्त्रीरोगतज्ज्ञ - 01 पद\n3 बालरोग तज्ञ - 02 पदे\n4 भूल देणारा - 01 पद\n1 अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी - विशेषज्ञ / एमबीबीएस पदवीधर\n2 स्त्रीरोगतज्ज्ञ - एमबीबीएस, डीजीओ / एमडी. स्त्रीरोगतज्ज्ञ\n3 बालरोगतज्ञ - एमबीबीएस, डीसीएच\n4 भूल देणारा डॉक्टर - एमबीबीएस, डीसीएच\nअर्ज करण्याची पद्धत: offline\nमुलाखतीचा पत्ता : मा.आयुक्त साहेब यांचे कार्यालय, सांगली मिरज कुपवाड शहर महानगपालिका, मुख्यालय, शहर पोलीस स्टेशनसमोर, सांगली.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख –17 जुलै 2020 आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शे���टचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/6150", "date_download": "2021-06-13T05:14:58Z", "digest": "sha1:AG6IJR7BK2AZ4XBYLOWJZDQWLGEJMYRF", "length": 13758, "nlines": 177, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "101 नवे पॉझिटिव्ह एकूण पॉझिटिव्ह 2681 बरे झालेले 1781 : प्रमाण 66.4 टक्के | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome कोरोना 101 नवे पॉझिटिव्ह एकूण पॉझिटिव्ह 2681 बरे झालेले 1781 : प्रमाण 66.4...\n101 नवे पॉझिटिव्ह एकूण पॉझिटिव्ह 2681 बरे झालेले 1781 : प्रमाण 66.4 टक्के\nप्रतिनिधी / निलेश आखाडे.\nरत्नागिरी (जिमाका): गेल्या 24 तासात जिल्हयात अन्टीजेन चाचणीत 60 तर आरटीपीसीआर चाचणीत 41 असे एकूण 101 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2681 इतकी झाली. आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 4, कोव्हीड केअर सेंटर घरडा 6, संगमेश्वर 1, तसेच 1 रुग्ण होम ऑयसोलेशनमध्ये उपचार घेत असताना बरे झाला व घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1781 झाली आहे.\nघरडा रुग्णालय – 9\nएकूण 41 + 60 = 101 पॉझिटिव्ह रुग्ण\nआज प्राप्त झालेल्य माहितीनुसार 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील 75 वर्षीय रुग्ण, किर्तीनगर, रत्नागिरी येथील 58 वर्षीय रुग्ण आणि मिरकरवाडा,रत्नागिरी येथील 58 वर्षीय कोरोना रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे एकूण मृत्यु संख्या आता 94 झाली आहे.\nएकूण पॉझिटिव्ह – 2681\nबरे झालेले – 1781\nॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 806\n*ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन (दि. १३ ऑगस्ट २०२०* )\nजिल्हयामध्ये 202 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 34 गावांमध्ये, दापोली मध्ये 10 गावांमध्ये, खेड मध्ये 47 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 7, चिपळूण तालुक्यात 89 गावांमध्ये,मंडणगड तालुक्यात 2 आणि राजापूर तालुक्यात 8, संगमेश्वर तालुक्यात 1, गुहागर तालुक्यात 4 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.\nसंस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 27, समाजकल्याण, रत्नागिरी – 6, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 50, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -24, कोव्हीड केअर सेंटर घरडा – 3, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 7, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 20, गुहागर – 5, पाचल -1असे एकूण 143 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.\nमुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 52 हजार 517 इतकी आहे.\n18 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह\nजिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 21 हजार 576 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 21 हजार 052 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2681 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 18 हजार 359 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 524 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 524 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.\nहोम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.\nसदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे. ही माहिती दि.14 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे. यानंतर अहवाल प्राप्त झाल्यास यात बदल होवू शकतो. पुढील अपडेट मध्ये सकाळी 12 पूर्वी याची माहिती देण्यात येईल.\nPrevious articleचंद्रपुरात कोरोना प्रोझिटिव्ह रुग्णाची संख्या हजारी पार…..\nNext articleदुर्गेश आखाडेंच्या संकल्पनेतून साकारलेला “प्र.ल.” माहितीपट दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ज्येष्ठ नाटककार कै.प्र.ल.मयेकरांच्या स्मृतिदीनी १८ ऑगस्टला प्रसारण\nडॉ.बिस्वरुप राय चौधरी या सायन्टिकला समजुन घ्या आणि कोरोना-( कोविड-19) मुळासहीत उपटून फेंका.. [अतिशय महत्वपूर्ण माहिती]\nगडचिरोली जिल्ह्यात आज 42 नवीन कोरोना बाधित तर 22 कोरोनामुक्त\n२४ तासात ५४कोरोनामुक्त२७ नव्यानेपॉझिटिव्ह आतापर्यंत २०,९७८बाधित झाले बरे उपचार घेत असलेले बाधित ६४४\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्या��ालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nनागपुर च्या बोखारा गणेश नगरी मध्ये कोरोना मुळे एकाचा मृत्यू\nकोराडी च्या आनंद निकेतन मधील बाबा जगदीश गिरी महाराजांच्या शिष्याचा कोरोना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/features/articles-shravan", "date_download": "2021-06-13T05:41:27Z", "digest": "sha1:KVXQREBQ2WPPUYPLWHRUL7ADPXCVSI4Q", "length": 12380, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "articles shravan", "raw_content": "\nआषाढाच्या झिम्माड सरींनी धरीत्रीला न्हाऊ घातल्यावर तिच्यावर हळूवार हाताने साज चढवून तिला अलंकारित करण्याचं काम निसर्गाने कदाचित श्रावणावर सोपवलं असेल. म्हणूनच त्याच्याकडे धरतीला सजवण्याचं, साजशृंगार करण्याचं काम आहे. पावसाच्या जलधारा उदरात साठवलेली धरती त्याची फळं द्यायला उत्सुक झालेली असते आणि ते घ्यायला आपलं मन. रिमझिम पावसात मनालाही नवे धुमारे फुटतात. कधी ऊन -पावसाच्या खेळात त्याला जीवनाचं एखादं सत्य सापडतं तर कधी कातरवेळी मनाच्या जखमांवर हळूवार फुंकर घालायला थोडीशी उसंत मिळते. हे सगळं वर्षाच्या या वेळीच का होत असावं आधी उन्हाचा तडखा आणि त्यावर नंतर पावसाची सर पडून गेल्यावर दोन विरूध्द ऋतूंमुळे मनाने आणि निसर्गानेही अनुभवलेली टोकाची रूपं त्याला येणार्‍या चांगल्या दिवसांची चाहूल देत असतात. आता उन्हाची काहिली नसते आणि पावसाची रिपरिपही. असतो तो हवेतला सुखद गारवा. त्यातून मनाला मिळणारी उभारी आणि येणार्या सृजनशील काळाची नांदी. म्हणूनच कदाचित श्रावणात सणवारांची रेलचेल असते. मनाला संयम शिकवणारी व्रतवैकल्य असतात आणि येणार्‍या पुढच्या सणवारांची तयारी करायला मिळालेली एक उसंतही असते.\nश्रावण हे माणसाच्या मनाचं प्रतिकच आहे म्हणा ना. जीवनातला एखादा टप्पा संपून दुसर्यात प्रवेश करताना जशी मनाची मशागत करायची असते तेच काम न��सर्गात श्रावण महिन्याचं असतं. लहानपण संपून तारूण्यात प्रवेश करताना किती फुलपंखी अवस्था असते मनाची. अगदी ऊन- पावसाचा खेळ करणारा श्रावणच. नात्यांना समजून घेण्याची हूरहूर, मधूनच आभाळ भरून यावं तसे रूसवे फुगवे, मग सर पडून गेल्यावर मोकळं व्हावं तशी नव्या विश्वासाने आयुष्यात येणारी नाती, त्यांची जपणूक करायला केलेले प्रयत्न, जसे देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी केलेले चातुर्मासातले उपवास कधी आनंदाची कोवळी उन्हं तर कधी प्रेमाची रिमझिम बरसात. एवढी विविधता आयुष्याच्या अन्य कोणत्या टप्प्यावर क्वचितच पहायला मिळते ना कधी आनंदाची कोवळी उन्हं तर कधी प्रेमाची रिमझिम बरसात. एवढी विविधता आयुष्याच्या अन्य कोणत्या टप्प्यावर क्वचितच पहायला मिळते ना श्रावणात धरतीला जसे नवे धुमारे फुटतात तसेच ते माणसाच्या मनालाही फुटत असतील नाही का श्रावणात धरतीला जसे नवे धुमारे फुटतात तसेच ते माणसाच्या मनालाही फुटत असतील नाही का म्हणून तर सृजनशील मनातून निघालेली कितीतरी साहित्य रूपं श्रावणाची पाठराखण करत असतात.\nमनातले भाव श्रावणाच्या रूपाने व्यक्त करायला किती सोपे आहेत नाही कधी त्यात विरहाची तहान असते तर कधी खूप दिवसांनी भेटलेल्या प्रियकराला जाऊ न देण्यासाठी पावसालाच अखंड कोसळण्याचं घातलेलं साकडं असतं. कधी एखाद्या सासुरवाशणीला आलेली माहेराची, सख्या सोबत्यांबरोबर रानावनात घालवलेल्या खेळांची झालेली आठवण असते तर कधी धरतीने पांघरलेला हिरवा साज पाहून कुणाला एखाद्या नव्या नवरीच्या साजश्रृंगाराची आठवण झालेली असते. कुणाला या श्रावणधारात श्रीकृष्णाचं सावळं रूप दिसतं तर कुणाला त्यात विठ्ठलाची मााया. कुणी भक्तीरसात तर कुणी निसर्गाच्या मोहक रूपात बुडालेला असतो. त्यांना व्यक्त करायला कारण एकच असतं, श्रावण\nश्रावणाला महिन्यांच्या राजाची उपमा तर अगदी चपखल आहे. इतर कोणत्याही महिन्यात येत नाहीत एवढे सणवार या महिन्यात येतात. श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर, कृष्णजन्म ते राखीपौर्णिमेपर्यंत सगळ्या सणांची रेलचेलच असते या महिन्यात. नातीगोती जपायला, संवर्धन करायला आणि जीवनातले आदर्श कोणते असावेत याची नकळत दिली जाणारी शिकवण याच महिन्याकडून मिळते. शिवाय येणार्‍या गणपती ते दिवाळी या आनंददायी चातुर्मासाची नांदीही हा महिना देत असतो. येणार्‍य��� सुखाच्या विचाराने जसं मन उत्साहित होतं तसंच काहीसं काम निसर्गात श्रावण महिना करत असतो. माणसाच्या मनाला सतत भविष्याची आणि त्यात होणार्‍या चांगल्या घटनांची ओढ असते. मानवी मन कायम येणार्या भविष्याकडे पाहत असतं. त्यातल्या सुखात सध्याचं दु:ख विसरत असतं. म्हणूनच त्याला ही झलक दाखवायची फार गरज असते. निसर्गात हे काम श्रावण महिना करतो.\nमशागत करून पेरणी करून तृप्त झालेली माती जशी नवे अंकुर घेऊन तरतरून येते तशीच काहीशी अवस्था मनाचीही झालेली असते. दु:ख किंवा संकटांना तोंड देऊन कठोर झालेलं मन या रिमझिम पावसांच्या सरींनी थोडं मोकळं होतं. येणार्या पुढच्या भविष्यासाठी सज्ज व्हायला लागतं. श्रावणाचं मनाशी असलेलं नातं आणखी एका कारणाने घट्ट होतं ते त्याच्या लहरीपणामुळे मनाचा थांगपत्ता जसा लागत नाही तसाच श्रावणातल्या उन पावसाचा. आत्ता उन्हाची पखरण आहे म्हणावं तर कधी काळे ढग भरून येतील आणि कधी धारांनी सचैल स्नान घडेल याचा नेम नाही. कधी ऊन- पाऊस एकदमच हजेरी लावतात आणि आकाशात इंद्रधनुष्याचा साज पहायला मिळतो. निसर्ग किती रूपाने नटतो पण या सप्तरंगी मुकुटाचा साज घालून मिरवणं त्यालाही आवडत असेल.\nमनाच्या अवस्थाही अगदी अशाच असतात नाही का कधीतरी कोणाच्या काळजीने मन भरून येतं.क्षणात त्यांच्या एखाद्या आठवणीने चेहर्यावर हास्य फुलतं. कधी अनपेक्षित भेटीने ओठावर हासू आणि डोळ्यात आसू अशी विचित्रच अवस्था अनुभवायला मिळते. म्हणूनच तर श्रावणाचा लहरीपणा इतर कुणाला कळेल ना कळेल पण मनाला नक्की कळतो आणि भावतोही. श्रावण हा मनाचा सखा वाटतो तो त्यासाठीच. तेव्हा हा सखा येतोय, तयार आहात ना त्याच्या सगळ्या रूपात चिंंब व्हायला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10758/", "date_download": "2021-06-13T05:49:34Z", "digest": "sha1:7ZPSMJOFI5ZE2326EIXQ6OLL3IS2ZHFT", "length": 12409, "nlines": 87, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "सहा रुग्णवाहिकांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nसहा रुग्णवाहिकांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण..\nPost category:बातम्या / राजकीय / सिंधुदुर्ग\nसहा रुग्णवाहिकांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण..\nजिल्हा खनिकर्म निधीमधून प्राप्त झालेल्या सहा रुग्णवाहिकांचे आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. जिल्हा खनिकर्म निधीमधून जिल्ह्यात एकूण 12 रुग्णवाहिका जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास देण्यात आल्या आहेत. त्यापैकी 6 रुग्णवाहिका या पूर्वीच प्राप्त झाल्या असून रुग्णांच्या सेवत त्या दाखल झाल्या आहेत. आज आणखी 6 रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.\nयावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर हे ऑनलाईन सहभागी झाले होते. तर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, अमरसेन सावंत, आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जान्हवी सावंत आदी उपस्थित होते.\nसुरुवातील जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रुग्णवाहिकांची पूजा करण्यात आली.\nआमदार दीपक केसरकर म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहिका मिळाल्या याचे समाधान आहे. पण, सध्या असलेल्या जुन्या रुग्णवाहिकाही कार्यान्वीत ठेवण्यात याव्यात. त्यातील काही रुग्णवाहिकांचा वापर शववाहिका म्हणून करावा.\nआमदार वैभव नाईक म्हणाले, जिल्हा खनिकर्मचा निधी जिल्ह्यात खर्चास परवानगी दिल्याबद्दल अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो. या निर्णयामुळेच जिल्ह्याला आज इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिका मिळाल्या आहेत.आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी प्रस्तावना व स्वागत केले.\nकुडाळमद्धे शोकाकुल वातावरणात देवेंद्र पडते याच्यावर अंत्यसंस्कार..\nकुडाळ तालुक्यात आज मंगळवारी नव्याने सापडले ३२ कोरोना रुग्ण ..\nमनसेच्या दणक्यामुळेच जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींना जाग…\nओरोस प्राधिकरण क्षेत्रातील सर्व गाळेधारक,टपरी व्यवसाय यांचे भाडे माफ.;छोटू पारकर\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nसहा रुग्णवाहिकांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण.....\nमुंबई व परिसरातील जोरदार पावसाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा.....\nस्वखर्चाने आचरा चिंदर येथे आ.वैभव नाईक यांनी केले तौत्केचक्रिवादळ ग्रस्तांना सिमेंट पत्रे वाटप.....\nआचरे गावच्या सीमा झाल्या बंद\nवेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या अध्यक्षपदी विवेक तिरोडकर यांची निवड......\nमिथीलीन ब्ल्यूच��� आम.दिपक केसरकरांच्या उपस्थितीत डॉ.विवेक रेडकर यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या...\nराष्ट्रवादी तर्फे वेंगुर्ले पोष्ट मध्ये कोरोना प्रतिबंधक औषध वाटप…...\nदोडामार्ग मध्ये मतदानाच्या दोनदिवस अगोदर झालेली भूमिपूजने पूर्ण झाली की जनतेची दिशाभूल केली\nदोडामार्ग-आंबेली येथे कोविड १९ लसीकरणास.....\nवेंगुर्ले तालुक्यात दोन दिवसात ११५ कोरोना रुग्णांनची नोंद.....\nआचरा यैथे सात दिवसांचे कडक लाँकडाउन ९जून ते १५जून पर्यंत गावच्या सीमा होणार बंद..\nकुडाळ तालुक्यातील पावशी गावात उद्द्या ०९ जूनपासून कडक लॉकडाऊन..\nसिंधुदुर्गात आज कोरोनाचे नवे ६५५ रुग्ण तर,कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू..\nदोडामार्ग मध्ये मतदानाच्या दोनदिवस अगोदर झालेली भूमिपूजने पूर्ण झाली की जनतेची दिशाभूल केली\nवेंगुर्ला तालुक्यातील परुळे गावात पहिला सुसज्ज ४० बेड ग्रामस्तरिय विलगिकरण कक्ष सुरू..\nवेंगुर्ले तालुक्यात दोन दिवसात ११५ कोरोना रुग्णांनची नोंद..\nकोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच नेरूर घोघळवाडी येथील एकाची आत्महत्या.;कुडाळ पोलिस ठाण्यात नोंद..\nसाकेडी येथे ग्रामविलगीकरण कक्षाचे जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते लोकार्पण..\nमिथीलीन ब्ल्यूचे आम.दिपक केसरकरांच्या उपस्थितीत डॉ.विवेक रेडकर यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समोर प्रेझेन्टेशन..\nकुडाळ तालुक्यातील हिर्लोक,कडावल,कसाल प्रा.आ. केंद्राला आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/celebrate-millet-day-on-behalf-of-sorghum-research-center/", "date_download": "2021-06-13T04:52:37Z", "digest": "sha1:N6VL2QQV5ZWKFOJO4YBJBFUF36R5JWKH", "length": 11088, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "ज्वार संशोधन केंद्राच्या वतीने 'पौष्टिक तृणधान्य दिन' साजरा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nज्वार संशोधन केंद्राच्या वतीने 'पौष्टिक तृणधान्य दिन' साजरा\nकेंद्र शासनाने सन 2018-19 हे वर्ष राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्‍हणुन घोषित केले असुन त्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्र व तोंडापुर (जि. हिंगोली) येथील कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कळमनुरी तालुकयातील आदिवासी गाव मौजे वाई येथे दि. 16 नोव्हेबर रोजी 'पौष्टिक तृणधान्य दिन' साजरा करण्यात आला.\nकार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. शिवाजी म्हेञे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन वाईचे सरपंच श्री. सखुराव मुकाडे हे उपस्थित होते. तोंडापुर कृषी विज्ञान केंद्राचे कृषिविद्या विषय विशेषतज्ञ प्रा. राजेश भालेराव, गृहविज्ञान विषय विशेषतज्ञ प्रा. श्रीमती आर. बी. शिंदे, ज्वार किटकशास्ञज्ञ डॉ. मो. ईलियास, ज्वार पैदासकार डॉ. एल. एन. जावळे, ज्वार कृषिविद्यावेत्ता डॉ. दीपक लोखंडे, ज्वार विकृतीशास्ञज्ञ डॉ. विक्रम घोळवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nकार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात डॉ. शिवाजी म्हेञे मानवाच्या आहारातील ज्वारीचे महत्व सांगितले तर प्रा. श्रीमती आर. बी. शिंदे यांनी उपस्थित महिला वर्गास ज्वारीतील पौष्टिक घटकाचे महिलांच्या आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणामाचे महत्व सांगितले. प्रा. राजेश भालेराव यांनी शेतकरी बंधुनी सुधारित ज्वारी लागवड व्‍यवस्‍थापनावर तर डॉ मो. ईलियास यांनी ज्वारी पिकावरील अमेरिकन लष्कर अळी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ज्वार संशोधन केंद्रातील शास्‍त्रज्ञ लिखित 'आरोग्यवर्धक ज्वारीचे आहारातील पोष्टिक महत्व व मुल्यवर्धीत पदार्थ' या घडीपञिकेचे विमोचन करुन उपस्थित शेतकरी बंधुना वाटप केले. तसेच ज्वारीपासुन विविध तयार केलेले बिस्कीट, पापड, मैदा, शेवया, लाहया आदी पदार्थ दाखवण्यात आले.\nकार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. एल. एन. जावळे यांनी केली. सुञसंचालन डॉ. दीपक लोखंडे यांनी तर आभार डॉ. विक्रम घोळवे यांनी मानले. कार्यक्रमास आदिवासी शेतकरी व महिला मोठया संख्‍येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रम कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांच्या प्रेरणेने व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.\nराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष international year of millets कृषी विज्ञान केंद्र कळमनुरी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Parbhani Krishi Vigyan kendra Kalamnuri\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nआपल्या घरात टिकू शकतो एक वर्षापर्यंत टोमॅटो, नाही होणार खराब\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%82_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-06-13T06:21:23Z", "digest": "sha1:LDG3INJVZ5OSNSFPWCIFWVUH22F4RLT6", "length": 6934, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विष्णू केशव पाळेकर - विकिपीडिया", "raw_content": "\nविष्णू केशव पाळेकर (३१ डिसेंबर, इ.स. १८८८ - ९ जुलै, इ.स. १९६७) हे एक मराठी तत्त्वचिंतक आणि विचारवंत लेखक होते. त्यांचे काही लिखाण ’अप्रबुद्ध’ या टोपणनावाखाली केलेले आहे.[१] पाळेकर नागपूरला रहात. त्यांच्या पुस्तकांचे ते प्रकाशक असत.\n'प्रज्ञालोक' या नावाचे त्रैमासिक शके १८८० च्या [ इ. स. १९५८ एप्रिल ] चैत्र पौर्णिमेला नागपूरला सुरू झाले. भारतीय राष्ट्रीय विचारसरणी तर्कशुद्ध, अभ्यासपूर्ण, पद्धतीनी मांडली जावी ही या त्रैमासिकाच्या मागची प्रेरणा होती. त्रैमासिकाचे संस्थापक संपादक डॉ. ब.स. येरकुंटवार असले तरी विष्णू केशव पाळेकर हे सर्वदृष्टीनी मासिकाचा आधार होते. (पुढे ते मासिक द्वैमासिक झाले आणि २०१४सालातही चालू आहे.)\nविष्णू केशव पाळेकर हे भारतीय संस्कृतीचे जीवनव्रती प्रचारक समजले जात. वर्तमानपत्रात कुठे भारतीय संस्कृती बद्दल विपरीत, खोडसाळ लिखाण आल्यास सजगपणाने त्याचा तर्कशुद्ध प्रतिवाद करून सत्य समोर मांडायचे हा त्यांचा बाणा होता. वर्तमानपत्रांतून त्यांचे असे अनेक 'वाद' गाजलेले आहेत.\nवि.के. पाळेकर यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]\n^ संजय वझरेकर (३१ डिसेंबर २०१३). \"नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत\". लोकसत्ता. ८ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.\nइ.स. १८८८ मधील जन्म\nइ.स. १९६७ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-13T05:31:09Z", "digest": "sha1:QQGAFXF6T3LPU4QIWL7I6ESFJ5QTSR7Q", "length": 11202, "nlines": 125, "source_domain": "www.batmidar.in", "title": "मिडिया जिंकला..ट्रम्प हरले | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी मिडिया जिंकला..ट्रम्प हरले\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सणसणीत चपराक बसली आहे.ट्रम्प यांना अडचणीचे ठरतील असे प्रश्‍न पत्रकार परिषदेत विचारल्यामुळं चिडलेल्या अध्यक्षांनी सीएनएन वाहिनीचे पत्रकार जिम अकोस्टा यांच्यावर व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली होती.त्याचं प्रवेशपत्र जप्त करण्यात आलं होतं.याची चर्चा जगभर झाली होती.राष्ट्राध्यक्षांच्या या आदेशाच्याविरोधात सीएनएनने पोलिसात तक्रार दिली तव्दतच न्यायालयात धाव घेतली.न्यायालयाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून अकोस्टा याचं रद्द केलेला प्रेस पास लगेच त्याना देण्यात यावा असा आदेश दिला आहे.अमेरिकेतील एका जिल्हयाच्या न्यायालयीतील न्यायाधीश टिमोथी केली यांनी हा आदेश देताना पुढील सुनावणी पूर्ण होईपर्यंत अकोस्टा यांच्यावर लादलेली व्हाईट हाऊस बंदी रद्द केली जात आहे.\n7 नोव्हेंबर रोजी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत अकोस्टा यांनी अध्यक्षांना न आवडणारे दोन प्रश्‍न विचारले होते.2016 मधील अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने ट्रम्प यांना मदत केली असा आरोप तेव्हा केला गेला.या आरोपाची चैकशी सध्या कॉग्रेस करीत आहे.हा प्रश्‍न उपस्थित करून ट्रम्प यांची अकोस्टानं चांंगलीच अडचण केली होती.दुसरा प्रश्‍न होता मेक्सिकोतून अमेरिकेत येत असलेल्या एका रूग्णवाहिकेला प्रवेश नाकारला गेला होता.त्यात छुपे निर्वासित असल्याचा आरोप केला गेला होता.या आरोपाचे संतप्त पडसाद अमेरिकेत उमटले होते.हा प्रश्‍नही अकोस्टाने विचारला होता.त्यावर पुरे झाले गप्प बसा असा दम देत अकोस्टा यांच्या हातातील माईक काढून घेतला गेला होता.तरीही जीम प्रश्‍न विचारतच राहिले तेव्हा तू फार उद्याम आणि उध्दट आहेस असं सांगून त्याचे प्रवेश पत्र रद्द करण्याचे आदेश दिले होते.या आदेशाला सीएनएनने न्यायालयात आव्हान दिले होते.विजय मिडियाचा झाला .\nही घटना भारतात घडली असती तर काय झाले असते.पंतप्रधानांच्या विरोधात न्यायालयात जायचे तर सोडाच पण वाहिनीने लगेच त्या पत्रकाराची हकालपट्टी केली असती.सरकारच्या रोषाला बळी ठरलेले किमान 50 ज्येष्ठतम पत्रकार- संपाद गेल्या तीन वर्षात घरी बसविले गेले आहेत.सरकारला खूष करण्यासाठी वाहिन्यांनी आपल्या संपादकांचाच बळी दिला .मात्र अमेरिकेतील वाहिन्ीीच्या चालकांनी थेट अध्यक्षांनाच इंगा दाखविला\nयातील दोन गोष्टी आम्हाला महत्वाच्या वाटतात,पहिली म्हणजे अध्यक्षांच्या विरोधात एका सामांन्य पत्रकारासाठी न्यायालयात जाण्याची वाहिनीने दाखविलेली हिंमत आणि दुसरी गोष्ट म्हणजे न्यायालयाने दिरंगाई न करता तातडीने या प्रकरणाची सुनावणी करून तात्पुर्ता दिलासा पत्रकाराला दिला.ही खरी लोकशाही आहे.वृत्तपत्र स्वातंत्र्याचा आब टिकला पाहिजे असं वाहिनीला वाटते आणि ती आपल्या पत्रकाराच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहते ही घटना फारचो बोलकी आणि भारतातील मालकांनी बोध घ्यावी अशी आहे.\nNext articleपत्रकार पुन्हा रस्त्यावर\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/anti-covid-drug-2dg-launched-in-india-64872", "date_download": "2021-06-13T05:03:01Z", "digest": "sha1:LKUV47P2N3IS72GRHJJKBNEK2AUSJ4XZ", "length": 10268, "nlines": 149, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Anti covid drug 2dg launched in india | DRDO चे अँटी-कोविड औषध ‘2-DG’ लाँच, 'असा' होणार फायदा", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nDRDO चे अँटी-कोविड औषध ‘2-DG’ लाँच, 'असा' होणार फायदा\nDRDO चे अँटी-कोविड औषध ‘2-DG’ लाँच, 'असा' होणार फायदा\nडीआरडीओचे कोरोनावरील औषध २-DG सोमवारी आपातकालीन वापरासाठी रिलीज करण्यात आले.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nडीआरडीओचे कोरोनावरील औषध २-DG सोमवारी आपातकालीन वापरासाठी रिलीज करण्यात आले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन उपस्थित होते. आता हे औषध रुग्णांना दिलं जाऊ शकतं. हे औषध पावडरच्या स्वरूपात आहे. हे औषध सर्वात पहिले दिल्लीतील DRDO कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना दिले जाईल.\nहे औषध DRDO च्या इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड साइंसेस (INMAS) ने डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीजसोबत मिळून तयार केलं आहे. क्लीनिकल रिसर्चदरम्यान 2-डीजी औषधाच्या ५.८५ ग्रामचे पाउच तयार करण्यात आले आहेत.\nयाचे एक-एक पाउच सकाळी आणि संध्याकाळी पाण्यात मिसळून दिले जातात. याचे चांगली परिणाम दिसून आले आहेत. ज्या रुग्णांना हे औषध दिले, त्यांच्यात वेगानं रिकव्हरी होत आहे. या आधारावर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं या औषधाला परवानगी दिली आहे.\nसूत्रांच्या माहितीनुसार, या औषधाच्या एका सॅशेची किंमत 500-600 रुपये असू शकते. सरकार यात काही अनुदानाची घोषणा देखील करू शकते, असा विश्वास आहे.\nडीआरडीओनं या औषधासंदर्भात २ दावे केले आहेत आणि हे दोन्हीही खूप महत्त्वाचे आहेत. डीआरडीओच्या म्हणण्यानुसार, या औषधामुळे रुग्णांचे ऑक्सिजनवर अवलंबून राहणं कमी होईल.\nतसंच बरे होण्यासाठी त्यांना २-३ दिवस कमी लागतील, म्हणजे कोविड 19 च्या रुग्णांचा हॉस्पिटलायझेशनचा कालावधी कमी होणार आहे. संपूर्ण देशामध्ये सध्या ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड्सची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत,हे औषध गेम चेंजर सिद्ध होऊ शकते.\nप्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. सुधीर चंदना यांच्या म्हणण्यानुसार, सौम्य, मध्यम आणि तीव्र असे तिन्ही लक्षण असलेल्या रूग्णांवर 2-डीजीची चाचणी घेण्यात आली. सर्व प्रकारच्या रूग्णांना याचा फायदा झाला व त्याचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसले नाहीत.\nम्हणूनच, हे एक सुरक्षित औषध आहे. दुस-या टप्प्यातील चाचणीत रुग्ण बरे होण्याचा दर चांगला होता आणि तिस-या टप्प्यातील चाचणीत रुग्णांचे ऑक्सिजनवर अवलंबून राहणे यात लक्षणीय प्रमाणात घट बघायला मिळाली.\nडीआरडीओ डॉ. रेड्डीज लॅबच्या सहाय्यानं वेगानं उत्पादन करण्याच्या प्रयत्नात आहे. आज दहा हजार डोसची पहिली तुकडी बाजारात आणली गेली आहे. सध्या हे औषध डीआरडीओच्या दिल्लीतील कोविड सेंटरच्या रुग्णांना देण्यात येणार आहे.\n‘म्युकरमायकोसीस’च्या रुग्णांसाठी ५ हजार इंजेक्शन उपलब्ध\nस्पुटनिक व्ही लस पुढील आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता\nमुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ\nएलपीजी कनेक्शनशी आधार 'असं' करा ऑनलाइन लिंक\nमुंबई व उपनगरमध्ये पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाची शक्यता\nमुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भाग पाण्याखाली\nदिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज\nलसीसाठी नोंदणी करताना घ्या ‘ही’ खबरदारी, नाहीतर CoWin ब्लॉक करेल\nकोरोना औषधांचा काळाबाजार करणाऱ्या १३३ जणांविरोधात कठोर कारवाई\nमलेरिया, डेंग्यूला रोखण्यासाठी पालिका लागली कामाला\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navalehearingclinic.com/enm/index.php", "date_download": "2021-06-13T04:47:37Z", "digest": "sha1:UGNJ7ZPIAGOTZV7ZGKHPSO6VO3F2GPAD", "length": 2338, "nlines": 33, "source_domain": "www.navalehearingclinic.com", "title": "Welcome to Navale Speech & Hearing Clinic", "raw_content": "\nआमच्या लेख / मुद्दे\nनवले स्पीच व हिअरींग क्लिनिक बद्दल\nसर्व प्रकारच्या वाचा व श्रवणदोषांसंबंधींचे निवरण करण्यासाठीचे सोलापुर व आसपासच्या जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक. २००८ साली नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिकची सुरुवात केली. तेंव्हापासून (३ वर्षांपासून) वाचा व श्रवणदोष असणार्याव रुग्णांची हे सेवा करत आहे.\nआत्तापर्यंत १००० पेक्षा जास्त रुग्णांना याचा फायदा झाला आहे. त्यात सुमारे ६०० पेक्षा अधिक रुग्ण श्रवणदोषाचे आहेत. सुमारे १५० पेक्षा जास्त श्रवणदोष असणार्या नवजात व लहान मुलांना याचा यशस्वीरीत्या फायदा झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/indias-strong-response-evil-china-10784", "date_download": "2021-06-13T05:43:23Z", "digest": "sha1:R2UUDTSIYGA4KVVJV63NDB7JJQCI67MO", "length": 12401, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कुरापतखोर चीनला भारताचं जोरदार प्रत्युत्तर | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकुरापतखोर चीनला भारताचं जोरदार प्रत्युत्तर\nकुरापतखोर चीनला भारताचं जोरदार प्रत्युत्तर\nगुरुवार, 4 जून 2020\nकुरापतखोर चीनला भारताचं जोरदार प्रत्युत्तर\nभारतानं चीनच्या दिशेनं वळवली बोफोर्सची तोंडं\nड्रॅगनच्या नाकाखालून उडणार लढाऊ विमान\nएकीकडे कोरोनानं भारताला ग्रासलं असतानाच दुसरीकडे सीमेवर चीननं कुरापती सुरु केल्यात. चीनच्या या कुरापतींना भारतानंही तितकंच सडेतोड उत्तर देण्यासाठी आता पावलं उ���लली आहेत.\nभारत आणि चीनचं सैन्य सध्या लडाखमध्ये आमनेसामने आलंय. गेल्या एक महिन्यापासून दोन्ही देशांत तणावाचं वातावरण आहे. वाद मिटवण्यासाठी दोन्ही देशांत चर्चा सुरू आहे. मात्र, असं असलं तरी चीनच्या कुरापती लक्षात घेता, भारतानं पुरेपूर दक्षता बाळगलीय. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारताने लडाखजवळच्या 'लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल'जवळ धावपट्टी तयार करण्याच्या कामाला गती दिलीय. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर ही इमर्जन्सी धावपट्टी उभारण्यात येतेय.\nकुठलाही बाका प्रसंग उद्भवला तर इथे लढाऊ आणि इतर विमानं उतरवणं सहज शक्य व्हावं, यासाठी ही धावपट्टी तयार करण्यात येतेय. ही धावपट्टी तयार झाल्यास भारताची लढाऊ विमानं ड्रॅगनच्या नाकाखाली उतरतील आणि नाकाखालूनच उडतील. एवढंच नाही, तर भारतानं आपल्या बोफोर्स आर्टिलरी तोफांची तोंडंही आता चीनच्या दिशेनं वळवली आहेत.\nकशी असेल ही धावपट्टी\nदक्षिण काश्मीरमधल्या बिज्बेहरा भागात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर ही धावपट्टी तयार केली जातेय. ही धावपट्टी ३ किलोमीटर इतक्या लांबीची असेल. हवाई दलाकडून या धावपट्टीच्या उभारणीचं काम सुरू आहे. चीनसोबतच्या तणावानंतर दोन दिवसांपूर्वीच या धावपट्टीचं काम सुरु झालंय. ॉसध्या लॉकडाऊन असलं तरीही या कामासंदर्भात लागणाऱ्या सगळ्या गोष्टींना प्रशासनानं परवानगी दिलीय.\nलडाखच्या सीमावर्ती भागात चिनी सैन्य शिरजोरी करण्याचा प्रयत्न करतंय. तर भारतीय लष्कराचे जवानदेखील त्यांच्यासमोर उभे ठाकलेयत. दोन्ही बाजूंकडून वाटाघाटीही सुरू आहेत, पण अद्याप हा वाद संपलेला नाही. आता पुन्हा एकदा दोन्ही देशांच्या लष्करांची चर्चा होणार आहे. 6 जूनला या संदर्भात दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जर्नल रँकच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.\nभारत कोरोना corona तण weed सामना face महामार्ग हवाई दल प्रशासन administrations भारतीय लष्कर\nमराठा आरक्षणावर नक्षलवाद्यांची भूमिका, वाचा सविस्तर...\nगडचिरोली : आरक्षण (Reservation) हा खुळखुळा असून त्यावर आपली शक्ती खर्च...\nएकाच दिवशी संपूर्ण गावाचे लसीकरण; बहिरवाडी ठरले जगातील पहिले गाव\nपुरंदर तालुक्यातील बहिरवाडी येथील 6 महिने ते 17 वर्षापर्यंतच्या मुला मुलींना...\nWTC Final: BCCI ने पाठिंबा देण्याचे केले आवाहन; पाहा VIDEO\nनवी दिल्ली: न्यूझीलंड विरुद्ध (IND vs NZ) 18 जूनपासून साऊथहॅम��पन येथे सुरू होणाऱ्या...\nमुंबईत NCBची कारवाई, दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त...\nमुंबई : मुंबईत Mumbai एनसीबीनं NCB कारवाई केली आहे. त्यामध्ये तब्बल दीड कोटी...\nअँडरसननं 'सर' केला कुकचा विक्रम; सचिनचा विश्वविक्रम तोडण्याची संधी\nइंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा शेवटचा...\nआता स्टँडर्ड हेल्मेटच घालावे लागणार : केंद्राच्या नव्या नियमांची...\nनागपूर - तुम्ही घालत असलेले हेल्मेट स्टँडर्ड standard helmet आणि मानांकित आहे का हे...\n2-DG: तंत्रज्ञान हस्तातरणांसाठी डीआरडीओने मागवले अभिप्राय\nवृत्तसंस्था : कोविड 19 च्या उपचारासाठी आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO...\nधोका पत्करून उरीसेक्टरमध्ये कोरोना 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू\nवृत्तसंस्था : पाकिस्तानच्या Pakistan सीमेला Border लागून असलेल्या...\nICSI CS Exam : कोरोना साथीमुळे CS च्या परीक्षा पुढे ढकलल्या\nवृत्तसंस्था : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियामार्फत ICSI 10 ते...\nचहल-धनश्रीचा वर्कआउट व्हिडिओ; चाहत्याने घेतली फिरकी\nयुजवेंद्र चहलने (yuzvendra chahal) सोशल मीडियावर आपली पत्नी धनश्रीसोबत (Dhanashree...\nIPL 2021: पुन्हा होणार सुरु; सामन्यांच्या तारखा झाल्या जाहिर\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) युएईमध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग 2021 (...\nबालकांमधली कुपोषण....वाढता वाढता वाढे\nनवी दिल्ली : देशभरातील कुपोषित Malnutrition बालकांची Childrens ...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/15671", "date_download": "2021-06-13T04:55:09Z", "digest": "sha1:PIR6A4JSKSRZMSJDJ7TWLLYDPRJUJNRM", "length": 8667, "nlines": 100, "source_domain": "dhanlabh.in", "title": "‘आयटी रिटर्न’बाबत सरकारने घेतला हा निर्णय – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\n‘आयटी रिटर्न’बाबत सरकारने घेतला हा निर्णय\nआर्थिक वर्ष २०१९-२० ची उत्पन्नविषयक कायदगपत्रांची जुळवाजुळव करणाऱ्या करदात्यांना आज सरकारने सुखद धक्का दिला. २०१९-२० या वर्षाचा आयटी रिटर्न सादर करण्यासाठी सरकारने आणखी एक महिन्याने मुदत वाढवली आहे. आता ३१ डिसेंबरपर्यंत करदाते आपला रिटर्न फाईल करू शकतील, असे अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे.\nइन्कम टॅक्स रिटर्न सादर करणाची अंतिम मुदत दोन वेळा वाढवण्यात आली आहे. याआधी दरवर्षीप्रमाणे ३१ जुलै २०२० होती. मात्र करोना प्रकोप आणि टाळेबंदी यामुळे केंद्र सरकारने याला पहिल्यांदा मुदतवाढ दिली. ही मुदत ३१ जुलैवरून वाढवून ती ३० नोव्हेंबर २०२० करण्यात आली आहे. त्याला आज पुन्हा एकदा एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत २०१९-२० या वर्षाचा आयटी रिटर्न सादर करता येईल.\nकॅनरा रोबेको म्युच्युअल फंडने लाँच केला स्मॉल कॅप फंड\nमहिंद्रा उन्नती इमर्जिंग बिझनेस योजना\nकॅनरा बँकेची सुवर्ण कर्ज योजना सुरू\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/2581", "date_download": "2021-06-13T04:42:59Z", "digest": "sha1:76NNLF5OBFCLOQSAUSILXXYDUUWXK4CJ", "length": 14082, "nlines": 113, "source_domain": "dhanlabh.in", "title": "समज-गैरसमज – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी ��िंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nगेले चार महिने धनलाभचे संकेतस्थळ स्थापन झाल्यानंतर ज्या ज्या लोकांनी गुंतवणुकीबाबत चौकशी केली त्यातून काही सर्वसामान्य प्रश्न समोर आले त्यांची उकल थोडक्यात वाचा-\n१) म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक ही जाणकारांनीच करावी.\nप्रत्यक्षात म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक ही सामान्य लोकांसाठीच असते. ज्यांना शेअर बाजार व त्यातील गुंतवणूकीबद्दल काहीही माहित नसते तेही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकतात. म्युच्युअल फंडाचा फंड व्यवस्थापक हा या क्षेत्रातील तज्ञ असतो व गुंतवणूकदारांचे हित पाहणे हेच त्याचे काम असते, त्यामुळे गुंतवणूकदाराचे नुकसान करणे हे त्याच्याही मनीही नसते.\n२) म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक ही दीर्घकालीनच असावी.\nगुंतवणूकदाराने आपले आर्थिक ध्येय ठरवून गुंतवणूक केली तर या गुंतवणुकीपासून उद्दिष्ट गाठणे सहज शक्य असते. उद्दिष्टे ठरविताना कमी कालावधीची उद्दिष्टे व दूरच्या कालावधीची उद्दिष्टे अशी विभागणी करून गुंतवणूक केल्यास उद्दिष्ट प्राप्ती सहज साध्य होते.\n३) म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक व शेअर मार्केटमधील गुंतवणूक यामध्ये काहीही फरक नाही.\nफंड व्यवस्थापकाकडे जमा झालेल्या फंडाचे योग्य व्यवस्थापन करणे ही त्याची जबाबदारी असते. या एकत्रित फंडापैकी किती रक्कम कोणत्या प्रकारच्या इक्विटी फंडात गुंतवावी तसेच उरलेली रक्कम कोणत्या प्रकारच्या DEBT व Arbitrage फंडात करावी याबाबत फंड हाउसने सक्त सूचना फंड मॅनेजरला दिलेल्या असतात त्यानुसारच गुंतवणूक करणे ही त्याची जबाबदारी असते. शेअर बाजारात रोखे गुंतवणूक शक्य नसल्याने एखादा शेअर खूप खाली जाऊन नुकसान होवू शकते, पण म्युच्युअल फंडामध्ये रोखे गुंतवणूक शक्य असल्याने बाजार खाली जात असला तरी नुकसान किमान पातळीवर ठेवता येते.\n४) फंडाच्या NAV नुसार फंडाची निवड करणे संयुक्तिक असते की नसते\nज्या फंडाची NAV रु. १०/- ने सुरुवात होते त्या फंडांना सर्वसाधारणतः NFO म्हणून संबोधले जाते. एखादा फंड ज्याची NAV रु. २५/- असताना आपण गुंतवणूक करायची ठरविल्यास व हे दोन्ही फंड एकाच प्रकारच्या सेक्टरचे फंड असल्यास या दोन्ही मधील वाढ सर्वसाध��रणपणे एकसारखी असू शकते, त्यामुळे फंडाची NAV रु. १०/- असो किंवा रु. ५०/- असो आपल्याला होणारा फायदा हा समान रकमेचा असू शकतो. त्यामुळे फंडाची NAV कितीही असो त्या फायद्यावर NAV नुसार बंधने असू शकत नाही.\n५) म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी भरपूर रक्कम आवश्यक असते.\nहा समज संपूर्णपणे चुकीचा आहे. कोणत्याही म्युच्युअल फंडामध्ये आपण रु. ५००/- पासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकतो. फक्त Lump sum गुंतवणूक ही सामान्यतः रु. ५०००/- पासून सुरु होवून रु. १००/- च्या पटीत करता येते.\n६) म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना DEMAT अकाऊंट असणे आवश्यक आहे.\nम्युच्युअल फंडमधील युनिट्स आपण Physical स्वरूपामध्ये घेऊ शकतो त्यासाठी DEMAT अकाऊंट असणे बंधनकारक नाही.\n७) उच्च मूल्याच्या व उच्च धारणाशक्ती असणारा फंड घेणे केव्हाही फायद्याचे.\nम्युच्युअल फंडच्या बाबतीत NAV व एकूण नक्त मालमत्ता व फंडाचा एकूण कालावधी यावर त्या फंडाचा परतावा कशा प्रकारे दिला गेला आहे हे कायम स्वरूपी सांगितले जाते. चांगला परतावा देणारा फंड कायम चांगलाच परतावा देईल असे मात्र सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या ध्येयानुसार चांगला फंड निवडून त्यातली गुंतवणूक आपल्या ध्येयानुसार परतावा देईल याची खात्री सल्लागाराकडून करून मगच गुंतवणूक करणे योग्य.\nUTI तर्फे नवी सोय\n‘लॉक-इन’ काळ संपल्यावर काय करावे\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10669/", "date_download": "2021-06-13T05:43:19Z", "digest": "sha1:CJYQRQHXQIGPWZT4C4AY46P7VBJZ5VZG", "length": 10245, "nlines": 83, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "वेंगुर्ले पंचायत समिती वेंगुर्ले येथे शिवराज्याभिषेक दिन संपन्न.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nवेंगुर्ले पंचायत समिती वेंगुर्ले येथे शिवराज्याभिषेक दिन संपन्न..\nPost category:इतर / बातम्या / वेंगुर्ले\nवेंगुर्ले पंचायत समिती वेंगुर्ले येथे शिवराज्याभिषेक दिन संपन्न..\nवेंगुर्ले पंचायत समिती कार्यालय वेंगुर्ले येथे शिवराज्याभिषेक दिन उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शासनाच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यामध्ये ६ जून हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा करणेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने पंचायत समिती वेंगुर्ले येथे ६ जून २०२१ रोजी सकाळी ९ वाजता उपसभापती सिद्धेश परब यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेकाचे गुढी उभारून व त्याचे पूजन करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.\nजळगावात स्वर्गिय किसन नाले यांच्या स्मूतिप्रित्यर्थ 101 झाङांचे वूक्षारोपन\nपंतप्रधान मोदी आज करणार देशवासियांना संबोधित..\nअभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठीची किमान गुणांची अट शिथिल…\n२२ कोटी खर्च करून सिंधुदुर्ग जिल्हा रेडझोन मध्ये जाणे हे सत्ताधाऱ्यांचे अपयश.; जि.प.माजी उपाध्यक्ष रणजित देसाई\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nवेंगुर्ले पंचायत समिती वेंगुर्ले येथे शिवराज्याभिषेक दिन संपन्न.....\nवेंगुर्ले शहरातील गाळाने भरलेली गटारे पावसाळ्यापुर्वी साफ करावीत.; वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रे...\nकोकण भूमीचा सर्व बाजूंनी होणारा ऱ्हास थांबविणे काळाची गरज : एम. के. गावडे.....\nवेंगुर्ले एस.टी. आगारातर्फे उद्यापासून १८ बसफेऱ्या होणार सुरु.....\nशिवराज्याभिषेक दीन हुमरमळा वालावल ग्रामपंचायत मध्ये साजरा सरपंच सौ.अर्चना बंगे यांच्या हस्ते गुढी उभ...\nचित्रकार अल्पेश घारे यांची खवणे समुद्रकिनाऱ्यावर २५फूट व्यासाच्यावर्तुळमध्ये कलाकृतीतून काढून छत्रपत...\nशिवराज्याभिषेक दीन हुमरमळा- वालावल ग्रामपंचायतमध्ये साजरा सरपंच सौ.अर्चना बंगे यांच्या हस्ते गुढी उभ...\nकाँग्रेसच्यावतीने आज कुंभारमाठ कोविड सेंटर मधील रुग्णांना टॉनिकच्या बाटल्या देण्यात आल्या....\nआज शनिवारी कुडाळ तालुक्यात कोरोनाचे ५९ नवे रुग्ण सापडले.....\nत्रिंबक गावात ५ते बारा जून पर्यंत जनता कर्फ्यू ग्रामसनियंत्रण समितीच्या बैठकीत झाला निर्णय.....\nपिंगुळी गावातून जाताय सावधान तुमची होणार रॅपिट टेस्ट २००₹दंड..७ ते १२ जून पर्यंत कडक लॉकडाऊन..\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ६४५ कोरोना रुग्ण तर,आणखी १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू..\nआज शनिवारी कुडाळ तालुक्यात कोरोनाचे ५९ नवे रुग्ण सापडले..\nउभादांडा येथे राबविण्यात आली रॅपिड व आरटीपीसीआर टेस्ट मोहीम..\nमालवण तंत्रनिकेतनच्या २४ विध्यार्थ्यांची निवड..\nबांदा येथे परप्रांतीय कामगाराचा घातपात…\nकाल घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध केला शहरात पुन्हा घटना घडू नये.;संजू परब नगराध्यक्ष बसल्याने साळगावकर,राऊळ यांची आगपाखड\nकुडाळ नगरपंचायतच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन…\nसर्जेकोट येथे सापडले खवले मांजर ग्रामस्थांनी दिले वनविभागाच्या ताब्यात..\nकोविड १९ लसीकरणासाठी धावली लालपरी..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t1503/", "date_download": "2021-06-13T06:01:08Z", "digest": "sha1:QMDZ5C7ZIRFD27LEALJAL265EN74FSQU", "length": 3877, "nlines": 91, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-###महत्त्वपूर्ण बोल###", "raw_content": "\nप्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...\nमनुष्य म्हणतो मी सर्वात मोठा \nपरंतु नाही सर्वात मोठी तर पृथ्वी \nती तर शेषनागाच्या फण्यावर उभी \nम्हणजे नागराज सर्वात मोठे \nपरंतु नाही नागराज तर\nम्हणजे महादेव सर्वात मोठे \nखरी गोष्ट हि कि ते तर कैलास पर्वतात उभे \nम्हणजेच या पृथ्वीतलावर कोणी नाही मोठे \nतारतम्य जीवनाचे मीठ आहे, तर कल्पना जीवनाची साखर आहे.\nपहिले टिकाऊपणा देते तर दुसरे जीवनाला मधुरता आणते.\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nतारतम्य जीवनाचे मीठ आहे, तर कल्पना जीवनाची साखर आहे.\nपहिले टिकाऊपणा देते तर दुसरे जीवनाला मधुरता आणते.\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2021-06-13T04:33:21Z", "digest": "sha1:YDVYJVRLXANTGAMT23WE3HTORU5NPZW2", "length": 34511, "nlines": 171, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ\n(ह्युस्टन आंतरखंडीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)\nजॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ (आहसंवि: IAH, आप्रविको: KIAH, एफ.ए.ए. स्थळसूचक: IAH) हा अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरात असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.\nजॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ\nआहसंवि: IAH – आप्रविको: KIAH\n९७ फू / ३० मी\n१५एल/३३आर १२,००१ ३,६५८ सिमेंट\n15आर/३३एल ९,९९९ ३,०४८ सिमेंट\n९/२७ १०,००० ३,०४८ सिमेंट\n८एल/२६आर ९,००० २,७४३ सिमेंट\n८आर/२६एल ९,४०२ २,८६६ सिमेंट\nह्यूस्टन शहराच्या उत्तरेस २० मैल (३२ किमी)[१][२] असलेला हा विमानतळ ह्यूस्टन खेरीज शुगरलॅंड-बेटाउन उपनगरांनाही सेवा पुरवतो. १०,००० एकर (४० किमी²)वर पसरलेला हा विमानतळ डॅलस-फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळामागोमाग टेक्सासमधील दुसर्‍या क्रमांकाचा मोठा विमानतळ आहे. याला अमेरिकेच्या ४१व्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुशचे नाव देण्यात आलेले आहे.\nया विमानतळावरून २०११ साली ४,०१,८७,४४२ प्रवाशांनी ये-जा केली.[३] त्यानुसार हा उत्तर अमेरिकेतील १०व्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ होता. येथे युनायटेड एरलाइन्सचे सगळ्यात मोठे ठाणे असून या विमानकंपनीने येथून १ कोटी ६६ लाख प्रवासी नेले.[४] या विमानतळावर स्पिरिट एरलाइन्सचेही ठाणे आहे.\n१ विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने\n१.३ पूर्वी उपलब्ध असलेली विमानसेवा\n२ संदर्भ आणि नोंदी\nविमानकंपन्या आणि गंतव्यस्थानेसंपादन करा\nएरोमेक्सिको मोसमी: कान्कुन, मेक्सिको सिटी D\nएरोमेक्सिको कनेक्ट मेक्सिको सिटी , मॉंतेरे D\nएर कॅनडा एक्सप्रेस कॅल्गारी, मॉंत्रिआल-त्रुदू (६ जून, २०१६पासून पुन्हा सुरू),[५] टोरॉंटो-पियर्सन A\nएर चायना बीजिंग-राजधानी D\nएर फ्रांस पॅरिस-चार्ल्स दि गॉल D\nएर न्यू झीलँड ऑकलंड D\nअलास्का एरलाइन्स सिॲटल-टॅकोमा A\nऑल निप्पॉन एरवेझ तोक्यो-नरिता D\nअमेरिकन एरलाइन्स शार्लट, डॅलस-फोर्ट वर्थ, मायामी, फिलाडेल्फिया, फीनिक्स-स्काय हार्बर\nअमेरिकन ईगल शिकागो-ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ, लॉस एंजेल्स, फिलाडेल्फिया A\nआव्हियांका काली, सान साल्वादोर\nब्रिटिश एरवेझ लंडन-हीथ्रो D\nडेल्टा एर लाइन्स अटलांटा, डीट्रॉइट, सॉल्ट लेक सिटी\nमोसमी: मिनीयापोलिस-सेंट पॉल A\nडेल्टा कनेक्शन अटलांटा, सिनसिनाटी, डीट्रॉइट, मिनीयापोलिस-सेंट पॉल, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, सॉल्ट लेक सिटी\nएव्हा एर तैपै-ताओयुआन D\nफ्रंटियर एरलाइन्स अटलांटा (१४ एप्रिल, २०१६),[६] सिनसिनाटी (१५ एप्रिल, २०१६ पासून),[६] डेन्व्हर, लास व्हेगस, ओरलॅंडो\nमोसमी: सान फ्रांसिस्को A\nइंटरजेट मेक्सिको सिटी, मॉंटेरे D\nकोरियन एर सोल-इंचॉन D\nकतार एरवेझ दोहा D\nसीपोर्ट एरलाइन्स एल डोराडो (आ), हॉट स्प्रिंग्ज (आ) A\nसिंगापूर एरलाइन्स मॉस्को-दोमोदेदोव्हो, सिंगापूर-चांगी D\nॲटलास एरद्वारा संचलित चार्टर: लुआंडा D\nस्पिरिट एरलाइन्स अटलांटा, बाल्टिमोर-वॉशिंग्टन, कान्कुन, शिकागो-ओ'हेर, डेन्व्हर, डीट्रॉइट, फोर्ट लॉडरडेल-हॉलिवूड, लास व्हेगस, लॉस एंजेल्स, मानाग्वा, न्यू ऑर्लिअन्स, ओकलंड, ओरलॅंडो, सान डियेगो, सान होजे दि कॉस्ता रिका, सान पेद्रो सुला, सान साल्वादोर, टॅम्पा\nमोसमी: मिनीयापोलिस-सेंट पॉल, सान होजे देल काबो A, D\nसीएफएमद्वारा संचलित व्हिक्टोरिया (टे) A\nटर्किश एरलाइन्स इस्तंबूल-अतातुर्क D\nयुनायटेड एरलाइन्स ॲम्स्टरडॅम, अरुबा, अटलांटा, ऑस्टिन, बाल्टिमोर-वॉशिंग्टन, बेलीझ सिटी, बोगोटा, बॉनेर, बॉस्टन, बॉयनोस आयरेस-एझेझा, कॅल्गारी, कान्कुन, काराकास, शार्लट, शिकागो-ओ'हेर, क्लीव्हलॅंड, कोझुमेल, डॅलस-फोर्ट वर्थ, डेन्व्हर, डीट्रॉइट, एडमंटन, फोर्ट लॉड���डेल-हॉलिवूड, पोर्ट मायर्स, फ्रांकफुर्ट, ग्रॅंड केमन, ग्वादालाहारा, ग्वातेमाला सिटी, होनोलुलु, इंडियानापोलिस, लागोस, लास व्हेगस, लायबेरिया (को), लिमा, लंडन-हीथ्रो, लॉस एंजेल्स, मानाग्वा, मॅकॲलन, मेम्फिस, मेरिदा, मेक्सिको सिटी, मायामी, मॉंटेगो बे, म्युन्शेन, नॅशव्हिल, नासाऊ, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, न्यूअर्क, ओक्लाहोमा सिटी, ऑरेंज काउंटी (कॅ), ओरलॅंडो, पनामा सिटी, फिलाडेल्फिया, फीनिक्स-स्काय हार्बर, पिट्सबर्ग, पोर्ट ऑफ स्पेन, पोर्टलंड (ओ), पोर्तो व्हायार्ता, पुंता काना, क्वितो, रियो दि जानेरो-गलेआव, रोआतान, सान होजे दि कॉस्ता रिका, साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी, सान ॲंटोनियो, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे (कॅ), सान होजे देल काबो, सान हुआन, सान पेद्रो सुला, सान साल्वादोर, सांतियागो दि चिले, साओ पाउलो-ग्वारुल्होस, सिॲटल-टॅकोमा, टॅम्पा, तेगुसिगाल्पा, तोक्यो-नरिता, टोरॉंटो-पियर्सन, तल्सा, व्हॅंकूवर, वॉशिंग्टन-डलेस, वॉशिंग्टन-राष्ट्रीय\nमोसमी: आल्बुकर्की, ॲंकोरेज, ईगल-व्हेल, गनिसन-क्रेस्टेड ब्यूट, हार्टफर्ड-स्प्रिंगफील्ड, हेडन-स्टीमबोट स्प्रिंग्ज, इहतापा-झिहुआतानेहो, जॅक्सन होल, मिनीयापोलिस-सेंट पॉल, मॉंट्रोझ, नॅशव्हिल,ओमाहा, प्रोव्हिदेन्सियालेस, रॅले-ड्युरॅम, रीनो-टाहो, सेंट थॉमस, वेस्ट पाम बीच C, E\nयुनायटेड एक्सप्रेस अकापुल्को, अग्वासकालियेंतेस, आल्बुकर्की, अलेक्झांड्रिया, आमारियो, अटलांटा, ऑस्टिन, बेकर्सफील्ड (३ एप्रिल, २०१६ पर्यंत), बॅटन रूज, बर्मिंगहॅम (अ), बॉइझी, ब्राउन्सव्हील, कॅल्गारी, चार्ल्स्टन (क.कॅ., चार्ल्स्टन (वे.व्ह.), शार्लट, शिकागो-ओ'हेर, शिवावा, सिनसिनाटी, सुउदाद देल कारमेन, क्लीव्हलॅंड, कॉलेज स्टेशन, कॉलोराडो स्प्रिंग्ज, कोलंबिया (द.कॅ.), कोलंबस (ओ), कॉर्पस क्रिस्टी, डॅलस-फोर्ट वर्थ, डेन्व्हर, दे मॉइन, डीट्रॉइट, एल पासो, फेटव्हिल-बेन्टनव्हिल, फोर्ट वॉल्टन बीच, ग्रॅंड जंक्शन, ग्रॅंड रॅप्डिस, ग्रीनव्हिल-स्पार्टनबर्ग, ग्वादालाहारा, गल्फपोर्ट-बिलॉक्सी, हार्लिंजेन, हार्टफर्ड-स्प्रिंगफील्ड, हॉब्स, हुआतुल्को, हंट्सव्हिल, इंडियानापोलिस, इहतापा-झिहआतानेहो, जॅक्सन (मि), जॅक्सनव्हिल (फ्लो), कॅन्सस सिटी, किलीन-फोर्ट हूड, नॉक्सव्हिल, लाफीयेट, लेक चार्ल्स, लारेडो, लेऑन-देल बाहियो, लेक्झिंग्टन, लिटल रॉक, लुईव्हिल, लबक, मांझानियो, मॅकॲ��न, मेम्फिस, मेक्सिको सिटी, मिडलॅंड-ओडेसा, मिलवॉकी, मिनीयापोलिस-सेंट पॉल, मोबील, मन्रो, मॉंतेरे, मॉंत्रिआल-त्रुदू, मोरेलिया, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, नॉरफोक, ओआहाका, ओक्लाहोमा सिटी, ओमाहा, ऑन्टॅरियो, पनामा सिटी (फ्लो), पेन्साकोला, पिओरिया (३ एप्रिल, २०१६ पर्यंत), पिट्सबर्ग, पेब्ला, क्वेरेतारो, रॅले-ड्युरॅम, रिचमंड, सॉल्ट लेक सिटी, सान ॲंटोनियो, सान होजे देल काबो, सान लुइस पोतोसी, सव्हाना, श्रीव्हपोर्ट, सेंट लुइस, टॅम्पिको, टोरॉंटो-पियर्सन, तॉरिऑन-गोमेझ पालासियो, तुसॉन, तल्सा, टायलर (२ एप्रिल, २०१६ पर्यंत),[७] व्हेराक्रुझ, व्हियाहेर्मोसा, वॉशिंग्टन-डलेस, वॉशिंग्टन-राष्ट्रीय, वेस्ट पाम बीच, विचिटा, विलिस्टन (३ एप्रिल, २०१६ पर्यंत)\nमोसमी: ॲस्पेन, बोझमन, फोर्ट मायर्स, जॅक्सन होल, लॉस एंजेल्स, मायामी, मॉंट्रोझ, नासाऊ, ओरलॅंडो, पाम स्प्रिंग्ज, फिलाडेल्फिया, फीनिक्स-स्काय हार्बर, रॅपिड सिटी, रीनो-टाहो A, B, E\nसनविंग एरलाइन्सद्वारा संचलित मोसमी: फ्रीपोर्ट D\nस्विफ्ट एरद्वारा संचलित मोसमी: पुंता काना[८] D\nभारतातील एका शहरातून थेट विमानसेवा करण्याचे बेत एर इंडिया आणि ह्युस्टन विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेले आहेत.[९]\nचायना एरलाइन्स ने तैपै आणि ह्युस्टन दरम्यान विमानसेवा सुरू करण्याचा बेत केला आहे. एव्हा एरच्या विमानसेवेतील मालवाहतूकीतील वाढ पाहून चायना एरलाइन्स एरबस ए-३५०ृ९०० प्रकारचे विमान वापरून ही सेवा सुरू करण्याचा विचार करीत आहे.\nइथियोपियन एरलाइन्स अदिस अबाबापासून ह्युस्टन किंवा शिकागोला विमानसेवा सुरू करण्यास बघत आहे. इथियोपियन आपल्या येऊ घातलेली बोईंग ७८७ किंवा एरबस ए३५० प्रकारची विमाने वापरून अंदाजे २०१७पासू ही सेवा पुरवेल.[१०]\nखनिज तेल उद्योगातील कामगार, अधिकारी व व्यापाऱ्यांसाठी टाग ॲंगोला एरलाइन्स लुआंडा ते ह्युस्टन थेट सेवा सुरू करेल.[११]\nअमेरिका आणि क्युबातील व्यापारसंबंध सुधारल्यावर युनायटेड एरलाइन्सला ह्युस्टन आणि हबाना तसेच न्यूअर्क आणि हबाना दरम्यान विमानसेवा सुरू करायची आहे.[१२]\nपूर्वी उपलब्ध असलेली विमानसेवासंपादन करा\nया विमानतळाच्या उद्घाटनाच्या वेळी येथून अमेरिकन एरलाइन्स, ब्रॅनिफ इंटरनॅशनल एरवेझ, कॉन्टिनेन्टल एरलाइन्स, डेल्टा एर लाइन्स, ईस्टर्न एरलाइन्स, नॅशनल एरलाइन्स आणि टेक्सास इंटरनॅशनल एरलाइन्स या विमानकंपन्या सेवा पुरवायच्या.[१३] यांशिवाय पॅन ॲमची मेक्सिको सिटीला बोईंग ७०७ वापरून आठवड्यातून दहा उड्डाणे, केएलएमची मॉंत्रिआलमार्गे ॲम्स्टरडॅमला डग्लस डीसी-८ वापरून आठवड्यातून चार वेळा, ब्रॅनिफची बोईंग ७२७ वापरून पनामा सिटी आणि एरोनेव्हस दि मेहिको (आताची एरोमेक्सिको) या कंपनीची डग्लस डीसी-९ वापूरन मॉंतेरे, ग्वादालाहारा, पोर्तो व्हायार्ता, अकापुल्को आणि मेक्सिको सिटीला आंतरराष्ट्रीय सेवा उपलब्ध होती.[१४][१५][१६][१७]\nयाशिवाय टेक्सास इंटरनॅशनलची डीसी-९ विमाने मॉंतेरे तर कॉन्व्हेर ६०० प्रकारची विमाने टॅम्पिको आणि व्हेराक्रुझला सेवा पुरवायची.[१८] १९७१मध्ये केएलएमने बोईंग ७४७विमाने येथे आणण्यास सुरुवात केली. १९७४मध्ये एरफ्रांसची ७४७ विमाने पॅरिस-ह्युस्टन-मेक्सिको सिटी अशी आठवड्यातून चार फेऱ्या करायची.[१९][२०] याच सुमारास कॉन्टिनेन्टल आणि नॅशनलने मॅकडोनेल डग्लस डीसी-१० प्रकारची तर डेल्टाने लॉकहीड एल-१०११ विमाने देशांतर्गत प्रवासासाठी वापरण्यास सुरुवात केली.[२१] १९७०च्या दशकाच्या शेवटास केमन एरवेझने येथून ग्रॅंड केमन आणि कॅरिबियन समुद्रातील इतर शहरास बीएसी १-११ विमाने वापरून उड्डाणे सुरू केली.[२२] केमन एरवेझने नंतर बोईंग ७२७-२००, ७३७-२००, -३००, -४०० आणि डीसी-८ प्रकारची विमानेही वापरली.[२३]\nजुलै १९८३च्या सुमारास येथून अमेरिकन, कॉन्टिनेन्टल, डेल्टा आणि ईस्टर्न व्यतिरिक्त पीडमॉंट एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स, टीडब्ल्ययूए, युनायटेड एरलाइन्स, युएसएर आणि वेस्टर्न एरलाइन्स या कंपन्यांची सेवाही उपलब्ध झाली होती.[२४] वेस्टर्न एरलाइन्स मॅकडोनेल डग्लस डीसी-१० प्रकारच्या विमानाने सॉल्ट लेक सिटी व तेथून ॲंकोरेजला सेवा परवीत असे[२५] नवीन आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये एर कॅनडा, एव्हियाटेका, ब्रिटिश कॅलिडोनियन एरवेझ, कॉन्टिनेन्टल एरलाइन्स, ईस्टर्न एरलाइन्स, साहसा, साउथ आफ्रिकन एरवेझ, टाका एरलाइन्स आणि व्हियासा तसेच पॅन ॲम, केएलएम, एर फ्रांस, एरोमेक्सिको आणि केमन एरवेझचा समावेश होता.[२६] याशिवाय एमेराल्ड एर (पॅन ॲम एक्स्प्रेस नावाने), मेट्रो एरलाइन्स, रियो एरवेझ आणि रॉयल एरलाइन्स येथून प्रादेशिक सेवा पुरवीत.[२४] मेट्रो एरलाइन्स डि हॅविललॅंड कॅनडा डीएएचसी-६ ट्विन ऑटर प्रकारच्या विमानाद्वारे ह्युस्टन शहरांतर्गत सेवा पुरवी. ही उड्डाणे आंतरखंडीय विमानतळ आणि शुगरलॅंड प्रादेशिक विमानतळादरम्यान ९ तसेच आंतरखंडीय विमानतळ आणि नासा जॉन्सन अंतराळ केन्द्राजवळील छोट्या विमानतळास १७ फेऱ्यांद्वारे होत. याशिवाय मेट्रोची विमाने टेक्सासमधील इतर शहरे आणि लुईझियानादरम्यान सेवा पुरवी.[२४] या विमानतळावरून बेल २०६एल लॉंग रेंजर प्रकारची हेलिकॉप्टरे ह्युस्टन शहरातील चार हेलिपॅडला सेवा पुरवीत.[२४]\nह्युस्टन विमातळावरुन पूर्वी एव्हियाक्सा,[२७] अमेरिका वेस्ट एरलाइन्स,[२८] अटलांटिक साउथवेस्ट एरलाइन्स, कॅनेडियन एरलाइन्स, चायना एरलाइन्स, कॉमएर, ग्रुपो टाका, मार्टिनएर, नॉर्थवेस्ट एरलाइन्स, पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाइन्स, प्रिव्हेटेर[२९], रॉयल जॉर्डेनियन[३०] आणि वर्ल्ड एरलाइन्स या कंपन्यांची सेवा उपलब्ध होती.\nॲटलास एर ह्युस्टन ते ॲंगोलातील लुआंडा शहरास आठवड्यातून तीन वेळा उड्डाण करते. बोईंग ७४७-४०० प्रकारच्या विमानाची ही उड्डाणे सॉनएरसाठी केलील जातात. पूर्वी ही सेवा वर्ल्ड एरवेझ आपली मॅकडोनेल डग्लस एमडी-११ प्रकारची विमानांद्वारे पुरवायची.[३१]\nएव्हा एर डॅलस-फोर्ट वर्थ महानगरातून ह्युस्टन विमानतळापर्यंत आरामदायी बससेवा पुरवते. यातील प्रवासी एव्हा एरच्या तैपै फ्लाइटमधून येतात-जातात.[३२]\nयुनायटेड एरलाइन्सने आपली बोमॉंटची उड्डाणे रद्द केली असन त्याऐवजी आता दिवसातून तीन वेळा बसद्वारे प्रवाशांची ने-आण करते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nLast edited on २१ फेब्रुवारी २०२१, at १३:१८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ फेब्रुवारी २०२१ रोजी १३:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/uddhav-thackeray-will-contest-assembly-elections-may-27-10482", "date_download": "2021-06-13T05:58:50Z", "digest": "sha1:Q3B6QLBNM7W3K3B5A6FVWXUL4KCHTLU7", "length": 12780, "nlines": 148, "source_domain": "www.saamtv.com", "title": "अखेर उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा... | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअखेर उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा...\nअखेर उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा...\nशुक्रवार, 1 मे 2020\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिलाय. 27मे च्या आधी उद्धव ठाकरे हे विधानरपरिषदेच्या निवडणुकीला सामोरे जातील. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग अखेर मोकळा झालाय.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिलाय. 27मे च्या आधी उद्धव ठाकरे हे विधानरपरिषदेच्या निवडणुकीला सामोरे जातील. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग अखेर मोकळा झालाय.\nएकीकडे राज्यावर कोरोनाचं संकट असतानाच राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची भीती होती. त्यातच आता निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा दिलाय. विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. निवडणूक आयोगाने २७ मे च्या आधी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतलाय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विनंतीनंतर निवडणूक आयोगाची शुक्रवारी बैठक पार पडली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे २१ दिवसांनी विधानपरिषद निवडणूक पार पडणार असल्याचं निश्चित झालं आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेतली\nदरम्यान आज सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेतली होती. ३ तासांपूर्वी झालेल्या या भेटीचं कारण महाराष्ट्र दिन असल्याचं सांगितलं जातंय. मात्र या तीन तासांच्या नंतर आलेल्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाने उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा दिलाय.\nमहाआघाडीच्या नेत्यांनी दोनदा शिफारस करूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली जाणार नाही हे राज्यपालांनी स्पष्ट संकेत दिले होते. राज्यपाल निर्णय घेत नसल्याने अखेर विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी लांबणीवर टाकण्यात आलेली निवडणूक लवकरात लवकर घ्यावी, असे पत्र महाआघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आलं होते. या पत्राची प्रत निवडणूक आयोग आणि राज्यपालांना देण्यात आली होती. राज्यपालांनीही निवडणुक घेण्याबाबत शिफारस केली होती. अखेर आता यावर निर्णय आला असून, लवकरच विधानपरिषदेच्या निवडणुकांची तारीख जाहीर केली जाणारे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare निवडणूक निवडणूक आयोग कोरोना corona सकाळ महाराष्ट्र maharashtra महाराष्ट्र दिन\nआषाढी वारी बाबत सरकारने पुनर्विचार करावा यासाठी आळंदीत बैठक...\nआळंदी : आषाढी वारीबाबत Ashadhi Wari महाराष्ट्र सरकारने ११ जून रोजी महत्वपूर्ण निर्णय...\nबहुप्रतिक्षित महापालिकेच्या शहर बस वाहतूक सेवेचा मुहूर्त ठरला\nनाशिक - नाशिकच्या Nashik बहुप्रतिक्षित महापालिकेच्या शहर बस Bus वाहतूक सेवेला...\nफडणवीस साहेब...सखाराम गटणेच्या तोंडचं वाक्य 'पुलं'च्या तोंडी घातलंत...\nपुणे : थोर साहित्यिक, विनोदी लेखक, दिग्दर्शक महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे यांची...\nयोगी-पंतप्रधान भेटीनंतर उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांच्या पोटात गोळा\nनवी दिल्ली : पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या 2022 Assembly...\nभाजपकडून गोवा विधानसभा निवडणुकीच्या कवायती सुरू\nपणजी : आठ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजपने BJP आपली...\nशेतकऱ्यांना मिळणार तीन लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज\nपीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी...\nचंद्रकांतदादांनी कार्यकर्त्यांनी आणलेले केक कापावेत...राऊत यांचा...\nचंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्यांनी वाढदिवस साजरा करावा कार्यकर्त्यांनी...\nराष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी\nनारायणगाव - जुन्नर Junnar तालुका राष्ट्रवादी NCP पक्षाच्या वतीने आज नारायणगाव...\n१६ वर्षे सत्तेत राहूनही 'राष्ट्रवादी'ला मुख्यमंत्रीपदाचा योग का...\nआज 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा NCP २२ वा वर्धापन दिन' पक्षाच्या वतीने संपूर्ण...\nदेवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याचा प्रताप RTI मधून उघड \nमुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र...\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे सचिव राम खांडेकर यांचे निधन\nवृत्तसंस्था : माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव Former PM P. V....\nऔरंगाबाद महापालिका शिवसेना स्वबळावर लढणार; सुभाष देसाईंचा हुंकार\nऔरंगाबाद : आगामी काही महिन्यात होणाऱ्या औरंगाबाद Aurangabad महापालिका Muncipal...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/shivsena-carporator-son-suicide/", "date_download": "2021-06-13T04:36:37Z", "digest": "sha1:XTLX2EQXKQEVYZPLIUUHA5HKSWNB2TCF", "length": 10358, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "धक्कादायक, सुशांतच्या गळफासाला 8 तास होत नाही तोपर्यंतच मुंबईत दुसरी आत्महत्या...!", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nधक्कादायक, सुशांतच्या गळफासाला 8 तास होत नाही तोपर्यंतच मुंबईत दुसरी आत्महत्या…\nधक्कादायक, सुशांतच्या गळफासाला 8 तास होत नाही तोपर्यंतच मुंबईत दुसरी आत्महत्या…\nमुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्यनेनंतर सगळ्यांनाच जोरदार धक्का बसला. त्याच्या गळफासाला उणीपुरे 8 तास देखील होत नाहीत तोपर्यंतच इकडे मुंबईतील शिवसेना नगरसेवकाच्या एका मुलाने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे.\nशिवसेना नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांच्या मुलाने घरातल्या सिलिंग फॅनला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली. अभिषेक श्रीकांत शेट्ये असं या नगरसेवकाच्या मुलाचं नाव आहे. अभिषेकने अवघ्या 25 व्या वर्षी हे हे जग सोडल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.\nमुंबईतल्या चेंबूरमधल्या सुमन नगर प्रभाग क्रमांक 155 चे शेट्ये शिवसेनेचे नगरसेवक आहेत. याच परिसरात त्यांचं घर आहे. तसंच तिथेच ते वास्तव्याला होते. राहत्या घरीच अभिषेकने गळफास घेतला आहे.\nरविवारी तो अन् त्याचा भाऊ घरात होते. ते दोघेही वेगवेगळ्या खोलीत झोपले होते.अभिषेत बराच वेळ उठला नाही असा विचार करून त्याचा भाऊ त्याला पाहण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेला मात्र तोपर्यंत अभिषेकने आपल्या जीवनाला पूर्णविराम दिला होता. यासंबंधीचा अधिक तपास पोलिस करत आहेत.\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल…\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका,…\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे…\n पुण्यात एकाच दिवसात 320 नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n‘…अब शहर भर में ज़िक्र मेरी खुदकुशी का है’; सुशांतच्या आत्महत्येन���तर संजय राऊत हळहळले\nमुंबई लोकल आजपासून पुन्हा सुरू… फक्त ‘यांनाच’ मिळणार प्रवेश\nराज्यात आज 3390 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती\nसुशांतसिंग राजपूतनं लिहून ठेवली होती ‘ही’ 50 स्वप्नं\nमुंबई लोकल आजपासून पुन्हा सुरू… फक्त ‘यांनाच’ मिळणार प्रवेश\nमोठ्या गुंतवणुकीने रोजगाराचा प्रश्न सुटणार; मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 ची सुरुवात\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय…\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका,…\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू\nविदर्भातील ‘या’ जिल्ह्याने करुन दाखवलं, काहीच दिवसांत संपूर्ण जिल्हा…\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय राऊतांचा खुलासा\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका, कारण…”\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू\n‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांचा इशारा\nविदर्भातील ‘या’ जिल्ह्याने करुन दाखवलं, काहीच दिवसांत संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त\n“2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू”\nकोपर्डी पीडितेला स्पेशल बेंच तयार करुन 6 महिन्यात न्याय द्या- खासदार संभाजीराजे\n‘पाच, सहा बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो, माझ्यावरील निर्बंध हटवण्यास सांगा मग मी.. ‘; करूणा मुंडेंचा गौप्यस्फोट\nप्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर भुवन बामच्या आई-वडिलांचं कोरोनाने निधन\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/02/Kamgar-sallagar-mandal.html", "date_download": "2021-06-13T05:41:00Z", "digest": "sha1:WY67YIJES7LJP3LMH23FRYJGR3CING2F", "length": 11173, "nlines": 75, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "कामगार सल्लागार मंडळ येत्या अधिवेशनापूर्वी स्थापन करणार - कामगार मंत्री - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome MAHARASHTRA कामगार सल्लागार मंडळ येत्या अधिवेशनापूर्वी स्थापन करणार - कामगार मंत्री\nकामगार सल्लागार मंडळ येत्या अधिवेशनापूर्वी स्थापन करणार - कामगार मंत्री\nमुंबई, दि.6 : वेगवेगळ्या क��षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांना एकत्र आणून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कामगार विभाग प्रयत्न करीत आहे. येत्या अधिवेशनापूर्वी असंघटित कामगारांसाठी सल्लागार मंडळ स्थापन करण्यात येईल, असे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांगितले.\nवृत्तपत्र विक्रेता यांच्या प्रश्नासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार संजय केळकर, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.\nनिलंगेकर म्हणाले, केंद्र सरकारने असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने 31 डिसेंबर 2018 ला असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम 2008 पारित केलेला आहे. सदर अधिनियमाच्या कलम चौदा अन्वये महाराष्ट्र शासनाने दिनांक 30 मे 2013 ला महाराष्ट्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम 2008च्या कलम 6 अन्वये राज्यात महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन करण्यात आले आहे.\nशासन निर्णय दि. 24 ऑक्टोबर, 2005 मध्ये नमूद 122 असंघटित क्षेत्रातील उद्योग व व्यवसायामध्ये काम करणाऱ्या असंघटित कामगारांना मंडळामार्फत जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्य आणि प्रसूती लाभ योजना, निवृत्ती वेतन योजना, भविष्य निर्वाह निधी योजना, कामाच्या ठिकाणी दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना, गृहनिर्माण योजना, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्य वृद्धी योजना, अंत्यविधी अर्थसहाय्य योजना, वृद्धाश्रम योजना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जाणार आहे.\nवृत्तपत्र विक्री करणाऱ्या कामगारांनाही लागू असणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळाच्या अंतर्गत नोंदीत असलेल्या असंघटित कामगारांना कन्व्हर्जड प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना व कन्व्हर्जड आम आदमी विमा योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना व आश्वासित भविष्य निर्वाह निधी सह सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना लागू करण्याबाबत मंत्रिमंडळ टिपणीचा मसूदा शासनास सादर करण्यात आला आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राज���ारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/15276", "date_download": "2021-06-13T05:46:09Z", "digest": "sha1:4BDETJGNQMJ7E4UHFREEUAV56E4BHS2E", "length": 9505, "nlines": 102, "source_domain": "dhanlabh.in", "title": "एलआयसीच्या आयपीओसाठी एसबीआय कॅप्स, डेलॉइटची नेमणूक – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nएलआयसीच्या आयपीओसाठी एसबीआय कॅप्स, डेलॉइटची नेमणूक\nसर्वात मोठी विमा कंपनी -भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) प्रारंभिक खुल्या भागविक्रीद्वारा (आयपीओ) निर्गुंतवणूक करण्यासाठी विक्रीपूर्व सल्लागार म्हणून एसबीआय कॅप्स, आणि डेलॉइट यांची सरकारने नेमणूक केली आहे.\nआयुर्विमा क्षेत्रातील एलआयसी सध्या १०० टक्के सरकारी मालकीची कंपनी आहे.\nजीवन विमा कंपनीचे मूल्यांकन निश्चित करून प्रती समभाग विक्रीची किंमत निश्चित करण्यासाठी लवकरच निविदा मागविण्यात येणार असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. विक्रीपूर्व सल्लागार नियुक्त करण्यासाठी जू��� महिन्यात मागविलेल्या निविदेला डेलॉइट, सिटीबँक, क्रेडिट सुइस, एसबीआय कॅपिटल आणि एडेलवाइस यांनी प्रतिसाद दिला होता. त्यापैकी एडेलवाईसने निर्णय होण्यापूर्वी निविदा प्रक्रियेतून माघार घेतल्याचे अर्थमंत्रालयाला कळविले होते. विमा व्यवसायात ७५ टक्के दरम्यान हिस्सा असलेल्या एलआयसीची मालमत्ता ३१ लाख कोटी आहे.\nएलआयसीची प्राथमिक विक्री भारतीय भांडवली बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी प्राथमिक विक्री ठरण्याची शक्यता आहे. सरकार ८ ते १० टक्कय़ादरम्यान निर्गुंतवणूक करून ९० हजार ते १ लाख कोटीचा निधी उभारण्याची शक्यता आहे.\n‘कोटक फोकस्ड इक्विटी फंड’ बाजारात…\n‘एसबीआय’, ‘आयसीआयसीआय’ बँक — बचतीवरील व्याज कपात\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/5057", "date_download": "2021-06-13T05:52:44Z", "digest": "sha1:KF633RWH6SEI4MN7DJCBQLGGTWOQ5Z4X", "length": 12116, "nlines": 103, "source_domain": "dhanlabh.in", "title": "हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलिटी – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nहेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलिटी हे ग्राहकांना मिळालेले मोठे वरदान आहे, परंतु त्यासाठी आवश्यक व योग्य तो विचार करणे गरजेचे आहे.\nदोन वर्षांपूर्वी, चुकीची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली तर ती कायम ठेवण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. त्यामुळे ग्राहकांचे रक्षण करण्यासाठी व त्यांना सक्षम करण्यासाठी ‘इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी’ने हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पोर्टेबिलिटी राबवण्याची सूचना जारी केली. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीच्या पोर्टेबिलिटीमुळे ग्राहकांना संचित लाभ न गमावता त्यांना योग्य वाटणाऱ्या कोणत्याही इन्शुरन्स कंपनीकडे आपली योजना वळवण्याचे स्वातंत्र्य मिळते. हा नियम केवळ एका इन्शुरन्स कंपनीकडून अन्य इन्शुरन्स कंपनीकडे जाण्यापुरताच नाही, तर एका योजनेकडून अन्य योजनेकडे जाण्यासाठीही लागू आहे.\nहेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलीटीने ग्राहकांना दिलेल्या अधिकारानुसार कोणत्याही जनरल इन्शुरन्स कंपनी वा स्पेशलाइज्ड हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून अशाच अन्य कंपनीकडे पोर्टिंग करता येईल. हा नियम व्यक्तिगत व कौटुंबिक अशा दोन्ही योजनांना लागू आहे. पोर्टिंग केल्यावर नव्या इन्शुरन्स कंपनीने जुन्या इन्शुरन्स कंपनीबाबतच्या अटींसाठी प्रतीक्षेच्या कालावधीसाठी क्रेडिट देणे गरजेचे आहे. पोर्टेबिलिटी केल्यास कव्हर पुरवलेले नसतानाचा सुरुवातीचा ३० दिवसांचा प्रतीक्षा कालावधी माफ केला जाईल. तसेच, नव्या इन्शुरन्स कंपनीकडील नवी सम इन्शुअर्ड अगोदरच्या हेल्थ इन्शुरन्स योजनेपेक्षा कमी नसावी.\nपोर्टेबिलिटीचे फायदे समजून घेत असताना, कोणत्या शर्तींखाली ते शक्य आहे, हेही समजून घ्यावे. योजना रीन्यू करत असाताना किंवा थोडक्यात सांगायचे तर योजनेचा नवा कालावधी सुरू करत असतानाच केवळ हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलिटी शक्य असते. प्रतीक्षा कालावधी क्रेडिटबरोबरच, हप्त्यासहित नव्या योजनेतील अन्य अटी नव्या इन्शुरन्स कंपनीच्या निर्णयानुसार ठरतात.\nपोर्टिंगचा निर्णय काळजीपूर्वक घ्यायला हवा. नव्या इन्शुरन्स कंपनीकडे वळताना ग्राहकांना एखाद्या नव्या ग्राहकाप्रमाणे अंडररायटिंगची प्रक्रिया करावी लागते. मेडिकल रिस्क अॅसेसमे���ट केल्याशिवाय हे पोर्टिंग पूर्ण होऊ शकत नाही. नव्या इन्शुरन्स कंपनीला अंडररायटिंग मार्गदर्शक तत्त्वांनुसार योजना नाकारण्याचा अधिकार असतो आणि ही तत्त्वे प्रत्येक कंपनीनुसार वेगळी असू शकतात.\nउच्च शिक्षणासाठी सर्व काही\nमल्टिकॅपमध्ये कोणी गुंतवणूक करावी\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/milk-production-to-do-in-vidarbha-and-marathwada-should-be-from-2-lakh-to-5-lakh-liters-per-day/", "date_download": "2021-06-13T05:26:37Z", "digest": "sha1:B22SAGQJTATZIBSWH6DUG3WYENHQQMTZ", "length": 12390, "nlines": 87, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "विदर्भ, मराठवाड्यात दुधाचे उत्पादन प्रतिदिन 2 लाखावरुन 5 लाख लिटर करावे", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nविदर्भ, मराठवाड्यात दुधाचे उत्पादन प्रतिदिन 2 लाखावरुन 5 लाख लिटर करावे\nमुंबई: विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची कमकुवत आर्थिक स्थिती याचबरोबर तोट्यातील शेती, वाढणारे कर्ज व त्यामुळे वाढते आत्महत्याचे प्रमाण यातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी दुग्ध व्यवसाय हमखास व शाश्वत उत्पन्नाचे साधन असून दुधाचे उत्पादन प्रतीदिन 2 लाखावरुन 5 लाख लिटरपर्यंत वाढविण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठ���करे यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्डाचे अध्यक्ष दिलीप रथ यांच्यासमवेत आयोजित बैठकीत श्री. ठाकरे बोलत होते.\nमराठवाडा व विदर्भातील भौगोलिक स्थिती, सततचे दुष्काळ, सिंचनाचा अभाव यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या दयनीय परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय देण्याकरिता जोडधंद्यांमधून शाश्वत स्त्रोत उपलब्ध करण्यासाठी शासन शेतकऱ्यांमध्ये दुग्ध व्यवसायाकरिता क्षमता बांधणी करुन भविष्यात शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर देणार असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, मराठवाडा व विदर्भ दुग्ध विकास प्रकल्प मराठवाड्यातील 11 जिल्ह्यात 2,936 गावांमध्ये राबविण्यात येत होता. यामध्ये आता 1,26 गावांचा समावेश करण्यात आला आहे. दुधाची उत्पादकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्ड व सहयोगी संस्थांद्वारे कृत्रिम रेतनाची सेवा शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचविणे, संतुलित पशु खाद्य सल्ला व मार्गदर्शन सेवा, गुणवत्तापूर्ण पशुखाद्य व पशुखाद्य पुरके पुरवठा, वैरण विकास कार्यक्रम, जनावरांमधील वांझपणाचे निदान, ॲनिमल इंडक्शन करणार. तसेच गावपातळीवर पशुवैद्यकीय सेवा पोहोचविल्यास उत्पादकता वाढण्यास मदत होईल. मराठवाडा, विदर्भात अनेकदा दुष्काळस्थिती असल्याने पशुखाद्याचा तुटवडा भासतो. जनावरांच्या छावण्यांवर होणारा खर्च, चारा उत्पादन वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.\nराष्ट्रीय दुग्ध विकास बोर्डाचे अध्यक्ष दिलीप रथ यांनी दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी भारतीय वंशांच्या दुधाळ गाई यात गिर, साहिवाल, राठी, लालशिंधी या गाई आणण्यात येतील. यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळून चांगला भावही मिळेल. राज्य सरकारच्या सहकार्याने दुग्ध विकास बोर्ड, मदर डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करुन मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांशी समन्वय साधून त्यांच्यात जनजागृती करण्यात येईल, असे सांगितले.\nयावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विकास खारगे, दुग्ध विकास विभागाचे आयुक्त नरेंद��र पोयम, पशुसंवर्धन विभागाचे सहसचिव माणिक गुट्टे, प्रकल्प संचालक रविंद्र ठाकरे यांची उपस्थिती होती.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nबावन्न बँकातील 6500 शाखात सातबारा साठी पोर्टल\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/non-subsidy-domestic-gas-cylinders-price-increased/", "date_download": "2021-06-13T04:22:02Z", "digest": "sha1:E5JUAKL4DPGGZE2BMZWUDXH5Y7DZESNA", "length": 9322, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री; विना अनुदानित सिलिंडर महागले", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री; विना अनुदानित सिलिंडर महागले\nविना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत बुधवारपासून वाढली आहे. आता विना अनुद��नित एलपीजी सिलिंडर दिल्लीमध्ये ५९३ रुपयांऐवजी ५९४ रुपयांना मिळत आहे. तर मुंबईत याची किंमत १४.२ किलो वजनी सिलिंडरसाठी ४ रुपये २० पैसे अतिरिक्त द्यावे लागतील. मुंबईत सिलिंडरची किंमत ६२०.२० रुपये प्रति सिलिंडर असेल. तर कोलकाता आणि चेन्नईमध्येही एलपीजीची किंमत वाढली आहे.\nयाआधी दिल्लीत जूनमध्ये १४.२ किलोग्राम वजनी विना अनुदानित एलपीजी सिलिंडरचा दर ११.५० रुपयांनी वाढला होता. तर मे महिन्यात याची किंमत १६२.५० रुपयांनी कमी करण्यात आली होती. जर आपण १९ किलो वजनी गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत ११३९.५० रुपयांनी कमी होत ११३५ रुपयांवर आली होती. तर कोलकातामध्ये हे ११९७.५० रुपये असेल, तर मुंबईत १०९०.५० रुपये आणि चेन्नईत १२५५ रुपये प्रति सिलिंडर इतकी किंमत असेल. मार्चपासून ते आतापर्यंत एलपीजी सिलिंडर २११ रुपयांनी स्वत झाले आहे.\nयावर्षी आतापर्यंत विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडर (१४.२ किलो वजनी) १२१ रुपयांपर्यंत स्वस्त झाले. एक जानेवारी २०२० ला १४.२ किलो वजनी घरगुती गॅसीची किंमत दिल्लीत ७१४ रुपये होती. आता याची किंमत ५९४ रुपये आहे. तर मार्च महिन्याची तुलना केली तर मार्च २०२० ला विना अनुदानित वाला एलपीजी सिलिंडर दिल्लीत ८०५ रुपयांनी मिळत आहे. या हिशोबाने आतापर्यंत सिलिंडर २११ रुपयांनी स्वस्त झाले आहे.\nLPG non subsidy cylinder domestic cylinder domestic cylinder price घरगुती सिलिंडर घरगुती विना अनुदानित सिलिंडर सिलिंडरच्या किंमतीत वाढ एलपीजी\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nआपल्या घरात टिकू शकतो एक वर्षापर्यंत टोमॅटो, नाही होणार खराब\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nशेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी येथे गुंतवणूक केल्यास पैसे होतील दुप्पट\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8,_%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-06-13T04:32:57Z", "digest": "sha1:FGKHOBATYWMUF4Y5OOXKJI2LHZMXDCG3", "length": 8315, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किंगमन, अॅरिझोना - विकिपीडिया", "raw_content": "\nMohave County, ॲरिझोना, अमेरिकेची संयुक्त संस्थाने\n९०.१८३३०६ km² (इ.स. २०१०)\n३५° १२′ २९.८८″ N, ११४° ०१′ ३०″ W\nकिंगमन (लोकसंख्या: २८,०६८) हे अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना राज्यातील एक लहान शहर आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nचूकीच्या पद्धतीने रचलेल्या समन्वयक खूणपताकांसह असलेली पाने\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nनकाशासह विकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ डिसेंबर २०१९ रोजी १८:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/27127", "date_download": "2021-06-13T05:00:53Z", "digest": "sha1:ZIZVI6QMQGNW5C3DO65V7TTL4SVLTTG5", "length": 9026, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "जिल्हा परिषद शाळा कोंढाळा येथे बालभवणाच्या इमारतीचे उद्घाटन | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र जिल्हा परिषद शाळा कोंढाळा येथे बालभवणाच्या इमारतीचे उद्घाटन\nजिल्हा परिषद शाळा कोंढाळा येथे बालभवणाच्या इमारतीचे उद्घाटन\nसत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)\nदेसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथिल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये पहिली ते पाचवीच्या विध्यार्थ्यांसाठी फुलोरा बालभवणाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.\nगडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीर्वाद यांच्या संकल्पनेतुन इयत्ता पहिली ते पाचवीच्या विध्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमतांचे विकसन व्हावे या उद्देशाने फुलोरा बालभवन उपक्रम साकारण्यात आले.याच उपक्रमाच्या माध्यमातून लहान मुले-मुली यांची शाळेत येण्याची गळती कमी होण्यासही मदत होणार आहे.\nइमारतीच्या उद्घाटन प्रसंगी गटशिक्षणाधिकारी डॉ.कोडपे,कुरुड केंद्राचे केंद्रप्रमुख बन्सोड,कोंढाळा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयानंद बुराडे,राजेंद्र शेंडे,हिवताबाई मेश्राम,रोहिणी ठाकरे,भिमाबाई ठवरे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका निरुपारा देशपांडे, संतोष टेंभुरणे,योगेश ढोरे,सुनील निंबार्ते,सुरेश आदे,रेखा चौधरी,माधुरी रामगुंडे,रजनी जांभूळकर व आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.\nPrevious articleविनोद डेरे यांची ‘पोलीस मिञ’ म्हणून वाशिम जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती\nNext articleअकोटः एसटी महामंडळाला अल्टीमेंटमः प्रहारचे निवेदन विद्यार्थीसाठी ग्रामीण भागातील नियमित बस सेवा सुरु करा\nकरोनातील मयत पत्रकाराच्या कुटुंबियांना मदत करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाला ग्वाही\nदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे…. अखिल भारतीय बापू युवा संगठन विद्यार्थी समितीचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन….\nहरवायचे आहे कोरोनास ; शासकीय नियम तोडू नये — जगनराव उईके यांची विनंती\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nकोंढाळा ते मेंढा नदिघाटाकडे जाणाऱ्या रस्त्याची झाली दयनीय अवस्था\nछत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त मोफत ऑनलाइन शिबिराचे आयोजन राजे...\nमहाराष्ट्र May 13, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/27325", "date_download": "2021-06-13T05:37:35Z", "digest": "sha1:KTMHKXP33ZPHKIXGQGZPFSD37V767DZV", "length": 7784, "nlines": 147, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "चिपळूण नागरी पतसंस्थेच्या विशेष कार्यकारी अधिकारी सौ.स्वप्ना प्रशांत यादव यांचा झाला विशेष सन्मान | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome रत्नागिरी चिपळूण नागरी पतसंस्थेच्या विशेष कार्यकारी अधिकारी सौ.स्वप्ना प्रशांत यादव यांचा झाला विशेष...\nचिपळूण नागरी पतसंस्थेच्या विशेष कार्यकारी अधिकारी सौ.स्वप्ना प्रशांत यादव यांचा झाला विशेष सन्मान\nप्रतिनिधी : ओंकार रेळेकर.\nचिपळूण : कोरोना काळात प्रशासनास उत्तम सहकार्य करून चांगले सेवा कार्य केल्याबद्दल आज प्रजासत्ताकदिनी चिपळूण नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांचा प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्याकडून सन्मान करण्यात आला या वेळी सोबत आमदार शेखर निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी व तहसीलदार जयराज सुर्यवंशी छायाचित्रात दिसत आहेत.\nPrevious articleरस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत २५१ वाहन चालकांची नेत्र तपासणी\nNext articleअहेरी येथे श्री.मार्तंडा खंडोबा(मल्हारी मलन्ना) चे भव्य दिव्य मंदिर तसेच समाजमंदिर उभारण्याचे संकल्प -गानली समाज संघटनेचे पुढाकार\nअसगणी गावचा “बापमाणूस” हरपला\nनिवडणूकीच्या वॉर्डची चिंता करण्यापेक्षा आम्ही भाजपा कार्यकर्त्यांना सिव्हील हाॅस्पीटलच्या वॉर्डमध्ये रूग्णाची व्यवस्था महत्त्वाची- अनिकेत पटवर्धन\nधैर्य सामाजिक संस्थामार्फत नानेघोळ आदिवासीवाडी येथील सर्व कुटुंबीयांना किराणा किट चे वाटप\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्र���रणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nरत्नागिरीत निकृष्ठ दर्जाचा पोषण आहार; मध्यरात्रीनंतर गोदामला लागले सील.\nआँक्सिजन यंत्रणा निर्माण करताना निकृष्ट साधनसामग्रीच्या वापराची चौकशी करण्याची समविचारीची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/so-for-this-devendra-fadnavis-took-sharad-pawars-goodwill-gift-nawab-malik-gave-the-information-nrdm-136273/", "date_download": "2021-06-13T05:18:59Z", "digest": "sha1:YQLQ25THXBCOTSDZC3SYGE3WTSNOTPP3", "length": 15543, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "So for this, Devendra Fadnavis took Sharad Pawar's goodwill gift Nawab Malik gave the information nrdm | ...म्हणून यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची सदिच्छा भेट; नवाब मलिक यांनी दिली माहिती | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nमुंबई…म्हणून यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची सदिच्छा भेट; नवाब मलिक यांनी दिली माहिती\nशरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यावर ते हॉ���्पिटलमध्ये होते आणि त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी विश्रांती घेत होते. या कालावधीत अनेक लोकांनी तब्येतीची घरी येऊन विचारपूस केली होती. त्याच अनुषंगाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट घेतली दुसरं काही नाही असेही नवाब मलिक म्हणाले.\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची }काल (३१ मे) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.\nदरम्यान शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यावर ते हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी विश्रांती घेत होते. या कालावधीत अनेक लोकांनी तब्येतीची घरी येऊन विचारपूस केली होती. त्याच अनुषंगाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट घेतली दुसरं काही नाही असेही नवाब मलिक म्हणाले.\nकुणीही या भेटीचा चुकीचा अर्थ लावून प्रचार करू नये – मलिक\nमहाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दुश्मनासारखे काम करत नाही ही महाराष्ट्राची परंपरा आहे. इथे व्यक्तीगत नाती टिकवली जातात शिवाय व्यक्तीगत गाठीभेटी या होत असतात. परंतु या भेटी राजकीय कारणासाठी होतात असा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. विरोधी पक्षाचे काम विरोधी पक्ष करत असतो तर सत्ताधारी सत्ताधाऱ्यांचे काम करत असतात. महाविकास आघाडी शरद पवार साहेबांनी बनवली आहे. त्यामुळे कुणीही या भेटीचा चुकीचा अर्थ लावून प्रचार करू नये. शिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट होती असे जाहीर केले आहे, मलिक म्हणाले.\nदेवेंद्र फडणवीस यांनी घेतली पवारांची भेट\nराज्यात एकीकडे अनेक मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. अशात अनेक नेत्यांच्या गाठीभेठी सुरु आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात गाजत आहे. खासदार संभाजीराजे यांनी नुकतीच अनेक दिग्गज नेत्यांची या संदर्भात भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल (३१ मे) माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रववादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. फडणवीस आणि पवार यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तृळात चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ट्विट करत शरद पवारांची सदिच्छा भेट घेतल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे तुर्तास तरी या चर्चांना पुर्णविराम लागला आहे. मात्र, तरीही राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. त्या संदर्भात या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचं म्हटलं जात आहे.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9740/", "date_download": "2021-06-13T06:06:10Z", "digest": "sha1:MSXFGFX6UGRNHTQBEY5TZ5DS3V36C25N", "length": 13441, "nlines": 84, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "सेंटर उभारुन चार दिवस उलटले तरी जिल्हाधिकारी यानी तात्काळ मंजूरी द्यावी;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची मागणीनगरपंचायतच्या कोविड सेंटरला परवानगी नाही.; - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nसेंटर उभारुन चार दिवस उलटले तरी जिल्हाधिकारी यानी तात्काळ मंजूरी द्यावी;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची मागणीनगरपंच��यतच्या कोविड सेंटरला परवानगी नाही.;\nPost category:आरोग्य / कणकवली / बातम्या\nसेंटर उभारुन चार दिवस उलटले तरी जिल्हाधिकारी यानी तात्काळ मंजूरी द्यावी;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची मागणीनगरपंचायतच्या कोविड सेंटरला परवानगी नाही.;\nनगरपंचायतच्या कोविड सेंटरला परवानगी नाही.;\nकणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण कणकवली तालुक्यात आढळताहेत. त्यातही कणकवली शहराची रुग्णसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची मोफत औषधोपचार व जेवणखाण्याची सोय करण्यासाठी कणकवली नगरपंचायत च्या वतीने नगरपंचायत मालकीच्या पर्यटन सुविधा केंद्रात 25 बेडचे सुसज्ज कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले. रुग्णांसाठी सर्व सोयी निर्माण करून सुसज्ज कोव्हीड केअर सेंटर उभारून 4 दिवस उलटले तरीही अजून प्रशासनाने परवानगी दिली नसल्यामुळे या कोव्हीड केअर सेंटरमध्ये रुग्ण दाखल होऊ शकत नाहीत. रुग्णांना नाईलाजाने खाजगी कोव्हीड केअर सेंटर मध्ये भरती व्हावे लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घेत कणकवली नगरपंचायत च्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये रुग्ण भरती करण्यास परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली आहे. नगरपंचायत राज्य शासनाशी संलग्न संस्था आहे. नगरपंचायत च्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल कोव्हीड बाधीत रुग्णांना दोन्ही वेळचे मोफत उत्कृष्ट आणि पौष्टिक भोजन, नाश्ता , पाणी, साफसफाई याची पूर्ण जबाबदारी नगरपंचायत घेणार आहे. फक्त डॉक्टर आणि आवश्यक नर्स प्रशासनाने देणे गरजेचे आहे. मात्र प्रशासन कणकवली नगरपंचायत च्या कोव्हीड केअर सेंटरकडे दुर्लक्ष करत असून याचा फटका सर्वसामान्य गोरगरीब जनतेला बसत असल्याचे नगराध्यक्ष नलावडे यांनी निदर्शनास आणले.आधीच कणकवली शहरातील मागील 4 ते 5 दिवसांतील स्वॅब टेस्ट रिपोर्ट पेंडिंग आहेत. दुर्दैवाने या रिपोर्टमध्ये कणकवली शहरातील कोव्हीडबाधित रुग्णांचा आकडा वाढल्यास त्या रुग्णांना कुठे ठेवणार हा प्रश्नही आहेच. सध्याच्या शासकीय कोव्हीड केअर सेंटर पासून नगरपंचायत चे कोव्हीड केअर सेंटर हे शहरालगत आहे. त्यामुळे तात्काळ या कोव्हीड केअर सेंटर ची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी करून रुग्ण दाखल करून घेण्यास मान्यता द्यावी अशी आग्रही मागणी नगराध्यक्ष समीर नलाव���े यांनी केली आहे.\nग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंदर येथे पोलीस संचलन\nकुडाळमधील गॅस पंप आचनक बंद केल्याने रिक्षा चालक व ईतर कार चालकांचे हाल..\nतहसिलदार रामदास झळके यांना दिले निवेदन.\nमसुरे आरोग्य केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nसेंटर उभारुन चार दिवस उलटले तरी जिल्हाधिकारी यानी तात्काळ मंजूरी द्यावी;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची...\nनागरिकांना आता पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात लस देणार…...\nसिंधुदुर्गात ड्युटीवर असणारे ड्रायव्हर ,कंडक्टर यांना मुंबईत पाठवू नये.;मनसेचे राज्य परिवहन उपाध्यक्...\nखासदार विनायक राऊत यांची वेंगुर्ला कोव्हिड केअर सेंटरला भेट.....\nमुणगे कारीवणेवाडी रस्ता कामाचा शुभारंभ\nआरोग्य केंद्रात घुसला 'इंडियन कोब्रा\nमुला पाठोपाठ मातेने घेतला जगाचा निरोप\nपंकज वर्दम यानी नागरिकांना ' हे ' केले आहे आवाहन\nकुडाळ शहरातील हनुमानमंदिरात कोरोनाचे नियम पाळत साध्या पद्धतीने हनुमान जयंती साजरी.....\nव्हेंटिलेटर व अत्यावश्यक आरोग्य सुविधायुक्त कोविड सेंटर मालवणात सुरू करा.खा.राऊत, आ.नाईक यांच्या प्र...\nबंगला व गाडीच्या चावी सकट तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक गायब..\nनगरसेवक भोगटे जर दोषी असतील तर मग मुख्याधिकारीही तितकेच दोषी आहेत.\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 197 कोरोना रुग्ण तर, १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू.;डॉ.श्रीपाद पाटील यांची माहिती..\nमुला पाठोपाठ मातेने घेतला जगाचा निरोप\nकुडाळ शहरातील हनुमानमंदिरात कोरोनाचे नियम पाळत साध्या पद्धतीने हनुमान जयंती साजरी..\nखासदार विनायक राऊत यांची वेंगुर्ला कोव्हिड केअर सेंटरला भेट..\nऐतिहासिक तोफ रांगणा गडावर नेण्याच्या मोहिमेत दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाचे यश..\nसर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रशालेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली पाठ्यपुस्तके शाळांनी जमा करूनअहवाल २ मे पर्यंत सादर करण्याचाअजब फतवा..\nवेंगुर्ला तालुक्यात २ दिवसात १६ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह\nआरोग्य केंद्रात घुसला 'इंडियन कोब्रा\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंग��ळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/5722-percent-polling-in-10-constituencies-in-the-second-phase-of-the-state/", "date_download": "2021-06-13T06:10:21Z", "digest": "sha1:EEIB4YPI5JBEDBX35TTIW54ZH75QFSUC", "length": 11994, "nlines": 87, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "दुसऱ्या टप्प्यात राज्यात 10 मतदारसंघात 57.22 टक्के मतदान", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nदुसऱ्या टप्प्यात राज्यात 10 मतदारसंघात 57.22 टक्के मतदान\nमुंबई: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज झालेल्या मतदानात राज्यातील 10 मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 57.22 टक्के मतदान झाले. सायंकाळी 6 नंतरही काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होते, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली. काही ठिकाणी किरकोळ घटना वगळता आज सर्वत्र शांततेत मतदान पार पडले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nमंत्रालयात आज रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड उपस्थित होते. दुसऱ्या टप्प्यातील दहा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे मतदान झाले. बुलढाणा 57.09 टक्के, अकोला 54.45 टक्के, अमरावती 55.43 टक्के, हिंगोली 60.69 टक्के, नांदेड 60.88 टक्के, परभणी 58.50 टक्के, बीड 58.44 टक्के, उस्मानाबाद 57.04 टक्के, लातूर 57.94 टक्के आणि सोलापूर ‎51.98 टक्के.\nदुसऱ्या टप्प्यात राज्यात 20 हजार 716 मतदान केंद्रे होती. मतदान प्रक्रियेदरम्यान ईव्हीएम बंद पडल्याच्या अत्यल्प घटना घडल्या असून त्या ठिकाणी तात्काळ मतदान यंत्रे बदलून मतदान प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली. सुमारे 0.4 टक्के मतदान यंत्रे (बॅलेट युनिट तसेच कंट्रोल युनिट) तर 0.9 टक्के व्हीव्हीपॅट बंद पडल्या होत्या त्या तात्काळ बदलण्यात आल्या. त्यामुळे यंत्रातील बिघाडामुळे मतदान प्रक्रियेत कोठेही खंड पडला नाही, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.\nया टप्प्यासाठी 1 लाख 8 हजार 590 कर्मचारी प्रत्यक्ष निवडणूक कामकाजासाठी नेमण्यात आले होते. त्याशिवाय सुमारे 25 हजार पोलीस व अन्य सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले होते. सर्व मतदारसंघांमध्ये मतदारांसाठी आवश्यक मुलभूत सुविधा पुरविण्यात आल्या. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रँप आदी सुविधा पुरविण्यात आल्या. याशिवाय २ हजार १२९ इतक्या मतदान केंद्रावरील कामकाजाचे लाईव्ह वेबकास्टींग तर 1 हजार 641 मतदान केंद्रावरील संपूर्ण कामकाजाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. सर्व कर्मचारी महिला असलेली 87 सखी मतदान केंद्रे होती, अशी माहितीही श्री. शिंदे यांनी दिली.\nराज्यात विविध कारवायांमध्ये आतापर्यंत 119 कोटी 43 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. यामध्ये सुमारे 44.99 कोटी रुपये रोकड, सुमारे 22 कोटी 50 लाख रुपये इतक्या किंमतीची दारु, सुमारे 6 कोटी 38 लाख रुपयांचे अंमली पदार्थ तर 45 कोटी 47 लाख रुपये किंमतीचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. सी-व्हिजिल ॲपवर नागरिकांकडून 3 हजार 338 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी तथ्य असल्याचे आढळून आलेल्या 1 हजार 911 तक्रारींमध्ये योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.\nloksabha मतदान निवडणूक लोकसभा Election सी-व्हिजिल cVIGIL App\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nबावन्न बँकातील 6500 शाखात सातबारा साठी पोर्टल\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/this-monsoon-cultivation-of-clove-know-the-benefits-of-clove/", "date_download": "2021-06-13T04:44:38Z", "digest": "sha1:TTFV3JE6UFBOXHFB5AFWCNCEOJRRVHLH", "length": 11017, "nlines": 88, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "या मॉन्सूनमध्ये करा औषधी लवंगाची लागवड; काय आहेत लवंगाचे फायदे", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nया मॉन्सूनमध्ये करा औषधी लवंगाची लागवड; काय आहेत लवंगाचे फायदे\nचवदार स्वंयपाक करण्यासाठी आपण घरात बनवलेला मसाला भाजीसाठी वापरत असतो. या मसाल्यात महत्त्वाचा घटक म्हणजे लंवग. लंवग स्वंयपाक घराप्रमाणेच धार्मिक कामात पुढे असतो. याशिवाय लंवग आरोग्यसाठी ही फायदेशीर असते. आज आपण याच लंवगाच्या शेतीविषयी जाणून घेणार आहोत. मसाल्याच्या पदार्थात महत्त्वाचं स्थान मिळवणाऱ्या लवंगाला पुजाविधीतही महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. तंत्र मंत्रासाठी याचा उपयोग केला जातो. लवंगाला ऊर्जावाहक मानले जाते.\nसनातन धर्माचे लोक लवंगाचा धार्मिक कामात अधिक वापर करत असतात. परंतु याला याची कोणतीच पुष्टी कृषी जागरण करत नाही. याला वैदिक आधार नाही आहे, पण लोक परंपरांनुसार याचा वापर करत आहेत. घरात नकारात्मकता असेल तर घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. दरम्यान भारतात लंवगाची शेती साधरण प्रत्येक राज्यात केली जाते. परंतु या शेतीसाठी वालुकामय जमीन अधिक उपयुक्त असते. लवंगची शेती उष्णकटिबंधीय वातावरणात केली जाते. लवंगाचे रोपे अधिक ऊन किंवा अधिक गारवा म्हणजे थंडी सहन करु शकत नाहीत. चांगले उत्पन्न घ्यायचे असल्यास याची शेती पावसाळ्यात करावी. लवंगाच्या शेतीसाठी सावली असावी लागते. अधिक ऊनचा सामना या रोपांना करावा लागणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. तसं तर उन्हाळ्यात ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमान असल्यास ह्या पिकांला काहीच अडचण नाही. पाणीला पकडून ठेवणाऱ्या जमिनीत लवंगची शेती करता येत नाही.\nलवंग लावण्याआधी लवंगच्या बियाणांना रात्रभर पाण्यात भिजू घालावे लागतात. लावताना शेंगा काढू टाकावेत. लवंगची लागवड मॉन्सूनच्या वेळेस केले जाते. रोपांची लागवड करण्याचा काळ हा जून ते जुलै आहे. रोपांच्या लागवडीसाठी ७५ सेंटिमीटर लांबी आणि रुंदीचा खड्डा करावा. दोन खड्ड्यात साधरण ६ ते ७ सेंटिमीटरचं अंतर असावं...\nया पिकाच्या गरजेनुसार पाणी दिले जाते. जर उन्हाळ्यात याची लागवड केली असेल तर पाणी वारंवार द्यावे. लवंगच्या झाडापासून साधारण ४ ते ५ वर्षात फळ प्राप्त होत असते. लवंगचे फळ हे झाडांवर गुच्छांप्रमाणे लागते. याचा रंग हा गुलाबी असतो. या फुलांना फुलण्याआधीच तोडले जाते. या फळांची लांबी दोन सेंटिमीटर होत असते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nआपल्या घरात टिकू शकतो एक वर्षापर्यंत टोमॅटो, नाही होणार खराब\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nशेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी येथे गुंतवणूक केल्यास पैसे होतील दुप्पट\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आण���्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B8", "date_download": "2021-06-13T06:37:08Z", "digest": "sha1:NM2ZEJHUU2CNNBYWYZAWA7UMKZ6COWZP", "length": 24801, "nlines": 126, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मॉरिशस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(मॉरिशियस या पानावरून पुनर्निर्देशित)\nमॉरिशस हे बेट हिंदी महासागरातील आफ्रिका खंडाजवळ असलेला देश आहे. लगून्स, ज्वालामुखी आणि पाम झाडांनी व्यापलेल्या या देशाला वेगवेगळ्या जाती-जमातींमधील सामाजिक सौहार्दामुळे चांगले स्थैर्य लाभले आहे. येथे एशिया (६५% लोकसंख्या भारतीय वंशज), युरोप, आफ्रिका या खंडातून आलेल्या लोकांचे वास्तव्य आहे.\nब्रीद वाक्य: Stella Clavisque Maris Indici (लॅटिन: हिंदी महासागरातील तारा)\nमॉरिशसचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) पोर्ट लुईस\nइतर प्रमुख भाषा -\n- राष्ट्रप्रमुख अनिरुद्घ जगन्नाथ\n- पंतप्रधान प्रविंद जुगनाथ\n- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश -\n- स्वातंत्र्य दिवस मार्च १२, १९६८\n- प्रजासत्ताक दिन मार्च १२, १९९२\n- एकूण २,०४० किमी२ (१७९वा क्रमांक)\n- पाणी (%) ०.०५\n-एकूण १२,४५,००० (१५३वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण १६.३६ अब्ज अमेरिकन डॉलर (११९वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न १३,३०० अमेरिकन डॉलर (५२वा क्रमांक)\nराष्ट्रीय चलन मॉरिशियन रुपया (MUR)\nआंतरराष्ट्रीय कालविभाग मॉरिशियन प्रमाणवेळ (MUT) (यूटीसी+४)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +२३०\n१०व्या शतकाच्या सुरूवातीस द्रविड (तमिळ) आणि ऑस्ट्रोनेसई नाविकांच्या संदर्भातील हा सर्वात प्राचीन अभिलेख आहे. पोर्तुगीज नाविक प्रथम येथे १५०७मध्ये आले आणि त्यांनी या निर्जन बेटावर निवास स्थापन केले आणि नंतर बेट सोडले. १५९८ मध्ये हॉलंडचीएका चक्रीवादळामुळे या बेटावर पोहोचले. त्यांनी नासाऊच्या युवराज मॉ��िसच्या सन्मानार्थ बेटाला मॉरशस हेनाव दिले. इ.स. १९३८पासूनये डचांनी येथे कायमस्वरूपी कायमस्वरुपी वास्तव्य उभे केले. चक्रीवादळांच्या माऱ्यांमुळे ववारंवार होणारी घसरण यामुळे डच काही दशकांनी परत गेले. फ्रान्सने आपल्या शेजारच्या आयल बोरबॉन (आता रीयूनियन) बेटावर आधीच नियंत्रण ठेवले होते. त्यांनी १७१५मध्ये मॉरिशसवर कब्जा केला आणि त्याचे नाव बदलून आयल डी फ्रान्स (फ्रान्सचे बेट) असे केले. फ्रेंच शासनानुसार, हे बेट चिनी उत्पादनांमुळे एक समृद्ध अर्थव्यवस्था म्हणून विकसित झाले. हा आर्थिक बदल राज्यपाल फ्रान्कोइस महे डे डेबोबॉर्डानो यांनी घडवून आणला.\nब्रिटनशी झालेल्या त्याच्या अनेक सैन्य विवादांदरम्यान, फ्रान्सने बेकायदेशीर \"समुद्री डाकू\" प्रवाशांना आत्मसमर्पण केले जे बर्याचदा ब्रिटीश जहाजे लुटले गेले होते, जे भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या प्रवास दरम्यान मौल्यवान व्यापार व्यवहारासाठी होते. तेथे होते. 1803-1815 दरम्यान नेपोलियन युद्ध दरम्यान, ब्रिटीश बेटावर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी झाला. ग्रॅंड पोर्टची लढाई जिंकली असून, ब्रिटीशांवर नेपोलियन ब्रिटिशांची एकच विजय होती, तीन महिन्यांनंतर फ्रेंच युकेमध्ये केप मालहौर्क्सवर पराभूत झाला. त्यांनी 3 डिसेंबर 1810 रोजी औपचारिकपणे काही अटींसह आत्मसमर्पण केले, या अटींवर असे की ही बेटे फ्रेंच भाषेचा वापर चालू ठेवतील आणि फौजदारी कायदे फौजदारी प्रकरणांमध्ये नागरिकांना लागू होतील. ब्रिटीश शासनाखाली, या द्वीपाचे नाव परत मॉरीशसमध्ये बदलण्यात आले.\n1 9 65 मध्ये ब्रिटन (युनायटेड किंगडम) ने मॉरीशसकडून चागॉस द्वीपसमूह वेगळे केले. त्यांनी ब्रिटिश हिंद महासागरीय प्रदेश स्थापन करण्यासाठी असे केले, जेणेकरून ते अमेरिकेसह संरक्षण सहकार्यासाठी विविध उद्देशांसाठी रणनीतिक बेटे वापरू शकतील. मॉरिशस सरकार नंतर त्याच्या हालचालीशी सहमत झाली असली तरी, त्यानंतरच्या सरकारांनी आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार (वास्तविक वांछित) अंतर्गत त्यांचे पाऊल अवैध घोषित केले आहे आणि या बेटांवर आपले हक्क घोषित केले आहेत. त्यांचा दावा युनायटेड नेशन्स [तथ्य वांछित] द्वारे ओळखला गेला आहे.\n1 9 68 मध्ये मॉरीशसने स्वातंत्र्य मिळविले आणि 1 99 2 मध्ये देश एक गणराज्य बनले. मॉरीशस स्थिर लोकशाही आहे, जिथे नियमित निवडणुका असतात आणि मानवी ह���्कांच्या बाबतीत देशाची प्रतिमा देखील चांगली असते, ज्यामुळे विदेशी गुंतवणूक खूपच वाढली आहे आणि हे देश आफ्रिकेतील सर्वात प्रति व्यक्ती उत्पन्न देशांपैकी एक आहे.\nमॉरीशस मास्करेड आयलॅंडचा एक भाग आहे. या द्वीपसमूहाची मालिका अंत-समुद्राच्या ज्वालामुखीय विस्फोटांमुळे बनविली गेली आहे जे यापुढे सक्रिय नाहीत. या ज्वालामुखीचा विस्फोट नक्षत्रस्थानाच्या दिशेने फिरणारी आफ्रिकन प्लेटच्या पुनर्मूल्यामुळे होता. मॉरीशस बेट हे सेंट्रल पठाराने घसरलेले आहे, ज्याचे सर्वोच्च शिखर पेरॉन दे ला पेटिट रिव्हियर नॉयर हे 828 मीटर (2717 फूट) उंच आहे आणि दक्षिणेस स्थित आहे. पठाराच्या आजूबाजूला मूळ खळबळ अजूनही पर्वतांपेक्षा वेगळी दिसते.\nस्थानिक हवामान उष्णदेशीय आहे, जे दक्षिणपूर्वीच्या वारा द्वारे सुधारित केले जाते. मे ते नोव्हेंबर पर्यंत कोरडे हवामान आहेत आणि नोव्हेंबर ते मे महिन्याचे हवामान गरम, ओले व ओले आहे. मे-सप्टेंबर दरम्यान देशाला चक्रीवादळ प्रभावित करते. चक्रवात वेळ नोव्हेंबर-एप्रिल आहे. हॉलंड (1 99 4) आणि डीना (2002) ही दोन अंतिम चक्रीवादळे आहेत ज्यांनी बेटाला सर्वात जास्त प्रभावित केले आहे\nहे बेट त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. उदाहरणार्थ, लेखक मार्क ट्वेन, Akvetr Foloing की लिहिले त्यांच्या स्वतः च्या प्रवास आठवणींमध्ये पाहिले \"मॉरिशस मॉरिशस प्रथम आणि नंतर स्वर्गात कल्पना उत्पन्न केले आणि, मॉरिशस फक्त नंदनवन एक प्रत.\"\n), पोर्ट लुईस हे बेटाचे राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. इतर महत्त्वपूर्ण() शहरात क्युराइप्स, वाक्वा, फिनिक्स, क्वार्ट बोर्न, रोझ हिल आणि बीयू-बेसिन यांचा समावेश आहे.\nमॉरिशसमध्ये विभिन्न धर्मांचे लोक राहतात, ज्यात प्रमुख आहे हिंदू धर्म (५२ %), ख्रिश्चन धर्म (२७ %) आणि इस्लाम (१४.४ %). येथे नास्तिक लोकांची सुद्धा मोठी संख्या आहे.\n1968 मध्ये स्वातंत्र्य असल्याने, मॉरिशस कमी उत्पन्न पासून उत्क्रांत आहे, कृषी उत्पादन आधारित अर्थव्यवस्था वेगाने वाढणारी औद्योगिक, आर्थिक आणि पर्यटन क्षेत्र समावेश फंड मध्यम उत्पन्न अर्थव्यवस्था मध्ये बदललेले करण्यात आली आहे. बर्याच कालावधीत वार्षिक वाढ दर 5% ते 6% नोंदवला गेला आहे. हा दर जीवनमान वाढवून, शिशु मृत्युदर कमी करुन पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून परावर्तित होतो.\n2005 मध्ये एक, अंदाजे 10.155 डॉलर शक्ती साम्य (पीपीपी) खरेदी मॉरिशस (आफ्रिका दरडोई जीडीपी दृष्टीने, तो पुनर्मीलन (19,233 अमेरिकन डॉलर्स, प्रत्यक्ष विनिमय दर) पुढे होईल, सेशेल्स मध्ये सातव्या स्थानावर वर आहे 13 887 डॉलर्स, पीपीपी), गॅबॉन (12,742 डॉलर्स, पीपीपी), बोट्सवाना (12057 डॉलर्स पीपीपी), विषुववृत्तीय गिनी (11999 डॉलर पीपीपी) आणि लिबिया (10,727 डॉलर्स म्हणून, प.पू.).\nअर्थव्यवस्था प्रामुख्याने ऊस लागवड, पर्यटन, कापड आणि सेवा यावर अवलंबून आहे, परंतु इतर भाग देखील वेगाने वाढत आहेत. मॉरिशस, लिबिया आणि सेशल्स फक्त तीन ज्या रेटिंग \"मानव विकास निर्देशांक\" आहे 'उच्च'. (रियुनियन त्यानुसार, फ्रान्स भाग म्हणून, युनायटेड नेशन्स मानव विकास निर्देशांक रॅंक सूचीबद्ध केले गेले नाही अशा आफ्रिकन देश आहेत )\n9 0 टक्के शेतीसाठी ऊस लागवड केली जाते आणि एकूण निर्यात उत्पन्नाच्या 25% प्राप्त होते. पण 1 999 मध्ये, गव्हाच्या पिकाला गंभीर दुष्काळ पडला. सरकारची विकास योजना विदेशी गुंतवणूकीवर आधारित आहे. मॉरिशस पेक्षा अधिक 9,000 सुमारे कंपन्या जे जे भारत आणि दक्षिण आफ्रिका व्यवसाय करू $ 1 अब्ज गुंतवणूक पेक्षा खाजगी बँकिंग क्षेत्रातील अधिक पोहोचण्याचा आहे आकर्षित केले आहे. डिसेंबर 2004 मध्ये बेरोजगारीचा दर 7.6% होता. फ्रान्स देशातील सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे, ज्याचा केवळ देशाशी घनिष्ट संबंध नाही तर विविध स्वरूपात तांत्रिक सहाय्य देखील देतो.\nस्थानिक रहिवासी कमी किंमतीत आकर्षित करण्यासाठी आणि सध्या दुबई आणि सिंगापूरला भेट देणार्या अधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, पुढील चार वर्षात मॉरीशस ड्यूटीमुक्त बेट बनण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक उत्पादने आयात शुल्क (कर्तव्य) नाहीसे आहे आणि 1850 उत्पादने कपडे, अन्न, दागिने, फोटोग्राफी (फोटोग्राफिक) उपकरणे समावेश, ऑडिओ व्हिज्युअल उपकरणे आणि प्रकाश उपकरणे दर कपात आहे. याव्यतिरिक्त, नवीन व्यवसाय संधी आकर्षित करण्याच्या हेतूने आर्थिक सुधारणांचा देखील अंमलबजावणी करण्यात आला आहे. अलीकडेच 2007-2008 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री राम सितान यांनी कॉर्पोरेट टॅक्स (कर) 15% [तथ्य वांछित] कमी केले. ब्रिटिश अमेरिकन गुंतवणूक कंपनी मर्सिडीज बेंज, पायनो, मित्सुबिशी आणि मॉरिशसमध्ये साबा कार विक्रीचे प्रतिनिधीत्व करते.\nएडीबी नेटवर्कची योजना संपूर्ण मॉरीशसवरील लोकांना वायरलेस इंटरनेट प्रदान करणे ���हे, तरीही ती जवळपास 60% बेटे आणि लोकसंख्येच्या 70% आहे. भारतातील एकूण परकीय थेट गुंतवणूकीमध्ये मॉरीशस 10.9 8 अब्ज अमेरिकी डॉलर आहे. शीर्ष 2000 आणि 2005 च्या जानेवारी मॉरिशस विदेशी गुंतवणूक प्रामुख्याने विद्युत उपकरणे, अशा दूरसंचार, इंधन, सिमेंट आणि जिप्सम उत्पादने आणि सेवा क्षेत्र (आर्थिक आणि नॉन-आर्थिक) म्हणून विविध क्षेत्रात ओळखले जाते.\nमॉरिशस सरकारचे संकेतस्थळ [१]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २५ मार्च २०२१ रोजी १८:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2021-06-13T06:17:00Z", "digest": "sha1:KLWQWAKCXHSVKQK34ODXJ3HVG5LZBD6J", "length": 9214, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दांडिया रास - विकिपीडिया", "raw_content": "\nदांडिया किंवा दांडिया रास हे गुजरातमधील लोकनृत्य आहे.[१] [२]हे समूहनृत्य नवरात्रात केले जाते. गुजरातमध्ये कोणत्याही सणाला किंवा शुभप्रसंगी हे नृत्य करण्याची परंपरा आहे.[३]\n३ दांडिया दृकश्राव्य चित्रफीत\nरंगीबेरंगी स्वरूपात सजविलेल्या बांबूच्या काठ्या दांडिया म्हणून ओळखल्या जातात. या काठ्या हातात घेऊन केलेल्या नृत्याला दांडिया नृत्य किंवा दांडिया रास असे संबोधिले जाते.स्त्री आणि पुरुष गोलाकार फेर स्वरूपात हे नृत्य करतात.[४] रंगीबरंगी पोशाख आणि दागिने घालून महिला या नृत्यात सहभागी होतात तर पुरुष पारंपरिक पगडी, धोतर असा पोशाख परिधान करतात. या पोशाखांवर काचांचे तुकडे, लोलक किंवा मोती इ. चा वापर करून नक्षीकाम केले जाते आणि या पोशाखांचे सुशोभीकरण केले जाते.[५]\nराधा आणि कृष्ण यांच्या पौराणिक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. कृष्णाने राधा आणि अन्य गोपी यांच्यासह रासक्रीडा केली. या रासक्रीडेची आठवण म्हणून स्त्री आणि पुरुष दांडिया रास खेळतात असे मानले जाते.[६]\nमेहसणा गुजरात येथील दांडिया\nयाशिवाय गुजरातमधील गावांच्या नावावरुनदेखील प्रकार आह���त जसे:\nया नृत्यप्रकाराची समाजात लोकप्रियता आहे आणि युवापिढीत या नृत्याचे आकर्षण आहे. शारदीय नवरात्र काळात विविध संस्था किंवा संयोजन संस्था मोकळ्या पटांगणावर दांडिया नृत्याचे व्यावसायिक स्वरूपात आयोजन करतात.[८] हा नृत्यप्रकार चित्रपटांच्या माध्यमातूनही समाजात प्रसारित झालेला दिसतो.[९]\n^ \"नवरात्री विशेष : गरबा : कालचा आणि आजचा\n^ \"Maharashtra Navratri Guidelines: गरबा, दांडियास यंदा मनाई; नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\". Maharashtra Times. 2020-10-06 रोजी पाहिले.\nभारतातील सण व उत्सव\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nCS1 हिंदी-भाषा स्रोत (hi)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑक्टोबर २०२० रोजी १०:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/bjp-announcement-kisan-kathore-assembly-speaker-election-239827", "date_download": "2021-06-13T04:57:23Z", "digest": "sha1:GOOFZM2QETARMTNEIRQUYJCSUPWHGDBT", "length": 16843, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | विधानसभा अध्यक्ष निवडीत रंगत; भाजपनेही दिला उमेदवार", "raw_content": "\nविधानसभा अध्यक्ष निवडीत रंगत; भाजपनेही दिला उमेदवार\nमुंबई : विधानसभा अध्यक्षांची उद्या निवड होणार आहे. तत्पूर्वी, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विश्वास दर्शक ठरावाला सामोरे जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांसाठी व्हिप काढला आहे. यासगळ्या घडामोडींमध्ये भाजपने विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत उडी घेतली आहे. भाजपने 105 आणि 18 अपक्ष आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा केला आहे. त्यांनी या जोरावर विधानसभा अध्यक्ष निवडीत काँग्रेसला आव्हान दिले आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊन लोड करा ई-सकाळचे एप\nकिसन कथोरेंच्या नावाची घोषणा\nआज, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सरकारच्या निर्णयांवर ताशेरे ओढले. चंद्रकांत पाटील म्हणाले, 'सत्तेवर आल्यानंतर लगेचच सरकारने आपला मनमानी कारभार सुरू केला आहे. पण, आम्ही त्यांना नियमाबाहेर कारभार करू देणार नाही. विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी अर्ज भरायला दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत होती. त्याचवेळी आम्ही मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. कथोरे हे जवळपास एक लाख 74 हजार मतांनी निवडून आले आहेत. आम्ही त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.'\nआणखी वाचा - बहुमत चाचणीपूर्वी संजय राऊत यांचं ट्विट\nआणखी वाचा - अजित पवार भेटले भाजप नेत्याला, म्हणतात, 'राजकीय चर्चा नाही'\nआणखी वाचा - विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोलेंचे नाव\nकाय म्हणाले चंद्रकात पाटील\nसरकारकडे बहुमत आहे तर, आमदारांना कोंडून का ठेवले\nसरकारने सत्तेवर येताच कायदे तोडण्यास सुरुवात केली\nआम्ही प्रबळ विरोधीपक्ष म्हणून काम करू\nमारून मुटकून सरकार फार दिवस चालवता येत नाही\nशिवाजी पार्कवरील शपथविधी बेकायदेशीर\nFlashBack 2019 : 'या' दहा नावांनी ढवळून काढलं महाराष्ट्राचं राजकारण\nफ्लॅशबॅक 2019 : महाराष्ट्राचं राजकारण तसं पाहिल्यास प्रत्येकवेळी हे गरमागरमच असतं. परंतु, यावर्षी म्हणजेच २०१९ या वर्षात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे ते चांगलेच तापले होते. त्यात सांगली सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि अन्य गोष्टींवरून तर अधिकच आरोपांच्या फैरी झडलेल्या पाहा\n'मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही'\nमुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ग्रामपंचायत निवडणुकीचं विश्लेषण करण्यात आले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशाराही दिला आहे. ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत श\nराष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र मिळालंय; भाजप नेत्यांचा दावा\nमुंबई : राज्यात राजकीय भूकंपानंतर आता नेत्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप नेत्यांनी आता संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आपल्याला असल्याचा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ट्विट आणि भाजप नेत्यांकडून करण्यात आलेला दावा यातून मोठा संभ्रम निर्माण होताना दिस\nअजित पवारांनी राष्ट्रवादीचे आमदार पळवले; तीन आमदारांचा पत्रकार परिषदेत खुलास��\nमुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना अक्षरशः पळवून नेऊन, राज्यात सरकार स्थापनेचा डाव साधल्याचं स्पष्ट होत आहे. आज, वाय. बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यात शरद पवार यांनी, अजित पवारांसोबत गेलेल्या तीन आमदारांना पत्रका\nसोशल मीडियावरील अखेर 'ती' पोस्ट ठरली खरी\nसोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला\nमराठा आरक्षणाला पाठिंबाच, पण केंद्राची भूमिकाही महत्त्वाची : शरद पवार\nपुणे : मराठा आरक्षणाला राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे; परंतु हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. असे असले तरी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आग्रही भूमिका मांडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही तीच\n'भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरेंनी नेतृत्व केले तर देशाला मजबूत नेतृत्व मिळेल'\nऔरंगाबाद : आपल्या विचारांचे नसणाऱ्यांना नष्ट करण्याचे काम केंद्रातील भाजपचे सरकार करत आहे; परंतु जेव्हा जेव्हा जनता शांत असते तेव्हा जनतेच्या आतून एक खदखद निर्माण होत असते. २०१४, २०१९ च्या निवडणुका झाल्या. आता २०२४ मध्ये जनता आपल्या मतांतून स्फोट घडवून आणेल, असे मत शिवसेनेचे खासदार संजय र\n'देवेंद्र फडणवीसच पुन्हा होणार मुख्यमंत्री', भाजप कोअर कमिटीत ठरलं\nमहाराष्ट्रातील सत्तासाथापानेचा पेच : नुकतीच भाजपचे प्रदेशाधाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होईल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असा विश्वास भाजप नेते चंद्रकांत\n'छत्रपती शिवरायांचा उल्लेख केल्यानंतर फडणवीसांना राग का आला\nमुंबई : मुख्यमंत्रिपदाची आणि मंत्र्यांची शपथ घेताना कोणी श्रद्धा स्थानाचं नाव घेतलं तर त्यात गैर काय छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले यांची नावं घेऊन शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांना राग का यावा छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले यांची नावं घेऊन शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांना राग का यावा, असा प्रश्न मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहात उपस्थ\nअजित पवार भेटले भाजप नेत्याला; म्हणतात, 'राजकीय चर्चा नाही'\nमुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आज, पुन्हा भाजप नेत्याला भेटले आहेत. त्यामुळं राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ही भेट राजकीय नव्हती. त्याचा राजकीय अर्थ घेऊ नका, असं अजित पवार यांनीच मीडियाशी बोलताना स्पष्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/indias-got-talent-show-coming-soon-on-sony-marathi-nrst-139585/", "date_download": "2021-06-13T05:37:26Z", "digest": "sha1:H56VIZ3O6GXBGYUYW75DVFC6L7AVPGEV", "length": 14703, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "indias got talent show coming soon on sony marathi nrst | 'इंडियाज गॉट टॅलेंट' पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nमनोरंजन‘इंडियाज गॉट टॅलेंट’ पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकथा बाह्य आणि प्रतिभा-आधारित रियालिटी शोजच्या बाबतीत ब्रॉडकास्ट लीडर म्हणून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचे स्थान अढळ आहे.\nइंडिया��� गॉट टॅलेंट एक असा फॉरमॅट, जो विशुद्ध प्रतिभा यशस्वीरित्या प्रेक्षकांपुढे घेऊन येतो, असा फॉरमॅट जो पुन्हा पुन्हा हे दाखवून देतो की, वय ही निव्वळ एक संख्या आहे, एक असा फॉरमॅट ज्यामध्ये तुमचा सामाजिक दर्जा, तुम्ही स्त्री आहात की पुरुष वगैरे कसलाच बाध न ठेवता तुमच्या सोलो किंवा समूह परफॉर्मन्सचे स्वागत होते. हा फॉरमॅट इंडियाज गॉट टॅलेंट नावाने प्रचलित आहे, जे “गॉट टॅलेंट” या आंतरराष्ट्रीय फॉरमॅटचे भारतीय रूप आहे. या भारतीय रुपाचे जनक आहेत, सायको आणि फ्रेमॅन्टल. आता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने त्याचे अधिग्रहण केले आहे. कथा बाह्य आणि प्रतिभा-आधारित रियालिटी शोजच्या बाबतीत ब्रॉडकास्ट लीडर म्हणून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचे स्थान अढळ आहे.\n2006 मध्ये अमेरिकाज गॉट टॅलेंटचे प्रसारण झाले, त्यानंतर 70 पेक्षा जास्त देशांमध्ये हा फॉरमॅट यशस्वीरित्या वापरण्यात आला. या फॉरमॅटमध्ये प्रतिष्ठित परीक्षकांची पॅनल देशभरातील होतकरू स्पर्धकांमधून काही स्पर्धक निवडते आणि मग अंतिम विजेता निवडण्याची जबाबदारी मात्र प्रेक्षकांकडे असते. हा फॉरमॅट अनेक प्रतिभावंतांना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी मंच पुरवतो आणि तेथून जागतिक संधींचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले करतो.\n“एक फॉरमॅट म्हणून इंडियाज गॉट टॅलेंट मध्ये भरपूर क्षमता आहे. कथा बाह्य, प्रतिभा-प्रेरित रियालिटी फॉरमॅट प्रांतात हातखंडा असलेल्या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनला प्रेक्षकांच्या अभिरुचीस अनुकूल कार्यक्रम सादर करण्याची आणखी एक संधी या फॉरमॅट द्वारे मिळाली आहे. फ्रेमॅन्टलकडून अधिकार मिळवून आता आम्ही इंडियाज गॉट टॅलेंटचा नवीन सीझन सादर करण्यासाठी तयारी करत आहोत. देशातील उत्कृष्ट प्रतिभा सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”-आशीष गोळवलकर, हेड- कंटेन्ट\n“जागतिक टेलिव्हिजन इतिहासात सर्वाधिक यशस्वी रियालिटी फॉरमॅट म्हणून ‘गॉट टॅलेंट’च्या नावे विक्रम नोंदलेला आहे. इंडियाज गॉट टॅलेंट या आमच्या आणखी एका यशस्वी फॉरमॅटसाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनशी हातमिळवणी करताना फ्रेममॅन्टलला आनंद होत आहे. याच्या फॉरमॅटमध्येच अंतर्भूत असलेले वैविध्य आणि समावेशकता यामुळे हा शो भारतातील लोकांच्या प्रतिभेचे यथार्थ सादरीकरण करतो. आम्हाला प्रामाणिकपणे असे वाटते की, याचे आग��मी सत्र देखील वर्षानुवर्षे आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणार्‍या आमच्या प्रेक्षकांना अमर्याद मनोरंजन देत राहील.”\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/08/thorat-on-cm.html", "date_download": "2021-06-13T05:57:02Z", "digest": "sha1:2Q4QSCFXQLDIAAAYQJCWVH4KC3MK4MFH", "length": 11800, "nlines": 73, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? येदीयुरप्पा की फडणवीस? : आ. बाळासाहेब थोरात - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome POLITICS महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण येदीयुरप्पा की फडणवीस : आ. बाळासाहेब थोरात\n : आ. बाळासाहेब थोरात\nमुंबई, दि. १३ - पूरग्रस्त महाराष्ट्राला मदत देण्याबाबत केंद्र सरकार तर्फे पूर्णपणे अनास्था दिसत असून अद्यापपर्यंत केंद्र सरकारने महाराष्ट्राला कोणतीही मदत दिली नाही. विरोधी पक्षांच्या रेट्यामुळे नाईलाजाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकचा हवाई दौरा करत असताना कोल्हापूर, सांगलीच्या पूराचे हवाई पर्यटन केले परंतु इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की, महाराष्ट्रातल्या पूरस्थितींची पाहणी अमित शाह यांनी दुस-या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या समवेत केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा एकही मंत्री यावेळी त्यांच्यासमवेत नव्हते. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण येदीयुरप्पा की फडणवीस हे सरकारने स्पष्ट करावे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.\nआज टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली या बैठकीत राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. थोरात म्हणाले की, राज्य आणि केंद्र सरकारने राज्यातल्या पूरस्थितीकडे गांभिर्याने पाहिले नाही म्हणून परिस्थिती वाईट झाली. केंद्र सरकारने अद्याप राज्यातील पूराला एल 3 आपत्ती म्हणून जाहीर केले नाही, त्यामुळे अद्याप केंद्राने राज्याला मदत दिली नाही. आता हळू हळू पूराचे पाणी ओसरू लागले आहे पण आता स्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यासाठी सरकारने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. सरकारची मदत सर्वांपर्यंत पोहोचत नसल्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकर्ते १६ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या कालावधीत पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहिम राबवणार आहेत तसेच लोकांना मदत करणार आहेत.\nदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर महाराष्ट्रातल्या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन साधे ट्वीटही केले नाही. या पूरामुळे लाखो लोक बेघर झाले आहे. पशुधन नष्ठ झाले आहे. लोकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतक-यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पूरामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे आणि त्यांना नविन कर्ज उपलब्ध करून द्यावे. बाजार भावाप्रमाणे पशुधनाच्या नुकसानीची भरपाई द्यावी. पडझड झालेली घरे सरकारने बांधून द्यावी या व इतर मागण्यांसाठी उद्या बुधवारी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहित��� आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vialliquidfillingmachine.com/vape-juice-e-cigarette-filling-stoppering-capping-machine.html", "date_download": "2021-06-13T05:28:54Z", "digest": "sha1:SUFCKB4RZWPOIGJZAAUZ6V73JJKXOW2Y", "length": 14766, "nlines": 91, "source_domain": "mr.vialliquidfillingmachine.com", "title": "व्हेप ज्यूस ई-सिगारेट भरणे स्टॉपरिंग कॅपिंग मशीन - व्हियालिक्विडफिलिंगमॅचिन डॉट कॉम", "raw_content": "\nस्वयंचलित लिक्विड फिलिंग उपकरणे\nड्रॉपर बाटली भरणे मशीन\nतेल आवश्यक तेल भरणे\nआय ड्रॉप फिलिंग मशीन\nनेल पॉलिश फिलिंग मशीन\nफार्मा लिक्विड फिलिंग मशीन\nसॉस पेस्ट फिलिंग मशीन\nव्हेप जूस ई-सिगारेट भरणे स्टॉपिंग कॅपिंग मशीन\nव्हेप जूस ई-सिगारेट भरणे स्टॉपिंग कॅपिंग मशीन\nहे मशीन प्लास्टिक किंवा काचेच्या बाटल्यांवर काम करू शकते ज्या वेगवेगळ्या सामग्रीपासून बनविल्या जातात, ज्या गोल किंवा ऑलिव्हच्या आकारासह असतात, जसे की, आयड्रॉप बाटल्या, तोंडी द्रव बाटल्या, नेल आर्ट पेंटच्या बाटल्या, डोळ्याच्या सावलीच्या द्रव बाटल्या, फार्म एम्पोल बाटल्या, परफ्यूमच्या बाटल्या, वनस्पती सार बाटल्या, इलेक्ट्रॉनिक सिगारेट लिक्विड बाटल्या वगैरे.\nरिक्त बाटल्या प्रवेश, लिक्विड फिलिंग, आतील स्टॉपर घेणे आणि दाबणे, बाह्य सामने घेणे आणि स्क्रू इ. इत्यादी सर्व हालचाली अचूकपणे सुनिश्चित करण्यासाठी उच्च परिशुद्धता पदवीधर चालविणारे हे मशीन.\nपेरिस्टालिटिक पंप किंवा पिस्टन पंप भरणे, सतत टॉर्क स्क्रूइंग कॅप्स, प्रगत पीएलसी + टच स्क्रीन ऑपरेशन सिस्टम, बाटल्या नाही भरणे, आतील स्टॉपर नाही आणि बाह्य कॅप फीडिंग नाही. उत्कृष्ट ड्राइव्ह स्थिरता, उच्च शोधण्याची अचूकता आणि उच्च भरणे डोस अचूकता. विशेष प्रक्रिया केलेले आणि कॅलिब्रेटेड अंतर्गत स्टॉपर आणि बाह्य कॅप फीडिंग डिव्हाइसेस, उच्च पात्रता दरासह तयार उत्पादने सुनिश्चित करा.\nग्राहकांच्या उत्पादनावर अवलंबून असते, आमची मशीन्स दोन किंवा चार फिलिंग नोजल, एक किंवा दोन अंतर्गत स्टॉपर फीडिंग आणि प्रेसिंग डिव्हाइसेस, एक किंवा दोन बाह्य कॅप फीडिंग आणि स्क्रूइंग डिव्हाइससह सानुकूलित केली जाऊ शकतात. आणि हे मशीन स्वयंचलित रिकाम्या बाटल्या अनस्क्रॅम्बलर, स्वयंचलित बाटल्या लेबलिंग मशीन, शाई-जेट प्रिंटरसह देखील कार्य करू शकते स्वयंचलित भरणे उत्पादन लाइन असेल.\nऑप्टिकल फायबर संरक्षणात्मक बाही\nपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे विशेषत: लहान बाटल्यांमध्ये उच्च परिशुद्धता लहान डोस भरण्यासाठी व्यापकपणे लागू.\nऑपरेट करण्यासाठी सुलभ, प्रगत पीएलसी + टच स्क्रीन ऑपरेशन सिस्टमचा अवलंब करते.\nवायवीय मेकॅनिक हात अंतर्गत स्टॉपर्स आणि बाह्य सामने, उत्कृष्ट स्थिरता आणि उच्च सुस्पष्टता घेतात.\nखूप कमी आवाज, कमी उर्जा.\nभाग संपर्क उत्पादने एसयूएस 304 किंवा एसयूएस 316 एल बनलेले आहेत, अँटी-गंज आणि अँटी-रस्ट, सेंद्रीय ग्लास संपूर्ण कव्हर, सेफ, सेनेटरी आणि डस्टप्रूफ, जीएमपी मानकसह लागू होतात.\n-बसल्या सहजपणे बाटल्या (किंवा व्हायब्रेटिव बाउल फीडर)\n- रिकाम्या कॅम प्लेटमध्ये एटी रिकाम्या बाटल्या\nलिक्विड फिलिंग-इनर स्टॉपर आहार आणि दाबणे\n- निर्मित बाटल्या बाहेर पडा\n-आदिशीव लेबल स्टिकिंग-डेट / बॅच कोड मुद्रण\nलागू असलेल्या बाटल्यांचा आकार: उंची: 20 मिमी -100 मिमी, व्यास: 10 मिमी-100 मिमी.\nलागू बाटल्या साहित्य: काच किंवा प्लास्टिक.\nलागू असलेल्या बाटल्यांचा आकार: गोल किंवा ऑलिव्ह, किंवा सानुकूलित केला जाऊ शकतो.\nलागू उत्पादने: द्रव उत्पादने.\nभरण्याचे प्रमाण: 5-50 मि.ली.\nक्षमता: 20-40 बाटल्या / मिनिट (भरण्याच्या व्हॉल्यूमवर अवलंबून)\nभरणे सहिष्णुता: ≤ ± 1%\nउर्जा: १. 1.5 केडब्ल्यू.\nव्होल्टेज: एसी 220 व्ही, 1 टप्पा; एसी 380 व्ही, 3 टप्पे (सानुकूलित केले जाऊ शकतात).\nसंकुचित हवा: 0.6-0.8Mpa., 2 मी / ता\nएकूण वजन: 650 किलो.\nव्हेप ज्यूसची बाटली भरणे कॅपिंग मशीन हे मशीन प्रामुख्याने ई-लिक्विड भरण्यासाठी विविध गोल आणि सपाट काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये भरण्यासाठी 5--30० मिलीलीटरपर्यंत उपलब्ध आहे. उच्च सुस्पष्टता कॅम स्थितीत, कॉर्क आणि कॅपसाठी नियमित प्लेट प्रदान करते; प्रवेगक कॅम कॅपिंग हेड्स वर आणि खाली जात आहे; सतत हात फिरवत आहे […]\nस्वयंचलित लिक्विड फिलिंग उपकरणे\nड्रॉपर बाटली भरणे मशीन\nतेल आवश्यक तेल भरणे\nआय ड्रॉप फिलिंग मशीन\nनेल पॉलिश फिलिंग मशीन\nफार्मा लिक्विड फिलिंग मशीन\nसॉस पेस्ट फिलिंग मशीन\nकॉपीराइट © शांघाय एनपॅक मशीनरी कं. सर्व हक्क राखीव.\nशोरूम | एक्सएमएल साइटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE", "date_download": "2021-06-13T05:12:25Z", "digest": "sha1:KKXMK6CXUR7OB3YGVTDWLEQNCHCMY2SY", "length": 7322, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डोमकावळा - विकिपीडिया", "raw_content": "\nडोमकावळा तथा रानकावळा (शास्त्रीय नाव: Corvus macrorhynchos) आशियाई वनांमध्ये आढळणारा सामान्य कावळ्यापेक्षा आकाराने थोडा मोठा असलेला पक्षी. याला जंगली कौआ या नावानेही ओळखतात.\nहा संपूर्णपणे काळ्या रंगाचा असतो.\nमोठी चोच असणाऱ्या ह्या पक्ष्याला इंग्लिशमध्ये लार्ज-बिल्ड क्रो (शास्त्रीय नाव 'कॉर्व्हस मॅक्रोऱ्हिन्चॉस') असे म्हणतात. हा एक आशिया कावळा या प्रजातीतील आहे. उत्तरेकडील ईशान्य भागात कुरिल आणि सखालिन द्वीपकल्पातही ते आढळतात. ते परिस्थितीशी जुळवून घेत अन्नस्रोतांच्या विविध भागात टिकून राहतात. त्यामुळे ते नवीन भागांमध्ये वसाहत करण्यास तयार होतात जोहान जार्ज वॅग्लर ने प्रथम इ.स. १८२७ साली अशाच नमुन्याच्या एका प्रजातींचे वर्णन केले. मॅक्रोऱ्हिन्चॉस इंटरनेट बर्ड कलेक्शन पूर्वेच्या जंगलातील कावळा आणि भारतीय जंगल कावळा समान मानले जातात. या दोघांनाहीत जंगल कावळा म्हटले जाते.\nह्या कावळ्याची एकूण लांबी ४६ ते ५९ सें.मी इतकी आहे. गळपट्टा सामान्य कावळ्यापेक्षा थोडा मोठा असतो. सर्व कावळ्यांच्या तुलनेत या लार्ज बिल्ड कावळ्याची चोच फार मोठी आणि धनुष्याकार असून वरच्या बाजूला असते, त्यांचे पंख, शेपटी, चेहरा आणि कंठ चमकदार काळे असतात. डोके, मान, खांदा निळे असून शरीराच्या मागच्या भागावर गडद किंचाळयुक्त पिसारा असतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०२१ रोजी २२:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3784/Recruitment-in-Mangrove-Foundation-2020.html", "date_download": "2021-06-13T06:04:38Z", "digest": "sha1:SQ4DMTQI7JBVZT2VX7JKGFQHVI2MLKLO", "length": 6674, "nlines": 90, "source_domain": "naukriadda.com", "title": "मॅंग्रोव्ह फाउंडेशन मध्ये भरती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nमॅंग्रोव्ह फाउंडेशन मध्ये भरती 2020\nप्रशासन व्यवस्थापक, कायदेशीर सल्लागार, रोजीरोटी विशेषज्ञ, मॅंग्रोव्ह इकोलॉजिस्ट, प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहकारी, सहकारी या पदांसाठी महाराष्ट्र मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन मध्ये एकूण 19 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 डिसेंबर 2020 पर्यत अर्ज सादर करावे.\nएकूण पदसंख्या : १९ जागा\nपद आणि संख्या :\nएकूण - १९ जागा\nपदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी.\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (ई-मेल)\nनोकरी ठिकाण : मुंबई\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१/१२/२०२०.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ ��ूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/6155", "date_download": "2021-06-13T05:33:41Z", "digest": "sha1:4325Z7IECEO6QLXF6H7NKNQO26JMZ256", "length": 7635, "nlines": 147, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "कोरोनाची भीती कायम ! जिल्ह्यात करुणा रुग्णांचा आकडा 17 हजार 100 च्या वर | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome कोरोना कोरोनाची भीती कायम जिल्ह्यात करुणा रुग्णांचा आकडा 17 हजार 100 च्या...\n जिल्ह्यात करुणा रुग्णांचा आकडा 17 हजार 100 च्या वर\nजळगाव जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र न्हावी\nजळगाव- गेल्या चार दिवसात जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्याही 2 हजार च्या वरती पोहोचली असून आज परत जिल्ह्यात 500 च्या वर कोरोना रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यात नऊ रुग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण बळीची संख्या ही 600 च्या वरती पोहोचलेली आहे. आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्याही 17 हजार 100 पर्यंत पोहोचली आहे. व 11 हजार 500 च्या वर रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहे.\nPrevious articleदुर्गेश आखाडेंच्या संकल्पनेतून साकारलेला “प्र.ल.” माहितीपट दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ज्येष्ठ नाटककार कै.प्र.ल.मयेकरांच्या स्मृतिदीनी १८ ऑगस्टला प्रसारण\nNext articleअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 65 वर्षे वृद्धाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा\nडॉ.बिस्वरुप राय चौधरी या सायन्टिकला समजुन घ्या आणि कोरोना-( कोविड-19) मुळासहीत उपटून फेंका.. [अतिशय महत्वपूर्ण माहिती]\nगडचिरोली जिल्ह्यात आज 42 नवीन कोरोना बाधित तर 22 कोरोनामुक्त\n२४ तासात ५४कोरोनामुक्त२७ नव्यानेपॉझिटिव्ह आतापर्यंत २०,९७८बाधित झाले बरे उपचार घेत असलेले बाधित ६४४\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्��ाचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nकन्हान ला नवीन १०रूग्णाची भर, कन्हान ची आशा वर्कर बाधित\nमहादुला कोराडी येथील कोरोना पेशंटची वाढती संख्या बघता स्वामी विवेकानंद हॉस्पिटल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/", "date_download": "2021-06-13T06:08:21Z", "digest": "sha1:OMZDX54XX2NPJSXQ4RHPKYV2LNPRB2U4", "length": 50467, "nlines": 244, "source_domain": "dhanlabh.in", "title": "धनलाभ – गुंतवणूकीशी निगडीत प्रत्येक शंकेचे आश्वासक समाधान, मराठीत!", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\nआपले खर्च कमीत-कमी ठेवून जास्तीत-जास्त बचत करणे सध्याच्या काळात क्रमप्राप्तच ठरते. अर्थात बचत वाढवत नेणे आणि ती नित्याने होत राहिल याची खातरजमा करणे वाटते\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nगेल्याच आठवड्यात भारतीय क्रिकेट संघातून ऑस्ट्रेलियामध्ये खेळलेला क्रिकेटिअर “वॉशिंग्टन सुंदर” यांच्या संदर्भात एक बातमी वाचनात आली. आपल्या भारतीय संघातील या खेळाडूला “PUMA” कंपनीचा ब्रॅंड\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nम्युच्युअल फंड उद्योगातील मल्टी असेट फंडाची श्रेणी बघितली तर यात आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund लोकप्रिय फंड ठरत आहे. या फंडाचे व्यवस्थापन एस. नरेन\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी अ‍ॅक्ट, १८७४ अंतर्गत विवाहित पुरुष आपल्या पत्नीचे, मुलांचे भविष्य विम्याच्या गुंतवणुकीद्वारे सुरक्षित करू शकतो. आपल्या मृत्यूपश्चार्त किंवा हयातीत देणेकरी, नातेवाईक, बँर्का\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\n२०२१-२२ च्या पहिल्या दिवसापासून कर रचनेबाबत अनेक बदल अस्तित्वात येत आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खाते आता करयुक्त : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खाते\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nआर्थिक वर्ष २०२०-२१ हे ३१ मार्च २०२१ रोजी संपेल. ज्या करदात्यांनी विविध क��मानुसार अनुपालन अद्याप केले नसेल त्यांनी ३१ मार्चपूर्वी ते करावे. न चुकविता\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nमुदत विमा योजनेचे प्रकार – लेव्हल टर्म प्लान (Level Term Plan) मुदत विमा योजनेमधील हा अत्यंत बेसिक प्रकार आहे. ज्याप्रमाणे नावातूनच समजत आहे त्याप्रमाणे\nआपल्यासाठी किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी कोणत्याही प्रकारचं आरोग्य विमा योजना कवच न घेणाऱ्या अनेकांसाठी करोना महामारीने जागं केलं आहे. रुग्णालयात किती काळासाठी दाखल आहोत यावरुन\nआज महिला दिन आहे या दशकातील हा पहिला महिला दिन या दशकातील हा पहिला महिला दिन सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत असे दिसत असूनही अनेक महिलांमध्ये अर्थसाक्षरता आहे\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nप्राथमिक बाजार (Primary Market) शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दोन प्रकार उपलब्ध असतात. पहिला प्रकार हा प्राथमिक बाजार ( Primary Market ) असून आपण नेहमी\nमुदत विमा योजनेचे पाच प्रकार\nमुदत विमा योजना फक्त एखाद्याची विद्यमान गुंतवणूक सुरक्षित ठेवण्याचा उद्धेश पूर्ण करत नाही तर भविष्यात कुटुंबातील सदस्यांचं कौटुंबिक ध्येयदेखील सहजतेने पार पाडण्यास मदत करते.\nकॅनरा रोबेको म्युच्युअल हायब्रीड फंड\nकॅनरा बँक ही भारतातील राष्ट्रीय बँक आहे.११३ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणा-या या बँकेच्या दहा हजारांहून अधिक शाखा आहेत आणि जवळपास नऊ कोटी ग्राहक आहेत.अशा\nICICI Prudential Mutual Fund ही भारतातील आघाडीची अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. भारतातील अग्रगण्य खासगी बँक ICICI Bank आणि UK मधील फायनान्शिअल सर्व्हीसेस सेक्टरमधील कंपनी\nम्युच्युअल फंडात नामांकन महत्त्वाचे\nगुंतवणुकीच्या अन्य पर्यायांप्रमाणे म्युच्युअल फंडांमध्येही नामांकन (नॉमिनी) करण्याची सुविधा उपलब्ध आहे. गुंतवणूकदाराचे आकस्मिक निधन झाल्यास नामांकन केलेल्या व्यक्तीच्या नावे म्युच्युअल फंड हस्तांतरित करणे सोपे\nसन -२०२१ सुरू झाले \nसन -२०२१ सुरू झाले गेल्या वर्षी किंवा यापूर्वी गुंतवणूक करताना आपण अनेक चुका केल्या असतीलच तर त्याच चुका या वर्षी होऊ न देण्याचा\n२०२० हे साल आपल्या कायम स्वरुपी लक्षात राहील अशी दाट शक्यता आहे.याचे कारण म्हणजे (COVID) कोरोना महामारी. यावर्षी आपल्या आसपासच्या अनेकांनी या महामारीचा अनुभव\nनोकरी गेली — या संकटात काय करायला हवं\nलॉकडाऊन, ठप्प झालेले उद्योगधंदे आणि त्यामु��े थांबलेलं अर्थव्यवस्थेचं चाक अशी सध्याची परिस्थिती आहे. अनेकांच्या नोकऱ्या वा रोजगार बुडाले आहेत, अनेकांचं उत्पन्न बंद झालं आहे.\nसोन्यात आजच्या घडीला गुंतवणूक करावी का\nसोन्यात आजच्या घडीला गुंतवणूक करावी का याबाबत विश्लेषकांचे म्हणणे आहे की तूर्त सोने अजूनही भरवशाचा पर्याय आहे. इतक्यात सोन्यात मोठी घसरण होण्याची चिन्हे दिसत\nगुंतवणूकीसाठी महत्वाचे लक्षात घेण्याचे मुद्दे\nगुंतवणूकीसाठी महत्वाचे लक्षात घेण्याचे मुद्दे गेल्या ९ महिने सर्व जग कोरोनामुळे व्यतिथ झाले आहे. यामुळे या कोरोनाने आपल्याला आर्थिक परीस्थितीची जाणीव करून देण्याचे शिकविले\n*S.B.I. जनरल इन्शुरन्स * या आरोग्यविमा कवच देणा-या देशातील सर्वात मोठ्या कंपनीने एक *“ टॉप अप ” * प्लॉन\nसध्या कोरोनामुळे आरोग्य विम्याचे महत्व आपण सर्वजण जाणताच. आणि बहुतेक सर्वांचे वेगवेगळ्या कंपन्यांचे आरोग्य विमा संरक्षण असतेच.पण एकंदर आजारपण आल्यावर आपण डॉक्टर किंवा हॉस्पिटलमधील\nगुंतवणुकीतील विविधिकारण ( Diversification )\nडायव्हर्सिफिकेशन ( विवीधीकरण) कोणतीही गुंतवणूक करताना आपण चार पैलू तपासतो. १.सुरक्षितता २. रोकड सुलभता ३.जोखीम (Risk) आणि कर कार्यक्षमता. आज आपण डायव्हर्सिफिकेशन पाहणार आहोत.यापूर्वी\nमला, प्रकर्षांने जाणवलेल्या काही गोष्टी ज्यामुळे गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग होतो त्या खालीलप्रमाणे आहेत. १. अनेक म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक. २. म्युच्युअल फंडाच्या एकसारख्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या फंड\nतुम्हीही मुकेश अंबानी बना \nकोवीड pandemic या आपल्या मानवजातीवर झालेल्या हल्याच्या बातम्या गेले सहा महिने सतत आपल्या कानावर आदळत असताना गेल्याच आठवडयात आपण सर्वांनी एक मोठी पाहिली आणि\nमग गुंतवणूक करायची तरी कुठे\nआजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेता असं लक्षात येत की, अर्थव्यवस्था किती खाली जाणार आहे याबद्दल सगळेच साशंक आहेत, टाळेबंदी कधी संपणार हेसुद्धा कळत नाही, करोनाचे\nआपल्या स्वप्नातील घर साकारण्यासाठी आपण अविरत कष्ट करतो. ते सुरक्षित राखण्यासाठी संरक्षक दरवाजा, कॅमेरे व उत्तम दर्जाचे कुलूप अशी सुरक्षा साधने वापरतो. सर्वसाधारणपणे आपल्या\nधनलाभ : गुंतवणुकिशी निगडीत प्रत्येक शंकेचे समाधान, मराठीत\nनॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) स्थापनेमध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा एका ��राठी माणसाचा आहे ज्याचे नाव आहे रामचंद्र पाटील. ज्या NSDL मुळे शेअर मार्केटमध्ये डिलिव्हरी सोपी आणि जोखीममुक्त झाली त्या NSDL चे पहिले व्यवस्थापकीय संचालक चंद्रशेखर भावे हे होते, आणि तेही मराठीच विशेष म्हणजे त्यांनी भारतीय शासकीय सेवेतील नोकरी सोडून NSDL मध्ये जाणे पसंत केले होते. अशा दोन दिग्गज मराठी माणसांनी शेअर बाजाराला नवीन दिशा दिली आहे पण यामध्ये मराठी माणूस मात्र रिता राहिला याचे दुःखं आहे. पण आता ही परीस्थिती बदलण्यासाठी व मराठी माणसाचा सूप्त विवेक जागवण्यासाठी शेअर मार्केट व म्युचुअल फंड ह्या अर्थशास्त्र निगडीत विषयांवर “मराठीत” शास्त्रशुद्ध सल्ला देणारी ही वेबासाइट आपल्या सेवेत सादर अर्पण.\nधनलाभचे मराठी अॅन्ड्रॉइड अॅप अता गुगल प्लेस्टोअर वर देखील ऊपलब्ध असून ते वापरून तुम्ही मोबाइलवरून सिलेक्टिव्ह आर्टिकल/न्युज पाहू शकता. नेमका डेटा लोड करणारे हे अॅप माहिती पटकन लोड करते व बॅंडविड्थ वाचवते. आजच डाऊनलोड करा\nम्युच्युअल फंड गंगाजळीत महिन्याभरात ६० लाख कोटींची भर\nदेशातील म्युच्युअल फंड गंगाजळीत महिन्याभरात जवळपास ६० लाख कोटींची भर पडली आहे. परिणामी मेअखेरीस फंड कंपन्यांचे मालमत्ता व्यवस्थापन ३३.०५ लाख कोटी रुपये अशा विक्रमी टप्प्यावर पोहोचले आहे. विविध ४० हून अधिक म्युच्युअल फंड घराण्यांकडून एप्रिल २०२१ मध्ये ३२.३८ लाख कोटी रुपयांचे निधी व्यवस्थापन होत होते. म्युच्युअल फंड खात्यांची संख्या १० कोटींवर पोहोचली आहे. फंड कंपन्यांकडील गुंतवणुकीच्या मेमधील चढ-उताराची आकडेवारी ‘असोसिएशन...\ni ‘सोना काॅमस्टार’कडून आयपीओची घोषणा, ५५५० कोटी उभारणार\nवाहन उत्पादकांना मोठ्या अभियांत्रिकी, मिशन क्रिटीकल ऑटोमोटिव्ह सिस्टीम आणि सुट्या भागांची डिझाईन, निर्मिती आणि पुरवठा करणाऱ्या सोना काॅमस्टार भांडवल उभारणीचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक बाजारात समभाग विक्री करुन कंपनी भांडवल उभारणी करणार आहे. सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फॉरजिंग्स लिमिटेडचा आयपीओ १४ जून २०२१ रोजी खुला होणार असून १६ जून २०२१ पर्यंत गुंतवणूकदारांना अर्ज सादर करता येतील. या प्रस्तावासाठी प्रती इक्विटी शेअर...\nअदानी समूह आणणार बंपर आयपीओ\nअदानी विल्मर ही खाद्यतेल आणि विविध खाद्य वस्तूंची उत्पादन करणारी कंपनी आहे. फॉर्च्युन या ब्रँड नावाने कंप���ीचे खाद्यतेल आहे. अदानी विल्मरने २०२७ पर्यंत देशातील सर्वात मोठी खाद्य वस्तू उत्पादक कंपनी बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी कंपनीने जोरदार तयारी केली आहे. समभाग विक्रीतून ७००० ते ७५००० कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कंपनीची योजना सफल झाली तर अदानी विल्मर...\nIPO आयपीओत गुंतवणूक संधी\nश्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेडने समभाग विक्रीतून भांडवल उभारणीचा निर्णय घेतला आहे. कंपनीचा आयपीओ सोमवार १४ जून रोजी होणार असून १६ जून २०२१ रोजी बंद होणार आहे. यासाठी प्रती शेअर ३०३ ते ३०६ रुपये प्रती शेअर किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. हा समूह इंटरइमीजीएट आणि लॉंग स्टील उत्पादने जसे की आयरन पॅलेट, स्पंज आयरन, स्टील बायलेट, टीएमटी, रचनात्मक उत्पादने,...\n‘एसआयपी’ गुंतवणूक आता जलद \nनियोजनबद्ध गुंतवणुकीच्या (एसआयपी) माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीची सध्या वेळखाऊ असलेल्या नोंदणी प्रक्रियेला आता गती मिळणार आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या नुकत्याच झालेल्या पतधोरण आढावा बैठकीत ‘नॅश’ सेवा आठवडय़ाचे सातही दिवस आणि दिवसाचे २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. एसआयपीसाठी ‘नॅश’ (एनएसीएच) ची नोंदणी करण्यास किमान १४ दिवसांचा अवधी लागतो. ‘नॅश’चे व्यवस्थापन ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’कडून केले जाते. सध्या हे काम...\nकोटक निफ्टी-५० इंडेक्स फंड गुंतवणुकीसाठी खुला\nगुंतवणुकीच्या अत्यंत गुंतागुंतीच्या जगात इंडेक्स फंड हे गुंतवणूकदारांसाठी वनस्टॉप सोल्यूशन असते. दीर्घकाळात बाजारात होणाऱ्या चढ उताराला सामोरे जाण्यासाठी कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने कोटक निफ्टी-५० इंडेक्स फंड या लोकप्रिय निफ्टी-५० निर्देशांकांवर आधारीत large cap इंडेक्स फंडची घोषणा करण्यात आली. नवीन फंड ऑफर ३१ मे २०२१ ते १४ जून २०२१ या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी खुली असणार आहे. या फंडच्या माध्यमातून लोकप्रिय...\nआजच्या सत्रात ऑटो, एनर्जी, बँका आणि एफएमसीजी क्षेत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा ओघ सुरु ठेवला आहे. सेन्सेक्समधील ३० पैकी २० शेअर तेजीत आहेत. यात पॉवरग्रीड, ओएनजीसी, आयटीसी, एल अँड टी, एसबीआय, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी, एचसीएल टेक, बजाज ऑटो, आयसीआयसीआय बँक, मारुती, कोटक बँक, इन्फोसिस या शेअरमध्ये वाढ झाली ��हे. करोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने महाराष्ट्रासह काही प्रमुख राज्यांनी अनलॉकच्या दिशेने वाटचाल...\nआयपीओ गुंतवणूक — कारट्रेड टेक दोन हजार कोटी उभारणार\nकारट्रेड टेक ही मल्टी-चॅनल ऑटो मार्केटप्लेस असून ती आपल्या काही बडे आणि एकीकृत ब्रँड जसे की, कारवाले, कारट्रेड, श्रीराम ऑटोमॉल, बाईकवाले, कारट्रेड एक्सचेंज, अड्रोईड ऑटो आणि ऑटो बिझच्या माध्यमातून ग्राहकांना नवीन आणि वापरलेली वाहने, वाहन डिलरशीप, वेहिकल ओईएम व इतर व्यवसायात आहे. कारट्रेड टेकने सेबीकडे अंदाजे २००० कोटींचा निधी उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावामार्फत गुंतवणूकदार आणि अन्य विक्री...\nRBI ने अर्थव्यवस्थेचा अंदाजित विकासदर घटवला; व्याजदर जैसे थे\nजून आणि जुलै महिन्यासाठी पतधोरण निश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठकीनंतर द्विमासिक पतधोरणाची घोषणा करण्यात आली आहे. रेपो दर किंवा बँकांशी संबंधित अन्य बाबतीमध्ये बदल करण्यात आलेले नाहीत असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मुंबईत पार पडलेल्या या बैठकीनंतर स्पष्ट केलं आहे. रेपो दर चार टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आलाय. सलग सहाव्यांदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो...\nअर्थव्यवस्थेला बेजार करून सोडणाऱ्या करोनाची मोठी किंमत केंद्र सरकारला मोजावी लागली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा जीडीपी दर उणे ७.३ टक्के इतका नीचांकी पातळीवर घसरला आहे. त्याआधीच्या २०१९-२० या वर्षात जीडीपी दर ४ टक्के होता. गेल्या ४० वर्षांत जीडीपीचा हा सर्वांत कमी दर आहे. दरम्यान, जानेवारी ते मार्च या तिमाहीत १.६ टक्के वृद्धीदर दिलासादायक ठरली आहे.\nएन. एफ. ओ. म्हणजे... हि सर्वोत्तम संधि आहे सामान्य माणसासाठी गुंतवणूक करण्याची. मार्केटमधील #१ चे एन. एफ. ओ. व त्यांच्या इत्यंभूत माहितीसाठी इथे क्लिक करा\n आपल्या कुठल्याही दीर्घ मुदतीच्या कर्जावर ०% व्याज मिळवणे शक्य आहे. तेही केवळ नियोजनातून. ही काही मार्केटिंगची स्किम नाही. अधिक माहितीसाठी वाचा...\nटॉप १० म्युच्युअल फंड\nकुठले आहेत भारतातील सर्वात उत्तम रिटर्न देणारे म्युच्युअल फंड. खरंच सुरक्षीत आहेत का कितपत परतावा खरंच मिळाला गुंतवणूकधारकांना कितपत परतावा खरंच मिळाला गुंतवणूकधारकांना जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा\nशेअरमार्केट असो व म्य��चुअल फंड, सोने असो वा गुंतवणूक, माणूस काहीना ना काही चूक करतोच आणि मग पश्चाताप करायची वेळ येते. वाचा अशा ५० चुका ज्या तुम्ही निश्चयाने टाळू शकाल\n नक्की कुठल्या सेगमेंटचे शेअर घ्यावे व किती काय असतो रिस्क रिवार्ड रेशो काय असतो रिस्क रिवार्ड रेशो जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा\nबॅक किंवा पोस्ट खात्यामधील गुंतवणूकी ह्या सदरात मोडतात. ह्यामागे सरकारी संरक्षण असते. यामुळे रोख व सुरक्षितता दोन्ही प्राप्त होते. दर महिन्याला किंवा एका मुदतीनंतर ठरावीक रक्कम मिळू शकते.\nही अतिशय सोपी व शिस्तबध्दरीत्या पैसा म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची पध्दत आहे. दीर्घावधीत भरपूर पैसा जमविण्यासाठी ही योजना चांगली असते. एकदम गुंतवणूक करणाऱ्यांपेक्षा अशा प्रकारे गुंतवणूक केली असता अतिशय चांगले परतावे प्राप्त होतात. बाजारातील चढ उतारांवर दुर्लक्ष करून अशा योजना प्रत्येक महिन्यात युनिट खरेदी तुम्हाला करू देतात.\nआशियातील सर्वात जुने \"बॉम्बे स्टॉक एक्सचेंज\" हे भारतातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज असून, व्यवहारांच्या संख्येनुसार हे जगातील तिसरे मोठे एक्सचेंज आहे. येथे रोखांच्या संबंधात खरेदी-विक्री तसेच यांना पूरक असे व्यवहार चालतात.\nनिवृत्त लोक किंवा ज्यांना दरमहा खर्चासाठी काही रक्कम कायमस्वरूपी आवश्यक आहे अश्या गृहिणी किंवा तत्सम लोकांसाठी ही एक चांगली योजना आहे. व्याजाशिवाय मूळ रक्कमेमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ होत असते व हाच ह्या योजनेचा मुख्य फायदा आहे. असे फंड १२% पेक्षाही जास्त परतावा देतात\nम्युचुअल फंड म्हणजे तज्ञ मंडळीकडून सांभाळल्या जाणाऱ्या अशा पैशांचा स्त्रोत जो एखाद्या गुंतवणूकदारांच्या समूहाकडून आलेला असतो. म्युचुअल फंडात गुंतवणूकीचे विकेंद्रिकरण करता येते व जोखीम देखील कमी होते.\nतुमच्या जीवनाच्या व संपत्तीच्या बाबतीतील पुष्कळसे धोके हे जीवनविमा प्रकारात संरक्षित केल्या जातात. भारतीय जीवन विमा निगम आणि काही चांगल्या स्किम्सविषयी...\nयुटिआय : भारत सरकारचा उपक्रम\nभारतीय म्युचुअल फंड हा भारत सरकारचा उपक्रम असून ह्याची सुरूवात भारतात १९६४ साली “युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया” ह्या कंपनिच्या स्थापनेपासून झाली. ५० वर्षांहून अधिक जुनी असलेली ही भारताची अग्रगण्य म्युचुअल फंड संस्था असून ह्याचे नियंत्रण “यूनिट ट्रस्ट ऑफ इंडिया एक्ट, १९६३” ह्या स्वतंत्र कायद्यांतर्गत केले जाते. सन १९८७ पर्यंत खासगी/इतर कंपन्यांना म्युचुअल फंड व्यवसायाची परवानगी नव्हती, तेव्हा युटिआय हा एकमेव पर्याय होता. सेबी ने १९९३ साली बनवलेल्या “म्युचुअल फंड फ्रेमवर्क” नंतर अनेक खासगी व सरकारी म्युचुअल फंड कंपन्यांनी ह्या व्यवसायात पदार्पण केले. तरी आजही युटिआयच्या विवीध योजना लोकांच्या मनावर साम्राज्य गाजवत आहेत.\nआपल्या मुलांचे शिक्षणरुपी भविष्य पूर्ण करण्यासाठी आपल्या अपेक्षेपेक्षाही कितीतरी जास्त पैसा लागू शकतो. किशोर वयापासूनच या योजनेद्वारे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो.\nसेवा निवृत्ती पेंशन योजना\nदरमहा रु. ५०० भरून कुणीही \"सेवा निवृत्ती\" नियोजन करू शकतो. सदरील योजने अंतर्गत परताव्याचा व्याजदर हा साधारणत:११% पेक्षा जास्त (चक्रवाढीसह) मिळू शकतो, शिवाय ८०सी अंतर्गत कर-सवलत मिळते.\nआजकाल नोकरदार वर्गातील लोकसुध्दा भरघोस पगारामुळे प्राप्तिकर (Income Tax) साठी पात्र होऊ शकतात. म्युचुअल फंडातील नाविन्यपूर्ण ELSS योजना भरघोस परताव्यासह टॅक्स बचतही करून देतात.\nयुनिट लिंक्ड इंशुरन्स योजना\nज्यांना जीवन विमा संरक्षणासह भांडवल वृध्दिचाही लाभ अपेक्षित आहे अशा सर्वांसाठी ही अत्यंत सुंदर अशी योजना आहे. या योजनेसाठी वैद्यकीय तपासणीची गरज भासत नाही. परतावा पूर्णतः टॅक्सफ्री आहे.\nशेअरखान : सर्वात विश्वासार्ह ब्रोकर\nसन 2000 पासून भारतामधे सुरु झालेली ब्रोकिंग फर्म.\nBNP PARIBAS तर्फे चालविण्यात येणारी शेअर ट्रेडिंगसाठी प्रसिध्द व विश्वसनीय ब्रोकिंग फर्म\nमुलभूत सुविधांची Online व Offline प्रशिक्षणाचीही मोफत सोय.\nभारतातील ६०० पेक्षा जास्त शहरामधून २५०० पेक्षा जास्त शाखा.\nशेअरखान अकाउंट ५ प्रकारच्या सुविधा देते\nTrade Tiger – दैनंदिन ट्रेडर “ट्रेड टायगर” टर्मिनल व्दारेही खरेदी विक्री करू शकतात.\nशेअरखानच्या नजीकच्या कोणत्याही कार्यालयात जाऊन आपण शेअर्सची खरेदी विक्री करू शकता.\nRelationship Manager – आपली गुंतवणूक रु. ५ लाख पेक्षा जास्त असेल तर रिलेशनशिप मनेजर व्दारे मोफत गुंतवणूक सल्लाही मिळतो.\nअधिक माहितीसाठी वा शेअरखान अकाऊंटसाठी इथे क्लिक करा\nप्रदीप जोशी, फायनान्स कन्सलटंट\nकार्यकुशल अभियंता आणिक तत्पर जो अधिकारी,\nअर्थकारणी सहज ज्याची बुद्धी घेत भरारी,\nबुध्दीबळाच्या सामर्थ्याने उधळी शत्रूचे डाव,\nअष्टपैलू जणू हिरा असा जो : ‘प्रदीप’ त्याचे नाव\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली.\nNISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे. क्रमश:\nअर्थतज्ञ जोशी सरांच्या गुंतवणूक टीप्स\nगुंतवण्यापूर्वी स्पष्ट व योग्य असे गुंतवणूक लक्ष तयार करा.\nकुठल्याही गुंतवणुकीत जोखीम असतेच, जसा नफा वाढतो, तशी जोखीम देखील वाढत जाते. जोखीम कमी करण्यासाठी आपल्या गुंतवणुकीचे विकेंद्रीकरण करा.\nऋणरोखे, शेअर व रोख यांचा योग्य समन्वय आपल्या गुंतवणुकीत करा.\nतुमच्या ज्ञानाच्या मर्यादा ओळखा. जे तुम्हाला समजले नसेल, असा प्रकारांमधे गुंतवणूक करू नका.\nअभ्यासपूर्वक गुंतवणूक करा. तुम्ही निश्चित करा कशात गुंतविता आहात व त्याचा परिणाम जोखीम, परतावे व तुमच्या गुंतवणुकीवर कसा होणार आहे.\nकुठलेही गुंतवणुकीचे निर्णय घेताना हे लक्षात ठेवा की, तुम्हाला गुंतवणुकीवर आयकर द्यावा लागणार आहे.\nकुठल्याही अफवा किंवा सल्ल्यांवर गुंतवणूक करू नका. हे प्रत्येक वेळेला बरोबरच राहील असे आवश्यक नाही.\nजर तुम्हाला एखादी गुंतवणूक पटत नसेल, तर तुमच्या आर्थिक तज्ञांना नाही म्हणतांना संकोचु नका.\nआपली जोखीम क्षमता ओळखा.\nकमित कमी गुंतवणूकIवर व कमी टॅक्स भरून अधिक लवकर फायदा मिळवायचा असेल तर “फ्युचर्स आणि ऑप्शन्स” चा पर्याय आहे. काही लोकांनी जरी ह्याला सट्टा म्हटले तरी प्रत्यक्ष तसे नाहि. अभ्यासपूर्ण गुंतवणूक व लक्षपूर्वक नियोजन केल्यास F&O चांगले उत्पन्न देऊ शकते. एक महत्वाची गोष्ट म्हणजे दर महिन्याला F&O ची मासीक एक्सापायरी. त्यामुळे खूप लांबचे प्लानिंग करण्यापेक्षा ताज्या घडामोडींवर लक्ष ठेऊन गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो, तोदेखील महीन्याभरात.\nसुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची अप्रतिम योजना आहे, ज्या अंतर्गत मुलीचे उच्च शिक्षण व भविष्य घडवण्यासाठी विशेष अ���ुदान मिळते.\nराष्ट्रीय सेवानिवृत्ती योजना सन २००८ पासून सुरु झाली असून केंद्र सरकार सन २०१७/२०१८ पर्यंत काही रक्कम प्रोत्साहन म्हणून हे खाते उघडणाऱ्या व्यक्तीला देणार आहे.\nLIC (Life Insurance Corporation of India) तर्फे मुलींसाठी कन्यादान योजनासुद्धा अत्यंत आकर्षक स्वरूपात सुरु आहे. मुलगी लहान असल्यापासून गुंतवणूक केल्यास चांगला लाभ होतो.\nम्युच्युअल फंडमधे गुंतवणूक करून मिळणारा डीव्हिडंड कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाशी सामना करणाऱ्या संस्थेकडे वर्ग करण्याची सोय सुध्दा म्युचुअल फंडातर्फे केली आहे.\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9562/", "date_download": "2021-06-13T05:08:29Z", "digest": "sha1:S6NOGIQWWRQA677FPKMIN5ZLZGYZ6KIM", "length": 10876, "nlines": 85, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "आशिया सांगावकरचे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nआशिया सांगावकरचे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश..\nPost category:इतर / बातम्या / वेंगुर्ले\nआशिया सांगावकरचे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश..\nदर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधुन महाराष्ट्रातील महाविद्यायलीन युवक युवतीच्या वैचारिक प्रगल्भतेला वाव देण्यासाठी राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.\nया ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी उच्च माध्यमिक विभागाची ११ वी तील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी कु.आशिया आसद सांगावकर हिने यश मिळवत उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेसाठी राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर हा विषय देण्यात आला होता.या विद्यार्थीनीला प्रा.वैभव खानोलकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.\nया राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल या प्रशालेच्या मुख्याध्यापिका बोवलेकर ,संस्था अध्यक्ष राऊळ ,संस्था पदाधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.\nआपल्या व्यक्तिमत्त्वातील दोष, हेच आपल्या तणावाचे कारण; स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेद्वारे तणावनिर्मूलन शक्य \nबाराव्या वित्त आयोगाच्या निधीचा अपहार प्रकरणी आवळेगाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी मोहन तांबे यांची निर्��ोष मुक्तता..\nराणी जानकीबाई वैद्यकीय रुग्णालयात विचारे आणि परब कुटुंबियांनकडून सेराजम मसाज मशीन भेट..\nसिंधुदुर्गातिल पहिल्या खासगी ATMचे कुडाळ येथे रात्रीस खेळचाले सिरीयल फेम अण्णा नाईक यांच्या हस्ते उद्घाटन..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nआशिया सांगावकरचे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश.....\nरिक्षा व्यावसायिकाना 1500₹ सरकारने जाहीर केलेले ते,कधी मिळणार.;मनसेचे प्रसाद गावडे यांचा सवाल.....\nदोडामार्ग मध्ये विना मास्क फिरणाऱ्यांना पोलीस प्रशासनाचा दणका......\nकणकवली पटवर्धन चौकातील रॅपिड टेस्टमध्ये दाम्पत्य पॉझिटिव्ह…...\nगोव्यातून येणाऱ्यांची होणार आजपासून रॅपिड टेस्ट......\nयेत्या दोन-तीन महिन्यात धडकी भरवुन दाखवू; संजय आग्रे निष्ठेने पक्षात काम करत आहेत.;सतिश सावंत...\nगोव्यात नोकरीसाठी जाणा-या युवक-युवतींची १५ दिवसांनी रॅपिड टेस्ट करा.;जि.प.अध्यक्षा संजना सावंत...\nकुडाळ महिला बाल रुग्णालयात कोविड केअर सेंटर कार्यान्वित.....\nकिराणा भाजीपाला डेअरी व बेकरीसाठी सकाळी ७ ते ११ परवानगी.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश...\nसिंधुदुर्गात आज 284 कोरोना बाधित सापडले तर ०७ जणांचा मृत्यू.....\nकिराणा भाजीपाला डेअरी व बेकरीसाठी सकाळी ७ ते ११ परवानगी.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश\nसिंधुदुर्गात आज 284 कोरोना बाधित सापडले तर ०७ जणांचा मृत्यू..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाने ८ तालुक्यातील ३०६ गावे बाधित.; जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी\nजिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी प्रलंबीत मागण्यांसाठी संपावर..\nयेत्या दोन-तीन महिन्यात धडकी भरवुन दाखवू; संजय आग्रे निष्ठेने पक्षात काम करत आहेत.;सतिश सावंत\nवैभववाडी तालुक्यातल्या तीथवली मधील कोरोनाग्रस्त दिगशी भागात जिल्हाधिकाऱ्यांची भेट..\nगोव्यातून येणाऱ्यांची होणार आजपासून रॅपिड टेस्ट...\nकुडाळ महिला बाल रुग्णालयात कोविड केअर सेंटर कार्यान्वित..\nआचऱा येथे ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडले..\nजानवली सरपंच काका राणे, अमोल राणे यांचा भाजप कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत जाहीर प्रवेश आमदार नितेश राणे यांना शिवसेनेचा मोठा धक्का..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवग�� देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2021-06-13T05:55:56Z", "digest": "sha1:A4BOJJJCFBKI45BFYQGCPEROFEJTHAOA", "length": 5266, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मथुरापूर (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nमथुरापूर हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n३ हे सुद्धा पहा\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\n\"भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मथुरापूर (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण\" (इंग्रजी भाषेत). २० जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nपश्चिम बंगालमधील लोकसभा मतदारसंघ\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3908/Recruitment-in-Air-India-Express-2021.html", "date_download": "2021-06-13T05:39:54Z", "digest": "sha1:AVMT7ZTJ66PLLZPSPWK2BPVT4USJ2E7B", "length": 5723, "nlines": 82, "source_domain": "naukriadda.com", "title": "एअर इंडिया एक्सप्रेस मध्ये भरती 2021", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nएअर इंडिया एक्सप्रेस मध्ये भरती 2021\nउपव्यवस्थापक, व्यवस्थापक, विमान देखभाल अभियंता, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी या पदांसाठी एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे एकूण 12 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज सादर करावे.\nएकूण पदसंख्या : 12 जागा\nपद आणि संख्या :\n3) विमान देखभाल अभियंता\nपदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी.\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन\nनोकरी ठिकाण : मुंबई, केरळ\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 25/01/2021.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/pay-honorarium-of-rs-10000-per-month-to-every-senior-citizen-demand-of-janata-dal-secularnrpd-108112/", "date_download": "2021-06-13T05:50:14Z", "digest": "sha1:6XHOOOWZGRU3VFHAOVZ5MH5BLVD2SFBW", "length": 15100, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Pay honorarium of Rs. 10,000 per month to every senior citizen: Demand of Janata Dal (Secular)nrpd | प्रत्येक वयोवृद्धाला दरमहा दहा हजार रुपये सन्मान वेतन द्या: जनता दल ( सेक्युलर ) ची मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिक��टच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nमुंबईप्रत्येक वयोवृद्धाला दरमहा दहा हजार रुपये सन्मान वेतन द्या: जनता दल ( सेक्युलर ) ची मागणी\nखेडोपाड्यात,झोपडपट्यांमध्ये उदरनिर्वाहाचे साधन नसलेले लाखो वयोवृद्ध लोक भणंग आयुष्य जगत आहेत.त्यांना इच्छा असली तरी त्यांच्या कुवतीला झेपेल असे काम कोणी देत नाही.तेव्हा देशाला युवा पिढी देणाऱ्या या वयोवृद्धांना सन्मानपूर्वक जगता यावे म्हणून सरकारनेच जबाबदारी घ्यावी यासाठी ही मोहीम सुरू करत असल्याचे रवि भिलाणे यांनी म्हटले आहे.\nमुंबई: राज्यातील साठ वर्षावरील प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तींला सरकारतर्फे सन्मान वेतन म्हणून दरमहा दहा हजार रुपये देण्यात यावेत अशी मागणी जनता दल (सेक्युलर)च्या वतीने करण्यात आली असून त्यासाठी मुंबईतील पक्ष कार्यालयात, वयोवृद्ध जनता सन्मान वेतन मोहिमेला सुरवात करण्यात आली. जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी जी.जी.पारीख ( वय वर्ष ९७) यांनी वयोवृद्ध जनतेची नोंदणी करण्यासाठी बनवण्यात आलेल्या आलेल्या लिंक वर जाऊन सर्वप्रथम आपली सदस्यता नोंदवत जनतेनेही या मोहिमेत सामील होण्याचं आवाहन केल्याची माहिती या मोहिमेचे प्रमुख संयोजक आणि पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव रवि भिलाणे यांनी दिली.\nवयोवृद्ध जनता सन्मान वेतन मोहिम\nजनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शरद पाटील यांच्या निर्देशानुसार राज्यातील लाखो वयोवृद्धांना या मोहिमेत सामील करून घेण्याचा संकल्प पक्षाच्या वतीने करण्यात आला असून आज पक्षाचे प्रदेश महासचिव प्रताप होगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वयोवृद्ध जनता सन्मान वेतन मोहिम सदस्य नोंदणी लिंकचे उदघाटन करण्यात आले.सोशल मीडिया तसेच सभा,मेळावे आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो वयोवृद्धांना या मोहिमेचे सदस्य करून घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या उदघाटन समारंभाला मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर,महासचिव ज्योती बडेकर,ठाणे जिल्हाध्यक्ष धनाजी सुरोसे, विजय त्रिभुवन,कामगार नेते सीताराम लव्हांडे,मुंबई सचिव संदेश गायकवाड,मतीन खान,प्रशांत राणे,फारूक मापकर,सतीश सत्ते,प्रशांत राणे,आर.आर.चांदणे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.\nआज खेडोपाड्यात,झोपडपट्यांमध्ये उदरनिर्वाहाचे साधन नसलेले लाखो वयोवृद्ध लोक भणंग आयुष्य जगत आहेत.त्यांना इच्छा असली तरी त्यांच्या कुवतीला झेपेल असे काम कोणी देत नाही.तेव्हा देशाला युवा पिढी देणाऱ्या या वयोवृद्धांना सन्मानपूर्वक जगता यावे म्हणून सरकारनेच जबाबदारी घ्यावी यासाठी ही मोहीम सुरू करत असल्याचे रवि भिलाणे यांनी म्हटले आहे. या मोहिमेत सामील होऊ इच्छिणाऱ्यानी ९५९४४५२८०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच इच्छुक व्यक्ती पुढील लिंकद्वारे मोहिमेचे सदस्य होऊ शकतील. https://forms.gle/szkwNanhK611wPcq7\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनी��� अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/double-decker-flyover/", "date_download": "2021-06-13T05:13:24Z", "digest": "sha1:F6NNKXJSTSPZHJEWCLVBH3QRAJKDGBJN", "length": 3182, "nlines": 45, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates double decker flyover Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nडबल डेकर पूल नागपूरकरांच्या सेवेत\nवर्धा मार्गावरील मेट्रोच्या डबल डेकर पुलाच अखेर लोकार्पण करण्यात आलं आहे\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/6942", "date_download": "2021-06-13T05:00:53Z", "digest": "sha1:XXPPK3S7DBVA7USSIDLNVLIS4GGVSB7C", "length": 9654, "nlines": 102, "source_domain": "dhanlabh.in", "title": "म्युच्युअल फंडाच्या अतिरिक्त भाराचे फायदे गुंतवणूकदारांना ! – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंडाच्या अतिरिक्त भाराचे फायदे गुंतवणूकदारांना \nम्युच्��ुअल फंडांच्या अतिरिक्त भारात (अॅडीशनल एक्सपेन्सेस) घट झाल्याने त्याचे फायदे गुंतवणूकदारांना देण्यात यावेत, अशी सूचना अॅम्फीने गुंतवणूकदारांना दिली आहे.\nसेबीने नुकतीच अतिरिक्त भारात कपात केली आहे. 29 मे रोजी सेबीने यासंदर्भातली सूचना म्युच्युअल फंड कंपन्यांना दिली होती. अतिरिक्त भार आता 20 बेसिस पॉईंट्सवरून 5 बेसिस पॉईंट्स पर्यंत कमी करण्यात आला आहे. यामागे गुंतवणूकदारांचे हित साधले जात गुंतवणुकीचे प्रमाण वाढावे असा सेबीचा हेतू आहे.\nबेसिस पॉईंट्स कमी केल्यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचा खर्च कमी होणार आहे. अॅम्फीने यासंदर्भात म्युच्युअल फंड कंपन्यांना पत्र पाठवले आहे. त्या पत्रात अतिरिक्त भार 15 बेसिस पॉईंट्सने कमी झाल्यामुळे, वितरकांना देण्यात येणारे कमिशन कमी करतानाच यामुळे होणारा फायदा ग्राहकांपर्यत पोचवण्यात यावा अशी सूचना करण्यात आली आहे.\nवितरकांना देण्यात येणाऱ्या कमिशनची पुनर्रचना केली जावी असेही अॅम्फीने सांगितले आहे. म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक जास्तीत जास्त पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख करण्यासाठी सेबी आणि अॅम्फी प्रयत्नशील आहेत.\nटाटा स्टीलचा एनसीडी पहा–\nकरोना संकटातही म्युच्युअल फंडांमध्ये झाली विक्रमी गुंतवणूक\nप्रशांत जैन म्हणतात –दीर्घकाळाचा विचार महत्त्वाचा \nशेअर बाजारातील अस्थिरतेचा परिणाम\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ���र रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/9417", "date_download": "2021-06-13T06:03:47Z", "digest": "sha1:RNNTLDQFTKRYFD6KODWBFNH2SZSQGL4K", "length": 15137, "nlines": 123, "source_domain": "dhanlabh.in", "title": "E M I – किती असावा ??? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nE M I – किती असावा \nE M I – किती असावा \nआज अतिशय महत्वाच्या अशा मुद्यावर आपण माहिती घेणार आहोत, तो म्हणजे EMI किती असावा खरेतर EMI किती असावा याचा काही नियम नाही. तुम्ही कितीपण EMI घेऊ शकता परंतू, खरच आपण त्याला काही तरीमापदंड लावायलाच पाहिजे, नाही तर पगार कमीआणि EMI जास्त होतो. EMI ची एकदा सवय लागली की मगआपण त्या ट्रॅप मध्ये अडकत जातो आणि बाहेर पड़ने खुपअवघड होऊन जाते,\nमी मागच्याच महिन्यात अनुभवलेला एक EMI चा ट्रॅप. त्या ट्रॅप मध्ये अड्कलेल्या एका फॅमिलीचा EMI किती होता ते बघू…\nमला गेल्या महिन्यात माझे एक गुंतवणूकदार जे पुण्यामध्ये असतात त्यांचा फ़ोन आला, त्यांच्या मित्रालाही आर्थिक नियोजन करायचे होते. मी ठरल्या प्रमाणे त्यांच्याकडे गेलो. थोड्या गप्पा झाल्या, मी त्यांच्या लाइफ स्टाइल , फ्लॅट,घरातील महागड़े फर्निचर आणि इतर गोष्टी बघून खूपच इम्प्रेस झालो ,खूपच सुंदर घर होते ते. मग म्हटले आता आर्थिकनियोजन करण्याच्या कामाला सुरुवात करू या. मी त्यांचीवैयक्तिक माहिती घ्यायला सुरुवात केली जसे की वय ,जॉब कुठे करतात ,फॅमिली मध्ये कोण कोण असतात , पॅकेज किती(पगार). इथपर्यंत काहीच प्रॉब्लम वाटला नाही पण जेव्हा मी कॅशफ्लो स्टेटमेंट तयार करण्यासाठी खर्च अणि EMI बद्दलविचारपूस करायला सुरुवात केली तेव्हा खुप मोठा धक्काचबसला मला. तुम्ही बघा तुम्हालाही बसेल…\nपगार : पती – 85000 , पत्नी 65000 (दोघांचा मिळून 150000 ( काहीच वाईट नाही खुप चांगला पगार आहे)\nपर्सनल लोन EMI -12000 ( वार्षिक फॅमिली ट्रिपसाठी पर्सनल लोन घेतले होते )\nक्रेडिट कार्ड EMI – 5000 ( ट्रिप साठी खरेदी )\nआठवड्याचा खर्च – 5000 ( शनिवार/रविवार सुट्टी असते कार घेऊन कुठे तरी बाहेर)\nइन्शुरन्स – 5000 दरमहा प्रीमियम (ULIP पॉलिसी 500000 लाइफ कव्हर )\nमेडिक्लेम – नाही ( कंपनी ने दिलेला आहे )\nआता आपण खर्चाची TOTAL करू या ,\n80000 +25000 +12000 +5000 +20000 (आठवड्याचा खर्च 5000)+5000 =147000 ,( या मध्ये महिन्याचा किराणा +TAX +इतर खर्च पकडलेला नाही ) याला म्हणतात परफेक्ट EMI ट्रॅप,\nमी जेव्हा विचारले की पगारामधून पैसे तर काहीच उरत नाही मग खर्च कसा चालतो त्यांचे प्रामाणिक उत्तर क्रेडिट कार्ड आहे ना. ते पुढे म्हणाले की आता या सगळ्या EMI ची भीती वाटायला लागली म्हणूनच तुम्हाला बोलावले आहे. (या सगळ्या EMI मुळे वय 35 झाले तरी अजुन बाळासाठी प्लानिंग केले नाही कारण एकाला जॉब सोडावा लागेल आणि एकाच्या उत्पन्नावर घर चालणार नाही)\nएकदा तुम्हाला क्रेडिट कार्ड अणि EMI ची सवय लागली की तुम्ही स्वतासाठी कधीच संपत्ती तयार करू शकत नाही कारण आपण क्रेडिट कार्ड अणि EMI साठीच काम करत राहतो. वरील फॅमिली साठी मी पुढे आर्थिक नियोजन तयार करुण दिले.\nआपण या मधून काहीतरी शिकायला हवे म्हणून हा अनुभव इथे दिला आहे.\n१) कोणाचे घर खुप मोठे अणि सुंदर आहे याचा अर्थ ती व्यक्ति खुप श्रीमंत आहे असा होत नाही (कदाचित सगळे EMI वर घेतले असेल व त्या EMI च्या टेंशन मुळे रात्रीची झोप ही शांत लगत नसेल )\n२) कार किती मोठी आहे यापेक्षा तिने तुमचे किती पैसे खर्च केले हे अधिक महत्वाचे आहे.\n३) पर्सनल लोन घेऊन कधीही ट्रिप करू नका\n४) क्रेडिट कार्ड म्हणजे उद्या येणारा पैसा आजच खर्च करणे ( क्रेडिट कार्ड चे व्याज जगात सर्वात जास्त असते २५% ते ४४%)\n५) शनिवार /रविवार सुट्टी असते याचा अर्थ दरवेळी खर्च करुण बाहेरच जावे असे नाही.\n६) विमा पॉलिसी साठी आपण किती प्रीमियम भरतो यापेक्षा ती पॉलिसी आपल्याला किती विमा सरक्षण देते ते महत्वाचे,\nपगार अणि खर्च यांचा टाळेबंद जर योग्य पद्धतीने मांडता नाही आला तर कर्ज बाज़ारी होण्याची वेळ येते.\nघाई करने – बऱ्याच वेळा घर घेण्याची ,कार घेण्याची खुप घाई केली जाते, त्या वस्तु घेताना खुप घाई न करता आपला पगार किती , आपल्याला त्या गोष्टीची गरज किती ,या गोष्टी आपल्याला समाधान देणाऱ्या असल्या पाहिजे, उगाचच कोणी मित्राने किवा नातेवाईक ने घेतली म्हणून मी मोठी कार किंवा घर घेतो असे करू नये.\nनवीन करप्रणाली; मोदींनी केली घोषणा\nकर्जदारांना लवकरच मिळणार खूशखबर\nशेअर���स-म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आणि कर\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10411/", "date_download": "2021-06-13T05:45:06Z", "digest": "sha1:526Q7SABX7CSG4OOWZTHFCVVPB3GMLGL", "length": 12844, "nlines": 83, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची मदत लवकरात लवकर मिळावी.;जयप्रकाश चमणकर यांची मागणी - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nतौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची मदत लवकरात लवकर मिळावी.;जयप्रकाश चमणकर यांची मागणी\nPost category:इतर / बातम्या / वेंगुर्ले\nतौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची मदत लवकरात लवकर मिळावी.;जयप्रकाश चमणकर यांची मागणी\nतौक्ते चक्रीवादळाने संपूर्ण कोकण विशेषतः किनारपट्टी लगतची गावे उध्वस्त झाली. मच्छीमारांचे तसेच आंबा, काजू नारळीसह अनेक बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्राच्या सर्वच राजकीय नेत्यांनी याची दखल घेवून कोकणात भेटी देवून पाहणी केली.भरघोस मदत देण्याचे आश्वासन दिले. ही मदत आता लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांचे प्रतिनिधी जयप्रकाश चमणकर यांनी केली आहे.या वादळाने झालेल्या नु��सानीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सर्व प्रमुख राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.भरीव मदतीचे आश्रवासन दिले. या आश्वासनाची पुर्तता कधी होणार याकडे उध्वस्त कोकणी माणूस आतूरतेने वाट पाहत आहे. खरं म्हणजे गोवा, गुजरात च्या तुलनेत कोकण किनारपट्टीवर फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमध्ये भेट देवून तात्काळ एक हजार कोटी नुकसान ग्रस्तासाठी मदत करतात. मात्र कोकणात भेटही देवू शकत नाहीत. मदतीचीही घोषणा नाही. हे कोकणचे दुदैव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण देशाचे पंतप्रधान आहोत हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आज आंबा, काजू, नारळसह सर्वच बागायतीचे सरसकट नुकसान झालेले असल्याने सर्वच शेतकरी नुकसान ग्रस्त मदतीस पात्र आहेत. त्यामुळे तशी तरतूद करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.\nअभिनेता सोनू सूद चा आता गरजू मुलांना स्कॉलरशिप सुरू करण्याचा निर्णय जाणून घ्या..\nपोलिओ दिनानिमित्त रोटरी क्लबतर्फे मालवणात सायकल रॅली काढून जनजागृती..\nशासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करा.;उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nविजेचा शॉक देत पतीनेच केली पत्नीची हत्या….\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nतौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची मदत लवकरात लवकर मिळावी.;जयप्रकाश चमणकर यांची मागणी...\nसलग आठव्या दिवशी आ. वैभव नाईक यांनी मालवणात घेतला आढावा.....\nसावंतवाडी शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते लवू नाईक यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन.....\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोगा संदर्भात वेधले आमदार वैभव नाईक यांचे लक्ष \nमनसे कुडाळ मालवण विधानसभा तर्फे अमित राज ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त कुंभारमाठ आरोग्य केंद्रास औषधे ...\nआज सोमवारी कुडाळमद्धे कोरोनाचे ७३ रुग्ण सापडले.....\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कोरोणाने १३ व्यक्तींचा मृत्यू तर ४६५ व्यक्ती कोरोना बाधित डॉ.श्रीपाद पाटील य...\nकवठी गावातील विज पुरवठा सुरू करण्यासाठी आ.वैभव नाईक यांनी दीले २० लोखंडी पोल तर उद्या पर्यंत विज पूर...\nकुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदारांची आत्महत्या.;आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट...\nलिक्विड मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्लां�� उभारणीसाठी १५ कोटी रुपयांपर्यंत विशेष भांडवली अनुदान…...\nकुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदारांची आत्महत्या.;आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट\nआज सोमवारी कुडाळमद्धे कोरोनाचे ७३ रुग्ण सापडले..\nकोलगांव आयटीआय (जेल) येथे ठेवण्यात आलेल्या आरोपी फरार..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कोरोणाने १३ व्यक्तींचा मृत्यू तर ४६५ व्यक्ती कोरोना बाधित डॉ.श्रीपाद पाटील यांची माहिती..\nआमदार नितेश राणे यांनी केले कुडाळ येथील माजी नगराध्यक्ष विनायक राणे यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन..\nआज रविवारी कुडाळमद्धे कोरोनाचे ९७ रुग्ण सापडले तर,कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे..\nकवठी गावातील विज पुरवठा सुरू करण्यासाठी आ.वैभव नाईक यांनी दीले २० लोखंडी पोल तर उद्या पर्यंत विज पूरवठा सुरू करण्याचे दीले आदेश\nकुडाळ तालुक्यातील दशावतारी कलाकारांना कुडाळ येथील शिवसेना कार्यालयात देण्यात आल्या भेटवस्तू..\nमनसे कुडाळ मालवण विधानसभा तर्फे अमित राज ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त कुंभारमाठ आरोग्य केंद्रास औषधे व इतर साहित्याची मदत\nपालकमंत्र्यांनी आपल्या इगोपायी मुख्यमंत्री भेटीचे खेळ मांडण्यापेक्षा जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/five-crore-people-download-aarogya-setu-app-in-13-days/", "date_download": "2021-06-13T06:07:59Z", "digest": "sha1:JHQPCC4HVXI5SXBO4E6FH53RPWWQT4TT", "length": 13770, "nlines": 101, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "आरोग्य सेतू १३ दिवसात पोहोचले ५ कोटी लोकांकडे ; असे करा ���ाऊनलोड", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nआरोग्य सेतू १३ दिवसात पोहोचले ५ कोटी लोकांकडे ; असे करा डाऊनलोड\nनिती आयोगाचे मुख्य कार्यकारी संचालक अधिकारी (CEO) अमिताभ कांत यांनी बुधवारी आरोग्य सेतू ऐप्पविषयी माहिती दिली आहे. फक्त १३ दिवसात ५ कोटी लोकांनी हे ऐप डाऊनलोड केल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली. कोरोनाचा (corona virus) प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारने देशात लॉकडाऊन केले आहे. कोरोनाचा प्रसार थांबण्यासाठी सरकारकडून आरोग्य सेतू ऐप (Aarogya Setu App) लॉन्च करण्यात आले असून जास्तीत जास्त लोकांनी हे ऐप डाऊनलोड करावे, यासाठी आवाहन करण्यात येत आहे. कोरोना व्हायसरग्रस्त लोकांना ट्रॅकिंग करण्यासाठी या सेतू ऐपचा उपयोग होतो.\nकांत यांनी आपल्या ट्विटरवरुन ( Aarogya Setu App) ऐपविषयी ही माहिती दिली आहे. टेलीफोनला ५ कोटी लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ७५ वर्ष लागले. रेडिओला ३८ वर्ष लागलेत. तर टेलिव्हजनला १३ वर्ष, इंटरनेटला चार वर्ष, फेसबुकला १९ महिने लागले, पोकेमॉन गोला १९ दिवस लागले. मात्र कोरोना व्हायरसविरुद्धाच्या लढाईत काम करणाऱ्या ( Aarogya Setu App) आरोग्य सेतू ऐपला फक्त १३ दिवस लागले असल्याचे कांत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आरोग्य सेतू ऐप हे आपल्या जवळील कोरोनाग्रस्त रुग्णांचा अलर्ट देत असते.\nजिल्हा प्रशासन, शैक्षणिक संस्थांना हे ऐप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले आहे. या ऐपचे लॉन्चिंग पंतप्रधान कार्यालयाद्वारे गठित करण्यात आलेल्या समितीद्वारे करण्यात आले आहे. यात निती आयोग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचे सक्रिय भूमिका आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाटा कंसल्टेंसी सर्विसेज दुसऱ्या मुद्द्यांचे परीक्षण करत आहे. तर टेक महिंद्रा आणि महिंद्रा ग्रुप या ऐपच्या पुढील आवृत्तीवर काम करत आहे. सर्व मोबाईल्स फोनवर हे ऐप चालेल या पद्धतीची पुढील आवृत्ती असेल यावर टेक महिंद्रा काम करत आहे. सध्या हे ऐप फक्त स्मार्टफोनवर डाऊनलोड करता येते.\nAarogya Setu App वापरण्यासाठी आपला फोन नंबर रजिस्टर करा.\nफोन नंबर टाकल्यावर एक ओटीपी येईल. जो इंटर केल्यावर अपमध्ये रजिस्ट्रेशन होईल.\nहे एक कोरोना व्हायरस ट्रॅकिंग ऐप आहे.\nइंटर झाल्यानंतर App आपल्याला ब्लूटूथ आणि जीपीएस अॅक्सेस विचारते.\nआपल्या डिव्हाईसमधून युझरचा डेटा अनक्रिप्टेड फॉर्ममध्ये घेतला जातो.\nAPP ��घडल्यानंतर पर्सनल डिटेल्स विचारली जातात. यामध्ये जेंडर, नाव, वय, व्यवसाय आणि मागील 30 दिवसांच्या ट्रॅव्हल हिष्ट्रीबाबत विचारले जाते. अर्थात या माहितीला आपण स्कीप देखील करू शकतो.\nयानंतर Appची भाषा निवडावी लागते.\nAPPमध्ये सर्व राज्यांमधील हेल्पलाईन नंबर्सची लिस्ट दिली आहे.\nआपल्याला वाटल्यास आपण या संकटकाळात स्वतःला स्वयंसेवक म्हणून रजिस्टर करू शकता.\nया APPमध्ये युझर आपले सेल्फ असेसमेंट करू शकतात.\nकाय आहेत खास फीचर्स\nआरोग्य सेतु APPमध्ये दोन खास फीचर्स आहेत. यात राज्यवार कोविड-19 (covid-19) हेल्पलाईन नंबर्सची लिस्ट दिली आहे.\nतसेच दुसरे म्हणजे सेल्फ असेसमेंट. या फिचरद्वारे आपण स्वतःची चाचणी करू शकतो. यातून तुम्हाला कोरोना धोका आहे की नाही हे लक्षात येण्यास मदत होते. जर तुमच्यामध्ये कोविड-19 (covid-19) ची काही लक्षणे असतील तर हे APP तुम्हाला सेल्फ आयसोलेशनसाठी निर्देश देतं.\nमहापालिकांना क्वॉरन्टाईन रुग्णांची माहिती घरबसल्या मिळणार. APP डाऊनलोड करताना काळजी घ्या गुगल प्ले स्टोरवर ‘AarogyaSetu’ असे टाईप करा. हे APP NIC (नॅशनल इन्फर्मेटिक सेंटर) ने बनवले आहे. प्ले स्टोरवर याच प्रकारचे काही बोगस APP देखील आहेत. त्यामुळे NIC ने पब्लिश केलेले APP घ्या.\nआरोग्य सेतू ऐप डाऊनलोड आरोग्य सेतू ऐप्प कोरोना व्हायरस कोविड-19 निती आयोग निती आयोग मुख्य कार्यकारी संचालक अमिताभ कांत niti aayog niti aayog ceo corona virus abhiltabh kant Aarogya setu app download\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nबावन्न बँकातील 6500 शाखात सातबारा साठी पोर्टल\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसा��ी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97_%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%A8", "date_download": "2021-06-13T06:32:58Z", "digest": "sha1:ZSKWO57QCV7KYZCRYC2LEEFROQFUHPYC", "length": 23814, "nlines": 186, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "राग यमन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग\nस्वर सा रे ग म प ध नि\nआरोह नि रे ग म ध नि सां\nअवरोह सां नि ध प म ग रे सा\nगायन समय रात्रीचा पहिला प्रहर,\nसमप्रकृतिक राग जैमिनी कल्याण,\nउदाहरण कठिण कठिण कठिण किती,\nपुरुष हृदय बाई -\n(कोमल स्वर लागत नाही)\nइतर वैशिष्ट्ये श्रृंगार रस\nराग यमन हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.\nया रागाला कल्याण असेही संबोधले जाते. हा राग रात्रीच्या प्रथम समयी म्हणजे मावळतीच्या वेळी गायला जातो. शांत आणि भक्तिपूर्ण अशा सांजेचा भाव हा राग निर्माण करतो. पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी सांगितलेल्या दहा थाटांपैकी कल्याण या थाटातील हा राग आहे. यमन हा कल्याण थाटाचे प्रतिनिधित्व करणारा राग मानला जातो. कल्याण रागांची प्रमुख वैशिष्ट्ये या रागात दिसतात.\nस्वर - सा रे ग म प ध नि\nआरोह - नि रे ग म ध नि सां\nअवरोह - सां नि ध प म ग रे सा\nम - तीव्र मध्यम.\nह्या रागात कुठलाही स्वर कोमल लागत नाही. मध्यम तीव्र लागतो. शुद्ध मध्यमाचा वैशिष्ट्यपूर्ण वापर (ग म ग रे ग रे सा/ ग म ग रे सा) झाल्यास त्याला यमन-कल्याण असे नाव दिले आहे. आरोहामध्ये षड्ज आणि पंचम हे स्वर शक्यतो लावत नाहीत (लांघन अल्पत्व). या रागाचा वादी स्वर गंधार असून संवादी निषाद मानल जातो. रागामध्ये ऋषभ, गंधार, पंचम आणि निषाद ही प्रमुख न्यास स्थान�� (विश्रांती स्थाने) मानली जातात. अनेक कलाकारांच्या गायनामध्ये तीव्र मध्यमाला सुद्धा सौंदर्यपूर्ण महत्त्व दिलेले आढळते.\nरागात नेहमी ऐकू येणाऱ्या स्वरावली खालीलप्रमाणे.\nनि रे ग, नि रे ग म प ->(मग) रे, ग रे सा, ग मे ध नि, ग मे ध नि ध प, प म (ग)रे ग रे सा इत्यादी. प -> रे ही संगती रागांग कल्याणचे एक वैशिष्ट्य आहे.\nयमन हा अतिशय लोकप्रिय राग असून मैफिलींमध्ये पुष्कळ वेळा गायला/वाजवला जातो. या रागावर आधारित असंख्य चित्रपटगीते तसेच भावगीते आहेत.\nयमन रागातील एक बंदिश\n२ यमन रागावर आधारलेली काही हिंदी गीते\n३ यमन रागावर आधारलेली काही मराठी भक्तिरचना/भावगीते/नाट्यगीते\n४ यमन रागातील शास्त्रीय संगीताधारित बंदिशी आणि गझला - एकूण सुमारे ४०\nयमुना कल्याणी (कर्नाटकी संगीतातला राग)\nयमन रागावर आधारलेली काही हिंदी गीतेसंपादन करा\n(गीताचे शब्द, चित्रपटाचे नाव, संगीत दिग्दर्शक आणि गायक/गायिका या क्रमाने).\nअभी ना जाओ छोडकर (हम दोनों) जयदेव (आशा-रफ़ी)\nआज जानेकी ज़िद ना करो (गझल) फरीदा खानम (फरीदा खानम)\nआप के अनुरोध में (अनुरोध) \nआसूं भरी ये जीवन की राहें (परवरिश) दत्ताराम (मुकेश)\nइस मोड पें जाते हैं (ऑंधी)\nए री आयी पियाबिन (रागरंग) रोशन (लता)\nएहसान होग तेरा मुझपर (जंगली) लक्ष्मीकांत प्यारेलाल (रफ़ी)\nकिनु संग खेलूॅं होरी (भक्तिगीत-मीराबाई) हृदयनाथ मंगेशकर (लता)\nकैसे कहूॅं कि मुलाकात नहीं होती (गझल) गुलाम‍अली (गुलामअली/प्रभा अत्रे)\nकोयलिया मत कर पुकार (दादरा) अख्तरीबाई (अख्तरीबाई)\nक्यूं मुझे मौौत के पैगाम दिये जाते है (गझल) शोभा गुर्टू (शोभा गुर्टू)\nगली गली मेरी याद बिछी है, प्यारे रस्ता देख के चल (गझल) मेहदी हसन (मेहदी हसन)\nगले लगा के (गझल) शोभा गुर्टू (शोभा गुर्टू)\nघर से निकलते है (पापा कहते हैं)\nचंदनसा बदन (सरस्वतीचंद्र) कल्याणजी आनंदजी (मुकेश)\nछुपा लो यूॅं दिल में प्यार मेरा (ममता) रोशन (हेमंतकुमार व लता)\nजब दीप जले आना (चितचोर) रवींद्र जैन (हेमलता व येशूदास)\nजानेवाले से मुलाकात ना (अमर)\nजा रे बदरा बैरी जा (बहाना) मदनमोहन (लता)\nज़िंदगीभर नहीं भूलेंगी वो बरसात की रात (बरसात की रात) रोशन (लता)\nजिया ले गयो री मोरा सांवरिया (अनपढ) मदनमोहन (लता)\nजीवन डोर तुम्हीं संग बॉंधी () लक्ष्मीकांत प्यारेलाल () लक्ष्मीकांत प्यारेलाल (\nतुम आये हो तो शबे इंतजार गुज़री है (गझल) इक्बाल बानू (इक्बाल बानू)\nतुम आये हो तो ��बे इंतजार गुज़री है (गझल) मेहेंदी हसन (मेहेंदी हसन)\nतेरे हुस्न की क्या तारीफ़ करूॅं (लीडर)\nदिलवाले क्या देख रहे हो (गझल) गुलाम‍अली (गुलामअली)\nदो नैना मतवाले तिहारे (माय सिस्टर) \nनिगाहें मिलाने को जी चाहता है (दिल ही तो है) रोशन (आशा)\nपान खायो सैंया हमारे (तीसरी कसम) \nबडे भोले हो (अर्धांगिनी) वसंत देसाई (लता)\nभर भर आवत है नैन (दादरा) अख्तरीबाई (अख्तरीबाई)\nभूली हुईं यादें (संजोग) मदनमोहन (\nमन तू काहे ना धीर धरत अब (संत तुलसी दासांची यमनकल्याणमधली एक गत)\nमन रे तू काहे ना धीर धरे (चित्रलेखा) रोशन (रफ़ी)\nमिला मेरे प्रीतम जियो (गुरबानी भक्तिगीत - अमरदास) सिंग बंधू (\nमैं क्या जानूॅं क्या जानूॅं रे (जिंदगी) पंकज मलिक (सैगल)\nमौसम है आशिकाना (पाकिज़ा) गुलाम महंमद (लता)\nम्हारो प्रणाम (भक्तिगीत) (मीराबाई) किशोरी आमोणकर (शोभा गुर्टू)\nयेरी आई पिया बिन (रागरंग) साहिर लुधियानवी (लता)\nये शाम कुछ अजीबसी (जुना खामोशी)\nरंजिश ही सही (गझल) मेहेंदी हसन (मेहेंदी हसन)\nरे मन सुर में गा (लाल पत्थर)\nलगता नहीं हैं दिल मेरा (लाल किला)\nलौ लगानी (भाभी की चूडियॉं) सुधीर फडके (\nवो जब याद आयें (पारसमणी)\nलगता नहीं है दिल मेरा (लाल किला) एस.एन. त्रिपाठी (रफ़ी)\nश्री रामचंद्र कृपालुू (भक्तिगीत - तुलसीदास) हृदयनाथ मंगेशकर (लता)\nसपना बन सजन आये (शोखियॉं) जमाल सेन (लता)\nसलाम ए हसरत (बाबर) रोशन (सुधा मल्होत्रा)\nसारंगा तेरी याद में (सारंगा)\nहर एक बात पे (गालिबची गझल) \nयमन रागावर आधारलेली काही मराठी भक्तिरचना/भावगीते/नाट्यगीतेसंपादन करा\n(गीताचे शब्द, संगीत दिग्दर्शक आणि गायक/गायिका या क्रमाने).\nअजुनी जाईना कळ दंडाची, चढवू कशी मी चोळी, कुणी ग बाई मारली कोपरखळी : वसंत पवार, सुहासिनी कोल्हापुरे; कवी - जगदीश खेबुडकर; चित्रपट - काळी बायको)\nअधिक देखणे तरी (भक्तिरचना, कवी - संत ज्ञानेश्वर, संगीत - राम फाटक, गायक - पं. भीमसेन जोशी)\nआकाशी झेप घे रे पाखरा ’आराम हराम है’ चित्रपटातील गीत (सुधीर फडके, सुधीर फडके)\nएकतारिसंगे (सुधीर फडके, सुधीर फडके)\nकठिण कठिण कठिण किती - पुण्यप्रभाव नाटकातले गीत\nकलेजवॉं लागे कटार (कट्यार काळजात घुसली या नाटकातले गीत (जितेंद्र अभिषेकी), फय्याज\nकबिराचे विणतो शेले - देव पावला चित्रपटातले गीत (पु.ल. देशपांडे, माणिक वर्मा)\nकशि केलिस माझी दैना - स्वरसम्राज्ञी नाटकातले गीत (संगीतकार\nका रे दुरावा - ’मुंबईच्या जावई’मधले गीत (सुधीर फडके, गायिका\nचंद्र दोन उगवले, जादू काय ही तरी एक चंद्र अंबरी एक मंचकावरी (चित्रपटगीत; चित्रपट : भाग्यलक्ष्मी, गायक : सुधीर फडके; संगीत : राम कदम ; कवयित्री शांता शेळके)\nचांदकिरणांनो जा जा जा रे माझ्या माहेरा, फुले प्रकाशाची माझ्या दारी अंथरा (चित्रपटगीत; चित्रपट : वैभव; गायिका : आशा भोसले, संगीत : राम कदम, कवी : ग.दि. माडगूळकर)\nजिथे सागरा धरणी मिळते - पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटातील गीत (वसंत प्रभू, सुमन कल्याणपूर)\nजिवलगा कधी रे येशील तू - चित्रगीत (सुधीर फडके, गायिका\nजिवासवे जन्मे मृत्यू - गीत रामायणातले गीत ([[सुधीर फडके, सुधीर फडके)\nजीवनातली ही घडी अशीच राहू दे कामापुरता मामा चित्रपटातील गीत : (यशवंत देव, लता मंगेशकर)\nटकमक पाही सूर्य रजनीमुख (मानापमान नाटकातले गीत\nतिन्हीसांजा सखे मिळाल्या (हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर)\nतुझ्या प्रीतीचे दुःख मला - अमर भूपाळी चित्रपटातले गीत (संगीतकार\nतेजोमय नादब्रह्म (सुधीर फडके), सुरे्श वाडकर व आरती अंकलीकर\nतोच चंद्रमा नभात (सुधीर फडके), सुधीर फडके\nदेवाघरचे ज्ञात कुणाला - मत्स्यगंधा नाटकातले गीत (जितेंद्र अभिषेकी)\nधुंदी कळ्यांना - धाकटी बहीण चित्रपटातील गीत (सुधीर फडके), सुधीर फडके\nनाथ हा माझा - ’स्वयंवरमधील नाट्यगीत : (संगीतकार, गायक -बाल गंधर्व; हिराबाई बडोदेकर; माणिक वर्मा; कुमार गंधर्व वगैरे.\nनामाचा गजर गर्जे भीमातीर (राम फाटक), भीमसेन जोशी)\nपराधीन आहे जगती - गीत रामायणातले गीत (सुधीर फडके), सुधीर फडके)\nपांडुरंग कांती (कवी -संत ज्ञानेश्वर, गायिका - आशा भोसले, संगीतकार - हृदयनाथ मंगेशकर)\nपिकल्या पानाचा देठ की हो हिरवा (\nप्रथम तुला वंदितो (गायक : पं. वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल, गीतकार : शांताराम नांदगावकर, संगीत : अनिल-अरुण, चित्रपट : अष्टविनायक [१९७९]\nप्रभाती सूर नभी रंगती (रमेश अणावकर) आशा भोसले)\nया कातरवेळी पाहिजेस तू जवळी (\nराधाधर मधु मिलिंद - सौभद्र नाटकातले गीत\nलागे हृदयी हुरहूर - एकच प्याला नाटकातले गीत\nशुक्रतारा मंद वारा (श्रीनिवास खळे, अरुण दाते व सुधा मल्होत्रा ))\nसमाधी साधन संजीवन नाम (मधुकर गोळवलकर, सुधीर फडके)\nसुकांत चंद्रानना पातली - संशयकल्लोळमधील नाट्यगीत\nसुखकर्ता दुखहर्ता (हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर)\nक्षण आला भाग्याचा - (कुलवधू नाटकातले गीत) (गायिका -ज्योत्स्ना भोळे)\nयमन रागातील श��स्त्रीय संगीताधारित बंदिशी आणि गझला - एकूण सुमारे ४०संपादन करा\nआओ आओ आओ बलमा (रशीदखॉं)\nआज जाने की ज़िद ना करो (फरीदा खानम)\nकह सखि कैसे करिये (पारंपरिक-मालिनी राजूरकर)\nकाहे सखी कैसे की करिये (विलंबित), श्याम बजाये आज मुरलिया (यमन कल्याण - भीमसेन जोशी)\nकिनु संग खेलूॅं होरी (लता)\nकैसे कह दूॅं (प्रभा अत्रे)\nकोयलिया मत करे पुकार (अख्तरीबाई)\nक्यूॅं मुझे मौत के पैगाम (शोभा गुर्टू)\nगली गली मेरी याद बिछी है, प्यारे रस्ता देख के चल (मेहदी हसन)\nगले लगाओं के (शोभा गुर्टू)\nजा रे बदरा बैरी जा, रे जा रे (लता मंगेशकर)\nतुम आये हो तो शबे इंन्तज़ार गुज़री हैं (इकबाल बानू) (मेहदी हसन)\nबन रे बलैय्या (कुमार गंधर्व)\nमन तू गा रे हरिनाम, द्रुत- लागी लागी रे हरिसंग (प्रभा अत्रे)\nमिला मेरे प्रीतम जियो (सिंग बंधू)\nमैं बैरागी तुमरे दरस की प्यासी, द्रुत- सुन सुन प्रिय (श्वेता झवेरी)\nम्हारो प्रणाम (किशोरी आमोणकर) (शोभा गुर्टू)\nरंजिश ही सही (मेहेंदी हसन)\nवो मन लगन लागी तुमिसंग कृपानिधान (किशोरी आमोणकर)\nवो मुझ से हुए बदकरार अल्ला अल्ला (गुलाम अलींची गझल)\nश्रीरामचन्द्रकृपालू (तुलसीदास), वसंतराव देशपांडे. हा दोहा इतरांनीही गायला आहे\nसोहे लाल रंग/सोहेला लालन रंग मन में (विलंबित), द्रुत- रे पिहरवा तोहे घरवा जाने ना दूंगी (कैवल्यकुमार गुरव)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०२० रोजी १८:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/2593", "date_download": "2021-06-13T06:08:33Z", "digest": "sha1:RHXLOULVH4VL4VVNA2GXAEDUWKSF2MJG", "length": 9459, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "अकोट न.पा. क्षेत्रात आरोग्य तपासणीस सुरुवात | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र अकोट न.पा. क्षेत्रात आरोग्य तपासणीस सुरुवात\nअकोट न.पा. क्षेत्रात आरोग्य तपासणीस सुरुवात\nअकोट शहर प्रतिनिधी स्वप्निल सरकटे\nअकोट नगर परिषद क्षेत्रात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरा���ील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या दृष्टीने आशा सेविकांचे प्रशिक्षण उपविभागीय अधिकारी गजानन सुरंजे यांचे मार्गदर्शनात अकोट नगर परिषद सभागृहात आयोजित करण्यात आले होते.या प्रशिक्षणात नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजनची आॅक्सीमीटरद्वारे तपासणी करणे शरीराचे तापमान तसेच covid-19 ची लक्षणे असलेल्या नागरिकांची यादी तयार करून अशा नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अकोट नगर परिषद व आरोग्य विभागाचे संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी करायची असून आशा सेविका व नगर परिषद शिक्षक यांची पथके तयार करण्यात आली आहेत व संबंधित प्रभागाचे नगरसेवकाचे मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत आशा सेविका व न.पा.चे शिक्षकांचे माध्यमाने शहरातील घरोघरी जाऊन ऑक्सि मीटर च्या साह्याने नागरिकांचे शहरातील ऑक्सिजनची पातळी तपासण्यात येणार आहे.\nया प्रशिक्षणास उपविभागीय अधिकारी गजानन सुरंजे, मुख्याधिकारी मनोहर आकोटकर, जिल्हा रुग्णालय अकोला चे डॉ. राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष तोरणेकर, तालुका आरोग्य सहाय्यक डॉ. प्रमोद येऊलकर, प्रशासन अधिकारी प्रदीप रावणकर, कार्यालय अधीक्षक गौरव लोंढे, नोडल अधिकारी रोशन कुमरे गटप्रवर्तक सौ. कळस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.\nPrevious articleभाजपा युवा मोर्चाकडून खा.शरद पवारांना पाठवले दहा लाख जय श्रीराम लिहिलेले पत्र\nNext articleअकोट शिवसेनेच्या वतीने व्यंकय्या नायडू यांचा जाहीर निषेध\nकरोनातील मयत पत्रकाराच्या कुटुंबियांना मदत करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाला ग्वाही\nदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे…. अखिल भारतीय बापू युवा संगठन विद्यार्थी समितीचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन….\nहरवायचे आहे कोरोनास ; शासकीय नियम तोडू नये — जगनराव उईके यांची विनंती\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर ���ोणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nगडचिरोली जिल्हयातील दुर्गम भागातील 777 कोटी रूपये किंमतीच्या पूल व रस्ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/car-hurricane-near-konkan-coast-7650", "date_download": "2021-06-13T05:09:43Z", "digest": "sha1:SSD6XCUL2T3Y22UF6EWD2RMCK756V3W3", "length": 15921, "nlines": 156, "source_domain": "www.saamtv.com", "title": "‘क्यार’ चक्रीवादळ कोकण किनाऱ्याजवळ | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘क्यार’ चक्रीवादळ कोकण किनाऱ्याजवळ\n‘क्यार’ चक्रीवादळ कोकण किनाऱ्याजवळ\n‘क्यार’ चक्रीवादळ कोकण किनाऱ्याजवळ\nशुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019\nपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले ‘क्यार’ चक्रीवादळ कोकण किनाऱ्याजवळ घोंगावत आहे. या वादळी प्रणालीमुळे किनाऱ्यालगत ताशी ६५ ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहून समुद्र खवळण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, गोवा आणि कर्नाटक राज्यांंच्या किनाऱ्यांवर अतिवृष्टीचा, तर मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले ‘क्यार’ चक्रीवादळ कोकण किनाऱ्याजवळ घोंगावत आहे. या वादळी प्रणालीमुळे किनाऱ्यालगत ताशी ६५ ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहून समुद्र खवळण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, गोवा आणि कर्नाटक राज्यांंच्या किनाऱ्यांवर अतिवृष्टीचा, तर मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nअरबी समुद्रात असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून या भागात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळी रत्नागिरीपासून ३६० किलोमीटर तर मुंबईपासून ४९० किलोमीटर नैऋत्येकडे, तर ओमानच्या सलालाहपासून १७५० किलोमीटर पूर्वेकडे अरबी समुद्रात ही प्रणाली होती. रविवारपर्यंत (ता. २७) ही प्रणाली ओमानकडे सकरत जाण्य���चे संकेत आहेत. अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून, कोकण, कर्नाटकच्या किनाऱ्यावरही ढग दाटून आले आहेत. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश ओडिशाच्या किनाऱ्यालगत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.\nढगाळ हवामान आणि पावसाच्या हजेरीने तापमानात चढ-उतार होत असून, ‘ऑक्टोबर हीट’चा चटका नाहीसा झाला आहे. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात सरासरीपेक्षा २ ते १० अंशांनी, कोकणात १ ते ५ अंशांनी, मराठवाड्यात १ ते ४ अंशांची घट झाली आहे. पश्चिम विदर्भात कमाल तापमानात २ ते ८ अंशांची घट असून, पूर्व विदर्भात मात्र तापमानात वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ३३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.\nघोंगावत आहे. या वादळी प्रणालीमुळे किनाऱ्यालगत ताशी ६५ ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहून समुद्र खवळण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, गोवा आणि कर्नाटक राज्यांंच्या किनाऱ्यांवर अतिवृष्टीचा, तर मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nअरबी समुद्रात असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून या भागात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळी रत्नागिरीपासून ३६० किलोमीटर तर मुंबईपासून ४९० किलोमीटर नैऋत्येकडे, तर ओमानच्या सलालाहपासून १७५० किलोमीटर पूर्वेकडे अरबी समुद्रात ही प्रणाली होती. रविवारपर्यंत (ता. २७) ही प्रणाली ओमानकडे सकरत जाण्याचे संकेत आहेत. अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून, कोकण, कर्नाटकच्या किनाऱ्यावरही ढग दाटून आले आहेत. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश ओडिशाच्या किनाऱ्यालगत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.\nढगाळ हवामान आणि पावसाच्या हजेरीने तापमानात चढ-उतार होत असून, ‘ऑक्टोबर हीट’चा चटका नाहीसा झाला आहे. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात सरासरीपेक्षा २ ते १० अंशांनी, कोकणात १ ते ५ अंशांनी, मराठवाड्यात १ ते ४ अंशांची घट झाली आहे. पश्चिम विदर्भात कमाल तापमानात २ ते ८ अंशांची घट असून, पूर्व विदर्भात मात्र तापमानात वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ३३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.\nपुणे अरबी समुद्र समुद्र कोकण konkan कर्नाटक अतिवृष्टी महाराष्ट्र maharashtra हवामान विभाग sections सकाळ रत्नागिरी आंध्र प्रदेश ओडिशा विदर्भ vidarbha car hurricane konkan coast\nकेंजळगडावर ट्रेकिंग करताना दहा वर्षांचा मुलगा दरीत कोसळून गंभीर जखमी\nसातारा - वाई Wai तालुक्यातील केंजळगडावर Kenjalgad ट्रेकिंग Trekking करण्यासाठी...\nफडणवीस साहेब...सखाराम गटणेच्या तोंडचं वाक्य 'पुलं'च्या तोंडी घातलंत...\nपुणे : थोर साहित्यिक, विनोदी लेखक, दिग्दर्शक महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे यांची...\nविद्यापीठाने 'तो' वादग्रस्त निर्णय घेतला मागे...\nपुणे : साविञीबाई SPPU फुले विदयापीठाच्या आवारामध्ये जर आपण व्यायामासाठी Work Out,...\nWeather Update: मुंबई आणि कोकण विभागात हवामान खात्याचा रेड अलर्ट\nमुंबई: मुंबईत Mumbai जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाची जोरदार बॅटिंग...\n'गरज सरो वैद्य मरो' कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच ८२ परिचारकांना...\nनंदुरबार : नंदुरबार Nandurbar जिल्ह्यातील आरोग्य विभागात Health Department...\nतरुणीच्या कामाची 'डेटॉल' राष्ट्रीय कंपनीकडून दखल; हँडवॉश बॉटलवर...\nउस्मानाबाद : उस्मानाबाद Osmanabad जिल्ह्यातील कसबे तडवळे या गावच्या रहिवाशी असलेल्या...\nपिंपरी - चिंचवड मध्ये वाहनांची तोडफोड...\nपुणे : पिंपरी - चिंचवड Pimpri- Chinchwad शहरातील महातोबा नगर ...\nBreaking ; यंदाही पायी वारी नाहीच \nपुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही पायी आषाढी Ashadhi वारी Wari निघणार नाही, असे...\nBreaking पुण्यातील सर्व माॅल, दुकाने सोमवारपासून उघडणार; सायं ७...\nपुणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याने निर्बंधांमध्ये अजून सूट...\nशेतकऱ्यांनो खरीपाच्या पेरणीला घाई करु नका\nपुणे - यंदा मान्सूनचे आगमन लवकर होत असुन समाधान कारक पावसाचा अंदाज हवामान...\nअजितदादांनी भल्या सकाळी घेतली पुण्याच्या पोलिस आयुक्तांची शाळा\nपुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित Ajit Pawar पवारांनी पुण्याच्या Pune पोलीस Police...\nराष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी\nनारायणगाव - जुन्नर Junnar तालुका राष्ट्रवादी NCP पक्षाच्या वतीने आज नारायणगाव...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marati-news-public-transport-pmpml-road-discipline-3865", "date_download": "2021-06-13T05:34:09Z", "digest": "sha1:ETNQ3BVBQIBTU2Z2NAJPGEUHBZHMC4ZP", "length": 11179, "nlines": 152, "source_domain": "www.saamtv.com", "title": "पीएमपीला शिस्त लावण्याची आवश्यकता | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपीएमपीला शिस्त लावण्याची आवश्यकता\nपीएमपीला शिस्त लावण्याची आवश्यकता\nपीएमपीला शिस्त लावण्याची आवश्यकता\nपीएमपीला शिस्त लावण्याची आवश्यकता\nमंगळवार, 4 डिसेंबर 2018\nकोथरूड : पुणे शहरात पीएमपी हे एकमेव सार्वजनिक वाहतुकीचे साधन आहे. ही वाहतूक व्यवस्था सक्षम असायला हवी. परंतू ही व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली आहे. बस स्टॉपवर थांबतांना ती डावीकडे न थांबता रस्त्याच्या मधोमध थांबते त्यामुळे प्रवाशांना धावत जाऊन बस पकडावी लागते.या परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता असते. नादुरूस्त बस रस्त्यावर येतात. त्यामुळे बस बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे.\nकोथरूड : पुणे शहरात पीएमपी हे एकमेव सार्वजनिक वाहतुकीचे साधन आहे. ही वाहतूक व्यवस्था सक्षम असायला हवी. परंतू ही व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली आहे. बस स्टॉपवर थांबतांना ती डावीकडे न थांबता रस्त्याच्या मधोमध थांबते त्यामुळे प्रवाशांना धावत जाऊन बस पकडावी लागते.या परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता असते. नादुरूस्त बस रस्त्यावर येतात. त्यामुळे बस बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे.\nबसचे वाहक प्रवाशांशी विशेषत:मुले व जेष्ठ नागरिकांशी अरेरावीने वागतात तरी त्यांना समज द्यावी. वाहकांकडे सुटे पैशे नसतात ते देण्याची व्यवस्था व्हावी. जेणेकरून प्रवाशांना लोंबकळत प्रवास करावा लागणार नाही बंद दरवाजाच्या बसची गरज असून त्याचा योग्य वापर केला पाहिजे. वेळापत्रकाप्रमाणे बस वेळेत सुटतील याची दक्षता घेणे आवश्यक आहे. ही व्यवस्था सुधारण्यासाठी व लोकाभिमुख करण्यासाठी पीएमपीएमएल या बाबींकडे लक्ष देतील काय अशा अनेक असुविधांमध्ये सुधारणा झाल्यास पीएमपी नक्कीच लोकप्रिय होईल.\nकेंजळगडावर ट्रेकिंग करताना दहा वर्षांचा मुलगा दरीत कोसळून गंभीर जखमी\nसातारा - वाई Wai तालुक्यातील केंजळगडावर Kenjalgad ट्रेकिंग Trekking करण्यासाठी...\nफडणवीस साहेब...सखाराम गटणेच्या तोंडचं वाक्य 'पुलं'च्या तोंडी घातलंत...\nपुणे : थोर साहित्यिक, विनोदी लेखक, दिग्दर्शक महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे यांची...\nशहरामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य वाढल्याने शिवसेनेतर्फे करण्यात आला...\nधुळे - धुळे शहरामध्ये Dhule city महानगरपालिकेच्या अंतर्गत Under the...\nविद्यापीठाने 'तो' वादग्रस्त निर्णय घेतला मागे...\nपुणे : साविञीबाई SPPU फुले विदयापीठाच्या आवारामध्ये जर आपण व्यायामासाठी Work Out,...\nWeather Update: मुंबई आणि कोकण विभागात हवामान खात्याचा रेड अलर्ट\nमुंबई: मुंबईत Mumbai जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाची जोरदार बॅटिंग...\n'गरज सरो वैद्य मरो' कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच ८२ परिचारकांना...\nनंदुरबार : नंदुरबार Nandurbar जिल्ह्यातील आरोग्य विभागात Health Department...\nभरदाव वेगात असलेल्या दोन दुचाकींचा अपघात\nधुळे : दोंडाईचा - नंदुरबार रोडवर रात्री 9 वाजता ऍक्टिव्हा व पॅशन प्रो या दोन...\nदेव तारी त्याला कोण मारी; अर्धा तास बोरवेलमध्ये पडून असलेले बाळ...\nथरकाप उडवणारी घटना रामटेक तालूक्यातील शिवनी भोंडकी येथे घडली. शिवारात खेळत असतांना...\nतरुणीच्या कामाची 'डेटॉल' राष्ट्रीय कंपनीकडून दखल; हँडवॉश बॉटलवर...\nउस्मानाबाद : उस्मानाबाद Osmanabad जिल्ह्यातील कसबे तडवळे या गावच्या रहिवाशी असलेल्या...\nथ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला तापसी पन्नूने शेयर केला हसीन दिलरुबाचा...\nबॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू Taapsee Pannu, अभिनेता विक्रांत मस्से Vikrant...\nपिंपरी - चिंचवड मध्ये वाहनांची तोडफोड...\nपुणे : पिंपरी - चिंचवड Pimpri- Chinchwad शहरातील महातोबा नगर ...\nBreaking ; यंदाही पायी वारी नाहीच \nपुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही पायी आषाढी Ashadhi वारी Wari निघणार नाही, असे...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/share-market-bse-sensex-opens-new-all-time-high-crosses-41000-mark-first-time-8481", "date_download": "2021-06-13T05:13:48Z", "digest": "sha1:I7ZWTG3AAB6AK25GNRGW6O3GA5HMPGHN", "length": 8564, "nlines": 124, "source_domain": "www.saamtv.com", "title": "शेअर बाजारात विक्रमी उसळी | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेअर बाजारात विक्रमी उसळी\nशेअर बाजारात विक्रमी उसळी\nशेअर बाजारात विक्रमी उसळी\nमंगळवार, 26 नोव्हेंबर 2019\nशेअर बाजारात तेजी आहे. सेन्सेक्सनं विक्रमी पातळी गाठली आहे. सेन्सेक्स मंगळवारी सकाळी व्यवहार सुरू होताच ४१,०२२.८५ अंकांवर खुला झाला. पहिल्यांदाच सेन्सेक्स ४१,००० अंकांच्या पल्याड खुला झाला. दुसरीकडे निफ्टी ३६.४५ अंकांनी वाढून १२, ११०.२० अंकांवर खुला झाला.\nमुंबई: राष्ट्रीय शेअर बाजाराबाबत म्हणाल तर, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, सन फार्मा आणि येस बँक यांच्या समभागांमध्ये तेजी पाहायला मिळाली. तर इन्फ्राटेल, जी. लिमिटेड, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, ग्रासिम यांचे समभाग घसरल्याचं चित्र होतं. दरम्यान, कालही शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफपीआय) भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक ओघ वाढवला. एफपीआयने चालू महिन्यात आतापर्यंत १७,७२२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ऑक्टोबरमध्येही हा आकडा १७,५४७ कोटी रुपये होता. एफपीआयची गुंतवणूक ही बाजारावरील विश्वासासाठी महत्त्वाची मानली जाते. शेअर बाजारात तेजी आहे. सेन्सेक्सनं विक्रमी पातळी गाठली आहे. सेन्सेक्स मंगळवारी सकाळी व्यवहार सुरू होताच ४१,०२२.८५ अंकांवर खुला झाला. पहिल्यांदाच सेन्सेक्स ४१,००० अंकांच्या पल्याड खुला झाला. दुसरीकडे निफ्टी ३६.४५ अंकांनी वाढून १२, ११०.२० अंकांवर खुला झाला.\nसुरुवातीच्या व्यवहाराच्या सत्रातच सेन्सेक्समध्ये तेजी पाहायला मिळाली. ९ वाजून २८ मिनिटांनी सेन्सेक्सचे २१६.४८ अंकांच्या वाढीसह ४१,१०५.७१ अंकांवर व्यवहार सुरू होते. तर निफ्टी ५६.४५ अंकांच्या वाढीसह १२, १३०.२० अंकांवर ट्रेड करत होता. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या ज्या समभाग खरेदीत गुंतवणुकदारांनी रस दाखवला, त्यात येस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, ओएनजीसी आणि सन फार्मा यांचा समावेश होता. दुसरीकडे भारती एअरटेल, पावरग्रीड, बजाज ऑटो, अॅक्सिस बँक आणि एलअँडटी यांच्या समभागांमध्ये घसरण पाहायला मिळाली.\nअमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार संबंध सुधारण्याच्या अपेक्षा उंचावल्यानं सोमवारी आशियाई बाजारात तेजी दिसून आली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला. जगातील प्रमुख शेअर बाजारही सोमवारी तेजीत होते. चीन, जपान व कोरीया आदी आशियातील शेअर बाजारही एक टक्क्याने वधारले. भारतीय बाजा��ांवर याचाही चांगला परिणाम झाला.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/meghana-gulzar/", "date_download": "2021-06-13T04:58:22Z", "digest": "sha1:EE4ZZSZHX5OG4N6FZMY67YGMHUCZ75KV", "length": 3829, "nlines": 45, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Meghana Gulzar Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nविकी कौशल साकारणार ‘फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ’ यांची भूमिका\nविकी कौशलने त्यांचा आगामी चित्रपट ‘सॅम’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट भारताचे पहिले फिल्ड मार्शल म्हणून ओळखल्या जाणारे फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या\nजीवनावर आधारित आहे. आज मानेकशॉ यांच्या ११ व्या स्मृतीदिनानिमित्त विकीनेच या चित्रपटातील त्याची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे.\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\nफक्त १० महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/4567", "date_download": "2021-06-13T05:36:25Z", "digest": "sha1:A3DIVRHZUHWTKRUDYUIJW35K25634ECR", "length": 9195, "nlines": 99, "source_domain": "dhanlabh.in", "title": "आरोग्यविमा पॉलिसीचे नूतनीकरण – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन��शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\n‘आरोग्यविमा पॉलिसीचे नूतनीकरण अगदी आयत्या वेळेस करणे हे जोखमीचे असते. शिवाय प्रत्येक विमा पॉलिसी ग्रेस पिरेड किंवा वाढीव मुदत द्यावी, असे विमा नियामक इरडाने सुचवले असले तरी, हा कालावधी द्यायचा की नाही हे सर्वस्वी संबंधित कंपनीवर अवलंबून असते. त्यामुळे आपल्या आरोग्यविमा पॉलिसीला नूतनीकरणाची वाढीव मुदत एक महिना आहे असे गृहित धरून शेवटच्या क्षणी हे नूतनीकरण करू नये. नूतनीकरणाची अंतिम तारीख आणि वाढीव मुदत या दिवसांत तुमच्या आरोग्याची काही समस्या निर्माण झाली तर, तुम्हाला पॉलिसीचा लाभ देणे किंवा नाकारणे (नूतनीकरण झालेले नाही हे दाखवून) हे त्या कंपनीच्या हातात असते.’ तसेच तुमची आरोग्यविमा देणारी सर्वसाधारण विमा कंपनी चांगली सेवा देत असेल तर सतत विमा कंपनी बदलण्यात काहीच अर्थ नसतो, असे सांगून कर्णिक म्हणाले, त्यापेक्षा तुमच्या विमा कंपनीवर विश्वास टाकून तिच्याशी प्रामाणिक राहिल्यास, तुम्हाला या विम्याची गरज भासल्यास तुमचा दावा लवकर निकाली निघून तुम्हाला योग्य ते फायदे मिळण्याची शक्यता वाढते.\nयु टी आय चा आय पी ओ लवकरच येणार —-\nविना दावा रक्कम ज्येष्ठ नागरिक निधीत\nकोटक म्युच्युअल फंडाचा बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड बाजारात.\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10520/", "date_download": "2021-06-13T05:50:37Z", "digest": "sha1:BPZLEHVYN3QA5CQK3DWJDMLBINYVAUSL", "length": 19066, "nlines": 86, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "कोरोना नियंत्रणासाठी अन्य जिल्ह्य़ातील डाँक्टरांची टीम सिंधुदुर्गात दयावी उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्य मंञी राजेश टोपे यांच्याकडे यु.जिल्हाध्यक्ष जिल्हानियोजन सदस्य प्रफुल्ल सुद्रिक यांची मागणी - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nकोरोना नियंत्रणासाठी अन्य जिल्ह्य़ातील डाँक्टरांची टीम सिंधुदुर्गात दयावी उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्य मंञी राजेश टोपे यांच्याकडे यु.जिल्हाध्यक्ष जिल्हानियोजन सदस्य प्रफुल्ल सुद्रिक यांची मागणी\nPost category:आरोग्य / कुडाळ / बातम्या\nकोरोना नियंत्रणासाठी अन्य जिल्ह्य़ातील डाँक्टरांची टीम सिंधुदुर्गात दयावी उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्य मंञी राजेश टोपे यांच्याकडे यु.जिल्हाध्यक्ष जिल्हानियोजन सदस्य प्रफुल्ल सुद्रिक यांची मागणी\nमहावितरणला सहकार्य करण्यासाठी इतर जिल्ह्य़ातून मनुष्यबळाची कुमक येते.मग कोरोना रोखण्यासाठी अन्य जिल्ह्य़ातील डाँक्टरांचे पथक का \nसिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील कोरोना रूग्ण वाढ तसेच मृत संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे.आरोग्य विभाग आपल्या परीने रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.माञ हे प्रयत्न अपुरे पडत आहेत. गेल्या वर्षी कोरोना वर नियंत्रण मिळवण्यास आरोग्य विभाग यशस्वी झाला होता.कारण आरोग्य विभागासह जनतेने लाॅकडाऊन मध्ये सक्रिय सहभाग घेऊन कोरोनाशी लढा दिला होता.यावेळी परिस्थिती वेगळी होण्याचे कारण लाॅकडाऊन हा गांभीर्याने घेतला गेला नाही.जनतेमध्ये.व्यापारी वर्गामध्ये लाॅकडाऊन बाबत वेगवेगळी मत मतांतरे व्यक्त केली अशा वेळी व्यापारी वर्गाबरोबरच जनतेला काही प्रमाणात लाॅकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली. त्यानुसार काही व्यावसायिकांना ७ ते ११ पर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली. साहजिकच ठराविक वेळेचे बंधन असल्याने ग्रामीण भागातील ग्राहक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात शहराकडे येऊ लागली. आणि गर्दीचा ओघ सुरू झाला.शासकीय यंञणेने गर्दी रोखण्यासाठी वेगवेगळे नियम लावले तरी पण काही मर्यादा ह्या येतातच.शासकीय यंत्रणेच्या दबावापेक्षा सुरक्षिततेच्या दृष्टीने जनतेने स्वःताहून यात पुढाकार घेऊन कोरोना विरोधात लढणे आवश्यक होते.इथेच कमतरता झाली.आणी सद्यस्थितीत आपला सिंधूदूर्ग जिल्हा बघता बघता रेड झोनमध्ये दाखल झाला.याला कुठलाही एक घटक जबाबदार नाही. याला शासकीय यंञणा.आरोग्य विभाग आणी जनताही तेवढीच जबाबदार आहे.\nएवढे कडक निर्बंध लावले तरी रोज मास्क शिवाय फिरणे. लग्न सोहळे मोठ्यासंख्येने आयोजित करणे.अन्य कार्यक्रम बिनधास्त करणे.हे उपक्रम सुरूच आहेत. अनेक जण दंड प्रकियेत.गुन्ह्यात अडकले तरी पण हे प्रकार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. रोज या समस्या वाढतच आहेत.गावपातळीवर नियुक्त केलेल्या कोरोना ग्रामदक्षता कमिटींनी गेल्यावर्षी आप आपल्या गावात योग्य नियोजन करून ग्रामीण भागात कोरोना संसर्गाला राखण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते.माञ ग्राम दक्षता कमिटींनी ज्यापद्धतीने काम केले त्याची योग्य दखल शासनस्तरावर घेतली का ग्राम दक्षता कमिटींची मागणी आहे की आमच्या सुरक्षेची हमी शासनाने घ्यावी.तसेच विमा कवच द्यावे.पण या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले.तरीपण ग्राम दक्षता कमिटींनी काही प्रमाणात धोका पत्करूनही मर्यादित काम करत आहेत. परंतु प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो.आणि कोरोनाची साखळी तुटण्या ऐवजी वेगाने फैलावत आहे. त्यामुळेच सिंधूदूर्ग जिल्हा रेड झोन मध्ये नकाशावर आला.\nसिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील रूग्ण संख्या रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने अन्य जिल्ह्य़ातील डाँक्टरांचे पथक सिंधूदूर्गात पाठवावे. तोक्ते वादळामध्ये सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हजारो पोल पडले लाईन तुटल्या जिल्हा पूर्णपणे दहा ते पंधरा दिवस अंधारात होता.वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सिंधूदूर्ग महावितरण कडे पुरेसे मनुष्यबळ नव्हेत. परंतु सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी बारामती कराड.सांगली.सातारा या जिल्ह्य़ातून जादा मनुष्यबळ राज्य सरकारने उपलब्ध करून महावितरणला आणी वीजग्राहकांना जसे सहकार्य केले त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्��ात कोरोना रूग्ण संख्येत घट झाली आहे.तेथीलच डाँक्टरांची टीम (पथक) सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पाठविण्यात यावे.अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्य मंञी राजेश टोपे यांच्या कडे केली असल्याचे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हानियोजन सदस्य प्रफुल्ल सुद्रिक यांनी सांगितले.\nनवी मुंबईत बांगलादेशी तरुणीची बॉयफ्रेंडकडून हत्या; तीन आठवड्यांनी कुजलेला मृतदेह मिळाला\nसावंतवाडीतील पत्रकार कक्षाला “बाळशास्त्री जांभेकर” यांचे नाव देणार.;नगराध्यक्ष संजू परब\nइनामदार श्री देव रामेश्वर संस्थानची त्रैवार्षिक डाळपस्वारी २५फेब्रूवारी पासून २५ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत आयोजन..\nवेंगुर्ला शहरातील नागरिकांनी स्वच्छ ठेवलेल्या शहराला स्वच्छतेच्या खाली दंड होणे ही शोकांतिका.;माजी नगराध्यक्ष संदेश\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकोरोना नियंत्रणासाठी अन्य जिल्ह्य़ातील डाँक्टरांची टीम सिंधुदुर्गात दयावी उपमुख्यमंत्री अजित पवार आरो...\nघोटगे येथील विद्युत खांब तात्काळ बदलावे- डॉ.अनिशा दळवी...\nआज रविवारी कुडाळमद्धे सापडले कोरोनाचे १०० रुग्ण तर एकाचा मृत्यू.....\nजिल्हाधिकारी मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांनवर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल.;कुडाळ पोलिसांची...\nपोरक्या मुलांच्या शिक्षणासाठी महाविकास आघाडीची मदत.;एका मुलाची वर्षभराची घेतली जबाबदारी.....\nभाजपा वेंगुर्लेच्या वतीने सेवा - सप्ताहाचा शुभारंभ.....\nवेंगुर्ले तालुक्यात गेल्या २ दिवसात ५१ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह.....\nसिंधुदुर्गात आज सापडले तब्बल ६६७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण तर जिल्ह्यात आज ६ व्यक्तींचा झाला कोरोनामुळे...\nमुख्यमंत्र्यांचा आज रात्री साडेआठ वाजता जनतेसोबत संवाद;लॉकडाऊनसंदर्भात काय निर्णय होणार\nमोदी सरकारची यशस्वी सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भपच्यावतीने सेवा-सप्ताह.;जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसा...\nजिल्हाधिकारी मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांनवर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल.;कुडाळ पोलिसांची कारवाई..\nआज रविवारी कुडाळमद्धे सापडले कोरोनाचे १०० रुग्ण तर एकाचा मृत्यू..\nसिंधुदुर्गात आज सापडले तब्बल ६६७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण तर जिल्ह्यात आज ६ व्यक्तींचा झाला कोरोनामुळे मृत्यू..\nआडेली व तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका.;शिवसेना तालुकाप्रमुख बाळू परब यांच्या पाठपुराव्याला यश..\nभाजपच्या वतीने निवती गावात करण्यात आला टॅकरने पाणी पुरवठा..\nकाॕग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा काॕग्रेसमध्ये प्रवेश..\nदोडामार्ग मध्ये कोरोना काळात देखील गावो-गावी दारू मटका मात्र जोमात सुरूच….\nकुडाळ शहरात गॅस पाईपलाईन लाईनच्या मनमानी कारभारासंदर्भात उद्योजक राजन नाईक यांनी वेधले बांधकामअभियंता यांचे लक्ष \nवेंगुर्ले तालुक्यात गेल्या २ दिवसात ५१ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..\nआज शनिवारी कुडाळमद्धे सापडले कोरोनाचे १११रुग्ण तर एकाचा मृत्यू..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9582/", "date_download": "2021-06-13T05:46:49Z", "digest": "sha1:MTT5VPOWANZFNMW4CNTXPCBQQSVXYJK7", "length": 9389, "nlines": 83, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "वेंगुर्ला अणसुर येथील एकाचा कोव्हिडने मृत्यू.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nवेंगुर्ला अणसुर येथील एकाचा कोव्हिडने मृत्यू..\nPost category:आरोग्य / बातम्या / वेंगुर्ले\nवेंगुर्ला अणसुर येथील एकाचा कोव्हिडने मृत्यू..\nवेंगुर्ला तालुक्यातील अणसुर निलगडेवाडी येथील येथील एका पुरुषाचा( वय ७३ वर्षे) काल बुधवारी सिव्हिल हॉस्पिटल ओरोस येथे कोव्हिड (कोरोना) ने मृत्यू झाला आहे,अशी माहिती वेंगुर्ले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जिल्हा���िकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलना..\nसावंतवाडी शहरातील चार गाड्यांची अद्याता कडून तोडफोड..\nबापरे,..दिवसभरात कुडाळ तालुक्यात एवढे सापडले कोरोना रुग्ण..\nकेन्द्र सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात सिंधूदूर्ग जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करणार.;प्रफुल्ल सुद्रिक.\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nवेंगुर्ला अणसुर येथील एकाचा कोव्हिडने मृत्यू.....\nवेंगुर्लेतील डेपो हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोनाचा मागच्या वाटेचा मार्ग-ठरू शकतो.;मनसेचे बनी नाडकर्...\nजिल्हा परिषदच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी घेतला वेंगुर्ला तालुक्यातील कोरोना /वैद्यकीय यंत्रणेचा घ...\nकुडाळेश्वर मंदिरात श्री.रामनवमी उत्सव पारंपारिक साध्या पद्धतीने साजरी.....\nकुडाळ तालुक्यात आज बुधवारी 37 कोरोना रुग्ण सापडले तर आज एकाचा झाला मृत्यू.....\nनाशिक दुर्घटनेची गंभीर दखल घेत,सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांची जिल्हा ऑक्सीजन पुरवठा...\nवेंगुर्ले पाल - गोडवणेवाडी येथे भाजपच्या वतीने कंटेनमेंट झोनमध्ये निर्जंतुकीकरणासाठी जंतूनाशक.....\nवेंगुर्ला तालुक्यात २ दिवसात १४ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह...\nआरवली येथे कासवाच्या पिल्लांना सोडले सागरी अधिवासात.....\nरस्त्यावर पडलेल्या एटीएम कार्डचा वापर करत अज्ञात चोरट्याने खात्यावरील 20हजार रुपये लंपास.;कुडाळ पोलि...\nकुडाळ तालुक्यात आज बुधवारी 37 कोरोना रुग्ण सापडले तर आज एकाचा झाला मृत्यू..\nयेत्या दोन-तीन महिन्यात धडकी भरवुन दाखवू; संजय आग्रे निष्ठेने पक्षात काम करत आहेत.;सतिश सावंत\nरस्त्यावर पडलेल्या एटीएम कार्डचा वापर करत अज्ञात चोरट्याने खात्यावरील 20हजार रुपये लंपास.;कुडाळ पोलिसात नोंद..\nगोव्यातून येणाऱ्यांची होणार आजपासून रॅपिड टेस्ट...\nकुडाळ महिला बाल रुग्णालयात कोविड केअर सेंटर कार्यान्वित..\nवेंगुर्ला तालुक्यात २ दिवसात १४ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह\nवेंगुर्लेतील डेपो हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोनाचा मागच्या वाटेचा मार्ग-ठरू शकतो.;मनसेचे बनी नाडकर्णी यांचा कुडाळयेथे घणाघात..\nकणकवली पटवर्धन चौकातील रॅपिड टेस्टमध्ये दाम्पत्य पॉझिटिव्ह…\nआशिया सांगावकरचे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश..\nगोव्यात नोकरीसाठी जाणा-या युवक-युवतींची १५ दिवसांनी रॅपिड टेस्ट करा.;जि.प.अध्यक्षा संजना सावंत\n��पला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-mahadiscom-vidyut-sahayyak-recruitment-2019-12984/", "date_download": "2021-06-13T04:41:07Z", "digest": "sha1:LIW3SXZA7BL22A6OWN7HWPKNAYJIY6KD", "length": 5814, "nlines": 77, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत विद्युत सहाय्यक पदाच्या ५००० जागा Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत विद्युत सहाय्यक पदाच्या ५००० जागा\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत विद्युत सहाय्यक पदाच्या ५००० जागा\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील उपकेंद्र सहाय्यक पदाच्या एकूण ५००० जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nउपकेंद्र सहाय्यक पदांच्या २००० जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी उत्तीर्ण आणि आयटीआय (विजतंत्री/ तारतंत्री) किंवा विजतंत्री/ तारतंत्री पदविका (डिप्लोमा) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय २६ जुलै २०१९ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि दिव्यांग/ माजी सैनिक उमेदवारांना १८ वर्ष सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जुलै २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nसौजन्य: लिमरा नेट कॅफे, कडा.\nपुणे येथे ४००० रुपयात सेल्फस्टडीच्या सर्व निवासी सुविधा उपलब्ध\nस्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल (जीडी) अंतिम उत्तरतालिका उपलब्ध\nवर्धा जिल्ह्य��त राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.chinimandi.com/paying-others-cane-bills-from-luxor-sugar-factory-in-marathi/", "date_download": "2021-06-13T05:54:58Z", "digest": "sha1:JVLUMAUH36ZJVGUJB23IPKPKBS6Z2ZRG", "length": 12217, "nlines": 219, "source_domain": "www.chinimandi.com", "title": "लक्सर साखर कारखान्याकडून दुसऱ्यांचा ऊस बिले अदा - ChiniMandi", "raw_content": "\nHome Marathi Indian Sugar News in Marathi लक्सर साखर कारखान्याकडून दुसऱ्यांचा ऊस बिले अदा\nलक्सर साखर कारखान्याकडून दुसऱ्यांचा ऊस बिले अदा\nलक्सर : सरकारकडून अद्याप किमान ऊस आधार किंमत जाहीर केली नसल्याने लक्सर साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना ३८.६५ कोटी रुपयांचे अॅडव्हान्स पेमेंट करण्यात आले. कारखान्याने यापूर्वी एक जानेवारी रोजी २७.२८ कोटी रुपये दिले आहेत. दरम्यान, ऊस दर जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.\nजिल्ह्यात सध्या तीन साखर कारखान्याकडून गळीत हंगाम सुरू आहे. लक्सर साखर कारखान्याने १६ नोव्हेंबर रोजी गाळप सुरू केले आहे. सरकारने अद्याप उसाची आधार किंमत जाहीर केलेली नाही. त्यामुळे कारखान्याकडून शेतकऱ्यांना गेल्यावर्षीच्या दरानुसारच अॅडव्हान्स पेमेंट करण्यात येत आहे. यावर्षीच्या सुरुवातीला लक्सर साखर कारखान्याने शेतकऱ्यांना २७.२८ कोटी रुपयांची बिले अदा केली आहेत. आता दुसऱ्यांदा एक डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीतील ३८.६५ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. लक्सर साखर कारखान्याचे सर व्यवस्थापक अजय खंडेलवाल म्हणाले, सरकारकडून अद्याप उसाची किमान आधार किंमत जाहीर झालेली नाही. मात्र शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन गेल्यावेळच्या दरानुसार बिले देण्यात येत आहेत. सरकार जेव्हा दर जाहीर करेल, तेव्हा उर्वरीत पैसे दिले जातील.\nदरम्यान, दर जाहीर झाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. शेतकरी कुशलपाल सिंह, राजपाल सिंह, जयपाल फौजी आदींच्या म्हणण्यानुसार, कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. मात्र, सरकारने किमान आधार किंमत जाहीर केलेली नाही. सरकारने तातडीने ऊस दर जाहीर करण्याची गरज आहे.\nइथेनॉल मिश्रण: तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताची ५०,००० कोटींची गुंतवणूक\nनायजेरियाचे साखर, इथेनॉल उत्पादनात आत्मनिर्भरतेसाठी प्रयत्न\nइथेनॉल मिश्रण: तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताची ५०,००० कोटींची गुंतवणूक\nनवी दिल्ली : भारत इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ७ बिलियन डॉलर खर्च करणार आहे. त्यातून तेल आयातीची इतर देशांवरील आत्मनिर्भरता कमी होईल. भारताचे तेल...\nनायजेरियाचे साखर, इथेनॉल उत्पादनात आत्मनिर्भरतेसाठी प्रयत्न\nअबुजा : रस्ता, पाणी आणि चांगल्या मनुष्यबळासारख्या चांगल्या पायाभूत सुविधांनी साखर आणि इथेनॉल उत्पादनात आत्मनिर्भरता मिळविण्याची गरज आहे असे प्रतिपादन नायजेरीयाच्या नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सीलचे...\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 12/06/2021\nबाजार स्थिर रहा है, कोई बड़ी हलचल नहीं देखी गई.महाराष्ट्र: S/30 चीनी का व्यापार 3100 रुपये से 3120 रुपये प्रति कुंतल रहा और M/30...\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 12/06/2021\nडोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला....\nमहाराष्‍ट्र: रायगड, रत्‍नागिरीत जोरदार पावसाची शक्यता, आयएमडीचा मुंबईसाठीही अलर्ट\nमुंबई : महाराष्‍ट्राच्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्ते, गल्ल्यांमध्ये पाणी साठले आहे. यांदरम्यान भारतीय हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी...\nरुद्रपुर: गन्ना किसानों की भुगतान कराने की मांग\nरुद्रपुर: उत्तर प्रदेश में लंबित गन्ना भुगतान के चलते किसानों में नारजगी है बकाया भुगतान की मांग को लेकर गन्ना किसान गुरुवार को उपजिलाधिकारी...\nइथेनॉल मिश्रण: तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताची ५०,००० कोटींची गुंतवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/2990", "date_download": "2021-06-13T04:49:51Z", "digest": "sha1:MGLW5L3WXVTSKR2LZM2XPUOQ2Q4ADT5E", "length": 9162, "nlines": 151, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "बंधपत्रित परिचारींकांना वेतन न दिल्यास समविचारी लढा उभारणार | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome रत्नागिरी बंधपत्रित परिचारींकांना वेतन न दिल्यास समविचारी लढा उभारणार\nबंधपत्रित परिचारींकांना वेतन न दिल्यास समविचारी लढा उभारणार\nप्रतिनिधी :- प्रसाद गांधी.\nरत्नागिरी : सहा महिन्याच्या कालावधीसाठी नियुक्त केलेल्या परिचारीकांना मागिल चार महिने वेतन न मिळाल्याने कोरोना विरोधात लढणा-या या महत्त्वपूर्ण परिचारिकांचे वेतन तत्काळ अदा करण्यात यावे अन्यथा या परिचारीकांचा अंतर्भाव करुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने देण्यात आला आहे.\nयाविषयी बोलताना समविचारी प्रमुख बाबासाहेब ढोल्ये यांनी कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. परिचारीका,वॉर्डबॉय,सफाई कामगारांची कमतरता आहे.जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.या परिस्थितीत माणुसकी धर्म आणि कर्तव्ये पार पाडणा-या परिचारीकांना गेले चार महिने विनावेतन राबवून घेतले जात आहे ही शरमेची बाब आहे.\nपरिचारीका हा आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे.गेले चार महिने विनावेतन त्यांच्या कडून काम करुन घेणे हा प्रशासनाच्या निर्दयीपणाचा पुरावा आहे.\nया परिचारीकांना तत्काळ प्रलंबित वेतन न दिल्यास या परिचारीकांच्या समवेत जिल्हा प्रशासनासमोर आंदोलन करण्याचा इशारा समविचारीचे श्रीनिवास दळवी, निलेश आखाडे,जान्हवी कुलकर्णी, राधिका जोगळेकर,आदी पदाधिका-यांनी दिला आहे.\nPrevious articleआज पासून नव्या इमारतीतून नवतळा ग्रामपंचायतीचा कारभार सुरू\nNext articleकोरोनाच्या काळात शिक्षकाने लावली अनेक झाडे असेही दिसून आले शिक्षकांचे निसर्गप्रेम\nनिवडणूकीच्या वॉर्डची चिंता करण्यापेक्षा आम्ही भाजपा कार्यकर्त्यांना सिव्हील हाॅस्पीटलच्या वॉर्डमध्ये रूग्णाची व्यवस्था महत्त्वाची- अनिकेत पटवर्धन\nधैर्य सामाजिक संस्थामार्फत नानेघोळ आदिवासीवाडी येथील सर्व कुटुंबीयांना किराणा किट चे वाटप\nरत्नागिरी शहरातील रस्त्यांची दुर्दशा सुधारा समविचारीने केली पुन्हा एकदा मागणी .\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nखेड तालुक्यातील आंबडस येथे रक्तदान शिबीर आणि डोळे तपासणी शिबीर याचे...\nबंद झालेले दुकान परत मिळविण्याचा खटाटोप नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांचा अनेकांनवर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mr.sp-hengrong.com/hay-cover-product/", "date_download": "2021-06-13T05:43:03Z", "digest": "sha1:JEUUZGXQNXPLKDFFWA5R7DC6LJFTO3JM", "length": 14249, "nlines": 258, "source_domain": "mr.sp-hengrong.com", "title": "चीन गवत कव्हर फॅक्टरी आणि उत्पादक | शायनिंगप्लास्ट", "raw_content": "\n4-प्लाइ सिंथेटिक छप्पर अंडरलेमेंट\n3-प्लाइ सिंथेटिक छप्पर अंडरलेमेंट\nपीपी / पीई विणलेल्या घरातील लपेटणे\nअत्यंत ब्रीद करण्यायोग्य घर लपेटणे\nपीपी / पीई विणलेल्या फॅब्रिक\nलाईट ड्यूटी पॉली टार्प\nमध्यम ड्यूटी पॉली टार्प\nहेवी ड्यूटी पॉली टार्प\nअतिरिक्त हेवी ड्यूटी पॉली टार्प\nलाकूड गळती / हूड\nविणलेल्या पीपी वीट चटई\nस्पुनबॉन्डेड पीपी नॉनव्हेन फॅब्रिक\nनॉनव्हेन / पीपी / पीव्हीसी / पीई / ईव्हीए बॅग\nसाथीचे रोग प्रतिबंधक साहित्य\nसर्व प्रकारचे मुखवटे साठी पीपी स्पनबॉन्ड नॉन-विणलेले फॅब्रिक रोल\nप्रोटेक्टिव्ह अलगाव गाउनसाठी ब्रेथ करण्यायोग्य फिल्म कोटिंग पीपी स्पनबॉन्ड नॉन-विणलेले फॅब्रिक रोल\nपीपी / पीई विणलेल्या फॅब्रिक\n4-प्लाइ सिंथेटिक छप्पर अंडरलेमेंट\n3-प्लाइ सिंथेटिक छप्पर अंडरलेमेंट\nपीपी / पीई विणलेल्या घरातील लपेटणे\nअत्यंत ब्रीद करण्यायोग्य घर लपेटणे\nपीपी / पीई विणलेल्या फॅब्रिक\nलाईट ड्यूटी पॉली टार्प\nमध्यम ड्यूटी पॉली टार्प\nहेवी ड्यूटी पॉली टार्प\nअतिरिक्त हेवी ड्यूटी पॉली टार्प\nलाकूड गळती / हूड\nविणलेल्या पीपी वीट चटई\nस्पुनबॉन्डेड पीपी नॉनव्हेन फॅब्रिक\nनॉनव्हेन / पीपी / पीव्हीसी / पीई / ईव्हीए बॅग\nसाथीचे रोग प्रतिबंध�� साहित्य\nसर्व प्रकारचे मुखवटे साठी पीपी स्पनबॉन्ड नॉन-विणलेले फॅब्रिक रोल\nप्रोटेक्टिव्ह अलगाव गाउनसाठी ब्रेथ करण्यायोग्य फिल्म कोटिंग पीपी स्पनबॉन्ड नॉन-विणलेले फॅब्रिक रोल\n4-प्लाई सिंथेटिक छप्पर अंड ...\nलाकूड गळती / हूड\nशायनिंगपलास्ट हे कव्हर टार्प्स उच्च दर्जाचे 200-400gsm यूवीआय ट्रीटेड पॉलि फॅब्रिकसह तयार केले जातात. जेव्हा आपण पेरण्याचे काम संपविता तेव्हा, हिवाळ्याच्या कडक हवामानामुळे आणि प्रदर्शनासह आपल्या गाठी झाकण्यासाठी वळवा. हे कव्हर आपल्याला अतिरिक्त गवत जतन करण्यास आणि पौष्टिक नुकसानीस प्रतिबंधित करते.\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nशायनिंगपलास्ट हे कव्हर टार्प्स उच्च दर्जाचे 200-400gsm यूवीआय ट्रीटेड पॉलि फॅब्रिकसह तयार केले जातात. जेव्हा आपण पेरण्याचे काम संपविता तेव्हा, हिवाळ्याच्या कडक हवामानामुळे आणि प्रदर्शनासह आपल्या गाठी झाकण्यासाठी वळवा. हे कव्हर आपल्याला अतिरिक्त गवत जतन करण्यास आणि पौष्टिक नुकसानीस प्रतिबंधित करते.\nगवत Tarps एक जड कर्तव्य मजबूत, प्रबलित पॉली वैशिष्ट्यीकृत करते जे अतिनील प्रतिरोधक आणि फार्म Tarp म्हणून उत्कृष्ट आहे. हे पातळ साहित्य अतिनील प्रतिरोधक आहे आणि हे गवत आणि जागेसाठी कृषी कार्यासाठी उत्कृष्ट आहे. काही प्रकरणांमध्ये एका वर्षाच्या आत स्वत: साठी पैसे देणे. हे लवचिकता आणि वारा प्रतिकार यासाठी उष्मा-सीलबंद seams सह एक उच्च शक्ती, लेपित विणलेल्या फॅब्रिकच्या बाहेर तयार केले आहे. आयलेट्स आणि वेबिंग फॅब्रिकच्या 4 थरांमध्ये सेट केल्या आहेत, जवळजवळ 500 पाउंड खेचण्यासाठी शक्ती देतात, भरपूर टिकाऊपणा बनवितात.\nसाहित्य एचडीपीई + एलडीपीई\nविणणे वॉटर जेट তাঁल आणि गोलाकार लूम\n1. समाविष्ट केलेला लेबल असलेल्या पीई पॉली बॅगमध्ये पॅक केलेला प्रत्येक तुकडा.\n२. एका पुठ्ठ्यात भरलेले किंवा गाठी असलेल्या काही विशिष्ट उत्पादने.\n3. आवश्यक असल्यास विशेष डिझाइन केलेले पॅलेटायझेशन (यूएस किंवा एन स्टँडर्ड पॅलेट्स).\nR मजबूत आणि टिकाऊ: आपल्या गवत लपविण्यासाठी उच्च प्रतीची पीई गवत कव्हर मजबूत आणि टिकाऊ आहे.\nEar अश्रुरोधक: अश्रू-प्रतिरोधक सुपर टिकाऊपणा वाहतुकीच्या आणि साठवण दरम्यान ब्रेक कमी करते.\n· जलरोधक: हा पाऊस किंवा ओलावापासून दूषित होण्यापासून किंवा नुकसानास प्रतिबंधित करते.\n· अतिनील प्रत���रोधकः आम्ही हिवाळ्यातील किंवा अति वाईट वातावरणामध्ये दीर्घकालीन अतिनील प्रदर्शनादरम्यान स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम अतिनील उपचार आणि स्टेबलायझर वापरला.\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nविणलेल्या पीपी वीट चटई\nअतिरिक्त हेवी ड्यूटी पॉली टार्प\nलाईट ड्यूटी पॉली टार्प\nकक्ष 902, शुईयू चेंग प्लाझाचे युनिट 23, क्रमांक 189 झेंगयांग मिडल रोड, चेंगयांग क्षेत्र, किनिंगदाओ, चीन\nआमची 24/7 ऑनलाइन ग्राहक सेवा आपल्या प्रश्नांची किंवा चौकशींची त्वरित उत्तरे देईल. आणि आपण आपला संदेश ईमेलद्वारे सोडल्यास, आम्ही 12 तासांच्या आत आपल्याकडे परत येऊ. धन्यवाद.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/customer/", "date_download": "2021-06-13T04:29:52Z", "digest": "sha1:DT73IGGAMZAM6WCN73N4MMZTB4XKQBVG", "length": 3173, "nlines": 43, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Customer Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nफक्त 10 रुपयांच्या वादातून दादरमध्ये भाजीवाल्याने केली ग्राहकाचा हत्या\nमुंबईतील दादर रेल्वे स्थानकाबाहेर एका भाजीविक्रेत्याने ग्राहकाचा खून केल्याची घटना घडली.\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\nफक्त १० महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी\nमुंबईत इंधन दरवाढीचा भडका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/10222", "date_download": "2021-06-13T04:20:19Z", "digest": "sha1:NPJENA4W6KOE4V5RDMJ3OVATJMFHYR7G", "length": 9150, "nlines": 100, "source_domain": "dhanlabh.in", "title": "(2019) ‘एसआयपी’साठी उत्तम”-एस नरेन – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\n(2019) ‘एसआयपी’साठी उत्तम”-एस नरेन\nभारतीय शेअर बाजार हा सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहे. परकी संस्थात्मक गुंतवणूकदार हे भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आशादायी असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. स्मॉल कॅप आणि मिड कॅप प्रकारातील कंपन्यांसाठी चालू वर्ष फायदेकारक राहील. मात्र, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात अस्थिरता दिसू शकते. त्यामुळे संधीचा फायदा घेऊन अस्थिरता टाळण्यासाठी म्युच्युअल फंडातील एसआयपीचा मार्ग उत्तम राहील असा विश्वास आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंडाचे मुख्य आर्थिक सल्लागार एस नरेन यांनी इंग्रजी वृत्तसंस्था ‘इकॉनॉमिक टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.\nगुंतवणूकदारांनी मार्च महिन्यामध्ये इक्विटी प्रकारातील म्युच्युअल फंडात जोरदार कमबॅक केले आहे. विद्यमान सरकारच पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता अनेक सर्वेमधून समोर आल्याने इक्विटीमध्ये गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. मार्च महिन्यात गुंतवणूकदारांनी 11,756 कोटी रुपये इक्विटी आणि ईएलएसएस प्रकारात गुंतवले आहेत.\nआयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या ४ योजनांचा परतावा पहा \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर ��िलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/bjp-national-vice-president-mukul-roy-returns-to-tmc", "date_download": "2021-06-13T05:05:35Z", "digest": "sha1:PI4TALNFHWVC5RMUJC23LSNQPZAMWAVE", "length": 8500, "nlines": 73, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मुकुल रॉय पुन्हा तृणमूलमध्ये - द वायर मराठी", "raw_content": "\nमुकुल रॉय पुन्हा तृणमूलमध्ये\nकोलकाताः सुमारे ३ वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेलेले मुकुल रॉय यांनी शुक्रवारी तृणमूल काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केला. प. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बसलेल्या मोठ्या झटक्यानंतर मुकुल रॉय यांचा तृणमूल प्रवेश भाजपच्या केंद्रीय नेत्यांना धक्का समजला जातो. बंगालमध्ये भाजपच्या दारुण पराभवानंतर आपला तृणमूल प्रवेश व्हावा म्हणून मुकुल रॉय प्रयत्नशील होते. त्यांच्या तृणमूलमधील अनेक नेत्यांशी पडद्याआड चर्चा सुरू होत्या. त्यांनी स्वतःला भाजपपासून दूरही ठेवले होते.\nअखेर शुक्रवारी दुपारी ३ वाजता मुकुल रॉय यांनी शहरातील तृणमूल भवनात प्रवेश केला. त्यांच्यानंतर पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी हेही पोहचले. या अगोदर तृणमूलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी भवनात आल्या होत्या. त्यांची व मुकुल रॉय यांची प्रदीर्घ बैठक झाली. त्यानंतर मुकुल रॉय यांनी आपण भाजप सोडून तृणमूलमध्ये आलो आहोत. आता बंगालमध्ये जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीत भाजप येथे राहणार नाही अशी प्रतिक्रिया दिली.\nममता बॅनर्जी यांनीही मुकुल रॉय यांचे पक्षात स्वागत करत त्यांना पक्षात महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात येईल, अशी घोषणा केली. भाजपने रॉय यांना अनेक धमक्या दिल्या, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असेही त्या म्हणाल्या. रॉय यांनी भाजपच्या प्रचारात सहभाग घेतला होता पण त्यांनी तृणमूलच्या विरोधात बोलणे टाळले. त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव वाढत होता, त्यामुळे ते भाजपमध्ये गेले, असाही आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.\nममता व रॉय या दोघांनी आपल्यामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचा दावा केला.\nमुकुल रॉय यांनी तृणमूल भवनातील आपल्या जुन्या कार्यालयालाही भेट दिली. तेथील कर्मचार्यांशी, कार्यकर्त्यांशी संवादही साधला.\nमुकुल रॉय यांच्याबरोबर त्यांचे सुपुत्र शुभ्रांशु हेही तृणमूलमध्ये सामील झाले आहेत.\nमुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसमधील दुसर्या क्रमांकांचे नेते होते. पण नारद आर्थिक घोटाळ्यात अडकल्याने त्यांना पक्षाकडून राष्ट्रीय महासचिव पदावरून हटवण्यात आले होते. त्या नंतर नोव्हेंबर २०१७मध्ये त्यांनी तृणमूलमधून भाजपमध्ये उडी घेतली होती.\nरॉय यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बंगालमध्ये यश मिळवले होते.\nगैरसमजांच्या गुंतावळ्यात अडकलेले गांधी\nव्यंगचित्रकार मंजुल ‘नेटवर्क-18’मधून निलंबित\nकोरोनावरील औषधे, उपकरणांवरील जीएसटी कमी\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्ज उत्पन्न मर्यादेत वाढ\nपतंजली आयुर्वेदच्या जाहिरातींमधील छुपा अजेंडा\nगैरसमजांच्या गुंतावळ्यात अडकलेले गांधी\nमुकुल रॉय पुन्हा तृणमूलमध्ये\nव्यंगचित्रकार मंजुल ‘नेटवर्क-18’मधून निलंबित\nपॉझिटीव्हीटी दर व ऑक्सिजन बेड उपलब्धतेवर निर्बंधांचा निर्णय\n१२वीच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच होणार जाहीर\nरुग्ण व मृत्यूची आकडेवारी लपवलेली नाहीः आरोग्य खाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2021-06-13T06:32:24Z", "digest": "sha1:NZSVRASDOCP3I2JGI7E7I4Q5VWR5FEHS", "length": 5459, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नाचणी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनाचणी (इंग्रजी: Finger Millet / Ragi) हा धान्याचा एक प्रकार आहे. कोकण आणि डांग[१](गुजरात) प्रांतात नाचणीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. नाचणीचा उपयोग भाकरी आणि आंबील बनवण्यासाठी होतो.\nनाचणीचे विविध रंगाचे दाणे\nनाचणीला काही भागात नागली असे म्हणतात. तर इंग्रजीत रागी किंवा फिंगर मिलेट म्हणतात. महाराष्ट्रातील कोकणपट्टी आणि खानदेशामध्ये नाचणीचे पिक खरीप हंगामात घेण्यात येते. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, गोवा व बिहार या राज्यांमध्येही नाचणी पिकविली जाते. नाचणीचे दाणे गडद विटकरी रंगाचे असून आकाराने मोहरीसारखे बारीक असतात. नाचणीच्��ा गडद विटकरी रंगामुळेच नाचणी पासून बनविलेल्या पदार्थांना आकर्षक रंग येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा नाचणीचा आहारात समावेश केला जात नाही. नाचणीचा रंग जरी गडद तपकीरी असला तरी चव मात्र उग्र नसते त्यामुळेच गहु, ज्वारी, तांदळाचे जसे गोड आणि तिखट पदार्थ बनविता येतात त्याप्रमाणे नाचणीचे सुद्धा गोड व तिखट पदार्थ बनविता येतात, तसेच पारंपारिक पदार्थांचे पोषण मुल्य वृद्धिंगत करण्यासाठी नाचणीचा उपयोग करता येतो.\nनाचणी ला नागली, वरई सुद्धा म्हटले जाते, महाराष्ट्रात आदिवासी बांधव मोठया प्रमाणात मात्र आपल्या गरजे पुरतेच वरई चे पीक कुठलेही रासायनिक खते न वापरता नैसर्गिक पद्धतीने घेतात... अधीक माहिती साठी 7020765656\nयात भरपूर प्रोटिन्स असतात\nनाचणी : एक पौष्टिक तृणधान्य\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०२१ रोजी ०५:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/when-will-euro-football-tournament-take-place-271500", "date_download": "2021-06-13T04:42:14Z", "digest": "sha1:UZVMAVF5MW6JAYGCY2XF5EOX3XCOZUNK", "length": 6815, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | युरो फुटबॉल स्पर्धा कधी होणार? वाचा!", "raw_content": "\nप्रीमियर लीग - ४ एप्रिलपर्यंत सर्व लढती स्थगित\nला लीगा - ४ एप्रिलपर्यंत लीग स्थगित\nसिरी ए - इटली लॉकडाऊन असल्यामुळे लीगबाबत अनिश्‍चितता\nबंडेस्लिगा - २ एप्रिलपर्यंत बंद\nलीग वन - सुरुवातीस प्रेक्षकांविना; पण त्यानंतर बेमुदत लांबणीवर\nयुरो फुटबॉल स्पर्धा कधी होणार\nलंडन - युरो फुटबॉल स्पर्धा एक वर्ष लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाल्याचे नॉर्वे तसेच स्वीडनच्या फुटबॉल संघटनांनी जाहीर केले. युरोपीय महासंघाची स्पर्धेचा निर्णय घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू होण्यापूर्वीच या स्पर्धेचे सह-यजमान असलेल्या दोन देशांनी स्पर्धा लांबणीवर पडल्याचे जाहीर केले.\nआता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nयुरो स्पर्धा ११ जून ते ११ जुलै २०२१ या दरम��यान होईल, असे स्वीडीश संघटनेचे प्रमुख कार्ल एरिक निल्सन यांनी ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेस कळवले आहे. त्याच सुमारास नॉर्वे संघटनेने याच स्वरूपाचे ट्‌विट केले. युरोपातील ५५ फुटबॉल संघटनांचा सहभाग असलेली व्हिडीओ कॉन्फरन्स सध्या सुरू आहे. या बैठकीस क्‍लब तसेच विविध लीगचे प्रतिनिधीही खास निमंत्रित होते.\nयुरो फुटबॉलच्या इतिहासात प्रथमच स्पर्धा लांबणीवर पडली आहे. अर्थात याचे संकेत युएफाने आपले कोपनहेगनमधील हॉटेल आरक्षण रद्द करून दिले होते. युरो स्पर्धा १२ जून ते १२ जुलैदरम्यान होणार होती. अद्याप पूर्ण न झालेल्या लीग ही युरो स्पर्धा लांबणीवर टाकण्याचे प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. युरोपात इंग्लंड, स्पेन, इटली, फ्रान्स तसेच जर्मनीतील लीग महत्त्वाच्या आहेत. त्या सध्या स्थगित करण्यात आल्या आहेत.\nत्याचबरोबर चॅम्पियन्स लीग, युरोपा लीग, विश्वकरंडक पात्रता लढतीही लांबणीवर पडल्या आहेत. युरो स्पर्धेऐवजी लीग पूर्ण करण्याकडे लक्ष देण्याची सूचना विविध लीगच्या प्रमुखांनी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/prasthan-of-tukoba-and-mauli-from-pune-with-50-people-amid-corona-marathi-news/", "date_download": "2021-06-13T04:47:56Z", "digest": "sha1:VYBAIYP4MJ62FMUDZHIIITL6LK27E5FM", "length": 10118, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "तुकोबा आणि माऊलींच्या पालख्या सज्ज; 'इतक्या' वारकऱ्यांसह प्रस्थानास परवानगी", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nतुकोबा आणि माऊलींच्या पालख्या सज्ज; ‘इतक्या’ वारकऱ्यांसह प्रस्थानास परवानगी\nतुकोबा आणि माऊलींच्या पालख्या सज्ज; ‘इतक्या’ वारकऱ्यांसह प्रस्थानास परवानगी\nपुणे | पुण्यातून तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींच्या प्रस्थानास परवानगी मिळाली आहे. जिल्हा प्रशासनाने 50 वारकऱ्यांसह पालखी प्रस्थानास परवागनी दिली आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी ही माहिती दिली\nतुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा 12 जूनला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान 13 जूनला होणार आहे.\nकोरोनाचा संसर्ग लक्षात घेत प्रशासनाने पालखी प्रस्थानावर काही निर्बंध घातले आहेत. यानुसार संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला केवळ 50 लोकांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.\nदेहू आणि आळंदी या तीर्थक्षेत्रांचा प्रतिबंधित क्षेत्रात समावेश नाही. या सोहळ्याला कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना बंधनकारक आहेत. उपस्थित सर्व वारकऱ्यांना मास्क स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल…\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका,…\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे…\n‘या’ गोष्टीमुळे काँग्रेस नाराज; मुख्यमंत्र्यांशी स्वतंत्र चर्चा करणार\n“चक्रीवादळग्रस्तांना काहीच मदत मिळाली नाही, अत्यंत वाईट अवस्थेत लोकांना ठेवलंय”\n भारतानं मान्यता दिलेल्या कोरोनाविरोधातील औषधाला मिळालं ‘हे’ मोठं यश\nकठोर नियम करा, पण महाराष्ट्रातील मंदिरं उघडा; ब्राह्मण महासंघाची मागणी\nलक्षणं न दिसणाऱ्या लोकांपासून वाढतोय कोरोनाचा धोका; असा करा स्वतःचा बचाव\n‘या’ तीन प्रकारे पसरतोय कोरोनाचा विषाणू, जाणून घ्या काय आहेत लक्षणं\nपरीक्षा रद्द करा किंवा तयारीसाठी पुरेसा वेळ तरी द्या; पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांची मागणी\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय…\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका,…\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू\nविदर्भातील ‘या’ जिल्ह्याने करुन दाखवलं, काहीच दिवसांत संपूर्ण जिल्हा…\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय राऊतांचा खुलासा\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका, कारण…”\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू\n‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांचा इशारा\nविदर्भातील ‘या’ जिल्ह्याने करुन दाखवलं, काहीच दिवसांत संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त\n“2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू”\nकोपर्डी पीडितेला स्पेशल बेंच तयार करुन 6 महिन्यात न्याय द्या- खासदार संभाजीराजे\n‘पाच, सहा बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो, माझ्यावरील निर्बंध हटवण्यास सांगा मग मी.. ‘; करूणा मुंडेंचा गौप्यस्फोट\nप्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर भुवन बामच्या आई-वडिलांचं कोरोनाने निधन\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/6549", "date_download": "2021-06-13T04:29:49Z", "digest": "sha1:UX3VVDV6YKEOKAPU7WYMYSFAA2DKOOHY", "length": 9558, "nlines": 101, "source_domain": "dhanlabh.in", "title": "पाचवर्षात १० हजाराचे झाले दोन लाख – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nपाचवर्षात १० हजाराचे झाले दोन लाख\nपंजाब नॅशनल बँकेतील आर्थिक घोटाळा, अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध, शेअर्सवर आकारण्यात येणाऱ्या LTCG टॅक्सवरुन असलेली अस्वस्थतता या सर्व प्रतिकुल परिस्थितीतून भारतीय शेअर बाजार आता बऱ्यापैकी सावरला आहे. मागच्या महिन्याभरापासून भारतीय शेअर्सच्या मुल्यामध्ये सातत्याने वाढ झाली आहे. पाचवर्षांचा विचार करता चीन आणि जपानच्या तुलनेत देशातंर्गत शेअर बाजाराने चांगली कामगिरी केली आहे.\nऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सच्या मुल्यामध्ये घसघशीत वाढ झाली आहे. रिको ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड या वाहन क्षेत्रातील कंपनीच्या प्रगतीपुस्तकावर नजर टाकली तर लक्षात येईल कि, पाचवर्षांच्या आत या कंपनीने गुंतवणूकदारांना दामदुप्पट फायदा मिळवून दिला आहे.\nरिको ऑटो इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये १८०० टक्के वाढ झाली आहे. पाचवर्षांपूर्वी ४.३ रुपये मुल्य असलेल्या एका शेअरची किंमत आज ८१.८५ रुपये आहे. म्हणजे पाचवर्षांपूर्वी तुम्ही या कंपनीच्या शेअर्समध्ये १० हजार रुपये गुंतवणूक केली असेल तर आज या शेअर्सचे मुल्य १ लाख ९० हजार ३४९ रुपये आहे. कंपनीने १ रुपये फेसव्हॅल्यु असलेल्या शेअरवर ५ रुपये डिव्हिडंड वाटला आहे.\nउदयोन्मुख आणि प्रगतिशील भारतtत गुंतवणूक करणारी योजना\n५ रूपयांत खरेदी करता येणार सोनं–\nलाभांश वाटपास मनाई ; फेडरेशन करणार ‘आरबीआय’कडे विनंती\nFD ऑफर—जवळपास ७.३५ टक्के परतावा\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आ��ेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ksp.baif.org.in/2021/05/15/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%AE/", "date_download": "2021-06-13T05:40:35Z", "digest": "sha1:HGJ22UDWAMIHKLHSIT4EWIQLPW6HTCXB", "length": 9578, "nlines": 63, "source_domain": "ksp.baif.org.in", "title": "पिंडीपंडूम – पारंपरिक ज्ञानाच्या देवाण-घेवाणाचे व्यासपीठ / Traditional Knowledge Sharing Platform", "raw_content": "\nपारंपरिक ज्ञानाच्या देवाण-घेवाणाचे व्यासपीठ / Traditional Knowledge Sharing Platform\nसंकेतस्थळा विषयी / About\nस्थानिक पीक / Local crop\nजैवविविधतेचा सणांमध्ये उपयोग / Use of biodiversity in festivals\nपारंपरिक ज्ञानाच्या देवाण-घेवाणाचे व्यासपीठ / Traditional Knowledge Sharing Platform\nसंकेतस्थळा विषयी / About\nस्थानिक पीक / Local crop\nजैवविविधतेचा सणांमध्ये उपयोग / Use of biodiversity in festivals\nसमुदाय – माडिया, महिने – डिसेंबर, आदिवासी बहुल भागात विशेष करून प्रत्येक सणाला विशेष महत्व आहे.त्यातच पिका संदर्भातील सणांना विशेष महत्व आहे.या भागातील लोकांचा मुख्य पिक भात असल्याने भात पिकाची काढणी झाल्यावर पिंडी पंडूम हा विधी केल्या जातो.प्रत्येक गावात वेगवेगड्या दिवशी आपल्या सोयीने पांडूम साजरा केला जातो.पिंडी पांडूम करण्या आधी गाव बैठक घेतल्या जाते.यामध्ये गावातील भूमिया,पाटील,पेरमा व गावकरी हि सगडी मंडळी असतात.सर्वानुमते पांडूम ची तारीख ठरविण्यात येते.व प्रत्येक घरातून ५० ते १०० रु,तसेच तांदूळ जमा करण्यात येते.जमा झालेल्या पैस्यातून कोंबडे,डुक्कर,बकरे,ई खरेदी करतात. दुसर-या दिवशी महिलांनी बांधलेला बांबू व त्याला बांधलेली किल्ले आणि अंगठ्या तरुण मुले उडी घेऊन तोडण्याचा प्रयत्न करतात.अस्या प्रकारे हा पिंडी पांडूम साजरा केला जातो.दुसर-या दिवसापासून नवीन धान्य दळून खाण्यास सुरवात करतात. ठरल्याप्रमाणे एनाच्या झाडाजवळ(ताल्लो मुत्ते)पेरमा कडून पूजा केली जाते.महिला रस्त्यावर दोर धरून लोकांकडून वर्गणी गोळा करतात.काही महिला कसी मर्रा चे पाने विणतात,जवळ-जवळ १५ ते २० फुट पर्यंत विणतात याला (किल्ले )म्हणतात. त्या नंतर गावत मध्य भागी बांबू गाढून हे किल्ले व त्यात १० ते १२ अंगठ्या बांधून ठेवतात.महिला दुपारच्या वेळेस नवीन भाताचे पोहे सर्व मिळून वाटून खातात. त्यानंतर महिला जंगलात जाऊन लाकड आणतात व गावात चौकात मध्य भागी ठेवतात.इकडे पुरुष मंडळी पूजा झाली कि,कोंबडे,बकरे,डुक्कर यांची बळी देतात व स्वयंपाक करतात.व सामुहिक भोजन करतात.यात महिला नसतात,फक्त पुरुष मंडळी असतात.त्यानंतर रात्रीच्या वेडेस गावत मध्य भागी महिलांनी गोडा करून आणलेल्या लाकडांना आग लावल्या जाते व त्याच्या भोवताल रेला नृत्य केल्या जाते.यात महिला व पुरुष मिळून नृत्य करीत असतात.\nभात (तांदूळ) / Rice\nस्थानिक पीक / Local crop\n\"कोकणी मेवा\" (1) Groundnut (1) आखाजा (1) आपट्याची पाने (3) आरोग्य समृद्धी (1) उन्हाळ्यात पक्ष्यांना हमखास पाणी उपलब्ध करून देणारा वृक्ष काटेसावर (1) कंद मुळे (1) चपाती व भाकरी छान (1) जंगलातील भाजी (1) जंगली भाजी (1) ज्वारी (2) ज्वारीच्या लाह्या (1) झिपरी ज्वारी (1) तांदूळ (1) तांदूळ पीठापासून लाडू (1) तिळाचे तेल (1) तिळाचे लाडू (1) तीळ (2) देवाची प्रार्थना (1) देवाला अर्पण (1) देवाला अर्पण करणे (1) धान्य साठवणुक (1) नैवेद्य (5) पळस एक कल्पवृक्ष (1) पापड (1) पिके (1) पुजा (9) पूजन (3) पूजा (5) पेरलेल्या धान्यापासून उगवलेले रोप हे योग्य आहे का कमजोर आहे याचे परीक्षण आदिवासी बांधव करतात.म्हणजे येणाऱ्या पुढील पावसाळ्यात हे पीक शेतात कसं येणार याचा अंदाज आदिवासी शेतकरी बांधव लावत असतात. (1) प्राणी (1) बियाण्यांचा उत्सव (1) भोकरा लोनचे चांगले आहे (1) मका इतर बियाणे (1) माहित नाही (1) मोहाची पाने (2) रानभाजी बांबू ( शिंद) (1) रानभाजी शेवगा (1) रामफळांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत (1) वाफेवरची भाकरी (2) वैद्य (2) शिमग्याचा सण (1) सफेद मुसली (1) हे फळ काटेरी झुडपे आढळतात व ह्या फळात भरपूर प्रमाणात व्हिटामिन मिळत असतात. (1) होळी पूजा (1)\nनवीन पोष्ट / New posts\nनवीन टिप्पणी / New Comments\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/deadline-to-participate-in-kharif-season-crop-insurance-scheme-till-july-29/", "date_download": "2021-06-13T05:48:01Z", "digest": "sha1:I7Z33Z3OTT6PSQLXCWXCXIBC5V3JPE5A", "length": 8302, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "खरीप हंगाम पिक विमा योजनेत सहभागासाठी 29 जुलैपर्यंत मुदतवाढ", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nखरीप हंगाम पिक विमा योजनेत सहभागासाठी 29 जुलैपर्यंत मुदतवाढ\nमुंबई: खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता यावे यासाठी दि. 29 जुलैपर्यंत योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी येथे दिली.\nयोजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज बँक व 'आपले सरकार सेवा केंद्र' (डिजिटल सेवा केंद्र) येथे स्वीकारण्यात येत आहेत. तरी शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत पिक संरक्षण मिळवण्यासाठी विहित मुदतीपूर्वी नजीकची बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा.\nसंबंधित शासन निर्णय पाहण्यासाठी: प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 मध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देणेबाबत\nयाबाबत अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nबावन्न बँकातील 6500 शाखात सातबारा साठी पोर्टल\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युती��रण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/notice/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-19-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%AA-15/", "date_download": "2021-06-13T04:43:02Z", "digest": "sha1:NYINREM4GF2FY7G5V2JWFHPUTXJT3ZZM", "length": 4431, "nlines": 100, "source_domain": "solapur.gov.in", "title": "कोविड 19 – प्रतिबंधात्मक उपाययोजना – 07/05/2021 | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nकोविड 19 – प्रतिबंधात्मक उपाययोजना – 07/05/2021\nकोविड 19 – प्रतिबंधात्मक उपाययोजना – 07/05/2021\nकोविड 19 – प्रतिबंधात्मक उपाययोजना – 07/05/2021\nकोविड 19 – प्रतिबंधात्मक उपाययोजना – 07/05/2021\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 11, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/mass-atrocities-bangladeshi-girl-five-men-arrested-over-viral-video-13956", "date_download": "2021-06-13T06:06:53Z", "digest": "sha1:N4RHH6DKD3BR43KZK6N4ZDHY4XCXGUPO", "length": 12782, "nlines": 125, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "बांग्लादेशी तरुणीवर सामूहिक अत्याचार; व्हायरल व्हिडिओवरुन पाच नराधम गजाआड | Gomantak", "raw_content": "\nबांग्लादेशी तरुणीवर सामूहिक अत्याचार; व्हायरल व्हिडिओवरुन पाच नराधम गजाआड\nबांग्लादेशी तरुणीवर सामूहिक अत्याचार; व्हायरल व्हिडिओवरुन पाच नराधम गजाआड\nशुक्रवार, 28 मे 2021\nया प्रकरणातील आरोपींविरोधात बंगळूरुमधल्या राममूर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतरुणीवर बलात्कार करुन व्हिडिओ बनवणाऱ्यांना बंगळूरु पोलिसांनी अखेर गजाआड टाकले. हा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत आरोपींची शोधाशोध सुरु केली होती. या प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री किरण रिजूजू (Kiren Rijiju) यांनी सोशल मिडियावरील ट्विटरवरुन ट्विट करत आरोपींना पकडण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील नागरिकांना (States and Union Territories citizens) आवाहन केलं होतं. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींविरोधात बंगळूरुमधल्या राममूर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mass atrocities on Bangladeshi girl Five men arrested over viral video)\nएका तरुणीवर सामूहिकरित्या अत्याचार करत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ आसाम पोलिसांच्या (Aasam Police )निदर्शनास आला. त्यानंतर आसाम पोलिसांनी तात्काळ व्हिडिओतील आरोपींची खात्री करुन घेण्यासाठी ही दृश्य सोशल मिडियावर शेअर करत या घटनेबद्दल काही माहिती असेल तर ती माहिती देण्याचं आवाहन केलं होतं. आसाम पोलिसांचं ट्विट केंद्रीय मंत्री किरण रिजूजू यांनी रिट्विट करत देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांना पोलिसांना मदत करण्याचं आवाहन केलं. दरनम्यान पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरुच होता. त्यातच बंगळूरु पोलिसांना आरोपीबद्दलची माहिती मिळाली. पोलिसांनी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या एका महिलेसह आरोपींना अटक केली.\n अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती परतली घरी; कुटुंबियांची उडाली झोप\n''व्हिडिओमधील दृश्य आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर दोन महिलांसह सहा जणांविरुध्द बलात्कार आणि हल्ला केल्याचा गुन्हा बंगळूरुमधील राममूर्ती पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला. पिडितेचा शोध घेण्यासाठी एक पथक तैनात करण्यात आले असून, तपासामध्ये पिडीतेची मदत घेण्याचा देखील प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत असल्याचं बंगळूरुचे पोलिस आयुक्त कमल पंत (Kamal pant) यांनी ट्विट करुन सांगितलं ���हे.'' हे सर्वजण एकाच ग्रुपमधले असून ते बांग्लादेशी आहेत. या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पिडिता देखील बांग्लादेशची आहे. तिला भारतात विकण्यासाठी आणले होते. पैशाच्या वादावरुन तिचा छळ करुन क्रूरपणे अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे,'' असंही पंत यांनी सांगितले.\nइंजेक्शन देवून 16 वर्षांच्या मुलीवर 8 वर्ष केला अत्याचार\nमुंबई: मुंबईच्या(Mumbai) अंधेरी भागात 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर आठ वर्षांपासून...\nभाजप, राजकीय घटस्फोट बंद करणार का\nपणजी: कायदा मंत्री नीलेश काब्राल (Nilesh Cabral) यांचा लग्न नोंदणीच्या वेळी समुपदेशन...\n स्पर्म डोनरच्या शोधात असलेल्या महिलेवर झाला ‘मेडिकल रेप’\nन्यूयॉर्कच्या(New York) एका महिलेने एका डॉक्टरवर स्पर्म टेस्ट(Sperm) मध्ये...\nTarun Tejpal case : पीडित तरुणीची ओळख दर्शवणारी काही माहिती काढून टाका, न्यायालयाचे निर्देश\nम्हपसा : तरुण तेजपाल यांच्या निर्दोषत्वाला गोवा राज्य सरकारने मुंबई उच्च...\nTarun Tejpal: तरुण तेजपाल विरोधात गोवा सरकार उच्च न्यायालयात\nतेहलकाचे (Tehelka) माजी संस्थापक-संपादक तरुण तेजपाल (Tarun Tejpal) यांच्या विरोधातील...\n'प्रेम ग्रंथ'ची सिल्व्हर ज्युबिली; बलात्कारासारख्या संवेदनशील मुद्याला वाचा फोडणारा चित्रपट\nबॉलिवूडची(Bollywood) 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षित(Madhuri Dixit) सोशल मीडियावर(Social...\n'या' कारणासाठी गुरमीत राम रहीम तुरूंगातून बाहेर...\nदोन महिलांवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी 20 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा भोगत...\nTarun Tejpal Case: तेजपाल विरोधात गोव्याचे मुख्यमंत्री उच्च न्यायालयात दाद मागणार\nपणजी: तेहलकाचे (Tehelka) माजी संस्थापक-संपादक (Editor) तरुण तेजपाल यांच्या...\nTarun Tejpal Case:म्हापसा न्यायालयाकडून तरूण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता\nम्हापसा: लैंगिक अत्याचार प्रकरणातील तहलकाचे माजी संपादक संशयित तरुण तेजपाल...\nTarun Tejpal Case: तेजपाल विरोधातील बलात्कारप्रकरणाचा निवाडा 21 मेपर्यंत तहकूब\nतेहलकाचे (tehelka) माजी संपादक तरुण तेजपाल (Tarun Tejpal) प्रकरणाचा निवाडा आता...\nचित्रपटाच्या कथेला लाजवणारी घटना; उत्तरप्रदेशच्या जेलमध्ये गोळीबार, ३ कैदी ठार\nउत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) चित्रकूटमध्ये (Chitrakoot) रगौली जेलमध्ये झालेल्या...\nविनाशकाले विपरित बुध्दी; सरकारी रुग्णालयात कोरोना रुग्णावर बलात्कार\nदेशभरात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला असतानाच...\nबल��त्कार व्हिडिओ पोलिस अत्याचार आसाम महिला women पोलिस आयुक्त सामूहिक बलात्कार भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/vaccinated-61000-people-eight-days-goa-14258", "date_download": "2021-06-13T04:55:21Z", "digest": "sha1:5UJ47PYOUSJSARDBDY6TRHQP3FCRXCYF", "length": 11309, "nlines": 129, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Goa Vaccination: आठ दिवसांत 61 हजार जणांना लस | Gomantak", "raw_content": "\nGoa Vaccination: आठ दिवसांत 61 हजार जणांना लस\nGoa Vaccination: आठ दिवसांत 61 हजार जणांना लस\nबुधवार, 9 जून 2021\nराज्यातील पंचायती, सभागृहे व आरोग्य केंद्रे मिळून दर दिवशी सरासरी 70 ते 80 जागी लसिकरण केले जात आहे.\nपणजी: राज्यात लसीकरणाला (Vaccination) चांगला प्रतिसाद मिळत असून जून महिन्याच्या पहिल्या आठ दिवसांत 61246 जणांचे लसीकरण झाले. मंगळवारी 58 कोरोना लसीकरण केंद्रांत (Vaccination Center) 14 ते 44 वयोगटातील नागरिक, 15 वर्षाखालील मुलांचे पालक, दिव्यांग व्यक्ती, खलाशी, रिक्शा चालक. टॅक्सी चालक, मोटर सायकल पायलट आदींचा समवेश आहे. (Vaccinated 61000 people in eight days in goa )\nराज्यातील विविध आरोग्य केंद्रात 45 वर्षावरील 3670 व्यक्तीनी लस घेतली. मंगळवारी एकूण 10049 जणांना लस देण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून 10 हजाराच्यावर लसीकरण होत आहे. ही दिलासदायक बाब. राज्यातील पंचायती, सभागृहे व आरोग्य केंद्रे मिळून दर दिवशी सरासरी 70 ते 80 जागी लसिकरण केले जात आहे.\nGoa: बावीस कोटींच्या IVERMECTIN प्रकरणात औषध खरेदी समिती बरखास्त\nदरम्यान, राज्यात मंगळवारी 14 कोरोना बाधितांचे निधन झाले. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनाबळींची संख्या 2859 झाली आहे. 957 कोरोनाबाधित बरे झाले तर 473 नवे कोरोना बाधित आढळून आले. 86 बाधितांनी इस्पितळातून डिस्चार्ज घेतला.\nकेंद्राकडून आणखी ४४ कोटी डोस\nकेंद्र सरकारने आणखी 44 कोटी डोसची तातडीची ऑर्डर नोंदविली असून यात 25 कोटी कोव्हिशिल्ड व 19 कोटी कोव्हॅक्सिन लशींचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयानेच याबाबतची माहिती दिली.\nGoa: ''सरकारच्या कोविड व्यवस्थापनाची न्यायालयीन चौकशी करावी'...\nराष्ट्रीय लसीकरण मोहिमेत राज्य सरकारांना केंद्र सरकारच सारे डोस मोफत पुरवेल, या पंतप्रधानांच्या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारने कोरोना लसमात्रांची मोठी ऑर्डर नोंदवली आहे. 21 जून पासून 18 वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण मोहीम सुरू होईल. केंद्रातर्फे राज्यांना मोफत लस पुरवठा होईल. खासगी रुग्णालयांना ज्या 25 टक्के लसी दिल्या जातील त्यांची किंमत लस उत��पादकांतर्फेच निश्चित करण्यात येईल असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केले.\nGoa Vaccination: उद्यापासून पुन्हा ‘टिका उत्सव’ सुरू\nपणजी: गोवा राज्यात उद्यापासून पालिका व पंचायत पातळीवर 18 वर्षे वयोगटावरील...\nCovid-19 Goa: मृत्युदरात घट; गुरुवारी 13 कोरोना रूग्णांचा मृत्यू\nपणजी: Covid-19 Goa राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता 5,605 वर पोचली...\nगोव्यातील भरवशाचे पर्यटनक्षेत्र कोलमडले..\nपणजी: गोवा खाण महामंडळ (Mining Corporation of goa) स्थापन सुरू होण्याचे घोडे...\nVaccination: ज्यांना 'बनावट' लस दिली त्यांना प्रमाणपत्रासह लसीकरणात प्राधान्य\nनवी दिल्ली: Vaccination कोरोना लसीच्या(Vaccine) चाचणीमध्ये ज्यांना बनावट लस...\nमोदी सरकारने लसींच्या डोसची किंमत केली निश्चित खासगी रुग्णालयांसाठी 'हे' दर असणार\nदेशात कोरोनाचा संसर्ग(Covid19) वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra...\nCorona Vaccination : विषाणूच्या नवीन प्रकारापासून बचावासाठी हा पर्याय...\nजेनेव्हा : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना(corona) लसीकरणावर(Vaccination)...\nकोलवाळ कारागृहातील कैदी कोविडमुक्त; 334 कैद्यांचे लसीकरण\nपणजी: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात (Colvale Central Jail) कोरोना संसर्गाने कैद्यांत...\nडिचोलीत पंधरा वर्षापर्यंतच्या बालकांच्या पालकांचे लसीकरण सुरु\nडिचोली: सरकारने जाहीर केल्याप्रमाणे आता 15 वर्षापर्यंतच्या बालक असलेल्या पालकांचे...\nVaccination: गोमंतकीयांना दोन्ही लस दिल्‍यानंतरच विधानसभा निवडणूक घ्या : सरदेसाई\nसासष्टी: 2022 मध्ये गोव्यासह (Goa) अन्य चार राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (...\nCOVID-19: लसीकरणा मध्ये गर्भवती महिलांना प्राधान्य देण्याची शिफारस\nदिल्ली: गर्भवती महिलांमध्ये(pregnant women) कोरोनामुळे(Covid-19) होणाऱ्या वाढता...\nVaccination: आजपासून गोव्यात 15 वर्षांखालील मुलांच्या पालकांचे लसीकरण\nपणजी: राज्यातील पंधरा वर्षाखालील मुलांच्या पालकांना उद्या तारीख ७ जूनपासून...\nChina: 3 वर्षावरील मुलांचं होणार लसीकरण; 'करोनाव्हॅक' लसीला दिली मंजूरी\nसंपूर्ण जगाला चीनच्या (china) वुहानमधून (Wuhan) उगम पावलेल्या कोरोनाने (covid19)...\nलसीकरण vaccination कोरोना corona वर्षा varsha दिव्यांग सायकल people goa आरोग्य health औषध drug सरकार government मंत्रालय नीती आयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/goas-shikha-pandey-returns-indian-womens-cricket-team-second-time-13516", "date_download": "2021-06-13T04:50:04Z", "digest": "sha1:HGXW6JD5YA4KG73T4MI5HUVNKCRTFJBB", "length": 12109, "nlines": 127, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "गोव्याच्या शिखा पांडेचे दुसऱ्यांदा भारतीय महिला क्रिकेट संघात पुनरागमन | Gomantak", "raw_content": "\nगोव्याच्या शिखा पांडेचे दुसऱ्यांदा भारतीय महिला क्रिकेट संघात पुनरागमन\nगोव्याच्या शिखा पांडेचे दुसऱ्यांदा भारतीय महिला क्रिकेट संघात पुनरागमन\nशनिवार, 15 मे 2021\nभारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यात एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळेल.\nपणजी: गोव्याच्या (Goa) महिला क्रिकेट संघाची कर्णधार शिखा पांडे (Shikha Pandey) हिने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दुसऱ्यांदा भारतीय संघात (Indian Team) पुनरागमन केले आहे. पुढील महिन्यातील इंग्लंडच्या दौऱ्यासाठी तिला कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 संघात स्थान मिळाले आहे.\nभारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यात एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळेल. एकमेव कसोटी सामन्यात 16 जूनपासून, तर दौऱ्यातील शेवटचा टी-20 सामना 15 जुलै रोजी खेळला जाईल. कसोटी आणि एकदिवसीय लढतीत मिताली राज, तर टी-20 मालिकेत हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करेल. (India Tour of England: Goa's Shikha Pandey makes comeback to international squad)\nकसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी न्यूझीलंडच्या खेळाडूचा आगळावेगळा सराव\nयावर्षी मार्च महिन्यात मायदेशी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी अनुभवी शिखाला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. यापूर्वी शिखाला 2018 साली विंडीजमध्ये झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते, त्यानंतर तिने जोरदार पुनरागमन केले होते. 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शिखा उपविजेतेपद मिळविलेल्या भारतीय संघाची प्रमुख गोलंदाज होती. तिने स्पर्धेत 7 विकेट मिळविल्या होत्या.\nVideo: कोण आहे जसप्रीत बुमराहचा गुरु\nभारतीय संघातून वगळण्यात आल्यानंतर शिखाने गेल्या मार्चमध्ये झालेल्या सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत चांगला फॉर्म प्रदर्शित केला होता. गोव्याचे नेतृत्व करताना जयपूर येथे झालेल्या एलिट क गट स्पर्धेतील पाच सामन्यांत तिने सहा विकेट टिपल्या, तसेच 116 धावा केल्या होत्या.\nवेगवान गोलंदाज आणि फलंदाजीत उपयुक्त असलेली शिखा 32 वर्षांची आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकार मिळून तिने एकूण 113 विकेट मिळविल्या आहेत. 2014 साली भारतीय संघात ��दार्पण केल्यापासून ती दोन कसोटी, 52 एकदिवसीय, तर 50 टी-20 सामने खेळली आहे. तिने कसोटीत चार, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 73, तर टी-20 प्रकारात 36 विकेट प्राप्त केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिने दोन अर्धशतकांसह 507 धावाही केल्या आहेत.\nGoa: बाळ पळवण्यामागे काय 'हेतु' होता अहपरणकर्त्या महिलेने दिले उत्तर\nपणजी: लागोपाठ चार मुली झाल्यामुळे वंशाला दिवा हवा, असा कुटुंबियांचा आग्रह होता....\nघाबरू नका; रोग प्रतिकारशक्तीच्या सक्रियतेमुळे दिसते लसीचे साइड इफेक्ट\nलसीकरणानंतर(Vaccination) डोकेदुखी, थकवा आणि ताप यासारखे साइड इफेक्ट वारंवार शरीरात...\nकोलवाळ कारागृहातील कैदी कोविडमुक्त; 334 कैद्यांचे लसीकरण\nपणजी: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात (Colvale Central Jail) कोरोना संसर्गाने कैद्यांत...\nCOVID-19: लसीकरणा मध्ये गर्भवती महिलांना प्राधान्य देण्याची शिफारस\nदिल्ली: गर्भवती महिलांमध्ये(pregnant women) कोरोनामुळे(Covid-19) होणाऱ्या वाढता...\nGCA: गोवा क्रिकेटपटूंना लस मिळणार\nपणजी: Goa Cricket Association गोवा(Goa) क्रिकेट असोसिएशनने (GCA) 18 वर्षांवरील...\nझाडावर चढुन नारळ काढणारा ‘फ्लाय कोकोबोट’...\nपणजी: सध्या गोव्यात माडावर चढून नारळ काढणारे ‘पाडेली’ कमी झाले आहेत. त्‍यामुळे नारळ...\n\"देवाच्या पाण्यामुळे कोरोना बरा होतो\" या अफवेला बळी पडून जमली तुफान गर्दी\nदेशात सध्या कोरोना (Covid19) संक्रमनाची दुसरी लाट (Second Wave) सुरू असुन या...\nFlowers Medicine: फुलाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थ\nफुलांचा औषधांमध्ये वापर केला जातो. भारतीय आयुर्वेदात दीर्घ काळापासून विविध...\nGoa Police: 16 जूनपासून भरतीला सुरुवात; 913 पदांसाठी तब्बल 16 हजार अर्ज\nपणजी: पोलिस खात्यामधील (Police Department) कॉन्स्टेबल पदासाठी गेल्या...\nSkin Care Tips: फेस स्क्रब करताना टाळा या 8 चुका\nचेहरा निस्तेज होण्यापासून आठवड्यातून एकदा स्क्रबिंग करणे खूप महत्वाचे आहे....\nबांग्लादेशी तरुणीवर सामूहिक अत्याचार; व्हायरल व्हिडिओवरुन पाच नराधम गजाआड\nतरुणीवर बलात्कार करुन व्हिडिओ बनवणाऱ्यांना बंगळूरु पोलिसांनी अखेर गजाआड टाकले. हा...\nगोमंतकीयांना अनुदानित दरात पेट्रोल दिले जावे : प्रतिमा कुतिन्हो\nसासष्टी : कोरोनावर (CoronaVirus) नियंत्रण आणण्यास गोवा सरकार (Goa...\nमहिला women क्रिकेट cricket कर्णधार director भारत इंग्लंड एकदिवसीय odi कसोटी test सामना face मिताली राज mithali raj ऑस्ट्रेलिया विकेट wickets जयपूर varsha\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/vidya-balan-starer-'sherni'-to-be-released-next-month-on-amazon-prime-video-64873", "date_download": "2021-06-13T04:41:00Z", "digest": "sha1:5UWCTE2IZYDU42ZRUTJ3S4SMFR65TRKC", "length": 10282, "nlines": 149, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Vidya balan starer 'sherni' to be released next month on amazon prime video | विद्या बालन स्टारर 'शेरनी' हा सिनेमा पुढील महिन्यात होणार प्रदर्शित", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nविद्या बालन स्टारर 'शेरनी' हा सिनेमा पुढील महिन्यात होणार प्रदर्शित\nविद्या बालन स्टारर 'शेरनी' हा सिनेमा पुढील महिन्यात होणार प्रदर्शित\nविद्या बालन स्टारर बहुप्रतिक्षित 'शेरनी' या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम मनोरंजन\nविद्या बालन स्टारर बहुप्रतिक्षित 'शेरनी' या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या सिनेमाचा ग्लोबल प्रीमियर पुढील महिन्यात अमेझॉन प्राईम व्हिडिओवर करण्यात येणार आहे.\nआपल्या शैलीसाठी चर्चेत असलेला फिल्ममेकर अमित मसुरकर हा या सिनेमाचा दिग्दर्शक असून अबंडनतिया एंटरटेन्मेंटची निर्मिती आहे. या सिनेमात प्रमुख भूमिकेत अभिनेत्री विद्या बालन झळकणार आहे.\nतिच्या सोबत शरद सक्सेना, मुकुल चड्डा, विजय राज, इला अरुण, ब्रिजेंदर काला आणि नीरज काबी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.\n'शेरनी' या सिनेमाचे कथानक खिळवून ठेवणारे असून विद्या बालन एका निश्चयी अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बाणेदार भूमिकेत विद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nआगामी अमेझॉन ओरीजनल मुव्हीबद्दल बोलताना अमेझॉन प्राईम व्हिडीओचे डायरेक्टर अँड हेड कंटेंट विजय सुब्रमण्यम म्हणाले की, “मागील अनेक वर्षांपासून अबंडनतिया एंटरटेन्मेंट कथाकारांचे पॉवरहाऊस बनले आहे. ताज्या दमाची आणि गुंतवून ठेवणाऱ्या कथा आमचे त्यांच्या सोबतचे नाते आणखी दृढ करतात. शकुंतला देवी यांची यशोगाथा प्रस्तुत केल्यानंतर आम्ही 'शेरनी'साठी उत्साही आहोत.”\nअबंडनतिया एंटरटेन्मेंटचे निर्माते आणि सीईओ विक्रम मल्होत्रा म्हणाले, “२०२० मध्ये ‘शकुंतला देवी’वर प्रेमाचा वर्षाव झाला, इतक्या यशानंतर अबंडनतिया एंटरटेन्मेंटची नवीनकोरी कलाकृती जगासमोर घेऊन जाताना पुन्हा एकदा अमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि टी-सिरीजसोबत भागीदारी करताना मला आनंद होतो आहे. यापूर्व�� कधीही न साकारलेल्या वनाधिकाऱ्याच्या भूमिकेत ती आपल्या भेटीला येणार आहे.”\nटी सिरीजचे निर्माते भूषण कुमार म्हणाले, “शेरनी ही वेगळ्या पद्धतीची कथा आहे, ती गुंतवून ठेवते. मला निर्माता म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि हा सिनेमा जगभरातील प्रेक्षकांकरिता अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रीमियर होतो आहे, याचा मला आनंद आहे.”\nकोरोनाच्या संकटकाळात सरकार कुठे न कुठे कमी पडले : अनुपम खेर\nमहेश कंद यांच्या ‘कंदील’चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच\nमुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ\nएलपीजी कनेक्शनशी आधार 'असं' करा ऑनलाइन लिंक\nमुंबई व उपनगरमध्ये पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाची शक्यता\nमुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भाग पाण्याखाली\nदिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज\nलसीसाठी नोंदणी करताना घ्या ‘ही’ खबरदारी, नाहीतर CoWin ब्लॉक करेल\n'पावनखिंड'चा थरार चित्रपटगृहात प्रदर्शित होणार\nमुक्ता बर्वे आणि उमेश कामत लवकरच झळकणार छोट्या पडद्यावर\nअक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड २' चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबरपासून सुरू होणार\nअभिनेत्री यामी गौतम 'या' दिग्दर्शकासोबत अडकली विवाह बंधनात\nहृतिक रोशनचा पुन्हा एकदा CINTAAला मदतीचा हात\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2021/01/12-01-02.html", "date_download": "2021-06-13T05:12:57Z", "digest": "sha1:KZB4EQYH42MBQWDFS66AX5Y6QDL4WOXL", "length": 66435, "nlines": 156, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "नगरटुडे बुलेटिन 12-01-2021", "raw_content": "\nपेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात पेट्रोलच्या मशीनला चपलांचा हार\nराष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने जीवनावश्यक वस्तूचे दरवाढीमुळे केंद्र सरकारचा निषेध\nवेब टीम नगर : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात सर्वसामान्य जनता होरपळून निघत असल्याचे आ.संग्राम जगताप म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध करून इंपिरियल चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर करण्यात आली व पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोलच्या मशीनला चपलांचा हार घालून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आल�� .\nयावेळी आ. संग्राम जगताप,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, महिला अध्यक्षा रेशमा आठरे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुरेश बनसोडे, विद्यार्थी अध्यक्ष गजानन भांडवलकर, वैभव ढाकणे, युवती अध्यक्ष अंजली आव्हाड, साधनाताई बोरुडे, नगरसेवक समद खान, अमोल गाडे, प्रकाश भागानगरे, अजिंक्य बोरकर, विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्रिंबके, आरिफ शेख, भिंगार युवक शहर संघटक मतीन सय्यद, गजेंद्र दांगट, विपुल वाखुरे, सैफअली शेख, विक्रांत दिघे, चेतन सपकाळ, किरण पंधाडे, अमित जाधव, सोमा तांबे, विशाल शिंदे, नितीन लिगडे, ऋषिकेश ताठे, रुपेश चोपडा, सुदर्शन ढवळे, आयाज सय्यद, अभिजीत खरपुडे, तनवीर मनियार, राजेश भालेराव, संभाजी पवार, रोहन शिरसाट, पंकज भंडारी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार म्हणाले की केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस सिलेंडर यावर दरवाढी विरोधात सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसला आहे जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती निम्म्यापेक्षा कमी झाल्या असताना पेट्रोलचे भाव निम्म्यावर येणे अपेक्षित होते परंतु केंद्र सरकारने यावर ५० टक्के पेक्षा अधिक कर लावून स्वस्त झालेल्या पेट्रोल डिझेलचा भाव देशातील जनतेला मिळवून दिला नाही आज कच्चा तेलाच्या किमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात थोडीफार वाढ झालेली असताना देशात यावर लावलेल्या प्रचंड कर कमी करून पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी हे शासनाचे कर्तव्य होते याशिवाय स्वयंपाक घरातील गॅस सिलिंडरच्या किमती ४००रुपये वरून ८०० रुपये पर्यंत वाढ झालेली असून सर्वसामान्य गृहिणीचे बजेट कोलमडले आहे या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे.\nयावेळी बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अभिजित खोसे म्हणाले की पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस याने उच्चांक गाठला आहे इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे त्यामुळे गोरगरीब जनतेला आर्थिक झळ बसून ते त्रस्त झाले आहेत सर्व स्तरावर महागाई वाढलेली असून सर्वसामान्य जनतेला जगणे कठीण झाले आहे व सर्वसामान्यांना चांगले दिवस दाखवण्यासाठी पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस सिलेंडर वरील लावलेले विविध कर त्वरित मागे घेऊन त्याच्या किमती कमी करण्यात यावे असे म्हणाले.\n���ुग्णालयांप्रमाणे सार्वजनिक सभागृह, सरकारी कार्यालय व अपार्टमेंटचे फायर ऑडीट व्हावे\nशिवसनेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांचे मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन\nशहराच्या अग्निशमक दलास अद्यावत सोयी-सुविधांसह नवीन अग्नीशमनबंब असलेली वाहने उपलब्ध करुन देण्याची मागणी\nवेब टीम नगर : सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने रुग्णालयांप्रमाणे सार्वजनिक सभागृह, सरकारी कार्यालय व अपार्टमेंटचे फायर ऑडीट व्हावे व शहरातील अग्निशमक दलास अद्यावत सोयी-सुविधांसह नवीन अग्नीशमनबंब असलेली वाहने उपलब्ध करुन देण्याच्या मागणीचे निवेदन शिवसनेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना ईमेलद्वारे पाठविले.\nनुकतेच भंडारा जिल्हा रुग्णालयातील दहा नवजात शिशूंचा आगीने होरपळून मृत्यू झाला. प्रशासनाच्या चुकीमुळे दहा नवाजत शिशू मृत्यूमुखी पडले. या मन हेलावणार्‍या या दुर्घटनेमुळे संपुर्ण महाराष्ट्र हादरला असून, प्रत्येकाचे मन सुन्न झाले आहे. या घटनेने प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णालये सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला असताना शासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, महाराष्ट्रातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडीटचे आदेश देण्यात आलेले आहे. मात्र हा आगीचा प्रकार फक्त हॉस्पिटल पुरता मर्यादीत नसून, सार्वजनिक सभागृह, सरकारी कार्यालय व अपार्टमेंटचे फायर ऑडीट होणे गरजेचे आहे.\nफायर ऑडीट करणे बंधनकारक असताना देखील रुग्णालय सार्वजनिक सभागृह, सरकारी कार्यालयांचे नियमीत फायर ऑडीट होत नाही. काहींनीच फायर ऑडिट केलेले आहे. तर काहींनी फक्त कागदोपत्री फायर ऑडीट झाल्याचे भासवलेले आहे. अनेक ठिकाणी अग्निशमन करणार्‍या सिलेंडरचे नुतनीकरण देखील करण्यात येत नाही. फायर सेफ्टीसाठी वापरण्यात येणार्‍या साधन सामुग्री हॉस्पिटल व कार्यालयात सुसज्ज अवस्थेत नसतात. प्रशासनाच्या अशा बेफिकरीमुळे भंडारा जिल्ह्यासारखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जून २०१२ मध्ये मंत्रालयाला आग लागून मोठे नुकसान झाले होते. यामध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळाली होती. तर भंडारा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने पुन्हा फायर ऑडीटचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. फायर सेफ्टीबाबत सर्वच अनभिज्ञ असून, या घटनेचा धडा घेऊन सुरक��षिततेच्या दृष्टीकोनाने उपाययोजना व्हावी.\nतसेच अहमदनगर शहरात महापालिकेचे अग्निशमक विभाग असून, यामध्ये जुनाट व जीर्ण झालेल्या दोनच गाड्या असतित्वात आहे. महापालिकेचे जुने सभागृह आगीत भस्मसात झाले. त्याचवेळी अग्निशमक विभाग अद्यावत करण्याची गरज होती. शहरात मोठी आग लागल्यास इतर ठिकाणाहून अग्निशमकबंब बोलविण्यात येतात. यामध्ये मोठा वेळ वाया जातो. भविष्यातील एखादी मोठी आगीची मोठी दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील अग्नीशमक विभाग अद्यावत व सुसज्ज करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सदर प्रश्‍नाचा गांभीर्याने विचार करुन सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने रुग्णालयांप्रमाणे सार्वजनिक सभागृह, सरकारी कार्यालय व अपार्टमेंटचे फायर ऑडीट व्हावे व शहरातील अग्निशमक दलास अद्यावत सोयी-सुविधांसह नवीन अग्नीशमनबंब असलेली वाहने उपलब्ध करुन देण्याची मागणी शिवसनेनेचे उपजिल्हाप्रमुख लहामगे यांनी केली आहे.\nकोरोना लसीकरणत राज्यातील माथाडी कामगारांचा पहिल्या टप्प्यात समावेश व्हावा : अविनाश घुले\nवेब टीम नगर : देशात येत्या १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिम सुरु करण्यात येणार आहे. सुरुवातीस आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांना ही लस मोफत दिली जाणार आहे. या बरोबरच राज्यातील सर्व माथाडी कामगार, कष्टकरी, हमाल-माथाडी यांना सुद्धा यावेळेस मोफत लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी राज्य हमाल मापाडी संघटनेचे सहचिटणीस अविनाश घुले यांनी केली आहे.\nयाबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे , जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांना पाठवून ही मागणी केली आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये ज्याप्रमाणे डॉक्टर्स, सिस्टर, मनपा कर्मचारी, पोलिस यांचा सहभाग होतो, त्याचबरोबर यांच्या बरोबरीने राज्यातील माथाडी कामगार आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. हमाल-मापाडी सर्व माथाडी कामगार यांचा सुरुवातीच्या काळात अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश करण्यात आला आहे. यापूर्वीही कोरोना काळात माथाडी बोर्डाच्यावतीने हमाल-माथाडी कामगारांना चार हजार रुपयांचे अनुदानही यावेळी प्राप्त झाले होते. अशा कष्टकरी वर्गाला पहिल्या टप्प्यात लसीकरण मोफत केले पाहिजे, अशी मागणी घुले यांनी केली आहे.\nकामरगावात माजी सैनिक �� त्यांचे कुटुंबिय ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात\nभ्रष्टाचार मुक्ती , परिवर्तनाचा नारा देत जय जवान, जय किसान पॅनलची निर्मिती\nवेब टीम नगर : नगर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगत मध्ये आली असताना, निवडणुक अटीतटीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. कामरगाव (ता. नगर) मध्ये माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येत भ्रष्टाचार मुक्ती व परिवर्तनाचा नारा देत जय जवान, जय किसान पॅनलची निर्मिती केली. तर विकासाच्या मुद्दयांवर प्रस्थापितांविरोधात शड्डू ठोकला आहे.\nगावातील सेवानिवृत्त सुभेदार प्रकाश ठोकळ यांनी या पॅनलची निर्मिती केली. या पॅनलमध्ये तुकाराम कातोरे, विमल सोनवणे, मंगल साठे, संदीप ढवळे, आशाबाई ठोकळ, पुजा लष्करे, अलका ठोकळ, अश्‍विनी ठोकळ, हिरामण शिंदे, अनिल आंधळे, कामिनी ठोकळ या माजी सैनिक, सैनिक कुटुंबातील सदस्य व शेतकरी यांना संधी देण्यात आली आहे. सुशिक्षित, युवा व सामाजिक कार्याची जाण असलेले उमेदवार रिंगणात उतरल्याने ही निवडणुक अटीतटीची होणार आहे.\nपर्यावरण संवर्धनासाठी एक व्यक्ती, एक झाड ही संकल्पना राबवावी\nअ‍ॅड. भानुदास होले : गुलमोहर रोड येथे वृक्षरोपण\nवेब टीम नगर : पर्यावरण संवर्धनासाठी एक व्यक्ती, एक झाड ही संकल्पना सर्वांनी राबवावी. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धनाशिवाय पर्याय राहिला नसल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले यांनी केले.\nसावेडी उपनगरातील गुलमोहर रोड येथे आयोजित वृक्षरोपण अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी अ‍ॅड. होले बोलत होते. यावेळी जय युवाचे अ‍ॅड. महेश शिंदे, आधारवडच्या अध्यक्षा अ‍ॅड.अनिता दिघे, अ‍ॅड.पुष्पा जेजुरकर, अ‍ॅड.गौरी सामलेटी, अ‍ॅड.सुनिल तोडकर, पोपटराव बनकर, सागर अलचेट्टी, आरती शिंदे, रजनी ताठे, आदिती उंडे, किरण सातपुते आदी उपस्थित होते.\nअ‍ॅड. महेश शिंदे म्हणाले की, मानवाने निसर्गावर अतिक्रमण करुन त्याचे समतोल बिघडवले आहे. हल्ली ऋतू देखील बदलले असून, याला मनुष्य जबाबदार आहे. जंगलाची कत्तल करण्यात आल्याने जंगली प्राणी मनुष्य वस्तीत आढळत आहे. प्रत्येकाने निसर्गाचे समतोल साधण्यासाठी एक तरी झाड लावण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅड. होले यांच्या संकल्पनेत��न वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी विशेषत: देशी जातीचे व नारळाच्या झाडांचे रोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन सागर अलचेट्टी यांनी केले. आभार अ‍ॅड.अनिता दिघे यांनी मानले.\nडोंगरगणला जंगले महाराजांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन\nवेब टीम नगर : डोंगरगण येथील ज्ञानेश योग आश्रम संस्थेत गुरुवर्य हभप जंगले महाराज शास्त्रींजीच्या हस्ते इंजिनिअर्स अ‍ॅण्ड कॉन्ट्रॅक्टर्सच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.\nसुफला एकादशी निमित्त गीता पाठाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बी.एस.एन.एल.चे सेवानिवृत्त श्री व सौ.प्रगती सुधाकर पवार यांनी २०२१ वर्षाचे कॅलेंडर वारकरी सांप्रदायातील, दिंडीतील सेवेकरी, गीता पाठातील शिष्यवृंद आदिंसाठी स्व:खर्चाने काढले. त्याचे प्रकाशन करण्यात आले.\nयाप्रसंगी इंजि.अनिल साळूंखे, सुषमा साळूंखे, राधाकिसन भुतकर, बाळासाहेब खेत्री, प्रतिक पवार, सुयोग पवार, आदिंसह भाविक उपस्थित होते. यावेळी हभप भागवत महाराज जंगले, हभप चंद्रकांत महाराज मोहिते यांनी पवार दापत्यांनी काढलेल्या दिनदर्शिकेचे कौतुक करुन सर्व सदस्यांना चांगला उपयोग होईल, असे सांगितले.\nनाभिक महामंडळ राज्य सोशल मिडिया प्रमुखपदी अजय रंधवे\nवेब टीम नगर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्य सोशल मिडिया प्रसिद्धीप्रमुखपदी अजय रंधवे यांची निवड करण्यात आली. औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या मेळाव्यात महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष ओबीसी नेते कल्याणराव दळे यांनी अजय रंधवे यांच्या नावाची घोषणा केली.\nया मेळाव्याला महाराष्ट्र प्रजा लोकशाही परिषदेचे नेते व ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी आर्गोनाझेशन राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी, गोर बंजारा समाजाचे अध्यक्ष संदेश चव्हाण, कर्मचारी प्रदेशाध्यक्ष उत्तम सोलाणे, प्रदेश कार्याध्यक्ष दामोदर बिडवे, प्रदेश संपर्क प्रमुख किशोर सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष माऊली गायकवाड, भगवान वाघमारे, प्रदेश सरचिटणीस पांडूरंग भवर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र कावरे आदि उपस्थित होते.\nयापूर्वी श्री. रंधवे यांची जिल्हा नाभिक युवक अध्यक्ष निवड झाल्यावर श्रीगोंदा तालुक्यासह त्यांनी जिल्ह्यात महामंडळ वाढविण्यासाठी प्रयत्न केले. छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना सोशल मिडियाद्वारे राज्य��र प्रसिद्ध देऊन चांगले काम केल्यामुळे त्यांची राज्याच्या सोशल मिडिया प्रमुखपदी निवड केली, असल्याचे दळे यांनी आपल्या भाषणातून सांगितले.\nअजय रंधवे यांचे रेणुकादास वैद्य, युवराज शिंदे, नानाभाऊ शिरसाठ, बाळासाहेब भुजबळ, विजय क्षीरसागर, अनिल निकम, संभाजी गवळी, रोहन रंधवे, गणेश शिंदे, रमेश बिडवे, सोमनाथ कदम, दिलीप शिंदे, धनशाम जाधव, वनिता बिडवे आदिंसह पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.\nप्रलंबित प्रश्‍न सोडविण्यास चारही नगरसेवक संघटीत असल्याने कामे मार्गी लागतात\nबाळासाहेब पवार : रेणुकानगरला आरसीसी गटार कामाचा शुभारंभ\nवेब टीम नगर : केवळ निवडणुकीत नागरिकांसमोर मतांसाठी न फिरता नित्यनियमाने प्रभागात रोज लोकांच्या संपर्कात राहून त्यांचे काय प्रश्‍न आहेत हे आम्हाला समजते. निवडणुकीपुरते जनतेसमोर येणे हे आमच्या स्वभावाला पटत नाही. प्रभाग दोन मधील अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यास चारही नगरसेवक संघटीत असल्याने अनेक कामे मार्गी लागतात, असे प्रतिपादन माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांनी केले.\nनगर- औरंगाबाद रोडवरील रेणुकानगरला आरसीसी गटार कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक बन्सी काळे यांचे हस्ते रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, माजी नगरसेवक निखिल वारे, योगेश पिंपळे, बबलू सूर्यवंशी, रविंद्र पटाईत, किरण अवसरकर, सागर मेट्टू, सचिन लोटके, नामदेव जगताप आदि मान्यवर उपस्थित होते.\nपवार पुढे म्हणाले, पाच वर्षातून एकदाच जनतेसमोर जाणे आणि सतत ५ वर्षे जनतेबरोबर राहून प्रश्‍न सोडविणे यामध्ये फरक आहे. आम्ही जनतेसोबत आहोत, त्यामुळे जनता पाठिशी आहे. खूप जुने प्रश्‍न वर्षानुवर्षे सुटत नसल्याने नागरिक नाराज होतात ते प्रश्‍न सोडवून आम्ही नागरिकांना दिलासा दिला आहे, असे सांगितले.\nनगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे आदिंनी नागरिकांचे प्रश्‍न सुटले पाहिजे, केवळ आश्‍वासने दयायला आम्हाला आवडत नाही, असे स्पष्ट केले. तर निखिल वारे यांनी प्रभाग मोठा असल्याने प्रश्‍न कितीही असले तरी ते सोडविण्यासाठीच नगरसेवकपदाच्या माध्यमातून चौघांचा प्रयत्न असतो तो प्रयत्न यशस्वी होतो, असे सांगितले. यावेळी उषा नवले, अंजना जगताप, सपना पटाईत, अमृता तंगडपल्ली, मनिषा काळे आदिंसह नागरीक उपस्थित होते.\nव्हीआरडीई स्थलांतरण थांबवावे : कर्मचार्‍यांची आर्त हाक\nवेब टीम नगर : व्हीआरडीईचे स्थलांतर होऊ नये यासाठी येथील कर्मचार्‍यांनी व्हीआरडीई गेटसमोर निदर्शने केली. याप्रसंगी दुर्गेश गाडेकर, ए.एम.जाधव, पी.जी.गवळी, के.बी.करोसिया आदिंसह अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.\nवरिष्ठ पातळीवरुन व्हीआरडीई हलविण्याचे दिलेले संकेत हे येथील अधिकारी, कर्मचार्‍यांसह नगरकरांसाठी मोठे हानिकारक ठरणार आहे. देशाच्या सैन्याला लागणारे अत्याधुनिक शस्त्रास्त्र बनविण्यात महत्वाची भुमिका ही नगरच्या व्हीआरडीईची राहिलेली आहे. यामध्ये वैज्ञानिक, अधिकारी व कर्मचारी, कामगार असे जवळपास १००० हजार जण कार्यरत आहेत. त्यावर त्यांच्या कुटूंबांचा उदरनिर्वाह चालतो. त्याचप्रमाणे या १००० कुटूंबाला लागणार्‍या जीवनावश्यक वस्तू व इतर गरजांवर अनेक व्यवसायिक अवलंबून आहेत. गेल्या २०-२५ वर्षांपासून संस्थेत काम करणारे नगरमध्येच स्थायिक झाले असल्याने कौटूंबिक वाताहात होईल. अहमदनगरचे आर्थिक, सामाजिक व मानसिक नुकसान थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी व्हीआरडीई बचाओ आंदोलनाच्या शिष्टमंडळाने आतापर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधीसह खासदार, आमदार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे तसेच विविध पक्षांच्या पदाधिकार्‍यांना स्थलांतर थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती केली आहे. सर्वच पातळ्यांवर व्हीआरडीई बचाओ आंदोलनाचे शिष्टमंडळ प्रयत्नशील आहेत.\nव्हीआरडीईत तयार होणार्‍या शस्त्रस्त्रासाठी लागणार्‍या छोट-मोठ्या तांत्रिक कामांवर येथील एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. हा रोजगार स्थलांतरीत होईल. त्यामुळे नगरच्या औद्योगिक विकासाला खीळ बसणारा आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करुन हे स्थलांतरण थांबविण्यासाठी लढा द्यावा, असे आवाहन शिष्टमंडळाने केले आहे.\nशहरातील सर्वच फलकांचा महापालिकेने आढावा घ्यावा\nभाजपचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. अभय आगरकर यांची मागणी\nवेब टीम नगर : केवळ नेहरू पुतळ्याजवळीच नव्हे, तर संपूर्ण शहरात लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांचा आढावा घेऊन परवानगीविना लावलेले फलक काढण्यात यावेत अथवा त्यांच्याकडून कर वसूल करावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. अभय आगरकर यांनी केली आहे.\nनेहरू पुतळ्यासोर लावले���े होर्डिंग्ज काढण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने मध्यंतरी आंदोलन केले. या आंदोलनानंतर तेथील काही होर्डिग्ज काढण्यात आले. अ‍ॅड. आगरकर यांनी या पार्श्‍वभूमीवर ही मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की शहरात ठिकठिकाणी जाहिरात, वाढदिवसाच्या शुभेच्छा याचे फलक लागलेले आहेत. हे फलक लावण्यासाठी महापालिकेची अधिकृत परवानगी आहे का नसेल तर या फलकांवर कारवाई का होत नाही नसेल तर या फलकांवर कारवाई का होत नाही जाहिराती किंवा शुभेच्छांचे फलक याबाबत न्यायालयाने मध्यंतरी आदेश दिलेले आहेत. शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. विना परवानगी फलक लावलेले असल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचेही आदेश दिलेले आहेत.\nन्यायालायच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब महापालिकेकडून होताना दिसत नाही. तसेच आतापर्यंत किती जणांवर गुन्हे दाखल केले, हे देखील महापालिकेने स्पष्ट केले पाहिजे. न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वाप्राणे फलक लावण्यात आलेले असतील तर त्याचा कर महापालिकेला मिळतो का, हे देखील पाहिले पाहिजे. असे फलक महापालिकेचे मोठे उत्पन्नाचे साधन आहेत. अगोदरच आर्थिक संकटात असल्याचे एकीकडे महापालिका सांगत असताना दुसरीकडे मात्र अशा उत्पन्नाकडे जाणवपूर्वक दुर्लक्ष करते. एरवी रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारणारी महापालिका जाहिरात व शुभेच्छांच्या फलकाबाबत मात्र मिठाची गुळणी घेत आहे. महापालिकेने आंदोलन झाले म्हणून फक्त नेहरू पुतळ्यासोरील होर्डिंग्ज काढण्यावर थांबू नये, तर शहरातील सर्वच फलकांचा आढावा घ्यावा, अशी मागणी अ‍ॅड. आगरकर यांनी केली आहे.\nसंकटातून बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक उपक्रम महत्वाचे\nसुनंदा नागले : संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित पारायणाची सांगता\nवेब टीम नगर : श्री संत संताजी जगनाडे महाराज यांनी समाजाच्या उन्नत्तीसाठी मोठे योगदान दिले आहे. आपल्या नित्यकर्मातून देवाला प्रसन्न करुन घेतले. भगवंताचे नामस्मरणाने आपले दु:ख कमी होते, त्यासाठी नित्यनियमाने भगवंतांचे नामस्मरण केले पाहिजे. कोरोनामुळे संपूर्ण मानवजातीवर संकट आले आहे. या काळात अनेकांचे मानसिक, शारीरिक, आर्थिक स्वास्थ्य बिघडले आहे. या संकटातूनच भगवंतच आपल्या बाहेर काढू शकतो. त्यासाठी आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळेच श्री संताजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ट्रस्टच्या माध्यमातून समाजाच्या हिताचे उपक्रम राबविण्यात येत असतात. यासाठी अनेकांचे सहकार्य मिळत असते, असे प्रतिपादन तिळवण तेली समाज ट्रस्टच्या अध्यक्षा सुनंदा नागले यांनी केले.\nसंत जगनाडे महाराज यांच्या पुण्यथितीनिमित्त तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने दाळमंडई येथील विठ्ठल-रुख्मीणी मंदिरात गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पारायण सोहळ्याचा समारोप संत संताजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करुन करण्यात आला. याप्रसंगी हभप रामदास महाराज क्षीरसागर, ट्रस्टच्या अध्यक्षा सुनंदा नागले, उपाध्यक्षा निता लोखंडे, सचिन शेंदूरकर, प्रकाश सैंदर, प्रसाद शिंदे, सागर काळे, गोकूळ कोटकर, दत्तात्रय डोळसे, मनोज क्षीरसागर, शशिकांत देवकर आदि उपस्थित होते.\nयाप्रसंगी हभप रामदास महाराज क्षीरसागर यांनी काल्याच्या किर्तनातून श्री संत जगनाडे महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगितले. संतांजी महाराजांची ज्याप्रमाणे आपले जीवन जगच्या कल्याणासाठी वेचले, त्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या मिळलेल्या मनुष्यरुपी जीवनाचा इतरांच्या भल्यासाठी उपयोग करावा. आपले सत्कर्मच आपली जीवननैय्या पार करु शकतो हे विविध दाखले देत भाविकांना समजावून सांगितले.\nयावेळी प्रकाश सैंदर म्हणाले, सालाबादप्रमाणे यंदाही संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान दररोज पारायण, नामजाप, हरिपाठ होत. आज काल्याचे किर्तन होऊन संताजी महाराजांच्या मूर्तीची पूजा व आरती होऊन पुष्पवृष्टी करण्यात आली. यामध्ये समाजातील बंधू-भगिनींनी उपस्थित होते.\nयावेळी ज्येष्ठ नागरिक बबनराव सैंदर, प्राची मंगेश वाचकवडे, दामोदर नाळके, आशिष नाळके आदिंचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी पालखी मिरवणुक, महाप्रसादचा भाविकांनी लाभ घेतला. हे सर्व कार्यक्रम शासकीय नियमांचे पालन करुन पार पाडले. यावेळी हभप रामदास महाराज शेंडे, रमेश साळूंके, स्वरुप नागले, विजय दळवी, कृष्णकांत साळूंके, वसंत शिंदे, किसनराव क्षीरसागर, बाबूराव लोखंडे, सुरेश देवकर, गणेश धारक, रेवनाथ नागले, दिलीप साळ���ंके आदिंसह ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद शिंदे यांनी केले तर आभार गोकूळ कोटकर यांनी मानले.\nसदृढ व निरोगी पिढीसाठी गर्भसंस्कार काळाची गरज : नगरसेवक शीतल जगताप\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त. बोरुडे हॉस्पिटल व हुमनिटी केअर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत गर्भसंस्कार शिबीर\nवेब टीम नगर : सदृढ व निरोगी पिढीसाठी गर्भसंस्कार काळाची गरज बनली आहे. यामध्ये योग्य आहार, व्यायाम व ध्यानधारणेद्वारे बाळाचे व मातेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मार्गदर्शन केले जात असल्याचे प्रतिपादन शारदा होसिंग यांनी केले व आई व बाळाच्या शुद्धीकरणासाठी होम-हवन देखील करण्यात आले बोरुडे हॉस्पिटल व हुमनिटी केअर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी मोफत गर्भसंस्कार वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या शुभारंभा प्रसंगी शारदा होसिंग बोलत होत्या. यावेळी नगरसेविका शीतलताई जगताप डॉ. हिरा बोरुडे, डॉ.अश्विनी बोरुडे, डॉ.सोनल बोरुडे, डॉ रत्ना बल्लाल, डॉ.सोनल बोरुडे, कांचन इंगवले, श्रुतिका दरेकर, मंजुषा ढवळे आदी उपस्थित होते.\nशारदा होशिंग यांनी गर्भधारणे पासून प्रसूती पर्यंत प्रत्येक महिन्यात घ्यावयाची काळजी, आहार आणि औषध उपचार यावर मार्गदर्शन केले. तर.डॉ रत्ना बल्लाल यांनी गर्भसंस्कार या विषयावर मार्गदर्शन करुन गर्भधारणेनंतर योगा व ध्यानधारणेचे महत्त्व सांगितले. तसेच गर्भसंस्कारद्वारे एक आदर्श पिढीचा निर्माण कसा करावा यावर सविस्तर माहिती दिली. यावेळी महिलांना प्राणायाम आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या गर्भसंस्कार वर्गाला गरोदर महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.\nफिनिक्स फाऊंडेशनच्या मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास प्रतिसाद\nराजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त : 32 नागरिकांचा मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प\nवेब टीम नगर : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबीरात 452 रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. मोतीबिंदू शस्त्रक्रिये���ाठी ७४ रुग्णांची निवड करण्यात आली आहे. तर फाऊंडेशनने केलेल्या अवयवदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत 32 नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला.\nराजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन या शिबीराचे उद्घाटन नगर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश गुंड व सचिव दत्ता इंगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, जितेंद्र आढाव, वैभव दानवे, बाबासाहेब धीवर, किरण कवडे, सौरभ बोरुडे, तुषार मरकड, विठ्ठल राहिंज आदी उपस्थित होते.\nयोगेश गुंड म्हणाले की, मुलांमध्ये शिवाजी महाराजांसारखे संस्कार घडविण्यासाठी राजमाता जिजाऊंच्या विचारांची गरज आहे. तर स्वामी विवेकानंदांच्या विचाराने सक्षम युवा पिढी निर्माण होणार आहे. विवेकानंदांनी मनुष्यरुपी ईश्‍वराची सेवा करण्याचा संदेश दिला. तर जिजाऊंनी रयतेला मुलांप्रमाणे जपण्याचे संस्कार शिवरायांमध्ये घडविले. आज कोरोना व महागाईच्या संकटामुळेअनेक गरजू आरोग्य सुविधेपासून वंचित आहे. मनुष्यरुपी सेवेतूनच ईश्‍वरसेवा करण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनेने सुरु केलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. दत्ता इंगळे यांनी देखील फिनिक्स फाऊंडेशनने गरजू रुग्णांसाठी आरोग्य शिबीर घेऊन त्यांना आधार देण्याचे काम केले असल्याचे सांगितले.\nजालिंदर बोरुडे म्हणाले की, समाजातील महापुरुषांनी वंचितांना नेहमीच आधार देण्याचे कार्य केले. त्यांचे कार्य आजही सर्व समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी आहे. त्यांचे आदर्श समोर ठेऊन समाजातील अनेक गरजू घटकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशन विविध मोफत आरोग्य शिबीर घेत आहे. तर काळाची गरज ओळखून अवयवदानाप्रती जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावातील संत सावता महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबीरात रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच गरजूंना अल्पदरात नंबरचे चष्मे देखील उपलब्ध करुन देण्यात आले होते. नगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी योगेश गुंड व सचिवपदी दत्ता इंगळे यांची निवड झाल्याबद्दल फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शिबीर यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे सदस्य व नागरदेवळे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.\nमहागाई ��त्त्याची थकबाकी मिळण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करावे\nबाबासाहेब बोडखे : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी\nमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्त विभागाचे प्रधान सचिव व शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना निवेदन\nवेब टीम नगर : पाच महिन्यांच्या कालावधीत महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने मिळण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना देण्यात आली असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.\n१ जुलै २०१९पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याची दर बारा टक्के वरून सतरा टक्के करण्यात आला. सदर महागाई भत्तावाढ दि.१डिसेंबर २०१९ पासून रोखीने देण्यात आली. तसेच दि.१ जुलै २०१९ते ३० नोव्हेंबर२०१९या पाच महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी बाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील असे शासनाने मागील शासन आदेशाद्वारे घोषित केले होते. परंतु घोषित केल्याप्रमाणे शासनादेश अद्यापि निर्गमित करण्यात आलेला नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. दि.१जुलै २०१९ ते ३० नोव्हेंबर२०१९या पाच महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने देण्यासाठी शासन निर्णय त्वरीत निर्गमित करण्याच्या मागणीसाठी शिक्षक परिषद आग्रही असल्याचे शिक्षक परिषदचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी म्हंटले आहे. हा शासन निर्णय निर्गमीत होण्यासाठी बोडखे, प्रा.सुनिल पंडित, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, सखाराम गारूडकर, अशोक झिने, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, इकबाल, निलेश बांगर, नितीन म्हस्के, देवकर , अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, उकीर्डे, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, थोरे, प्रदीप बोरूडे, युन��स शेख, ईकबाल काकर आदि प्रयत्नशील आहेत.\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/7945", "date_download": "2021-06-13T05:11:48Z", "digest": "sha1:H3KY5RJMFRFUVL6HD2UGUJFZUNAPMCWS", "length": 13554, "nlines": 152, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आठवलेंनाच मुख्यमंत्री करा : उदयनराजे | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआठवलेंनाच मुख्यमंत्री करा : उदयनराजे\nआठवलेंनाच मुख्यमंत्री करा : उदयनराजे\nआठवलेंनाच मुख्यमंत्री करा : उदयनराजे\nसोमवार, 4 नोव्हेंबर 2019\nसातारा : मंत्रिपद मिळावे म्हणून मी कोणाची मागणी करू. सगळेच तज्ज्ञ आहेत, घेतील निर्णय. नाहीतर चिठ्ठ्या टाका. मी कोणाचे नाव घ्यायचे. सगळेच जवळचे आहेत, असे मत माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातून नवीन मंत्रिमंडळात मंत्री होण्यासाठी इच्छुक असलेल्यांबाबत व्यक्‍त केले. दरम्यान, सेना-भाजपचा सत्ता स्थापनेबाबतचा प्रश्‍न सुटत नाही, तोपर्यंत मलाच मुख्यमंत्री करा, असे रामदास आठवले म्हणत असल्याकडेही त्यांनी मिश्‍किलपणे लक्ष वेधले.\nसातारा : मंत्रिपद मिळावे म्हणून मी कोणाची मागणी करू. सगळेच तज्ज्ञ आहेत, घेतील निर्णय. नाहीतर चिठ्ठ्या टाका. मी कोणाचे नाव घ्यायचे. सगळेच जवळचे आहेत, असे मत माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातून नवीन मंत्रिमंडळात मंत्री होण्यासाठी इच्छुक असलेल्यांबाबत व्यक्‍त केले. दरम्यान, सेना-भाजपचा सत्ता स्थापनेबाबतचा प्रश्‍न सुटत नाही, तोपर्यंत मलाच मुख्यमंत्री करा, असे रामदास आठवले म्हणत असल्याकडेही त्यांनी मिश्‍किलपणे लक्ष वेधले.\nराज्याच्या नवीन मंत्रिमंडळात सातारा जिल्ह्याला मंत्रिपद मिळावे, अशी आपण मागणी करणार का या प्रश्‍नावर उदयनराजे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आ��ा मी कोणाची मागणी करू. सगळेच तज्ज्ञ आहेत. घेतील निर्णय. नाहीतर चिठ्ठ्या टाका. मी कोणाचे नाव घ्यायचे, सगळेच जवळचे आहेत. सगळीच मित्रमंडळी आहेत.\nविधानसभेचा निकाल लागून आठवडा होत आला तरी सरकार स्थापन झालेले नाही.\n या प्रश्‍नावर उदयनराजे म्हणाले, माझं मला पडलंय. तुम्ही मलाच विचारा, कोणाचे सरकार येणार आणि मला काय वाटते. सेना-भाजपचा सत्ता स्थापनेबाबतचा प्रश्‍न सुटत नाही तोपर्यंत मलाच मुख्यमंत्री करा, असे रामदास आठवले म्हणत आहेत. मला वाटते, सेना-भाजपमध्ये थोडी ताणाताण होईल. पण, सरकार स्थापन होईल. प्रत्येकाला चांगले खाते आपल्याच पक्षाला मिळावे, असे वाटते. तसेच मित्रपक्षांनाही चांगले खाते मिळाले तर ते चांगले काम करून लोकांपर्यंत पोचून त्यांना त्यांचा पक्ष वाढविता येईल.\nसेना-भाजपच्या नेत्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, या प्रश्‍नावर ते म्हणाले, \"सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही. सेना-भाजपचे बोलणे सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष होतंय असे वाटत नाही का, यावर उदयनराजे म्हणाले नाही. त्यासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळेल.\n''राणा दांपत्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल करणार''\nजे लोक स्वतः घाणेरडे राजकारण करतात त्यांना दुसरे लोक देखील घाणेरडे वाटतात अशा शब्दात...\nभाजप खासदार उदयनराजेंची पक्षाच्याच नगरसेविकेवर कारवाईची मागणी\nसातारा : खासदार उदयनराजे भोसले Udayanraje यांनी भाजपच्या BJP नगरसेविका सिद्धी पवार...\nचंद्रकांतदादांनी कार्यकर्त्यांनी आणलेले केक कापावेत...राऊत यांचा...\nचंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्यांनी वाढदिवस साजरा करावा कार्यकर्त्यांनी...\nजितिन प्रसाद : काँग्रेसला सोडण्याची ३ कारणे आणि ब्राह्मण समीकरण\nराहुल गांधी Rahul Gandhi यांचे निकटवर्तीय जितिन प्रसाद Jatin Prasad ...\nलोकप्रतिनिधींनो आता तुम्ही बोला....संभाजीराजेंच्या आंदोलनाची...\nकोल्हापूर : समाज बोलला, आम्ही बोललो, लोकप्रतिनिधींनो आता तुम्ही बोला आणि जबाबदारी...\nपीक विमा भरपाई करिता पुसद येथे भाजपा कडून रास्तारोको आंदोलन\nयवतमाळ: यवतमाळ Yavatmal जिल्ह्यामध्ये इफको टोकियो कंपनी शेतकऱयांचा पीक...\nअमरावती : अमरावतीच्या Amravati खासदार नवनीत कौर राणा यांना धक्का बसला आहे. राणा...\nनवनीत कौर राणा यांचं जात प्रमाणपत्र हाय कोर्टाकडून रद्द; खासदारकी...\nमुंबई : अमरावतीच्या Amravati खासदार नवनीत कौर राणा यांना धक्का बसला आहे. राणा...\nसंभाजी राजेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर विनायक मेटेंची टीका\n6 तारखेला ते मोर्चा काढतायेत, अगोदर ते आम्हाला नावं ठेवत होते. तुम्ही तरुणांची...\nकायद्याने आरक्षण कसे घेता येईल याची चर्चा सुरु आहे- विश्वजित कदम\nमराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे ही आघाडी सरकारची इच्छा आहे....\nट्विटर आणि केंद्र सरकारच्या ब्ल्युटिक' च्या वादात राहुल गांधींची...\nवृत्तसंस्था : देशात कोविड 19 Covid 19 महामारीच्या काळात लसीचा तुटवडा Lack...\nमराठवाडयातील मराठ्यांचं ओबीसीकरण हा एकच आमचा उद्देश- प्रदीप सोळुंके\nमराठे कधी एका झेंड्याखाली एकत्र आले नाहीत आणि ते एकत्रही येणं शक्य नाही, आम्ही...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/06/bank-atm-cash-withdrawal-rules.html", "date_download": "2021-06-13T05:42:34Z", "digest": "sha1:OUMXKLNCL63NG6QOOO377IH5CJRZOYDV", "length": 7228, "nlines": 58, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "१ जुलैपासून बदलणार ATM मधून पैसे काढण्याचे नियम | Gosip4U Digital Wing Of India १ जुलैपासून बदलणार ATM मधून पैसे काढण्याचे नियम - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या १ जुलैपासून बदलणार ATM मधून पैसे काढण्याचे नियम\n१ जुलैपासून बदलणार ATM मधून पैसे काढण्याचे नियम\n१ जुलैपासून बदलणार ATM मधून पैसे काढण्याचे नियम\nडेबिट कार्ड वापरुन ATM मधून पैसे काढणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. १ जुलैपासून ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलणार आहेत. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन एप्रिल, मे, जून हे तीन महिने काही नियम शिथील करण्यात आले होते. मात्र १ जुलैपासून हे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे १ जुलैपासून तुमचं एटीएममधून पैसे काढणं महाग होण्याची शक्यता आहे.\nअर्थमंत्रालयाने करोना काळात ATM मधून पैसे काढण्याच्या शुल्कावर सूट दिली होती. एप्रिल, मे, जून हे तीन महिने ही सूट होती. त्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता ३० जूनला ही सूट संपते आहे. त्यामुळे पूर्वीचे जे नियम होते तेच १ जुलैपासून लागू होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने इतर बँकेच्या ATM मधून पैसे काढण्यावरच्या चार्जेसचा समावेश आहे. त्यामुळे आता ग्राहकांना आपल्या बँकेच्या ATM मधूनच पैसे का��णं सोयीचं ठरणार आहे. उदा. तुमचं अकाऊंट HDFC बँकेत आहे आणि तुम्ही एसबीआय किंवा इतर बँकेतून पैसे काढले तर तो व्यवहार सशुल्क असू शकतो.\nमिळालेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI ने प्रमुख शहरांमध्ये महिन्याभरात आठवेळा पैसे काढण्याची मुभा दिली आहे. त्यानंतरच्या प्रत्येक एटीएम व्यवहारासाठी शुल्क आकारले जाईल. SBI ने जे आठ व्यवहार मोफत ठेवले आहेत त्यानुसार तुम्ही आठपैकी ५ वेळा SBI च्या एटीएममधून पैसे काढू शकता तर तीनवेळा इतर कोणत्याही बँकेच्या एटीममधून पैसे काढू शकता. महानगरं नसलेल्या शहरांमध्ये हे प्रमाण १० व्यवहार असे एसबीआयने ठेवले आहे. ज्यामध्ये ५ वेळा SBI ATM आणि ५ वेळा दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएमचा समावेश आहे. त्यानंतरच्या व्यवहारांसाठी साधारण २८ रुपये शुल्क लागण्याचीही शक्यता आहे. इंडिया टीव्हीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. याचप्रमाणे इतर बँकाही त्यांच्या नियमांमध्ये बदल करु शकतात. ज्यामुळे एटीएममधून नेमून दिलेल्या व्यवहारांपेक्षा जास्त वेळा पैसे काढणं हे खर्चिक असू शकतं.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-GADN-android-operating-system-versions-are-named-after-desserts-5055972-PHO.html", "date_download": "2021-06-13T05:12:14Z", "digest": "sha1:GCW4J7RSYIMZWTIWIV5SGUFZBPUNWSWJ", "length": 4675, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Android Operating System Versions Are Named After Desserts | बंद होणार होते Android, वाचा, कोण आहे जन्मदाता आणि OSची रंजक माहिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबंद होणार होते Android, वाचा, कोण आहे जन्मदाता आणि OSची रंजक माहिती\nअँड्रॉइड ऑपरेटींग सिस्टम (OS)ही जगातील सर्वात जास्त वापरली जाणारी ऑपरेटींग सिस्टम आहे. OSच्या फीचर्स इतकेच त्यांचे नावे आकर्षक आहेत. माणसाप्रमाणे दिसणारे आणि काम करणारे रोबोट असा 'अँड्रॉइड' या शब्दाचा अर्थ आहे. उल्लेखनिय म्हणजे अॅड्राइड ऑपरेटींग सिस्टमची नावे ही चॉकलेट आणि मिठाईच्या नावावरूनच ठेवली जातात.\nबंद होणार होती अँड्रॉइड\nजगातील सर्वात लोकप्रिय मोबाइल ऑपरेटींग सिस्टम बनवणारी कंपनी 'अँड्रॉइड इंक' बंद होणार होती. सुरूवातीच्या काळात ही कंपनी प्रचंड आर्थिक तंगीतून जात होती. 2003मध्ये सुरू झालेली 'अँड्रॉइड इंक'ला कंपनीचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. 2005 मध्ये या कंपनीला गुगलने खरेदी केले. यानंतर अँड्रॉइडमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आणि आता ही जगातील सर्वात लोकप्रिय मोबाइल ऑपरेटींग सिस्टम बनली आहे. या पॅकेजमधून आम्ही आपल्या वाचकांसाठी अँड्राइड ऑपरेटींग सिस्टमची रंजक माहिती घेऊन आलो आहोत.\nअँड्रॉइड ओएसची नावे चॉकलेट आणि मिठाईच्या नावावर ठेवली जातात....\nअँड्रॉइड ओएसची नावे चॉकलेट आणि मिठाईच्या नावावर ठेवली जातात. मात्र, यामागे कोणते कारण आहे, याविषयी गुगलने कोणताही खुलासे केलेला नाही. टीमला जोडून ठेवण्यासाठी प्रत्येक अँड्राइड ओएसचे नाव मिठाईवरून ठेवले जात असल्याचे गुगलचे प्रवक्ता रॅन्डाल सराफा यांनी सांगितले आहे.\nपुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, कोण आहे 'अँड्रॉइड'चा जन्मदाता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-agricultural-exposition-issue-at-nashik-4504922-NOR.html", "date_download": "2021-06-13T05:39:13Z", "digest": "sha1:QJ6GLU23PV4ITTDDUH2O5R2SIDVJACTK", "length": 7988, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Agricultural exposition issue at nashik | कृषी क्षेत्राला द्या झुकते माप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकृषी क्षेत्राला द्या झुकते माप\nनाशिक- शासनाने कृषी क्षेत्राला झुकते माप देण्याची गरज आहे. उत्पादन व गुणवत्ता वाढीविषयक योजनांची शेतकर्‍यांना वेळच्या वेळी माहिती मिळण्यासाठी जिल्हा अथवा तालुका पातळीवर दर तीन महिन्यातून एकदा कृषी प्रदर्शन किंवा मार्गदर्शक उपक्रम राबवावेत, असे आवाहन स्वामी सर्मथ केंद्राचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केली.\nडोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर 24 ते 26 जानेवारीदरम्यान दुसरे अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन पार पडले. रविवारी संमेलनाच्या समारोपप्रसंगी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या सात महिला आणि सात पुरुषांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी अण्णासाहेब बोलत होते. भारतात सुमारे 60 टक्क्यांपेक्��ाही अधिक जनता ही कृषीवर उपजीविका करते. मात्र, विभक्तीकरणामुळे या जमिनीचे तुकडे होऊन त्यावर सीमेंटची जंगले उभी राहात आहे. शेती क्षेत्र घटत आहे. तरुण शेतकर्‍यांनी शेतीला अधिकाधिक महत्त्व देऊन उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर दिल्यास भारत पुन्हा जगात मार्गदर्शक ठरेल, असे मत त्यांनी मांडले.\nसंमेलनाचे आयोजक अरुण आंधळे-पाटील यांनी प्रास्तविकात घटत्या कृषी क्षेत्रामुळे देशासमोर निर्माण होणार्‍या प्रश्नाकडे लक्ष वेधले. संभावित परिस्थिती टाळण्यासाठी तरुणांनी शेतीकडे वळण्याची गरज आहे. त्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळावे, सकारात्मक विचारमंथन घडविण्यासाठी साहित्य संमेलनाची नीतांत गरज असल्याचे ते म्हणाले. या वेळी आदिवासी आयुक्त संभाजीराव सरकुंडे, माजी मंत्री एम. के.अण्णा पाटील, बारामती विभागीय कृषी केंद्राच्या प्रमुख सुनंदा पवार, माजी विभागीय आयुक्त रवींद्र जाधव, चंद्रकांत मोरे, कृषी अधीक्षक मधुकर पन्हाळे, प्रकल्प संचालक सुभाष नागरे, उपसंचालक बाळासाहेब मुसमाडे, विभागीय कृषी अधिकारी हेमंत काळे, बाजीराव सोनवणे आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून कृषी संमेलनासाठी दरवर्षी 50 लाख तर कृषी विभागाच्या अर्थसंकल्पातून 35 लाखांची तरतूद करावी.\nकृषी साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्षांची राज्य कृषी विभागाच्या नियोजन समितीवर नियुक्ती करावी.\nकृषी संमेलनांतर्गत वर्षभर विभागीय स्तरावर कृषी साहित्य संस्कृती मेळावे घ्यावेत. त्यासाठी ‘आत्मा’ योजनेतून नियोजन आणि अर्थ साहाय्य द्यावे.\nकृषी साहित्यनिर्मिती वाढविण्यासाठी या क्षेत्राशी निगडित संस्थांना प्रती पुस्तक 50 टक्के अनुदान मिळावे.\nपुरुष पुरस्कारार्थी : सदाशिव शेळके (सेंद्रिय शेती), सचिन प्रभाकर वाघ (कृषी पत्रकारिता),भाऊसाहेब जाधव (रोपवाटिका व्यवस्थापन), डॉ.मंगेश देशमुख (आत्मा), दौलतराव कडलग (आदर्श शेतकरी), ज्ञानेश बेलेकर (कृषी व्यंगचित्रकार), डॉ. प्रमोद रसाळ (गहू संशोधन)\nमहिला पुरस्कारार्थी : शारदा महाडुळे (कृषीप्रक्रिया उद्योग), यामिनी भाकरे (कृषी पत्रकारिता), अर्चना देशमुख (कृषी विस्तार कार्य), सुनंदा पाटील(आदर्श महिला शेतकरी), हेमलता खडके (उद्यान पंडित), आशा नाईक (रेशीम किडा संशोधन), अश्विनी बोरस्ते (उत्कृष्ट बचतगट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/swami-vivekananda-jayanti-motivational-story-6007459.html", "date_download": "2021-06-13T05:22:18Z", "digest": "sha1:YBYXTCQ52FUQE2AVICULGJVOGKEPYPQU", "length": 5967, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "swami vivekananda jayanti motivational story | काळ चांगला-वाईट कसाही असो, व्यक्तीने फक्त चांगले काम करत राहावे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकाळ चांगला-वाईट कसाही असो, व्यक्तीने फक्त चांगले काम करत राहावे\nशनिवार, 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कोलकता येथे झाला होता. त्यांचे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील विविध प्रसंगातून आपल्याला सुखी आणि यशस्वी जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. येथे जणूं घ्या, असाच एक प्रसंग ज्यामध्ये कर्माचे महत्त्व सांगण्यात आले आहे...\n> एका महिला स्वामी विवेकानंद यांना म्हणाली, स्वामीजी काही दिवसांपासून माझा एक डोळा सारखा फडफडत आहे, काहीतरी अशुभ घडणार असे मला वाटते. कृपया एखादा उपाय सांगावा ज्यामुळे हा अपशकुन टळेल.\n> महिलेचे शब्द ऐकून स्वामीजी म्हणाले, देवी माझ्या दृष्टीने काहीच शुभ आणि अशुभ नाही. जीवनात चांगल्या आणि वाईट दोन्ही घटना घडत असतात. लोक आपल्या विचारानुसार त्या घटनांना शुभ-अशुभ मानतात.\n> त्यानंतर महिला म्हणाली, स्वामीजी माझ्या शेजारचे कुटुंब नेहमी आनंदात असते आणि माझ्या घरात काही न काही अशुभ घडतच राहते.\n> स्वामी विवेकानंद म्हणाले शुभ आणि अशुभ विचारांचेच फळ आहे. कोणतीही अशी गोष्ट नाही, जी फक्त शुभ किंवा फक्त अशुभ म्हटली जाऊ शकते.\n> जी गोष्ट आज शुभ आहे तीच उद्या अशुभ होऊ शकते. जी गोष्ट एखाद्यासाठी शुभ असते तीच दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी अशुभ असते. हे सर्वकाही परिस्थितीवर निर्भर करते.\n> महिलेने पुन्हा विचारले, असे कसे होऊ शकते की एक गोष्ट एकासाठी शुभ आणि दुसऱ्यासाठी अशुभ.\n> स्वामीजींनी उत्तर दिले, एक कुंभार मडके तयार करून वाळवण्यासाठी ठेवतो आणि कडक उन्हाची इच्छा व्यक्त करतो. त्याचवेळी दुसरीकडे एखादा शेतकरी पाऊस पडावा अशी इच्छा व्यक्त करतो, ज्यामुळे त्याची शेती चांगली व्हावी.\n> या स्थितीमध्ये ऊन आणि पाऊस एकासाठी शुभ आणि दुसऱ्यासाठी अशुभ आहे. यामुळे आपण शुभ-अशुभ याचा विचार करू नये. याउलट नेहमी चांग��े काम करत राहावे.\n> स्वामी विवेकानंद यांचे उत्तर ऐकून महिला म्हणाली आता मी फक्त माझ्या कामाकडे जास्त लक्ष देईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/general-discussion/t1454/", "date_download": "2021-06-13T06:10:00Z", "digest": "sha1:LIOLWNHFDAIL2S3FQOTSDTZUL5K3EXNY", "length": 5303, "nlines": 97, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "General Discussion-देवनागरीमध्ये लिहिणे सोपे आहे.", "raw_content": "\nदेवनागरीमध्ये लिहिणे सोपे आहे.\nAuthor Topic: देवनागरीमध्ये लिहिणे सोपे आहे. (Read 1811 times)\nदेवनागरीमध्ये लिहिणे सोपे आहे.\nदेवनागरीमध्ये लिहिणे सोपे असतांना रोमन लिपिमधले मराठी लिखाण इंटरनेटवर का दिसते\nदेवनागरीमध्ये लिहिणे सोपे आहे.\nRe: देवनागरीमध्ये लिहिणे सोपे आहे.\nRe: देवनागरीमध्ये लिहिणे सोपे आहे.\nमराठी मध्ये लिहिण्या करता खाली दिलेल्या संकेत स्थळा वर click करा\nRe: देवनागरीमध्ये लिहिणे सोपे आहे.\nआता ट्रान्सलिटरेशन टूल वापरून देवनागरीमध्ये लिहिणे सोपे झाले आहे. गूगलमध्ये जे टूल आहे तेही चांगले आहे पण ते बोंडल्याने भरवल्यासारखे आहे. यासारखे टूल वापरण्यासाठी जेथे हे टूल असेल त्या साईटवर जावे लागते. डाऊनलोड करून स्वत:च्या कंप्युटरवर असं टूल असलं तर आपल्या फावल्या वेळात देव्नागरीमध्ये लिहिणे शिकता येईल. नाही का\nमित्रांनो, असं एक टूल मी सध्या वापरत आहे. त्याचं नाव आहे बराहा ८.० त्यासाठी http://www.baraha.com / या साईटवर जाऊन हे फ़्री सोफ़्टवेअर डाऊन लोड करून घ्या. बंगलुरुच्या एका कंपनीने याला विकसीत केले आहे. हे टूल वापरून देवनागरीतच नाही तर इतर भारतीय भाषांच्या लिपीमध्येही लिहिणे शक्य झाले आहे.\nदेवनागरीत लिहिण्याची मनापासून इच्छा, मेहेनत करण्याची तयारी आणि थोडीशी जिद्द, या तीनही गोष्टी असल्या तरच हे शक्य आहे.\nदेवनागरीमध्ये लिहिणे सोपे आहे.\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Bank-Jobs/3539/Recruitment-in-Saraswati-Sahakari-Bank-Limited-2020.html", "date_download": "2021-06-13T06:03:01Z", "digest": "sha1:T6CG6GWWLUWWAMWVWWK2WNDIFRUJEVXW", "length": 5552, "nlines": 80, "source_domain": "naukriadda.com", "title": "सरस्वती सहकारी बँकेत लिमिटेड मध्ये भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nसरस्वती सहकारी बँकेत लिमिटेड मध्ये भरती २०२०\nजनरल मॅनेजर, अकाउंटंट, EDP अधिकारी या पदांसाठी सरस्वती सहकारी बँक लिमिटेड येथे एकूण 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 16 नोव्हेंब�� 2020 ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे.\nएकूण पदसंख्या : ०३\nपद आणि संख्या :\nपद क्र.१ साठी - B.Com\nअर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन\nनोकरी ठिकाण : नाशिक\nअर्ज करण्याचा पत्ता : 3928, आग्रा रोड, ओझर (मिग), ता. निफाड, जि. नाशिक – 422206\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १६/११/२०२०.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2021-06-13T06:09:31Z", "digest": "sha1:MCW237SLEPNCJ23P4RYTBHQOWXMU3Y5I", "length": 8483, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "आयडिया टेलिकॉम कंपनी Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\nमोबाईल ‘कॉल’, ‘डेटा’ दर 40 ते 50 % महागणार\nनवीदिल्ली : वृत्तसंस्था - भारती एअरटेल, वोडाफोन, आयडिया टेलिकॉम कंपन्यांनी 3 डिसेंबर पासून तर रिलायन्स जिओने 6 डिसेंबर पासून आपले दर वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकारचा बोजा ग्राहकांना सहन करावा लागणार आहे. कारण या…\nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\nबॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमा��� ऑक्सिजन सपोर्टवर\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nछोट्या पडद्यावरील अभिनेत्री तरला जोशींचे निधन\nअभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात \nPune Crime News | वाईन शॉपचा परवाना काढून देण्याच्या…\nवृद्धापकाळात होणाऱ्या घरगुती अपघातांपासून स्वतःला कसे…\nमराठा आंदोलनास कारणीभूत ठरलेले ‘कोपर्डी’ पुन्हा…\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन…\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nकोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 719 डॉक्टरांचा मृत्यु; महाराष्ट्रात 23…\n पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, नांदेड जिल्ह्यातील घटना\nLatur News | सोयाबीन बियाणांची अव्वाच्या सव्वा दराने विक्री,…\nऑक्सीजन सपोर्टवरील कोरोना रूग्णांमध्ये वाढू शकतो मेंदूचा आजार,…\nschool education minister varsha gaikwad | 12 वी च्या परीक्षेच्या मूल्यमापनासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची…\nPUBG गेम्स बनवणारी कंपनी पुढील आठवड्यात आणतेय 11 वर्षातील सर्वात मोठा IPO जाणून घ्या याच्या खास गोष्टी\nसांगलीतील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trends/latest-news-breaking-news-talathi-exam-dummy-student-ahmednagar", "date_download": "2021-06-13T04:25:26Z", "digest": "sha1:XPSC676MGO6JL3CPKSMRWEPRZD2FKGXD", "length": 5631, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "डमी बसवून पास झालेल्या तीन तलाठ्यांऩा अटक, Latest News Breaking News Talathi Exam Dummy Student Ahmednagar", "raw_content": "\nडमी बसवून पास झालेल्या तीन तलाठ्यांऩा अटक\nअहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या तलाठी व वाहनचालक पदाच्या परीक्षेत मूळ परीक्षार्थींच्या जागेवर डमी परीक्ष���र्थी बसून परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा प्रकार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होती.\nअंजली म्हस्के (बुलढाणा), विशाल इंगळे (यवतमाळ) व मंगेश दांडगे (जालना) हे तीन मूळ परीक्षार्थी तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. सहाय्यक निरीक्षक रवींद्र पिंगळे हे तपास करत आहेत. तलाठी व वाहनचालक या चार पदासाठी 12 जानेवारीला नगरमध्ये परीक्षा झाली. त्यासाठी 800 परीक्षार्थी परीक्षेला बसले होते.\nतलाठी पदासाठी पात्र झालेले तीन परीक्षार्थी यांनी डमी परीक्षार्थी बसून परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या लक्षात आले. गुरूवारी सायंकाळी या मूळ परीक्षार्थींना जिल्हाधिकारी कार्यालयात बसून तपासणी करण्यात आली. परीक्षेच्या वेळेस महसूल विभागाने प्रत्येक परीक्षार्थींचे चित्रीकरण केले होते.\nया चित्रीकरणाची जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी गुरूवारी सायंकाळी स्वतः तपासणी केली. मूळ परीक्षार्थींच्या आसन क्रमांकावर वेगळेच परीक्षार्थी पेपर देत असताना दिसत होते. त्यामुळे मूळ परीक्षार्थी हे परीक्षेला बसलेच नसल्याचे समोर आले. त्यातच या मूळ परीक्षार्थींकडे केलेल्या चौकशीत विसंगत माहिती पुढे आली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.\nडमी परीक्षार्थीमुळे मूळ परीक्षार्थींना गुणवत्ता यादीत स्थान मिळाले आहे. विशाल इंगळे हा गुणवत्ता यादीत अव्वल आहे. त्याला 200 पैकी 182 गुण मिळाले आहेत. त्याखालोखाल अंजली म्हस्के व मंगेश दांडगे यांना प्रत्येकी 160 गुण मिळालेले आहेत. डमी परीक्षार्थींना मूळ परीक्षार्थींच्या जागी बसवण्यासाठी रॅकेट कार्यरत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nagpur-news-marathi/nagpur-municipal-corporation-will-develop-75-oxygen-parks-nrat-138770/", "date_download": "2021-06-13T05:07:09Z", "digest": "sha1:E44NW6SCL7G7Q5EBWTC3JUWX5ELG5B5Y", "length": 12705, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Nagpur Municipal Corporation will develop 75 Oxygen Parks nrat | नागपूर महानगरपालिका ७५ ऑक्सिजन उद्यान विकसित करणार, महापौरांच्या हस्ते उपक्रमाला सुरुवात | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nनागपूरनागपूर महानगरपालिका ७५ ऑक्सिजन उद्यान विकसित करणार, महापौरांच्या हस्ते उपक्रमाला सुरुवात\nजागतिक पर्यावरण दिवसाच्या (World Environment Day) निमित्ताने नागपूर महानगरपालिकेतर्फे (Nagpur Municipal Corporation) स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची लागवड (oxygenated trees) करुन शहरात 75 ऑक्सिजन झोनची निर्मिती केली जाणार आहे.\nनागपूर (Nagpur). जागतिक पर्यावरण दिवसाच्या (World Environment Day) निमित्ताने नागपूर महानगरपालिकेतर्फे (Nagpur Municipal Corporation) स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची लागवड (oxygenated trees) करुन शहरात 75 ऑक्सिजन झोनची निर्मिती केली जाणार आहे, अशी घोषणा महापौर दयाशंकर तिवारी (Mayor Dayashankar Tiwari) यांनी केली.\nअकोला/ जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड; १३ जणांना रंगेहाथ पकडले\nजागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने शनिवारी (5 जून) नागपुरातील गांधीबाग उद्यानात 1200 प्राणवायू वृक्षांची लागवड करण्याची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, नगरसेवक संजय बालपांडे, नगरसेविका विद्या कन्हेरे, सरला नायक, उपायुक्त रवींद्र भेलावे, अमोल चौरपगार, नागमोते उपस्थित होते.\nयावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले, उत्तर नागपूर, मध्य नागपूर आणि पूर्व नागपूर येथे वृक्षांची संख्या फारच कमी आहे. मनपातर्फे सध्या अस्तित्वात असलेल्या उद्यानात, खुल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येईल. येथे वनौषधी सुद्धा लावण्यात येतील. याचा लाभ आयुर्वेदचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल. पोहरा नदीच्या काठालगत सुध्दा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. महापौर आणि अन्य उपस्थित नागरिकांनी वृक्षारोपण करुन मोहिमेचा शुभारंभ केला.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/mukesh-ambani-news-bussinness-loss-gro.html", "date_download": "2021-06-13T05:21:34Z", "digest": "sha1:RROU7M5PPJDDUAI4I6QNKUHWO2LT7MLQ", "length": 4399, "nlines": 60, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "मुकेश अंबानींचे 9333 कोटींचे नुकसान! | Gosip4U Digital Wing Of India मुकेश अंबानींचे 9333 कोटींचे नुकसान! - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nमुकेश अंबानींचे 9333 कोटींचे नुकसान\nमुकेश अंबानींचे 9333 कोटींचे नुकसान\nभारतीय शेअर बाजारात अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे मोठी घसरण झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.\nयुद्धाच्या सावटाची झळ देशातील उद्योगपतींना देखील बसली आहे. युद्धयजन्य परिस्थितीतीमुळे रिलायन्स इंटस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना 9333 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.\nतसेच शेअर बाजारातील मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनीही एकाच दिवसात सुमारे 136 कोटी रुपये गमावले.\nभारताच्या अनेक दिग्गज उद्योजक-व्यापाऱ्यांच्या खासगी संपत्तीतही यामुळे जबरदस्त घसरण झाली.\nगुंतवणूकदारांना शेअर बाजारातील घसरणीमुळे एकूण 2.97 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.\nआशियातील सर्व प्रमुख बाजारात घसरण पाहायला मिळाली. टोकिओच्या निक्केई 225, दक्षिण कोरियाच्या कोस्पी आणि S&P ASX 200 मध्ये घसरण झालेली दिसली.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/15879", "date_download": "2021-06-13T06:10:01Z", "digest": "sha1:YDNHGFS52Z7MC5ZKDNXJ73ITMVHNHY6V", "length": 8342, "nlines": 100, "source_domain": "dhanlabh.in", "title": "IPO ‘ग्लँड फार्मा’ची शानदार नोंदणी – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nIPO ‘ग्लँड फार्मा’ची शानदार नोंदणी\nग्लँड फार्माने आज जोरदार नोंदणी केली. इश्यू प्राईस पेक्षा प्रत्यक्ष कंपनीचा शेअर १७१० रुपयांवर नोंदवला गेला. अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाकडून कंपनीला अद्याप एकही नकारात्मक शेरा मिळालेला नाही. एएनडीएकडे सादर केलेल्या २६७ औषधांच्या प्रस्तावांपैकी २१५ औषधांना मान्यता मिळाली आहे.\nआयपीओसाठी निश्चित केलेल्या किमतीच्या तुलनेत आज शेअरने तब्बल १४ टक्के अधिक दराने नोंद केली. या आयपीओतील भाग्यवान गुंतवणूकदारांना प्रती शेअर २०१ रुपयांचा फायदा झाला. कंपनीने आयपीओसाठी १,४९० ते १,५०० रुपयांचा किंमतपट्टा निर्धारित केला होता. मात्र प्रत्यक्षात कंपनीचा शेअर १७१० रुपयांवर नोंदवला गेला.\n‘एनबीएफसीं’पुढचे संकट टळले–आदित्य पुरी\n‘प्रेफरेंशियल अलॉटमेंट’– आरबीएल उभारणार 826 कोटी\nयुटीआय एएमसी आणणार आयपीओ \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेल��� सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://ksp.baif.org.in/2021/05/15/%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2021-06-13T04:28:54Z", "digest": "sha1:5XRNEVWXYM7O37AT4473MCQNPUKWSRK6", "length": 6387, "nlines": 63, "source_domain": "ksp.baif.org.in", "title": "मकाचि नवाई – पारंपरिक ज्ञानाच्या देवाण-घेवाणाचे व्यासपीठ / Traditional Knowledge Sharing Platform", "raw_content": "\nपारंपरिक ज्ञानाच्या देवाण-घेवाणाचे व्यासपीठ / Traditional Knowledge Sharing Platform\nसंकेतस्थळा विषयी / About\nस्थानिक पीक / Local crop\nजैवविविधतेचा सणांमध्ये उपयोग / Use of biodiversity in festivals\nपारंपरिक ज्ञानाच्या देवाण-घेवाणाचे व्यासपीठ / Traditional Knowledge Sharing Platform\nसंकेतस्थळा विषयी / About\nस्थानिक पीक / Local crop\nजैवविविधतेचा सणांमध्ये उपयोग / Use of biodiversity in festivals\nसमुदाय – पावरा, महिने – ऑगस्ट -सप्टेंबर, मकाचा मोहरम(मोहोर) आला की नवाई साजरी केली जाते. मकानेच हे नवाईचे पूजन केले जाते. काकडीची भाजी केली जाते आणि प्रत्येक देवाला नैवेद्य म्हणून दिले जाते. हे सगळी देव ग्रहण करतात, अशी येथे श्रद्धा आहे. हे पूजन पूर्ण झाल्यानंतर बैलांना, गाई-बकरांना कणसे बाफवून खायला दिली जातात. त्यानंतर आहारात मकाचा अन्न म्हणून वापर केला जातो.\nभात (तांदूळ) / Rice\nस्थानिक पीक / Local crop\n\"कोकणी मेवा\" (1) Groundnut (1) आखाजा (1) आपट्याची पाने (3) आरोग्य समृद्धी (1) उन्हाळ्यात पक्ष्यांना हमखास पाणी उपलब्ध करून देणारा वृक्ष काटेसावर (1) कंद मुळे (1) चपाती व भाकरी छान (1) जंगलातील भाजी (1) जंगली भाजी (1) ज्वारी (2) ज्वारीच्या लाह्या (1) झिपरी ज्वारी (1) तांदूळ (1) तांदूळ पीठापासून लाडू (1) तिळाचे तेल (1) तिळाचे लाडू (1) तीळ (2) देवाची प्रार्थना (1) देवाला अर्पण (1) देवाला अर्पण करणे (1) धान्य साठवणुक (1) नैवेद्य (5) पळस एक कल्पवृक्ष (1) पापड (1) पिके (1) पुजा (9) पूजन (3) पूजा (5) पेरलेल्या धान्यापासून उगवलेले रोप हे योग्य आहे का कमजोर आहे याचे परीक्षण आदिवासी बांधव करतात.म्हणजे येणाऱ्या पुढील पावसाळ्यात हे पीक शेतात कसं येणार याचा अंदाज आदिवासी शेतकरी बांधव लावत असतात. (1) प्राणी (1) बियाण्यांचा उत्सव (1) भोकरा लोनचे चांगले आहे (1) मका इतर बियाणे (1) माहित नाही (1) मोहाची पाने (2) रानभाजी बांबू ( शिंद) (1) रानभाजी शेवगा (1) रामफळांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत (1) वाफेवरची भाकरी (2) वैद्य (2) शिमग्याचा सण (1) सफेद मुसली (1) हे फळ काटेरी झुडपे आढळतात व ह्या फळात भरपूर प्रमाणात व्हिटामिन मिळत असतात. (1) होळी पूजा (1)\nनवीन पोष्ट / New posts\nनवीन टिप्पणी / New Comments\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/file-a-case-against-urjamanji-nitin-raut-mns/", "date_download": "2021-06-13T04:30:17Z", "digest": "sha1:C4GF2B3OGVWD5VCDACKFZDPB2DONXU75", "length": 10004, "nlines": 109, "source_domain": "analysernews.com", "title": "ऊर्जामंत्री नितीन राऊतांवर गुन्हा दाखल करा-मनसे", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nऊर्जामंत्री नितीन राऊतांवर गुन्हा दाखल करा-मनसे\nराज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत व महावितरण कंपनीचे प्रमुख आधिकारी हे जनतेची मानसिक लुबाडणुक व फसवणुक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी\nसोनपेठ : महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह ऊर्जा सचिव व कार्यकारी अभियंता महावितरण यांनी नागरिकांची आर्थिक लुबाडणुक व फसवणुक केली असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी मनसेच्या वतीने सोनपेठ पोलिस स्टेशनला पत्राद्वारे केली आहे.\nकोरोनाच्या महामारीमुळे देशभरात आणि विशेषत: महाराष्ट्रात दि.२२ मार्च ते दि.८ जून २०२० दरम्यान अतिकठोर टाळेबंदी होती. या काळात महावितरणकडून ना वीज मीटर रिडिंगसाठी प्रतिनिधी आले, ना वीज देयके वितरीत करण्यात आली. घरातच बंदिस्त असलेल्या जनतेला अचानक वापरापेक्षा तिप्पट-चौपट रक्कमेची अवाजवी भरमसाठ वीज बिले पाठवण्यात आली.वीज बिलांचे आकडे इतके मोठे होते की ग्रामीण भागातील व शहरी भागातील मध्यमवर्गीयांना ते भरणे शक्यच नव्हते.\nमनसे सह इतर राजकीय पक्षांनी नागरिकांची दखल घेत. महाराष्ट्राचे ऊर्जामंञी नितीन राऊत यांच्याकडे वीजबिलांबाबतच्या तक्रारी मांडल्या वारंवार वीज कंपन्यांचे आधिकारी यांच्याशी बैठकाही घेण्यात आल्या. या बैठकीत ऊर्जामंञ्यांनी वीजबिल कपात करू असे आश्वासन दिले. त्यानंतर ऊर्जामंञ्यांनी आचानक घुमजाव केला आणि प्रत्येकाला वीज भरावीच लागेल असा आदेश काढला.\nमहावितरणकडून जनतेला दिलासा मिळण्याऐवजी आर्थिक पिळवणुकीला सामोरे जावे लागत आहे. राज्यातील नागरिकांना-ग्राहकांना अवास्तव अशी भरमसाठ वाढीव वीजबिल पाठवणे, वीजबिलांमध्ये दिलासा देण्याचं खोट आश्वासन देऊन सर्वसामान्य जनतेला महिनोमहिने झुलवत ठेवण आणि शेवटी राज्यातील सर्वसामान्य जनतेला वीज खंडित करण्याच्या धमक्या देवुन बेहिशोबी वीजबिलांची रक्कम वसुल करत असल्याने जनता भयभित होऊन जगत आहे. या सर्वप्रकारे महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंञी नितीन राऊत व महावितरण कंपनीचे प्रमुख आधिकारी हे जनतेची मानसिक लुबाडणुक व फसवणुक करीत असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सोनपेठ पोलिस स्टेशनला निवेदनाद्वारे करण्यात आली.\nया निवेदनावर मनसे तालुकाध्यक्ष नंदकिशोर रोडे, मनविसे तालुकाध्यक्ष मुन्ना बिराजदार, शहराध्यक्ष संदिप कांबळे, बापु कांबळे, भागवत खरात, जितेंद्र कुक्कडे, कृष्णा माने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.\nमहाराष्ट्रातील २४ तास पाणीपुरवठा करणारी ही पहिली नगर परिषद\nदिल्लीवाली दंगल मे किसका होगा मंगल\nपिडीत मुलीच्या कुटुंबियांना न्याय न मिळणं हे दुर्दैव- खा.संभाजीराजे\nबारामती अनलाॅकचा निर्णय स्थानिक प्रशासनाच्या हाती\n'सत्तेत असुनही शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली'-संजय राऊत\nनिती आयोगाच्या सीईओंची चंद्रकांत खैरेंनी घेतली भेट\n\"कुंभमेळ्याची पुनरावृत्ती होवु नये, म्हणुन दक्षता घेतली\"\nराजभवनात की मालकाच्या घरातली भुताटकी, याची योग्य माहिती राऊतांनी घ्यावी- नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला\nभाजपला मोठा धक्का; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 10 नगरसेवक शिवबंधनात\nअधिवेशनाबाबत केंद्राचा नियम राज्याला लागू होणार -जलस���पदा मंत्री जयंत पाटील\nभूक बळी पेक्षा कोरोना बळी परवडला\nमहाराष्ट्र भाजप दैव देते अन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C/tag", "date_download": "2021-06-13T04:47:48Z", "digest": "sha1:O2CRPUCAYJBOCTZTZKZRR2EYVMDCC6KF", "length": 4631, "nlines": 129, "source_domain": "storymirror.com", "title": "मराठी आवाज कथा | Marathi आवाज Stories | StoryMirror", "raw_content": "\nतरी ते स्वप्न काही केल्या पाठलाग सोडीना..... सारखा तो फेकलेला चाकू कुठुनही सर्रर्रकन येईल असं वाटत र... तरी ते स्वप्न काही केल्या पाठलाग सोडीना..... सारखा तो फेकलेला चाकू कुठुनही सर्रर...\nमोठ्या मनाचा माणूस - भाग ...\nकेबिनमधल्या साहेबाने राजूला काही माहिती विचारली आणि कामाचं स्वरुप समजावून सांगितलं. राजूला प्रति दिन... केबिनमधल्या साहेबाने राजूला काही माहिती विचारली आणि कामाचं स्वरुप समजावून सांगित...\nथोडी नजर इकडे तिकडे भिरकावली तेव्हा ती स्थिरावली ती एका पाठमोऱ्या आकृतीवर, ती आकृती पाहून विजेचा प्र... थोडी नजर इकडे तिकडे भिरकावली तेव्हा ती स्थिरावली ती एका पाठमोऱ्या आकृतीवर, ती आक...\nपण जोपर्यंत टेस्ट होत नाही तोपर्यंत तर्क बांधणे चुकीचे म्हणून तिने इंद्रनीलला देवयानीच्या काही टेस्ट... पण जोपर्यंत टेस्ट होत नाही तोपर्यंत तर्क बांधणे चुकीचे म्हणून तिने इंद्रनीलला दे...\nरक्त भक्षक (भाग २)\nमी माघे वळून बघीतले तर कुणिच नव्हतं माझ्या पायाखालची जमीन हालली होती माझी अवस्था खुप खर मी माघे वळून बघीतले तर कुणिच नव्हतं माझ्या पायाखालची जमीन हालली होती माझी अवस्था...\nरक्त भक्त (भाग ६)\n.मी हवेत फिरु लागलो माझी बायको गायावह्या करत होती तिचा आवाच घश्या बाहेर निघत नव्हता , मी मोठ्याने ओ... .मी हवेत फिरु लागलो माझी बायको गायावह्या करत होती तिचा आवाच घश्या बाहेर निघत नव्हता , मी मोठ्याने ओ... .मी हवेत फिरु लागलो माझी बायको गायावह्या करत होती तिचा आवाच घश्या बाहेर निघत नव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://swarajyanews.co.in/?p=3003", "date_download": "2021-06-13T04:23:17Z", "digest": "sha1:64PK5PEV5AVJCTLPPIMATZHVP4Q2OCNX", "length": 25731, "nlines": 216, "source_domain": "swarajyanews.co.in", "title": "पश्चिम किनारपट्टीवरील तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांकडून मंत्रालय नियंत्रण कक्षातून आढावा – Swarajya News", "raw_content": "\nश्री. एकवीरा देवी मंदिर आणि राजगड किल्ला येथे रोपवेसाठी तसेच कृषी पर्यटनाच्या विकासासाठी पर्यटन संचालनाल���ाचे सामंजस्य करार\nभक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील वाहतूक नियोजनबद्ध करा – आमदार महेश लांडगे यांची सूचना\nपावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईचे काम तातडीने पूर्ण करा ; आयुक्त राजेश पाटील यांचे अधिकाऱ्यांना आदेश\n‘घरात येऊ लस देऊ’ या महाराष्ट्रातील पहिल्या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन\nपुणे जिल्हाधिकारी यांचा आळंदी नगरपरिषदे तर्फे सत्कार\nआळंदी पंढरपूर पालखी सोहळा बसने नेण्याची आळंदी ग्रामस्थांची मागणी भाविक, वारकरी , स्थानिक नागरिक यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य\nराजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या वतीने पुरस्कार विजेत्या लेखकांची नावे जाहीर\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘ऑक्सिजन नेक्स्ट’ या वृक्षदानाच्या कार्यक्रमा ने रोटरी युथ ब्रिगेड आयोजित युवा महोत्सवाची सांगता\nमाझी वसुंधरा अभियानात आळंदी नगरपरिषद राज्यात १८ वा क्रमांक\nवाराला प्रतिवार करणे ही तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण;चंद्रकांत पाटीलांचे अजितदादांना प्रत्युत्तर\nHome/महाराष्ट्र माझा/पश्चिम किनारपट्टीवरील तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांकडून मंत्रालय नियंत्रण कक्षातून आढावा\nपश्चिम किनारपट्टीवरील तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांकडून मंत्रालय नियंत्रण कक्षातून आढावा\nप्रतिनिधी 4 weeks ago\nसागरी जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रशासनाला बचाव कार्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश\nमंत्रालयात उपस्थित राहून उपमुख्यमंत्र्यांकडून\nसकाळपासून वादळ परिस्थितीवर बारकाईने लक्ष\nमुंबई, दि. 17 :- राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली.\nसर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्य��ंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात उपस्थित राहून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून राज्यातील वादळ परिस्थितीवर व्यक्तीश: लक्ष ठेवून आहेत. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.\nकृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा\nश्री. एकवीरा देवी मंदिर आणि राजगड किल्ला येथे रोपवेसाठी तसेच कृषी पर्यटनाच्या विकासासाठी पर्यटन संचालनालयाचे सामंजस्य करार\nश्री. एकवीरा देवी मंदिर आणि राजगड किल्ला येथे रोपवेसाठी तसेच कृषी पर्यटनाच्या विकासासाठी पर्यटन संचालनालयाचे सामंजस्य करार\n16 जुनपासून मराठा आंदोलनास सुरुवात ; खासदार संभाजी राजे आक्रमक\n16 जुनपासून मराठा आंदोलनास सुरुवात ; खासदार संभाजी राजे आक्रमक\n कोकणात भात पेरणीला जोरदार प्रारंभ रोहिणी नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर पेरण्यांना प्रारंभ झाला..\n कोकणात भात पेरणीला जोरदार प्रारंभ रोहिणी नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर पेरण्यांना प्रारंभ झाला..\nशेठ.ज.नौ.पालीवाला टीचर्स बुक्टो युनियनतर्फे आदिवासी समाजासाला मदतीचा हात\nशेठ.ज.नौ.पालीवाला टीचर्स बुक्टो युनियनतर्फे आदिवासी समाजासाला मदतीचा हात\nलोकप्रिय आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून कुर्ला-अंधेरी रोड रुंदीकरणाच्या कामाला वेग\nलोकप्रिय आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून कुर्ला-अंधेरी रोड रुंदीकरणाच्या कामाला वेग\nपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन सोहळा संपन्न\nपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन सोहळा संपन्न\nकोरानाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आता गावकऱ्यांनी पुढे यावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकोरानाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आता गावकऱ्यांनी पुढे यावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज रहा -गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nकोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज रहा -गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nकोरोनामुळे पालक गमवलेल्या बालकांची माहिती 1098 या हेल्पलाईन क्���मांकावर द्यावी-निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे\nकोरोनामुळे पालक गमवलेल्या बालकांची माहिती 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी-निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याने राबविलेल्या उपाययोजनांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याने राबविलेल्या उपाययोजनांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल\nश्री. एकवीरा देवी मंदिर आणि राजगड किल्ला येथे रोपवेसाठी तसेच कृषी पर्यटनाच्या विकासासाठी पर्यटन संचालनालयाचे सामंजस्य करार\n16 जुनपासून मराठा आंदोलनास सुरुवात ; खासदार संभाजी राजे आक्रमक\n कोकणात भात पेरणीला जोरदार प्रारंभ रोहिणी नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर पेरण्यांना प्रारंभ झाला..\nशेठ.ज.नौ.पालीवाला टीचर्स बुक्टो युनियनतर्फे आदिवासी समाजासाला मदतीचा हात\nलोकप्रिय आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून कुर्ला-अंधेरी रोड रुंदीकरणाच्या कामाला वेग\nपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन सोहळा संपन्न\nकोरानाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आता गावकऱ्यांनी पुढे यावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज रहा -गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nकोरोनामुळे पालक गमवलेल्या बालकांची माहिती 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी-निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याने राबविलेल्या उपाययोजनांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल\nया न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.\nश्री क्षेत्र निरा नृसिंहपूर तिर्थक्षेत्र विकासासाठी पर्यटन विभागामार्फत २८.४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर; – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती\nउद्यापासून हे नियम महाराष्ट्रात लागू होणार… काय असणार बंद आणि ��ाय असेल सुरु जाणून घ्या\nआता आपल्याही पाल्याला मिळू शकतो मोफत शिक्षणाचा लाभ ; आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरु\nराज ठाकरे मैदानात, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची घेणार भेट\nक्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीदिनी प्रशासनाकडून अभिवादन\nसरकारी नोकरीं : महाराष्ट्रात आरोग्य खात्यात 17000 जागांची भरती होणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती\n‘तुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ’ उर्मिलाचा विरोधकांना शिवसेना स्टाईलने सणसणीत टोला\n मग हे नियम वाचाच\n🚩शिवजयंतीनिमित्त ‘शिवयोग’ या टपाल विशेष आवरणाचे किल्ले शिवनेरीवर अनावरण\n पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता.. या 16 जिल्ह्यांना इशारा\nसंपादक : स्वराज्य न्यूज संपादक मंडळ\nश्री. एकवीरा देवी मंदिर आणि राजगड किल्ला येथे रोपवेसाठी तसेच कृषी पर्यटनाच्या विकासासाठी पर्यटन संचालनालयाचे सामंजस्य करार\nभक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील वाहतूक नियोजनबद्ध करा – आमदार महेश लांडगे यांची सूचना\nपावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईचे काम तातडीने पूर्ण करा ; आयुक्त राजेश पाटील यांचे अधिकाऱ्यांना आदेश\n‘घरात येऊ लस देऊ’ या महाराष्ट्रातील पहिल्या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन\nपुणे जिल्हाधिकारी यांचा आळंदी नगरपरिषदे तर्फे सत्कार\nआळंदी पंढरपूर पालखी सोहळा बसने नेण्याची आळंदी ग्रामस्थांची मागणी भाविक, वारकरी , स्थानिक नागरिक यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य\nराजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या वतीने पुरस्कार विजेत्या लेखकांची नावे जाहीर\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘ऑक्सिजन नेक्स्ट’ या वृक्षदानाच्या कार्यक्रमा ने रोटरी युथ ब्रिगेड आयोजित युवा महोत्सवाची सांगता\nमाझी वसुंधरा अभियानात आळंदी नगरपरिषद राज्यात १८ वा क्रमांक\nवाराला प्रतिवार करणे ही तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण;चंद्रकांत पाटीलांचे अजितदादांना प्रत्युत्तर\nश्री. एकवीरा देवी मंदिर आणि राजगड किल्ला येथे रोपवेसाठी तसेच कृषी पर्यटनाच्या विकासासाठी पर्यटन संचालनालयाचे सामंजस्य करार\nप्रतिनिधी 22 hours ago\nभक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील वाहतूक नियोजनबद्ध करा – आमदार महेश लांडगे यांची सूचना\nप्रतिनिधी 2 days ago\nपावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईचे काम तातडीने पूर्ण करा ; आयुक्त राजेश पाटील यांचे अधिकाऱ्यांना आदेश\nप्रतिनिधी 2 days ago\n‘घरात येऊ लस देऊ’ या महाराष्ट्रातील पहिल्या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन\nप्रतिनिधी 3 days ago\nपुणे जिल्हाधिकारी यांचा आळंदी नगरपरिषदे तर्फे सत्कार\nप्रतिनिधी 3 days ago\nआळंदी पंढरपूर पालखी सोहळा बसने नेण्याची आळंदी ग्रामस्थांची मागणी भाविक, वारकरी , स्थानिक नागरिक यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य\nप्रतिनिधी 3 days ago\nराजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या वतीने पुरस्कार विजेत्या लेखकांची नावे जाहीर\nप्रतिनिधी 4 days ago\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘ऑक्सिजन नेक्स्ट’ या वृक्षदानाच्या कार्यक्रमा ने रोटरी युथ ब्रिगेड आयोजित युवा महोत्सवाची सांगता\nप्रतिनिधी 5 days ago\nमाझी वसुंधरा अभियानात आळंदी नगरपरिषद राज्यात १८ वा क्रमांक\nप्रतिनिधी 6 days ago\nवाराला प्रतिवार करणे ही तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण;चंद्रकांत पाटीलांचे अजितदादांना प्रत्युत्तर\nप्रतिनिधी 7 days ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2021-06-13T06:22:27Z", "digest": "sha1:SWPTCRCGE2PUHYUF32TWGVL4GWICTDX3", "length": 11794, "nlines": 145, "source_domain": "www.batmidar.in", "title": "खरे अमित शहा कोणते? | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nखरे अमित शहा कोणते\nवरील छायाचित्रात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या समवेत असणारे आणि हुबेहुब त्यांच्यासारखेच दिसणारे आहेत आमचे मित्र पत्रकार राजेंद्र कापसे.राजेंद्र कापसे यांनी चष्मा घातला आणि चेहऱ्यावर थोडा आत्मविश्वास आणला तर खरे अमित शहा कोणते हे कोणीही ओळखू शकणार नाही.अर्थात चेहरा तर सारखा आहे पण स्वभाव अमित शहांंच्या स्वभावाबद्दल ,त्यांच्या “अलौकिक कार्याबद्दल” आम्ही इथं बोलणार नाही.महाराष्ट्र टाइम्सच्या सोमवारच्या अंकात दिल्ली वार्तापत्रात त्याच्याबद्‌द्ल माहिती आलेली आहे.जिज्ञासूंनी ती जरूर वाचावी.मात्र आमचे मित्र राजेंद्र कापसे हे एक पामाणिक .पत्रकारितेवर नितांत निष्ठा असणारे पत्रकार आहेत हे आम्हाला नक्की माहिती आहे.मनमिळावू स्वभाव.गरजूंच्य�� मदतीला धा़वून जाण्याची वृत्ती मित्रांमध्ये रमणारा स्वभाव असणारे कापसे म्हणूनट मित्र परिवारात प्रिय आहेत.पुणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष असलेले कापसे चांगले संघटकही आहेत.शहरात त्यांनी पत्रकारांची एक चांगली फळी निर्माण केली आहे.सकाळच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असतो.सामाजिक जाणीव असणारा,एक जागरूक पत्रकार म्हणून राजेंद्र कापसे यांचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे.\nPrevious articleटाइम्स – हिंदू जुंपली\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्��कार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/complaint-filed-salman-khan-mumbai-police-action-mode-13540", "date_download": "2021-06-13T04:33:48Z", "digest": "sha1:D6T5IDUTDLIOGZIXNQFCHY7625BNF6KB", "length": 13596, "nlines": 130, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Radhe Piracy: सलमान खानने दिली फिर्याद; मुंबई पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये | Gomantak", "raw_content": "\nRadhe Piracy: सलमान खानने दिली फिर्याद; मुंबई पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये\nRadhe Piracy: सलमान खानने दिली फिर्याद; मुंबई पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये\nरविवार, 16 मे 2021\nसलमान खानचा चित्रपट राधे टेलीग्राम आणि व्हॉट्स अॅप ग्रुपवर पाठवतात त्यांच्यावर आता मुंबई पोलिसांचे लक्ष असणार आहे.\nसलमान खानचा चित्रपट राधे टेलीग्राम आणि व्हॉट्स अॅप ग्रुपवर पाठवतात त्यांच्यावर आता मुंबई पोलिसांचे लक्ष असणार आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने त्याविरूद्ध तपास सुरू केला आहे. सलमान खानच्या मॅनेजरने आज त्याच्याविरोधात मुंबईच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर सायबर सेल प्रत्यक्षात येऊन याची तपासणी सुरू झाली आहे, हा चित्रपट कोणी डाउनलोड करुन गटांत व्हायरल केला आहे याची चौकशी होणार आहे.सायबर सेलच्या डीसीपी रश्मी करंदकर यांनी माध्यमाला सांगितले की, सलमानची तक्रार अद्याप एफआयआर म्हणून दाखल केलेली नाही, परंतु या तक्रारीवर त्वरित कारवाई करून तपास सुरू केला आहे. राधे याच्या चोरीबद्दल सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केल्याची पुष्टी झी स्टुडिओने प्रेस नोट जारी करत केली आहे. या कंपनीकडे राधेचे सर्व हक्क आहेत, त्यामुळे आता चित्रपटाला जे काही नफा होईल त्याचा झी स्टुडिओच्या खात्यात जाईल. (Complaint filed by Salman Khan; Mumbai Police in Action Mode)\nTauktae Cyclone: बीग बींनी केली चिंता व्यक्त; चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन\nसलमानने चेतावणी दिली होती\nसलमान खानने काल एक निवेदन प्रसिद्धी करत चोरी करणाऱ्यांना अशी चेतावणी दिली की त्याने 249 रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची व्यवस्था केली आहे, ही रक्कम अगदी वाजवी आहे. यानंतरही लोक राधे चित्रपट डाऊनलोड करून चोरीमध्ये गुंतले आहेत आणि आता त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची तयारी केली आहे. राधे 13 मे रोजी झीप्लेक्स आणि झी5 वर रिलीज झाली आहे. सुमारे दोन तासांनंतरच या चित्रपटाची चोरी सुरू झाली होती. सलमानच्या चाहत्यांनी तातडीने सलमानविरोधात ट्विट करुन कारवाई करण्याची मागणी केली.सलमान खानलासुद्धा लोकांकडून पूर्ण खात्री होती की लोक या चित्रपटाची चोरी नक्कीच करतील, म्हणून त्यांनी रिलीजच्या एक दिवस आधी आपल्या चाहत्यांना शपथ दिली की चित्रपट डाउनलोड करणार नाही आणि पायरसीमधून पाहणार नाही. पण तरीही पायरेसी करणार्‍यांना काही फरक पडला नाही.\nचित्रपटगृहाचा पडदा कधी उघडणार आगामी काळात चित्रपट OTT वर पहावे लागणार...\nतामिळ रॉकर्स आणि इतर बरेच गट गेल्या कित्येक वर्षांपासून या कामात गुंतले आहेत, त्यांनी ज्या तंत्रज्ञानाद्वारे फिल्म डाउनलोड केली आणि इंटरनेटवर टाकली त्या तंत्रांना पकडण्यात देशातील पोलिसांना यश आले नाही. जवळपास दोन दशकांपासून फिल्म इंडस्ट्रीला याचा त्रास होत असून जगभरातील फिल्म इंडस्ट्री यामुळे त्रस्त आहे.\nपहिल्या दिवशी 100 कोटींची कमाई\nसलमानच्या ईदवर रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ओटीटीवर 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. सलमान खान पुन्हा एकदा कोरोना काळातही फिल्म इंडस्ट्रीचा ट्रेंड सेटर बनला आहे. त्याचबरोबर, आता असे मानले जात आहे की जर चित्रपटगृहे उघडली नाहीत तर लवकरच इतर चित्रपटही अशाच प्रकारे प्रदर्शित होतील.\n'पानी पानी' वर जॅकलिनचे ठुमके\nबॉलिवूड (Bollywood) मधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिझ (Jacqueline Fernandez)...\nके. एल राहुल आणि अथिया इंग्लंडमध्ये एकत्र; फोटो होतोय व्हायरल\nटीम इंडियाचा प्रसिध्द क्रिकेटपटू के.एल राहुल (K.L. Rahul) आणि अभिनेता सुनील...\nपहिल्याच नजरेत पडले होते प्रेमात; रियल लाइफ Love Story\nजेव्हा आपल्या वाटेत अचानक वाऱ्याचा झोत येतो किंवा आपल्याभोवती व्हायोलिनचा आवाज येतो...\nसुशांतसिंग राजपूतच्या वडिलांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिला झटका\nनवी दिल्ली: दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचे वडील कृष्णा किशोर सिंग यांनी...\nBirthday Special : महागड्या गाड्या आणि आलिशान घर; पाहा मिका सिंहची रॉयल लाइफ\nरिया साकारणार आधुनिक महाभारतात द्रौपदीची भूमिका\nगेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Riya Chakraborty) सोशल मिडियावर (...\n'अभी तो मै जवान हूं' अभिनेते धर्मेंद्र यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल...\nबॉलिवूडमधील(Bollywood) प्रसिध्द अभिनेते धर्मेंद्र(Dharmendra) यांनी आपल्या...\nBirthday Special: रणधीर, ऋषी आणि राजीव कपूर यांचे मामा होते सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता\nमुंबई: हिंदी चित्रपटात(Hindi Cinema) नायक आणि नायिका जितके आवश्यक आहे तितकेच...\nयामी गौतमच्या फोटोवर खिल्ली उडवणाऱ्यांना कंगनाचं सडेतोड उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) ने 4 जुन ला उरी या चित्रपटाचे दिग्दर्शक...\nVeer Sawarkar Biopic: कोण साकारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका\nमुंबई: अभिनेता राजकुमार राव, आयुष्मान खुराना आणि रणदीप हुडा या तीन अभिनेत्यांनी...\nVideo Viral: कियारा आडवाणीचा 'जलपरी' वाला अंदाज\nनवी दिल्ली: कबीर सिंह चित्रपटातून आपली खास ओळख निर्माण करणारी अभिनेत्री कियारा...\nह्रतिक रोशनबरोबर काम करण्यास मनोज वाजपेयीचा नकार\nमुंबई: मनोज वाजपेयी (Manoj Bajpai) यांचा 'द फैमिली मैन 2 (The Family Man 2)' सध्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/coronavirus-pune-bhavani-peth-situation-information-marathi-285175", "date_download": "2021-06-13T06:09:10Z", "digest": "sha1:EUGBPNVPLRGBECYBZ2QTG3ZMIKBWKUN7", "length": 20258, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुण्याच्या भवानी पेठेत कोरोना का पसरला? असं काय घडलं?", "raw_content": "\nराज्यातील कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविणारे आणि त्यांना एकत्रित बांधणारे हमालपंचायत देखील याच परिसरात येते.\nपुण्याच्या भवानी पेठेत कोरोना का पसरला\nपुणे Coronavirus : अठरापगड जातींचा, कष्टकरी जमातींचा आणि शहरातील सर्वाधिक झोपडपट्ट्यांचा भाग म्हणजे भवानी पेठ. पुण्याची ग्रामदेवता भवानी मातेचे मंदिर याच परिसरात. तर देशाला समतेचा संदेश देणारा महात्मा फुले यांच्या वाडा देखील या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत. समाजातील विविध जातींच्या नावाने असलेल्या गल्ल्या हे देखील याच क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसराचे वैशिष्ट.\nपुण्यात महिलेचा कोरोनानं मृत्यू झाल्याची अफवा; जाणून घ्या वास्तव\nअशी आहे भवानी पेठ\nअसे एक ना अनेक वैशिष्ट असलेले क्षेत्रीय कार्यालय म्हणजे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय. 2018 मध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर शहरातील क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीची नव्याने फेररचना करण्यात आली. त्यामध्ये भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतही बदल झाला. या बदलामध्ये या क्षेत्रीय कार्यालयाच्या सुमारे 15 किलोमीटरच्या हद्दीत चार प्रभागांचा (चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग) समावेश करण्यात आला. सुमारे तीन लाख लोकसंख्या असलेल्या या क्षेत्रीय कार्यालयात पेठांचा भाग मोठ्या प्रमाणावर येतो. एरवी एैतिहासिक, भाग असलेल्या या क्षेत्रीय कार्यालयाचा परिसरात आज सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या असलेला भाग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. संपूर्ण शहराला पत्रा, बारदान-गोणपाट, धान्य, चमडे, बांबू , प्लॉवुड असे विविध वस्तू पुरविणार हा परिसर आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेला जाऊ लागला आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nकष्टकऱ्यांचा परिसर कोरोनाच्या विळख्यात\nअतिशय दाट वस्ती असलेला आणि सर्वच जातीधर्मांचे लोक या क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात राहतात. छोट्या-मोठ्या मिळून सुमारे 22 झोपडपट्ट्या या क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात येतात. कष्टकरी वर्ग आणि जातीनुसार व्यवसाय असलेल्या गल्ल्या आजही या परिसरात पहावयास मिळतात. राज्यातील कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविणारे आणि त्यांना एकत्रित बांधणारे हमालपंचायत देखील याच परिसरात येते. बहुसंख्येने असलेला मुस्लिम, नवबौद्ध, मातंग, माळी,खाटीक, भोई, चांभार,तेलगू, तमिळी, खिश्च्रि न, राजस्थानी-गुजराथी असे अनेक जाती-उपजाती या परिसरात गेली शेकडो वर्ष एकदिलाने राहत आहेत. सर्वाधिक तालीम, मोठ्या मजिस्द, मंदिरे, चर्च असलेला हा परिसर म्हणजे समतेची ओळख करून देणार हा परिसर आहे. परिस्थितीमुळे जेमतेम शिक्षण घेतलेला, मिळेल तो व्यवसाय आणि कष्ट करणार वर्ग मोठ्या प्रमाणावर येथील झोपडपट्ट्यांमध्ये राहतो. मुंडीवाले,पायावाले, भेजावाले, कानातले मळ काढणारे, चांभार काम करणारे, लाकडावर कोरीव काम करणारे, बांबूपासून वस्तू बनविणारे असे अनेक कुटीर व्यावसायिकांचा हा परिसर. मिळून मिसळून राहणे येथील नागरिकांचा स्थायीभाव. दिवसभर कष्ट करून पोट भरणारा हा वर्ग आज कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nदररोज पोटापाण्यासाठी लढाई करावी लागणाऱ्या या भागातील नागरिकांना आता या विषाणूशी देखील दोन हात करावे लागत आहेत. दहा बाय दहाच्या खोलीत आठ ते दहा जण राहणाऱ्या येथील रहिवाशांना घराबाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही. त्यांना सोशल डिस्टिसिंग पाळणे म्हटले तरी ���क्य नाही. वाढत्या उन्हामुळे घरात थांबणेही शक्यर नाही, अशा परिस्थितीत एकाच वेळी पोटाशी आणि विषाणूशी येथील नागरीक लढताना दिसत आहे.\nइस्लामपूरच्या पार्श्वभूमीवर हे शहर अलर्ट\nआष्टा : इस्लामपूर येथील कोरोना बाधितांच्या पार्श्वभूमीवर आष्टा नगरपालिका अलर्ट आहे. शहरात दोन वेळा निर्जंतुकीकरण फवारणी पूर्ण झाली आहे. परदेशातून आलेल्या आठ जणांचा होमक्वारंटाईन, गुजरात, राजस्थानसह पुणे मुंबईवरून आलेल्या नोकरदारांच्या घरी भेटी सुरू आहेत.\nCoronavirus : मुंबई, पुण्यासह ११ शहरांची स्थिती चिंताजनक\nनवी दिल्ली - महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल राज्यांमधील मुंबई, पुणे आणि इंदूरसह देशातील किमान ११ महानगरे आणि जिल्ह्यांत कोरोना महासाथीचा फैलाव होण्याची शक्यता गृहित धरुन परिस्थिती गंभीर स्वरूपाची आहे, असा इशारा केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला. या राज्यांमध्ये केंद्रीय पथक\nखवय्यांनो, बिनधास्त खा चिकन; पशुवैद्यक तज्ज्ञांचा हा सल्ला वाचाच\nनागपूर : कोरोनाच्या पाठोपाठ आता पक्षांना होणाऱ्या बर्ड फ्लूच्या विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सहा राज्यांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असताना नागपूर जिल्ह्यात अद्याप त्याची लागण झालेली नाही. पशुवैद्यक तज्ज्ञांनी भारतीय चिकन तयार करण्याच्या पद्धतीमुळे त्यात बर्ड फ्लूचे विष\nभाष्य : हवेचा ‘घातां’क जाग आणेल\nकोरोना आटोक्यात येतोय, हा आभास होता, हे स्पष्ट झाले आहे. संकट शक्य तितक्या दूर होऊन आपल्याला पुन्हा पूर्ववत जगता यावं, ही जगातील सर्व माणसांची आकांक्षा आहे. परंतु हा विषाणू सर्व देशांतील प्रशासन यंत्रणांची कठोर परीक्षा घेत आहे. भल्याभल्यांची गाळण उडत आहे. प्रगत देशांत कोरोनाने थैमान घातल\nकोटामध्ये अडकलेले विद्यार्थी अखेर पुण्यात सुखरूप पोहचले; पण...\nपुणे : राजस्थान मधून कोटा येथे असलेले पुण्यातील विद्यार्थी एसटीने आज पहाटे स्वारगेट बसस्थानक येथे सुखरूप पोहोचले. पुण्यात पोहोचल्यावर एकूण 74 विद्यार्थी आणि 8 ड्रायव्हर यांची पुणे महानगरपालिकेच्या तीन पथकांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये कोवीड-19ची (कोरोना) संबंधित लक्षणे अथवा आ\nपुण्यात पाय ठेवताच घरच्यांना बघून आले गहिवरून; कोटाहून परतलेल्या विद्यार्थ्यांची आपबिती\nपुणे : \"कोरोना'चा प्रभाव वाढत चालला ���ोता, पुण्यात येण्यासाठी रेल्वेचे आरक्षण केले, पण सर्व गाड्या रद्द झाल्या, क्लास ही बंद झाले... एक महिना कसाबसा काढला, पण घरच्या आठवणीने व्याकुळ होऊन अभ्यासात मन लागेना... आपण घरी कधी जाऊ या प्रश्नाचे उत्तर मिळत नसल्याने निराशा निर्माण व्हायची... अख\nCoronavirus : देशातील तीस शहरांमुळे सरकार चिंतेत; महाराष्ट्रातील 'या' दोन शहरांचा समावेश\nनवी दिल्ली - शंभराहून अधिक कोरोना रुग्ण असलेल्या तीस शहरांनी सरकारची चिंता वाढविली आहे. यात राष्ट्रीय राजधानी दिल्ली खेरीज महाराष्ट्रातील पुणे, मुंबई आणि ठाण्याचाही समावेश आहे. या शहरांमधील स्थितीबाबत आरोग्य दररोज दोन वेळा आढावा घेतला जात आहे. तेथे चाचण्याची संख्या देखील वाढविली असून संभाव\nमोठी बातमी - कोरोना विरुद्धची लढाई लवकरच संपणार, मात्र 'अशी' येऊ शकते कोरोनाची दुसरी लाट\nमुंबई - मुंबई युनिव्हर्सिटीच्या स्कुल ऑफ इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून कोरोना संदर्भात आणखीन एक आता समोर येतोय. या रिसर्च रिपोर्टच्या माध्यमातून मुंबईतील कोविड रुग्णाच्या संख्येबाबत पुन्हा अनुमान करण्यात आलंय. ३ जूनपर्यंत मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी ३५ हजारांवर जाऊ शकते अत्यंत वाईट परि\n\"डाऊन' झालेल्या उद्योगांची चाके कशी फिरणार\nनगर ः कोरोनाचा परिणाम संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणे स्वाभाविक आहे. शेतीमाल पडून राहिल्याने शेतकरी हतबल आहे. कामगारांना काम नसल्याने हा वर्ग सैरभैर झाला आहे. गरीब, दुर्बलांना दोन वेळचे जेवण मिळणे दुरापास्त झाले आहे.\nगाडी निघाली...पत्नीला फोन केला...अन् अश्रूंचा बांध फुटला\nपुणे : कोरोनामुळे शहरात संचार मनाई आदेश लागू झाल्याने मागील दिड महिन्यापासून शहराच्या वेगवेगळ्या भागात विविध राज्यातील कामगार, मजूर अडकून पडले होते. शहरात विविध ठिकाणी काम करणाऱ्या राजस्थानातील अडीचशे कामगार, त्यांच्या कुटुंबीयांना बिबवेवाडी पोलिसांच्या मदतीने गुरूवारी रात्री आठ खासगी ट्रॅ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2021/04/23-04-05.html", "date_download": "2021-06-13T04:47:42Z", "digest": "sha1:RVVXUCYTD3ZJSY5FEBHXFGZP4TIFTGNA", "length": 6224, "nlines": 76, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "निमगाव वाघात कोरोना प्रतिबंधासाठी औषधाची फवारणी", "raw_content": "\nHomeAhmednagarनिमगाव वाघात कोरोना प्रतिबंधासाठी औषधाची फवारणी\nनिमगाव वाघात कोरोना प्रतिबंधासाठी औषधाची फवारणी\nनिमगाव वाघात कोरोना प्रतिबंधासाठी औषधाची फवारणी\nकोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी व लसीकरणाबद्दल ग्रामस्थांमध्ये जनजागृती\nवेब टीम नगर : कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेत शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे झपाट्याने संक्रमण वाढत असताना हे संक्रमण रोखण्यासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथे गावात व वाड्या-वस्तीवर जाऊन औषधाची फवारणी करण्यात आली. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांमध्ये मास्क वापरणे, गर्दी न करणे, विनाकारण घरा बाहेर न पडणे, आजाराची लक्षणे दिसताच तपासणी करणे व लसीकरण करुन घेण्याबाबत जनजागृती करण्यात आली.\nगावात कोरोनाच्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी खबरदारी म्हणून निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, डॉ. विजय जाधव, पै.अनिल डोंगरे, आरोग्य अधिकारी सचिन कळमकर, संभाजी पाचारणे, पिंटू जाधव, ग्रामसेवक गोवर्धन राठोड, अंकुश आतकर, आरोग्य सेवक निलेश हराळ, सलीमा पठाण, रेखा ठोंबरे, कामगार तलाठी प्रमोद गायकवाड आदी उपस्थित होते.\nपै. नाना डोंगरे म्हणाले की, शासनाच्या मार्गदर्शक तत्व व नियमांचे पालन करण्यासाठी ग्रामस्थांना सुचना करण्यात आल्या आहेत. गावासह वाडी, वस्त्यांवर निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी करुन कोरोना संदर्भात जनजागृती सुरु आहे. गावातील मेडिकल, अन्नधान्य पुरवठा केंद्र, किराणा दुकान येथे सामाजिक अंतर ठेवण्याचा प्रयोग राबविण्यात येत आहे. तर नागरिक देखील सुचनांचे पालन करुन प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य अधिकारी सचिन कळमकर यांनी ग्रामस्थांना आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने चाचणी करुन घेण्याचे व कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती होण्याचे आवाहन केले. या उपक्रमासाठी सरपंच रुपाली जाधव व उपसरपंच अलका गायकवाड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.(फोटो-डीएससी ८५७१)\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2019/12/FarhanAkhtarbarelyanyknowledgeoftheCAA..html", "date_download": "2021-06-13T05:16:51Z", "digest": "sha1:J37EDUQYODGQOA23UYRXWJVVU2KXALLN", "length": 6369, "nlines": 60, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "सीएएविरोधात झालेल्या निषेधाच्या स्पर्धेनंतर फरहान अख्तर यांना कायद्याचे फारसे ज्ञान नसल्याचे उघडकीस आले. | Gosip4U Digital Wing Of India सीएएविरोधात झालेल्या निषेधाच्या स्पर्धेनंतर फरहान अख्तर यांना कायद्याचे फारसे ज्ञान नसल्याचे उघडकीस आले. - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या मनोरंजन सीएएविरोधात झालेल्या निषेधाच्या स्पर्धेनंतर फरहान अख्तर यांना कायद्याचे फारसे ज्ञान नसल्याचे उघडकीस आले.\nसीएएविरोधात झालेल्या निषेधाच्या स्पर्धेनंतर फरहान अख्तर यांना कायद्याचे फारसे ज्ञान नसल्याचे उघडकीस आले.\nचित्रपट निर्माते फरहान अख्तर ज्यांनी अलीकडील दिवसात नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या विरोधात निषेध करण्याचा प्रयत्न केला होता त्यांना या कायद्याची माहिती नसल्यामुळे उघडकीस आला.\nमुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात सीएएविरोधात निषेध व्यक्त करतांना अख्तर यांना विचारण्यात आले की ते आणि इतर लोक या कायद्यास विरोध का करीत आहेत.\nत्याउलट अख्तर यांनी “एखाद्या गोष्टीविरुध्द आवाज उठवणे हा लोकशाही हक्क आहे” अशा शब्दांत वक्तव्य करून वर्तुळात फिरण्यास सुरवात केली, “जे काही ठरवले जात आहे आणि काय आहे त्यात काही प्रमाणात भेदभाव आहे या दृष्टिकोनातून मी सदस्यता घेतली आहे. घडत आहे. या देशाचे नागरिक म्हणून मी आवाज उठवणे महत्वाचे आहे ”\nया विधेयकाविरूद्ध आपली विशिष्ट अडचण काय आहे असे विचारले असता, अख्तर यांना सध्या तपशिलांवर चर्चा करायची नाही असे सांगून प्रश्न हटविला.\nहा कृत्य कोणत्याही भारतीय नागरिकाशी संबंधित नाही, असे सांगून पत्रकाराने अख्तरला प्रबुद्ध केल्यावर, चित्रपट निर्मात्याने घरी जाण्यास आणि कार्यक्रमास कव्हर न करण्यास सांगून अ‍ॅड हॉमिनेम हल्ला सुरू केला.\nत्यानंतर त्यांनी जोडले की, “एखाद्याला असे वाटते की“ काही तरी (भेदभाव) होऊ शकेल आणि जर कृत्य ठीक असेल तर इतके लोक का नाराज होतील का ”.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जम��नीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://arogyaonline.in/marathi_news/increases-gap-between-two-doses-of-covishield/", "date_download": "2021-06-13T04:21:22Z", "digest": "sha1:5XFWQHAUV7GOVGX64UX74K4CJER5XDOP", "length": 6306, "nlines": 83, "source_domain": "arogyaonline.in", "title": "कोव्हीशिल्ड च्या 2 डोसमधील अंतर वाढवले - वाचा सविस्तर बातमी", "raw_content": "\nHome कोव्हीशिल्ड च्या 2 डोसमधील अंतर वाढवले\nकोव्हीशिल्ड च्या 2 डोसमधील अंतर वाढवले\nया आधी 2 डोसमधील अंतर 45 दिवसांचे होते मात्र आता हे अंतर वाढवून 12 ते 16 आठवड्याचे केले आहे, म्हणजेच तब्बल 84 ते 112 दिवस एवढे अंतर ठेवले आहे. (Health Ministry Increases Gap Between 2 Doses Of Covishield)\nआज 13 मे ला केंद्रीय स्वास्थ मंत्रालयाने हे अंतर वाढवल्याचे सांगितले आहे, यासोबतच कोव्हॅक्सिन चे अंतर वाढवण्याची गरज नाही असा सल्ला National Technical Advisory Group on Immunisation (NTAGI) या संस्थेने दिला आहे.\nसध्या भारतामध्ये कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसिंच्या डोसची कमतरता आहे, आशा पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे वाटत आहे.\nविशेषत: 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात केल्यामुळे लसिंची कमतरता उदभावली होती.\n#Covishield वैक्सीन की पहली और दूसरी डोज़ के बीच के अंतर को 12-16 हफ़्ते तक बढ़ा दिया गया है इससे पहले अभी तक कोविशील्ड वैक्सीन की दो डोज़ के बीच का अंतर 6-8 हफ़्ते का था इससे पहले अभी तक कोविशील्ड वैक्सीन की दो डोज़ के बीच का अंतर 6-8 हफ़्ते का थाकोविड वर्किंग ग्रुप की सिफ़ारिश के बाद यह फ़ैसला किया गया हैकोविड वर्किंग ग्रुप की सिफ़ारिश के बाद यह फ़ैसला किया गया है\nडॉ पॉल मंत्रालयाकडून माहिती देताना म्हणाले की “काळजीपूर्वक अभ्यास करून हा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयासाठी कोणाकडून दबाव नाही आहे” याव्यतिरिक्त जागतिक आरोग्य संघटनेचा देखील सल्ला घेण्यात आला होता.\nआदर पुनवाला यांनी NDTV ला असे सांगितले की, लसीच्या कार्यक्षमता आणि इम्युनोजेनिसिटीच्या दृष्टिकोनातून अंतर वाढवण्याचा निर्णय फायद्याचा आहे … हा एक चांगला वैज्ञानिक निर्णय आहे.\nहा लेख वाचा :- कोरोना काळात मधुमेह रुग्णांचा आहार कसा असावा\nहा लेख वाचा :- दाढ दुखीवर सोपा घरगुती उपाय – मिळवा त्वरित आराम\nहा लेख वाचा :- पित्तावर घरगुती उपाय – पित्तापासून मिळवा त्वरित आराम, करा हे उपाय\nहा लेख वाचा :- अस्सल भारतीय वाटणाऱ्या ह्या कंपन्या चायनीज आहेत \nहा लेख वाचा :- उन्हाळी लागणे उपाय नैसर्गिक व आयुर्वेदिक घरगुती उपाय\nहा लेख वाचा :- कंगना ने केले नथुराम गोडसेचे समर्थन – नेटकरी करत आहेत ट्रोल\nPrevious articleकंगना रनौतचे ट्विटर अकाउंट निलंबित, ट्विटरवर हेटरेट फैलवल्यामुळे कारवाई कंगनाला केले जात आहे ट्रोल \nNext articleइजरायल च्या विरोधात मुस्लिम देशांची बैठक, एकत्र येणार 57 देश \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-13T05:52:15Z", "digest": "sha1:2VBJEZGZL7ZPTEEX2US6EXBELVIS2LD4", "length": 10389, "nlines": 155, "source_domain": "policenama.com", "title": "फेमिना मिस इंडिया Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\nमिस इंडिया कन्टेस्टंट राहिल्या स्मृती इराणी; मिका सिंगच्या गाण्यात दिसल्या, तुम्ही ओळखलं का\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - नेते पदी विराजमान असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या जीवनात आजची एक विशेष संधी आहे. आज २३ मार्च रोजी स्मृती इराणी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. झगमगत्या दुनिया ते राजकीय क्षेत्र यामध्ये स्मृती इराणी यांनी…\nPhotos : ‘लोपामुद्रा’ राऊतनं ‘बोल्ड’ बिकिनी घालून बर्फात केलं फोटोशुट \nVideo : प्रणती राय प्रकाशला आठवले आपले जुने दिवस, शेअर केला ‘इंडियास नेक्स्ट टॉप मॉडेल’…\nपोलिसनामा ऑनलाइन - ‘फॅमिली ऑफ ठाकूरगंज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पणानंतर प्रणती राय प्रकाश हिला‘लव्ह आज कल 2’ मध्ये कार्तिक आर्यनच्या विरोधात भारतातील एका दिग्गज दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. प्रणती…\n‘फेमिना मिस इंडिया’चा ‘ताज’ राज्यस्थानच्या सुमन रावच्या डोक्यावर\nमुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - प्रत्येकाचे आयुष्यतात काहीतरी करण्याचे स्वप्न असते. परंतु , जे स्वप्न पाहून ते सत्यात उतरवतात. ते लोक खूप कमी असतात. असेच एक स्वप्न पहिले होते. राज्यस्थानच्या एका २२ वर्षीय तरुणीने. ��णि तिने ते प्रत्यक्षातही…\nछोट्या पडद्यावरील अभिनेत्री तरला जोशींचे निधन\nअभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात \nNCB समोर रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा; म्हणाली –…\nरिया चक्रवर्ती ठरली बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री,…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nLatur News | पावसाळा सुरू झाल्यानंतरही अहमदपूर तालुका…\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन…\nचीनी शास्त्रज्ञांचा 24 प्रकारचे ’कोरोना व्हायरस’ शोधल्याचा…\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन…\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nवृध्दाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार तडकाफडकी निलंबीत\nPune News | अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणातील आरोपीला जामीन\nPimpri Crime News | पुरातन काळातील मौल्यवान नाण्याची विक्री करत…\nsharad pawar and prashant kishor meeting | शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या बैठकीत झाली ‘या’ मुद्यांवर…\nMaratha reservation | ‘उद्धव ठाकरे दिल्लीतून हात हलवत आले, मुख्यमंत्र्यांच्या मनात पाप’ – विनायक मेटे\nSanjay Raut | …तर जळगावात शिवसेनेचा खासदार निवडून येईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/shodh-astitvaacaa/aogvakjg", "date_download": "2021-06-13T06:37:04Z", "digest": "sha1:VQICCWI2K2B37Q6YZFY7KCIMKGWE6CIX", "length": 64384, "nlines": 435, "source_domain": "storymirror.com", "title": "शोध अस्तित्वाचा | Marathi Inspirational Story | Preeti Sawant", "raw_content": "\n'आई झाली का ग तुझी तयारी चल लवकर..प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी निघायला हवे', नंदिनी म्हणाली.\n'हो ग बेटा, झाली माझी तयारी..चल निघुयात' ,समिधा ने साडी नीट करत म्हटले..\nआज समिधाच्या जीवनातला खूपच महत्वाचा दिवस होता..\nआजपर्यंत तिने केलेल्या कष्टाचे, मेहनतीचे चिज झाले होते..\nत्याची पोचपावती म्हणजेच आजचा दिवस..\nनंदिनी आणि समिधा वेळेतच कार्यक्रमाला पोहचले.. सभागृह प्रेक्षकांनी तुडुंब भरलेला होता..ते पाहून दोघीही अगदी भारावून गेल्या..तेवढ्यात कार्यक्रमाच्या संचालकाने दोघींनाही त्यांच्या राखीव खुर्च्यांवर सन्मानाने बसायला सांगितले..\nसमिधाला, तिचे खुर्ची वर लिहिलेले नाव वाचून खूपच अभिमान वाटत होता..एकवार तिने त्या नावावरून हात फिरवला..तिच्या डोळ्यांत चटकन पाणी आले..\nइतक्यात स्टेजवरून निवेदिकेचा आवाज आला, 'लवकरच कार्यक्रमाची सुरुवात होत आहे, तरी सर्वांनी स्थानापन्न व्हावे.'\nत्या आवाजाने समिधा भानावर आली..\nकार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने केली गेली..त्यानंतर काही औपचारिक कार्यक्रम झाल्यावर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले..\nश्रीमती वैशाली देव, पीएचडी होल्डर, समाजसेविका, तसेच 'निवारा' या सामाजिक संस्थेच्या सर्वेसर्वा. त्यांनी कितीतरी महिलांना शून्यातून प्रगतीकडे जाण्यासाठी मदत केली होती.\nम्हणूनच समाजात त्यांना मानाचे स्थान होते..आणि ह्या कार्यक्रमाला त्या प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या होत्या..\n\" समिधा स्वतःशीच पुटपुटली.\nइतक्या वर्षांनी त्यांना पाहून समिधा खूपच खुश झाली होती..पण एकाएकी तिचा सर्व भूतकाळ तिच्या डोळ्यासमोरून तरळला..\nसमिधा (सॅम), उच्चभ्रू राहणीमानात वाढलेली, अत्यंत हुशार, कलात्मक व्यक्तिमत्व असलेली मुलगी.. ती आई-वडिलांची एकुलती एक..वडिलांचा व्यवसाय असल्यामुळे ते नेहमीच परदेश दौऱ्यावर असत..तिची आई ही एक उत्तम गृहिणी होती.\nसॅम ला संगीताची प्रचंड आवड..आणि तिने तिच्या शिक्षणाबरोबर तिची आवड ही जोपासली होती..तिच्या आवडीला आई- वडिलांचा ही पाठींबा होता..पण सॅम ला त्यातच तिचे करिअर करायचे होते..ह्याला मात्र तिच्या वडिलांचा विरोध होता..\nत्याचे कारण असे की, सॅम हे त्यांचं एकच अपत्य. त्यामुळे सॅमने शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या व्यवसायात त्यांना मदत करावी अशी तिच्या बाबांची अपेक्षा होती..त्यावरून दोघांत खूप वादावादी ही होत असतं..\nअखेर सॅमच शिक्षण पूर्ण झाले..पण तिला संगीता मध्ये रस असल्यामुळे तिला पुढचं शिक्षण त्यातच करायचं होतं..पण तिच्या वडिलांना ते मान्य नव्हते..त्यांना तो छंद म्हणून ठीक वाटायाचा ��ण व्यावसायिक दृष्टया नाही..सॅम ने बाबांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही..\nयाचा परिणाम असा झाला की, तिच्या वडिलांनी तिला गृहीत न धरता तिचे लग्न त्यांच्या जीवलग मित्राच्या मुलाशी जमवले..त्याचे नाव सुयश. तो ही एकुलता एक होता..तसेच ह्या संबंधांमुळे त्यांच्या दोघांच्या व्यवसायाला ही फायदा होणार होता..सॅम च तिच्या वडिलांपुढे काहीही चालत नव्हते..म्हणून तिला होकार द्यावाच लागला..आणि काही महिन्यातच लग्न सुरळीत पणे पार पडले..\n'नव्याचे नवीन दिवस' म्हणतात ना ते संपले..म्हणता म्हणता सॅम ची समिधा झाली..म्हणजेच गृहिणी..तिच्या नवऱ्याचे तिच्यावर वर्चस्व असल्यामुळे तिला त्याचे सर्व म्हणने ऐकावे लागे.. वडिलांना काही तक्रार करायची सोयच नव्हती..त्यांनी जावयाला मुलगाच मानले होते..तो तर घरजावाईच झाला होता..पण त्यांना काय माहीत होते की हाच मुलगा त्यांचा एक दिवस विश्वासघात करेल..\nसमिधाला ह्याची पूर्वकल्पना होती पण ती काहीच बोलू शकत नव्हती..कारण कोणीच तिच्यावर विश्वास ठेवणार नाही हे तिला माहीत होते..\nअशातच समिधाला दिवस गेले..तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला, तिचे नाव नंदिनी ठेवले..दोन्ही परिवार खूपच आनंदी होते..समिधाच्या बाबांना काय करू काय नको असे झाले होते..\nनंदिनी मध्ये सगळे गुंतत चाललेले..आणि इथे सुयश ने सासर्यांच्या कोणत्या न कोणत्या कारणाने सह्या घेऊन सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली..आणि एक दिवस अचानक जेव्हा ही बाब समिधाच्या वडिलांच्या लक्षात आली तेव्हा ते हे सहनच करू शकले नाही..त्यातच ते मरण पावले..समिधाला ही सुयश ने नंदिनी सकट घराच्या बाहेर काढले..हा धक्का समिधाची आई नाही पचवू शकली ती ही हे जग सोडून गेली..\nसमिधा साठी सगळे संपले होते..सुयश इतका कठोर आणि क्रूर वागेल असे तिला स्वप्नात पण वाटले नव्हते..तिने खूप गयावया केली..नंदिनी ला ही समोर ठेवले पण सुयश ला पैशाची इतकी गुर्मी होती की त्याने नको नको ते आरोप समिधा वर करायला सुरुवात केली..तिच्यासाठी तिच्या घराचे दरवाजे पूर्ण बंद झाले..\nतिच्याकडे पैसेही नव्हते ना फोन की ती कोणाची मदत घेईल..तिला काहीच सुचत नव्हते की काय करावे..तिला त्या परिसरात थांबायची ही लाज वाटत होती..ती तिथून निघाली. पण पुढे काय\nनंदिनी ३ वर्षांची होती..नुकतीच बोलायला लागलेली,\nती समिधाला विचारू लागली, \"मम्मा आपण कुते जातोय आजा कुते आहे पप्पा ने आपल्याला बाहेल का काढले मला घरी जायचंय, मला घरी जायचंय, असे म्हणून ती रडू लागली\"..\nसमिधाला काय करावे हे सुचत नव्हते..ती निवाऱ्यासाठी तिथे जवळच असलेल्या शेड खाली बसून राहिली..नंदिनी ही रडून रडून थकून झोपली होती..असाच दिवस निघून गेला..संध्याकाळ होत चाललेली..तिला मनात वाटत होते, सुयश रागात असेल म्हणून असा बोलला असेल, तो तर माझ्या आणि नंदिनी शिवाय राहूच शकत नाही..म्हणून तिने पुन्हा घराजवळ जाण्याचा प्रयत्न केला..\nपण चौकीदाराने आत जाऊच दिले नाही..तो म्हणाला, \"साब ने आपको अंदर छोडनेसे मना किया है और अगर फिरभी मैने छोडा, तो मेरी नौकरी चली जायेगी और अगर फिरभी मैने छोडा, तो मेरी नौकरी चली जायेगी माफ कर दीजीएगा मॅडम माफ कर दीजीएगा मॅडम\" असे म्हणून त्याने हातच जोडले.\nसमिधा तिथून निघून गेली..एक शेवटचे तिने घराकडे बघितले..तिला रडूच कोसळले..पण तरीही प्रश्न हा होता की जायचे कुठे\nसमिधाचे कोणीही मित्र-मैत्रीण नव्हते..आणि नातेवाईकांशी सुयश ने स्वतःच बोलणे कमी केलेले..आणि तिच्या वडिलांनाही काहीबाही सांगून सर्वांपासून तोडले होते..त्यामुळे समिधाच्या कुटूंबाला भावकीतून वाळीत टाकले होते..समिधाच्या वडीलांचा सुयश वर इतका विश्वास होता..की तो कधी खोटे बोलणारच नाही ह्यावर त्याचे ठाम मत होते..त्यामुळे त्यांनी स्वतः नातेवाईकांना अंतर दिले..\nएव्हाना, नंदिनी भुकेने व्याकुळ झालेली..ती रडत होती, \"मम्मा भूक लागलीये,पाणी पाहिजे\".\nसमिधाला जवळच एक पाणपोई दिसली..त्यातले ग्लासभर पाणी तिने नंदिनी ला पाजले.. आणि स्वतः ही प्यायली..\nजवळच तिला एक बस स्टॉप दिसले..आजची रात्र इथेच काढावी, असे तिने मनाशी ठरवले..तिला जे काय होतंय ह्यावर विश्वासच बसत नव्हता..तिला एकसारखे रडू येत होते..आणि नंदिनी ची काळजी पण वाटत होती..\nइतक्यात सुदैवाने रात्रीच्या राऊंडउप साठी पोलिसांची गाडी आली..त्यांनी ह्या दोघींना तिथे बसलेले पाहिले..\nइन्स्पेक्टर माने, सब इन्स्पेक्टर म्हणून त्यांची बदली इथे करण्यात आली होती..रोज रात्री २ ते ३ चकरा ते त्यांना दिलेल्या भागाच्या मारत..जेणेकरून त्याच्या भागातील गुन्हेगारीला आळा बसेल..\nइतक्यात त्यांना बस स्टॉप खाली कोणीतरी बाई बसल्याचे दिसले..मांडीवर ३ ते ४ वर्षांची मुलगी ही दिसली..एकंदरीत कपड्यावरुन त्या दोघी चांगल्या घर��तल्या वाटल्या..\nत्यांनी समिधाला विचारले, \"इतक्या रात्री इथे का बसलात\nसमिधा कडे काहीच उत्तर नव्हते..ती खूपच घाबरलेली होती..\nत्यांनी पुन्हा विचारले,\"तुम्ही इथे काय करताय इथे तुम्ही अशा रात्री बसू शकत नाही, तुमचे घर कुठेय इथे तुम्ही अशा रात्री बसू शकत नाही, तुमचे घर कुठेय जर तुम्ही काही नाही बोललात तर तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस चौकीत यावे लागेल.\"\nसमिधा कडे काहीच उत्तर नव्हते..म्हणून तिच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी दोघींना गाडीत बसवले..आणि ते पोलीस स्टेशन ला घेऊन आले.\nइतक्यात नंदिनी बोलली,\"मम्मा भूक लागलीये, माम पाहिजे\"\nमानेंना नंदिनी ची दया आली..त्यांनी तिला खायला दिले.. पण तरीही ह्या दोघी कोण हा प्रश्न त्यांना भेडसावत होता.\nम्हणून मग त्यांनी समिधाला पुन्हा विचारले, \"तेव्हा समिधाने सगळी कर्म-कहाणी त्यांना ऐकवली..\"\nमानेंना सुयश चा खूपच राग आला..पण पुराव्या अभावी ते सुयशला अटक करू शकत नव्हते.. तरीही वॉर्निंग देऊन ते समिधाला घरी पाठवू शकत होते..पण नंतर जर त्या दोघींना काही झाले तर तसेच सुयश हा मोठा व्यावसायिक होता..त्यामुळे त्याच्या ओळखी ही तितक्याच वरपर्यंत होत्या. म्हणजे ही लढाई मोठी होती..हे मानेंना कळले होते..\nपण यासाठी समिधाला तयार होणे जरुरी होते..ते ही स्वतःसाठी आणि स्वतःच्या हक्कासाठी..त्यांनी समिधाला मदत करण्याचे आश्वासन दिले..त्यांनी सकाळी सकाळी एक नंबर डायल केला..तो होता श्रीमती वैशाली देव यांचा..\nत्यांना मानेंनी समिधाची सर्व माहिती दिली..आणि कॉन्स्टेबल हाक मारली व त्याच्या हातात एक पत्ता देऊन थेट समिधा आणि नंदिनीला त्या पत्त्यावर सोडण्यास सांगितले.\n\"निवारा\", एक दुमजली इमारत.. इथेच समिधाची आणि वैशाली ताईंची पहिली भेट झाली होती..\nकॉन्स्टेबल समिधा आणि नंदिनीला इमारतीच्या आत सोडून निघून गेला..समिधा दरवाजाजवळ जाताच तिला समोर एक बाई उभी दिसली..तिने समिधाला आत यायची खूण केली..तिला बसायला सांगितले..तेवढ्यात एक मुलगी पाणी घेऊन आली..\nत्या बाईने बोलायला सुरुवात केली, \"समिधा नाव न तुझे, ही तुझी मुलगी ना किती गोड आहे ग किती गोड आहे ग\nसमिधा एकटक तिच्याकडे बघत होती..\nती पुढे म्हणाली,\" अरेमी माझा परिचय तुला दिलाच नाही..माझे नाव वैशाली देव, 'निवारा' ही माझीच संस्था आहे..तू मला ताई बोललीस तरी चालेल..इथे सर्व मला ह्याच नावाने हाक मारतात..मला मगाश�� माने सरांनी फोन वर तुझ्याबद्दल सांगितले..मीच म्हणाली त्यांना की,तुम्ही योग्य जागी फोन केलात..तिला आणि तिच्या मुलीला तडक इथे पाठवा. मी बघते पुढे काय करायचे ते..\"\nत्या पुढे म्हणाल्या, \" समिधा आता अजिबात भूतकाळाचा विचार करायचा नाही..तू इथे निवांत रहा.. इथे तुला काही धोका नाही..२-३ दिवस जाऊ देत..आधी तू व्यवस्थित स्थिर हो इथे..मग बघू पुढे काय करायचे ते..तोपर्यंत तू हा परिसर पहा, इथल्या दुसऱ्या मुलींशी भेट, त्यांच्याशी बोल..तुला नक्की इथे छान वाटेल..इथे कोणीही कोणत्याही गोष्टी तुझ्यावर लादनार नाही..\"\nअसे म्हणून त्यांनी सुमनला हाक मारली,\nसुमन ला इथे येऊन २-३ वर्षे झाली होती..ती आणि संस्थेमधल्या २-३ जणी मिळून कैटरीन चा व्यवसाय करत होत्या..आणि इथल्या स्वयंपाकाची जवाबदारी ही त्यांच्याकडे होती..अशा अनेक महिलांना या संस्थेत येऊन जगण्याची नवी उमेद मिळाली होती..\nसुमन येताच वैशाली ताई म्हणाल्या,\n\"बाळ सुमन, ही समिधा आणि ही तिची मुलगी नंदिनी..(असे म्हणून त्यानी नंदिनीला ला जवळ घेतले)\nजा, समिधाला वरची खोली दाखव आणि दोघींना कपडे ही दे बदलायला आणि काही खायला पण दे..मला १-२ मीटिंगला जायचंय, मी संध्याकाळ पर्यंत माघारी येईन.\"\n\"समिधा बाळ काहीतरी खा आणि छकुलीला ही खाऊ घाल..दोघी थोडा आराम करा..आपण नंतर बोलू सविस्तर.\" असे बोलून त्या निघून गेल्या..\nसुमन समिधाला वरच्या मजल्यावर घेऊन आली..तिथल्या एका खोलीचा दरवाजा उघडला..सुमन ने समिधाला तिच्यासाठी आणि नंदिनी साठी घालायला कपडे दिले..आणि तिला फ्रेश व्हायला सांगून ती खाली असलेल्या स्वयंपाक घरात गेली..तिथून तिने त्या दोघांसाठी खायला आणले..\nनंदिनी ला बघून तिला खूपच छान वाटले..\nती समिधाला म्हणाली, \"तुझी मुलगी खूप गोड आहे ग..माझी पण अशीच मुलगी असती पण..आणि तिला रडू कोसळले..\"\nसमिधा तिच्याकडे बघतच राहिली..पण तिला काय बोलावे हे सुचत नव्हते..\nसुमनलाही ते उमजले, तिने स्वतःचे डोळे पुसले आणि समिधाला म्हणाली, 'तू आराम कर आणि छकुलीला पण झोपवं..मी तुला संध्याकाळी पूर्ण इमारत आणि परिसर दाखवते..' असे बोलून सुमन निघून गेली..\nसमिधाने नंदिनीला खाऊ घातले आणि तिला झोपवले..तिला स्वतःला काहीच खायची इच्छा नव्हती..ती कालपासून तिच्या आयुष्यात घडलेल्या घटनांना आठवत होती..की कसे क्षणात तिचे जग बदलले होते..\nपण म्हणतात ना तिच्या आई-वडिलांची पुण्याई म्हणून तिला माने साहेब आणि वैशाली ताईंसारखी चांगली माणसे भेटली होती..त्यामुळेच ती आणि नंदिनी दोघीही सुखरूप होत्या..तिने नंदिनला घट्ट मिठी मारली..कारण आता तीच तिच्या जगण्याची उमेद होती..\nयेथील परिसर खूपच मोठा होता..आणि मधोमध 'निवारा' ही इमारत उभी होती..वैशाली ताईंनी समिधासारख्या कैक महिलांना आधार दिला होता, त्यांना त्यांच्या पायावर उभे केले होते..\nआज समिधा आणि नंदिनीला इथे येऊन बरेच दिवस झाले होते..त्या दोघी बऱ्यापैकी इथे स्थिरावल्या होत्या आणि इकडच्या वातावरणात एकरूप ही झाल्या होत्या..\nपण.......…......समिधाला एकच प्रश्न सारखा पडत होता की, पुढे काय\nती या विचारातच होती, एवढ्यात तिथे वैशाली ताई आल्या. त्यांनी समिधाच्या खांद्यावर अलगद हात ठेवला..समिधा एकदम दचकली.\nत्या समिधाला म्हणाल्या,\"घाबरू नकोस मीच आहे..माफ कर, इतके दिवस तुझ्याशी बोलायला निवांत वेळ मिळाला नव्हता. रोज काही न काही काम निघायचे. म्हटले आज बोलूया तुझ्याशी. कशी आहेस बाळ तुला करमतय ना इथे तुला करमतय ना इथे\n\"हो. खूपच छान आहे ही जागा, इथले लोक आणि इथला परिसर सुद्धा. इथले वातावरण खूप प्रेरणादायी आहे. मी खरच स्वतःला नशीबवान समजते की मी ह्या संस्थेचा एक भाग बनू शकली यासाठी मी माने साहेब आणि तुमची आयुष्यभर ऋणी राहीन\" समिधा म्हणाली.\nती पुढे बोलू लागली,\" कसं असतं ना ताई, मी लहानपणापासून माझ्या आईला बघत आली आहे..माझ्या आईवर माझ्या बाबांचे वर्चस्व होते. ती आयुष्यभर त्याच्यासाठी जगली, त्यांना हवे तेच तिने केले..ह्या सगळ्यात तिचे स्वतःचे अस्तित्व हरवूनच गेले कुठंतरी..वैशाली ताई मला संगीताची खूप आवड होती आणि मला त्यामध्येच करियर करायचे होते..पण बाबांची याला संमती नव्हती.. यावरून आमचे खूप वाद व्हायचे..पण त्यांना ती गोष्ट मान्यच नव्हती.\nम्हणून त्यांनी लवकरच माझे लग्न करायचे ठरवले..आणि सुयश माझा नवरा माझ्या आयुष्यात आला..सुयश हळूहळू मुलगाच झाला आमच्या घरचा..बाबांनी डोळे बंद करून त्याच्यावर विश्वास ठेवला..त्यांनतर नंदिनी आली आमच्या आयुष्यात. बाबा तर किती खुश होते.तिला कुठे ठेवू कुठे नको असे व्हायचे त्यांना..त्याचाच फायदा सुयश ने घेतला आणि त्याने गोड बोलून बोलून बाबांची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आणि त्यांचा विश्वासघात केला. त्याने माझ्यावर कधीच प्रेम केले नाही..त्याला फक्त पैसा हव�� होता मी नाही..पण नंदिनी.... ती तर त्याची मुलगी होती ना तिचा तरी विचार करायचा.. माझ्यासाठी सगळं संपलाय. पण नंदिनी साठी तरी मला जगायला हवे. ताई खरच कळत नाहीये की पुढे काय करू ते\" आणि ती रडू लागली.\nवैशाली ताई म्हणाल्या, \"समिधा डोळे पूस बघू. असे खचून जाऊ नये..असे समज की देवाने एक संधी दिलेय तुला तुझ्या पद्धतीने आयुष्य जगण्याची..ती अशी रडून वाया नको घालवुस. तुला नंदिनी ला मोठे करायचंय..आता तूच तिची आई आणि बाबा आहेस..मग तुला स्ट्रॉंग राहायला पाहिजे. तुला तुझ्या हरवलेल्या अस्तित्वाचा शोध घ्यायचाय कायम लक्षात ठेव. नव्या जोमाने कामाला लागा. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील नक्कीच. तूला काहीही मदत लागली तरी मी तुझ्यासाठी नेहमीच असेन..\"\nसमिधाला आता थांबायचे नव्हते..तिने एक पार्ट टाइम जॉब करायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर तीने वैशाली ताईच्या मदतीने संगीतात पुढचे शिक्षण सुरू ठेवले.\nती इतकी कामात व्यस्त झाली होती की नंदिनी सोबत बोलायला, खेळायला तिच्याकडे पुरेसा वेळच नव्हता..तिला हे देखील माहीत होते की ती जे काही करतेय ते फक्त आणि फक्त नंदिनीच्या उज्वल भविष्यासाठी. कारण आता तिला नंदिनीची आई आणि वडील दोघांची भूमिका पार पडायची होती. नंदिनी एव्हाना संस्थेत सगळ्यांची लाडकी झाली होती. त्यामुळे समिधा नसताना ही नंदिनीच्या शाळेपासून, जेवणापासून तिला झोपवण्याची जवाबदारी संस्थेतल्या सगळ्यांनी बायकांनी घेतली होती. तरीही नंदिनी रोज रात्री समिधाची वाट पाहे..कोणी कितीही बोलले तरी ती वाट पाहत असे..\nआणि समिधा आल्यावर, \"आई आली आई आली\" असे बोलून बिलगत असे..नंदिनी ला असे खुश पाहून समिधाचा थकवा कुठच्या कुठे पळे..\nसमिधाचा तिच्या कामात जम बसला होता. नंदिनी पण मोठी होत होती..त्यातच समिधाचे शिक्षणही पूर्ण झाले. आणि तिला चेन्नईमध्ये असलेल्या मोठ्या संगीत प्रशिक्षण केंद्रात शिक्षिकेची संधी सांगून आली. पण त्याबाबतची तिची पहिली मुलाखत मात्र ह्याच शहरात होती व शेवटची मुलाखत चेन्नई मध्ये होती. समिधा देवाच्या कृपेने पहिली मुलाखत पास झाली आता तिला शेवटच्या मुलाखतीसाठी चेन्नई ला जायचे होते..ह्या नोकरी वर तिचे भवितव्य अवलंबून होते. कारण हे प्रशिक्षण केंद्र जगातील प्रसिद्ध ५ संगीत केंद्रांपैकी एक होते. तिथे नोकरी मिळणे म्हणजे संगीत प्रेमींसाठी 'सोने पे सुहागा' अशी बाब होती.\nसमिधा खूपच आनंदी होती. ह्या प्रशिक्षण केंद्राने संगीतातील अनेक विद्वानांना घडविले होते. समिधा चेन्नईला जायला निघाली. नंदिनी आणि वैशाली ताईंनी तिला बेस्ट ऑफ लक दिले👍.\nतिच्या पूर्ण प्रवासाचा आणि एक दिवस राहण्याचा खर्च त्या प्रशिक्षण केंद्राद्वारे करण्यात येईल असे तिला सांगण्यात आले होते. समिधा तेथे पोहोचली. तिथला परिसर पाहून ती भारावून गेली. तिने त्या केंद्राच्या दालनात प्रवेश केला. तिचे डोळे भरून आले. ह्याच संधीची ती कधीपासून वाट बघत होती. तिची मुलाखत सुरळीत पार पडली..\nसमीधाला चेन्नईहून येऊन एक आठवडा झाला होता. ती त्याच्या उत्तराची वाट पाहत होती.\nएके दिवशी ती नंदिनी बरोबर खेळत होती की अचानक तिचा फोन वाजला. तो त्याच प्रशिक्षण केंद्रातून होता. समिधाची तो उचलला.\nसमिधा : हॅलो, कोण बोलतंय.\nसमोरची व्यक्ती : नमस्कार, मी नीलिमा बोर. चेन्नई संगीत प्रशिक्षण केंद्रातून बोलतेय.तुम्ही समिधा बोलताय का\nसमिधा : हो. बोला ना मॅडम.\nनीलिमा : तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ५ उमेद्वारांपैकी शेवटच्या फेरीत तुमची निवड झाली आहे. तुमच्या नोकरीची जागा चेन्नईत असेल. आणि तुम्हाला पुढच्याच आठवड्यात इथे रुजू व्हावे लागेल, तसेच कंपनी तुमचा राहण्याचा सर्व खर्च करेल. बाकी गोष्टी आपण नंतर सविस्तर बोलू. तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.\nअसे बोलून तिने फोन ठेवला.\nसमिधा आनंदाने जोरात ओरडली. तिने नंदिनीला कडकडून मिठी मारली. तितक्यात तिथे वैशाली ताई आणि बाकीच्या सर्वजणी धावतच आल्या. सगळ्यांना वाटले काय झाले म्हणून.\nसमिधाने सगळ्यांना गोड बातमी दिली..सगळे जण खूप खुश होते. वैशाली ताईंना अगदी भरून आले..\nसगळ्यांनी अगदी जड अंतःकरणाने समिधा आणि नंदिनी ला निरोप दिला. समिधाने शेवटचे इमारतीकडे बघितले. 'निवारा' ती स्वतःशीच पुटपुटली.\nसमिधा आणि नंदिनी चेन्नईला सुखरूप पोहचल्या. समिधाला 2 खोल्यांची प्रशस्त जागा, जीवनावश्यक सामानाबरोबर संगीत प्रशिक्षण केंद्राकडून राहायला मिळाली होती. ती जागा प्रशिक्षण केंद्रापासून १० मिनिटांवरच होती. समिधाने आणि नंदिनीने घरात आल्यावर पहिले सामान लावायला सुरवात केली. थोडी साफसफाई करून मग त्यांनी बरोबर आणलेले जेवण खाल्ले. प्रवासाने दोघीही फार दमल्या होत्या. दोघींना कधी झोप लागली कळलेच नाही. समिधाला कामावर रुजू व्हायला अजूनही ४ दिवसांचा कालावधी होता. त्यामध्येच तिला नंदिनीचे नवीन शाळेत ऍडमिशन आणि काही बारीक सारीक कामे उरकायची होती. आतापर्यंत त्या दोघींना भरपूर लोंकांमध्ये राहायची सवय झाली होती. निवारा संस्थेत राहात असताना कोण ना कोण बोलायला.... वेळ घालवायला हमखास असायचे. त्यामुळे त्या दोघींना एकटे राहायची सवयच नव्हती. म्हणूनच त्यांना चेन्नईला स्थिर व्हायला बराच वेळ लागणार होता.\nअसेच काही दिवस निघून गेले. समिधा ही कामावर रुजू झाली. नंदिनीची ही शाळा सुरू झाली. समिधाचे काम छान चालले होते.तसेच तिला शिकवता शिकवता भरपूर काही नवीन गोष्टी शिकताही येत होत्या. दोघीही आपापल्या दैनंदिन जीवनात व्यस्त झाल्या होत्या.\nअशातच एके दिवशी इन्स्पेक्टर माने समिधाची भेट घ्यायला निवारा संस्थेत आले. त्यांची काही महिन्यांपूर्वीच पुण्यात बदली झाली होती म्हणून काही महत्वाचे काम असले तरच ते मुंबईत येत असत आणि आल्यावर आवर्जून समिधा आणि नंदिनी ची चौकशी करत. आज ते येताच त्यांना वैशाली ताईंनी समिधाच्या चेन्नईतल्या नवीन नोकरीबद्दल सांगितले हे ऐकून, माने साहेबांना अत्यंत आनंद झाला. त्यांच्या डोळ्यासमोर समिधा भेटल्यापासून ते आतापर्यंतचे सगळे चित्र उभं राहिले.\nमाने साहेबांना आता त्यांनी समिधासाठी आणलेल्या बातमीच काहीच महत्त्व उरल नव्हतं. पण तरीही निदान वैशाली ताईंच्या कानावर घालायला हवे म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, \" वाहमी इथे वेगळ्याच कारणासाठी आलो होतो पण इथे येताच ताई तुम्ही फारच छान बातमी दिलीत. देव करो समिधा आणि नंदिनी दोघी अशाच नेहमी आनंदी राहू देत.\"\nपुढे ते म्हणाले, \" ताई खरं म्हणजे मी अशा करता इथे आलो होतो की, खूप दिवसांपासून माझी काही माणसे सुयशच्या म्हणजेच समिधाच्या नवऱ्याच्या पाळतीवर होती. मी या शोधात होतो की कधीतरी काहीतरी पुरावा मिळेल जेणेकरून मी समिधाला न्याय मिळवून देऊ शकेन. परंतु काही दिवसांपूर्वी सुयशचा फार मोठा अपघात झाला. तो इतका भीषण होता की त्याच्या मृतदेहाची ओळख पटने ही कठीण होते. त्याच्या गाडीचा चुराडा झाला. पण त्याच्याजवळच्या सामनामुळे त्याची ओळख पटली आणि या बाबतीत माझ्या सहकाऱ्यांनी त्याच्या मित्राची रणजितची थोडी चौकशी केल्यावर त्यांच्याकडून असे कळले की, सुयशने त्याची सगळी प्रॉपर्टी आणि व्यवसाय सर्व काही सम��धाचे वडील जिवंत असतानाच धोक्याने त्यांची सही घेऊन रणजितला विकून टाकले होते म्हणून.\nतसेच कोणाला संशय येऊ नये म्हणून तो तिथेच राहत होता..खरं तर त्याचा परदेशात पळून जायचा प्लॅन होता पण समिधाच्या वडिलांना हे सत्य तो पळून जायच्या आधीच समजलं आणि तिथेच त्याचा प्लॅन फिस्कटला. तरीही सुयशचे नशीब चांगलच म्हणायला लागेल, समिधाचे वडिल तो विश्वासघाती धक्का सहन करू शकले नाहीत आणि त्यातच ते वारले आणि सुयश ला हवे ते करायला रान मोकळे झाले. त्याच्या वाटेवरचा मोठा काटा समिधा आणि नंदिनी होत्या. त्यांना त्याला मारायचे नव्हते. कारण जर कोणाला कळले तर उगाच भानगड होईल. म्हणून त्याने त्या दोघींना घराबाहेर काढले.\n\"असो, त्यानंतर काय झाले ते आपल्याला सर्व माहीतच आहे. कदाचित सुयशला वाटले असेल अन्न-पाण्याविना किती दिवस या दोघी जगतील. पण समिधाच्या नशिबात काहीतरी वेगळंच होते, ते तुम्हाला आणि मलाच माहीती. मी हे सगळें समिधाला सांगायला आलो होतो, पण आता मला याची काहीच गरज वाटत नाही कारण समिधाने तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे आणि मला नाही वाटत आता तिच्या आयुष्यावर भूतकाळाची कोणतीच सावली पडायला नको. तिचा फोन आला तर माझ्याकडून तिला शुभेच्छा कळवा. येतो मी.\" असे बोलून ते निघून गेले.\nअशीच काही वर्षे निघून गेली. समिधा फार हुशार आणि कर्तबगार होती. म्हणूनच काही वर्षातच तिला बढती मिळाली. आता ती एका संगीत शाखेची प्रमुख होती. समिधाने चेन्नईत स्वतःचे घर ही घेतले आणि त्या दोघी नवीन घारात स्थिरावल्या. नंदिनीला आईप्रमाणेच संगीतामध्ये करियर करायचे होते म्हणून तिने शाळा पूर्ण झाल्यावर समिधा नोकरी करत असलेल्या प्रशिक्षण केंद्रात आपले नाव नोंदविले. समिधा अगदी सुखात होती. तरीही ती निवारा ह्या संस्थेला विसरली नव्हती. ती दर वर्षाला न चुकता एक ठराविक देणगी निवारा ह्या संस्थेला पाठवत होती.\nयाचबरोबर समिधाने चेन्नईमध्ये तिच्या बरोबरच्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने स्वतःची 'आधार' नावाची संस्था स्थापन केली होती. ह्याचबरोबर संगीताचे विविध कार्यक्रम करून ती या संस्थेसाठी निधी गोळा करत होती. तसेच या कामामध्ये नंदिनीची ही समिधाला मोठी साथ मिळाली होती.\nअशाप्रकारे ह्या संस्थेने इतक्या वर्षात अनेक महिलांचा उद्धार केला होता. त्यांना जगण्याची नवीन उमेद दिली होती. त्यांना त्��ांच्या पायावर उभे राहायला सक्षम बनविले होते आणि आज खऱ्या अर्थाने समिधाला तिच्या अस्तित्वाचा शोध लागला होता.\nनिवेदिकेने पुढील पुरस्कार \"प्रेरणादायी व्यक्तिमत्व २०१९\" जाहीर केला आणि त्या पुरस्काराची मानकरी म्हणून समिधाच्या नावाची घोषणा केली. स्वतःचे नाव ऐकताच समिधा अचानक भानावर आली.\nतिला पुरस्कार स्वीकारण्यासाठी निवेदिकेने व्यासपीठावर येण्याची विनंती केली. नंदिनीने समिधाला गच्च मिठी मारली आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले कारण आतापर्यंतच्या समिधाच्या खडतर प्रवासाची खरी साक्षीदार नंदिनीच होती.\nसमिधाला उपस्थित प्रमुख अतिथी वैशाली देव म्हणजेच तिच्या लाडक्या वैशाली ताईच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैशाली ताईंना समिधाला इतक्या वर्षांनी समोर बघून ऊर भरून आला आणि तिचा खूप अभिमान ही वाटला. यानंतर समिधाने आतापर्यंतच्या केलेल्या कार्याची चित्रफीत ही मागील पडद्यावर दाखवण्यात आली.\nपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेला.\n(ही कथा आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत जरूर share करा. धन्यवाद🙏)\nप्राणवायूचे महत्व समजावणारी प्रतीकात्मक लघुकथा प्राणवायूचे महत्व समजावणारी प्रतीकात्मक लघुकथा\nएक अप्रतिम, भावनिक, प्रेरणादायक कथा एक अप्रतिम, भावनिक, प्रेरणादायक कथा\nडोळ्यात अंजन घालणारी कथा डोळ्यात अंजन घालणारी कथा\nकाही मुली अशा पण असतात\nजीवनाचं विदारक वास्तव मांडणारी कथा जीवनाचं विदारक वास्तव मांडणारी कथा\nस्त्रीच्या अंतरातील शक्ती जागवणारी प्रेरणादायी कथा स्त्रीच्या अंतरातील शक्ती जागवणारी प्रेरणादायी कथा\nलॉकडाऊनच्या काळातलं वास्तव दाखवत काळजाला चरे पाडणारी कथा लॉकडाऊनच्या काळातलं वास्तव दाखवत काळजाला चरे पाडणारी कथा\nस्वानुभवावर आधारीत, जीवनाचा धडा शिकवणारी कथा स्वानुभवावर आधारीत, जीवनाचा धडा शिकवणारी कथा\nअत्यंत प्रेरणादायी लघुकथा अत्यंत प्रेरणादायी लघुकथा\nस्त्री एका सामाजिक कार्याची केलेली सुरुवात स्त्री एका सामाजिक कार्याची केलेली सुरुवात\nपोटच्या नव्हे तर काळजातल्या लेकींसाठी चूल पेटती ठेवण्याची कहाणी पोटच्या नव्हे तर काळजातल्या लेकींसाठी चूल पेटती ठेवण्याची कहाणी\nमंदा मात्र उठली. दार उघडलं. चुल्ह्यावर पानी तापत ठीवलं. हातात नारळाचा घोळ घेतला अन आंगनवटा झाडू लागल... मंदा मा���्र उठली. दार उघडलं. चुल्ह्यावर पानी तापत ठीवलं. हातात नारळाचा घोळ घेतला ...\nसर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. देशपांडे सरांनी व्यर्थ न हो बलिदान असा नारा... सर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. देशपांडे सरांनी व्यर्थ ...\nकोरोनाच्या संकटकाळात जगण्याची प्रेरणा देणारी कथा कोरोनाच्या संकटकाळात जगण्याची प्रेरणा देणारी कथा\nएका वृद्धाश्रमातील महिलेची तिच्या दुःखावर मात करून जगण्याची जिद्द सांगणारी कथा. प्रेमाला वय नसतं. एका वृद्धाश्रमातील महिलेची तिच्या दुःखावर मात करून जगण्याची जिद्द सांगणारी कथा. ...\nप्राण्यांशी समरस होणारी आणि त्यांचे दु:ख समजून घेणारी कथा प्राण्यांशी समरस होणारी आणि त्यांचे दु:ख समजून घेणारी कथा\nएका क्षणांचे विविधांगी महत्त्व एका क्षणांचे विविधांगी महत्त्व\nतृतीयपंथी म्हणून जन्माला आलेलं मूल, समाज, मानसिकता नि आईचं प्रेम दाखवणारी कथा तृतीयपंथी म्हणून जन्माला आलेलं मूल, समाज, मानसिकता नि आईचं प्रेम दाखवणारी कथा\nआधारचं सगळं काम आईच बघते. ती आता डायरेक्टर आहे तिथली. सगळ्यांना फार प्रेमाने समजावून घेते. त्यांना स... आधारचं सगळं काम आईच बघते. ती आता डायरेक्टर आहे तिथली. सगळ्यांना फार प्रेमाने समज...\nजीवनातील रंगाच्या विविध छटांतून मनोभावना टिपणारी कथा जीवनातील रंगाच्या विविध छटांतून मनोभावना टिपणारी कथा\nएक दागिना असाही... मातॄत्...\nमुलगी आणि सावत्र आईची भावविभोर कथा मुलगी आणि सावत्र आईची भावविभोर कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/bollywood/amitabh-bachchan-requests-globally-to-help-india-fight-against-covid-19-64671", "date_download": "2021-06-13T05:10:22Z", "digest": "sha1:KFKK4RL6F3QWDB7GRWQQBSLD4QN2GRB3", "length": 9332, "nlines": 145, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Amitabh bachchan requests globally to help india fight against covid 19 | कोरोनाशी लढा देण्यासाठी भारताची मदत करा : अमिताभ बच्चन", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nकोरोनाशी लढा देण्यासाठी भारताची मदत करा : अमिताभ बच्चन\nकोरोनाशी लढा देण्यासाठी भारताची मदत करा : अमिताभ बच्चन\nअमिताभ यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून लसीचे महत्त्व यावर जोर दिला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम बॉलिवूड\nअमिताभ बच्चन यांनी रविवारी आपल्या सोशल मीडियावर वॅक्स लाइव्ह इव्हेंटची एक झलक शेअर केली, यात त्यांनी को��ोनोशी लढा देत असलेल्या भारताला मदत करण्याचे आवाहन केलं आहे. या जागतिक कार्यक्रमाच्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये ७८ वर्षीय अमिताभ म्हणाले की, या प्राण घातक विषाणूविरूद्ध लढण्यासाठी जगानं भारताची मदत करावी.\nअमिताभ यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून लसीचे महत्त्व यावर जोर दिला आहे. बच्चन यांनी लिहिलं की, लसीकरण हा कोरोनाला पराभूत करण्याचा एकमेव मार्ग आहे. म्हणून सामील व्हा आणि ग्लोबल सिटीझनला पाठिंबा द्या याची भारताला गरज आहे. कॉमेडी सेंट्रल, व्हायाकॉम 18, व्हीएच 1 आणि विझक्राफ्ट इंडियानं वॅक्स लाइव्ह कॉन्सर्टचं आयोजन केलं आहे, याचा उद्देश कोरोना विषाणूशी लढण्यासाठी जगाने एकत्र यावं, हा आहे.\nया लाइव्ह इव्हेंटमध्ये सेलेना गोमेझ, प्रिन्स हॅरी आणि मेगन मॉर्केल, जेनिफर लोपेझ, बेन एफलेक हे सेलेब्स सहभागी होत आहेत. हा कार्यक्रम ९ मे रोजी रात्री ८ ते ९ या वेळेत झाला तर त्याचे पुन्हा प्रसारण ११ मे रोजी होईल.\nदरम्यान, अमिताभ यांनी दिल्लीतील कोविड सेंटरसाठी २ कोटी रुपयांची मदत केली आहे. दिल्लीच्या शीख गुरुद्वारा मॅनजमेंट कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितलं की, ‘अमिताभ बच्चन यांनी श्री गुरु तेग बहादुर कोविड केअर फॅसिलिटीसाठी २ कोटी रुपयांची मदत केली आहे. अमिताभ हे मला रोज फोन करून विचारणा करत असतात.\nत्यानंतर त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली. ‘तुम्ही पैशाची चिंता करू नका… जास्तीत जास्त लोकांचे जीवन वाचवण्याचा प्रयत्न करा असं ते मला नेहमी सांगतात. त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली आहे’ असं त्यांनी म्हटलं आहे.\nमुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ\nएलपीजी कनेक्शनशी आधार 'असं' करा ऑनलाइन लिंक\nमुंबई व उपनगरमध्ये पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाची शक्यता\nमुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भाग पाण्याखाली\nदिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज\nलसीसाठी नोंदणी करताना घ्या ‘ही’ खबरदारी, नाहीतर CoWin ब्लॉक करेल\n'पावनखिंड'चा थरार चित्रपटगृहात प्रदर्शित होणार\nमुक्ता बर्वे आणि उमेश कामत लवकरच झळकणार छोट्या पडद्यावर\nअक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड २' चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबरपासून सुरू होणार\nअभिनेत्री यामी गौतम 'या' दिग्दर्शकासोबत अडकली विवाह बंधनात\nहृतिक रोशन��ा पुन्हा एकदा CINTAAला मदतीचा हात\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bollywoodnama.com/category/trailer/", "date_download": "2021-06-13T05:51:26Z", "digest": "sha1:BZXB47ZQYSPY7V3N6XDGW5ZUA5LDYVJA", "length": 10396, "nlines": 129, "source_domain": "bollywoodnama.com", "title": "Trailer Archives - bollywoodnama", "raw_content": "\nजॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल\nTandav Teaser : ‘इस देश में जो प्रधानमंत्री है, वही राजा है’, सैफ अली खान-डिंपल कपाडिया यांच्या ‘तांवड’चा टीजर Out \nShakeela Trailer : ऋचा चड्ढा आणि पंकज त्रिपाठी यांचा ‘द डर्टी पिक्चर’ आहे ‘शकीला’ ‘या’ दिवशी होणार रिलीज\nWeekend Plan : ‘दुर्गामती’, ‘तोरबाज’ पासून ‘बेबाकी’ पर्यंत OTT वर पाहू शकता ‘हे’ सिनेमे अन् वेब सीरिज OTT वर पाहू शकता ‘हे’ सिनेमे अन् वेब सीरिज \nCriminal Justice 2 Trailer : ‘मिर्झापूर 2’ नंतर क्रिमिनल जस्टीस 2 मध्ये झळकणार पंकज त्रिपाठी \nCoolie No. 1 : ‘या’ दिवशी रिलीज होणार ट्रेलर, समोर आलं नवं पोस्टर जाणून घ्या कधी अन् कुठं प्रदर्शित होणार सिनेमा\n ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार वेब सीरिज\nTrailer : आता महाराणीच्या भूमिकेत दिसणार शिल्पा शिंदे सांगितला OTT डेब्यूचा अनुभव\nDurgamati Trailer Out : अंगावर शहारे आणतो ‘दुर्गामती’चा ट्रेलर दमदार आहे ‘भूमी’चा अवतार\nVideo : कियारा आडवाणीच्या ‘इंदू की जवानी’ चा ट्रेलर Out \nLaxmmi Bomb Trailer Out : अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरनं केला धमाका, पाहिलंत का \nVideo : ZEE5 Upcoming Web Series : ’पॉयजन 2’ सोबत डिजिटल डेब्यूसाठी तयार आफताब शिवदासानी, पहा – ट्रेलर\nVideo : मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या बिहार डीजीपींचा नवा अवतार, ‘रॉबिनहुड बिहार के’ गाण्यावर थिरकरणार \nDolly Kitty on Netflix : भूमी आणि कोंकणाच्या ‘डॉली किट्टी’ची रिलीज डेट कंफर्म ‘या’ दिवशी येणार ट्रेलर\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ \nमुंबई : बॉलीवूडनाम ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता 'ये जवानी है दीवानी'...\nअभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.\nमराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन ग���त ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित\n‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास\nजॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल\nबॉलीवूडनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी देश्यातील वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील बॉलीवूड, हॉलीवूड, करमणूक, मराठी क्षेत्रातील बातम्या पुरवणे हा बॉलीवूडनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ \nमुंबई : बॉलीवूडनाम ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता 'ये जवानी है दीवानी' ...\nअभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.\nबॉलीवूडनामा ऑनलाइन- रश्मी अगदेकरने आपल्या अभिनयच्या कौशल्याने सर्वांचे मान जिंकले, त्यांचे वेब सिरीज \" देव डी डी २\" व \"इममेचुअर ...\nमराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित\nबॉलीवूडनामा ऑनलाइन- एल्बम सोंग \"मेंटल\" चे पोस्टर झाले आउट, प्रसिद्ध सिंगर देव नेगी गायलेलं गीत व राजीव रुईया दिग्दर्शित गाण्यामध्ये ...\n‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास\nबॉलीवूडनामा ऑनलाइन- जयमीत सोबत टीम शेरा धालीवाल जींद आणि अभनूर सिंह यांनी खूप सुंदर गोड आणि विचार करणार्‍या व्हिडिओसह एक ...\nजॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल\nबॉलीवूडनामा ऑनलाइन - नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मिका ...\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ \nअभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.\nमराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://freegamesboom.com/mr/games/roadz/", "date_download": "2021-06-13T05:59:05Z", "digest": "sha1:E3XU33RKGWHGXNFF33VCYC6F4UVMM3PW", "length": 11689, "nlines": 339, "source_domain": "freegamesboom.com", "title": "खेळा RoadZ: Zombie Game · ऑनलाईन गेम - फ्रीगेम्सबूम.कॉम", "raw_content": "\nत्यागी कोंदणात बसवलेले एकच रत्न खेळ\nFreddy येथील पाच रात्री\nव्हॅलेंटाईन डे साठी मुली\nस्वतंत्रपणे निर्णय घेण्याची कुवत नसलेला\nबाळ तांबूस पिंगट रंग\nझगमगाट आणि अक्राळविक्राळ मशीन\nमुले साठी 5 वर्षे\nखेळ मुली साठी 3 वर्षे\nखेळ मुलींसाठी 4 वर्षे\nखेळ मुली साठी 5 वर्षे\nमुलींच्या खेळ 6 वर्षे\nमुलींच्या खेळ 7 वर्षे\nमुलींच्या खेळ 8 वर्षे\nखेळ मुली साठी 9 वर्षे\nमुलींच्या खेळ 10 वर्षे\nमुलींच्या खेळ 11 वर्षे\nमुलींच्या खेळ 12 वर्षे\nहा गेम मोबाइलवर उपलब्ध नाही.\nस्वतंत्रपणे निर्णय घेण्याची कुवत नसलेला\n4.6 HTML hot खेळ, स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची कुवत नसलेला अवरोध\n4.9 FLASH hot विलक्षण आकर्षण असलेला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची कुवत नसलेला 1.0\n4.8 FLASH hot झोम्बी वि वनस्पती 2\n4.7 FLASH hot स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची कुवत नसलेला टॉवर संरक्षण: पुनर्जन्म झालेला\n4.8 FLASH hot वनस्पती वि झोम्बी\n4.0 HTML hot पिक्सेल तोफा सगळे 3: तोफा खेळ ऑनलाइन पुष्कळसे\n4.2 HTML hot विलक्षण आकर्षण असलेला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची कुवत नसलेला 9.0: ऍनाईम लढाई खेळ\n3.6 HTML hot वनस्पती वि झोम्बी\n4.6 FLASH hot विलक्षण आकर्षण असलेला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची कुवत नसलेला 8.0\n4.1 FLASH hot यंत्रमानव वि झोम्बी\n4.8 HTML hot शोधत झोम्बी\n4.9 HTML hot बेबंद बेटावर: पाहिलेस, जगण्याची खेळ\n4.6 FLASH hot मृत Zed 2: पाहिलेस, खेळ शूटिंग\n5.0 FLASH hot Slash झोम्बी बेफाम वागणे 2: जगण्याची खेळ\n4.4 FLASH hot अत्यंत Pamplona: बैल चालू खेळ आहे\n4.5 HTML hot टाकी समस्या\n4.2 FLASH hot टाकी हल्ला: सैन्य खेळ\n4.5 HTML hot अत्यंत कठोर प्रतिकुल टिकेचा भडिमार Meister: टाकी खेळ\n4.7 HTML hot बंडखोर सैन्याने\n4.7 HTML hot सैन्य शक्ती स्ट्राइक: 3D शुटिंग गेम ऑनलाइन पुष्कळसे\n4.6 HTML hot वाळू चेंडूत\n4.6 FLASH hot Roly-बहु तोफ: रक्तरंजित करशील Pack 2\nआमच्या साइटवर RoadZ: Zombie Game मूळ नावासह एक मनोरंजक ऑनलाइन गेम RoadZ: Zombie Game आमच्या साइटवर विनामूल्य सादर केले गेले आहे. हे आधीपासून खेळले गेले आहे 5 वेळा. खेळाचे रेटिंग आहे 4.4 / 5 आणि धावा 115 आवडी.\nफ्लॅशवर विकसित आणि फ्लॅश प्लेयर वापरुन सर्व संगणकांवर कार्य करते - lags शिवाय पूर्णस्क्रीन प्ले करा.\nसाइट आवृत्ती भाषा: मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://jaalvaani2011.blogspot.com/2011/08/blog-post_7859.html?showComment=1314449092250", "date_download": "2021-06-13T05:48:08Z", "digest": "sha1:UXZ6PYCAK4IDBDOGJ6QL2IA2RTN4BW7S", "length": 3887, "nlines": 57, "source_domain": "jaalvaani2011.blogspot.com", "title": "जालवाणी २०११: एक तरी ???", "raw_content": "\nलेखकांनी लिहिलेले आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला ऐकायला मिळाले तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक आज १५ऑगस्ट २०११ रोजी प्रकाशित करत आहोत. वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग त्या दृष्टीने सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे. आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत...\nआज १५ऑगस्ट २०११ रोजी आम्ही हा अंक प्रकाशित करत आहोत.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमला माझ्या चुकांचे परिमार्जन करण्याची\n१५ ऑगस्ट, २०११ रोजी १२:०९ PM\nकविता सहजतेने पोचली, वाचनामुळे प्रभावी वाटली\n२७ ऑगस्ट, २०११ रोजी ६:१४ PM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकागदोपत्री माणूस सी.व्ही.वारद गेले\nबरं झालं देवा बाप्पा...\nकुठे भास होतो तुझ्या कंकणांचा\n१५ ऑगस्ट १६६४- कोकणातला रणझंझावात\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10293/", "date_download": "2021-06-13T05:29:33Z", "digest": "sha1:EHTIR7ZGD7FRHHLU7ORNPRKD2FYQLLXS", "length": 10645, "nlines": 83, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कुडाळ येथिल बॅ.नाथ.पै.शिक्षण संस्थेत कोरोना रुग्णांसाठी खाऊ वाटप.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nखासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कुडाळ येथिल बॅ.नाथ.पै.शिक्षण संस्थेत कोरोना रुग्णांसाठी खाऊ वाटप..\nPost category:आरोग्य / कुडाळ / बातम्या\nखासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कुडाळ येथिल बॅ.नाथ.पै.शिक्षण संस्थेत कोरोना रुग्णांसाठी खाऊ वाटप..\nसिंधुदुर्ग /रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी कोरोनाच्या महामारीत अनेक संस्था अनेक कोव्हिडं सेंटरला मदतकार्य केले,यात आज गुरुवारी कुडाळ एम.आय.डीसी.कुडाळ येथील येथील महीला रुग्णालय कुडाळ आणि बॅ.नाथ पै कोरोना सेंटर या दोन सेंटरवर रुग्णांसाठी खाऊ वाटप कुडाळ तालुका शिवसेना प्रमुख राजन नाईक व शिवसेनेचे अतुल बंगे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कुडाळ शहर शिवसेना प्रमुख संतोष शिरसाट, युवासेनेचे राजु गवंडे, युवासेनेचे शंकर पाटकर, युवासेनेचे दीपक सावंत, कुडाळ शहर रीक्षा सेना प्रमुख किरण शिंदे उपस्थित होते\n६ डिसेंबर रोजी कणकवली येथे महामानवाला ग्रंथमय अभिवादन कार्यक्रम..\nवेंगुर्ला तालुक्यात आज १७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमहाविद्यालयीन शुल्क माफ करण्यासंदर्भात युवाफोरम भारत संघटनेच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनां निवेदन..\nमातोंड गावात मनसेच्या शाखेचे दिमाखात उद्घाटन\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nखासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कुडाळ येथिल बॅ.नाथ.पै.शिक्षण संस्थेत कोरोना रुग्णांसाठी खाऊ वा...\nमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कुडाळ च्या वतीने कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाला २ जम्बो ऑक...\nकुडाळ तालुक्यात विद्यूत खांब ठिकठिकाणी झाले पोच.;आम वैभव नाईक यांची माहिती.....\nकुडाळ शहरातील पावसामुळे तुंबलेली गटार/नाल्यांची तातडीने साफसफाई करण्याची माजी नगरसेवक राकेश कांदे या...\nजीवन प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभारामुळे बांदा-कट्टा कॉर्नर येथे चिखलाचे साम्राज्य…...\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आ.वैभव नाईक यांच्याकडून घेतला सिंधुदुर्गचा आढावा.....\nव्हॉट्स ऍपच्या नवीन प्रायव्हसी मागे माहिती जाणून घ्या.;माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वाट्सअपला सु...\nचीनची लस बेअसर; संयुक्त अरब अमिरातीमध्ये आता नागरिकांना तिसरा डोस देण्याची तयारी...\nपदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय तात्पुरता मागे...\nजिल्ह्यात एकूण १५ हजार २३८ रुग्ण कोरोनामुक्त.;सक्रीय रुग्णांची संख्या ४ हजार ९१३ जिल्हा शल्य चिकित्स...\nजिल्ह्यात एकूण १५ हजार २३८ रुग्ण कोरोनामुक्त.;सक्रीय रुग्णांची संख्या ४ हजार ९१३ जिल्हा शल्य चिकित्सक\nतटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने वाचवले वेंगुर्ला समुद्रातून खलाशांचे प्राण..\nव्हॉट्स ऍपच्या नवीन प्रायव्हसी मागे माहिती जाणून घ्या.;माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वाट्सअपला सुचना\nसिंधुदुर्ग जिल्ह्याला कोवॅक्सीनचे 2,200 डोस उपलब्ध.\nपदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय तात्पुरता मागे\nचक्रीवादळातील नुकसानीची पाहणीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दोन दिवसात सिंधुदुर्गात.\nजिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मठ येथे दिली भेट..\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आ.वैभव नाईक यांच्याकडून घेतला सिंधुदु���्गचा आढावा..\nमहाराष्ट्र राज्य विदूत वितरण कँपनीचे काम कौतुकास्पद.;पावशी सरपंच बाळा कोरगावकर..\nचीनची लस बेअसर; संयुक्त अरब अमिरातीमध्ये आता नागरिकांना तिसरा डोस देण्याची तयारी\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10491/", "date_download": "2021-06-13T05:47:55Z", "digest": "sha1:7UMKVDWVVQAT5SK3JBWWUWCAEEF3UYDV", "length": 12429, "nlines": 86, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "दोडामार्ग मध्ये कोरोना काळात देखील गावो-गावी दारू मटका मात्र जोमात सुरूच…. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nदोडामार्ग मध्ये कोरोना काळात देखील गावो-गावी दारू मटका मात्र जोमात सुरूच….\nPost category:दोडामार्ग / बातम्या / विशेष\nदोडामार्ग मध्ये कोरोना काळात देखील गावो-गावी दारू मटका मात्र जोमात सुरूच….\nनक्की लॉकडाऊन कुणासाठी या प्रश्ना समोर मात्र प्रश्नचिन्ह \nकोरोनाने मांडलेला वाढता थैमान पाहता शासनाने अनेक कडक निर्बंध लादत लॉकडाऊन केले असून लॉकडाऊनच्या नियमांचे पालन नक्की होत आहे की नाही हे बगणे देखील तेवढेच गरजेचे आहे, लॉकडाऊन काळात शासनाने कडक निर्बंध लादल्याने इतर व्यवसाय मात्र ठप्प होताना दिसत आहेत त्यातच या उलट अवैधरित्या चालू असलेले व्यवसाय मात्र जोमात सुरू असलेले दिसत असून आता तर दारू मटका हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून या अवैध धंद्यांचे जाळे दोडामार्ग तालुक्यातील प्रत्येक गावात पसरले आहे,\nलॉकडाऊन काळात अनेक तरुण बेरोजगार असुन प्रत्येक गावात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून वाढत्या बेरोजगारी मुळे तालुक्यातील अनेक गावातील तरुण मात्र दारू ,मटका या सारख्या अवैध धंद्यांकडे वळले असून प्रत्येक गावात मटका घेतला जातो तसेच दारू विक्री देखील मोठ्या प्रमाणात केली जाते यावर वेळीच आळा घालणे आवश्यक आहे अन्यथा भावी तरुण पीडीचे भविष्य मात्र धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.\nमात्र यावर शासनाचा कोणताही प्रकारचा धाक या राजरोसपणे सुरू असलेल्या अवैद्य धंद्यांवर नसल्याने हे धंदे जोमात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील ५ निर्धारित षटकांच्या टेनिस क्रिकेट स्पर्धेत मालवण संघ विजेता.;सावंतवाडी संघ उपविजेता ठरला..\nगौरव राणे याची भारतीय कब्बडी संघामध्ये निवड.;खासदार,पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव\nकोमसाप मालवणच्या वतीने रंगभूमी दिनी “पु.ल.गौरवगीत” चित्रफितीची निर्मिती\nशासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा भाजपा किसान मोर्चा.;वेंगुर्लेची मागणी\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nदोडामार्ग मध्ये कोरोना काळात देखील गावो-गावी दारू मटका मात्र जोमात सुरूच…....\nठाकर आदिवासी कलांगण चारीटेबलट्रस्ट पिंगुळी तर्फे बॅरिस्टर नाथ पै कोविड केअर सेंटरला मदत.....\nहुमरमळा गावातील कोरोना नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांचे सहकार्य मोलाचे शिवसेनेचे अतुल बंगे...\nआडेली व तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका.;शिवसेना तालुकाप्रमुख बाळू परब यांच्या पाठपुराव...\nनरेंद्र मोदी सरकारच्या यशस्वी ७ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल भाजपाच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन.....\nआज शनिवारी कुडाळमद्धे सापडले कोरोनाचे १११रुग्ण तर एकाचा मृत्यू.....\nमहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या वतीने 'मन:शांती' या विषयावरील संशोधन पोर्तुगाल येथील आंतरराष्ट्...\nखारेपाटण मध्ये ४२हजारांची दंडात्मक कारवाई.;कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रांताधिकारी, तहसील...\nजिल्ह्यातील सर्व केमिस्ट व्यावसायिक व कर्मचाऱ्यांचे होणार प्राधान्याने लसिकरण.;पालकमंत्री उदय सामंत...\nकुडाळमद्धे विना मास्क फिरणाऱ्यांना पोलीसांचा दणका.;१० वाहन चालकांसोबत एका दुकानदारावर दंडात्मक कारव...\nआज शनिवारी कुडाळमद्धे सापडले कोरोनाचे १११रुग्ण तर एकाचा मृत्यू..\nऑक्सिजन उचल करून फसवणूक केल्या प्रकरणी डॉ. सौंदत्ती यांच्यावर वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल..\nवेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या विरोधात पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार..\nआडेली व तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका.;शिवसेना तालुकाप्रमुख बाळू परब यांच्या पाठपुराव्याला यश..\nकुडाळमद्धे विना मास्क फिरणाऱ्यांना पोलीसांचा दणका.;१० वाहन चालकांसोबत एका दुकानदारावर दंडात्मक कारवाई..\nझाड तोडताना झाड अंगावर पडून कामगाराचा मृत्यू..\nखारेपाटण मध्ये ४२हजारांची दंडात्मक कारवाई.;कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रांताधिकारी, तहसीलदारांचा दणका..\nहुमरमळा गावातील कोरोना नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांचे सहकार्य मोलाचे शिवसेनेचे अतुल बंगे\nठाकर आदिवासी कलांगण चारीटेबलट्रस्ट पिंगुळी तर्फे बॅरिस्टर नाथ पै कोविड केअर सेंटरला मदत..\nमाणगांव नानेली येथे गावाच्या वतीने कुडाळ तालुक्यातील पहिले कोविड सेन्टर सुरू..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2021-06-13T04:26:40Z", "digest": "sha1:JVRVB7CHRQF5N75TNV574II6267T2MVO", "length": 9997, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "उपवास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nधार्मिक आशय- उपवास या शब्दाची फोड उप+वास अशी आहे.उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. उपावृत्तस्य पापेभ्यो यस्तु वासो गुणै: सह| उपवास: स विद्न्येय: सर्वभोग विवर्जित:||अन्नपाणी वर्ज्य करून राहणे म्हणजे उपवास होय. सामान्यपणे उपवास याचा अर्थ हलका व मित आहार घेणे असा होतो.बृहदारण्यक उपनिषदात ईश्वराप्रत जाण्याचे जे विविध उपाय सांगितले आहेत त��यापैकी उपवास हाही एक आहे असे मानले जाते.उपवास हा पापक्षालनाचा एक मार्ग आहे असे गौतम धर्मसूत्रात सांगितले आहे.यज्ञ कर्माला उपयुक्त असे धान्य शिजवून त्याचा अल्पाहार घेणे असा उपवास याचा अर्थ काठक गृह्यसूत्रात सांगितला आहे.तपाच्या निरनिराळ्या प्रकारात उपवास हा श्रेष्ठ असे महाभारत या ग्रंथात सांगितले आहे. आषाढी एकादशी,महाशिवरात्री, हरितालिका, रामनवमी अशा विविध व्रतांमधेही उपवासाचे स्थान महत्त्वाचे आहे.[१]\nसामाजिक आशय- प्राचीन काली कधीतरी अन्नाचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असावे आणि त्यातून धार्मिक उपवासाची कल्पना पुढे आली असावी.त्यामुळे उपवास काळात होणारा शारीरिक व मानसिक त्रास म्हणजे तपच होय असे मानले गेले.[२] कमी दर्जाचे अन्न-धान्य भक्षण करून राहणे याला उपवास म्हणतात. रोज आपण जे अन्न-धान्य खातो, त्याच्या सतत वापराने, त्या विशीष्ट धान्याच्या पुरवठ्यावर ताण पडतो. तो ताण कमी करण्यासाठी, एका विशीष्ट दिवशी वर्‍याचे तांदुळ, भगर वा तत्सम किंवा फळफळावळे या उपवस्तु खाण्यात येतात. अनेक वर्षापुर्वी, अवर्षण व सतत नापिकी यामुळे राज्याच्या कोठारातील अपुरा धान्य-साठा, जनतेस वर्षभर पुरविण्यासाठी शोधण्यात आलेला हा उपाय आज भारतात चांगलाच रुजला आहे. हिंदु धर्मात याला देवादिकांशी जोडण्यात आले आहे. जैन धर्माने उपवासाला विशेष महत्त्व दिले. त्यांनी सरसकट सर्वांनाच उपवासा करण्याचा धार्मिक आदेश दिल्याने समाजाच्या सर्व सत्रात उपवास संल्प्ना पोचली असे दिसते.[३] साधारणतः उपवास म्हणजे खाण्याशी संबंधित क्रिया, हे समीकरण असल्यामुळे उपवासाचा संबंध केवळ शरीराच्या आरोग्याशी आहे असा समज होतो. परंतु उपवास हा माणसे व त्यांच्या स्वतःच्यात असलेल्या अस्तित्वाशी व अंतरात्म्याशी जोडणारा एक विधी आहे. उपवास ही एक शरीर, मन व आत्मा यांना एकत्र जोडण्यासाठी केलेली योजना आहे. म्हणजे उपवास हा सर्वात मोठा आध्यात्मिक योग म्हणायला हरकत नाही, जो मनाला बरोबर घेऊन शरीर व आत्म्याला एकत्र जोडतो. [४]\nआयुर्वेद असे सांगते की लंघन (उपवास) हा श‍रीराला निरोगी करतो. उपवासामुळे श‍रीराच्या चयापचय संस्थेवर सतत पडणारा ताण कमी होतो. ज्याप्रमाणे, आपण रजेच्या दिवशी वेळ असल्यामुळे घराची साफसफाइ करतो त्याप्रमाणे, या कमी ताणाच्या वेळेत श‍रीरही साफसफाइ करते व दोष बाहेर काढू�� टाकते. आपल्या श‍रीरात या साठी यंत्रणा आहे. सबब, आठवड्यातुन एकदा उपवास, हा शरीर शुद्धीकारक व आपल्यास हितकारक आहे.मिताहार(अल्प आहार),शर्करायुक्त कंदमूळे खाणे(बटाटे,रताळे),दूध अथवा दुधापासुन केलेले पदार्थ,ईश्वरभक्ति,चांगले विचार,भजन,कीर्तन,कमी वा चांगलेच बोलणे,सत्संग ईत्यादि या गोष्टी उपवास काळात करण्याचा उपयोग होतो.\nउपवासादरम्यान भरपुर थंड पाणी पिणे, दिवसा झोप, मैथुन,उच्च शारीरीक कष्टाची कामे,हिरव्या भाज्या खाणे, कुसंगती,वाईट विचार,शिव्या-शापयुक्त बोलणे,पोटभर खाणे ईत्यादि टाळावे.\n^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला\n^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला\n^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला\n^ तांबे, बालाजी (१२ जुलै २०१९). \"मोठी एकादशी मोठ्ठा उपवास\". सकाळ फॅमिली डॉक्टर: ३.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ जुलै २०२० रोजी १४:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A7%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-06-13T05:11:58Z", "digest": "sha1:UXTKATESZEFHX74MJJD7BPZZOKSK45VH", "length": 6178, "nlines": 138, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९१८ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १९१८ मधील जन्म\n\"इ.स. १९१८ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ८४ पैकी खालील ८४ पाने या वर्गात आहेत.\nकार्लोस मनुएल अराना ओसोरियो\nशेख झायेद बिन सुल्तान अल नाह्यान\nडेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन\nमुल्ला अब्दुल्लाभाई तहेर अली\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at १४:०६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १४:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Hall-Ticket/3149/Display-NEET-exam-tickets-download.html", "date_download": "2021-06-13T05:30:46Z", "digest": "sha1:KPSY7XY4DNKXRSWGBIHXGPZKO2MR3LSV", "length": 13872, "nlines": 74, "source_domain": "naukriadda.com", "title": "NEET परीक्षेचे प्रवेशपत्र प्रदर्शित, डाउनलोड करा", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nNEET परीक्षेचे प्रवेशपत्र प्रदर्शित, डाउनलोड करा\nनवी दिल्ली: देशात होत असलेल्या विरोधाला डावलून नीट आणि जेईई (NEET and JEE) मुख्य परीक्षा आपल्या निर्धारित वेळेतच होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजेंसीकडून घेतली जाणाऱ्या NEET 2020 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड आज रिलिज करण्यात आली आहेत. ही परीक्षा 13 सप्टेंबर 2020 रोजी देशातील विविध शहरांमधील परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं नीट परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची संख्या 2846 वरुन वाढवून 3,843 केली आहे. या परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थिंना भारत सरकारच्या गृह मंत्रालय आणि राज्य सरकारकडून दिलेल्या नियमांचं पालन करने गरजेचं आहे.\nआपले प्रवेशपत्र इथून (लिंक) डाउनलोड करा -\nपरीक्षार्थिंना परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरु होण्याआधी कमीत कमी दोन तास आधी पोहोचणे आवश्यक आहे. तसेच दोन विद्यार्थ्यांमध्ये 6 फुटांचं अंतर ठेवलं जावं, पाण्याची बॉटल स्वता आणावी तसेच सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेतली जाणार आहे.\nजेईई आणि नीट परीक्षांसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यनिहाय सेंटर्सची लिस्ट घोषित केली आहे. शिक्षण मंत्रालयाकडून घोषित केलेल्या लिस्टमध्ये जेईई परीक्षेसाठी सेंटर्स 570 वरुन वाढवून 660 केले आहेत तर नीट परीक्षेसाठी सेंटर्स 2846 वरुन वाढवून 3843 केली आहेत.\nजेईई मुख्य परीक्षेसाठी नंबर ऑफ शिफ्ट्सही वाढवल्या\nकेंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, जेईई परीक्षा एक ते 6 सप्टेंबर दरम्यान होईल आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. जेईई मुख्य परीक्षांसाठी नंबर ऑफ शिफ्ट्स देखील वाढवल्या आहेत. आधी या परीक्षेसाठी आठ शिफ्ट निश्चित केल्या होत्या. आता त्या वाढवून 12 केल्या आहेत.\nजेईई मुख्य परीक्षांसाठी अॅडमिट कार्ड देखील रिलिज करण्यात आली आहेत. नीट 2020 परीक्षांसाठी देखील अॅडमिट कार्ड या आठवड्यात रिलिज होण्याची शक्यता आहे. एनटीएकडून अॅडमिट कार्ड रिलिज करतेवेळी सांगण्यात आलं होतं की, जवळपास 99 टक्के विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेली परीक्षा केंद्रं देण्यात आली आहेत.\nजेईई मेन्स आणि नीट परीक्षा 2020 टाळणं शक्य नाही असं नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्ट केलं आहे. येत्या 13 सप्टेंबरला नीट परीक्षा पार पडणार आहे. मात्र अजूनही ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली जात आहे. मात्र आता कोणत्याही परिस्थितीत परीक्षा जास्त टाळू शकत नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे. एनटीएने परीक्षा सेंटर इत्यादींच्या बाबतीत आधीच विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.\nसुप्रीम कोर्टाने कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईईच्या परीक्षा स्थगित करण्याची याचिका फेटाळली आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीतही जनजीवन सुरु आहे. तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या निर्णयामध्ये दखल देऊन विद्यार्थ्यांचं करिअर धोक्यात टाकणार नाही, असं कोर्टाने म्हटलं.\nकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईईच्या परीक्षांना दोनदा स्थगिती देण्यात आली आहे. आधी या परीक्षा मे महिन्यात नियोजित होत्या. त्यानंतर ही परीक्षा जुलै महिन्यात पार पडणार होती. मात्र कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने जुलै महिन्यातली परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. आता जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर रोजी आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदव���र उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/notice/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE-2/", "date_download": "2021-06-13T05:34:56Z", "digest": "sha1:GP2SMQYENT2SGJK4KWCBNZ766KCGL2N7", "length": 4695, "nlines": 101, "source_domain": "solapur.gov.in", "title": "लिपीक-टंकलेखक परीक्षेसाठी अपात्र उमेदवारांची यादी-जाने-2020 | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nलिपीक-टंकलेखक परीक्षेसाठी अपात्र उमेदवारांची यादी-जाने-2020\nलिपीक-टंकलेखक परीक्षेसाठी अपात्र उमेदवारांची यादी-जाने-2020\nलिपीक-टंकलेखक परीक्षेसाठी अपात्र उमेदवारांची यादी-जाने-2020\nलिपीक-टंकलेखक परीक्षेसाठी अपात्र उमेदवारांची यादी-जाने-2020\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 11, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-13T06:02:57Z", "digest": "sha1:CZ3CNUQUDSVRFOSI7DARDYIMYZZPQK3R", "length": 9105, "nlines": 125, "source_domain": "www.batmidar.in", "title": "तामिळनाडूत कॉग्रेसवाल्यांची पत्रकाराला मारहाण | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मिडियावरील हल्ले तामिळनाडूत कॉग्रेसवाल्यांची पत्रकाराला मारहाण\nतामिळनाडूत कॉग्रेसवाल्यांची पत्रकाराला मारहाण\nजखमी पत्रकाराची आस्थ���वाईकपणे चौकशी करणारे आणि त्याच्या जखमेवर फुंकर घालणारे राहूल गांधी..या घटनेचं जसं कौतूक झालं तेवढाच आजच्या तामिळनाडूतील घटनेचा निषेध व्हायला हवा.\nचेन्नईः रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या एका पत्रकाराला कॉग्रेस अध्यक्ष राहूल गांधी आपल्या गाडीत घेतात,त्याच्या जखमांवर फुंकर घालतात आणि त्याला नजिकच्या रूग्णालयात दाखल करतात या घटनेची छायाचित्रं चार दिवसांपुर्वी देशभर सोशल मिडियावर फिरली.राहूल गांधींच्या मानवतावादाचा हा प्रकार ताजा असतानाच आज नेमकी त्याच्या उलट घटना तामिळनाडूतील विरूधूनगर लोकसभा मतदार संघात घडली.तेथील कॉग्रेसच्या एका सभेच्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढताना एका पत्रकाराला कॉग्रेस कार्यक्तर्यांनी बेदम मारहाण केली.गंमत अशी की,यावेळी पक्षाचे उमेदवार तसेच वरिष्ठ नेते उपस्थित होते पण कोणीही मध्यस्थी करून हा हल्ला रोखला नाही.उलट पत्रकार आर.एम.मुथूराज यांना मारहाण होत असताना त्यांच्या बचावासाठी आलेल्या अऩ्य पत्रकारांनाही कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.याचा व्हिडिओ सध्या देशभर व्हायरल होत आहे.\nसभेच्या ठिकाणी खुर्च्या रिकाम्या असल्या तरी सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता अशाच बातम्या पत्रकारांनी दिल्या पाहिजेत असा सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह असतो.असं झालं नाही तर संबंधित पत्रकार ट्रोल होतो किंवा त्याला फटके तरी दिले जातात.काही दिवसांपुर्वी महाराष्ट्रात झालेल्या नरेंद्र मोदींच्या सभेला कमी प्रतिसाद मिळाला.तश्या बातम्या माध्यमांनी छापल्यानंतर तमाम भक्तगणांचे माथे भडकले होते.या बातम्या देणार्‍यांना त्यांनी ट्रोलही केले.म्हणजे पत्रकारांच्या बाबतीत सर्वच पक्षाचा दृष्टीकोण समान असतो हेच यातून स्पष्ट झाले.\nतामिळनाडूत कॉग्रेसवाल्यांची पत्रकाराला मारहाण\nPrevious articleखोट सरकारच्या हेतूतच…\nNext articleनागपुरात पत्रकारांना धमक्या\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5/", "date_download": "2021-06-13T04:45:23Z", "digest": "sha1:IXNEYR2D2R7AUWCFQWXOW2VQ26DS3FGN", "length": 10589, "nlines": 127, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का? | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का\nपत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का\nपत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का\nमुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष असलेला भाजप मात्र या सर्व घटनांकडे तटस्थ भूमिकेतून बघत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे..\nदेशातील अन्य नऊ राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील पत्रकारांना देखील फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून जाहीर करावे अशी मागणी करीत सत्ताधारी पक्षातील बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, श्रीकांत शिंदे, निलमताई गोऱ्हे, कपिल पाटील यांच्यासह अनेकांनी मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहिली आणि ती सोशल मिडियावर व्हायरल केली. खरं म्हणजे हे सर्व नेते मुख्यमंत्र्यांच्या एवढे जवळचे आहेत की, पत्र लिहिण्याऐवजी सर्वांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दबाव आणला तर हा प्रश्न चुटकीसरशी सुटेल.. तसे होत नाही.. मात्र सत्ताधारी नेते आपल्याच मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहितात हे अपवादात्मक चित्र महाराष्ट्रात दिसते आहे.. अनेक महत्वाच्या विषयावर सतताधारयांच्या बंद दाराआड चर्चा होतात आणि निर्णय घेतले जातात.. मग पत्रकारांच्या प्रश्नांबाबतच हे गुऱ्हाळ का की तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखे करतो अश्यातला तर हा प्रकार नाही ना की तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखे करतो अश्यातला तर हा प्रकार नाही ना असा सवाल एस.एम.देशमुख यांनी उपस्थित केला आहे..\nअर्थात सत्ताधारी नेत्यांना धन्यवाद यासाठी की ते किमान पत्रं तरी देत आहेत विरोधक मात्र ते ही करीत नाहीत.. ते गप्प आहेत..स़रकारची अडवणूक करण्यासाठी कायम विषयाच्या श���धात असलेल्या विरोधकांना पत्रकारांचे प्रश्‍न सरकारची कोंडी करण्याच्या योग्यतेचे वाटत नाहीत याचे आश्चर्य वाटते.. वसतु:केंद़ सरकार असेल किंवा भाजपची सत्ता असलेल्या युपी सारखी काही राज्ये असतील तेथे सरकारने निर्णय घेतलेले आहेत.. केंद्राने मयत पत्रकारांच्या नातेवाईकांना पाच लाखाचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.. “आमची सरकारं पत्रकारांची काळजी करतात मग तुम्ही पत्रकारांकडे का दुर्लक्ष करताय असा सवाल करीत भाजप राज्यात रान उठवू शकले असते मात्र भाजप पत्रकारांच्या प्रश्नांवर काहीच बोलत नाही.. ठाकरे सरकारवर पत्रकार नाराज होणार असतील आणि सरकार परस्पर बदनाम होणार असेल तर होऊ द्या असा तर भाजपचा दृष्टीकोन नाही ना असा सवाल करीत भाजप राज्यात रान उठवू शकले असते मात्र भाजप पत्रकारांच्या प्रश्नांवर काहीच बोलत नाही.. ठाकरे सरकारवर पत्रकार नाराज होणार असतील आणि सरकार परस्पर बदनाम होणार असेल तर होऊ द्या असा तर भाजपचा दृष्टीकोन नाही ना असा सवाल एस.एम.देशमुख यांनी उपस्थित केला आहे.. गंमत आणि विरोधाभास असा आहे की, सत्ताधारी आपल्याच मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहित आहेत आणि विरोधक मात्र गंमत बघत आहेत.. या राजकारणात राज्यातील पत्रकारांची मात्र ससेहोलपट होत असल्याचा आरोप देखील एस.एम.देशमुख यांनी केला आहे..\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2021-06-13T06:19:49Z", "digest": "sha1:2SAWFAGO76O62S5APXLTAWZ473T2AG65", "length": 10927, "nlines": 145, "source_domain": "www.batmidar.in", "title": "वळसे पाटलांची भेट | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मराठी पत्रकार परिषद न्यूज\nFeaturedमराठी पत्रकार परिषद न्यूज\nमहाराष्ट��रातील पत्रकारांना अन्य राज्या प्रमाणे frontline Worker म्हणून म्हणून मान्यता मिळावी, पत्रकारांना लसीकरण प़ाधांन्याने केले जावे या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषद, जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ विविध पातळ्यावर जोरदार प्रयत्न करीत आहेत.. काल परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन पत्रकारांच्या प़श्नांवर चर्चा केली.. राज्यात 137 पत्रकार मृत्युमुखी पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले आणि पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे अशी आगही मागणी केली..पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे अशी विनंती दिलीप वळसे पाटील यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली त्याबद्दल शरद पाबळे यांनी वळसे पाटलांचे आभार मानले..\nPrevious articleरायकर कुटुंबियांना केंद्राची मदत\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्राल��� आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/1303", "date_download": "2021-06-13T05:28:41Z", "digest": "sha1:DOMAB23XNICS3VYK2BS35UW454GPWRP2", "length": 10843, "nlines": 153, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "नागपुर जिल्हा परिषद वर कोरोना चे संकट; जि. प. अध्यक्षांचे पती पाँजिटीव आढळले!; जि. प. चा कारभार अध्यक्षांचे पती सांभाळतात अशी चर्चा | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome Breaking News नागपुर जिल्हा परिषद वर कोरोना चे संकट; जि. प. अध्यक्षांचे पती...\nनागपुर जिल्हा परिषद वर कोरोना चे संकट; जि. प. अध्यक्षांचे पती पाँजिटीव आढळले; जि. प. चा कारभार अध्यक्षांचे पती सांभाळतात अशी चर्चा\nदखल न्युज भारत टीम\nनागपुर : १५ जुलै २०२०\nआज नागपूर जिल्हा परिषद च्या अध्यक्षांच्या पतीची कोरोना टेस्ट पाँजिटीव आल्याने संपूर्ण नागपुर जिल्हा परिषद मध्ये एकच खळबळ उडाली आहे. कारण अशी चर्चा आहे की नागपुर जिल्हा परिषद चा कारभार अध्यक्षांचे पतीच सांभाळतात.अशी काही जनप्रतिनिधी यांनी खाजगीत बोलताना सांगितले.\nविविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे सोबत तसेच ठेकेदार यांचे सोबत ते मिटिंग घेत असल्याचे बोलले जाते. मध्यंतरी एक व्यक्ती होम कोरोंटाईन असतांनाही अध्यक्षा उपाध्यक्ष यांचे केबिन मध्ये बसले होते पण ते गेल्यानंतर या केबिन ला सेनिट्राईज केले होते.जि.प.अध्यक्षांनी एका चैनल वर मुलाखतीत सांगितले की त्यांचे पतीला कोणतेही लक्षण नव्हती पण त्यांनी सामाजिक कार्य म्हणून पुढे येऊन स्वतःची टेस्ट सोमवारी केली तिचा रिपोर्ट आज सकाळी पाँजिटीव आल्याने सध्या नागपुर जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार तसेच जनप्रतिनिधी यांच्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपापली टेस्ट करुन घ्यावी असे अध्यक्षांनी आवाहन केले आहे. परंतु एवढे मात्र नक्की की सध्या नागपुर जिल्हा परिषदेवर कोरोना चे संकट उभे ठाकले असुन जिल्हा परिषदेत ही कोरोना चा शिरकाव होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nनागपुर जिल्हा परिषद चा परिसर सेनिट्राईज केला जातो का किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या टेस्ट होतात काय यांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.\nPrevious articleमारेगाव तालुक्यात जोरदार पाऊस कुंभा परिसरात ढगफुटी अती पावसाने बैलाच मृत्यू शेतातिल पीकात पाणी साचून मोठे नुकसान अचानक आलेल्या जोरदार पावसाने शेती अवजारे गेली वाहुन सिंचनाचे साहित्यही गेले वाहुन नरसाळा येथील दोघे जण वाहून गेले परंतु सुदैवाने बचावले\nNext article“दखल न्युज”चा दनका, अखेर ‘त्या’ आदिवासी जमातीच्या महिलेला मारहान करुन विनयभंग करण्यार्या आरोपीवर गुन्हे दाखल, अ.भा.म. सं.ह.प.च्या राज्याध्यक्षा सौ.मनिषा तिराणकर यांनी केली होती मागणी\nअवघ्या…10-12 वर्षाच्या 7 मुलांनी केला 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार\nआज पासून काळ्या फिती लावून लक्षवेधी आंदोलन सुरु\nओबीसी समाजाच्‍या हक्‍कासाठी भाजपाचा लढा सुरूच राहणार – आ. सुधीर मुनगंटीवार महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात भाजपाचे आक्रोश आंदोलन भाजपा कार्यकर्त्‍यांनी वाहिली लोकनेते...\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nजळकोट येथे अद्यावत तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी तात्काळ प्रस्ताव दाखल करा....\nवन जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी आमदार आत्राम यांचे युद्धपातळीवर कार्य… ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/2997", "date_download": "2021-06-13T05:11:49Z", "digest": "sha1:WT5EG5MMFTHSBDUCJDW4VTBXODKUSJPS", "length": 14068, "nlines": 159, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "महादुला कोराडी येथील कांन्क्टैक्टर राजेश उजवणे यांचा म्रृत्यु त्यांचा म्रृत्यु नेमका कशाने झाला? यांबाबत शासकीय यंत्रणेकडून गुप्तता बाळगण्यात येत आहे! | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome Breaking News महादुला कोराडी येथील कांन्क्टैक्टर राजेश उजवणे यांचा म्रृत्यु त्यांचा म्रृत्यु नेमका...\nमहादुला कोराडी येथील कांन्क्टैक्टर राजेश उजवणे यांचा म्रृत्यु त्यांचा म्रृत्यु नेमका कशाने झाला यांबाबत शासकीय यंत्रणेकडून गुप्तता बाळगण्यात येत आहे\nकार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर\nमहादुला-कोराडी: २७ जुलै २०२०\nनागपुर जिल्ह्यातील महादुला कोराडी येथील कांन्क्टैक्टर असोशियन चे पदाधिकारी राजेश उजवणे यांचा शासकीय रुग्णालयात आज निधन झाले असुन त्यांना न्युमोनिया झाला होता त्यांना श्वास घ्यायला त्रास होता. परंतु आज त्यांचा म्रृत्यु नेमका कोणत्या कारणाने झाला यांबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे.\nत्यांच्या म्रृत्यु च्या कारणाबाबत महादुला नगरपंचायत चे मुख्याधिकारी संदीप छिद्रावार तसेच गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राऊत यांनी यांबद्दल आम्हाला अद्याप कोणताच रिपोर्ट आला नसल्याचे सांगितले. राजेश उजवणे यांचा म्रृतदेह द्यायला शासकीय रुग्णालयाने नकार देण्याचे नेमके कारण काय काय त्यांची टेस्ट कोरोना पाँजिटीव तर आली नसेल ना काय त्यांची टेस्ट कोरोना पाँजिटीव तर आली नसेल ना अशी महादुला कोराडी त चर्चा सुरू आहे.\nजर कांन्क्टैक्टर राजेश उजवणे हे पाँजिटीव नसतील तर त्यांच्या इंदिरा प्रगती नगर येथील घरी व त्या परिसरात सोडियम हायपो क्लोरोईड ची फवारणी महादुला नगरपंचायत कडुन का करण्यात येत आहे\nमहादुला-कोराडी कांन्क्टैक्टर असोशियन तसेच उजवणे मित्र परिवारात कमालीची भीती व गुप्तता\nकांन्क्टैक्टर राजेश उजवणे यांचा म्रृत्यु कोरोना ने झाला कि कशाने यांबद्दल कोणीही खुलेपणाने सांगत नसुन संपूर्ण महादुला कोराडी परिसरात त्यांचा मृत्यू कोरोना नेच झाला अशी चर्चा जोरात सुरु आहे त्यामुळे त्यांची बाँडी त्यांच्या परिवारास देण्यासाठी शासकीय रुग्णालय व नागपुर मनपा प्रशासनाने नकार दिला आहे.\nराजेश उजवणे यांच्या संपर्कात असलेल्या त्यांच्या परिवारातील तसेच त्यांच्या मित्र परिवाराने अतितात्काळ आपापली कोव्हीड १९ ची टेस्ट नगरपंचायत महादुला येथे करावी अशी मागणी या परिसरात होत आहे. परंतु उजवणे यांच्या म्रृत्यु ची रिपोर्ट का दाबली जात आहे हे अद्याप कळले नाही.\nत्यामुळे आता महादुला कोराडी येथील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nमहाजेनको कामगारांत भीतीचे वातावरण\nकांन्क्टैक्टर उजवणे यांचा म्रृत्यु नेमका कोणत्या कारणाने झाला आहे याची महाजेनको प्रशासनाने लिखित माहिती घ्यावी अन्यथा जर कोरोना ने झालीये असल्यास महाजेनको कामगाराच्या आरोग्याला ही धोका उत्पन्न होऊ शकतो असे काही कामगारांनी दखल न्युज भारत ला बोलताना सांगितले. तसेच त्यांच्या कुटुंबातील अधिकांश व्यक्ती हे महाजेनको कोराडी नवीन प्रोजेक्ट ला कार्यरत असून त्या सर्वांची कोव्हीड टेस्ट करायला लावावी अशी कामगारांची मागणी आहे अन्यथा आम्ही कामावर येत नाही असा कामगारांना पावित्रा घेतला आहे. मुख्य अभियंता राजेश पाटील अतितात्काळ कांन्क्टैक्टर राजेश उजवणे यांच्या परिवारातील नातेवाईक कामगारांची कोव्हीड टेस्ट करावी व त्यांचा कोरोना रिपोर्ट येईपर्यंत त्यांना कामावर येण्यापासून बंदी घालावी अशी कामगारांनी मागणी केली आहे.\nदुसरीकडे सिविल विभागात, अकाऊंट सेक्शन ऊर्जा भवन या परिसरातील अधिकारी व कर्मचारी यांचेशी म्रृतक कांन्क्टैक्टर राजेश उजवणे यांचा यांचा संपर्क बघता सर्वांनी आपापल्या टेस्ट करुन घ्याव्यात जेणेकरून इतरांना संसर्गाची शक्यता होणार नाही.\nPrevious articleकोरोनाच्या काळात शिक्षकाने लावली अनेक झाडे असेही दिसून आले शिक्षकांचे निसर्गप्रेम\nNext articleना. आदिती तटकरे यांच्याशी रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी केली विविध विषयांवर चर्चा\nअवघ्या…10-12 वर्षाच्या 7 मुलांनी केला 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार\nआज पासून काळ्या फिती लावून लक्षवेधी आंदोलन सुरु\nओबीसी समाजाच्‍या हक्‍कासाठी भाजपाचा लढा सुरूच राहणार – आ. सुधीर मुनगंटीवार महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात भाजपाचे आक्रोश आंदोलन भाजपा कार्यकर्त्‍यांनी वाहिली लोकनेते...\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nविदर्भ राज्य आंदोलन समितिच्या जिल्हा संघटकपदी राजु पिंपळकर तर मंगेश रासेकर...\nकोरोना महासंकट आणि निसर्ग चक्रीवादळाने नुकसान ग्रस्त धनगरवाडी ची अवस्था बेहाल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2020/09/28-09-09.html", "date_download": "2021-06-13T06:20:52Z", "digest": "sha1:3ND77PKZJ6UCNBRCFCENA5T7BMJVIBTK", "length": 2812, "nlines": 73, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "\" स्थायी \"चे नूतन सभापती मनोज कोतकर यांनी पदभार स्वीकारला", "raw_content": "\nHomeAhmednagar\" स्थायी \"चे नूतन सभापती मनोज कोतकर यांनी पदभार स्वीकारला\n\" स्थायी \"चे नूतन सभापती मनोज कोतकर यांनी पदभार स्वीकारला\n\" स्थायी \"चे नूतन सभापती मनोज कोतकर यांनी पदभार स्वीकारला\nवेब टीम नगर : महापालिका स्थायी समितीचे नवे सभापती मनोज कोतकर यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. ते कोणत्या पक्षाचे या प्रश्नाबाबत उत्तर देण्यास त्यांनी टाळाटाळ केली . मात्र राष्ट्रवादी व भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://marathitrends.com/category/bollywood/", "date_download": "2021-06-13T05:02:30Z", "digest": "sha1:UI2TFSYUCUF6O44QLS224MZ4PJJ6FHZF", "length": 5452, "nlines": 114, "source_domain": "marathitrends.com", "title": "Bollywood Archives - marathitrends", "raw_content": "\n‘आपणच घातलेला ड्रेस अडचणीत आणतो तेव्हा’, त्रस्त जाह्नवी कपूर ने शेअर केला स्वतःचा फोटो…\nअरुणा ईराणी यांनी मूल जन्माला न घालण्याचा घेतला होता निर्णय\nआमिर खानचा विवाहित पुतण्या इम्रान खान ला झाले आहे आपल्या शेजारणीवर प्रेम…\nचित्रपटातील तसले सी��� पाहुन वडीलांनी घरातून हाकलुन दिले होते… जाणून घ्या या प्रसिद्ध अभिनेत्याची झाली होती अशी फजिती…\n‘वरून धवन’ आणि ‘नताशा दलाल’ यांच्या लग्नाला ‘बॉलीवूड’ च्या या कलाकारांना मिळाले होते आमंत्रण…\nजेव्हा श्रीदेवीला भेटण्यासाठी संजूबाबा पोहोचला होता थेट चित्रपटाच्या सेटवर😲\nजाणून घ्या का झाला होता सुपरस्टार अमिताभ बच्चनचा Breakup 😥\nबॉलिवुड अभिनेत्री आणि मॉडेल सारखी फिगर पाहिजे का\nवयाचे 47 वर्ष पूर्ण करूनही इतकी तरुण आणि सुंदर का दिसते...\nसुशांतसिंग राजपूत यांच्या डॉक्टरांना आत्महत्येवर तीव्र संशय आला, ते म्हणतात- ‘असं...\nसुशांतने गुगलवर या 3 गोष्टी का शोधल्या\nया जेष्ठ अभिनेत्रीवर झाले ‘भीक मागण्याचे’ आरोप..\nरिया चक्रवर्ती चा व्हिडीओ झाला viral, रिया म्हणते कि..\nसीरत कपूरची आगामी चित्रपट होईल ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित\nउर्वशी रौतेलाने सुंदर पद्धतीने आपल्या चाहत्यांना ईदची सुभेक्षा दिली\nआमिर खानचा विवाहित पुतण्या इम्रान खान ला झाले आहे आपल्या शेजारणीवर...\nबॉलिवुड अभिनेत्री आणि मॉडेल सारखी फिगर पाहिजे का\nकरीना सारखे गोबरे, गुटगुटीत गाल हवे आहेत का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://digitalsakshar.com/ModuleSelection?courseid=CRS27", "date_download": "2021-06-13T05:19:19Z", "digest": "sha1:H5VU44HDUPECBKXFAJAT6KSGCAAPGMJU", "length": 3805, "nlines": 80, "source_domain": "digitalsakshar.com", "title": "Digital Sakshar – The Free Learning App.", "raw_content": "\nप्रोग्रामिंग लँग्वेज ची ओळख, स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंग लँग्वेज, स्क्रॅचमधील अॅनिमेशन बोलके करणे, सेन्सिंग\nआकलन पूर्वक गोष्टीचे वाचन.\nआकलन पूर्वक गोष्टीचे वाचन.\nआकलन पूर्वक गोष्टीचे वाचन.\nआकलन पूर्वक गोष्टीचे वाचन.\nआकलन पूर्वक गोष्टीचे वाचन.\nआकलन पूर्वक गोष्टीचे वाचन.\nघड़ी में समय बताना|\nतिमाही समय को समझना|\nपरिवेश में पाए जानेवाले वस्तुओ के कोनों के प्रकार को पहचानना|\nआकलन पूर्वक गोष्टीचे वाचन.\nआकलन पूर्वक गोष्टीचे वाचन.\nआकलन पूर्वक गोष्टीचे वाचन.\nआकलन पूर्वक गोष्टीचे वाचन.\nआकलन पूर्वक गोष्टीचे वाचन.\nआकलन पूर्वक गोष्टीचे वाचन.\nघड़ी में समय बताना|\nतिमाही समय को समझना|\nपरिवेश में पाए जानेवाले वस्तुओ के कोनों के प्रकार को पहचानना|\nमी दिपक भांगे , जिल्हा परिषद ,नांदेड च्या शाळेत शिक्षक आहे . माझ्या शाळेतील गोरगरिबांच्या लेकराना आपल्या विडियो च्या म्मदतीने उच्च तम शिक्षण देण्याचा ध्यास घेतला आहे .खरोखर आपले हे शेक्षणिक विडियो फार छान आहेत .असेच विडियो आपण भविष्यात तयार करत रहावेत हीच सदिच्या बाळगतो .आपलाच ऋणी --- Deepak Bhange Nanded\nमला आपले सर्व Videos खूप खूप आवडले मी एक खेडयामधे काम करणारी प्राथमिक शिक्षिका आहे .मला आपले app खूप उपयुक्त आहे सर्व विषय मराठी व हिंदी चेही वीडिओज बनवावेत इतर विषय देखिल लवकरच पुर्ण करावेत आम्हीं आतुरतेने वाट पाहत आहोत . आपल्या कामास shubhechha. -- Pratima Satre\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/824", "date_download": "2021-06-13T06:12:54Z", "digest": "sha1:7WP7AOHJ4XTBHXG3UBRJGU2VZHT5QR4D", "length": 8628, "nlines": 100, "source_domain": "dhanlabh.in", "title": "एचडिएफसी कॅन्सर फंड – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nPost category:अफलातून / खासगी / योजना\nम्युच्युअल फंडमधे गुंतवणूक करून त्यतील मिळणारा डीव्हिडंड किंवा फायदा एखादा गुंतवणूकदार कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाशी सामना करणाऱ्या व्यक्तींना मदत करणाऱ्या संस्थेकडे वर्ग करण्याची सोय सुध्दा म्युचुअल फंडातर्फे केली आहे. फक्त अशा सेवाभावी संस्थांची निवड करण्याचा अधिकार गुंतवणूकदाराला नाही.\nएचडीएफसी म्युचुअल फंडाने सुध्दा HDFC DEBT FUND FOR CANCER CURE 2014 अशी सेवा सुरु केली आहे. एखादा गुंतवणूकदार कोणालाही न समजता आपली आर्थिक मदत अशा संस्थेला परस्पर करू शकतो हे या फंडांचे वैशिष्ठ्य आहे. या साठी गुंतवणूक दाराने फक्त आपल्याला मिळणारा नफा कुठे वर्ग करावयाचा त्यावर टीकमार्क केले की ही बाब पूर्ण होऊ शकते.\nएचडीएफसी म्युच्युअल फंड हा क्लोज एन्डेड फंड असून यातील परतावा हा 80 G अंतर्गत करमुक्त आहे. तसेच मुळ गुंतवणूकीला सुध्दा 80 C अंतर्गत करसवलत प्राप्त होते.\nही गुंतवणूक ऑनलाईन सुध्दा करता येणे शक्य आहे.\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत��त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/more-than-2-crore-registration-for-the-prime-ministers-crop-insurance-scheme-in-maharashtra/", "date_download": "2021-06-13T05:21:29Z", "digest": "sha1:XVWAWRIG4DYPUWVCTMPPPIL7Z5AHYIZV", "length": 10273, "nlines": 89, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 2 कोटींहून अधिक नोंदणी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nमहाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 2 कोटींहून अधिक नोंदणी\nनवी दिल्ली: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत गेल्या दोन वर्षात देशभरातील 10 कोटी 91 लाख 44 हजार 982 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. देशात सर्वात जास्त महाराष्ट्रातील 2 कोटी 21 लाख 38 हजार 607 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.\nशेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीने होणारी नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने देशभर 2016 च्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीतील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केल्याची माहिती कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने संसदेत सादर केलेल्या माहितीत पुढे आली आहे\n2016-17 मध्ये 1 कोटी 20 लाख नोंदणी\nप्रधानमंत्री पीक विमा योजनेची खरीप हंगाम 2016 मध्ये सुरुवात झाली यावेळी राज्यातील 1 कोटी 9 लाख 97 हजार 398 शेतकऱ्यांनी नोंदणी केली याच हंगामात देशभरातील 27 राज्य व केंद्रशासीत प्रदेशातील एकूण 4 कोटी 2 लाख 58 हजार 737 शेतक��्यांनी नोंदणी केली होती.\n2016-17 च्या रब्बी हंगामात राज्यातील 10 लाख 8 हजार 532 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती तर याच हंगामात देशातील एकूण 1 कोटी 70 लाख 56 हजार 916 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. महाराष्ट्रात 2016 खरीप आणि 2016-17 च्या रब्बी हंगामात एकूण 1 कोटी 20 लाख 5 हजार 930 शेतकऱ्यांनी नोंदणी केली.\n2017-18 मध्ये 1 कोटी 1 लाख नोंदणी\nराज्यात 2017 खरीप आणि 2017-18 च्या रब्बी हंगामात एकूण 1 कोटी 1 लाख 32 हजार 677 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली होती. 2017 च्या खरीप हंगामात राज्यातील 87 लाख 68 हजार 211 शेतकऱ्यांनी नोंदणी केली तर देशभरातील 27 राज्य व केंद्रशासित प्रदेशातील एकूण 3 कोटी 47 लाख 76 हजार 55 शेतकऱ्यांनी या हंगामात नोंदणी केली. 2017-18 च्या रब्बी हंगामात राज्यातील 13 लाख 64 हजार 466 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती तर याच हंगामात देशातील एकूण 1 कोटी 70 लाख 53 हजार 274 शेतकऱ्यांनी नोंदणी केली.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nशेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी येथे गुंतवणूक केल्यास पैसे होतील दुप्पट\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक क���ती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87_%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2021-06-13T06:27:25Z", "digest": "sha1:WXROEPYICIXSFT43TYQ5QUCGJT5EAV7L", "length": 3372, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:शाहू पहिले - विकिपीडिया", "raw_content": "\n(चर्चा:छत्रपती शाहूराजे भोसले या पानावरून पुनर्निर्देशित)\nहा लेख् आणि छत्रपती शाहू महाराज मध्ये फरक् काय्\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० जून २०२१ रोजी १२:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2021/04/13-04-01.html", "date_download": "2021-06-13T05:43:10Z", "digest": "sha1:TM6FQYQMJUVC6S7LOSJ2HUJEFJII4R4P", "length": 6122, "nlines": 76, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "नागपुरात कोरोना बाधिताची आत्महत्या", "raw_content": "\nHomeAhmednagarनागपुरात कोरोना बाधिताची आत्महत्या\nनागपुरात कोरोना बाधिताची आत्महत्या\nनागपुरात कोरोना बाधिताची आत्महत्या\nवेब टीम नागपूर : राज्यात कोरोनाचा प्रभाव अतिशय वेगाने वाढत आहे.या प्रभावला रोखण्यासाठी राज्यात आता पूर्ण लॉकडाउन लागण्याची शक्यता आहे. त्यातच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर मध्ये एका कोरोनाबधित रुग्णाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी सकाळी १० च्या सुमारास पंचशीलनगरमधील मेहरे कॉलनी येथे उघडकीस आली. सुरेश महादेव नखाते असे मृतकाचे नाव आहे.\nया प्रकरणाबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १० एप्रिलला त्यांना सर्दी व खोकला झाला. ते आजारी राहायला लागले. त्यांच्या पत्नी वर्षा यांनी सुरेश य��ंना करोना चाचणी करण्यास सांगितले. याच दिवशी ते घरून निघाले. घरी परतले नाही. वर्षा यांनी शोध घेतला. सुरेश आढळून आले नाही. वर्षा यांनी अजनी पोलिसांत तक्रार दिली. अजनी पोलिसांनी सुरेश बेपत्ता असल्याची नोंद घेतली.\nसोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास मेहरे कॉलनीतील रेल्वेरुळाजवळ एका इसमाचा मृतदेह असल्याची माहिती सोनेगाव पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. मृतकाच्या खिशात पोलिसांना चिठ्ठी आढळली. आजरपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येस कुणीही जबाबदार नाही असे चिठ्ठीत लिहिले आहे.\nपोलिसांनी पंचनामा केला. दरम्यान, पोलिसांनी वर्षां यांना माहिती दिली. वर्षा तेथे पोहोचल्या. त्यांनी मृतदेह सुरेश यांचा असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर ओळख पटली. पोलिसांनी मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. तपासणी केली असता सुरेश हे करोनाबाधित असल्याचे आढळून आले. सुरेश यांच्या शरीरावर रेल्वेच्या धडकेची कोणतीही खूण नाही. विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/akola-news-marathi/katepurna-sanctuary-still-some-development-work-will-soon-materialize-nrat-108617/", "date_download": "2021-06-13T06:02:32Z", "digest": "sha1:CY3YBDBILUADY6FK6R6F5BDE662PLKM5", "length": 18308, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Katepurna Sanctuary Still some development work will soon materialize nrat | काटेपूर्णा अभयारण्याने टाकली कात ! अजूनही काही विकासात्मक कामे लवकरच मूर्त स्वरूप धारण करणार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nमहाराष्ट्र राज्याच्या षष्ट्यब्दी निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभाग व राजपथ इन्फ्राकॉन प्रा.लि. यांनी सातारा जिल्ह्यात ठरविलेल्या ४० किलोमीटर अंतराच्या डांबरीकरणाचा विश्वविक्रम संकल्प\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nअकोलाकाटेपूर्णा अभयारण्याने टाकली कात अजूनही काही विकासात्मक कामे लवकरच मूर्त स्वरूप धारण करणार\nजिल्ह्याची शान असणा़ऱ्या काटेपूर्णा अभयारण्याने आता कात टाकली असून, गेल्या चार ते पाच वर्षांच्या कालावधीत येथे करण्यात आलेल्या विकासात्मक कामांमुळे काटेपूर्णा अभयारण्याला आता पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. दरम्यान, अजूनही काही विकासात्मक कामे लवकरच मूर्त स्वरूप धारण करणार असल्याची माहिती अकोला वन्यजीव विभागाच्या सू्त्रांनी दैनिक नवराष्ट्रसोबत बोलताना दिली.\nअकोला (Akola). जिल्ह्याची शान असणा़ऱ्या काटेपूर्णा अभयारण्याने आता कात टाकली असून, गेल्या चार ते पाच वर्षांच्या कालावधीत येथे करण्यात आलेल्या विकासात्मक कामांमुळे काटेपूर्णा अभयारण्याला आता पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. दरम्यान, अजूनही काही विकासात्मक कामे लवकरच मूर्त स्वरूप धारण करणार असल्याची माहिती अकोला वन्यजीव विभागाच्या सू्त्रांनी दैनिक नवराष्ट्रसोबत बोलताना दिली.\nदेऊळगाव/ भाजपाला खिंडार; नगराध्यक्षासह दोन नगरसेवक शिवसेनेत\nकाटेपूर्णा अभयारण्य आता पर्यटनस्थळ झाले आहे. या अभयारण्यात अगोदर ‘टूरिझम’ साठी आवश्यक असणारे रस्ते नव्हते; मात्र गेल्या चार वर्षांच्या काळात ‘टूरिझम’साठीचे तब्बल २० किलोमीटरचे नवीन रस्ते तयार करण्याची कामे युद्धपातळीवर करण्यात आली. या रस्त्यांवर २० पानवटी तयार करण्यात आल्या आहेत. ‘टूरिस्ट’च्या वापराचे हेच रस्ते रात्री या अभयारण्यातील वन्यजीव संचारासाठी वापरतात.या परिसरात २० खाटांची सोय असलेल्या दोन ‘डॉरमिन्ट्री’ उभारण्यात आल्या असून, त्यामध्ये अटॅच बाथरुमचीही सोय करण्यात आली आहे.\nत्यासोबतच ३ ‘इकोहट‘ ही पर्यटकांच्या सोयीसाठी बांधण्यात आल्या असून, त्यापैकी २ जनरल आणि एक व्हीआयपी दर्जाची आहे. पर्यटकांच्या निवासासा��ी उभारण्यात आलेल्या या निवासस्थानांचे ऑनलाईन आणि स्पॉट बुकिंगही करता येते. ‘जनरल‘साठी ५०० रुपये तर ‘व्हीआयपी‘साठी १ हजार रुपये एवढे चार्जेस आकारण्यात येतात. पर्यटकांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आरओ मशीन लावून करण्यात आली आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात येणाऱ्या तलावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मासेमारीचा व्यवसाय सुरु होता; मात्र आता तेथील मासेमारी थांबवून पर्यटकांसाठी बोटिंग’ही सुरु करण्यात बाली आहे. त्यासाठी मोटारबोटही खरेदी करण्यात आली आहे.\nअभयारण्याच्या विकासात्मक कामांना गती देण्यासाठी ‘व्हिलेज इको डेव्हलपमेंट कमिटी’ या शासकीय समितीची स्थापना करण्यात आली असून, समितीमार्फत पर्यटकांच्या खानपानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. अभयारण्याच्या परिक्षेत्रात येणाNया धोतरखेड, वाघा आणि कासमार या तीन गावांच्या विकासासाठीचा ‘मायक्राप्लान’ तयार करण्यात आला असून, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करणारी ‘डॉरमिन्ट्री’ आहेच सोबतच पर्यटकांसाठी ‘टू आणि फोर व्हिलर’ तसेच मोठ्या वाहनांसाठीही शेड उभारण्यात आली आहे.\nपर्यटकांची अर्थात टूरिस्टची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांना अभयारण्याची माहिती देण्यासाठी लगतच्या फेट्रा गावातील तरुणांना प्रशिक्षित करुन त्यांना ३०० रुपये दररोज याप्रमाणे रोजगार उपलव्य करुन देण्यात आला आहे. सध्या १२ प्रशिक्षित गाईड तेथे सेवा देत आहेत. ‘टूरिझम’ वाढल्यास या गावांमधील लोकांना जिप्सी वाहन घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.\nअभयारण्यात ‘पॅगोडा‘ आणि आणखी एक उंच ‘वॉच टॉवर’ उभारण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. याठिकाणी गेट आणि बॅरिकेटस टाकून पर्यटकांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करण्यात आली असून, गाईन डेव्हलपमेंंटचेही काम सुरु आहे. बागेत लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी आणि सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सोबतच निसर्ग परिचय केंद्राचेही काम पूर्ण झाले आहे. पूर्वी या भागात वीज नव्हती; मात्र आता वीजही आली असून, तलावालगतच एक विहीरही खोदण्यात आली आहे. आता काटेपूर्णा अभयारण्य हे सर्वार्थाने पूर्णपणे पर्यटनस्थळ बनले असून, विदर्भातील पर्य���कांसाठी ही एक उत्तम पर्वणीच ठरणार आहे. काटेपूर्णा अभयारण्य अकोल्यापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असून तेथे रस्त्याच्या मार्गाने अध्र्या तासाामध्ये पोहोचता येते.\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-school-student-drugs-addiction-3514", "date_download": "2021-06-13T05:36:29Z", "digest": "sha1:MMAXE3724C6CT3AJNLJPWCX3DST42H27", "length": 11704, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "शाळकरी मुलांना ‘कुत्ता’ गोळीचं व्यसन; मेडिकल दुकानात मिळते कुत्ता गोळी | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशाळकरी मुलांना ‘कुत्ता’ गोळीचं व्यसन; मेडिकल दुकानात मिळते कुत्ता गोळी\nशाळकरी मुलांना ‘कुत्ता’ गोळीचं व्यसन; मेडिकल दुकानात मिळते कुत्ता गोळी\nसोमवार, 15 ऑक्टोबर 2018\nशाळकरी मुलांना ‘कुत्ता’ गोळीचं व्यसन; मेडिकल दुकानात मिळते कुत्ता गोळी\nVideo of शाळकरी मुल���ंना ‘कुत्ता’ गोळीचं व्यसन; मेडिकल दुकानात मिळते कुत्ता गोळी\nअंमली पदार्थाचे नवनवे प्रकार समोर येतायत. धक्कादायक गोष्ट म्हणजे औषधं म्हणून दिल्या जाणाऱ्या गोळ्याही आता नशा करण्यासाठी करण्यासाठी वापरल्या जातायत. कुत्ता नावाची गोळी आता शाळकरी मुलांमध्ये प्रिय झालीय.\nअवघ्या दहा रुपयांत दहा कुत्ता गोळ्या खाल्ल्यास नशा चढते. शाळकरी मुलांच्या दप्तरांमध्ये या गोळ्या सर्रास सापडू लागल्यात. अल्प्रोझोलम असा या गोळ्यांचं शास्त्रीय नाव आहे. ही गोळी शाळकरी मुलांसाठी धोकादायक झालीय.\nसरकारनंही कुत्तागोळीची गंभीर दखल घेतलीय. सरकारनं विनाप्रिसक्रिप्शन अशा गोळ्या देणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.\nअंमली पदार्थाचे नवनवे प्रकार समोर येतायत. धक्कादायक गोष्ट म्हणजे औषधं म्हणून दिल्या जाणाऱ्या गोळ्याही आता नशा करण्यासाठी करण्यासाठी वापरल्या जातायत. कुत्ता नावाची गोळी आता शाळकरी मुलांमध्ये प्रिय झालीय.\nअवघ्या दहा रुपयांत दहा कुत्ता गोळ्या खाल्ल्यास नशा चढते. शाळकरी मुलांच्या दप्तरांमध्ये या गोळ्या सर्रास सापडू लागल्यात. अल्प्रोझोलम असा या गोळ्यांचं शास्त्रीय नाव आहे. ही गोळी शाळकरी मुलांसाठी धोकादायक झालीय.\nसरकारनंही कुत्तागोळीची गंभीर दखल घेतलीय. सरकारनं विनाप्रिसक्रिप्शन अशा गोळ्या देणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.\nपरराज्यात या गोळ्याचं उत्पादन होत असून महाराष्ट्रात त्याची छुप्या पद्धतीनं विक्री केली जातेय. हा नशेचा बाजार असाच सुरू राहिला तर कोवळी पिढी बरबाद होऊन जाईल हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज लागणार नाही.\nआषाढी वारी बाबत सरकारने पुनर्विचार करावा यासाठी आळंदीत बैठक...\nआळंदी : आषाढी वारीबाबत Ashadhi Wari महाराष्ट्र सरकारने ११ जून रोजी महत्वपूर्ण निर्णय...\nशेतकऱ्यांनी कर्जमाफी होईलच या आशेवर राहू नये - डॉ.राजेंद्र शिंगणे\nबुलढाणा : सिंदखेड राजा मतदारसंघातील पीक कर्ज वाटप आढावा घेण्यासाठी अन्न व औषध...\nजेजुरीच्या खंडोबा मंदिरात हापूस आंब्याची आरास\nजेजुरी - अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये हापूस...\nफडणवीस साहेब...सखाराम गटणेच्या तोंडचं वाक्य 'पुलं'च्या तोंडी घातलंत...\nपुणे : थोर साहित्यिक, विनोदी लेखक, दिग्दर्शक महाराष्ट्र भूषण पु. ल. देशप��ंडे यांची...\nWeather Update: मुंबई आणि कोकण विभागात हवामान खात्याचा रेड अलर्ट\nमुंबई: मुंबईत Mumbai जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाची जोरदार बॅटिंग...\nअबब दोन झाडे तोडली, डॉक्टरला एक लाखांचा दंड \nलातूर : लातूर Latur शहरातील शिवाजीनगर परिसरात दोन वृक्ष अनधिकृतपणे तोडल्यामुळे...\nमराठा आरक्षणावर नक्षलवाद्यांची भूमिका, वाचा सविस्तर...\nगडचिरोली : आरक्षण (Reservation) हा खुळखुळा असून त्यावर आपली शक्ती खर्च...\nरत्नागिरीत 'एनडीआरएफ'च्या चार टीम दाखल\nरत्नागिरी : रत्नागिरीत Ratnagiri अतीमुसळधार पावसाची Rainfall शक्यता आहे 13 जून...\nसुप्रीम कोर्टाने परमबीर सिंग यांची याचिका फेटाळली\nमुंबई - माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh यांनी त्यांच्या विरोधात...\nवाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन; माझ्या वाढदिवशी...\nवृत्तसंस्था : येत्या 14 जूनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे Maharashtra...\nराज्यातील शेतकऱ्यांना मिळणार बिनव्याजी कर्ज\nमुंबई- राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने State Government मोठा निर्णय घेतला...\nहे जग खूप सुंदर आहे. आपल्या आजुबाजूला खूप छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सुंदरता लपलेली...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/05/rahul-gandhi.html", "date_download": "2021-06-13T05:18:55Z", "digest": "sha1:U4MEYPUDZI24KOABKN6PMNCCO53HQVDR", "length": 7109, "nlines": 58, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "‘त्या’ वक्तव्यानंतर राहुल गांधी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन | Gosip4U Digital Wing Of India ‘त्या’ वक्तव्यानंतर राहुल गांधी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome राजकीय ‘त्या’ वक्तव्यानंतर राहुल गांधी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन\n‘त्या’ वक्तव्यानंतर राहुल गांधी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन\nकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील सरकारविषयी पक्षाची भूमिका मांडली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यात वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात होते. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर टीका केली होती. काँग्रसेच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केली जात असता���ाच राहुल गांधी यांनी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला.\nकाँग्रेस नेते राहुल गांधी पत्रकार परिषदेत बोलत असताना “महाराष्ट्रातील सरकारला आमचा पाठिंबा आहे. मात्र, मोठे निर्णय घेण्याचे अधिकार नाही. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तिथे आम्ही निर्णय घेऊ शकतो. मात्र, केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळायला हवी,” असं म्हटलं होतं. आधीच राज्यात राजकीय अस्थिरतेच्या चर्चा सुरू असताना केलेल्या या विधानामुळे राजकीय गप्पांना रंग चढला होता. विरोधकांनीही काँग्रेसवर टीका केली होती.\nराज्यात सुरू झालेल्या चर्चांनंतर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोन करून संवाद साधला. “शिवसेना आणि काँग्रेसमधील मैत्री कायम आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या संकटाच्या काळात काँग्रेस प्रत्येक निर्णयात सरकारसोबत आहे,” अशी ग्वाही राहुल गांधी यांनी ठाकरे यांना दिली. तर “सरकारमध्ये काँग्रेसचा सन्मान ठेवला जाईल. सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सहभागी करून घेण्याचीच भूमिका आहे,” असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिलं.\nदरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला तिन्ही पक्षातील मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही उपस्थित राहणार आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%95", "date_download": "2021-06-13T06:36:28Z", "digest": "sha1:ITYGTSIFD7WSYGTT2VCMWH22XXFXAROW", "length": 4860, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मोहम्मद मोसादेक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमोहम्मद मोसादेक (फारसी: مُحَمَد مُصَدِق; १६ जून, इ.स. १८८२:तेहरान, इराण - ५ मार्च, इ.स. १९६७) ह�� १९५१ ते १९५३ दरम्यान इराण देशाचा पंतप्रधान होता. लोकशाही मार्गाने निवडून सत्तेवर आलेल्या मोसादेकने इराणमधील खनिज तेल उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करण्याची योजना आखली. त्याने १९१३ सालापासून ह्या उद्योगावर असलेले ब्रिटनचे नियंत्रण काढून घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्याच्या ह्या निर्णयावर तीव्र नापसंती व्यक्त करणाऱ्या ब्रिटनने अमेरिकेच्या सी.आय.ए. ह्या गुप्तहेर संघटनेसोबत संगनमत करून मोसादेकला सत्तेवरून हाकलवून लावण्याचे कारस्थान रचले. सी.आय.ए.ने ऑगस्ट १९५३ मध्ये रचलेल्या राजकीय बंडामध्ये शहा मोहम्मद रझा पेहलवीने मोसादेकचे पंतप्रधानपद बरखास्त करून सत्तेचे संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात घेतले. तेव्हापासून १९७९ पुढील २६ वर्षे सालच्या इराणी क्रांतीपर्यंत पेहलवी राज्यपदावर होता.\nमोसादेकला इराण सरकारने ३ वर्षांचा तुरुंगवास सुनावला व त्यानंतर मृत्यूपर्यंत तो स्वतःच्या घरात नजरकैदेमध्ये होता. मोसादेक इराणमध्ये प्रचंड लोकप्रिय होता.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १७:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3/", "date_download": "2021-06-13T05:49:38Z", "digest": "sha1:6SOJCOHRJ472DXG3DMA4WZCIQDRD5GTY", "length": 11334, "nlines": 155, "source_domain": "www.batmidar.in", "title": "एसएमएस पाठवा .. | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी एसएमएस पाठवा ..\nएसएमएस पाठवा,आपल्या मागण्या थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडा..\nमुंबईः सीएमओतील काही झारीतले शुक्राचार्य मुख्���मंत्र्यांशी पत्रकारांचा थेट संवाद होऊ देत नाहीत.त्यामुळं आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी एसएमएस किंवा ट्टिटरच्या माध्यमाचा उपयोग करावा लागतो.सोमवार दिनांक 26 नोव्हेंबर 2018 रोजी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोबाईल नंबरवर हजारो एसएमएस करून पत्रकारांचे प्रश्‍न पुन्हा एकदा त्यांच्या कानावर घातले जाणार आहेत.त्यांच्या ट्टिटरवरून देखील पत्रकार आपल्या संतप्त भावना श्री.फडणवीस यांच्या कानावर घालतील.मुख्यमंत्र्यांबरोबरच विरोधी पक्षांनी पत्रकारांचे प्रश्‍न विधानसभेत उपस्थित करावेत यासाठी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना देखील एसएमएस पाठवून आणि त्यांच्या ट्टिटरवरून आपलं गार्‍हाणं त्यांच्याही कानी घातलं जाणार आहे.सर्व पत्रकारांना विनंती आहे की,26 नोव्हेंबर 18 रोजी म्हणजे सोमवारी एसएमएस पाठवून आपल्या मागण्या थेट मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्याचं आवाहन पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेनं केलं आहे.\nएसएमएस पाठविण्यासाठी खालील फोन नंबर्स आहेत.\nदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ः 9373107881\nराधाकृष्ण विखे पाटील ः 9821013853\nधनंजय मुंडे ः 9850777777\nराधाकृष्ण विखे पाटील @RadhakrishnaVik\nपत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार पेन्शन योजना,मजिठियाची अंमलबजावणी झालीच पाहिजे..छोटया वृत्तपत्रांना न्याय द्या..अधिस्वीकृतीचे निमय शिथिल करा .. या मागण्यांसाठी आज १०,००० पत्रकार रस्त्यावर उतरले आहेत.\nपत्रकारांना वारंवार रस्त्यावर उतरण्याची वेळ यावी हे दुःखद आहे साहेब..आता आश्‍वासनं नकोत,अंमलबजावणी हवीय मुख्यमंत्री साहेब.\n(खाली आपलं नाव गाव,वृत्तपत्राचं नाव लिहावं )\nविरोधी पक्ष नेत्यांना पाठवायचा एसएमएस.\nपत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार पेन्शन,मजिठिया,छोटया वृत्तपत्रांचे प्रश्‍न,अधिस्वीकृतीचे प्रश्‍न विधिमंडळात उपस्थित करून पत्रकारांना सहकार्य करावे ही विनंती. वरील मागण्यांसाठी राज्यातील १०,००० पत्रकार आज रस्त्यावर उतरले आहेत.\n(खाली आपलं नाव गाव,वृत्तपत्राचं नाव लिहावं )\nPrevious articleजो वादा किया हो..निभाना पडेगा\nNext articleपत्रकारांचा अंत पाहू नकाः एस.एम.\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nआम्ही पत्रकार बांधव आमच्या मागण्या मान्य क���ा\nपत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे\nपत्रकारांना पेन्शन योजना सुरू झाली पाहिजे\nवृत्तपत्र लहान असो कि मोठा वृत्तपत्र हे वृत्तपत्रचवृत्तपत्रच आसते\nपत्रकार हा लहान असो किंवा मोठा तो पत्रकाराच असतो अधिस्कृती हि झालीच पाहिजे\nदैनिक पुण्यनगरी मु.पो.पिंपरखेड ता.शिरूर जि.पुणे\nआम्हाला दिलेली आश्वासने पाळा सर्वच पत्रकारांना टोल फ्री,पेन्शन,प्रत्येक तालुक्यात पत्रकार निवास आदी मागण्या आमच्या मान्य करा\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nआक्षीच्या शिलालेखाची उपेक्षा संंपतेय…….\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-13T05:27:15Z", "digest": "sha1:C6VCGYHVIMTYUL6LVEYSOKAI2QV4GMTN", "length": 12725, "nlines": 129, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकारांनाही ‘गाजर’… | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी पत्रकारांनाही ‘गाजर’…\nपत्रकार संरक्षण कायदा देखील ठरतोय जुमला\nकेंद्र आणि राज्य सरकारांत नुसतीची टोलवाटोलवी\nकायदा झाला..पण अंमलबजावणी नाही\nकेंद्राच्या आक्षेपांमुळं कायद्याचं भवितव्य अधांतरी\nमुंबईः महाराष्ट्राच्या पत्रकार संरक्षण कायद्याला केंद्रानं कोलदांडा घातला आहे..त्यामुळं या कायद्याचं भवितव्य अधांतरी आहे असं म्हणायला हरकत नाही.केंद्र आणि राज्य सरकारांत ज्या प्रमाणे टोलवाटोलवी सुरू आहे ते बघता हा कायदा देखील एक जुमलाच ठरतो आहे..\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील पत्रकारांनी सतत बारा वर्षे पाठपुरावा केल्यानंतर राज्य विधिमंडळानं 7 एप्रिल 2017 रोजी पत्रकार संरक्षण कायदा एकमतानं आणि विधेयकावर कोणतीही चर्चा न होता मंजूर केला .त्याबद्दल महाराष्ट्रातील पत्रकारांनी फटाके वाजवून आणि पेढे वा��ून आनंद व्यक्त केला..त्यानंतर सुरू झाली अडथळ्याची शर्यत..नव्या कायद्यामुळं आयपीसीमध्ये हस्तक्षेप होत असल्यानं त्यास राष्ट्रपतींची मंजुरी लागेल असं सांगत हे विधेयक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी दिल्लीला पाठविलं गेलं.जवळपास वर्ष सव्वा वर्षे विधेयक दिल्लीत ‘आराम करीत पडून’ होतं.ऩंतर केव्हा तरी जाग आली आणि दिल्लीकरांच्या लक्षात आलं की,अन्य कायदे असताना पत्रकारांसाठी स्वतंत्र कायद्याची गरज नाही.हा प्रश्‍न त्यांनी पत्राव्दारे मुंबईकरांना विचारला.साधारणतः ही ऑगस्टमधील घटना.ऑगस्टच्या या पत्राला ऑक्टोबरमध्ये उत्तर दिलं गेलं.त्यात महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्यामुळं स्वतंत्र कायदा आवश्यक असल्याचं मत राज्य सरकारनं व्यक्त केलं आहे.राज्य सरकारचा हा दावा केंद्राला पटतो की,नाही माहिती नाही..पण असं नक्की म्हणता येईल की,या टोलवाटोलवीत कायद्याचं भवितव्य अधांतरी आहे..केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं म्हणजे भाजपचं सरकार असताना होणारी ही दिरंगाई सरकारच्या हेतूबद्दलच संशय निर्माण करते असं मत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केलं आहे . सरकार पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी कऱण्यास टाळाटाळ करीत आहे हे स्पष्ट झाल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा पत्रकारावर हल्ले वाढले आहेत.ऑक्टोबरमध्ये किमान सहा पत्रकारांवर राज्यात हल्ले झाले आहेत.कायदा मंजूर झाल्यानंतर राज्यातील पत्रकारावर होणार्‍या हल्ल्यांमध्ये लक्षणीय घट झाली होती.मात्र कायदा अंमलात येत नाही,सरकारनं नुसतंच गाजर दिलेलं आहे हे वास्तव समोर आल्यानंतर हल्ले पुन्हा वाढले असून आता निवडणूक काळात हल्ल्याची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.\n17 रोजी पुन्हा आंदोलन\nपत्रकारासाठी संरक्षण कायदा करण्याचे तो आणि तो तातडीन अंमलात आणण्याचं आश्‍वासन देऊनही गेली दीड वर्षे ते पूर्ण केलं गेलं नाही.पत्रकारांना शांत करण्यासाठी दिलेलं हे गाजर होतं हे पत्रकारांच्या लक्षात आल्यानंतर पत्रकारांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असून येत्या 17 नोव्हेंबर रोजी पत्रकार संरक्षण कायदा,पेन्शन,मजिठियाची अंमलबजावणी,जाहिरात धोरणास विरोध आणि अधिस्वीकृती पत्रिकेच्या प्रश्‍नांसाठी राज्यभर काळा दिवस पाळण्याचा निर्णय पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने घेतला आहे.राज्यातील विविध पत्रकार संघटना या आंदोलनात सहभागी होत आहेत.त्या दिवशी राज्यातील सर्व जिल्हयात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकार धरणे धरतील.जास्तीत जास्त पत्रकारानी या आंदोलनात सहभागी होऊन पुन्हा एकदा आपली एकजूट दाखवून द्यावी असे आवाहन पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनं केले आहे.\nPrevious articleअंकुश ठेवण्यासाठी सरकारात\nNext articleबलात्कार नव्हे..राजी खुषीचा मामलाः\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nआक्षीच्या शिलालेखाची उपेक्षा संंपतेय…….\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/goa-needs-new-coach-13509", "date_download": "2021-06-13T05:26:47Z", "digest": "sha1:A2SEHKJGK5B5AIDMYRAZWWXFXOA3HDLG", "length": 13761, "nlines": 128, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "गोव्याला रणजी करंडक क्रिकेट संघासाठी भासणार नव्या प्रशिक्षकाची गरज | Gomantak", "raw_content": "\nगोव्याला रणजी करंडक क्रिकेट संघासाठी भासणार नव्या प्रशिक्षकाची गरज\nगोव्याला रणजी करंडक क्रिकेट संघासाठी भासणार नव्या प्रशिक्षकाची गरज\nशनिवार, 15 मे 2021\nभारताचे माजी कसोटी वेगवान गोलंदाज दोड्डा गणेश यांच्या राजीनाम्यानंतर गोव्याच्या रणजी करंडक क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद रिक्त आहे\nपणजी: भारताचे माजी कसोटी वेगवान गोलंदाज (Bowler) दोड्डा गणेश यांच्या राजीनाम्यानंतर गोव्याच्या रणजी करंडक क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद (Coaching position) रिक्त आहे, त्यामुळे गोवा क्रिकेट असोसिएशनला (GCA) नव्या मोसमासाठी प्रशिक्षकाची शोधमोहीम हाती घ्यावी लागेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कोविड-१९ पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजनांसह २०२१-२२ मोसम खेळविल्यास गोव्याच्या सीनियर क्रिकेट संघाला रणजी करंडक स्पर्धेसह सय्यद मुश्ताक अली टी-20 आणि विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत खेळावे लागेल. सध्या प्रशिक्षकपद रिक्त असल्याने या जागी नव्या चेहऱ्याची वर्णी लागेल हे स्पष्ट आहे. प्राप्त माहितीनुसार, नव्या मोसमाची शक्यता लक्षात घेऊनच जीसीए नवा प्रशिक्षक नियुक्त करेल, सध्या तरी संघटनेला नियुक्तीची घाई ��ाही. (Goa needs a new coach)\nकसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी न्यूझीलंडच्या खेळाडूचा आगळावेगळा सराव\nदोड्डा गणेश यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याचा संघ 2019-20 मोसमातील रणजी करंडक प्लेट स्पर्धेत खेळला. या गटात अव्वल स्थान मिळवत गोव्याने त्या मोसमात रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळण्याचा मान मिळविला. त्या कामगिरीनुसार, गणेश यांना2020-21 मोसमासाठी मुदतवाढ मिळाली. कोविड महामारीमुळे रणजी करंडक स्पर्धा झाली नाही, मात्र टी-20 आणि एकदिवसीय स्पर्धेचे आयोजन झाले.\nइंदूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या टी-20 स्पर्धेत गोव्याने गणेश यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपैकी तीन सामने जिंकले, मात्र बाद फेरीसाठी पात्रता मिळविणे शक्य झाले नाही. नंतर फेब्रुवारीत एकदिवसीय स्पर्धेपूर्वी बंगळूर येथील गणेश यांनी आरोग्यस्वास्थाचे कारण देत प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी जीसीएचे प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर यांच्याकडे संघाचा तात्पुरता ताबा देण्यात आला.\nVideo: कोण आहे जसप्रीत बुमराहचा गुरु\nएकदिवसीय स्पर्धेत गोव्याने एकमेव विजय नोंदविला. या पार्श्वभूमीवर, नव्या मोसमात पूर्णवेळ प्रशिक्षकाच्या नियुक्तीचे संकेत आहेत. सूत्राच्या माहितीनुसार, गोव्याच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक राजेश कामत यांच्याकडे रणजी संघाची सूत्रे देण्याबाबत जीसीए विचार करू शकते. कर्नाटकचे माजी रणजीपटू राजेश यांनी यापूर्वी 2009-10 व 2010-11 असे दोन मोसम गोव्याच्या रणजी संघाला मार्गदर्शन केले होते.\nगोव्याचे दशकभरातील रणजी संघ प्रशिक्षक\n2011-12 मोसमात गोव्याचे माजी कर्णधार विवेक कोळंबकर प्रशिक्षकपदी\nदोड्डा गणेश यांच्याकडे2012-13 व 2019-20. मध्ये जबाबदारीश्रीलंकेचे माजी कसोटीपटू नुवान झोयसा 2013-14 व 2014-15 मोसमात प्रशिक्षक भारताचे माजी कसोटी अष्टपैलू ह्रषीकेश कानिटकर याची 2015-16 मोसमासाठी नियुक्ती गोव्याचे माजी क्रिकेटपटू प्रकाश मयेकर 2016-17, 2017-18 , 2018-19 असे सलग तीन मोसम प्रशिक्षक\nतासभर घालवायची बाथरूममध्येच वेळ; राज कुंद्राचे एक्स वाइफ बद्दल अनेक खुलासे, शिल्पा नाराज\nशिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा(Raj Kundra) बॉलीवूडच्या क्युट...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\nचीनी गुप्तहेराला भारत-बांग्लादेश सीमेवर अटक\nबांग्लादेश सीमेवर (Bangladesh border) बीएसएफने (BSF) अवैधपणे भारतात प्रवेश करणाऱ्या...\nघरी बसून करता येणार आधारमध्ये बदल; mAadhaar App जाणून घ्या\nभारतात (India) आधार कार्ड (Aadhaar card) हे अनिवार्य झाले आहे. खासगी कामे असो किंवा...\nकुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या उच्च न्यायालयात फाशीविरुध्द मागता येणार दाद\nभारताचे (India) माजी नौदल अधिकारी (Naval officer) असणाऱ्या कुलभूषण जाधव (Kulbhushan...\nIND Vs NZ : विलगीकरणानंतर आज टीम इंडिया एकत्रित सरावासाठी मैदानात\nसाऊथॅम्प्टन : इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन (Southampton) मैदानावर 18 जून...\nवर्षाअखेर मोदींचा अमेरिका दौरा पहिल्यांदाच होणार राष्ट्राध्यक्ष बायडन यांची भेट\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र...\nराजकीय पक्षांनी गोमंतकीयांचं समाजमन जाणून घ्यावं\nभाजप हालचाली करते म्हणजे निवडणूक लवकर होऊ शकते, असे गृहित धरून कॉंग्रेसचे हातपाय...\nबॉक्सर दिनको सिंह मेरी कोम आणि एल सरिता देवीचे होते प्रेरणास्थान\nएशियन गेम्समधले(Asian Games) सुवर्णपदक विजेते(Gold Medallist) बॉक्सर दिनको सिंह(...\nविरोधी पक्षनेत्याच्या मारली कानाखाली; हा इम्रान खानचा नवा पाकिस्तान आहे\nजगभरातील वृत्तवाहिन्यांवरील चर्चेदरम्यान पॅनेलवाल्यांमध्ये जोरदार वादविवाद होणे ही...\nBirthday Special : महागड्या गाड्या आणि आलिशान घर; पाहा मिका सिंहची रॉयल लाइफ\n\"तूट भरुन काढण्यासाठी नोटांची छपाई करणे हा शेवटचा पर्याय\"\nनवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) माजी गव्हर्नर डी सुब्बाराव(D Subbarao)...\nभारत कसोटी test रणजी करंडक करंडक trophy क्रिकेट cricket bcci विजय victory विजय हजारे एकदिवसीय odi स्पर्धा day बंगळूर प्रशिक्षण training video कर्णधार director\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/ramdas-athawale-suggested-new-formula-bjp-and-shivsena-236308", "date_download": "2021-06-13T05:57:25Z", "digest": "sha1:OC45YOLGCQ3ZEMBEP4X5LPGK5XE3BQIC", "length": 16301, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आठवले भाजप-सेनेतील नवे संवाददूत? जाहीर केला नवा फॉर्म्युला", "raw_content": "\nराज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना केंद्रिय मंत्री रामदास आठवले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षातील संवाददूत बनले आहेत. त्यांनी सत्ता स्थापनेचा नवा फॉर्म्युला जाहीर केला असून यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी बोलणे झाल्याचा दावाही केला आहे.\nआठवले भाजप-सेनेतील नवे संवाददूत जाहीर केला नवा फॉर्म्युला\nनवी दिल्ली : राज्य���त सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना केंद्रिय मंत्री रामदास आठवले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षातील संवाददूत बनले आहेत. त्यांनी सत्ता स्थापनेचा नवा फॉर्म्युला जाहीर केला असून यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी बोलणे झाल्याचा दावाही केला आहे.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nआठवले म्हणाले की, माझे संजय राऊत यांच्याशी बोलणे झाले असून शिवसेना आणि भाजप या दोन पक्षात सत्ता स्थापने संदर्भात तडजोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी त्यांना भाजपने तीन वर्षे आणि शिवसेनेने दोन वर्ष मुख्यमंत्री पद घेऊन तडजोड करावी असे सांगितले आहे. जर शिवसेनेला हा प्रस्ताव मंजूर असेल तर आपण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.\nगांधी कुटुंबाच्या सुरक्षा प्रश्नावरून काँग्रेस संसदेत आक्रमक\nकाँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्यापेक्षा भाजपसोबत जावे- कुमारस्वामी\nदरम्यान, राज्यात सध्या कोणाचेही सरकार नसून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी भाजप आणि सेनेने युती करत निवडणुक लढविली होती. निकालात युतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. पंरतु, सत्ता स्थापन करताना सत्तेच्या समसमान वाटपावरून भाजप सेनेमध्ये तणाव निर्माण झाला आणि सेना मुख्यमंत्री पदावर अडून बसली. यामुळे राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने सत्तापेच निर्माण झाला आहे.\nमसुदा नको, मुख्यमंत्री पदावरच बोला- राऊत\nमुंबई : आम्हाला कुठल्याही प्रकारचा मसुदा नको, मुख्यमंत्री पदावरच बोला, असा पुनुरुच्चार पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा समसमान वाटप या केलेल्या वक्तव्यावर त्यांच्या निवासस्थानी मसुदा बनविण्यात येत असल्याच्या बातम्या आल्यानंतर सं\nभाजपचा घटक पक्ष असलेल्या आरपीआयचे संभाजीनगरला विरोध; आठवले म्हणाले, नामांतरास राहिल विरोध\nऔरंगाबाद : औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करावे अशी मागणी होत आहे. त्याला काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोध दर्शवला आहे. नाव बदलून विकास होत नाही, असे ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष औरंगाबादचे नामांतर करावे अशी मागणी करित आहे. यासाठी देवेंद्र फडणवी\nनाशिकमध्ये सत्ताधारी भाजपला धक्के बसण्यास सुरवात भाजपच्या आणखी एका नेत्याने घेतली राऊत यांची भेट\nनाशिक :महापालिका निवडणुकीला वर्ष शिल्लक असताना, सत्ताधारी भाजपला धक्के बसण्यास सुरवात झाली आहे. भाजपमध्ये दोन वर्षे बुलंद तोफ म्हणून सभागृहात गाजलेल्या दिनकर पाटील यांनी त्यांच्या स्वभावाला साजेसे शिवसेना खासदार राऊत यांची भेट घेऊन भाजपला धक्का दिला.\nसोलापूर जिल्ह्यातील हे दोन विरोधक येणार एकत्र\nमाढा (सोलापूर) : राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसचे सरकार राज्यात स्थापन होत असल्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे नव्याने बांधली जाण्याची शक्यता आहे. मतदारसंघात राजकीय विरोधक म्हणून भाजप एकाकी पडताना दिसत आहे.\nअखेर सत्ता समिकरण बदलणार..\nमुंबई : भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा नाकारल्याने आता सत्तासिकरण पुर्णत: बदलण्याचे चित्र आहे. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काॅग्रेस अशी नवी आघाडी समोर येण्याची शक्यता वाढली आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्री पदावरचा दावा कायम ठेवल्याने\nभाजपचा नाराज गट एकवटतोय पंकजा मुंडेंशी नेत्यांची चर्चा\nमुंबई : महाराष्ट्रात सत्ता पालट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षातील अनेक नेत्यांचा हिरमोड झाला आहे. मेगाभरतीमुळे अनेक नवे चेहरे भाजपच्या गोट्यात दिसत असले तरी, पक्षातील जुन्या चेहऱ्यांमध्ये निवडणूक निकालानंतर नाराजी असल्याचं दिसत आहे. भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सो\n'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तक प्रकाशनावरून विरोधक आक्रमक\nपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत भारतीय जनता पक्षाने आज (ता.१२) 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. या प्रकारवरून विरोधक आक्रमक झाले असून राष्ट्रवादीसह शिवसेनेनेही भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ताज्या बा\nमोदी - शहांचा अश्‍वमेध यज्ञ\nलालकृष्ण अडवानी यांनी राजकारणात नवे मित्र जोडले. त्या बळावर मोदी-शहा हे सत्तेचा अश्‍वमेध यज्ञ करत आहेत. तुम्हाला हे आवडले तर छानच; मात्र आवडत नसल्यास त्यास आव्हान देण्यासाठी तुम्हाला व्हायरल टि्‌वटपेक्षा अधिक ट्‌विट्‌सची गरज भासेल.\nजानकर, आठवलेंना योग्यवेळी महाविकास आघ���डीत आणू : राजू शेट्टी\nसोलापूर : भारतीय जनता पक्षात (कै.) गोपीनाथराव मुंडे यांना सातत्याने डावलण्यात आले आहे. (कै.) मुंडे यांच्याबाबतीत भाजप जशा पद्धतीने वागत होता तशाच पद्धतीने आज मुंडे समर्थकांना भाजपमध्ये वागणूक मिळत आहे. भाजपमधील वागणुकीची मुंडे समर्थकांची जखम तशी जुनीच आहे. हीच जुनी जखम आज भळभळू लागली असल्य\nस्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, राऊतांनंतर जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला\nमुंबईः २०२२ मध्ये मुंबई महापालिकेवर भगवा फडकणारच, मात्र भाजपचा भगवा फडकणार असं रोखठोक वक्तव्य महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्त्युत्तर केले आहे. शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, असं उत्तर रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/ban-china-campaign-war-india-and-china-10812", "date_download": "2021-06-13T05:15:55Z", "digest": "sha1:5XJJ5O4VYF223MXQQGXKZEI6WD2FH5IX", "length": 11454, "nlines": 148, "source_domain": "www.saamtv.com", "title": "बॅन चायना मोहिमेमुळे चीनमधील माध्यमांची भारताविरोधात गरळ | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबॅन चायना मोहिमेमुळे चीनमधील माध्यमांची भारताविरोधात गरळ\nबॅन चायना मोहिमेमुळे चीनमधील माध्यमांची भारताविरोधात गरळ\nसोमवार, 8 जून 2020\nबॅन चायना महिमेबद्दल चिनी ड्रॅगनचे फुत्कार\nमोहीम यशस्वी होणार नसल्याची चीनची पोपटपंची\nभारतीयांच्या निर्धाराचा दणका चीनला आता द्यायलाच हवा\nभारतात सुरू असलेल्या बॅन चायना मोहिमेमुळे चीनचं पित्त खवळलंय. त्यामुळे चीन सरकार आणि तिथली माध्यमं भारताविरोधात गरळ ओकू लागलेयत. काय झालंय नेमकं पाहूयात या रिपोर्टमधून...\nकोरोनाचं संकट आल्यापासून आणि भारतीय सीमेवर चीननं कुरापती सुरू केल्यापासून संपूर्ण भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळलीय. त्यामुळे चिनी वस्तूंवर बहिष्काराच्या मोहिमेला बळ आलंय. त्यातच पंतप्रधान मोदींनी स्वावलंबी भारतचं आवाहन केल्यानंतर तर चिनी वस्तू टाळण्याचा प्रयत्न प्रत्येक भारतीय करून लागलाय. त्यामुळे चिनी ड्रॅगनचं पित्त खवळलंय. चीन इतका वै���ल्यग्रस्त झालाय की, बेताल वक्तव्य करतचीनकडून वारंवार भारताविरोधात गरळ ओकली जातेय. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम भारतात यशस्वी होणार नसल्याचा फुत्कार चीनकडून सुरू झालाय.\nचिनी वस्तू भारतीयांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनल्यायत, त्यामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम भारतात अपयशी ठरेल असा जावईशोध चीननं लावलाय. चीनमधल्या सरकारी आणि खासगी माध्यमांनीही या रडगाण्यात सूर आळवलाय. एकप्रकारे भारतीयांच्या राष्ट्रप्रेमाला थेट आव्हान देण्याचाच हा प्रयत्न आहे. त्यामुळे चिनी फुत्काराला उत्तर द्यायचं असेल तर, आपण चिनी वस्तू कचऱ्याच्या डब्यात टाकायला हव्यात. आणि भारतीयांनी जर निर्धार केला तर काय होतं हे पुन्हा एकदा चीनला दाखवून द्यायला हवंय. शेकडो वर्ष भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना ज्या शौर्यानं आपण पिटाळून लावलं, त्याच धैर्यानं चिनी वस्तू हाकलून लावण्याची शपथ आपण घ्यायला हवी.\nभारत चीन सरकार government कोरोना corona\nमराठा आरक्षणावर नक्षलवाद्यांची भूमिका, वाचा सविस्तर...\nगडचिरोली : आरक्षण (Reservation) हा खुळखुळा असून त्यावर आपली शक्ती खर्च...\nएकाच दिवशी संपूर्ण गावाचे लसीकरण; बहिरवाडी ठरले जगातील पहिले गाव\nपुरंदर तालुक्यातील बहिरवाडी येथील 6 महिने ते 17 वर्षापर्यंतच्या मुला मुलींना...\nWTC Final: BCCI ने पाठिंबा देण्याचे केले आवाहन; पाहा VIDEO\nनवी दिल्ली: न्यूझीलंड विरुद्ध (IND vs NZ) 18 जूनपासून साऊथहॅम्पन येथे सुरू होणाऱ्या...\nमुंबईत NCBची कारवाई, दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त...\nमुंबई : मुंबईत Mumbai एनसीबीनं NCB कारवाई केली आहे. त्यामध्ये तब्बल दीड कोटी...\nविमा कंपनीच्या नफ्यात राज्य सरकारची भागीदारी; शेतकऱ्याच्या हातावर...\nबीड : 'पिक विमा मॉडेल' Crop insurance model ची चर्चा राज्यभर सुरू आहे. बीड Beed...\n2-DG: तंत्रज्ञान हस्तातरणांसाठी डीआरडीओने मागवले अभिप्राय\nवृत्तसंस्था : कोविड 19 च्या उपचारासाठी आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO...\nचहल-धनश्रीचा वर्कआउट व्हिडिओ; चाहत्याने घेतली फिरकी\nयुजवेंद्र चहलने (yuzvendra chahal) सोशल मीडियावर आपली पत्नी धनश्रीसोबत (Dhanashree...\nअठरा वर्षावरील सर्वाना मिळणार मोफत लस; मोदींची घोषणा\nनवी दिल्ली : देशात कोविड 19 Covid 19 ची लाट हळूहळू ओसरू लागली आहे. मात्र तिसऱ्या...\nIPL 2021: पुन्हा होणार सुरु; सामन्यांच्या तारखा झाल्या जाहिर\nभारतीय क्रिकेट निया���क मंडळाने (BCCI) युएईमध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग 2021 (...\nबालकांमधली कुपोषण....वाढता वाढता वाढे\nनवी दिल्ली : देशभरातील कुपोषित Malnutrition बालकांची Childrens ...\nभारताविरोधात बोलणारे नेपाळचे पंतप्रधान नरमले\nनवी दिल्ली : सीमेवरील वादाबाबत Boundary dispute भारताविरोधात India आक्रमक...\nपोलिसांचा हॉटेलवर छापा ; मद्यपान करणाऱ्या 41 जणांवर गुन्हा दाखल\nकोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर पुणे Pune City शहरात अनेक निर्बंध लागू...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/new-symptoms-corona-10655", "date_download": "2021-06-13T05:12:26Z", "digest": "sha1:R42POKLBHDWEFXYEOJM6M23SW2N3VDSY", "length": 10366, "nlines": 148, "source_domain": "www.saamtv.com", "title": "बोलायला त्रास, चव ओळखता न येणं हीदेखील कोरोनाची लक्षणं? वाचा नेमकं काय होतं... | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबोलायला त्रास, चव ओळखता न येणं हीदेखील कोरोनाची लक्षणं वाचा नेमकं काय होतं...\nबोलायला त्रास, चव ओळखता न येणं हीदेखील कोरोनाची लक्षणं वाचा नेमकं काय होतं...\nरविवार, 17 मे 2020\nकोरोना व्हायरसची आणखी लक्षणं समोर\nजागतिक आरोग्य संघटनेचा इशारा\nबोलायला त्रास, चव ओळखता न येणं हीदेखील कोरोनाची लक्षणं \nकोरोना व्हायरसचं आणखी एक खतरनाक लक्षण समोर आलंय. जागतिक आरोग्य संघटनेनं यासंबंधी इशारा दिलाय. कोणतं आहे हे लक्षण \nकोरोना व्हायरसबद्दल रोज नवीन माहिती समोर येतेय. आता कोरोनाची काही नवीन लक्षणं समोर आलीयेत. जागतिक आरोग्य संघटनेनं या लक्षणांसंबंधी इशारा दिलाय. तज्ज्ञांच्या मत कोरोना संक्रमित व्यक्तींना बोलताना बराच त्रास होतो. धक्कादायक म्हणजे अनेकदा हे लक्षणं सर्वात शेवटी समोर येतं. कोरोना रुग्णाला बोलायला, तसंच कधी कधी ऐकायलाही त्रास होतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. चव ओळखायलाही कोरोना रुग्णाला त्रास होतो, असं संशोधन समोर आलंय.\nलक्षणं न दिसण्याच्या कोरोनाच्या गुणधर्मामुळे याचा सर्वात वेगानं प्रसार होतोय. त्यातच आता कोरोनाची नवीन लक्षणं समोर आली आहेत. म्हणूनच कोरोन��संबंधी कोणतंही लक्षण दुर्लक्षित करुन चालणार नाही.\nकोरोना corona आरोग्य health\nशेतकऱ्यांनी कर्जमाफी होईलच या आशेवर राहू नये - डॉ.राजेंद्र शिंगणे\nबुलढाणा : सिंदखेड राजा मतदारसंघातील पीक कर्ज वाटप आढावा घेण्यासाठी अन्न व औषध...\nजेजुरीच्या खंडोबा मंदिरात हापूस आंब्याची आरास\nजेजुरी - अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये हापूस...\nपिंपरी - चिंचवड महापालिकेचा लॉकडाऊनच्या काळात दिव्यांगांना मोठा...\nपिंपरी - चिंचवड : शहरातील शेकडो अंध कुटुंबियांच्या उदरनिर्वाहची व्यवस्था करत,...\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ९ हजार ४२९...\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने RTMNU ९ हजार ४२९...\nओ... हनिमूनला जायचं आहे, ई- पास पाहिजे \nनागपूर - लॉकडाऊनच्या काळात फक्त अत्यावश्यक कामासाठी संबंधितांना शहराबाहेर जाता यावं...\nनाशिकनंतर परभणीतही अजब प्रकार लस घेतलेल्या व्यक्तीच्या अंगाला...\nपरभणी - नाशिक Nashik येथील 71 वर्षीय व्यक्तीच्या शरीराला कोरोनाची Corona...\n100 रुपये घ्या आणि दाढी करा; बारामतीच्या चहावाल्याची पंतप्रधानांना...\nबारामती - लॉकडाऊनमुळे Lockdown हातावर पोट असलेल्यांचे कमालीचे हाल झाले आहेत....\nपालखी सोहळा : वारकरी व गावकरी यांच्यात वाद\nआळंदी - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही...\n'गरज सरो वैद्य मरो' कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच ८२ परिचारकांना...\nनंदुरबार : नंदुरबार Nandurbar जिल्ह्यातील आरोग्य विभागात Health Department...\nअमरावती विद्यापीठाच्या कोविड लॅबने पार केला तीन लाख चाचण्यांचा टप्पा\nअमरावती: संत गाडगेबाबा अमरावती Amravati विद्यापीठाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेने ३...\n तुमच्या फेक प्रोफाईल बनवून कोणी तरी मागतंय पैसे\nमुंबई: सावधान तुमच्या नावे कोणीतरी पैसे मागतंय. ऐकून तुम्हाला धक्का बसला ना....\nएकाच दिवशी संपूर्ण गावाचे लसीकरण; बहिरवाडी ठरले जगातील पहिले गाव\nपुरंदर तालुक्यातील बहिरवाडी येथील 6 महिने ते 17 वर्षापर्यंतच्या मुला मुलींना...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/Poster-release-of-Jhund-movie-directed-by-Nagaraj-Manjule.html", "date_download": "2021-06-13T04:35:22Z", "digest": "sha1:VESWGEPBUXUEQERL24IGODIQN2GDME7M", "length": 4814, "nlines": 57, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' चित्रपटाचं पोस्टर रिलीज | Gosip4U Digital Wing Of India नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' चित्रपटाचं पोस्टर रिलीज - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome मनोरंजन नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' चित्रपटाचं पोस्टर रिलीज\nनागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' चित्रपटाचं पोस्टर रिलीज\nनागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' चित्रपटाचं पोस्टर रिलीज\nनागराज मंजुळे दिग्दर्शित कथानक फुटबॉल कोच विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित 'झुंड' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर अखेर प्रदर्शित करण्यात आलं आहे. तसेच भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज, राज हिरेमथ आणि नागराज मंजुळे असे सगळे मिळून या चित्रपटाती निर्मिती करत आहेत. सैराट फेम नागराज मंजुळे यांचा हा पहिला बॉलिवूडपट असणार आहे. बॉलिवूडचे बिगबी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.\nवादविवाद आणि हो-नाहीमध्ये अडकलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर अखेर प्रदर्शित करण्यात आलं आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्टर शेअर करत याबाबत माहिती दिली. तसेच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-bjp-felicitate-63-party-workers-who-were-jailed-after-moradabad-riots-4763864-NOR.html", "date_download": "2021-06-13T05:52:44Z", "digest": "sha1:VZ3TVRH3PMK3CNBQWQP4R6GS7RBIHJDZ", "length": 5420, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "BJP Felicitate 63 Party Workers Who Were Jailed After Moradabad Riot's | दंगलीतील 63 कार्यकर्त्यांचा गौरव करणार भाजप, 'जेल यात्री' चा किताब देणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदंगलीतील 63 कार्यकर्त्यांचा गौरव करणार भाजप, 'जेल यात्री' चा किताब देणार\nलखनऊ - भाजपने मुरादाबादमध्ये झाल���ल्या दंगलींमध्ये तुरुंगवास भोगलेल्या 63 कार्यकर्त्यांना गौरवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वांवर दंगलीत सहभागी असणे, हत्‍येचा प्रयत्न, नुकसान पोहोचवणे, बेकायदेशीर पद्धतीने एकत्र येणे, पब्‍ल‍िक आणि रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याची प्रकरणे दाखल आहेत. हा गौरव सोहळा 5 ऑक्टोबरला होणार आहे.\nकार्यकर्त्यांना या सोहळ्यात 'जेल यात्री' हा किताब दिला जाणार असून, त्यांना स्मृतीचिन्ह, शॉल प्रदान केले जाणार आहे. कांठ परिसरात एका मंदिरावर लावलेला लाऊडस्पीकर हटवण्याच्या विरोधात 4 जुलैला महापंचातय बोलावण्यात आली होती. या दरम्यान, कार्यकर्ते आणि पोलिसांत वाद झाले होते. या हिंसाचारात जिल्हाधिकारीही गंभीररित्या जखमी झाले होते. भाजपच्या पदाधिका-यांबरोबरच राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे अनेक पदाधिका-यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.\nउत्तर प्रदेश भाजपने आग्रा येथे 21 नोव्हेंबर 2013 मध्ये आमदार सुरेश राणा आणि संगीत सोम यांना अमित शाह यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले होते. काही वेळाने त्याच मंचावर मोदींनी प्रचारसभाही घेतली होती. त्यावेळी लक्ष्‍मीकांत वाजपेयी यांनी राणा आणि सोम हे 'हिरो' आणि 'हिंदुंचे रक्षक' असल्याचे म्हटले होते. त्यांच्यावरही दंगली भडकवल्याचे गुन्हे दाखल होते. मात्र दोघांनां नंतर जामीनही मिळाला होता.\nया कार्यकर्त्यांबरोबर तुरुंगात गेलेले 23 जण अजूनही तुरुंगातच आहेत. त्यामुळे यांचा गौरव केल्याने तुरुंगातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यकर्त्यांनी पक्षाचा मुद्दा अत्यंत जोमाने उचलून धरल्याचे भाजप प्रवक्ते अनिल सिंह म्हणाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A9", "date_download": "2021-06-13T06:05:23Z", "digest": "sha1:SDGWAXPFWBEHEKCEKQ4S5GOWUSMA32E6", "length": 3140, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ११७३ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११५० चे - ११६० चे - ११७० चे - ११८० चे - ११९० चे\nवर्षे: ११७० - ११७१ - ११७२ - ११७३ - ११७४ - ११७५ - ११७६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nऑगस्ट ९ - पिसाच्या मिनार्‍याचे बांधकाम सुरू. बांधकाम संपण्यास २०० वर्षे लागलेला हा मिनारा चुकीने कलता बांधला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/2991/Recruitment-of-5846-posts-in-SSC-by-2020.html", "date_download": "2021-06-13T06:14:24Z", "digest": "sha1:XVWODLUNLPQA43KLQJT745B6JXYSTVIB", "length": 5205, "nlines": 76, "source_domain": "naukriadda.com", "title": "SSC मध्ये ५८४६ जागांची भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nSSC मध्ये ५८४६ जागांची भरती २०२०\n(SSC) कर्मचारी निवड आयोग अंतर्गत कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष व महिला पदांच्या एकूण 5846 जागांसाठी भरती भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.\nएकूण पदसंख्या : ५८४६\nपद आणि संख्या :\nकॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष व महिला - ५८४६\n10 + 2 (वरिष्ठ माध्यमिक) वर्ग पास\nअर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन\nवयमर्यादा: 1८ ते २5 वर्ष\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ०७/०९/२०२०.\n( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.)\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्ष��चा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/notice/%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95-2/", "date_download": "2021-06-13T05:09:27Z", "digest": "sha1:KZRJNHNE5EBLOCESRJCE43EM2FRK4F3X", "length": 4516, "nlines": 100, "source_domain": "solapur.gov.in", "title": "जवान राज्य उत्पादन शुल्क लेखी परीक्षा वेळापत्रक | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nजवान राज्य उत्पादन शुल्क लेखी परीक्षा वेळापत्रक\nजवान राज्य उत्पादन शुल्क लेखी परीक्षा वेळापत्रक\nजवान राज्य उत्पादन शुल्क लेखी परीक्षा वेळापत्रक\nजवान राज्य उत्पादन शुल्क लेखी परीक्षा वेळापत्रक\nराज्य उत्पादन शुल्क सोलापुर\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 11, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/old-bridge-of-mithi-river-is-rebuilded-in-5-moths-nrsr-137570/", "date_download": "2021-06-13T05:57:29Z", "digest": "sha1:QDVTHE24DOIUW7NTL3NT5RZJRZXX2GGU", "length": 15239, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "old bridge of mithi river is rebuilded in 5 moths nrsr | पाच महिन्यात पवईच्या मिठी नदीवरील पूल पाडून बांधला,पूर्व पश्चिम उपनगराला जाेडणारा एक मार्ग वाहतूकीसाठी खुला | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nमहाराष्ट्र राज्याच्या षष्ट्यब्दी निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभाग व राजपथ इन्फ्राकॉन प्रा.लि. यांनी सातारा जिल्ह्यात ठरविलेल्या ४० किलोमीटर अंतराच्या डांबरीकरणाचा विश्वविक्रम संकल्प\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्��िम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nकौतुकास्पदपाच महिन्यात पवईच्या मिठी नदीवरील पूल पाडून बांधला,पूर्व पश्चिम उपनगराला जाेडणारा एक मार्ग वाहतूकीसाठी खुला\nमिठी नदीवर(Bridge over Mithi River) १९४० साली बांधलेला पूल जीर्ण आणि धाेकादायक झाल्याने त्या पुलाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आले आहे.\nमुंबई: भांडूप येथील पवई (Powai)परिसरात मिठी नदीवर(Bridge over Mithi River) १९४० साली बांधलेला पूल जीर्ण आणि धाेकादायक झाल्याने त्या पुलाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आले आहे. विक्रमी वेळेत व नियोजनानुसारच पावसाळ्यापूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले असून या पुलामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा आणखी एक मार्ग आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे.\nआरारा खतरनाक – PUBG चा नवा विक्रम, २ आठवड्यांमध्येच तब्ब्ल २ मिलियन लोकांनी केलं प्री रजिस्ट्रेशन\nभांडूपच्या एस विभागांतर्गत असणाऱ्या पवई परिसरात मिठी नदीवर साधारणपणे १९४० च्या सुमारास बांधलेला ब्रिटीशकालीन एक जुना पूल होता. हा पूल अति धोकादायक झाल्याने डिसेंबर २०२० मध्ये तोडण्यात आला. त्यानंतर महापालिकेच्या पूल खात्याद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन केवळ ५ महिन्यांच्या अल्पावधीत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. तब्बल ३४ मीटर लांबीचा आणि २४ मीटर रुंदी असणाऱ्या या नव्या पुलाचे बांधकाम सुरु असताना महापालिकेच्या संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी काहींना; तसेच सदर ठिकाणी काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, या आव्हानावर यशस्वीपणे मात करुन पुलाचे बांधकाम विक्रमी वेळेत व नियोजनानुसारच पाव���ाळ्यापूर्वी करण्यात आले. या पुलामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा आणखी एक मार्ग आता वाहतुकीसाठी खुला झाल्याची माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे.\nभांडूप फिल्टरपाडा परिसरातून जाणारा साकी विहार मार्ग आहे. या मार्गाद्वारे पश्चिम उपनगरातील आरे कॉलनी परिसराला जाता येते. याच मार्गादरम्यान असणाऱ्या मिठी नदीवर सन १९४० च्या सुमारास २० मीटर लांबी व ७ मीटर रुंदी असणारा पूल बांधण्यात आला होता. हा पूल डिसेंबर २०२० मध्ये धोकादायक म्हणून घोषित केला हाेता. त्यानंतर लगेचच हा पूल पाडण्यात आला. नव्या पुलाचे बांधकाम हे नुकतेच पूर्ण झाले असून हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. विशेष म्हणजे जुन्या पुलाची रुंदी ही केवळ ७ मीटर इतकी होती, या तुलनेत नव्या पुलाची रुंदी ही २४ मीटर इतकी असल्याची माहिती पालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) राजेंद्रकुमार तळकर यांनी दिली.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/relationships-news-marathi/notice-the-four-things-that-girls-do-on-their-first-visit-nrng-141004/", "date_download": "2021-06-13T05:08:57Z", "digest": "sha1:SHMWLAGTOWGHGPM3SAHK2A6DSKJ73ZCW", "length": 11653, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Notice the four things that girls do on their first visit! nrng | पहिल्या भेटीत मुलींच्या 'या' चार गोष्टी मुलं करतात नोटीस! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nमुलींच्या हे लक्षातही येत नाही पहिल्या भेटीत मुलींच्या ‘या’ चार गोष्टी मुलं करतात नोटीस\nबर्‍याच वेळा काही गोष्टींना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज पडत नाही. अशात तुमची छोटीसी स्माईल देखील तुमच्या मनातील गोष्टी सांगून देतात.\nफिगर :- मुलींचा फिगर मुलांना आपल्याकडे आकर्षित करतो. ज्यात त्यांची हाईट, फिगर आणि फीचर्स देखील सामील असतात. मुलींचे हावभाव आणि त्यांची बॉडी लँग्वेजसुद्धा यात महत्वाची असते.\nतुमच्या बायको किंवा प्रेयसीचे नाव ‘P’ पासून होत असेल सुरु तर जाणून घ्या तिच्या स्वभावातल्या ‘या’ खास गोष्टी\nआत्मविश्वास :- मुलांना आत्मनिर्भर आणि आत्मविश्वास असणार्‍या मुली फार आवडतात. जर समोरच्या मुलीमध्ये या दोन्ही गोष्टी असतील तर मुलं लगेचच समजून जातात.\nस्माईल :- बर्‍याच वेळा काही गोष्टींना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज पडत नाही. अशात तुमची छोटीसी स्माईल देखील तुमच्या मनातील गोष्टी सांगून देतात. जर मुलाशी बोलताना मुली हसून देतात तर याचा अर्थ असा की त्यांना मुलाशी बोलायचे आहे.\nड्रेसिंग सेन्स :- मुलींचा ड्रेसिंग सेंस मुलांना आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. कपड्यांना चांगल्या प्रकारे परिधान करणे, हाय हिल्स, काजळ आणि लिपस्टिकचा हलका टच समोरच्या पर्सनॅलिटीत मोठा बदल करतो.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/celebrate-teachers-day-by-interacting-online-with-teachers-in-kalyan-east-27602/", "date_download": "2021-06-13T05:25:28Z", "digest": "sha1:Y6LHEKC4KLUWJJGJPWFQNTOPC6G4PVPH", "length": 12844, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Celebrate Teacher's Day by interacting online with teachers in Kalyan East | कल्याण पूर्वेत शिक्षकांशी ऑनलाइन संवाद साधून केला शिक्षक दिन साजरा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमस��गचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nठाणेकल्याण पूर्वेत शिक्षकांशी ऑनलाइन संवाद साधून केला शिक्षक दिन साजरा\nसम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, गणेश विद्या मंदिर शाळेच्या शिक्षिका ललिता मोरे, ग्लोबल कॉलेजच्या प्राचार्या सुप्रिया गायकर, आयडियल शाळेचे क्रीडाशिक्षक सुधाकर ठोके, एटम कॅम्पुटरचे संचालक अनिल एटम यांनी शिक्षकांना शुभेच्छा देऊन संवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश ओंबासे यांनी तर तांत्रिक बाजू लीपिका पाल यांनी सांभाळली.\nकल्याण : स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस त्यांच्या विध्यार्थ्यांनी साजरा करायचा ठरवले होते पण राधाकृष्णन म्हणाले की सर्व शिक्षकांचा ही सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून तेव्हापासून म्हणजे १९६२ पासून त्यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर त्या निमित्ताने असा साजरा करण्याची पद्धत सुरू झाली.\nकल्याण पूर्व शिक्षक संघाच्या वतीने सर्व शिक्षकांसाठी ऑनलाईन संवादाचे आयोजन केले होते. यामध्ये कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी सहभाग घेऊन सर्व शिक्षकांना शुभेच्छा देऊन शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षकांचे प्रश्‍न आणि समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे शिक्षकांना उद्देशून सांगितले. कोकण प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय मोरे यांनीही शिक्षकांशी संवाद साधून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.\nसम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, गणेश विद्या मंदिर शाळेच्या शिक्षिका ललिता मोरे, ग्लोबल कॉलेजच्या प्राचार्या सुप्रिया गायकर, आयडियल शाळेचे क्रीडाशिक्षक सुधाकर ठोके, एटम कॅम्पुटरचे संचालक अनिल एटम यांनी शिक्षकांना शुभेच्छा देऊन संवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश ओंबासे यांनी तर तांत्रिक बाजू लीपिका पाल यांनी सांभाळली.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हि���िओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-autobiography-mumbai-local-10806", "date_download": "2021-06-13T04:40:46Z", "digest": "sha1:DAFW4H7JW45CGYIJQPAN3JZ2BDU2VIFX", "length": 14503, "nlines": 148, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मी एकाकी पडलेली मुंबईची लोकल बोलतेय... | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमी एकाकी पडलेली मुंबईची लोकल बोलतेय...\nमी एकाकी पडलेली मुंबईची लोकल बोलतेय...\nरविवार, 7 जून 2020\nपण आता नेमकं काय झालंय... सांगा ना... स्टेशनं ओस पडलीयत... इनाऊन्समेटंचा आवाज नाही... तिकीट खिडक्या ओस पडल्यायत... इंडिकेटर विझून गेलेयत... तुम्ही घरात अडकून पडलाय आणि मीही यार्डात पडून राहिलीय एकाकी... तुमच्या-माझ्या प्रेमात हे कोण आलंय आडवं...\nबरेच दिवस झाले हा आवाज ऐकून... बरेच दिवस... दिवस कशाला बऱ्याच महिन्यांत हा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाच नसेल...\nमाझ्या येण्याची वर्दी देणारा हा आवाज आता कुणी देत नाही... आणि तो ऐकायला आता कुणी स्टेशनवर येतही नाही... काय झालंय बा��ांनो... माझ्यावर रुसलाय का तुम्ही... किती दिवस झाले तुम्ही माझ्या नजरेसही पडला नाहीत... आधी कसे तुम्ही माझ्या अंगाखांद्यांवर खेळायचात... चौथ्या सीटसाठीही भांडायचात... तासाभराच्या प्रवासातही भजनं गायचात... ती भजनं ऐकताना मलाही ठेका धरू वाटायचा... काही लोक खेळणी, मोबाईलचे कव्हर, कानातले-नाकातले किंवा कुरमुरे असं बरंच काही विकायला यायचे... कुणी बसल्या जागीच डब्बा खायचा, कुणी एखादी डुलकी काढून घ्यायचा... तर कुणी मोबाईलवर सिनेमे बघत राहायचा... उन्हाळ्यात घामेजल्या अंगाने तुम्ही प्रवास करायचात, पावसाळ्यात भिजल्या अंगाने बसून राहायचात... जागच्या जागी... रोजच्या रोज तुम्ही मला भेटायला यायचात... अगदी सणासुदीलाही मी तुमच्या सेवेत असायची... हो... सणासुदीवरून आठवलं... दसऱ्याला नाही का... तुम्ही माझ्या अंगाखांद्यांवर झेंडूची फुलं आणि आपट्यांच्या पानांची माळ घालायचात... सजवून टाकायचात मला... भर गर्दीतही पूजा करायचात... धुळवडीला माझ्याही सर्वांगावर रंगीबेरंगी संडा पडायचा... मोहरून जायचे मी... तुम्हाला आठवतंय मी स्टेशनात आले की हसू उमटायचं तुमच्या चेहऱ्यावर ... मला यायला थोडा उशीर झाला की बोटं मोडायचात माझ्या नावाने... आणि अचानक स्टेशनवरची अनाऊन्समेंट कानावर पडायची तुमच्या... मग तुम्ही बॅगा सावरत उभे राहायचात माझ्या स्वागताला... मी स्टेशनात घुसली रे घुसली की मी थांबायच्या आतच गाडीत शिरायचात... अत्यंत जवळची मैत्रीण खूप दिवसांनी भेटल्यावर गच्च मिठी मारावी तसं... रोज होत राहायचं असं...\nपण आता नेमकं काय झालंय... सांगा ना... स्टेशनं ओस पडलीयत... इनाऊन्समेटंचा आवाज नाही... तिकीट खिडक्या ओस पडल्यायत... इंडिकेटर विझून गेलेयत... तुम्ही घरात अडकून पडलाय आणि मीही यार्डात पडून राहिलीय एकाकी... तुमच्या-माझ्या प्रेमात हे कोण आलंय आडवं...\nखूप उन्हाळे पावसाळे पाहिलेत आपण... छातीइतक्या पाण्यातूनही आपण चालत राहिलोय दुडक्या चालीनं अनेकदा... पण आपण एकमेकांची साथ सोडली नाही कधीच...\nकोरोनामुळे तुमची माझी ताटातूट झालीय ना... नका घाबरू... हळूहळू होईल सगळं नीट... तोपर्यंत काळजी घ्या... आपण कोरोनाला संयमाचा असा काही सिग्नल देऊ, की तोही ट्रॅक बदलून पळून जाईल कुठल्या कुठं... मग तुमची पावलं येतीलच माझ्याकडे धावत... मीही स्वागताला असेन सजून-सवरून... कितीही केलं तरी माझा जन्म तुमच्यासाठीच आहे... आणि तुमचं जग���ंही माझ्यासोबतच आहे... कारण, तुम्ही माझी लेकरं आहात... माय-लेकराची ताटातूट करण्याएवढं मोठं संकट जगात कधीच नसतं... तुम्हाला पुन्हा एकदा कुशीत घेऊन मी मिरवणारेय... मोठ्या दिमाखात... भेटू लवकरच...\nदेव तारी त्याला कोण मारी; अर्धा तास बोरवेलमध्ये पडून असलेले बाळ...\nथरकाप उडवणारी घटना रामटेक तालूक्यातील शिवनी भोंडकी येथे घडली. शिवारात खेळत असतांना...\nकाजू खाण्याचे शरीरासोबत केस, त्वचेला होणारे भन्नाट फायदे; जाणून घ्या\nकाजू किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू आवडत नाहीत असे बहुधा कोणी असेल. काजू हे एक...\nचंद्रकांतदादांनी कार्यकर्त्यांनी आणलेले केक कापावेत...राऊत यांचा...\nचंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्यांनी वाढदिवस साजरा करावा कार्यकर्त्यांनी...\nपंढरपुरात 2 लाख रुपयांचा देशी दारुचा साठा जप्त\nपंढरपूर शहर (Pandharpur City) व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरु आहेत. अशा...\nविद्युत तारांचा स्पर्श झाल्याने बैल जोडीचा मृत्यू\nयवतमाळ - शेतकरी Farmers आणि वृषभ राजा हा आपल्या अर्थव्यवस्थेचा economy...\nसोलापूर महामार्गावर भीषण अपघातात चौघे ठार\nभरधाव वेगातील कारचे टायर फुटून ती विरुध्द बाजुच्या रस्त्यावर येत, बोलेरो गाडीला...\nमावळातल्या वाझेंना जनतेने घरी बसवलं; सुनील शेळकेंचा टोला\nआजी आमदार सुनील शेळके (Sunil shelke) आणि माझी आमदार बाळा भेगडे (Bala Bhegde) यांच्या...\nआता स्तनदा माताही करू शकतात वर्क फ्रॉम होम; केंद्राची नवी नियमावली...\nनवी दिल्ली : नोकरदारांच्या हितरक्षणासाठी आणि विशेषतः सध्याच्या कोविड 19...\nवाढदिवसाचे औचित्य साधत ''तो'' बनला 30 बाळांत झालेल्या महिलांचा भाऊ\nकोरोनाचा महामारीनं (Coronavirus) सर्वसामान्य कुटुंबापुढे, एक ना अनेक संकट उभे ठाकले...\n1 जून : वाढदिवस दिनाच्या शुभेच्छा\nकोरोना मातांच्या २५५ पिलांचा सांभाळ करणाऱ्या कराडच्या 'नाईटिंगेल'\nकराड : कोरोनाच्या Corona काळात माणसांची अनेक रुपे समोर आली. त्यात काही वाईट होती तर...\nडॉक्टरांच्या ‘बारामती पॅटर्न’चे सर्वत्र कौतुक 'हे' आहे कारण\nबारामती - फु फ्पुसात १०० टक्के संसर्ग झालेल्या कोरोनाबाधित Corona गर्भवती Pregnant...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/ramdev-baba-ready-to-get-corona-vaccine-latest-marathi-news/", "date_download": "2021-06-13T05:29:58Z", "digest": "sha1:JWVGFNBEP7Z2E2JTGNCFCLHNAVWH2PUX", "length": 10955, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "कोरोना लस घेण्यास रामदेव बाबा तयार, म्हणाले,'डॉक्टर हे पृथ्वीवरील देवदूत'", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nकोरोना लस घेण्यास रामदेव बाबा तयार, म्हणाले,’डॉक्टर हे पृथ्वीवरील देवदूत’\nकोरोना लस घेण्यास रामदेव बाबा तयार, म्हणाले,’डॉक्टर हे पृथ्वीवरील देवदूत’\nनवी दिल्ली | रामदेव बाबा यांनी कोरोना संक्रमणाबाबत बोलत अॅलिओपॅथी औषधांच्या साईट इफेक्टबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, यानंतर वादाला सुरुवात झाली होती. मात्र आता आपल्या पहिल्या वक्तव्यावरुन रामदेव बाबांनी यू टर्न घेतला आहे.\nरामदेव बाबांनी आपण कोरोना लस घेण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर आता त्यांनी डॉक्टर देवदूत असल्याचंही म्हटलं आहे. ते हरिद्वारमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. लसीचे दोन्ही डोस घेऊन योग आणि आयुर्वेदाच्या डबल प्रोटेक्शनचा लाभ घ्या. यामुळे कोरोनाविरोधातील लढ्यात एकाही व्यक्तीचा मृत्यू होणार नाही, असं रामदेव बाबा म्हणाले.\nकोणत्याही संघटनेसोबत माझी दुश्मनी असू शकत नाही. मी केवळ औषधांच्या नावानं सुरू असलेल्या लोकांच्या शोषणाविरोधात होतो, असं रामदेव बाबांनी म्हटलं आहे. पंतप्रधान जन औषधी केंद्र उघडण्याची गरज पडली कारण डॉक्टर अनेकदा साध्या औषधांच्या जागी महागडी औषधे देत असतात. मात्र, प्रत्यक्षात ती अत्यंत स्वस्त असतात, असं ते म्हणाले.\nदरम्यान, कोरोना संकटाच्या काळात योगगुरु रामदेव बाबा यांच्या एका वक्तव्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रामदेव बाबा यांनी कोरोनावरील एलोपॅथी उपचार पद्धतीबाबत अविश्वासार्हता दर्शवली आहे. त्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक भूमिका घेतली होती.\n‘2024 नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…’; भाजप…\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल…\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n‘गुप्ता, मी लय बारीक बघतो, हे काम छा-छू झालंय’; पुणे पोलीस आयुक्तांना अजित पवारांनी सुनावलं\nप्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण\n“मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचं कारण; प्रत्येक हिंदूने 5-6 मुलांना जन्म द्यावा”\n‘पेरणीसाठी किडनी विकण्याची परवानगी द्या’; शेतकऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी\n“शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा, शिवसेना नसती तर…”\n‘हमीभाव दिल्याचा सरकारचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा’; राजू शेट्टींचं आव्हान\nआषाढी वारी संदर्भात अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n‘2024 नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…’; भाजप नेत्याची बोचरी टीका\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय…\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज…\n‘2024 नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…’; भाजप नेत्याची बोचरी टीका\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय राऊतांचा खुलासा\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका, कारण…”\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू\n‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांचा इशारा\nविदर्भातील ‘या’ जिल्ह्याने करुन दाखवलं, काहीच दिवसांत संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त\n“2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू”\nकोपर्डी पीडितेला स्पेशल बेंच तयार करुन 6 महिन्यात न्याय द्या- खासदार संभाजीराजे\n‘पाच, सहा बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो, माझ्यावरील निर्बंध हटवण्यास सांगा मग मी.. ‘; करूणा मुंडेंचा गौप्यस्फोट\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/mohite-ptil/", "date_download": "2021-06-13T04:49:57Z", "digest": "sha1:MZDUXWJXD47SDHX2OLV2WIRF3SNGWUHM", "length": 3307, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates mohite ptil Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nआता फक्त संघाची हाफ चड्डी घालू नका – शरद पवार\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभांच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते एकमेकांवर टीका करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\nफक्त १० महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/12/Vaccination%20Trainning.html", "date_download": "2021-06-13T05:27:23Z", "digest": "sha1:34TCDUHXWLVUZ7GTR4YPHWGYNNYVL2HJ", "length": 11007, "nlines": 74, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "कोरोना लसीकरणाबात प्रशिक्षण सुरू - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome HEALTH कोरोना लसीकरणाबात प्रशिक्षण सुरू\nकोरोना लसीकरणाबात प्रशिक्षण सुरू\nमुंबई - मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असून लवकरच कोरोनावर लस उपलब्ध होण्याचे संकेत मिळत आहेत. लस उपलब्ध झाल्यानंतर ती कशी द्यावी, लस टोचल्यानंतर काय काळजी घ्यावी, याचे प्रशिक्षण देण्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे. सध्या मुख्य प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जात असून इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना जानेवारीच्या अखेरीपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे असे उप मुख्य आरोग्य अधिकारी शिला जगताप यांनी सांगितले.\nगेल्या दोन आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्याही हजारच्या आत येत असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही ९३ टक्क्यांवर पोहोचले आहे. मृत्यूदरही कमी झाला असून स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. कोरोनावरील विविध कंपन्यांच्या तीन लसींची अंतिम चाचणी देशभरात सुरू आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाई अंतिम टप्प्यात आली असून आता केवळ लसीकरणाची प्रक्रिया राबवली जाणे बाकी आहे. त्या पार्श्वभूमीवर, लसीकरण तातडीने पार पडावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेने लसीकरणाबाबत प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली ���हे.\nआरोग्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, जागतिक आरोग्य संघटनेचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण देण्यात येत आहे हे दुसरे प्रशिक्षण शिबिर असून पुढील आठवड्यात आणखी चार ते पाच प्रशिक्षण शिबिर घेतली जातील. त्यामधून तयार झालेले मुख्य प्रशिक्षक इतर २५०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील अशी माहिती जगताप यांनी दिली.\nराज्य सरकारकडून ८ मुख्य प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे ८ मुख्य प्रशिक्षक पालिकेच्या रुग्णालयातील व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत. या प्रशिक्षणातून मुख्य प्रशिक्षक निर्माण केले जात आहेत. जे मुख्य प्रशिक्षक पालिकेच्या २४ वॉर्डमधील सुमारे २५०० कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणार आहेत. या कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी ५ व्यक्तींची ५०० पथके तयार केली जाणार आहेत. कोरोना लसीच वितरण, नियोजन, तिचा वापर, रुग्ण लस देताना घ्यावयाची काळजी, रुग्णांना साइडइफेक्ट झालं तर काय कराव, लसीकरणमध्ये वापरण्यात येणार सॉपटवेअरच्या हाताळणीचे प्रशिक्षण सुद्धा दिल जात आहे. ही प्रशिक्षण प्रक्रिया जानेवारीच्या शेवटपर्यंत पूर्ण होणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t3142/", "date_download": "2021-06-13T04:50:47Z", "digest": "sha1:XGL3RXXRPMQOIRZ724PBSBMQN34BQPCI", "length": 2601, "nlines": 69, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको- टोपली", "raw_content": "\nसंता : माझ्या टोपलीत काय आहे हे तू सांगितलंस तर टोपलीतली सगळीच्या सगळी अंडी मी तुला देईन. किती अंडी आहेत, ते सांगितलंस तर आठच्या आठही अंडी देईन... आणि जर तू हे पण सांगितलंस ना की अंडी कुणाची आहेत तर कोंबडी पण तुला मिळेल.\nबंता : (डोकं खाजवत) अरे पण... एखादी हिंट तर दे ना\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-13T04:30:44Z", "digest": "sha1:JOHJCTS3AUXTVKA2SMKZA377TLN54KOC", "length": 12592, "nlines": 146, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकारांना भेटवस्तू देणाऱ्या मंत्र्याची मोदींकडून चंम्पी | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकारांना भेटवस्तू देणाऱ्या मंत्र्याची मोदींकडून चंम्पी\nनवी दिल्ली, दि. १३ – पत्रकारांना भेटवस्तू दिल्यामुळे नाराज झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबंधित मंत्र्यांची चांगली कानउघडणी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅबिनेट मिटिंगदरम्यान सर्वांसमोर मोदींनी आपली नाराजी व्यक्त करत त्या मंत्र्याला खडे बोल सुनावले. मंत्र्यांना कामासाठी कोणालाही भेटवस्तू देण्यास यापूर्वीच मनाई करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मोदींच्या नाराजीचा सामना करावा लागलेले संबंधित मंत्री हे खरेतर मोदींचे अतिशय जवळचे मानले जातात. पॉलिसी आणि व्यापार या दोन क्षेत्रांतील कामावर त्यांची चांगली पकड असून या युवा मंत्र्यांवर मोदींना खूप विश्वास आहे. मात्र असे असले तरीही मोदींनी त्यांची ‘झीरो टॉलरन्स’ नीती सोडली नाही आणि त्या चार शब्द मंत्र्या���ाही सुनावले. संबंधित मंत्र्याने आपले खाते कव्हर करण्याबद्दल काही पत्रकारांना भेटवस्तू दिल्या होत्या. यापूर्वी अशा गोष्टी सामान्य मानल्या जात असत, मात्र मोदींना हे मान्य नाही.\nकॅबिनेट मीटिंगदरम्यान मोदींनी सर्वांसमोर त्या मंत्र्याला या गोष्टीबद्दल प्रश्न विचारत नाराजी व्यक्त केली. तसेच त्या मंत्र्याकडून कोणतेही स्पष्टीकरण न ऐकता यापुढे अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत असा इशाराही दिला. ‘ कोणीही, कितीही जवळचा असला तरी अशा गोष्टी घडल्यास कोणालाही सूट मिळणार नाही’, असा संदेशच मोदींनी त्या मंत्र्याच्या माध्यमातून सर्वांना दिला. (ऑनलाइन लोकमत)\nPrevious articleपत्रकाराने वाचविले 300जणांचे प्राण\nNext articleफोटो जर्नालिस्टचा मृत्यू\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी प��्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://aatbaaher.blogspot.com/2012/03/blog-post_24.html", "date_download": "2021-06-13T06:22:19Z", "digest": "sha1:HPFSZ4FXMF43MAJYHV752RVKHHGKNFGV", "length": 24237, "nlines": 100, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: नागनाथअण्णा नावाची दंतकथा !", "raw_content": "\nस्वराज्य मिळाल्यानंतर सुराज्याची संकल्पना वास्तवात आणण्यासाठी ज्या मोजक्या लोकांनी प्रयत्न केले, त्यात क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचा समावेश होतो. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत केलेलं कार्य मोठं होतं, परंतु त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतर त्यांनी केलेलं कार्य खूप मोलाचं आहे. हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी सहकारी चळवळीतलं आदर्श मॉडेल वाळवा येथे उभं केलं. राज्यातील सहकारातल्या नेत्यांनी कारखान्याच्या माध्यमातून स्वत:च्या तुंबडय़ा भरल्या. नागनाथअण्णांनी कारखान्याच्या माध्यमातून परिवर्तनाच्या चळवळींना बळ दिलं.\nजिवंतपणी दंतकथा बनण्याचं भाग्य फार थोडय़ा लोकांना लाभतं, त्यामध्ये नागनाथअण्णा नायकवडी यांचा समावेश होतो. नागनाथअण्णांचा सामाजिक चेहरा गेल्या पंचवीस वर्षात पुढं आला आहे. त्याआधी त्यांच्याबद्दलच्या दंतकथाच खूप चर्चेत असायच्या. दक्षिण महाराष्ट्रातच नव्हे तर त्यांच्या वाळव्यालगतच्या शिराळा तालुक्यातही या दंतकथांची चर्चा व्हायची. नागनाथ नायकवडी यांनी फासेपारधी पाळले असून त्यांच्या दरोडेखोराच्या टोळीचे प्रमुख आहेत, अशी एक दंतकथा ऐकायला मिळत होती. ऐंशी सालाच्या पुढेमागे अण्णांनी एक विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली, त्यावेळी त्यांची निवडणूक निशाणी होती सिंह. अण्णांनी प्रचारासाठी खरोखरचे सिंहच आणले होते, त्यामु���ं अशा दंतकथांना बळकटीच मिळत होती. फासेपारध्यांबद्दलच्या दंतकथेला आधार होता, परंतु त्यामागची सामाजिक दृष्टी समजून घेण्याएवढी समज त्यावेळच्या समाजाकडं नव्हती. वाळव्याला अण्णांनी फासेपारध्यांचं पुनर्वसन केलं आहे. त्यामागची सामाजिक भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न कुणी केला नाही. तुलना करणे अतिशयोक्तिचे ठरणार नाही, परंतु इथे आठवण येते ती राजर्षी शाहू महाराजांची. समाजाने पिढय़ानपिढय़ा गुन्हेगारीचा शिक्का मारलेल्या या समाजाला पहिल्यांदा पोटाशी धरलं ते शाहू महाराजांनी. त्यांना माणूस म्हणून समजून घेतलं, त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठी आपल्या सेवेत घेतलं. गुन्हेगारीचा शिक्का कपाळी मारलेल्या लोकांना पोटाशी धरताना राजर्षी शाहू महाराजांनी जी सहृदयता दाखवली, तीच अण्णांनी दाखवली. त्याअर्थाने अण्णा शाहू महाराजांचे कृतीशील वारसदार ठरतात.\nधरणग्रस्तांच्या चळवळीचा आवाज गेल्या दोन अडीच दशकात ऐकायला येतो. डॉ. भारत पाटणकर, धनाजी गुरव, संपत देसाई अशी मंडळी पश्चिम महाराष्ट्रातल्या धरणग्रस्तांसाठी लढताहेत. परंतु त्याची सुरुवात नागनाथअण्णांनी केली. कोयना धरणामुळे शेकडो लोक विस्थापित झाले. त्यावेळी ना पुनर्वसनाचा कायदा होता, ना हक्कासाठी लढणाऱ्या चळवळी होत्या. त्यामुळे धरणग्रस्त अक्षरश: देशोधडीला लागले. पोट भरण्यासाठी वाट फुटेल तिकडे गेले. पनवेलपासून मुंबईर्पयत रस्त्यांकडेला, पुलांखाली, झोपडपट्टय़ांतून आसरा घेतला. विकासासाठी सर्वस्वाचा त्याग केलेल्या लोकांच्या नशिबी भिकाऱ्याचे जिणे आले होते. प्रकल्पग्रस्तांपैकी काही कार्यकर्त्यांना हुतात्मा कारखान्याची यंत्रणा मदतीसाठी देऊन अण्णांनी विखुरलेल्या धरणग्रस्तांना गोळा केले. कुठून कुठून त्यांना हुडकून काढले आणि संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी लढा सुरू केला. महाराष्ट्रातील धरणग्रस्तांच्या चळवळीचे आज जे काही यश दिसते आहे, त्यासाठी नागनाथअण्णांनी प्रारंभीच्या काळात घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला. नंतरच्या काळातही प्रकल्पग्रस्तांच्या चळवळीमागे अण्णा ठामपणे उभे राहिले.\nमागण्यांची तड न लागल्यामुळे गेली काही वर्षे दक्षिण महाराष्ट्रातील धरणग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढतात. ठिय्या आंदोलनाच्या तयारीने निघणारे धरणग्रस्त बायको-मुलांसह चंबूग���ाळे घेऊनच मोर्चासाठी निघतात. पहिल्या वर्षी असा मोर्चा कोल्हापुरात आला, तेव्हा जेवण बनवण्याचं साहित्य घेऊन लोक आले होते. आंदोलनस्थळी आलेल्या अण्णांनी ते पाहिल्यावर म्हणाले, ‘हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याचे शेतकरी कष्टकरी सभासद तुमच्या पाठिशी असताना तुम्हाला हे करण्याची गरज नाही.’ दुसऱ्या दिवसापासून रोज सकाळ-संध्याकाळ वाळव्याहून सगळ्या लोकांचं जेवण येऊ लागलं. तीनेक आठवडे आंदोलन सुरू होतं. नंतरही जेव्हा जेव्हा धरणग्रस्तांनी सांगली, कोल्हापूरला आंदोलनं केली, त्यांचा सगळा पाहुणचार नागनाथअण्णांनी केला.\nफुले-शाहू-आंबेडकर हा अण्णांचा वीक पॉइंट. ही नावं घेऊन कोणीही मदतीसाठी आलं, तर रिकाम्या हातानं परत जायचं नाही. अण्णा जसे करडय़ा शिस्तीचे होते, तसेच त्यांच्या स्वभावात भाबडेपणा आणि निरागसताही होती. अण्णांच्या भाबडेपणाचा चळवळीतल्या काही भुरटय़ा लोकांनी कधी गैरफायदाही घेतला, तरी अण्णांनी कधी चळवळीसाठी हात आखडता घेतला नाही. बहुजन समाज पक्षाचे नेते कांशीराम यांनी प्रारंभीच्या काळात मनुवादाविरुद्धच्या लढाईचे रणशिंग फुंकले आणि उत्तर प्रदेशात जम बसवला, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात कांशीराम यांना आणण्यासाठी अण्णांनी पुढाकार घेतला. त्यावेळी बहुजन समाज पक्ष गोव्यात विधानसभा निवडणुका लढवत होता. पक्षाच्या प्रचारासाठी अण्णांच्या कार्यकर्त्यांची फळी गेली होती. गोव्यात प्रचाराला म्हणजे मजा, असे समजून काही कार्यकर्ते असेच त्यात घुसले होते. परंतु अण्णांच्या शिस्तीमुळं दिवसभर प्रचार केल्यावर संध्याकाळी कुठंतरी मुक्काम ठोकून हातानं जेवण बनवून त्यांना खावं लागायचं. गोव्यात प्रचारासाठी आलेल्या कांशीराम यांनी हे पाहिलं आणि उपरोधानं म्हणाले, ‘महाराष्ट्र के मराठा यहाँ रोटिया बना रहे है.’ काहीही असलं तरी अण्णांचं हे असंच असतं. साधेपणा म्हणजे साधेपणा. साखर कारखान्यांच्या गेस्ट हाऊसच्या खूप रंजक कथा ठिकठिकाणी ऐकायला मिळतात. परंतु वाळव्याच्या कारखाना गेस्ट हाऊसवर कधी नॉनव्हेज शिजल्याचं ऐकिवात नाही. त्यामुळं बाकीच्या गोष्टी दूरच. कुणी गेलं तर पहिल्यांदा दुधाचा ग्लास हाती येतो. जेवण साधंच पण अगत्य असतं.\nपुढे कांशीराम यांनी भाजपबरोबर सोयरिक केली, तेव्हा अण्णा व्यथित झाले आणि त्यांनी ‘बसप’बरोबरचे संबंध तोडून टाकले. ���्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षामार्फत काम सुरू केलं. धर्मनिरपेक्ष शक्ती वाढल्या पाहिजेत, हीच त्यांची धारणा होती. बाबरी मशिद पाडल्यानंतर त्यांनी अनेक परिषदा, मेळावे घेऊन सद्भावना वाढीसाठी प्रयत्न केले. पुरोगामी विचारांच्या प्रसारासाठी एक वृत्तपत्र सुरू करावे, अशी त्यांची इच्छा होती. महाराष्ट्रातील नामवंत विचारवंतांबरोबर त्यांनी काही बैठकाही घेतल्या. परंतु त्यांचं ते स्वप्न मात्र आकाराला येऊ शकलं नाही.\nआंबेडकरी चळवळ वाढली पाहिजे, अशी तळमळ अण्णांना वाटत होती. रिपब्लिकन पक्ष, त्याच्या नेत्यांविषयीही अण्णांना विशेष प्रेम होतं. रिपब्लिकन पक्षाचे चारही नेते रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, रा. सु. गवई आणि जोग्रें कवाडे लोकसभा निवडणुकीसाठी उभे होते तेव्हा अण्णांनी आपल्या खास माणसांमार्फत चौघांसाठीही आपल्यापरीनं काही मदत पाठवली होती. पश्चिम महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या वाढीसाठी कारखान्यातर्फे सुमो गाडी दिली होती. पुढं त्या गाडीचं काय झालं, हे कुणालाच कळलं नाही.\nकॉम्रेड शरद पाटील यांनी दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन सुरू केलं, त्याचं दुसरं संमेलन अण्णांनी वाळव्याला घेतलं. कवीवर्य नारायण सुर्वे त्याचे अध्यक्ष होते. काही वर्षानी बाबुराव बागूल यांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक संमेलन घेतलं. व्रिोही सांस्कृतिक चळवळ उभी राहात असताना अण्णाच त्याच्या पाठिशी उभे होते. कराडला अलीकडं झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाआधी त्याला पर्यायी संमेलन म्हणून प्रा. राजें्र कुंभार यांनी ‘आपले साहित्य संमेलन’ घेतले, त्याला मांडवापासून सगळी मदत अण्णांनी केली आणि कराड शहरातून चार तास चाललेल्या ग्रंथदिंडीत ऐंशी वर्षाचे अण्णा सर्वात पुढे चालत होते. अण्णा चळवळीसाठी काही देत तेव्हा आपलं म्हणून कधीच देत नाहीत. ‘हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या कष्टकरी शेतकरी सभासद आणि कामगारांच्यावतीनं देतोय.’ असं सांगायचे. म्हणजे देऊनही सगळ्यापासून स्वत: नामानिराळे. त्यांच्या जाण्यामुळं महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळींचा, कष्टकऱ्यांचा आधारवड कोसळला आहे.\nमैली गंगा वाहतच राहते..\nकाँग्रेसला हवे आहेत गेहलोत, वायएसआर..\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nपांढरा शर्ट , पांढरी पँट , हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/toukte-konkan-will-get-help-thackeray", "date_download": "2021-06-13T06:25:39Z", "digest": "sha1:IIVV3SKDXOQHGQBBBEIBSVPS4F3GJ3YG", "length": 13532, "nlines": 88, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कोकणातील वादळग्रस्तांना मदत मिळणारः ठाकरे - द वायर मराठी", "raw_content": "\nकोकणातील वादळग्रस्तांना मदत मिळणारः ठाकरे\nरत्नागिरी: तौक्ते चक्रीवादळाने नेमके किती नुकसान झाले याबाबतचे पंचनामे पूर्ण होवू द्या, संपूर्ण आढावा घेऊन व्यवस्थित मदत केली जाईल, कुणीही वंचित राहणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रत्नागिरी येथे केले.\nजिल्ह्यात या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत आढावा घेतला. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲङ अनिल परब, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nतौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्यातील ५ तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात अधिक नुकसान राजापूर व रत्नागिरी तालुक्यात आहे. वादळाचा फटका बसलेल्या सिंधुदूर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांचा पाहणी दौरा करण्यासाठी ठाकरे एक दिवसाच्या दौऱ्यावर आले होते.\nजिल्ह्यात चक्रीवादळाने आंबा आणि काजू तसेच नारळाच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंचनामा योग्य पद्धतीने करून नेमकेपणाने आकडेवारीसह प्रस्ताव सादर करा असे निर्देश ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले.\nयावेळी जिल्ह्यातील कोव्हिड परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला. रुग्णांना चांगली उपचार सुविधा आपण देत आहोत. सोबतच रुग्णसंख्या प्रामुख्याने मृत्यूचे प्रमाण कमी होईल या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले.\nदुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येईल असे म्हटले जात असले तरी योग्य ती खबरदारी आणि उपाय योजल्याने आपण ती येणारच नाही यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करू असे मुख्यमंत्री म्हणाले.\nजिल्ह्यात सुरू असणारे लसीकरण आणि त्याबाबतीत इतर माहिती यावेळी सादर करण्यात आली.\nजिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यावेळी सादरीकरण केले. या चक्रीवादळात जिल्ह्यात २जणांचा मृत्यू झाला असून ८ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मृत पशुधनाची संख्या ११ आहे.\nजिल्ह्यात १७च घरे पूर्णत: बाधित झाली असून अंशत: बाधित घरांची संख्या ६,७६६ आहे. यात सर्वाधिक दापोलीत २,२३५ आहेत. रत्नागिरी तालुक्यात १, ०८४ तर राजपूरातील ८९१ घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या गोठ्यांची जिल्ह्यातील संख्या ३७० इतकी आहे.\nवादळात वाऱ्यामुळे १,०४२ झाडे पडली. यात सर्वाधित ७९२ झाडे राजापूर तालुक्यात पडली. रत्नागिरीत ही संख्या २५० इतकी आहेत. चक्रीवादळात ५९ दुकाने व टपऱ्यांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या शाळांची संख्या ५६ आहे. या सर्व शाळा राजापूर तालुक्यातील आहेत, असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.\nचक्रीवादळाने मोठ्या प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले. अंदाजे १,१०० शेतकऱ्यांचे या साधारण २,५०० हेक्टर इतके नुकसान झाले. यातील ३,४३० शेतकऱ्यांच्या ८१०.३०हेक्टरवरील पंचनाम्यांचे काम शुक्रवारपर्यंत पूर्ण झाले आहे.\nचक्रीवादळाचा सर्वाधिक फटका वीज वितरण कंपनीला बसला. यात १२३९ गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. आतापर्यंत ११७९ गावांचा पुरवठा आता पूर्ववत झाला आहे.\nबाधित उपकेंद्राची संख्या ५५ व फिडरची संख्या २०६ आहे. याची दुरुस्ती देखील आता पूर्ण झाली आहे. वीज खांबाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उच्चदाब वाहिनीचे ४८५ खांब बाधित झाले असून यापैकी १२५ पूर्ववत करण्यात आले. गावागावात पडलेल्या वीज खांबाची संख्या १२३३ इतकी आहे. यातील १३३ खांबांची उभारणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे.\nजिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर आश्रयास आलेल्या बोटींपैकी ३ बोटी पूर्णत: तर ६५ बोटींचे अंशत: नुकसान झाले. ७१ जाळ्यांचेही नुकसान झालेले आहे. अंदाजित नुकसान ९० लाख रुपयांपर्यंत आहे.\nया चक्रीवादळात जिल्हा परिषदेच्या ३०१ मालमत्ता बाधित झालेल्या आहे. अंदाजे १ कोटी ९८ लाख ८४ हजार रु.पेक्षा जास्त अधिक नुकसान आहे.\nजिल्हा पोलिसांतर्फे सुसज्ज असे कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.याचे ई-उद्घाटन याप्रसंगी ठाकरे यांच्या हस्ते झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी केंद्राबाबत यावेळी माहिती दिली तसेच त्यावरील एक लघुपट यावेळी दाखवण्यात आला.\nबैठकीसाठी व्यासपीठ उभारले असले तरी तेथे न जाता ठाकरे यांनी व्यासपीठा समोरील डी मध्ये खुर्च्या लावण्यास सांगितले व साधेपणाने सादरीकरण व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. स्वागतासाठी हार – बुके देखील नको अशा सूचना दिलेल्या असल्याने साध्या पद्धतीनेच पूर्ण बैठक पार पडली.\nनेपल्समधील इतिहासाच्या नोंदीतून गायब झालेला कॉलरा\nशिवभोजन थाळी आता १४ जूनपर्यंत मोफत\nकोरोनावरील औषधे, उपकरणांवरील जीएसटी कमी\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्ज उत्पन्न मर्यादेत वाढ\nपतंजली आयुर्वेदच्या जाहिरातींमधील छुपा अजेंडा\nगैरसमजांच्या गुंतावळ्यात अडकलेले गांधी\nमुकुल रॉय पुन्हा तृणमूलमध्ये\nव्यंग��ित्रकार मंजुल ‘नेटवर्क-18’मधून निलंबित\nपॉझिटीव्हीटी दर व ऑक्सिजन बेड उपलब्धतेवर निर्बंधांचा निर्णय\n१२वीच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच होणार जाहीर\nरुग्ण व मृत्यूची आकडेवारी लपवलेली नाहीः आरोग्य खाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2021-06-13T06:13:05Z", "digest": "sha1:5M7GW4QQLXPV26J2XVX5QPEZHKT6M6YX", "length": 17820, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "करुणाष्टके - विकिपीडिया", "raw_content": "\nराष्ट्रगुरू म्हणून समर्थ रामदास सर्व महाराष्टाला वंदनीय आहेत.धार्मिक. राजकीय ,सामाजिक ,साहित्यिक सर्वच क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीयच नव्हे तर प्रशंसनीय आहे .समर्थानी विपुल ग्रंथरचना केली आहे.ग्रंथराज दासबोध जिवनातील सर्वच अंगांना स्पर्श करतो.श्री आत्माराम व मनाचे श्लोक विवेक व वैराग्याची शिकवण देतात.रामदासांचे अभंग व करुणाष्टके रामावरील अतूट भक्तीचे द्योतक आहेत.समर्थांची करुणाष्टके कारुण्यपूर्ण भक्तीरसाने भरलेली आहेत.संसार तापाने होरपळून निघणाऱ्या मनाला शांतता लाभावी म्हणून यांत ते “ जळत ह्रदय माझे जन्म कोटयानुकोटी मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी” अशी विनवणी करतात.”तजवीण रामा मज कंठवेना “ या करुणाष्टकात “ आम्हा आनाथा तूं एक दाता मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी” अशी विनवणी करतात.”तजवीण रामा मज कंठवेना “ या करुणाष्टकात “ आम्हा आनाथा तूं एक दाता संसारवेथा चुकवी समर्था “ अशी प्रार्थना करतात . “बुध्दि दे रघूनायका” या करुणाष्टकात आपल्या व्यक्तिमत्वाचे परखड परिक्षण करून रघुनाथाकडे सद्गुणांची ,सावधानतेची.भिक्षा मागतात.त्यातून त्यांची विनयशीलता व विचारशक्ती दिसून येते. करुणाष्टके म्हणजे करूणरसाने भरलेली आठ भक्तीगीते.परंतू सध्या सहाच करुणाष्टके उपल्बध आहेत. ही एकदां वाचली की, रोजरोज परतपरत वाचाविशी वाटतात.\nकरुणाष्टके --मागणे हेंचि आतां\nनको द्रव्य दारा नको येरझारा नको मानसी ज्ञानगर्वे फुगारा |सगुणी मज लावि रे भक्तिपंथानको मानसी ज्ञानगर्वे फुगारा |सगुणी मज लावि रे भक्तिपंथा रघूनायका मागणे हेचि आतां||५||\nभावार्थ- श्री समर्थ रामदासांना कामिनी कांचनाचा मोह नाही कारण त्यामुळे माणुस जन्म म्रुत्यु च्या चक्रात सापडतो असे रामदासांचे मत आहे.त्याना ज्ञान मार्गाची लालसा नाही कारण ज्ञानामुळे म��ात गर्वाचा फुगारा निर्माण होतो. त्यांना सगुण भक्तीचा मार्ग अधिक पसंत आहे.या सगुण भक्तीची ते रामाकडे मागणी करीत आहे.\nभवे व्यापिलो प्रीतिछाया करावीक्रुपासागरे सर्व चिंता हरावीक्रुपासागरे सर्व चिंता हरावीमज संकटी सोडवावे समर्था मज संकटी सोडवावे समर्था रघूनायका मागणे हेचि आतांरघूनायका मागणे हेचि आतां\nभावार्थ- संसार रुपी संकटे व चिंता यांनी व्याप्त झालेल्या आपल्या मनाला श्री रामाने प्रीतीछाया देवून शांत करावे. ते क्रुपासागर असून सर्व संकटे व चिंता या पासून आपली सुटका करावी अशी विनंती समर्थ रघूनायकाला करीत आहेत.\nमनी कामना कल्पना ते नसावीकुबुध्दी कुडी वासना नीरसावीकुबुध्दी कुडी वासना नीरसावीनको संशयो तोडि संसारवेथानको संशयो तोडि संसारवेथारघूनायका मागणे हेंचि आतांरघूनायका मागणे हेंचि आतां\nभावार्थ- मनात निर्माण होणाऱ्या अनंत कामना व अमर्याद कल्पना ,कुबुध्दी व वाईट वासना यांचे निरसन व्हावे .संसारातील दु:खे मानसिक व्यथा ,संशय यांचा निरास व्हावा अशी विनंती समर्थ रघुनाथाला करीत आहेत.\nसमर्थापुढे काय मागो कळेना दुराशा मनी बैसली हे ढळेनादुराशा मनी बैसली हे ढळेनापुढे संशयो नीरसी सर्व चिंता पुढे संशयो नीरसी सर्व चिंता रघूनायका मागणे हें चि आतारघूनायका मागणे हें चि आता\nभावार्थ- आपल्या मनात दुराशा, चिंता व संशय यांनी घर केले आहे. त्यांनी मन भरून गेले आहे विचारांची गती कुंठीत झाली आहे.रघूनायका कडे काय मागणे मागावे हे कळेनासे झाले आहे.तरीही संशय निरसून सर्व चिंता दूर कराव्यात अशी विनंती श्री समर्थ करीत आहेत.\nब्रिदाकारणे दीन हाती धरावे म्हणे दास भक्तांसि रे उध्दरावे म्हणे दास भक्तांसि रे उध्दरावेसुटो ब्रीद आम्हासि सांडूनी जातासुटो ब्रीद आम्हासि सांडूनी जातारघूनायका मागणे हेंचि आतांरघूनायका मागणे हेंचि आतां\nभावार्थ- दिनानाथ हे रघूनाथाचे ब्रिद असल्यामुळे त्यांनी दिनांना हाती धरावे .प्रेमळ भक्तांचा उध्दार करावा. त्यांची उपेक्षा केल्यास रघूनायकाचे ब्रीद खोटे ठरेल.आपले वचन सांभाळण्यासाठी तरी श्री रामाने आपल्या वर क्रुपा करावी .अशी निर्वाणीची मागणी श्री समर्थ या करुणाष्टकात करीत आहेत. भक्ती व करुण रसाने ओथंबलेली ही करुणाष्टके वाचून आपल्याला श्री समर्थांच्या मन:स्थितीची पूर्ण कल्पना येते आणि मन त्यात नकळत गुंतून जाते. ती परत परत वाचाविशी वाटतात.\nकळेना स्फूर्ति होईना आपदा लागली बहु प्रत्यहीं पोट सोडीना बुध्दि दे रघूनायका प्रत्यहीं पोट सोडीना बुध्दि दे रघूनायका १० संसार नेटका नाही उद्वेगू वाटतों जिवीं परमार्थु कळेना कीं बुध्दि दे रघूनायका परमार्थु कळेना कीं बुध्दि दे रघूनायका ११ देईना पुर्विना कोणी उगेचि जन हांसती विसरु पडतो पोटी बुध्दि दे रघूनायका विसरु पडतो पोटी बुध्दि दे रघूनायका १२ पिशुने वाटतीं सर्वे कोणीही मजला नसे समर्था तू दयासिंधु बुध्दि दे रघूनायका समर्था तू दयासिंधु बुध्दि दे रघूनायका \nअर्थ--जगात कोणी कौतुकास्पद शब्द उच्चारत् नाहीं.उलट सर्व लोक कुचेष्टेने हसतात. सावधानता नसल्याने काही गोष्टींचा विसर पडतो. या साठी श्री समर्थ सावधानी बुध्दीची श्री रामाकडे याचना करीत आहेत.\nउदास वाटते जीवीं आतां जावें कुणीकडे तू भक्तवत्सला रामा बुध्दि दे रघूनायका तू भक्तवत्सला रामा बुध्दि दे रघूनायका \nअर्थ --आपल्या मनांत उदासीनता दाटून आली आहे. मदतीसाठी कुणाकडे जावे हे कळेनासे झाले आहे.श्री राम हे भक्तवत्सल आहेत त्यांनी योग्य मार्ग सुचवून या परिस्थिती तून सुटका करावी अशी प्रार्थना करतात.\nकाया-वाचा-मनोभावे तुझा मी म्हणवीतसें हे लाज तुजला माझी बुध्दि दे रघूनायका हे लाज तुजला माझी बुध्दि दे रघूनायका \nअर्थ--काया ,वाचा मनाने आपण केवळ रघूनायकाचे आहोत.तेव्हा आतां आपली लाज राखणे केवळ रघूनायका लाच शक्य आहे .त्यांनी आपली लाज राखावी अशी विनंती श्री समर्थ रघूनायकाला करतात.\nसोडविल्या देवकोटी भूभार फेडीला बळे भक्तांसी आश्रयो मोठा बुध्दि दे रघूनायका भक्तांसी आश्रयो मोठा बुध्दि दे रघूनायका \nअर्थ--श्री रामांनी अनेक कोटी देवांची बंधनातून सुटका केली आहे,प्रुथ्वीचा भार हलका केला आहे.प्रेमळ भक्तांना फक्त रघूनायकाचाच आधार वाटतो. तेव्हां स्वामिंनी आपल्याला चांगली बुध्दि देवून उपक्रुत करावे.\nउदंड भक्त तुम्हाला आम्हाला कोण पुसतें ब्रीद हे राखणें आधी बुध्दि दे रघूनायका ब्रीद हे राखणें आधी बुध्दि दे रघूनायका \nअर्थ--रघूनायकांना उदंड भक्त असून ते आपली कदाचित उपेक्षा करतील, परंतू आपले वचन खरे करण्यासाठी तरी रघूनायकाने आपल्याला योग्य मार्ग सुचवावा.असे श्री समर्थ म्हणतात.\nउदंड ऐकली किर्ति पतितपावना प्रभो मी एक रंक दुर्बुध्दि, बुध्दि दे रघू��ायका मी एक रंक दुर्बुध्दि, बुध्दि दे रघूनायका \nअर्थ--आपण आपल्या प्रभूची उदंड किर्ति ऐकली आहे.ते पतितपावन आहेत पण आपण एक दुर्बुध्द ,दरिद्री भक्त असून सारासार बुध्दि देवून रघूनायकाने आपणास मदत करावी अशी आशा श्री समर्थ करीत आहेत.\nआशा हे लागली मोठी दयाळू बा दया करीं आणिक न लगे कांही बुध्दि दे रघूनायका आणिक न लगे कांही बुध्दि दे रघूनायका \nअर्थ--श्री राम हे अत्यंत दयाळू असून त्यांनी आपल्याला सद्बुद्धी देऊन दया करावी या पेक्षा अधिक काहीही मागणी नाही असे श्री समर्थ आवर्जुन सांगतात.\nरामदास म्हणे माझा संसार तुज लागला संशयो पोटीं बुध्दि दे रघूनायका संशयो पोटीं बुध्दि दे रघूनायका २० अर्थ- - रामदासांनी पूर्ण शरणागती पत्करून आपली सर्व जबाबदारी रघूनायका वर सोपविली आहे, तरीही मन शंका ग्रस्त आहे. अत्यंत काकुळतीने ते रघूनायकाची करूणा मागत आहेत.\nपुस्काचे नाव-श्रीमत ग्रंथराज दासबोध\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०१८ रोजी १६:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thedailykatta.wordpress.com/tag/bhuvneshwar-kumar/", "date_download": "2021-06-13T04:54:37Z", "digest": "sha1:D5T5C3U3O35CAETE7MA3L7F6VA6R3QIJ", "length": 7625, "nlines": 112, "source_domain": "thedailykatta.wordpress.com", "title": "Bhuvneshwar Kumar – Never Broken", "raw_content": "\nपंजाबचा संघ विजयी पथावर परतणार की हैद्राबाद साजरा करणार आयपीएल २०२१ मधील आपला पहिला विजय\nगुणतालिकेत शेवटच्या दोन क्रमांकावर असलेले पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैद्राबाद आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. सलग तीन सामन्यांत पराभवाचा सामना करणारा हैद्राबादचा संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे तर दुसरीकडे पहिल्या सामन्यांत राजस्थानवर विजय मिळवल्यानंतर सलग दोन सामन्यांत पराभव स्विकारल्यानंतर पंजाबचा संघ विजयी पथावर येण्यास उत्सुक असेल. मागील काही सत्रात पंजाबची गोलंदाजी कमजोरी राहीली आहे.... Continue Reading →\nबेंगलोरचा संघ विजयी लय कायम ठेवणार की सनरायझर्स हैद्राबादचा संघ सत्रातला पहिला विजय साजरा करेल\nपहिल्या सामन्यांत शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सवर विजय मिळवत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सत्राची विजयी सुरुवात केली होती.तर दुसरीकडे सनरायझर्स हैद्राबादला कोलकत्त्या विरुद्ध १० धावांनी पराभव स्विकारावा लागला होता त्यामुळे हैद्राबादचा संघ आपला पहिला विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरताना दिसेल तर दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वातील बेंगलोरचा संघ आपली विजयी लय कायम राखण्यास उत्सुक असेल. चैन्नईत झालेल्या शेवटच्या... Continue Reading →\n२०१६ ते २०१९ दरम्यान चारही सत्रात प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवलेला सनरायझर्स हैद्राबादचा संघ एकमेव संघ होता आणि कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने सनरायझर्स हैद्राबादचा संघ २०२० च्या सत्रात दाखल झाला होता. बेंगलोर व कोलकत्ता संघाविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर दोन सलग विजय मिळवत हैद्राबादचा संघ आपल्या नेहमीच्या लयीत आला असे वाटत होते पण पुढील ७ सामन्यांत त्यांना फक्ता... Continue Reading →\nअटीतटीच्या सामन्यांत भारताची इंग्लंडवर ७ धावांनी मात, भारताचा एकदिवसीय मालिकेवर २-१ ने कब्जा\nमालिकेत दोन्ही संघानी एक-एक सामना जिंकल्यामुळे मालिका १-१ ने बरोबरीत आहे त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघाना विजय आवश्यक होता.मागच्या सामन्यांत ३३६ धावा करुन देखिल भारतीय संघाचा पराभव झाल्यामुळे भारतीय संघात चिंतेचे वातावरण होते तर दुसरीकडे ३३७ धावांचे आव्हान ४४ व्या षटकांतच पार केल्याने इंग्लंड संघाचा आत्मविश्वास वाढला होता.सलग तीसऱ्या सामन्यांत इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत भारतीय... Continue Reading →\n२०१६ च्या सत्रात विजेतेपद तर २०१८ च्या सत्रात उपविजेते पटकावलेला सनरायझर्स हैद्राबादचा संघ आपले दुसरे विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल यात शंका नाही.तसेच मागील चार सत्रात पहिल्या चार क्रमांकामध्ये राहिलेला सनरायझर्स हैद्राबाद एकमेव संघ आहे त्यामुळे आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यास संघ उत्सुक असेल यात काही शंका नाही. वॉर्नर,बेअरस्टो,नबी व राशिद खान सामने खेळुन आयपीएल मध्ये... Continue Reading →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/maharashtra-political-updates-ncp-clarification-state-will-have-cm-shivsena-235088", "date_download": "2021-06-13T05:19:57Z", "digest": "sha1:EV3ZKUZ7LRTWUBAK3YOWYA4O2E5ZU3II", "length": 18713, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुख्यमंत्री शिवसेनेचाच; राष्ट्रवादीच्या अधिकृत नेत्याची घोषणा", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त नवाब मलिक यांनी सविस्तर खुलासा केला आहे. एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबतची राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली.\nमुख्यमंत्री शिवसेनेचाच; राष्ट्रवादीच्या अधिकृत नेत्याची घोषणा\nमुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. पण, सरकार स्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला आहे. महाशिवआघाडीत चर्चेच्या फेऱ्या सुरू असून, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि क्राँग्रेस यांचे सरकार येण्याची शक्यता आहे. त्यातही मुख्यमंत्रीपद कोणाला याविषयी चर्चा सुरू आहे.\nबाळासाहेबांची शपथ घेऊन, सांगतो हे ठरलं होतं : संजय राऊत\nबच्चू कडू ताब्यात, राष्ट्रपती राजवटीत मोर्चाला परवानगी नाही\nकाय म्हणाले नवाब मलिक\nया संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त नवाब मलिक यांनी सविस्तर खुलासा केला आहे. एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबतची राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. मलिक म्हणाले, 'काँग्रेस सध्या सरकारचा अजेंड काय असेल याविषयी आग्रही आहे. आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यांचे मुद्दे घेऊन पुन्हा शिवसेनेशी चर्चा केली जाईल. त्यानंतर शिवसेनेचे मुद्दे असतील, त्याचाही विचार होईल आणि त्यानंतर सरकार स्थापनेची पुढची दिशा ठरेल.' मलिक म्हणाले, 'तीन पक्ष एकत्र आले तरच, सरकार स्थापन होईल यात कोणतिही शंका नाही. सरकार बनवणं हा विषय नाही तर ते पाच वर्षे चालवायला ही लागेल. त्यामुळं तिन्ही पक्षांनी एकमेकांचा मान राखला पाहिजे. शिवसेनेचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळं मुख्यमंत्री त्यांचाच होईल. शिवसेनेचा मान राखला पाहिजे. मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेससोबत आमची चर्चा सुरू आहे. काँग्रेसनं सत्तेत यावं, अशी आमची इच्छा आहे. पण, काँग्रेस सरकारच्या किमान समान कार्यक्रमासाठी आग्रही आहे.'\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nशिवसेने खासद���र संजय राऊत सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे सांगत आहेत. सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवण्यात येत असली तरी, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मिळत असलेल्या संकेतांनुसार मुख्यमंत्री शिवसेनेचाच होण्याची चिन्हे दिसत आहे. जयपूरहून मुंबईत आल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे संकेत दिले होते. 'ज्या पक्षाचे जास्त संख्याबळ असेल त्यांचाच मुख्यमंत्री होईल,' असे वडेट्टीवार यांनी विमानतळावर मीडियाशी बोलताना म्हटले होते.\nशरद पवार आणि संजय राऊत यांच्यात पुन्हा बैठका, यावेळेस कारण आहे...\nमुंबई : येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील राज्यसभेतील काही खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे एकूण ७ नवीन खासदार महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणार आहेत. यात भाजपकडून २ तर महाविकास आघाडीकडून ४ उमेदवार आहेत. शिल्लक राहिलेल्या मतांमधून अजून एक उमेदवार निवडून आणण्याचा प्रत्यन या दोन्ही\nधनंजय मुंडे प्रकरणात भाजपची गोची; आरोपांची धार कमी होणार\nमुंबई - गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कऱण्यात आलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देव\n\"स्वतःचे दामन रक्ताने लादले असणाऱ्यांनी दुसऱ्यांवर आरोप करूच नये\"आशिष शेलार यांचे राऊत पवारांवर थेट आरोप\nमुंबई : भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. काल दिल्लीत झालेल्या हिंसक शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर कडाडून टीका केली. संजय राऊत आणि शरद पवार यांच्यावर देख\nस्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, राऊतांनंतर जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला\nमुंबईः २०२२ मध्ये मुंबई महापालिकेवर भगवा फडकणारच, मात्र भाजपचा भगवा फडकणार असं रोखठोक वक्तव्य महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्त्युत्तर केले आहे. शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, असं उत्तर रा\nगुप्तचर विभागाच्या कोणत्या रिपोर्टमुळे महाविकास आघाडीच्या चेहऱ्यावर उमटलं स्मितहास्य \nमुंबई : कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यात. अशात २०२१ हे वर्ष निवडणुकांचं असणार आहे. यामुळे पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सर्वच पक्ष निवडणुकीआधीच्या तयारीला लागलेत. या पार्श्वभूमीवर गुप्तच\nसंजय राऊत सहकुटुंब 'सिल्व्हर ओक'वर, कौटुंबिक की राजकीय भेट\nमुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या निवासस्थान सिल्व्हर ओकवर संजय राऊत गेले होते. संजय राऊत सहकुटुंब राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले होते. ही भेट कौटुंबिक की राजकीय, हे मात्र अजून स्पष्ट\n'मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही'\nमुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ग्रामपंचायत निवडणुकीचं विश्लेषण करण्यात आले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशाराही दिला आहे. ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत श\nशरद पवार राज्य सरकारवर नाराज दिल्लीत संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nनवी दिल्ली - राज्यात सचिन वाझे यांच्यावरून महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावरून गृहमंत्री आणि मुंबई पोलिस आयुक्तांच्या बदलीची चर्चाही होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. यानंतर पत्रकारांश\nशरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर...संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया\nमुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीएचं अध्यक्षपद दिल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या चर्चेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष झाले तर आम्हाला आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत दिली.युपीए अध्यक्षपदा\nमुख्यमंत्री, शरद पवार आणि संजय राऊतांना धमकी देणाऱ्याला अटक; एटीएसची कारवाई\nमुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मिर सोबत केल्यानंतर तिच्यावर टीका करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकी देणा-या माथेफिरूला कोलकात्यातून अटक करण्यात आली होती. याच आरोपीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी, राष्ट्रवादी काँग्रेसच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/world-smalll-android-pc.html", "date_download": "2021-06-13T06:25:42Z", "digest": "sha1:TRETN74VOUDUEUCMOQNZGN7MOY7IMOEB", "length": 5122, "nlines": 61, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "'हा' आहे जगातील सर्वात लहान 'अँड्राईड पीसी' | Gosip4U Digital Wing Of India 'हा' आहे जगातील सर्वात लहान 'अँड्राईड पीसी' - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome तंत्रज्ञान बातम्या 'हा' आहे जगातील सर्वात लहान 'अँड्राईड पीसी'\n'हा' आहे जगातील सर्वात लहान 'अँड्राईड पीसी'\n'हा' आहे जगातील सर्वात लहान 'अँड्राईड पीसी'\nचीनची टेक्नोलॉजी कंपनी 'बी 2 गो' ने आतापर्यंतचा सर्वात लहान अँड्राईड पीसी 'एक्स 96 एस' (वायरलेस डाँगल) लाँच केला आहे.\nया डिव्हाईसचा आकार च्युईंगम पॅकच्या आकारा एवढा आहे. हे डिव्हाईस एक एंट्री लेव्हल टिव्ही स्टिक आहे. ज्याचा टिव्ही आणि कॉम्प्युटरला कनेक्ट केले जाऊ शकते.\nया अँड्राईड पीसीचे वजन 31 ग्रॅम आहे. कंपनीने या डिव्हाईसला 2 व्हेरिएंटमध्ये चीनच्या बाजारात लाँच केले आहे. मात्र हे डिव्हाईस अद्याप बाजारात उपलब्ध नाही.\nयामध्ये 2 जीबी + 16 जीबी आणि 4 जीबी + 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटचा समावेश आहे. कंपनीने या व्हेरिएंटची किंमत 6 हजार 600 रुपये व दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत 8 हजार 899 रुपये ठेवली आहे.\nया गॅजेटमध्ये चांगल्या परफॉर्मेंससाठी माली-जी 31 जीपीयूसह क्वॉडकोर एमोलॉजिक एस 905 वाय 5 सीपीयू दिला आहे.\nकनेक्टिव्हिटीसाठी यात अँड्रॉईड 8.1, ड्युअल बँड वाय-फाय आणि ब्लूटूथ व्हर्जन 4.2 सारखे फीचर्स मिळतील. 3 डी कँम्पेटिबल टिव्हीत 3 डी गेमिंग पाहण्याचा आनंद घेऊ शकतील.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन रा��कीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/11917", "date_download": "2021-06-13T04:50:00Z", "digest": "sha1:D7QMBPZVAKT2PBGTZHSFFXRIBFMWND4Q", "length": 15578, "nlines": 114, "source_domain": "dhanlabh.in", "title": "टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याची कारणे – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nटॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याची कारणे\nटॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याची ५ कारणे\nटॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्स आता गुंतवणूकदारांसाठी कर वाचविण्याचा सर्वश्रेष्ठ पर्याय सिद्ध झाले आहेत. नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस), पब्लिक प्रोव्हिडंट फंड (पीपीएफ) यांसारखे टॅक्स-सेव्हिंगचे अनेक पर्याय आहेत. परंतु, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) सर्वाधिक पसंत केल्या जातात. टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड्स (ईएलएसएस) मध्ये गुंतवणूक का त्याची ही पाच कारणे:\nकमीत कमी लॉक-इन कालावधी\nपारंपरिक टॅक्स-सेव्हिंग इन्स्ट्रूमेंट्सचे लॉक-इन कालावधी सामान्यतः मोठे असतात. पीपीएफ मध्ये १५ वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो, तर एम्प्लॉयी प्रोव्हिडंट फंड (ईपीएफ) आणि एनपीएस यामध्ये निवृत्त होईपर्यंत गुंतवणूक चालू ठेवावी लागते. त्याचप्रमाणे टॅक्स-सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिटचा लॉक-इन कालावधी देखील किमान ५ वर्षांचा असतो.\nगुंतवणुकीच्या या सर्व पारंपरिक पर्यायांचा विचार केला असता ईएलएसएसचा लॉक-इन कालावधी ३ वर्षे हा सर्वात कमी आहे. त्यात तुम्ही गुंतवणूक करणे चालू ठेवू शकता किंवा लॉक-इन कालावधीनंतर तुमची गुंतवलेली रक्कम रिडीम करू शकता.\nसिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (एसआयपी)\nसिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (एसआयपी) हा म्युच्युअल फंड्समध्ये नियमित अंतराने एक ठराविक रक्कम गुंतवण्याचा एक शिस्तबद्ध प्रकार आहे. ज्या गुंतवणूकदारांकडे वापरण्यासाठी एकरकमी रक्कम उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी हा सर्वाधिक व्यवहार्य असा पर्याय आहे. एसआयपी मध्ये तुम्ही दरमहा एक छोटी रक्कम गुंतवू शकता आणि एकरकमी गुंतवणुकी इतकीच कर कपात ८०सी कलमांतर्गत मिळवू शकता.\nत्याशिवाय एसआयपी रूपयाच्या किंमतीची सरासरी करण्याचा लाभ देतात. याचा अर्थ, बाजारातील चढ-उतारांवर नियंत्रण ठेवणे तुमच्या हाती असते.\nफुगवट्यावर मात करणारा परतावा\nठराविक रकमेच्या कर कपात गुंतवणुकीच्या विपरीत ईएलएसएस फंड्स प्राथमिकतेने इक्विटी आणि इक्विटी-उन्मुख इन्स्ट्रूमेंट्समध्ये गुंतवणूक करतात. तसेच, इक्विटी ही एकमेव अॅसेट श्रेणी आहे ज्यात विद्यमान महागाई दरापेक्षा तुलनेत उच्च परतावा मिळतो. त्यामुळे दीर्घ काळासाठी ईएलएसएसमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला उत्तम परतावे मिळतील तसेच ८०सी अंतर्गत कर लाभ देखील मिळतील.\nईएलएसएस फंड्समध्ये गुंतवणूक करण्यातील फायद्यांमधील एक लक्षणीय फायदा हा की त्यांना मॅच्युरिटी तारीख नसते. लॉक-इन कालावधी उलटून गेल्यानंतर देखील तुम्ही वाटल्यास त्यातील गुंतवणूक चालू ठेवू शकता. ईएलएसएस फंड्समध्ये दीर्घ काळ गुंतवणूक ठेवल्याने तुमच्या गुंतवणुकीवर कंपाउंडिंग होत राहते. या योजनेत तुम्ही जितका जास्त काळ गुंतवणूक ठेवाल, तितका अधिक परतावा तुम्हाला मिळेल. जर लॉक-इन कालावधीनंतर तुम्हाला ही गुंतवणूक चालू ठेवायची नसेल, तर तुम्ही ती बंद करू शकता.\nटॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्समधील गुंतवणूक तुम्हाला आवश्यकतेनुसार तुमच्या पोर्टफोलियोच्या वैविध्याचे लाभ देते. टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्स (ईएलएसएस) प्रामुख्याने इक्विटी मार्केटशी संलग्न असल्याने हे फंड विविध क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये गुंतवले जातात. तुम्हाला एकापेक्षा जास्त ईएलएसएस फंडमध्ये आपले पैसे गुंतवायचा पर्याय देखील आहे. शिवाय चांगली कामगिरी करत नसलेल्या फंडमधील गुंतवणूक केव्हाही बंद करून इतर फंडकडे वळवण्याची सोय देखील आहे.\nईएलएसएस मध्ये १ लाखाच्या वरील लॉन्ग टर्म कॅपिटल गेनवर १०% कर लागतो. तरीही एनएससी, एफडी, पीपीएफसारख्या इतर पारंपरिक टॅक्स-सेव्हिंग प्रकारांशी तुलना केली असता दीर्घावधीत ईएलएसएस हा अधिक चांगला पर्याय आहे. टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड्सचे अनेक लाभ आहेत पण गुंतवणूकदराने गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांचे आर्थिक लक्ष्य, काळाचा पट आणि जोखमीची पातळी यांचा विचार केला पाहिजे.\nआपण कोणती कर प्रणाली निवडावी\nघर घेताना कोणती काळजी ���्यावी \nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/cut-to-the-train-station/", "date_download": "2021-06-13T05:48:01Z", "digest": "sha1:XK2I5UHPKGVYSPREBEQ6UPMKD6GP5C6Z", "length": 8590, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Cut to the train station Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\nCoronavirus Impact : ‘कोरोना’मुळं परदेशी नागरिक आणि NRI लोकांच्या वैष्णवदेवी यात्रेला…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता श्री माता वैष्णो देवी श्राईन बोर्डाने परदेशी नागरिक, अनिवासी भारतीय (परदेशी लोक) आणि परदेशातून आलेल्या भारतीयांना माता वैष्णो देवीच्या दर्शनास प्रतिबंध केला आहे. रविवारी जारी…\nरिया चक्रवर्ती ठरली बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री,…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nअभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात \nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\nRatan Tata | 28 वर्षाच्या तरुणाकडून चक्क रतन टाटा घेतात…\nसंजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर, म्हणाले…\nचंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत छत्रीचे वाटप\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन…\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nफेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी इंजिनिअर महिलेला…\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50…\nवृध्दाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार तडकाफडकी निलंबीत\n…म्हणून शरद पवार यांनी केलं शिवसेनेचं कौतुक\nLockdown मध्ये पत्नीच्या तुलनेत पतीवर जास्त अत्याचार, पुणे पोलिसांच्या ‘ट्रस्ट सेल’चा धक्कादायक खुलासा\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदारकी मिळाली, असे संभाजीराजे समजतात, पण…’\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस् तयार केल्या, तरी 2024 लाही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2020/09/27-09-04.html", "date_download": "2021-06-13T05:06:11Z", "digest": "sha1:LDLT5PLZUHEWM6UK7UR533LWW2COD6CW", "length": 10668, "nlines": 76, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "डॉ. प्रशांत पटारे ग्रामिण जनतेसाठी माणसातील देवच", "raw_content": "\nHomeAhmednagar डॉ. प्रशांत पटारे ग्रामिण जनतेसाठी माणसातील देवच\nडॉ. प्रशांत पटारे ग्रामिण जनतेसाठी माणसातील देवच\nडॉ. प्रशांत पटारे ग्रामिण जनतेसाठी माणसातील देवच\nमहाडिक : स्मायलिंग अस्मिता शिवजयंतीला मॅक केअर हॉस्पिटलच्या सर्व सदस्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढणार\nवेब टीम नगर :छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मॅक केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ प्रशांत पटारे यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी भारतीय सैन्य दलातील हवालदार पदावर कार्यरत असलेले शिवाजीराव महाडिक हे अध्यक्ष तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थी संघटनेचे कार्यवाह शुभम पांडूळे आणि हिंद सेवा मंडळाचे उपकार्याध्यक्ष डॉ पारस कोठारी उपस्थित होते. डॉ प्रशांत पटारे यांना भगवा फेटा बांधून बांबूचे रोपटे देऊन स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने गौरविण्यात आले. यावेळी डॉ पटारे यांच्या शारीरिक प्राणवायू आणि तापमानाची देखील तपासणी केली गेली.\nयावेळी अध्यक्ष पदावरून शिवाजीराव महाडिक म्हणाले की सध्या कोरोना काळात मोठ्या शहरात वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णांच्या बाबतीत थोडीबहुत आर्थिक लूट वाचनात आली.अनेकांनीतर घाबरून दवाखानेच बंद केले, परंतु संघर्षाचा इतिहास असलेल्या अहमदनगरमध्ये मात्र डॉ प्रशांत पटारे यांनी स्वताच्या नेतृत्त्वाखाली कोरोनाविरुध्द लढा उभारत सर्व सामान्य माणसाला मनापासून सेवा देत नवसंजीवनी दिली. यालढाईत त्यांचा सुध्दा एक सहकारी सरदार धारातीर्थी पडला परंतु मॅक केअर हॉस्पिटलच्या वैद्यकीय सैनिकांनी हार न मानता येईल त्या परिस्थितीला डॉ पटारे यांच्या नेतृत्वाखाली सामोरे जायचे ठरवले. ग्रामिण भागातील आमच्या सारख्यांसाठी हक्काचा दवाखाना म्हणून आम्ही मॅक केअरच्या कोव्हिड सेंटरकडे पाहत आहोत.पटारेंनी नेहमीच रूग्णांची आर्थिक बाजू समजून घेऊन त्यांना सहकार्य केले आहे.सध्याच्या काळात असं सेवाव्रत काम करणारे सर्वच डॉक्टर हे माणसाच्या रुपातील देवच आहे असे भावोद्गार महाडिक यांनी व्यक्त केले.\nडॉ कोठारी यांनी देखील डॉ पटारे यांच्या नेहमीच होणा-या रुग्ण सहकार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यी संघटनेचे कार्यवाह शुभम पांडूळे म्हणाले की अपघात झाले गडुघ्याचे किंवा मनक्याचे आजार उद्भवले तर मेट्रो शहरात मोठ्या दवाखान्यात भल्यामोठ्या खर्चाला सामोरे जावे लागत, परंतु डॉ पटारे यांच्यामुळे आता मात्र नगरमध्येच सर्वोत्तम उपचार सेवेच्या माध्यमातून केले जातात.ग्रामिण भागातील अनेकांना डॉ ���टारे हे देवदूतच वाटतात; कारण जे पायमोडून घरात बसले होते ते आता खेळू बागडू लागले आहेत. पटारेंनी शालेय जीवनापासून विद्यार्थी चळवळीत देखील प्रसध्दीच्या पाठीमागे न लागता मनापासून काम केले आहे.कोरोना काळातही हजारो गरजवंतांना मास्कचे वाटप केले आहे; त्यामुळे आपण सुध्दा याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीला मॅक केअर हॉस्पिटलच्या सर्व सदस्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून डॉ प्रशांत पटारे यांच्या वजना इतकी साखर वाटून मिरवणूकीचा आनंद साजरा करू यावेळी स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी देखील डॉ. पटारे यांनी दोन वर्षे विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाची माहिती दिली. जास्त वेळ न दवडता डॉ पटारे यांनी आनंद व्यक्त करत दवाखान्यात जात आहे मात्र नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी असेन असा विश्वास व्यक्त करत दवाखान्याकडे प्रस्थान केले. कार्यक्रमाला आवर्जून अमेरिकेतील निलेश महाले दृश्यशावक पद्धतीने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनसंकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष महेश भोर यांनी केले. डॉ पटारे यांच्या कार्याची ओळख धीरज कुमटकर यांनी करून दिली तर आभार प्रदर्शन भाऊ निकम यांनी केले. कार्यक्रमासाठी सचिन सापते, संभाजीराजे कदम, सागर मांजुरे, अक्षय शेळके, विनायक सुरवसे यांनी अथक परिश्रम घेतले आहे.\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/modilay/", "date_download": "2021-06-13T05:54:12Z", "digest": "sha1:7TGBRB44GSS4YEU4JRUM7QCHLQLME4MU", "length": 3325, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates modilay Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘मोदीलाय’ आमच्या डिक्शनरीत नाही, ऑक्सफोर्डचे राहुल गांधीना उत्तर\nलोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप – प्रत्यारोप होतच आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र…\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/centre-transfers-rs-7-384-crore-to-farmers-under-pm-kisan-yojana/", "date_download": "2021-06-13T04:51:45Z", "digest": "sha1:OD3EGACQVH25GMMDQXWCUCCWFUGV46GX", "length": 8945, "nlines": 84, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पंतप्रधान किसान योजना : ७ हजार ३८४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा - केंद्र", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nपंतप्रधान किसान योजना : ७ हजार ३८४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा - केंद्र\nकेंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ७ हजार ३४८ कोटी रुपये टाकले आहेत. मागच्या महिन्यात कोविड-१९(COVID-19) मदत पॅकेज जाहीर करण्यात आले होते, त्यानंतर हे पैसे टाकण्यात आले होते. ऑगस्ट - जुलै पर्यंत ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये देण्याचे ध्येय आहे. लॉकडाऊनच्या काळात हा पैसा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.\nगरीब कल्याण योजनेंतर्गंत १.७ लाख कोटींचा मदत निधी केंद्राने जाहीर केला होता. यातील एक भाग म्हणजे पंतप्रधान -किसान या योजनेचा २०२०-२१ चा पहिला हफ्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्यावा. पॅकेज जाहीर झाल्यापासून पंतप्रधान-किसान योजनेंतर्गत वितरित करण्यात आलेल्या एकूण रकमेपैकी 1 एप्रिल रोजी 65 टक्क्यांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पंतप्रधान शेतकऱी सन्मान निधी योजना २०१९ मध्ये लॉन्च करण्यात आली होती. यातून प्रत्येक लाभार्थ्याला दरवर्षी ६ हजार रुपये हफ्त्यातून दिले जातात. शासनाच्या सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४३ टक्के लाभार्थ्यांना येत्या सहा दिवसात पैसे मिळतील असे सांगण्यात आले.\nPM-Kisan Yojana PM-KISAN money central government covid 19 Coronavirus lockdown लॉकडाऊन कोरोना व्हायरस कोविड १९ केंद्र सरकार पंतप्रधान किसान योजना किसान योजनेचा पैसा\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nआपल्या घरात टिकू शकतो एक वर्षापर्यंत टोमॅटो, नाही होणार खराब\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nशेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी येथे गुंतवणूक केल्यास पैसे होतील दुप्पट\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-health-department-aurangabad-2019-11128/", "date_download": "2021-06-13T06:03:02Z", "digest": "sha1:VC3A4LK6ELHAU3PLM5VMQ44N2DRZ33HU", "length": 6615, "nlines": 78, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - औरंगाबाद आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदाच्या ३१० जागा Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nऔरंगाबाद आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदाच्या ३१० जागा\nऔरंगाबाद आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदाच्या ३१० जागा\nउपसंचालक, आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील गट- क संवर्गातील विविध पदाच्या जागा सरळ सेवेने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nविविध तांत्रिक/ अतांत्रिक पदाच्या ३१० जागा\nअधिपरिचारिका पदाच्या ९३+९२ जागा, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी पदाच्या ३० जागा, औषध निर्माण अधिकारी पदाच्या २१ जागा, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदाच्या १२ जागा, वरिष्ठ लिपिक पदाच्या एकूण ११ जागा आणि इतर विविध पदाच्या एकूण ५१ जागा\nशैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार विविध पात्रता आवश्यक आहेत. (सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहावी.)\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्ष असून शासकीय नियमाप्रमाणे आरक्षण सवलत देय राहील.)\nनोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही\nपरीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना ३००/- रुपये आहे.)\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ मार्च २०१९ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nअधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN असेच सर्च करा\nलेखा व कोषागारे संचालनालय (९३२ जागा) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nपुणे आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण २६२ जागा\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध क���त्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/1706", "date_download": "2021-06-13T06:12:50Z", "digest": "sha1:UVUXB55MS3AXDPKOUXMZGGWGKMUOLCTQ", "length": 9411, "nlines": 157, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "वडसा येथील 4 SRPF जवान कोरोनामुक्त | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome कोरोना वडसा येथील 4 SRPF जवान कोरोनामुक्त\nवडसा येथील 4 SRPF जवान कोरोनामुक्त\nजगदीश वेन्नम /हर्ष साखरे दखल न्युज भारत\nआज वडसा एसआरपीएफ मधील 4 जवानांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली. कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांना वडसा येथील कोरोना केअर सेंटर मध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्यांनी आज कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना दहा दिवसानंतर दवाखान्यातून सोडण्यात आले.\n*कोरोना बाबत गडचिरोली जिल्ह्यातील माहिती*\nआज कोरोना बाधित – 00\nजिल्हयातील एकूण कोरोनामुक्त – 113\nसद्या सक्रिय कोरोना बाधित- 92\nएकुण बाधित – 206\nमुलचेरा येथील मुख्याधिकारी यांच्या संपर्कातील तीव्र जोखमीच्या 66 व्यक्तींचे कोरोना अहवाल नकारात्मक\nगेल्या आठवड्यात मुलचेरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्याने त्यांच्या संपर्कातील 20 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी दोन व्यक्तींचे कोरोना अहवाल सकारात्मक मिळाले. यामुळे या तिघांच्या एकूण संपर्कात आलेल्या इतर 66 लोकांचे नमुने तपासणीसाठी नागपूर प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यातील सर्व अहवाल नकारात्मक मिळाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने वेळीच घेतलेल्या खबरदारी मुळे इतरांना संसर्ग होऊ शकला नाही असे आरोग्य विभागाने कळवले आहे. तरीही या सर्व संपर्कातील व्यक्तींना पुढील सात दिवस गृह विलगीकरणात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.\nPrevious articleमगरडोह परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस विभागातर्फे मार्गदर्शन मेळावा संपन्न\nNext articleकमलापुर येथे हायमास्ट चे लोकार्पण…\nपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गुरवळा उपक्षेत्रात बांधला वनराई बंधारा – उपक्षेत्र गुरवळा व पीपल फॉर एनवोरमेन्ट अँड अनिमल ��ेल्फेअर संस्था गडचिरोली यांचा पुढाकार\nचंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय गडचिरोलीतील जनतेच्या हिताविरुद् -२५० गावांनी केला निषेध\nवृत्तपत्रातील बातम्यांची दखल घेऊन केलेल्या पत्र व्यवहारावर कार्यवाई करावी : आमदार डॉ. होळी – कार्यवाई न करणे म्हणजे वृत्तपत्र व लोकप्रतिनिधींचा अपमान असल्याचे...\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nमारेगाव तालुक्यात अखेर कोरोनाचा शिरकाव\nब्रेकिंग न्यूज नवेगावबांध येथे 13 केंद्रीयसीमा सशस्त्र जवानांसह एक ठाणेदार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/corona-impact", "date_download": "2021-06-13T04:27:24Z", "digest": "sha1:4KMQLKIB4VNKCNC4PDJ35JZPSQAZILB5", "length": 2368, "nlines": 76, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Corona Impact", "raw_content": "\nयेवल्यातील पैठणी व्यवसायाला फटका\nसुंदर नारायण मंदिराच्या जीर्णोद्धाराला करोनाचा फटका\nइगतपुरी : भात आवणीवर करोनाचे सावट\nकोरोना : खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ\nकोरोना – मंत्री गडाख यांची सुरक्षा पोलीस व वाहन पोलीस विभागाला वापरण्यास परवानगी\nहोळीचा रंग व पिचकार्‍यांनाही कोरोनाचा फटका; महागाई वाढली\nकोरोनामुळे मेडिकल्समधून सॅनिटाईजर गायब; मास्कसाठी धावाधाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2019/11/blog-post_27.html", "date_download": "2021-06-13T04:46:01Z", "digest": "sha1:BLGVBL2B7UV7LRYAU3ZKAKFAMJKSQ6F7", "length": 6529, "nlines": 58, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "लाल मिर्ची अजुन तिखट होइल | Gosip4U Digital Wing Of India लाल मिर्ची अजुन तिखट होइल - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome शेतकरी लाल मिर्ची अजुन तिखट होइल\nलाल मिर्ची अजुन तिखट होइल\nपुणे – राज्यात लांबलेल्या पावसाचा फटका लाल मिरचीला बसला आहे. मिरच्यांचे मोठे नुकसान झाले आह���. तर, काही ठिकाणी माल भीजून दर्जा खालावला आहे. त्यामुळे लाल मिरची “तिखट’ बनली आहे. बाजारात तुटवडा निर्माण झाल्याने मागील 10 दिवसांत घाऊक बाजारात क्विंटलच्या भावात 2,000 ते 2,500 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर, किरकोळ बाजारात किलोमागे तब्बल 40 रुपयांनी भाव वधारले आहेत. ब्याडगी मिरची तब्बल 175 ते 200 रुपये प्रतिकिलो इतकी झाली आहे.\nमिरचीचे व्यापारी वालचंद संचेती म्हणाले, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे राज्यासह देशभरात लाल मिरच्यांचा तुटवडा जाणवत आहे.\nसर्वाधिक नुकसान कर्नाटकात झाले आहे. त्यामुळे आता पाऊस थांबला तरी पिकाचे तसेच मालाचे प्रचंड नुकसान झाल्याने येत्या काळातही तुटवडा कायम असणार आहे. त्यामुळे भावही तेजीत असणार आहेत. मिरच्याचे भाव वाढल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या गोष्टीचे भावही वाढणार आहेत. आंध्र प्रदेशातील शीतगृहांमध्येही मिरचीच्या मालाचे प्रमाण कमीच आहे. उत्पादन क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. पावसामुळे एकीकडे देशात मिरच्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर, दुसरीकडे विदेशातून मागणी वाढली आहे. तसेच, राज्यासह देशातील मसाला उत्पादक कंपन्यांकडेही माल शिल्लक नसल्याने येत्या काळात विविध प्रकारच्या मसाल्यांचे भावही वाढणार आहेत.\nदि पूना मर्चंट्‌स चेंबरचे माजी अध्यक्ष मिरचीचे व्यापारी राजेंद्र गुगळे आणि सोपान राख म्हणाले, यंदा मिरचीच्या उत्पादनात अगोदरच घट झाली होती. त्यातच अवकाळी पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मिरचीचे मोठे नुकसान झाले आहे. आवक प्रचंड घटल्याने भावामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही मिरचीच्या नुकसानीच.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/monday/", "date_download": "2021-06-13T04:20:01Z", "digest": "sha1:GSLT5AF4DMC5GCP2WQU5PGHO4NQJH7P5", "length": 4599, "nlines": 58, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Monday Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nराजधानीत कोरोनाचा कहर सुरूच\nदेशभरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. राजधानीत कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसेंदिवस हा कोरोना रुग्णाची…\nश्रावणी सोमवारनिमित्त अर्धनारी नटेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी\nआज शेवटचा श्रावणी सोमवार राज्यातील शंभूमहादेवाच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील …\nश्रावण सोमवारनिमित्त घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी\nऔरंगाबाद हे ऐतिहासिक आणि धार्मिक विविधतेने नटलेले शहर आहे. याच औरंगाबादपासून अवघ्या 32 किलोमीटर अंतरावर…\nआज नागपंचमी आहे विशेष, कारण 20 वर्षांनी आलाय अद्भूत योग\nश्रावण महिन्यात विविध सण आणि उत्सवांना सुरुवात होते. त्यांपैकी आजचा सण म्हणजे नागपंचमी. श्रावण महिन्यातील…\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\nफक्त १० महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी\nमुंबईत इंधन दरवाढीचा भडका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/1950-helpline-for-the-voters/", "date_download": "2021-06-13T05:59:36Z", "digest": "sha1:OM633QDZSIWLRKF6KNTKGPHAYUAVTMVP", "length": 10460, "nlines": 96, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "मतदारांसाठी 1950 क्रमांकाची हेल्पलाइन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nमतदारांसाठी 1950 क्रमांकाची हेल्पलाइन\nमुंबई: लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि अधिकाधिक मतदारांच्या उप���ुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने 1950 ही हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. या हेल्पलाइन अंतर्गत 15 मदत केंद्रे कार्यरत असून त्यामुळे मतदारांना कधीही माहिती सहज मिळण्यास मदत होत आहे. आचारसंहिता लागल्याच्या कालावधीपासून या हेल्पलाइनवर दररोज विचारणा केली जात आहे. कॉल येत आहेत. याद्वारे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी सर्वाधिक मार्गदर्शन विचारण्यात आले आहे. 24 तास सुरु असणारी ही हेल्पलाइन सर्व जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. याद्वारे मतदारांच्या विविध तक्रारींचे निवारण केले जाते.\nनागरिकांना निवडणूक आणि मतदानासंबंधीची माहिती वेळोवेळी देणे.\nनवीन मतदार नोंदणीसोबतच मतदारांच्या विविध शंकांबाबत मार्गदर्शन.\nमतदान ओळखपत्रात बदल किंवा स्थलांतर झाले असल्यास मतदान यादीत नाव नोंदवायचे असल्यास काय करावे याबाबतही मार्गदर्शन.\nमतदान ओळखपत्र व मतदान अर्जाशी निगडित सर्व माहिती उपलब्ध.\nमराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीनही भाषांमधून माहिती.\nनिवडणूक संदर्भातील कोणत्याही प्रकारची तक्रार ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदविता येईल.\nराज्यस्तरावर राज्य संपर्क केंद्र (State Contact Center)तसेच जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र (District Contact Centre) स्थापन.\nया हेल्पलाइनच्या सहाय्याने मतदार नोंदणीसाठी संबंधितांना अधिकृत माहिती मिळविणे सोपे झाले आहे. मतदार यादीतील त्यांच्या वैयक्तिक माहितीचे तपशील, मतदान केंद्र, बूथ लेव्हल अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे संपर्क क्रमांक याविषयीची माहिती मतदार हेल्पलाइन मोबाइल एप किंवा www.nvsp.in पोर्टल किंवा 1950 हेल्पलाइनवर करून मिळविता येत आहे.\n1950 या हेल्पलाईनवर पुढीलप्रमाणे माहिती मिळविता येते.\nECI <0 (इंग्रजीमध्ये उत्तरासाठी) किंवा (प्रादेशिक भाषेत उत्तरासाठी) <1.\nECIPS असे केल्यास EPIC नंबर मतदाराला मतदान केंद्राचा पत्ता मिळेल.\nECICONTACT हे मतदारांना बूथ लेव्हल ऑफिसर्स, निवडणूक नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संपर्क तपशीलांसह उत्तर देतील.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nबावन्न बँकातील 6500 शाखात सातबारा साठी पोर्टल\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/caandnnii/19l8fid6", "date_download": "2021-06-13T06:24:01Z", "digest": "sha1:TE2LM5EQT5MCNPRN5BAV5TYYWJPN53ZA", "length": 9594, "nlines": 334, "source_domain": "storymirror.com", "title": "चांदणी | Marathi Abstract Poem | Vishal patil Verulkar", "raw_content": "\nआकाश शब्द चारोळी चांदणी\n\" पुष्पाग्रज. \" गायकवाड आर.जी.\nकळले का कुणास कधी भेद खरे या मनाचे विचारा तुम्ही मनास तुमच्या सारे कळतील रंग त्याचे. कळले का कुणास कधी भेद खरे या मनाचे विचारा तुम्ही मनास तुमच्या सारे कळतील रंग त्याचे. कळले का कुणास कधी भेद खरे या मनाचे विचारा तुम्ही मनास तुमच्या सारे कळतील रंग ...\nसुखी करण्या सकळांना, नड आहे संजीवनीची सुखी करण्या सकळांना, नड आहे संजीवनीची\n\" पुष्पाग्रज. \" गायकवाड आर.जी.\nस्वतःच स्वतःचे मरण लिहून. क्रांतीची मशाल होऊन... स्वतःच स्वतःचे मरण लिहून. क्रांतीची मशाल होऊन...\nतू अशी कशी गं ताई\nपरखड बोलणे तुझे करी सुरूवात वादाला परखड बोलणे तुझ��� करी सुरूवात वादाला\nपैसा, पैसा, आणि फक्त पैसा हाच झालाय हल्ली मूलमंत्र पैसा, पैसा, आणि फक्त पैसा हाच झालाय हल्ली मूलमंत्र\nजखमा ही सुगंधित झाल्या , जेव्हा घाव ताजे झाले जखमा ही सुगंधित झाल्या , जेव्हा घाव ताजे झाले\nपाऊस भिजतो, छत्री नाही, आधार नाही, शेवटी झाडाला बिलगतो पाऊस भिजतो, छत्री नाही, आधार नाही, शेवटी झाडाला बिलगतो\nसमज, वयानुरूप समजूत, दूरचे दिवे, पाण्याची खोली, डोळ्यातले भाव समज, वयानुरूप समजूत, दूरचे दिवे, पाण्याची खोली, डोळ्यातले भाव\nगुलमोहराला प्रतीक मानून केलेले चित्रण गुलमोहराला प्रतीक मानून केलेले चित्रण\nन बोलता मग मिठीत घेणं, हळूवार ओठांवर तुझं रेंगाळणं न बोलता मग मिठीत घेणं, हळूवार ओठांवर तुझं रेंगाळणं\nशब्दांची महती शब्दांची महती\nरात्र साद देत होती...\nधुके दाटल्या अंधारी, ही रात्र साद देत होती... कौल कुणापरी तिचा, संवाद माझ्याशी साधत होती... स... धुके दाटल्या अंधारी, ही रात्र साद देत होती... कौल कुणापरी तिचा, संवाद माझ्याशी...\nसोनसळी हिरवाई रश्मीप्रभा हळदुली सोनसळी हिरवाई रश्मीप्रभा हळदुली\nस्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करा, अत्याचार करू नका स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करा, अत्याचार करू नका\nआयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना आयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना\nहा देश माझा 🇮🇳\nहिथे धर्म नाही मोठा,जात नाही मोठी, जिवापाड प्रिय मज भारत संस्कृती. हिथे धर्म नाही मोठा,जात नाही मोठी, जिवापाड प्रिय मज भारत संस्कृती.\nआधार देण्याची अपेक्षा आधार देण्याची अपेक्षा\nकवी कट्टा २०१८ बडोदा मनातले खोल दडलेले विचार नवीन आशेचा किरण कवी कट्टा २०१८ बडोदा मनातले खोल दडलेले विचार नवीन आशेचा किरण\nजन्म तर घेतला आहे, जीवनही जगतो आहे पण कसे ...न पेक्षा नकोच ते जन्म तर घेतला आहे, जीवनही जगतो आहे पण कसे ...न पेक्षा नकोच ते\nमानवी संवेदना आणि त्याची होणारी घुसमट याची प्रतीमायुक्त मांडणी मानवी संवेदना आणि त्याची होणारी घुसमट याची प्रतीमायुक्त मांडणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/states-begins-bringing-back-migrant-workers-neigbouring-states-due-lockdown-extension-285579", "date_download": "2021-06-13T05:10:50Z", "digest": "sha1:ESXD5LO4PJ732L32XHLOSI2JP5X6FXGX", "length": 19156, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लॉकडाऊन वाढणार? इतर राज्यात अडकलेल्या नागरिकांना आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली", "raw_content": "\nगुजरातमध्ये अडकलेल्या मध्य प्रदेशच्या सुमारे २४०० कामगारांना ९८ बसमधून लॉकडाऊन सुरू असतानाच परत आणण्यात आले आहे.\n इतर राज्यात अडकलेल्या नागरिकांना आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली\nनवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाऊन जाहीर होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. आणि येत्या ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, इतर राज्यात अडकलेल्या आपल्या लोकांना आणण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. उत्तर प्रदेश राज्य सरकारने आपल्या राज्यातील नागरिक आणले देखील. तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर ही राज्ये त्या तयारीमध्ये आहेत.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n३ मे नंतरही लॉकडाउन चालू ठेवण्याची अनेक राज्यांची इच्छा आहे. स्थलांतरित कामगारांना बोलावले जात आहे, कारण त्यांना त्यांच्या राज्यातच ठेवले जावे. सावध पावले उचलत आणि टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन हटविण्यात यावा, असाही काही राज्यांचा विचार आहे. जर परप्रांतीय कामगार बाहेर असताना लॉकडाऊन वाढला, तर परिस्थिती अनियंत्रित होऊ शकते. कारण गेल्या महिनाभराच्या कालावधीत असे प्रकार दिसून आले आहेत.\n- Coronavirus : तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारची लपवाछपवी करत नाही : मुख्यमंत्री\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, स्थलांतरीत कामगारांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकारशी बोलणे सुरू आहे. आम्हाली सध्या कोणत्याही प्रकारची गर्दी नको आहे, त्यामुळे रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली आहे.\nजम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कंसल यांनी सांगितले की, सोमवारी (ता.२७) कोटामधून ३७६ काश्मिरी विद्यार्थ्यांना बसद्वारे आणले जाणार आहे. याआधी जैसलमेर आणि इतर ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना जम्मू-काश्मीरमध्ये आणण्यात आले आहे.\n- आणखी वाचा - पुण्यात कोथरूडकरांनी रोखला कोरोना राक्षस\nनांदेडमध्ये अडकलेल्या पंजाबी लोकांचा एक जत्था रविवारी पंजाबकडे रवाना झाला आहे. गुजरातमध्ये अडकलेल्या मध्य प्रदेशच्या सुमारे २४०० कामगारांना ९८ बसमधून लॉकडाऊन सुरू असतानाच परत आणण्यात आले आहे. तसेच राजस्थानमधूनही कामगारांना आणले जात असल्याची माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान या��नी दिली.\nशनिवारी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांची बैठक बोलावली होती. यामध्ये इतर राज्यात अडकलेल्या कामगारांना आपल्या राज्यात आणण्यासाठी रेल्वे सुरू करण्यात यावी, अशा सूचना मांडण्यात आल्या होत्या.\n- उद्धव ठाकरेंना आला राज्यपालांचा फोन ; म्हणाले 'इथे भेटल्यावर ठरवू या वेळ'\nपंजाब, गुजरात, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी याबाबत विशेष प्रोटोकॉल तयार करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे सोमवारी (ता.२७) पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या मीटिंगमध्ये देशव्यापी निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nकोरोना नियंत्रणासाठी 3 गोष्टींवर भर द्या; केंद्रीय गृहमंत्री शहांकडून राज्यांना सूचना\nदेशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करुन त्या-त्या राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्षवर्षन यांच्याशिवाय राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पश्च\nजाणून घ्या; तुमच्या आवडत्या पाणी पुरीची 9 नावे\nसातारा : तुम्हाला माहित आहे का की पानी पुरीची भारतात 9 वेगवेगळी नावे आहेत पाणीपुरी हा भारताचा सर्वकाळ आवडता स्ट्रीट फूड आहे. पाणी पुरी देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. जरी बहुतेक प्रकरणांमध्ये रेसिपी जवळजवळ एकसारखीच असते, परंतु त्यांची चव मोठ्या प्रमाणात बदलू शकते. हेच\nSBI Recruitment 2020: अप्रेंटिसच्या ८५०० जागांची बंपर भरती\nSBI Recruitment 2020: कोणत्याही शाखेतून पदवी घेतेलेल्या पदवीधारकांना भारतीय स्टेट बँकमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. एसबीआयने अप्रेंटिस पदासाठी ८५०० जागांची भरती काढली आहे. यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अधिसूचना प्रसिद्ध केली असून अर्ज करण्याची प्रक्रियाही स\nभाजपला अहंकार नडला; 6 वर्षात 19 मित्रपक्षांनी सोडली साथ\nनवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग आता देशभरात पोहोचली आहे. याचाच फटका केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला बसत आहे. नवीन शेती कायदे आणि त्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून आता राजस्थानमधील भाजपचा मित्रपक्ष\nशेगावात राष्ट्रीयस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेला सुरुवात\nशेगाव : राष्ट्रीय आट्यापाट्या फेडरेशनच्या वतीने संत नगरी शेगावमध्ये 13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले.\nलॉकडाऊननंतर साखरेचे दर वाढणार की कमी होणार देशात 'अशी' आहे साखर उद्योगाची स्थिती\nपुणे : महाराष्ट्रासह देशात यंदाच्या गळीत हंगामात साखरेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. परंतु लॉकडाऊनच्या कालावधीत उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे साखरेचा खपही कमी झाला आहे. त्यामुळे राज्यासह देशात साखरेचे दर स्थिर राहतील, असे साखर उद्योगातील तज्ञांचे मत आहे.\nखरीप कांद्याच्या उत्पादनात देशात नऊ लाख टन घट शक्य\nनाशिक : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने यंदा देशामध्ये खरीप कांद्याच्या उत्पादनात नऊ लाख टनांनी घट येण्याचा अंदाज वर्तविला आहे, तसेच बटाट्याचे पावणेदोन लाख, तर टोमॅटोचे २९ हजार टनांनी उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्याच वेळी यंदाच्या पावसाने कांद्याच्या रोपांचे न\nतरुणांनाही लाजवेल अशी साठवर्षीय नागराजची कामगिरी\nत्र्यंबकेश्‍वर (जि.नाशिक) : अक्षरश: तरुणांनाही लाजवेल अशी साठवर्षीय नागराज यांची कामगिरी सर्वांनाच भावतेय. नागराज यांना समाजसेवा व पर्यावरणबाबत आस्था असल्याने त्यांच्या या कार्याचे कौतुक होतयं\nदेशातील हि आहेत सर्वाधिक कोरोनाग्रस्त राज्ये; कोणती ते वाचा\nनवी दिल्ली - केंद्र आणि राज्य सरकारांचे शर्थीचे प्रयत्न आणि वाढवलेला लॉकडाउनचा काळ असे असूनही देशभरात कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सरकारी आकडे गृहीत धरले तरी रुग्णसंख्या ३७ हजारांच्यावर गेली आहे . बरे होणाऱ्यांचा आकडा १० हजाराच्या घरामध्ये गेला आहे. देशभरात गेल्या २४ ता\n गेल्या २४ तासांत आढळले २५,३२० नवे कोरोना रुग्ण\nदेशाला कोरोना महामारीचा पडलेला विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसांत सुमारे एक लाखांपेक्षा जास्त नवी रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या सहा राज्यांत ८५ टक्के नवे रुग्�� आहेत. आरोग्य मंत्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/amol-mitkari-critisise-to-devendra-fadnavis/", "date_download": "2021-06-13T04:48:43Z", "digest": "sha1:BGQSWNAKTJMAHAO6CG73CM6WU6INTR5O", "length": 11284, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"शाहू राजांनी तोफा वितळवून नांगर बनवले आणि महाराष्ट्राने फडणवीसांचा माज उतरवून भंगार बनवलं\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“शाहू राजांनी तोफा वितळवून नांगर बनवले आणि महाराष्ट्राने फडणवीसांचा माज उतरवून भंगार बनवलं”\n“शाहू राजांनी तोफा वितळवून नांगर बनवले आणि महाराष्ट्राने फडणवीसांचा माज उतरवून भंगार बनवलं”\nमुंबई | राजर्षी शाहू महाराज यांचा आज स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराजांना आदरांजली वाहणारी पोस्ट केली. मात्र फडणवीसांनी संबंधित पोस्टमध्ये शाहू महाराजांना कार्यकर्ते म्हणून संबोधलं होतं. यावरून फडणवीसांवर टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.\nफडणवीसजी ज्यांना तुम्ही कार्यकर्ते म्हणुन संबोधलं त्या शाहुराजांनी जसे तोफा वितळवुन नांगर बनवले होते हा इतिहास आहे, तसेच महाराष्ट्राने सुद्धा तुमचा माज उतरवुन तुम्हाला केव्हाच भंगार बनवलं आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी फडणवीसांवर केली आहे. तसेच फडणवीसांनी माफी मागावी, अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे.\nसाधी स्माईलीची कमेंट पडली की त्रास होणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी जेंव्हा शाहु महाराजांना कार्यकर्ता म्हणुन संबोधलं तेव्हा जिवंत मनात एक आगडोंब नक्कीच उसळला. अजूनही पिढ्यानपिढ्या तुमचा हा निचपणा सुरूच असेल तर फडणवीसांना जाब विचारलाच पाहिजे, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.\nमाफीनामा मागणाऱ्यांच्या पिढ्यांनी शाहुराजांच्या पिढीला डिवचलं तर काय फळं भोगावी लागतात हे आपल्या 105 कार्यकर्त्यांना विचारून सांगा. तुमच्या या प्रवृत्तीचा निषेध, असंही मिटकरी म्हणाले आहेत.\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल…\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका,…\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे…\n“महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रूग्ण; सरकार कुणाचं याचा विचार न करता केंद्राने मोठी आर्थिक मदत द्याव���”\nमोदी सरकारनं लॉकडाऊन केला… उद्धव ठाकरेंनी आधार दिला…; ऐका थेट उसाच्या शेतातून कोरोनावरचं गीत\nआणखी बळी जातील पण अर्थव्यवस्थेला चालना देणं महत्वाचं- डोनाल्ड ट्रम्प\nहायकोर्टाची महाराष्ट्र सरकारला मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अडीच कोटी जमा\nराज्यात अडकलेल्या लोकांना गावी सोडण्यासाठी मोफत एसटी सेवा देणार- विजय वडेट्टिवार\nदेश कोरोनाच्या संकटात असताना पेट्रोल डिझेलवरचं उत्पादन शुल्क वाढवणं चुकीचं- राहुल गांधी\n“नक्की नियंत्रणात काय, कोरोनाची स्थिती का आमदारकी\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय…\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका,…\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू\nविदर्भातील ‘या’ जिल्ह्याने करुन दाखवलं, काहीच दिवसांत संपूर्ण जिल्हा…\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय राऊतांचा खुलासा\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका, कारण…”\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू\n‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांचा इशारा\nविदर्भातील ‘या’ जिल्ह्याने करुन दाखवलं, काहीच दिवसांत संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त\n“2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू”\nकोपर्डी पीडितेला स्पेशल बेंच तयार करुन 6 महिन्यात न्याय द्या- खासदार संभाजीराजे\n‘पाच, सहा बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो, माझ्यावरील निर्बंध हटवण्यास सांगा मग मी.. ‘; करूणा मुंडेंचा गौप्यस्फोट\nप्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर भुवन बामच्या आई-वडिलांचं कोरोनाने निधन\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2019/11/gosip4u.com.html", "date_download": "2021-06-13T05:16:09Z", "digest": "sha1:A5JDZEF5STQNJRLD5GKHVH2YNMXRH6WX", "length": 6207, "nlines": 58, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. | Gosip4U Digital Wing Of India पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या राजकीय पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.\nपुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.\nशनिवारी नाट्यमय वळणावर देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह महाराष्ट्र उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात दोन्ही नेत्यांना शपथ दिली. काही मिनिटांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस आणि पवार यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “मला विश्वास आहे की ते महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रमपूर्वक काम करतील,” ते म्हणाले.\nमहाराष्ट्रातील अचानक झालेल्या राजकीय घडामोडीची दखल घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, त्यांचा पुतण्या अजितदादांनी भाजपशी साथ देण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला नाही. ट्विटरवरुन ते म्हणाले की, “महाराष्ट्र सरकार स्थापण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याचा अजित पवारांचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नव्हे. त्याच्या या निर्णयाला आम्ही पाठिंबा देत नाही किंवा त्याचे समर्थन करत नाही, अशी नोंद आम्ही नोंदवितो. ”\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्यातील युतीनंतर उद्धव ठाकरे हे महायुतीच्या सरकारचे नेतृत्व करणारे राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील, यावर एकमत झाल्यानंतर हा विकास झाला आहे. २२८ सदस्यांच्या विधानसभेत भाजपने १० जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादीने ५४ जागा जिंकल्या. हक्क सांगण्यासाठी भाजपला किमान १०आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. शपथविधी सोहळ्यात अजित व्यतिरिक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अन्य कोणतेही नेते उपस्थित नव्हते.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/nagpur-family-kill-jammu/", "date_download": "2021-06-13T04:37:28Z", "digest": "sha1:OP3XKAQS3L5X7IY3G3NOVE762F6YRWBE", "length": 6537, "nlines": 75, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्ये केबल कार दरीत कोसळली; मृतांमध्ये नागपुरातील अंड्रसकर कुटुंबातील चौघांचा समावेश", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nजम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्ये केबल कार दरीत कोसळली; मृतांमध्ये नागपुरातील अंड्रसकर कुटुंबातील चौघांचा समावेश\nजम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्ये केबल कार दरीत कोसळली; मृतांमध्ये नागपुरातील अंड्रसकर कुटुंबातील चौघांचा समावेश\nजम्मू काश्मीरमधील गुलमर्गमध्ये रविवारी केबल कारचा टॉवर पडल्याने 7 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.\nमृतांमध्ये नागपुरातल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. जयंत अंद्रासकर, त्यांची पत्नी अनघा आणि दोन मुलींचा या अपघातात मृत्यू झाला आहे.\nया घटनेने नागपुरातील जुना सुभेदार ले-आऊट परिसरात शोककळा पसरली. गुलमर्ग आणि गोंडोला दरम्यान पर्यटकांची ने-आण करण्यासाठी तारेवर चालणारी केबल कार\nयात हे कुटंब बसलं होते. मात्र, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक मोठे झाड उन्मळून केबल कारच्या तारेवर पडलं आणि वजनाने ती तार तुटली.\nतार तुटल्याने तिच्यावरून पुढे सरकणारी केबल कारही दरीत कोसळली.\nPrevious भारतात गुंतवणूक करुन भारताच्या विकासात योगदान द्या; पंतप्रधान मोदींचे आवाहन\nNext लेहमध्ये उभारणार सर्वात उंच लोहमार्ग\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमु���े एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\nफक्त १० महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी\nमुंबईत इंधन दरवाढीचा भडका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2021-06-13T05:16:13Z", "digest": "sha1:CKGXPDVSM2Z3SH2WNQAVPM5QSMASZ5XG", "length": 3741, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:शंकराचार्य - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ नोव्हेंबर २००८ रोजी २१:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/News/3894/Mumbai-University-Convocation-Ceremony-on-1st-February.html", "date_download": "2021-06-13T04:53:56Z", "digest": "sha1:MHIJCYATZTWZVZZIVOYM52I5FQL5YT6S", "length": 7630, "nlines": 56, "source_domain": "naukriadda.com", "title": "मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ १ फेब्रुवारीला", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nमुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ १ फेब्रुवारीला\nमुंबई विद्यापीठाचा २०२० चा शैक्षणिक वर्षाचा दीक्षान्त समारंभ १ फेब्रुवारी २०२१ रोजी संपन्न होणार आहे. यासाठी प्रथम सत्र २०२० मध्ये विद्यापीठाने घेतलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्रावर मराठी (देवनागरी) नाव अचूक यावे म्हणून मराठी (देवनागरी) नावातील संभाव्य चुका टाळण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी व पडताळणीसाठी विद्यार्थ्यांचा तपशील विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर दि. २२ जानेवारी २०२१ पासून ते २७ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.\nपदवी प्रमाणपत्रावरील मराठी (देवनागरी ) नावाचा तपशील तपासणीसाठी उपलब्ध\nसर्व विद्यार्थी व महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट देऊन आपला मराठी (देवनागरी ) नावाचा तपशील अचूक आहे का हे पहावे असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे. महाविद्यालय व विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक आहे. या लिंक दुरुस्तीसाठी २२ जानेवारीपासून अॅक्टिव्ह होतील. महाविद्यालयांनी लॉगइन आयडी आणि पासवर्ड देऊन लिंक ओपन करावी. विद्यार्थ्यांसाठीही करेक्शनची स्वतंत्र लिंक आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A4%B9/", "date_download": "2021-06-13T04:39:31Z", "digest": "sha1:SLEMWLO2AXDDHIJAIPLRLXTISF7COUUK", "length": 8644, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "कोरोना संक्रमित सरपंच महिला Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन…\nकोरोना संक्रमित सरपंच महिला\nकोरोना संक्रमित सरपंच महिला\n कोरोनामुळे सरपंच आईचे निधन, सर्वांनीच खांदा द्यायला दिला…\nचंदीगड : वृत्तसंस्था - कोरोनाकाळात अनेकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील रानीतालमध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. कोरोना संक्रमित सरपंच महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nअभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात \nबॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार ऑक्सिजन सपोर्टवर\nछोट्या पडद्यावरील अभिनेत्री तरला जोशींचे निधन\n1 वर्षाच्या वॉरंटीसह येथे मिळत आहे जुनी Wagon R कार \nकोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतर ताप किंवा वेदनांशिवाय दिसली…\nचुकूनही करू नका LIC चे ‘हे’ काम, अन्यथा विमा…\nसांगलीतील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू राहणार\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार…\n विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू, लातूर…\nचीनी शास्त्रज्ञांचा 24 प्रकारचे ’कोरोना व्हायरस’ शोधल्याचा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement\nजॉबच्या शोधात असणार्‍यांसाठी खुशखबर यंदा काळजी मिटणार, नोकरीची संधी…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nChhagan Bhujbal | ‘मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असतं,…\n होय, तरुणाने धावत्या रेल्वेतच टॉयलेटसमोर केलं विवाहित…\nPune News | ‘तु माझ्या बहिणीच्या अंगावर गांजा फुंकलास आताही तुझ्या खिशात गांजा’; दोघांनी चतुःश्रृंगी परिसरात…\nMaratha reservation | नरेंद्र पाटील यांची घणाघाती टीका, म्हणाले – राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेतील मराठा मंत्री…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन रुग्ण, तर 14,910 जणांना डिस्चार्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/unique-mother-involved-art-world-umarga-news-347453", "date_download": "2021-06-13T05:31:17Z", "digest": "sha1:2KCW6KB4A3IZJ32LXJW7UZOHCXRRVYUU", "length": 18833, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | काडीलाही करते ब्रश, कलेच्या विश्वात रमलेली 'अवलिया अम्मा'", "raw_content": "\nउमरगा तालुक्यातील येणेगुर गावात मागील पाच वर्षांपासून एक अवलिया अम्मा राहते आहे. परप्रांतातून आलेली या अवलिया अम्माला मराठी, हिंदी भाषेचा लवलेशही नाही. मात्र, हातात पडलेल्या काडीलाही ती ब्रश करुन आपल्या विश्‍वात रममाण झालेली असते. तीचा हा प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आहे. वाचा तीचा प्रवास.\nकाडीलाही करते ब्रश, कलेच्या विश्वात रमलेली 'अवलिया अम्मा'\nउमरगा (उस्मानाबाद) : वयाची सत्तरी ओलांडलेली एक जेष्ठ, परप्रांतिय महिला गेल्या पाच-सहा वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गावरील येणेगुर गावात राहते आहे. \"एक अवलिया परप्रांतिय अम्मा\" म्हणुन तिचे ग्रामस्थांशी नाते जुळले आहे. चहा, पाणी व जेवणाच्या सोयीचे नियोजन अनेकाकडून केली जाते. एका गाठोड्यात बिस्तारा. पेटींगचा छंद असल्याने कोऱ्या कागदावर रंग-बेरंगी चित्र ती रेखाटते. त्याच विश्वात ती ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता गुजरान करते आहे.\nमराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..\nराष्ट्रीय महामार्गावरील येणेगुर गावात गेल्या पाच-सहा वर्षापासून एक अनोळखी जेष्ठ महिला आकाशाला छ्त समजून एका वेगळ्या विश्वात रहाते आहे. राजस्थान राज्यातील कोठा जिल्हयातील पापडा गावची रहिवाशी असून तिचे नाव मांगी असल्याचे ग्रामस्थ सांगतात. तिला मराठी, हिंदी भाषा कळत नसली तरी हातवारे आणि कांही त्रोटक संभाषणाप्रमाणे मोजकेच बोलते.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nएक मोठे गाठोडे त्यात दोन घास खाण्यासाठी ताट, तांब्या आणि पेटींगच्या कलेचा छंद असल्याने मोडके-तोडके पेंटिगचे साहित्य नेहमी तिच्यासोबत असते. दररोज सकाळी ती उठून रस्त्यालगत बसते. काडीलाही ब्रश करून ग्लासातील साध्या रंगाचे प्रतिबिंब कोऱ्या कागदावर उमटवत दिवसभराचा वेळ घालवते. गावातील अनेकजण तिला मदत करतात, जेवण, पाणी आणि पैसेही देतात.\nदेशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nपरंतु ती फक्त १० रुपयाचीच स्विकाराते अन् गाठोड्यात ठेवते. जिल्हा परिषदेचे सदस्य रफीक तांबोळी, येणेगुर महोत्सवाचे संचालक महाविर सुरवसे, शंकर वागदरे, शिवानंद हंगरगे, राजाराम जाधव, सुधाकर हुळमजगे, तुळशिदास बंडगर, सचिन गुंजोटे आदींची त्या अम्माला नेहमी असते. गणेश बंडगर, श्रीमती हमीदाबी शेख यांच्याकडून तिची काळजी घेतली जाते. दरम���यान गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू आहे, अशा कठीण दिवसातही ति संसर्गापासुन अलिप्त आहे.\n\" राष्ट्रीय महामार्गावरील अनेक गावात मानसिक स्वास्थ हरवलेल्या व्यक्तीना सोडून दिले जाते. अम्माला पेंटिंगचा छंद आहे. पेटींग झाली का, झोपा जाऊ का या सर्वच प्रश्नांना ती छान प्रतिसाद देते, तिच्या बोलण्यातून ती राजस्थानी असल्याचे समजते. दाल- बाटी हा शब्द तीच्या नेहमीच बोलण्यातून व्यक्त होतो. ती कोणत्याही राज्यातील असली तरी तिला येणेगुरचा लळा खुपच लागलेला आहे. तिच्या बोलण्यातून गावाकडे जाण्याची इच्छा दिसत नाही. येणाऱ्या काळात काही नियोजन झाल्यास प्रशासनाच्या मदतीने घरी सोडण्याचा मानस आहे.\n- प्रदीप मदने, संयोजक येणेगुर फेस्टीवल\nमराठवाड्यात २६५ तब्लिगी मरकजला जाऊन आले : दहा जणांचा अद्याप शोध सुरू\nऔरंगाबाद : दिल्लीच्या निजामुद्दीन मरकज येथील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्यांची माहिती शासनाकडून घेण्यात येत आहे. मरकज येथून मराठवाड्यात २६५ भाविक परत आले आहेत. त्यांची आरोग्य तपासणी प्रत्येक जिल्ह्यात केली जात आहे.\nराजस्थानातून परतलेले ८० भाविक होम क्वारंटाइन\nकेसरजवळगा (जि. उस्मानाबाद) : ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वशांती विद्यालयाअंतर्गत धार्मिक कार्यक्रमासाठी राजस्थानात गेलेले उस्मानाबाद जिल्ह्यातील ८० भाविक राज्य सरकारची परवानगी घेऊन शुक्रवारी (ता. एक) मध्यरात्री दोन खासगी वाहनांनी मूळ गावी परतले. या सर्वांना आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार होम\nपिंपरी : तुम्हाला गॅस सिलेंडर हवा आहे का\nपिंपरी ः शहर परिसरात गॅस वितरकांकडील डिलिव्हरी बॉईज घरापासून दूर असलेल्या ठिकाणी ग्राहकांना गॅस सिलेंडर नेण्यासाठी बोलावत आहेत. तसेच त्याचवेळेस \"डिलिव्हरी चार्जेस'ही उकळत असल्याचे प्रकार घडत आहेत. यामधून, ज्येष्ठ नागरिकही सुटलेले नाहीत. त्यामुळे, नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे.\nपुणे : लष्कर भरतीच्या परीक्षेत पास करण्याचे आमिष दाखवले अन् दोघे अडकले\nपुणे : वानवडी येथील लष्करी प्रशिक्षण संस्था (एआयपीटी) येथे झालेल्या लष्करातील भरतीच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवून तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या सहका��्याने टोळीला अटक केली आहे. त्यामध्\nसंगोपन शेळ्यांच्या स्थानिक जातींचे\nदेशाचा विचार करता राज्यांमध्ये शेळ्यांच्या विविध जाती दिसून येतात. हिमालयाच्या बर्फाच्छादित भागासाठी उत्तम प्रकारची पश्मिना लोकर देणारी चांगथांगी, काश्मिरी, गड्डी तसेच राजस्थानच्या वाळवंटात तग धरणारी, तेथील झाडपाल्यावर गुजराण करू शकतील अशा सिरोही, सोजत या उंच जाती आहेत. महाराष्ट्रासारख्या\nशेगावात राष्ट्रीयस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेला सुरुवात\nशेगाव : राष्ट्रीय आट्यापाट्या फेडरेशनच्या वतीने संत नगरी शेगावमध्ये 13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले.\nसैलानी से लौट जाओ...\nपिंपळगाव सराई (जि.बुलडाणा) : देशासह विदेशातील सर्वधर्मीय भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाच्या यात्रेवर यंदा कोरोना व्हायरसचा प्रभाव पाहता प्रशासनाने यात्राच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यासह देशभरातील भाविकांमध्ये खळबळ निर्माण झाली असून, एकच गोंधळ उडण्याची परिस्थि\nगृहमंत्रीच आले औरंगाबादेत : कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा, आमदार-खासदारांनी मांडले हे प्रश्न\nऔरंगाबाद : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे शनिवारीच (ता.१८) औरंगाबाद मुक्कामी आले आहेत. त्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री पोलिस अधिकाऱ्यांशी आणि आज सकाळी खासदार-आमदारांसह प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.\nलातूरात शाळा सुरु; संमतीपत्र, तपासणी अन् विद्यार्थ्यांचे स्वागतही\nलातूर : लातूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर सोमवारी (ता.२३) पहिल्यांदाच शाळा सुरु झाल्या. जिल्ह्यातील बहुतांश शाळा सुरु झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांची संख्या मात्र तुरळकच राहिली. ज्या शाळात नववीच्या वर्गात आठशे ते हजार विद्यार्थी आहेत, अशा शाळात केवळ शंभर दीडशे विद्यार्थीच शा\nऔरंगाबादेतून बाराशे मजुर आपल्या गावी आज होणार रवाना\nऔरंगाबाद : लॉकडाऊनमुळे दीड महिन्यांपासून औरंगाबाद जिल्ह्यात परराज्यातील तसेच परजिल्ह्यातील २३२७ मजूर अडकून पडले असून, यामध्ये सर्वाधिक मजूर झारखंड, मध्यप्रदेश तसेच बिहार राज्यातील आहेत. यातील भोपाळला लागून असलेल्या २६ जिल्ह्यातील मजुरांचा पास तयार झालेला आहे. गुरुवारी (ता. सात) सायंकाळी पा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamruddhimahamarg.com/mr/message-from-hon-chairman/", "date_download": "2021-06-13T04:20:17Z", "digest": "sha1:XSOQGRL7ABAAKTEYLYGP4SDCU5G5XGY3", "length": 2884, "nlines": 53, "source_domain": "www.mahasamruddhimahamarg.com", "title": "Message from Hon.Chairman – Maharashtra Samruddhi Mahamarg", "raw_content": "\nमा. सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री\nअद्याप एक प्रश्न आहे\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित\nनोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : नेपियन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क, मुंबई 400036, महाराष्ट्र, भारत.\nसंयुक्त कार्यालयाचा पत्ता : एमएसआरडीसी कार्यालय परिसर, के. सी मार्ग, लीलावती हॉस्पिटल जवळ, वांद्रे (प), मुंबई-400050\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nहिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://marathitrends.com/ramayan-serial-in-marathi-on-star-pravah/", "date_download": "2021-06-13T05:16:58Z", "digest": "sha1:EP3CKSCZVKPFOES5REQL6SYSOYBAFXUF", "length": 8964, "nlines": 115, "source_domain": "marathitrends.com", "title": "लोकप्रिय मालिका 'रामायण' आता मराठीतून स्टार प्रवाहवर - marathitrends", "raw_content": "\nHome News लोकप्रिय मालिका ‘रामायण’ आता मराठीतून स्टार प्रवाहवर\nलोकप्रिय मालिका ‘रामायण’ आता मराठीतून स्टार प्रवाहवर\nमराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपत घराघरात पोहोचलेली स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांसाठी एक अनोखा नजराणा घेऊन येणार आहे. रामानंद सागर निर्मित रामायण ही पौराणिक मालिका पहिल्यांदाच मराठी भाषेतून स्टार प्रवाहवर पहाता येणार आहे. या पौराणिक मालिकेची जादू इतक्या वर्षांनंतर तसूभरही कमी झालेली नाही. आजही प्रेक्षकांना ही मालिका तितकाच आनंद देते. रामायण ही फक्त मालिकाच नाही तर हा मनामनात रुजलेला संस्कार आहे. अलौकिक निष्ठा, पवित्र प्रेम, आणि असामान्य श्रद्धेची गोष्ट पहिल्यांदाच मराठीतून अनुभवायला मिळणं ही प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी असेल. ही महामालिका १ जूनपासून रात्री ९ वाजता भेटीला येणार आहे.\nयाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘इतकी महान कथा, संस्कार शिकवणारी, आयुष्य घडवणारी मालिका पहिल्यांदाच स्टार प्रवाहवर येतेय याचा आनंद आणि अभिमान आहे. आपल्या भाषेतले प्रभुराम , सीतामाता, लक्ष्मण, हनुमान कसे दिसतील आणि कसे वाटतील ���े पाहायला नक्की आवडेल. माझी खात्री आहे मायबोली मराठीमध्येही ही मालिका तितकीच प्रभावी ठरेल.’\nया महामालिकेत अभिनेता स्वप्नील जोशीने देखिल महत्वाची भूमिका साकारली होती. स्टार प्रवाहवर मराठीतून सुरू होणाऱ्या रामयणाबद्दल सांगताना स्वप्नील म्हणाला, ‘रामायण साधारण 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आलं. तेव्हापासून ते जितके वेळा ज्या ज्या चॅनेलवर दाखवलं गेलं तेव्हा फक्त मराष्ट्रातच नाही तर जगभरातील प्रेक्षकांना या मालिकेने भुरळ घातली. त्यामुळे स्टार प्रवाहचं खूप खूप अभिनंदन की, रामायण आता मराठीतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मला खूप आनंद आणि अभिमान आहे की मी या मालिकेचा एक भाग होतो. मी कुश साकारला होता. आता हे सगळं आपल्या मातृभाषेत अनुभवायला मिळणार याचा आनंद वेगळाच आहे. प्रभू रामचंद्रांची कृपा आपल्या सर्वांवर राहो हीच प्रार्थना.\nतेव्हा पाहायला विसरू नका मनामनात संस्कार घडवणारी मालिका रामायण पहिल्यांदाच मायबोली मराठीत. 1 जूनपासून रात्री 9 वाजता स्टार प्रवाहवर.\nPrevious articleसीरत कपूरची आगामी चित्रपट होईल ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित\n“तू बुधवार पेठेतील..” घृणास्पद कमेंट करणार्‍या युजरला मानसी नाईकची चपराक\nघटस्फोट सोहळ्याच्या व्हायरल फोटोचे रहस्य काय आहे जाणून घ्या..\nनीता अंबानी ने आपले वजन कमी करण्यासाठी वापरल्या होत्या ह्या टिप्स… वजन कमी करणे आहे खूपच सोपे तसेच स्वस्तही…\nआमिर खानचा विवाहित पुतण्या इम्रान खान ला झाले आहे आपल्या शेजारणीवर...\nबॉलिवुड अभिनेत्री आणि मॉडेल सारखी फिगर पाहिजे का\nकरीना सारखे गोबरे, गुटगुटीत गाल हवे आहेत का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/11/Kalyan%20PatriPul%20.html", "date_download": "2021-06-13T05:02:27Z", "digest": "sha1:3ELNJWNZY6UQ5LXTFU2AM63TVXHBZ64Y", "length": 11940, "nlines": 72, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "कल्याणच्या पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचे काम ९० टक्के पूर्ण - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome MUMBAI कल्याणच्या पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचे काम ९० टक्के पूर्ण\nकल्याणच्या पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचे काम ९० टक्के पूर्ण\nठाणे, दि. २२ - कल्याणच्या पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचे काम आज 90 टक्के पूर्ण झाले. उर्वरित 10 टक्के कामासाठी तसेच पुलाच्या नियोजित कामात खंड पडू नये यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी तत्काळ मेगाब्लॉक देण्याची विनंती रेल्वे डीआरएमकडे केली होती त्यानुसार रेल्वेकडून सोमवार तारीख 23 नोव्हेंबर रोजी रात्री मेगाब्लॉक निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली\nकल्याणच्या पत्रीपुलावर ७६.६७ मीटर लांबीचा ७३० मेट्रिक टन क्षमतेचा एकसंध गर्डर बसविण्याचे काम करण्यासाठी रेल्वेकडून शनिवारी आणि रविवारी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला होता. ८ तासाच्या या मेगाब्लॉक मध्ये गर्डर दोन खांबांवर बसविण्याचे तर त्यानंतरच्या शनिवार, रविवारी या गर्डरचे फिक्सेशन करत त्यावर प्लेट, कॉंक्रीट टाकण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी आजच्या पहिल्या टप्प्यातील शेवटच्या मेगाब्लॉक दरम्यान गर्डर लॉन्चींगचे काम होणे आवश्यक होते. आज रविवार असल्यामुळे सकाळी ९.४५ वाजता काम सुरु करण्याची रस्ते विकास महामंडळाकडून तयारी करण्यात आली होती. मात्र मेगाब्लॉक सुरु होण्यापूर्वी कल्याण स्थानकातून मार्गस्थ होणारी उद्यान एक्स्प्रेसचे इंजिन दादर स्थानकात फेल झाल्यामुळे मेगाब्लॉक सुरु होण्यास अर्धातासाहून जास्त कालावधी लागला. यांनतर उर्वरित ३६ मीटर लांबीच्या गर्डर ढकलण्याचे काम सुरु करण्यात आले. मात्र गर्डर लिंचवायरवरून पुश थ्रू होताना आजूबाजूला सरकत असल्याने तो पुन्हा मूळ स्थानावर आणत ढकलण्यात टप्याटप्प्यावर अडचणी येत असल्याने आज २ तासाच्या मेगाब्लॉक मध्ये १८ मीटर गर्डर ढकलला गेला मात्र दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी रेल्वेसेवा सुरु करण्यात आल्यामुळे १८ मीटर गर्डरचे काम रखडले. हा गर्डर बसविण्यासाठी आणखी एका मेगाब्लॉकची गरज असल्यामुळे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह रेल्वेच्या अधिकार्यांना आज रखडलेला मेगाब्लॉक पुढील दोन दिवसात देण्याची मागणी केली. खासदार शिंदे यांनी उपस्थित असलेल्या रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांच्याशी चर्चा करत सोमवारी रात्रीचा १ तासाचा मेगाब्लॉक निश्चित केला असून उद्या रात्री उर्वरित गर्डर निश्चित जागी बसविण्याचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. तर पुढील शनिवार रविवारी दि. २८ व २९ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या मेगाब्लॉकच्या काळात या गर्डरचे टेकू हटवून पुलाच्या खांबावर हा गर्डर बसविला जाईल. त्याचबरोबरच पुलावरील कॉन्क्रीटच्या कामासह जो��रस्त्याचे काम सुरु केले जाणार असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com/2013/11/blog-post.html", "date_download": "2021-06-13T05:00:15Z", "digest": "sha1:2VKYXAQ7YOQKVT3AAVCTUE4GAAE24KNU", "length": 10481, "nlines": 257, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: अभिव्यक्ती", "raw_content": "\nत्याच्याच ए. सी. केबिन मध्ये बसून\nलिहितो त्याच्या गावाच्या 'दुष्काळाची एक कविता'\nइतकी खोल, इतकी विदारक कि,\nवाचताना वाचकाच्या मनात शिरते आर पार …\nआणि पिळवटून टाकते त्याचं काळीज.\nत्याला आठवतो त्याने मागे सोडलेला त्याचा गाव.\nतो उभा राहतो ….\nकवितेतील त्या नायकाच्या जागी …\nआणि आठवू पाहतो त्याचा भूतकाळ …\nत्याला दिसू लागते चुलीसमोर फुकणी फुकत\nतिच्या डोईवर नावापुरताच उरलेला\nजीर्ण साडीचा फाटका पदर …\nसभोवताली काळवंडलेल्या घराच्या भिंती…\nकधी काळी पांढरी असलेली टोपी.\nटोपीवरून आठवतो … त्याला त्याचा बाप …\nखायला एक तोंड कमी म्हणून फोडलेल्या बैलजोडीतील\nएक बैलासह निघायचा शेतावर.\nदुसऱ्या बैलाच्या जागी स्वतःलाच जुंपायचा …\nअन कधी त्याच्या मायलाबी.\n\"औंदा पिक चांगलं आलं की\nमाह्या सोन्याला जोडी बी आणील आन तुला नवी साडी बी\"\nमायला धीर यायचा, अन\nमाय बैलाच्या बरोबरीन ओत्त ओढायची \nआणखी पुढ वाचल्यावर त्याला आठवतो …\nयाही वर्षी कोरडाच गेलेला पावसाळा,\nदावण रिकामी करून डोक्याला हात लावून बसलेला बाप.\nपुन्हा आठवायची फुकणी फुकणारी माय,\nआणि किती तरी वेळ नुस्तच उकळणार चुलीवरच पाणी.\nआता तो कविता वाचतच नाही …\nकारण त्याच्या डोळ्यासमोर येत परसातलं भलं थोरलं झाड …\nजिथं बापानं माहेरपणाला आलेल्या लेकीच्या पहिल्या पंचमीला\nबांधला होता हौसेन तिच्यासाठी झोका ….\nआज आठवतोय त्याला, त्याच झाडावर ….\nआणि कदाचित त्याचं दोरीवर\nकविता पुढं न वाचताच तो पुस्तक खाली ठेवतो\nआणि सलाम करतो, त्या कवीला आणि\nआणि लिहितो एक अभिप्राय,\nतेंव्हा खुश होतो कवी …\n'मराठी कविता समूहा'च्या दिवाळी अंकाचे चे ३ रे वर्ष …. आजही आठवतंय …. दोन वर्षांपूर्वी, पहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे (जानेवारीत सासवड येथे होणाऱ्या) नियोजित अध्यक्ष कविवर्य फ़. मुं. शिंदे यांच्या हस्ते औरंगाबादेत करण्यात आले होते.\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 9:07 PM\nलेबले: ग्रामीण साहित्य, जिथं फाटलं आभाळ\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\nबापू, परत रिस्क घ्याल का \n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3/5c49a2b0f8f4c52bd230d1e3?language=mr", "date_download": "2021-06-13T04:33:52Z", "digest": "sha1:I23364OYWI6UCM5U2NEEC4ZBQXQMPLXJ", "length": 4470, "nlines": 72, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - लुसर्न चारयामधील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nलुसर्न चारयामधील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण\nपिकांमधील अवशेषाचा प्रमाण पाहता बीटी आधारित कीटनाशक @ 10 ग्राम किंवा बुवेरिया बेसियाना, एक बुरशी आधारित कीटना���क @ 40 ग्राम प्रति 10 लीटर पाण्यामध्ये फवारणी करावी.\nमुरघासाचे फायदे व तयार करण्याची पद्धत\nशेतकरी बंधूंनो, मुरघासाचे कसा तयार करावा त्यासाठी चार पिके जसे मका, ज्वारी, डाळवर्गीय पिके, तृणधान्य, बांधावरचे गवत इत्यादी फुलोऱ्यात असताना कुट्टी करून घ्यावी, या...\nवर्षभर हिरवाचारा देणे झाले आणखी सोपे\nशेतकरी बंधुनो,शेतीला जोड धंदा देणे या काळात खूप महत्वाचे आहे. दुग्ध व्यवसायात हिरवा चाऱ्याची खूप समस्या येते. परंतु आता हि समस्या झाली आता जुनी. आता हायड्रोफोनिक चाऱ्याचा...\nजनावरांची काळजी कशी घ्यावी\nदुग्ध व्यवसायात गायी इतकंच महत्त्व म्हशीलाही आहे. त्यामुळेच बऱ्याच शेतकऱ्यांकडे गायींपेक्षा म्हशींची संख्या जास्त असते. जास्त दूध उत्पानासाठी म्हशींच्या खाद्याकडे विशेष...\nपशुपालन | ए बी पी माझा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Other/2744/DDA-Recruitment-2020-.html", "date_download": "2021-06-13T05:06:36Z", "digest": "sha1:GW4AITYROOZDH25VS5H37RFL7HH66CYM", "length": 6456, "nlines": 89, "source_domain": "naukriadda.com", "title": "दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये ६२९ पदांची भरती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nदिल्ली विकास प्राधिकरण मध्ये ६२९ पदांची भरती 2020\nदिल्ली विकास प्राधिकरण येथे उप निदेशक, सहायक निदेशक, सहायक लेखा अधिकारी, वास्तुकला सहायक, योजना सहायक, अनुभाग अधिकारी, सर्वक्षक, आशुलिपिक, पटवारी, कनिष्ठ साचिवालयी सहायक, माली पदांच्या एकूण ६२९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०२० (मुदतवाढ) आहे.\nएकूण पदसंख्या : 629\nपद आणि संख्या : -\n1. उपसंचालक 07 पदे\n2. सहाय्यक संचालक 07 पदे\n3. सहाय्यक लेखा अधिकारी 11 पदे\n4 . नियोजन सहाय्यक 01 पद\n5. एसओ 48 पदे\n6 . आर्किटेक्चरल सहाय्यक 08 पदे\n7. सर्वेक्षणकर्ता 11 पदे\n8. स्टेनोग्राफर 100 पदे\n9. पटवारी 44 पदे\n10. जूनियर सचिवालय सहाय्यक 292 पदे\n11. माळी 100 पदे\nअर्ज करण्याची पद्धत: offline\nनोकरी ठिकाण – दिल्ली\nअधिकृत वेबसाईट : www.dda.org.in\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ मे २०२० (मुदतवाढ) आहे\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्���े शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/can-indian-teams-tour-sri-lanka-be-canceled-13530", "date_download": "2021-06-13T04:56:05Z", "digest": "sha1:Y3G3TP5QOM4CE6IMH6WNKMPZHF5QBJLZ", "length": 11789, "nlines": 124, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "IND vs SL: मोठा धोका; भारतीय संघाचा श्रीलंका दौरा रद्द होऊ शकतो? | Gomantak", "raw_content": "\nIND vs SL: मोठा धोका; भारतीय संघाचा श्रीलंका दौरा रद्द होऊ शकतो\nIND vs SL: मोठा धोका; भारतीय संघाचा श्रीलंका दौरा रद्द होऊ शकतो\nरविवार, 16 मे 2021\nटीम इंडिया जुलैमध्ये श्रीलंका दौर्‍यावर जाणार आहे.\nटीम इंडिया (Team India) जुलैमध्ये श्रीलंका (Sri Lanka) दौर्‍यावर जाणार आहे. तेथे भारत आणि यजमान देश यांच्यात तीन एकदिवसीय (ODI) सामन्यांची आणि तीन टी -20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Saurabh Ganguly) यांनीही या मालिकेस सहमती दर्शविली होती, तर श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने या दौऱ्याबाबत दुजोरा दिला होता. आता सद्यस्थिती पाहिल्यास मालिका होणार की नाही हे प्रश्नचिन्ह आहे. वास्तविक, श्रीलंकेतही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि अशा परिस्थितीत काहीही होऊ शकते. श्रीलंकेत, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि लोक मरत देखील आहेत. अशा परिस्थितीत याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.\nगोव्याच्या शिखा पांडेचे दुसऱ्यांदा भारतीय महिला क्रिकेट संघात पुनरागमन\nदुसरीकडे, टीम इंडियाचा दौरा रद्द होऊ शकेल म्हणून श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अधिकारीही चिंतेत आहेत. श्रीलंका क्रिकेट, एसएलसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅश्ले डी सिल्वा यांनीही कबूल केले की को��िड -19 पासून संसर्गित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ ही चिंतेची बाब आहे. तथापि, भारतीय संघाच्या दौर्‍यापर्यंत परिस्थती ठीक होईल आणि त्यानंतर क्रिकेट मालिकेसाठी मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.(Can Indian team's tour of Sri Lanka be canceled)\nगोव्याला रणजी करंडक क्रिकेट संघासाठी भासणार नव्या प्रशिक्षकाची गरज\nकोविड -19 रुग्णांची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे, परंतु श्रीलंकन बोर्डाने यापूर्वी इंग्लंड आणि इतर संघांमध्येही यजमानपद यशस्वीरित्या पार पडले आहे असे श्रीलंकेचे क्रिकेट सीईओ अॅश्ले डी सिल्वा म्हणाले. त्यावेळीही कोविडचे रुग्ण समोर येत होते. आम्हाला खात्री आहे की आम्ही भारताला यशस्वीरित्या होस्ट करू असेही ते पुढे म्हणाले. आम्हाला फक्त एवढेच पाहिजे आहे की या रुग्णांमध्ये आणखी वाढ होऊ नये. ही प्रस्तावित क्रिकेट मालिका भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्यास टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू यात सामील होणार नाहीत कारण ते इंग्लंड दौर्‍यावर असतील असेही डी सिल्वा यांनी नमूद केले.\nIND Vs NZ : विलगीकरणानंतर आज टीम इंडिया एकत्रित सरावासाठी मैदानात\nसाऊथॅम्प्टन : इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन (Southampton) मैदानावर 18 जून...\nOperation Blue Star: \"अभिमानाने जगा, धर्मासाठी मरा\", हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिल्यानं भज्जी ट्रोल\nOperation Bluestar: ऑपरेशन ब्ल्यू स्टार(Operation Bluestar) दरम्यान सुवर्ण मंदिरात...\n''दीर्घ श्वास घ्या आणि शाकाहारी खा'' विराटचा मंत्र\nटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सोशल मिडियावर आपल्या चाहत्यांसमवेत...\nविराट कोहलीचा 'क्वारंटाईन लूक' व्हायरल; पाहा फोटो\nमुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार(Captain Indian cricket team) विराट...\nम्हणून राहुल द्रविड संघात परतणार असल्याच्या चर्चा सुरु...\nमुंबई : टिम इंडियाची अभेद्य द वॉल अर्थात राहुल द्रविड(Rahul Dravid) पुन्हा एकदा...\nIND vs NZ: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ''हे'' 11 खेळाडू उतरणार मैदानात\nविराट कोहलीची (Virat Kohli) टीम इंडिया 2 जून रोजी चार महिन्यांच्या इंग्लंड दौर्‍यावर...\nICC: पाकिस्तानचा बाबर आझम ठरला एप्रिल महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू\nआयसीसीच्या(ICC) एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर पाकिस्तान संघाचा...\nवर्ल्ड टेस्ट सिरीजसाठी भारतीय संघ जाहीर; निवड समितीकडून मोठे बदल\nआयसीसी (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Champoinship) अंति��...\nICC च्या कसोटी क्रमवारीत ऋषभ पंतने रचला इतिहास\nआयसीसीने (ICC) नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीमध्ये भारताचा युवा...\nपाकिस्तानच्या ''या'' दिग्गज फलंदाजाने भारतीयांसाठी केली प्रार्थना\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. जगभरातील अनेक...\nमहागड्या गाड्यांचे शौकीन आहेत भारतीय युवा क्रिकेटर\nभारतातील सर्वात मोठा क्रिकेटचा रणसंग्राम म्हणजे इंडियन प्रीमियर लीग सुरू झाला आहे....\nBCCI ने केले खेळाडूंसोबत करार; हे ३ खेळाडू आहेत ए+ श्रेणीत\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) सन 2020-21 वर्षासाठी वार्षिक करार...\nटीम इंडिया team india team india india श्रीलंका sri lanka भारत odi बीसीसीआय bcci क्रिकेट cricket कोरोना corona canceled रणजी करंडक करंडक trophy इंग्लंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.it-workss.com/%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-13T04:58:27Z", "digest": "sha1:2CFHEJ6HQKPWY6C7ZAZTK3NCUXNQVHDS", "length": 18652, "nlines": 155, "source_domain": "www.it-workss.com", "title": "Mental Health-मानसिक आरोग्य: नकारात्मक विचारांना हाताळण्याचे ७ मार्ग...", "raw_content": "\nसपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nएक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…\nनकारात्मक विचारांना हाताळण्याचे ७ मार्ग…\nनकारात्मक विचारांना हाताळण्याचे ७ मार्ग…\nनकारात्मक विचारांना हाताळण्याचे ७ मार्ग…\nमाणसाच्या विचारांमध्ये त्याचे स्वतःचे आयुष्य घडवण्याची किंवा बिघडवण्याची शक्ती असते. संशोधन असे सांगते की माणसाच्या मेंदूमध्ये एका दिवसात जवळजवळ ५० ते ७० हजार विचार येतात.\nहावर्ड विद्यापीठाने केलेल्या एका संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की माणसाच्या फक्त विचारांमध्ये आपली दृष्टी, फिटनेस आणि सामर्थ्य सुधारु शकतात.\nहे जरी खरे असले तरी संशोधनामध्ये असेही आढळून आले आहे कि आपल्या सर्व विचारांमधले ८०% विचार हे नकारार्थी किंवा एकसारखे असतात आणि हे विचार प्रगतीमध्ये मोठा अडथळा ठरतात.\nदूर्दैवाने आपल्या मनावर सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचार जास्त परिणाम करतात.\nनकारात्मक विचार मेंदूच्या अशा भागावर परिणाम करतात जे डिप्रेशन आणि चिंतेला कारण ठरते याउलट सकारात्मक विचार आनंद आणि समाधा���ाचे कारण ठरतात.\nपण सकारात्मक विचार जास्त काळ टिकत नसल्याने त्याचे परिणाम सुध्दा जास्त काळ टिकत नाहीत. जर आपल्याला हे परिणाम जास्त काळ टिकावे असे वाटत असेल तर आपल्या मनात जास्त काळ सकारात्मक विचार राहणे महत्त्वाचे आहे.\nया गोष्टीवर संशोधन आणि आभ्यास केल्यावर आपल्याला काही असे मार्ग सापडले आहेत ज्यामुळे आपण नकारात्मक विचारांची साखळी तोडून सकारात्मक जीवनाकडे वाटचाल करु शकतो. या लेखामध्ये आपण हे मार्ग कोणते आहेत ते पाहणार आहोत.\n१. मनात येणार्‍या विचारांबद्दल जागृक रहा.\nआपण नकारात्मक विचार करत आहोत हे आढळून आल्यावर लगेच स्वतःला थांबवा. एक नकारात्मक विचार दूसर्‍या नकारात्मक विचारांना प्रेरणा देतो आणि आपल्या काही लक्षात येण्यापूर्वीच आपण निराशा आणि दू:खामध्ये ढकलले जातो त्यामुळे जेव्हा आपल्या मनात पहिला नकारात्मक विचार येतो तेव्हाचा त्याला थांबवणे गरजेचे आहे. दूसरी गोष्ट आपण करु शकतो ती म्हणजे नकारात्मक विचाराला दूसर्‍या सकारात्मक विचाराशी बदलू शकतो किंवा तोच विचार सकारात्मक दृष्टीने बघू शकतो.\nउदा. नकारात्मक विचार :- हे माझ्याबरोबरच का घडले हे चांगले नाही झाले.\nसकारात्मक दृष्टीकोन :- हो, हे माझ्याबरोबर झाले, मी जे झाले ते बदलू शकत नाही पण हा शेवट नाही. अजून माझ्याबरोबर खुप चांगल्या गोष्टी घडणे बाकी आहे.\n२. स्वतःला कामात गुंतवा.\n“असं म्हणल जात खाली मन भुतांच घर असत.” इथे भुतांचा अर्थ वाईट विचार असा होतो. लक्षात घ्या जेव्हा आपण काहीही काम न करता बसलेले असतो तेव्हा आपल्या मनात जास्त वाईट विचार येतात पण जेव्हा कामात गुंतलेलेअसतो तेव्हा विचार करायला आपल्याकडे वेळच नसतो.\nसंशोधनानुसार आपण आपले मन आणि हात स्वच्छतेच्या, विणण्याच्या किंवा आपला जे छंद आहे अशा कामात गुंतवून ठेवले तर आपण नकारार्थी विचारांना दूर ठेवू शकतो.\nसाउथ वेल्स या युनिवर्सिटी चे मानसशास्त्रज्ञ डॉ. जेन प्रिन्स यांच्या मते ” बिझी असणे म्हणजे आपल्याकडे बसून आयुष्याबद्दल विचार करायचा वेळ नसल्यासारखे आहे.\nकामात गुंतलेले असल्यामुळे आपले लक्ष आपल्यापासून,आपले दू:ख आणि वाईट गोष्टींपासून दूर जाते. म्हणजेच तुम्ही जितके स्वत:ला बिझी ठेवाल तितका कमी वेळ तुम्ही वाईट विचारांवर घालवू शकाल.\n३. नकारात्मक गोष्टींपासून दुर रहा.\nनकारात्मक विचारांच्या कचाट्यात अडकणे ���ुप सोपे असते. त्यामुळेच आपल्या आजूबाजूचे वातावरण आणि अशा गोष्टी ज्यांमुळे नकारात्मक विचारांना चालना मिळेल अशा गोष्टींवर लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे.\nते आपल्या पूर्व प्रियकराने दिलेली भेटवस्तू असू शकते किंवा मित्र किंवा असे नातेवाईक जे आपल्या मनात नकारात्मक विचार येण्यास कारण ठरतात.\n२०१३ मध्ये नोट्रे डेम यांनी केलेल्या अभ्यासानुसार असे सिध्द झाले आहे कि नकारात्मक विचार करणे हे एक अशी सवय आहे जी आपण दूसर्‍यांकडून लगेच घेऊ शकतो.\nत्यामुळे नकारात्मक लोकांकडे दूर्लक्ष करणे आणि नकारात्मक विचारांना कारण ठरणार्‍या गोष्टींपासून दूर राहणे आपल्याला समजूतदार आणि सकारात्मक बनवू शकते.\nझोपेची कमतरता किंवा कमी झोप हे नकारात्मक विचारांना चालना देणारे एक मोठे कारण आहे.\nझोपेची कमतरत आपल्या मूड वर परिणाम करते, जे चिंताग्रस्त, चिडखोर आणि रागिट स्वभावाला कारण ठरते.\nमानसशास्त्रज्ञाच्या मते झोप आणि मूड यांच्यामध्ये एक महत्त्वाचे नाते आहे. ८ तासाची पुरेशी झोप आपल्याला नकारात्मक विचार दूर ठेवण्यास आणि आपले मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते.\n५. आवडती गाणी ऐका.\nउत्साहपूर्ण गाणी ऐकणे नकारात्मक विचार दूर ठेवण्यास मदत करते. उत्साही आणि सकारात्मक गाणी ऐकताना नकारात्मक विचारांकडे लक्ष जाणे कठीण होते.\nसंशोधनानुसार आपली आवडती गाणी दिवसातून २५ मिनीटे ऐकल्याने आपला मूड खुप चांगला होऊ शकतो शिवाय याचे सकारात्मक परिणाम आपल्या आरोग्यावर आणि त्या दिवसावर दिसून येतात.\nपेन स्टेट युनिवर्सिटी ने केलेल्या एका अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की जी लोकं रोज व्यायाम किंवा जास्त प्रमाणात शारिरीक हालचाली करतात ते दिवसात जास्त उत्साह आणि एक्साइटमेंट अनुभवतात.\nही माणस इतर माणसांच्या तुलनेस जास्त आनंद अनुभवतात. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा मेंदूमध्ये आनंद आणि सुखाशी निगडीत असलेले केमिकल डोपमिन जास्त प्रमाणात सोडले जातात आणि हे नकारात्मक विचार मनात येण्यापासून थांबवण्यास मदत करते.\nमेडीटेशन हा सुध्दा नकारात्मक विचार घालवून आपले मन सकारात्मक विचारांनी भरण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे.\nमेंदूच्या अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की मेडीटेशन मेंदूच्या नकारात्मक विचारांच्या भागाला निष्क्रिय करण्यास मदत करते.\nदिवसातून एकदा कमीत कमी १० मिनिटे ���ेलेले मेडीटेशन आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी मदत करु शकते.\nआवडल्यास Like आणि Share करा.\nसोर्स : whatsapp मेसेज.\nPosted in Mental Health-मानसिक आरोग्य•Tagged आराम करा, आवडती गाणी ऐका, आवडल्यास like आणि share करा., नकारात्मक, नकारात्मक गोष्टींपासून दुर रहा, नकारात्मक विचारांना हाताळण्याचे मार्ग, मनात येणार्‍या विचारांबद्दल जागृक रहा, मेडीटेशन करा, विचार, व्यायाम करा, स्वतःला कामात गुंतवा\nलोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण…\n7 प्रकारच्या विश्रांती – 7 Types of Rest\nसपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nएक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…\nजर कोणी तुमच्यावर सतत दोषारोप किंवा टीका करत असेल आणि ते तुम्हाला आवडत नसेल तर अशा परिस्थितीला कसे तोंड द्याल.\nआरं माणसा आता तरी थांब…\nमेडिक्लेम म्हणजे नक्की काय…\n कॉपी न करता लिंक शेअर करा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/devendra-fadnavis-leaders-of-mahavikas-aghadi-bharat-bandh-61521/", "date_download": "2021-06-13T05:06:17Z", "digest": "sha1:RDLDBBLO5HFAHJCQ6YOTSTVVGA2JCATV", "length": 16659, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Devendra Fadnavis leaders of Mahavikas Aghadi Bharat Bandh | याला म्हणतात एका दगडात तीन पक्षी मारणे; बंदला पाठिंबा देणाऱ्या 'त्या' नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांचा जबरस्त टोला | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nकृषी कायद्यावरुन राजकारणयाला म्हणतात एका दगडात तीन पक्षी मारणे; बंदला पाठिंबा देणाऱ्या ‘त्या’ नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांचा जबरस्त टोला\nमुंबई : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष बंदात सहभागी होणार आहेत. यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना जबरस्त टोला लगावला आहे.\nशेती सुधारणा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यात होते. ज्या सुधारणा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात झाल्या, त्या आता देशपातळीवर झाल्या तर त्याला आता विरोध का असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.\nकाँग्रेस पक्षाच्या २०१९ च्या घोषणापत्रातही याचा उल्लेख आहे. त्यात काँग्रेसने स्पष्टपणे म्हटले होते की, काँग्रेस सत्तेत आल्यास बाजार समित्यांचा कायदा निरस्त करण्यात येईल आणि शेतमालाच्या खुल्या व्यापारासाठी व्यवस्था उभी करण्यात येईल.\nशरद पवार यांनी ऑगस्ट २०१० आणि नोव्हेंबर २०११ या काळात सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आणि त्यात एपीएमसी कायद्यात सुधारणांवर भर दिला होता. बाजारपेठ सुविधा क्षेत्रात खाजगी सहभागाला प्रोत्साहन देण्यावर त्यांचा भर होता.\nऑगस्ट २०१० मध्ये शरद पवार यांनी लिहिलेल्या पत्रात शेती क्षेत्राचा संपूर्ण विकास, रोजगार आणि आर्थिक प्रगतीसाठी चांगल्या बाजाराची आवश्यकता आहे, असे त्यांनीच सांगितले होते. शरद पवार यांच्या आत्मचरित्रात सुद्धा या प्रश्नाचा सविस्तर उहापोह आहे. त्यात त्यांनी तीच भूमिका मांडली, जे कायदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पारित केले असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.\nद्रमुक पक्ष सुद्धा भारत बंदला पाठिंबा देत असला तरी २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत शेती सुधारणा विधेयकांचे आश्वासन या पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. १२ डिसेंबर २०१९ रोजी स्थायी समितीत अकाली दलाने वेगळी भूमिका घेतली होती. त्यावेळी ते म्हणाले, एपीएमएसी भ्रष्टाचार-राजकारणाचे अड्डे बनले आहेत. केवळ दलालांचा तेथे बोलबाला असतो आणि त्यामुळे एपीएमएसी या शेतकर्‍यांच्या हिताच्या नाहीत.\nशिवसेना, द्रमुक, तृणमूल, डावे पक्ष या सर्वांनी सुद्धा त्यावेळी तीच भूमिका घेतली. आज सारे पक्ष वाहत्या गंगेत हात धुण्याच्या भूमिकेत दिसत असल्याची टीका फडणवीस यांनी केली. आज केवळ पंतप्रधान मोदींना विरोध करण्यासाठी सर्वांची दुटप्पी भूमिका पहायला मिळत आहे. जाणीवपूर्वक अराजक निर्माण करण्यासाठी पक्षांची ही भूमिका. पण, शेतकरी सुज्ञ आहेत. ते निश्चितपणे समजूतदारीची भूमिका घेतील. या सर्व सुधारणांची सुरुवात शरद पवार यांनी स्वतः केली आहे. त्यामुळे नवाब मलिक काय म्हणतात त्याला अर्थ नाही.\nमहाराष्ट्रात आम्ही सत्तेत असताना एक कायदा तयार केला, त्यात किमान हमीभाव नाही दिला तर एक वर्षाची शिक्षा अशी तरतूद करण्यात आली होती. केंद्रातील सरकार हे सचिव नाही तर, पंतप्रधान आणि केंद्रातील मंत्री चालवतात. महाराष्ट्रातील सरकारसारखी स्थिती केंद्रात नाही. कृषी कायद्यावर केवळ आणि केवळ राजकारण होत असल्याचा घणाघात फडणवीसांनी केला.\nभाजप खोट्या पध्दतीने शरद पवारांचे पत्र फिरवत आहे; राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आ���ुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/paschim-maharashtra-news-marathi/damage-to-power-distribution-office-by-mns-workers-20582/", "date_download": "2021-06-13T05:48:22Z", "digest": "sha1:IH2S6PDFCYWEC73JSWA4VIDBVXZ2M372", "length": 14221, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Damage to power distribution office by MNS workers | मनसेच्या कार्यकर्त्यांकडून विद्युत वितरण कार्यालयाची तोडफोड | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nवीज बिलाची समस्यामनसेच्या कार्यकर्त्यांकडून विद्युत वितरण कार्यालयाची तोडफोड\nसध्याच्या कोरोना काळात जनता मेटाकुटीला आली असून सर्वसामान्य नागरिकांना ज्यादा व अवाढव्य वीजबिले दिल्याने याच्या विरोधात शिरूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने शिरूर वीज वितरण कार्यालयात आंदोलन करण्यात आले.\nशिरूर तालुक्यातील खळबळजनक प्रकार\nशिक्रापूर : सध्याच्या कोरोना काळात जनता मेटाकुटीला आली असून सर्वसामान्य नागरिकांना ज्यादा व अवाढव्य वीजबिले दिल्याने याच्या विरोधात शिरूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने शिरूर वीज वितरण कार्यालयात आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी आज वीज कार्यालयातील उप कार्यकारी अभियंता हितेंद्र भिरुड यांचे केबिनची तोडफोड करत खळखट्याळ आंदोलन केले.\nशहरात नागरिकांना कोरोना काळामध्ये देखील अवाढव्य असे वीजबिल येत असल्याने या वीज बिलाच्या विर��धात शिरूर शहर मनसे व मनसे जनहित कक्ष यांनी वीजवितरण कंपनीची हंडी फोडत मनसे स्टाईलने आंदोलन केले असून या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष अविनाश घोगरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष सुशांत कुटे, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष रवींद्र गुळादे आदींनी शिरूर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात आंदोलन केले. यावेळी बोलताना शिरूर शहरासह नागरिकांना मार्च महिन्यापासून वाढीव बिले आली असून कोरोना काळात नागरिक अडचणीत आले असताना जादा वीज बिल कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक वीज वितरण कार्यालयात चकरा मारत आहे. परंतु अधिकारी जागेवर नाहीत. आधीच कोरोनामुळे नागरिक मेटाकुटीला आले असताना देखील विद्युत वितरण कंपनी वाढीव बिले देऊन नागरिकांना अडचणीत आणत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. तर याबाबत सात ऑगस्ट रोजी उपकार्यकारी अभियंता हितेंद्र भिरूड यांना भेटून याबाबत माहिती दिली परंतु ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. मग आज वीज वितरण कंपनीचे कार्यालया बाहेर अनेक नागरिक वीज बिले कमी करण्यासाठी आली होती परंतु अधिकारी नसल्याने त्यांची हेळसांड होत आहे. यामुळे अधिकारी यांचे कार्यालय संतप्त मनसे सैनकांनी फोडून आंदोलन केले असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष सुशांत कुटे व सांगितले यावेळी येथील टेबल, खुर्ची, काच आदी साहित्यांचे आंदोलनात नुकसान झाले आहे.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर���थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saveatrain.com/blog/mr/tag/traintravel/page/4/", "date_download": "2021-06-13T04:46:22Z", "digest": "sha1:RARD62CCBE6OLM222KO34D3JWAS42WHT", "length": 13439, "nlines": 91, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "ट्रेंट्रावेल आर्काइव्ह्ज | पृष्ठ 4 च्या 16 | एक गाडी जतन करा", "raw_content": "ऑर्डर एक रेल्वेचे तिकीट आता\nघर > रेल्वे प्रवास\nरेल्वे मध्ये करून युरोपियन ठळक 3 आठवडे\nवाचनाची वेळ: 6 मिनिटे एक बोलतच प्रवास प्रवास ट्रेनने युरोप प्रवास आहे. तो जलद प्राधान्य पर्यावरणाला अनुकूल प्रवास पद्धत होत आहे. प्रवास, थोडक्यात, नाही फक्त आमच्या मिळाल्यामुळे व्यापक पण आमच्या दृष्टीकोन व्यापक. सेंट विचार. ऑगस्टीन च्या उत्पादनशील शब्द, “जग हे एक पुस्तक आहे…\nट्रेन ट्रॅव्हल ऑस्ट्रिया, ट्रेन ट्रॅव्हल बेल्जियम, रेल्वे प्रवास झेक प्रजासत्ताक, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास हॉलंड, रेल्वे प्रवास द नेदरलँड्स, ...\n5 सर्वोत्तम युरोपियन राजधानी प्रवास करून रेल्वे\nवाचनाची वेळ: 6 मिनिटे वेळ शेवटी आली आहे – की नाही हे आपण फक्त विद्यापीठ अंशांकित, आपल्या वार्षिक सुट्टीतील बाहेर जात आहेत, किंवा जमीन प्रवास आकर्षण नाही जाऊ शकत नाही निर्णय घेतला आहे की, रेल्वे युरोपातील प्रवास करणे निवडले आहे. तो एक रोमँटिक कल्पना आहे, एक ट्रेक प्रवास…\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवास ब्रिटन, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास हॉलंड, प्रवास युरोप\nपूर्ण मार्गदर्शक प्रवास मध्ये फ्रान्स करून रेल्वे\nवाचनाची वेळ: 11 मिनिटे फ्रान्स लांब एका आवडत्या आणि युरोप मध्ये सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळे एक आहे. तो पश्चिम युरोप मध्ये सर्वात मोठा देश आहे हे दिले, तो गाडी प्रवास अर्थ प्राप्त होतो. फ्रेंच सरकारने उच्च-गती ओळी मध्ये गुंतवणूक केली आहे (हाय स्पीड लाइन…\n5 युरोप मध्ये प्रसिद्ध थिएटर\nवाचनाची वेळ: 4 मिनिटे युरोप मध्ये प्रसिद्ध थिएटर युरोपियन संस्कृती च्या फॅब्रिक विणलेली आहेत. युरोप मध्ये प्रसिद्ध थिएटरमध्ये आपण असामान्य कामगिरी वचन. आपण अस्वस्थ सुटेल, हलविले, आणि शब्दलेखन ललित कला स्वरूप क्षणभंगूर आहे आणि सर्जनशीलता उत्कृष्ट संपन्न. हे तेजस्वी चमकत राहतात…\nट्रेन ट्रॅव्हल ऑस्ट्रिया, ट्रेन प्रवास ब्रिटन, रेल्वे प्रवास झेक प्रजासत्ताक, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास इटली, प्रवास युरोप\nमी फ्रान्स बाकी सामान स्थान कोठे शोधू शकतो\nवाचनाची वेळ: 6 मिनिटे फ्रान्स आकर्षण हजारो मुख्यपृष्ठ आहे. पासून आयकॉनिक आयफेल टॉवर पॅरिस छान pebbled किनारे, सतत काही देश करू. पण आपण एक थांबा वर भेट देत आहेत तर, किंवा आपण आधीच आपल्या हॉटेलमधून चेक आउट केले आहे…\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवासाच्या टीपा, प्रवास युरोप\n5 पासून आम्सटरडॅम करून रेल्वे सर्वोत्तम दिवस ट्रिप\nवाचनाची वेळ: 5 मिनिटे आम्सटरडॅम भेट एक भव्य शहर आहे. तेथे पाहू आणि आपण कदाचित फिटणे नाही की येथे खूप आहे. मात्र, तरीही काही एकत्र छान होईल. हे असे आहे की आम्सटरडॅम अनेक आश्चर्यकारक गोष्टींसाठी एक प्रारंभिक बिंदू आहे…\nट्रेन प्रवास, ट्रेन ट्रॅव्हल बेल्जियम, ट्रेन प्रवास ब्रिटन, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास हॉलंड, रेल्वे प्रवास द नेदरलँड्स, ...\nकसे प्रवास इको फ्रेंडली मध्ये 2020\nवाचनाची वेळ: 5 मिनिटे आम्ही या नवीन दशकात प्रवेश म्हणून इको फ्रेंडली प्रवास आपले मन आघाडीवर आहे. अशा रॉबर्ट स्वान आणि Greta Thunberg म्हणून पर्यावरणीय कार्यकर्त्यांना, जगात संदेश क्रिस्टल स्पष्टता वितरीत केली जात आहे. आमची वेळ संपली आहे…\nव्यवसाय प्रवास ट्रेनने, इको ट्रॅव्हल टिप्स, ट्रेन प्रवास, ट्रेन प्रवासाच्या टीपा\n5 पासून मिलान करून रेल्वे दिवस ट्रिप\nवाचनाची वेळ: 5 मिनिटे हे फक्त निवडा कठीण आहे 5 सोपे दिवस आपण सामायिक करा पासून मिलान करून रेल्वे ट्रिप. इटलीची फॅशन राजधानी भेट देणार्‍या पर्यटकांच्या पर्यायांसह मोहक आहे. नाही फक्त तो फॅशन भरले आहे, पण तो एक अविश्वसनीय इतिहास आहे, आर्किटेक्चर, आणि सुंदर…\nट्रेन प्रवास इटली, प्रवास युरोप\n10 मोफत गोष्टी करू मध्ये पॅरिस\nवाचनाची वेळ: 7 मिनिटे गोष्टी पॅरिस प्रसिध्द आहे भरपूर आहे. पण पॅरिस करू मोफत गोष्टी ते ज्ञात आहे जे काही नाही आहे. जगातील सर्वात रोमँटिक ठिकाणी एक ख्यात�� आहे. एक फॅशन राजधानी आणि साहित्यिक नंदनवन अगदी\nट्रेन प्रवास फ्रान्स, प्रवास युरोप\n5 रोजी लेक कसे नयनरम्य शहरे करण्यासाठी भेट द्या\nवाचनाची वेळ: 5 मिनिटे फसफसणारी दारु निळा पाणी आणि स्वादिष्ट हिरव्या पर्वत बाहेर पाहत असताना पारंपारिक इटालियन आर्किटेक्चर मधे आपल्या सकाळी कॉफी आनंद बसून कल्पना करा. हे फक्त एक स्वप्न सारखे ध्वनी शकते, तर, आश्चर्यकारक लेक कोमोला भेट देणा those्यांसाठी हे वास्तव आहे. हे जबरदस्त आकर्षक…\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवासाच्या टीपा, प्रवास युरोप\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\n10 युरोपमधील अप्रतिम सुट्टीतील भाड्याने देणे\n8 सर्वोत्कृष्ट वाढदिवस प्रवासाच्या कल्पना\n10 सर्वाधिक इच्छित जोडप्यांच्या सहली\nशीर्ष 10 जगातील गुप्त ठिकाणे\nकॉपीराइट © 2021 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bollywoodnama.com/contempt-of-court-case-comedian-kunal-kamra-refuses-to-apologize-the-affidavit-said/", "date_download": "2021-06-13T05:19:11Z", "digest": "sha1:PINFCZB2PXNB4VIKKKKXTFTEK3RPSPXP", "length": 15736, "nlines": 118, "source_domain": "bollywoodnama.com", "title": "Contempt of court case: 'Comedian' Kunal Kamra refuses to apologize! The affidavit said ...|कोर्टाचा अवमान प्रकरण : 'कॉमेडीयन' कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार ! प्रतिज्ञापत्रात म्हणाला...", "raw_content": "\nकोर्टाचा अवमान प्रकरण : ‘कॉमेडीयन’ कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार \nबॉलीवूडनामा ऑनलाइन – स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) यानं सुप्रीम कोर्ट आणि अनेक वकिलांवर टिप्पणी केल्या प्रकरणी माफी मागण्यास नकार दिला आहे. या खटल्याच्या सुनावणीपूर्वी कोर्टाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यानं सांगितलं की, ताकदवान लोक, संस्था यांना जर फटकारणं किवा टीका केलेलं सहन होणं हे जर कायम राहिलं तर आपला देश बांधील कलाकार आणि पाळीव कुत्र्यांचा होऊन जाईल. यावेळी त्यानं काश्मीरचा उल्लेख करत कोर्टावर टीका केली.\nकुणालला गेल्या वर्षी 18 डिसेंबर रोजी सोशल मीडिया पोस्टमधून कथितपणे खिल्ली उडवणं आणि अवमान केल्या प्रकरणी नोटीस पाठवली होती. अटॉर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी त्याच्या विरोधात खटला चालवण्यास परवानगी दिली होती.\nनोटीशीला दिलेल्या उत्तरात कुणाल म्हणाला, जजला देखील विनोदांपासून सुरक्षा मिळत नाही. न्यायपालिकेत लोकांचा भरोसा त्याच्या स्वत:च्या कामातून ��िळतो कोणत्या टिप्पणी किंवा आलोचनेतून नाही. यावेळी त्यानं कॉमेडीयन मुनव्वर फारूकीच्या अटकेचाही उल्लेख केला. तो म्हणाला, आम्ही अभिव्यक्ती आणि बोलण्याच्या स्वातंत्र्यावरील हल्ल्याचे साक्षीदार बनत आहोत. अशा विनोदांसाठी फारूकीला जेल झाली, जे त्यानं ऐकवलेही नाही. त्यानं सांगितलं की, शाळेतील मुलांचीही देशद्रोहाबद्दल चौकशी केली जात आहे.\nकामरानं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की, हे विनोद खरे नाहीत, आणि तसं असल्याचा दावाही करत नाही. जास्त करून लोक अशा विनोदांवर प्रतिक्रिया देत नाहीत, ज्यावर त्यांना हसू येत नाही. ते अशांकडे दुर्लक्ष करतात, जसे आपले नेते टीकाकारांकडे करतात. एका विनोदाचं आयुष्य तिथंच संपायला हवं.\nशुक्रवारी जस्टीस अशोक भूषण, आर सुभाष रेड्डी आणि एमआर शाह यांनी या प्रकरणी सुनावणी दिली. याव्यतिरीक्त हे खंडपीठ आता व्यंगचित्रकार रचिता तनेजा (Rachita Taneja) हिच्या कारणे दाखवा नोटीसीवरही सुनावणी देणार आहे.\nरिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजुर करण्यात आल्यानंतर कुणाल कामरानं यासंदर्भात ट्विट केलं होतं. यावर आक्षेप घेण्यात आला होता. रचिता तनेजानं काढलेल्या व्यंगचित्रातून न्यायालयाचा अवमान झाल्याचं सांगितलं जात होतं. या प्रकरणी अवमान खटला चालवण्याची मागणी करण्यात आली होती. अटर्नी जनरल के. वेणुगोपाल यांनी दोघांविरोधात खटला चालवण्यासाठी परवानगी दिली होती. यानंतर शुक्रवारी (दि 18 डिसेंबर 2020 रोजी) सुप्रीम कोर्टानं दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कुणाल आणि रचिता या दोघांनाही 6 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.\nरिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना जामीन मंजुर करण्यात आल्यानंतर ट्विट करताना स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं न्या. चंद्रचूड आणि सुप्रीम कोर्टाबाबत नाराजी व्यक्त केली. या संदर्भात कुणालनं काही ट्विट्सही केले. यानंतर पुण्यातल्या काही वकिलांनी अॅटर्नी जनरल यांच्याकडे तक्रार केली. यानंतर कुणाल विरोधात खटला दाखल करण्याचे आदेश अॅटर्नी जनरल यांनी दिले.\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ \nअभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.\n‘सोने दि पसंद” ग��ण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास\nजॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल\n“लव्ह आज कल २” अभिनेत्री प्रणती राय प्रकाशने सोशल मीडिया वर आपल्या उत्कृष्ट अभिनयाचे सीक्रेट केले शेर, जाणून घ्या\n“लहान भावाला नेहमीच देईन साथ”, म्हणत संगीतकार रोमानाला भेटला प्रसिद्ध गायक हार्डी संधूचा पाठिंबा\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ \nमुंबई : बॉलीवूडनाम ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता 'ये जवानी है दीवानी'...\nअभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.\nमराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित\n‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास\nजॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल\nबॉलीवूडनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी देश्यातील वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील बॉलीवूड, हॉलीवूड, करमणूक, मराठी क्षेत्रातील बातम्या पुरवणे हा बॉलीवूडनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ \nमुंबई : बॉलीवूडनाम ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता 'ये जवानी है दीवानी' ...\nअभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.\nबॉलीवूडनामा ऑनलाइन- रश्मी अगदेकरने आपल्या अभिनयच्या कौशल्याने सर्वांचे मान जिंकले, त्यांचे वेब सिरीज \" देव डी डी २\" व \"इममेचुअर ...\nमराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित\nबॉलीवूडनामा ऑनलाइन- एल्बम सोंग \"मेंटल\" चे पोस्टर झाले आउट, प्रसिद्ध सिंगर देव नेगी गायलेलं गीत व राजीव रुईया दिग्दर्शित गाण्यामध्ये ...\n‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास\nबॉलीवूडनामा ऑ��लाइन- जयमीत सोबत टीम शेरा धालीवाल जींद आणि अभनूर सिंह यांनी खूप सुंदर गोड आणि विचार करणार्‍या व्हिडिओसह एक ...\nजॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल\nबॉलीवूडनामा ऑनलाइन - नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मिका ...\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ \nअभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.\nमराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Ketaki_Modak", "date_download": "2021-06-13T06:35:24Z", "digest": "sha1:7AW7BXND4EGOQQVDML4RZ2RLRMJ7JT7L", "length": 9902, "nlines": 235, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "Ketaki Modak साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन पान: पूना नेटिव इन्स्टिट्यूशनने (आत्ताची महाराष्ट्र एज्युकेशन सोसा...\nइंग्रजांच्या आगमनानंतरची मराठी व्याकरणे\nइंग्रजांच्या आगमनानंतरची मराठी व्याकरणे\nवर्ष व नावांचे तपशील अचूक दिले आहेत. संदर्भ दिला आहे\nनवीन पान: '''आक्षेप :''' मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशी...\nलेखन- नियमानुसार बदल केले, आणि मजकूरामध्ये भर घातली.\nजुन्या-नव्या मराठी आणि अन्य भाषांच्या शब्दकोशांची सूची\nजुन्या-नव्या मराठी आणि अन्य भाषांच्या शब्दकोशांची सूची\nजुन्या-नव्या मराठी आणि अन्य भाषांच्या शब्दकोशांची सूची\nजुन्या-नव्या मराठी आणि अन्य भाषांच्या शब्दकोशांची सूची\nजुन्या-नव्या मराठी आणि अन्य भाषांच्या शब्दकोशांची सूची\nजुन्या-नव्या मराठी आणि अन्य भाषांच्या शब्दकोशांची सूची\nजुन्या मराठी शब्द कोशांची सूची\nजुन्या मराठी शब्द कोशांची सूची\nइंग्रजी भाषेतील शब्दांचे मराठीत अर्थ/इतर माहिती\nजुन्या मराठी शब्द कोशांची सूची\nजुन्या मराठी शब्द कोशांची सूची\nमराठी भाषेतील शब्दांचे इंग्रजीत अर्थ/इतर माहिती देणारे कोश\nजुन्या मराठी शब्द कोशांची सूची\nमराठी भाषेतील शब्दांचे इंग्रजीत अर्थ/इतर माहिती देणारे कोश\nजुन्या मराठी शब्द कोशांची सूची\nम���ाठी व्याकरण, शुद्धलेखन, शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची\nनवीन पान: तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालयात हस्तलिखित स्वरूपात उपलब्...\nनवीन पान: मराठीतील प्रसिद्ध लेखिका. देव, धर्म, आणि एकूण विश्व या विषयावर प्...\nनवीन पान: मराठीतील कवयित्री व कथाकार ==साहित्य== कथा संग्रह : * पावसात सूर्य श...\nनवीन पान: लेवा गण बोली जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात आणि मलकापूर तालुक्य...\nनवीन पान: * मराठीतील एक नाटककार. * गांधी विरुद्ध गांधी,शतखंड,डॉक्टर तुम्हीस...\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://teplu.in/courses/marathi-calf-and-heifer-management/lectures/23649359", "date_download": "2021-06-13T06:06:41Z", "digest": "sha1:ZR6APMMOK7H5MDQARD6D4DA7ZHPATKWO", "length": 6054, "nlines": 50, "source_domain": "teplu.in", "title": "तुम्ही तुमच्या वासरांना योग्य प्रकारचे खाद्य देत आहात ना ? | Teplu", "raw_content": "\nवासरे आणि कालवडींचे व्यवस्थापन\nवासरे आणि कालवडींचे व्यवस्थापन\nशिकण्याचे उद्दिष्टे काय आहोत \nजन्मानंतर वासरासाठी घर आणि काळजी\nवासरे आणि कालवडींसाठी कोणत्या प्रकारचा निवारा, गोठा असावा\nवासरू जन्माला आल्याबरोबर त्याची लगेच कोणती काळजी घ्यावी\nकोलोस्ट्रम किंवा खीस वासराला आजारांपासून कसे वाचवते \nवासराला पहिला चीक कसा पाजावा \nवासरांना आपण चीक किती प्रमाणात पाजला पाहिजे \nकोलोस्ट्रम म्हणजेच चीक चांगल्या दर्जाचा आहे किंवा नाही हे कसे ओळखावयाच \nवासराला किती दूध पाजावे \nनवीन जन्मलेल्या वासरात कोणते आजार आढळतात\nवासरे आणि कालवडीचे वजन वाढविणे\nवासरे व कालवडी त्यांची गती ने वाढ होण्यासाठी त्यांना कसा आहार घाल \nतुम्ही तुमच्या वासरांना योग्य प्रकारचे खाद्य देत आहात ना \nपोटाची रचना पूर्ण विकसित झालेल्या कालवडीला काय आहार द्याल \nवासरासाठी वैज्ञानिक व्यवस्थापन सराव\nवासराला टॅग कसे करावी आणि जन्म रेकॉर्ड कसा बनवाल \nवासरांचे शिंगे कशे काढावे \nवासराला लसीकरण व जंताचे निर्मूलन कसे करावे (1:15)\nवासरांमध्ये जंत निर्मुलन कसे कराल \nकासेतील ज्यादा आलेले थन किंवा सड कसे काढावे \nडायरिया किंवा हगवण काय आहोत \nवासरांच्यात हगवण निर्माण होण्याचे कारण \nवासरांच्यात हागवणचे प्रतिबंधात्मक उपाय काय \nवासरांमध्ये हगवण दिसून आल्यानंतरचे उपचार (1:57)\nनवीन जन्मलेल्या वासरांमध्ये गर्भ नाळेचा संसर्ग आपण कसे रोखू शकतो \nन्युमोनिया म्हणजे काय व हा आजार वासरांमध्ये होण्याची कोणती कारणे आहेत \nगोचिडांची जीवन चक्र काय आहे \nधुकत्या पशूंना जोचिडपासून कसे दूर ठेवावे \nवासरांमध्ये जंतूंचा प्राधार्भाव (0:44)\nवासरांमध्ये कोणत्या प्रकारच्या खनिजांची कमतरता जाणवू शकते व आपण हे कसे रोखू शकतो \nउच्च पुनरुत्पादक कार्यक्षमता आणि दुधाच्या उत्पादनासाठी वासरे आणि कालवडीचे वजन वाढवा\nकालवड हे तुमची गुंतवणूक कशी आहे \nकालवाडीवर होणार खर्च आणि तिचा उत्पन्न किती \nवासरे आणि कालवडीचे वजनातील वाडीचा दर कसे ठेवाल \nवासराचा वाडीचा दर आणि प्रथम विण्याची वेलची वय काय असावे \nकालवाडीला कृत्रिम रेतन कधी करावे \nनिरोगी प्रकृतीसाठी खरारा म्हणझे ग्रूमिंग कसे करणे \nजर जुळे जन्माला आले तर काय कराल \nकालवडी मध्ये पहिले वेताला दूध उत्पादनात वाढ अँड प्रजननं क्षमता मध्ये वाढ साठी काय करावे \nतुम्ही तुमच्या वासरांना योग्य प्रकारचे खाद्य देत आहात ना \nEnroll in Course to Unlock कोर्स में दाखिला के लिए नामांकन करे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/allu-arjun-became-emotional-when-he-meet-children-after-15-days-13456", "date_download": "2021-06-13T05:36:45Z", "digest": "sha1:VIKG6GXIYTOVZB3A77JUXEV5D3XR72Z7", "length": 13130, "nlines": 128, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Allu Arjun: 15 दिवसांनंतर मुलांना भेटताच झाला भावूक; पाहा व्हिडिओ | Gomantak", "raw_content": "\nAllu Arjun: 15 दिवसांनंतर मुलांना भेटताच झाला भावूक; पाहा व्हिडिओ\nAllu Arjun: 15 दिवसांनंतर मुलांना भेटताच झाला भावूक; पाहा व्हिडिओ\nशुक्रवार, 14 मे 2021\nसाऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला मागील महिन्यात 28 एप्रिलला कोरोनाची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सांगितली होती. त्यानंतर तो होम क्वारंटाईन होता. चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करीत होते; परंतु आता अल्लू अर्जुनची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.\nचेन्नई: कोरोना व्हायरसमुळे(Covid-19) देशभरात भितीदायक वातावरण पसरले आहे. कोरनाच्या दुसर्‍या लाटेत फक्त सामान्य व्यक्तीच नाही तर चित्रपट(Film) सेलिब्रिटीही मोठ्या संख्येने कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. कोरोना विषाणूने बॉलीवूड(Bollywood) आणि टॉलिवूड(Tollywood) सिनेसृष्टीतील अभिनेते आणि प्रादेशिक कालाकारांना घेरले आहेत. आता असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी कोरोनावर मात केली आहे. आणि घरी परतले आहे. अशातच दाक्षिणात्य तेलगू सुपरस्टार(Telugu superstar) अल्लू अर्जुन(Allu Arjun) कोरोनाला पराभूत करून घरी परतला आहे. अर्जुनला घरातील क्वॉरंटाइन करण्यात आले होते. आणि आता त्याच्या कमबॅकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर(Social Media) व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो आपल्या मुलांना भेटताना दिसत आहे. (Allu Arjun became emotional when he meet children After 15 days)\nरजनीकांतने लस घेतल्याचा चाहत्यांना होतोय फायदा\nसाऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला मागील महिन्यात 28 एप्रिलला कोरोनाची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सांगितली होती. त्यानंतर तो होम क्वारंटाईन होता. चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करीत होते; परंतु आता अल्लू अर्जुनची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. लवकरच तो आपल्या कामाला सुरुवात करणार आहे. त्याने ही बातमी सोशल मीडियावर दिली आहे. तो म्हणतो, ‘‘मी पंधरा दिवस होम क्वारंटाईन होतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेतली. आता मी ठिकठाक झालो आहे. माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना केली... त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आता लॉकडाऊन आहे. तुम्ही सगळ्यांनी घरीच राहा आणि आपली काळजी घ्या.’’\nRadhe Movie: राधे इफ्केट, झी 5 चा सर्व्हर क्रॅश, प्रेक्षकांनी भाईजानला मारली हाक\nदरम्यान दिग्दर्शक विकास बहलच्या ‘गणपत’ या चित्रपटाची गेले अनेक दिवस हिंदी चित्रपटसृष्टीत चर्चा आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून, यात टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले असले, तरी पुढील तीन महिन्यांत चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. अशातच आणखी एक बातमी या चित्रपटाशी संबंधित आली आहे. टायगर आणि क्रितीबरोबरच या चित्रपटात आता नोरा फतेहीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. नोरा फतेहीने आपल्या दिलखेचक नृत्याने कित्येकांची मने जिंकलेली आहेत.\nसावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद; आमच्या माध्यमातून लुटा PHOTO, VIDEO चा आनंद\nसिंधुदुर्ग: पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पहिल्याच...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\nCovid-19 Goa: 50 दिवसानंतर मृत्यूची संख्या एकअंकी; ‘कर्फ्यू’ उठण्याची शक्यता\nपणजी: राज्यात(Goa) गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या(Covid-19) मृत्यूचे व...\nडॉक्टरांचा ऑनलाइन सल्ला घेताना बोला बिनधास्त\nजे���्हापासून कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढला आहे तेव्हापासून बहुतेक लोक डॉक्टरांकडून...\nCovid19:आषाढी वारी यंदाही लाल परीतूनच\nराज्यात कोरोनाचे (Covid19) सावट असताना यंदाही ज्ञानोबा-तुकारामाचा गजर 'लाल' परीतून...\nगोव्यातील शैक्षणिक वर्षाला होणार १ सप्टेंबरपासून सुरुवात\nपणजी : कोरोना (Corona) महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर गोवा विद्यापीठाने (...\nCovid-19 Goa: गोयेंकारांना सेवा देणाऱ्या 1624 पोलिसांना कोरोना संसर्ग\nपणजी: राज्यातील(Goa) कोरोना योद्ध्यांपैकी डॉक्टर्स(Doctors) व आरोग्य...\nपालकांना दिलासा 5 वर्षांखालील मुलांना मास्कची गरज नाही\nपणजी: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या(Union Ministry of Health) आरोग्य सेवा...\nIVERMECTIN चा घोळ सुटेना; किटमधून दिल्या आयव्हर्मेक्टिन गोळ्या\nपणजी: आयव्हर्मेक्टिन(Ivermectin tablet) गोळ्या खरेदी केल्याचा इन्कार मुख्यमंत्री...\nCovid-19 Goa: मृत्युदरात घट; गुरुवारी 13 कोरोना रूग्णांचा मृत्यू\nपणजी: Covid-19 Goa राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता 5,605 वर पोचली...\nनखांमध्ये 'हे' बदल दिसल्यास तुम्हाला कोरोना संसर्ग होऊन गेला असं समजा\nदेशभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना मागील दीड वर्षात कोरोनाची अनेक नवनवीन...\nCoronavirus :ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास मेंदूवर होऊ शकतो घातक परिणाम\nजगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना आता श्वसन यंत्रणेवर या...\nकोरोना corona सोशल मीडिया चेन्नई चित्रपट कला मात mate व्हिडिओ twitter डॉक्टर doctor दिग्दर्शक विकास हिंदी hindi टायगर श्रॉफ नृत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/dilip-kumar-was-admitted-hospital-14183", "date_download": "2021-06-13T04:40:02Z", "digest": "sha1:ZJZ3EWLDS77FZXYS5SFYGMJOU3VHRTTK", "length": 7732, "nlines": 111, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात केले भरती | Gomantak", "raw_content": "\nदिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात केले भरती\nदिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात केले भरती\nरविवार, 6 जून 2021\nदिलीप कुमार यांचे वय जास्त असल्याने त्यांच्याबद्दल जास्त चिंता व्यक्त केली जाते आहे.\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. दिलीप कुमार यांना मुंबईच्या पी.डी. हिंदुजा रुग्णालयात (P.D. Hinduja Hospital) दाखल आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याचे पत्नी ���ायरा बानो यांनी सांगितले. (Dilip Kumar was admitted to the hospital)\nदिलीप कुमार यांना दवाखान्यात भरती करण्यात आल्या नंतर त्यांच्या चाहत्यांकडुन चिंता केली जाते आहे. ते सध्या ९८ वर्षांचे आहेत. तरी चाहत्यांकडुन त्यांची प्रकृती स्थिर होण्यासाठी प्रार्थना केली जाते आहे. या पूर्वी देखील बॉलिवूड मधील अनेक अभिनेत्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली होती. मात्र दिलीप कुमार यांचे वय जास्त असल्याने त्यांच्याबद्दल जास्त चिंता व्यक्त केली जाते आहे.\n'दिलीप साहेबांना तपासणीसाठी बिगर कोविड पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल खार येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्याचा त्रास आहे. डॉ.नितीन गोखले यांच्या नेतृत्वात आरोग्य सेवा कर्मचार्‍यांची टीम त्यांच्यावर उहचार करण्यात येत आहे. कृपया सुरक्षित रहा.' असे त्यांच्या ट्वीटर वरून सांगण्यात आले आहे.\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या घरांचे होणार संग्रहालयात रूपांतर... पण\nपेशावर: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात राहणारे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार...\nव्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलतर्फे अमिताभ बच्चन पुरस्कार सलोनी साखरदांडे यांना\nपणजी : व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल (डब्ल्यूडब्ल्यूआय) यांच्यातर्फे दिला जाणारा अमिताभ...\nनातं संपत असतानाही मधुबालाच्या वडिलांना sorry न म्हणणाऱ्या नायकाचा आज ९८वा वाढदिवस\nनवी दिल्ली- भारतीय चित्रपट रसिकांच्या मनावर कित्येक वर्ष अधिराज्य गाजवणारा अभिनेता...\nआधीच्या प्रेयसीसाठी सायरा बानो यांना साखरपुड्यातच सोडून गेले होते दिलीप कुमार\nमुंबई- हिंदी सिनेसृष्टीचा एक सुप्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार शुक्रवारी आपला ९८वा...\nदिलीप कुमार dilip kumar वर्षा varsha बॉलिवूड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/dhule-news-marathi/chakka-jam-agitation-on-mumbai-agra-highway-in-dhule-long-queues-of-freight-vehicles-sj-61760/", "date_download": "2021-06-13T05:29:58Z", "digest": "sha1:OV6HOFWKO64M3QQF27NOHCQOCKNYPHWB", "length": 11715, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Chakka jam agitation on Mumbai-Agra highway in Dhule, long queues of freight vehicles sj | धुळ्यात मुंबई-आग्रा महामार्गावर चक्का जाम आंदोलन, मालवाहतूक गाड्यांच्या लागल्या लांबच लांब रांगा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थो��ा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nभारत बंदधुळ्यात मुंबई-आग्रा महामार्गावर चक्का जाम आंदोलन, मालवाहतूक गाड्यांच्या लागल्या लांबच लांब रांगा\nराष्ट्रवादी काँग्रेसपक्ष धुळे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी मा. आ. श्री अनिल अण्णा साहेब गोटे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जेष्ठ प्रदेशउपाध्य्क्ष महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने मुंबई-आग्रा हायवे रोड वरिल (देवभाने फाट्याजवळ) चक्का जाम आंदोलन केले.\nशेतकरी बांधवांच्या देशव्यापी कृषी आंदोलनामधे सक्रिय सहभाग घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेश्याचे पालन करित आज सकाळी ८ वा राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष धुळे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी मा. आ. श्री अनिल अण्णा साहेब गोटे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जेष्ठ प्रदेशउपाध्य्क्ष महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने मुंबई-आग्रा हायवे रोड वरिल (देवभाने फाट्याजवळ) चक्का जाम आंदोलन केले. यामुळे सर्व दुर पर्यंत मालवाहतूक गाड्याची ३ ते ४ किलोमीटरपर्यंत लाबंच्यालांब रांगा दिसुन आल्या आहेत.\nआज ‘भारत बंद’, अरविंद केजरीवाल नजरकैदेत, या क्षणाचे अपडेट्स (Live)\nखालापूर,खोपोलीत कडकडीत बंद, बँका व शासकीय कार्यालया व्यतिरिक्त अन्य सर्वांचे सेटर बंद\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/04/shivsena-mp-sanjay-raut.html", "date_download": "2021-06-13T05:53:26Z", "digest": "sha1:OJHPKONRCLF4PELEE6DIZYAINFAQUSNR", "length": 9046, "nlines": 59, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मेंढपाळांना मदत करण्यासाठीचे पाऊल | Gosip4U Digital Wing Of India शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मेंढपाळांना मदत करण्यासाठीचे पाऊल - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome देश-विदेश शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मेंढपाळांना मदत करण्यासाठीचे पाऊल\nशिवसेना खासदार संजय राऊत यांचे मेंढपाळांना मदत करण्यासाठीचे पाऊल\nशिवसेना खासदार संजय राऊत यांचे मेंढपाळांना मदत करण्यासाठीचे पाऊल\nवीस मेंढपाळांच्या मदतीसाठी ज्यांचा संपर्क होत नव्हता ते आमदार, खासदार, कलेक्टर सगळी यंत्रणा तातडीने कामाला लागली. युद्ध पातळीवर हालचाली सुरू झाल्या आणि त्या वीस लोकांना खायला जेवण, महिनाभर आणि पुढेही पुरेल असा अन्न धान्याचा साठा देण्यात आला. मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या मेंढपाळांना मदत मिळाल्यानंतर त्यांचे अश्रू अनावर झाले आणि त्यांच्या मुखातून एक शब्द निघाला तो म्हणजे \"सायेब आदी कुत्रं बी ईचारणा झालं नव्हतं... पण तासा दीड तासात फोन आले बगा कुणा कुणाचं, तुमचं लय उपकार . देव तुमाला काय कमी पडू देणार नाय\". दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी 20 मेंढपाळांना वाचविण्यासाठी धडपड सुरू केली आणि त्यांना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत ���ाहेब यांनी मदत करून त्या वीस लोकांना पर्यंत वेळेत मदत पोहचवली.\nलॉकडाऊनमुळे बुलढाणा शेजारी असणाऱ्या एका गावाच्या माळावर 20 मेंढपाळ अडकल्याचा आणि त्यांना मदत हवी असल्याचा एक व्हिडिओ फेसबुकवर चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र प्रत्यक्षात त्या मेंढपाळपर्यंत कोणतीच मदत पोहचली नव्हती. हा व्हिडीओ पाहून मुंबईतील दिग्दर्शक निर्माता महेश टिळेकर यांनी खासदार संजय राऊत यांच्या सहकाऱ्यांनी या मेंढपाळांपर्यंत मदत पोहोचवली आणि मेंढपाळांचा सोबत असणाऱ्या मुक्या जनावरांना जीवदान दिलं.\nकाही दिवसांपूर्वी फेसबुकवर लक्ष्मण खेडकर यांनी एक पोस्ट आणि व्हिडिओ टाकला होता. यामध्ये लॉकडाऊन मुळे बुलढाणामध्ये उमरे नावाच्या एका गावाजवळ माळरानात काही धनगर अडचणीत होते. जवळपास खाण्याचे काहीच नाही, बरोबर बकरी, गायी, बैल, कुत्री असा लवाजमा उपाशी. जनावरांना खायला चारा नाही तर जगणार कशी. चिंतेत आणि संकटात असणाऱ्या त्या धनगराने त्याला आणि त्याच्या कबिल्यामधील वीस लोकांना मदत मिळावी म्हणून पंतप्रधान मोदींना मदतीसाठी एका व्हिडीओच्या माध्यमातून विनंती केली होती.\nगरीब धनगरांचा आवाज पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोचला की नाही माहीत नाही. पण हा व्हिडिओ पाहून मुंबईतील दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर यांच्यापर्यंत पोहचला. टिळेकर यांनी मेंढपाळांना मदत करण्यासाठी पाऊल उचलले. त्यांनी बुलढाणाचे आमदार यांचा फोन नंबर मिळवून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे सगळेच नंबर स्वीच ऑफ येत होते. आणखी एक प्रयत्न म्हणून त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत साहेब यांना फोन करून सगळी परिस्थिती सांगितली . लवकरात लवकर त्या धनगरांना मदत करावी अशी विनंती केली. \"तुम्ही काही काळजी करू नका, मी स्वतः त्या मेंढपाळ लोकांशी बोलतो आणि मदत करतो\". असे आश्वासन संजय राऊत यांनी दिले आणि काही वेळातच सगळी सूत्रं हलवली गेली.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/viral-video/", "date_download": "2021-06-13T05:28:34Z", "digest": "sha1:C4AFTEQMCSXMBY5ZWVHL4FUJWX7R3M3U", "length": 7146, "nlines": 85, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates viral video Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nआर माधवनने शाहरुख आणि सैफचा जुना व्हिडिओ केला व्हायरल…\nबॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता आर माधवन याने अनेक…\nपोलिसांनी भररस्त्यात तरुण-तरुणीला घातली गोळी; जाणून घेऊया या व्हिडिओ मागचं सत्य\nसोशल मीडियावर रोजच्याला अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी काय व्हायरल होईल, याबाबत काहीच सांगू…\nVideo :पेंचमधील ‘त्या’ अद्भूत दृश्याचा व्हिडिओ व्हायरल\nसाधारणतः वाघ (Tigers) हे एकटे शिकार करतात. मात्र, नागपूर जवळच्या पेंच राष्ट्रीय उद्यानात वाघांच्या स्वभावाचा…\nGoogle Map वर दिसतेय छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा\nगुगल मॅपवरून आत्तापर्यंत तुम्ही विविध रस्ते, शहरं, ट्रॅफिक यांचा अंदाज घेतला असेल. मात्र गुगल मॅपमध्ये…\nन्यूझीलंडमधील हल्ल्याचा व्हिडिओ फेसबुकनं हटवला\nन्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च येथील दोन मशिदींवर अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराने लाइव्ह केलेला व्हिडिओ फेसबुकने जगभरातील 15…\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलच्या ‘त्या’ ट्विटवरून काँग्रेसवर संतापला आर.माधवन\nलोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सध्या सगळेच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. यामध्ये…\nकाश्मिरी विक्रेत्यांवर झालेल्या हल्ल्याचा राहुल गांधींकडून निषेध\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी उत्तर प्रदेशातील लखनऊत काश्मिरी विक्रेत्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. भारत…\nउत्तर प्रदेशात BJP च्या खासदार आमदारामध्ये दे दणादण\n लिफ्टमध्ये मुलीला मारहाणकरुन लुटले; व्हिडीओ व्हायरल\nलिफ्टचा वापर करत असाल तर सावधान कारण सध्या एका लिफ्टचा सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल…\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोन��� रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Other/2469/TMC-Mumbai-Recruitment-2020.html", "date_download": "2021-06-13T04:42:37Z", "digest": "sha1:EODXXFRO2I2DERBZPJMTBIOMUULMM5Y6", "length": 6578, "nlines": 79, "source_domain": "naukriadda.com", "title": "टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई भरती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nटाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई भरती 2020\nहोमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, विशाखापट्टणम अंतर्गत टाटा मेमोरिअल सेंटर मुंबई येथे ADHOC वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ६+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २४ फेब्रुवारी २०२० (ADHOC वैज्ञानिक सहाय्यक) & २५ फेब्रुवारी २०२० (वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी) आहे.\nएकूण पदसंख्या : 6\nपद आणि संख्या :\nअ. क्र पदाचे नाव शैक्षणिक अहर्ता\n01. वैज्ञानिक सहाय्यक B.Sc.\nनिवड प्रक्रिया – मुलाखत\n२४ फेब्रुवारी २०२० (ADHOC वैज्ञानिक सहाय्यक)\n२५ फेब्रुवारी २०२० (वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी)\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nसाडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/society/cartoonist-pradeep-mhapsekar-masterstroke-on-international-day-of-families-64817", "date_download": "2021-06-13T05:42:05Z", "digest": "sha1:4XLMSZYH5LBKMP5UB3TBLI7QVI3C4LXO", "length": 4998, "nlines": 138, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Cartoonist pradeep mhapsekar masterstroke on international day of families | आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nBy प्रदीप म्हापसेकर समाज\nमुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ\nएलपीजी कनेक्शनशी आधार 'असं' करा ऑनलाइन लिंक\nमुंबई व उपनगरमध्ये पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाची शक्यता\nमुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भाग पाण्याखाली\nदिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज\nलसीसाठी नोंदणी करताना घ्या ‘ही’ खबरदारी, नाहीतर CoWin ब्लॉक करेल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महागलं\nदोन दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स, निफ्टी तेजीत\nतरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’चं आयोजन\nहयात रिजन्सी हॉटेलच्या १९३ कर्मचाऱ्यांची औद्योगिक न्यायालयात धाव\nडेटॉल कंपनीचं अनोखं अभियान, लोगोच्या जागी आता 'यांचे' फोटो झळकणार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://mt4indicators.com/mr/3-days-hi-lo/", "date_download": "2021-06-13T06:19:49Z", "digest": "sha1:JH7C5AOBYCOGASVSES4PWGQY4RMRVYUE", "length": 5384, "nlines": 79, "source_domain": "mt4indicators.com", "title": "3 Days Hi Lo - MT4 इंडिकेटर्स", "raw_content": "\nघर MT4 इंडिकेटर्स 3 दिवस हाय पाहा\n3 दिवस हाय पाहा\nकरून जोश पांढरा -\nMT4 इंडिकेटर्स – डाउनलोड सूचना\n3 Days Hi Lo is a Metatrader 4 (MT4) निर्देशक आणि परकीय निर्देशक सार जमा इतिहास डेटा परिवर्तन आहे.\nया ��ाहितीवर आधारित, व्यापारी पुढील किंमत चळवळ गृहित धरू आणि त्यानुसार त्यांच्या धोरण समायोजित करू शकता.\nप्रारंभ करा किंवा आपल्या Metatrader क्लायंट पुन्हा सुरू करा\nआपण आपल्या निर्देशक चाचणी इच्छित जेथे निवडा चार्ट आणि टाइमफ्रेमनुसार\nशोध “सानुकूल निर्देशक” आपल्या संचार मध्ये मुख्यतः आपल्या Metatrader क्लायंट बाकी\nवर क्लिक करा अधिकार 3 Days Hi Lo.mq4\nसेटिंग्ज किंवा दाबा ठीक संपादीत\nनिर्देश आपल्या Metatrader क्लायंट मध्ये कार्यरत आहे जेथे चार्ट निवडा\nउजव्या चार्ट क्लिक करा\nनिर्देश निवडा आणि हटवा\nMT4 इंडिकेटर्स खाली डाउनलोड करा:\n3 दिवस हाय पाहा\nमागील लेखtimelines - सूचक\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nमाझे नाव जतन करा, ई-मेल, आणि पुढील वेळी मी टिप्पणी या ब्राउझरमध्ये वेबसाइट.\nसध्या आपण Javascript अक्षम आहे. टिप्पण्या पोस्ट करण्यासाठी, कृपया सुनिश्चित करा की जावास्क्रिप्ट करा आणि कुकीज सक्षम आहेत, आणि पृष्ठ रीलोड करा. आपल्या ब्राउझरमध्ये JavaScript सक्षम कसे सूचनांसाठी येथे क्लिक करा.\nआपण सध्या इन झाला नाहीत.\n» आपला संकेतशब्द हरवला\nMT4Indicators.com MetaTrader साठी निर्देशक हजारो लायब्ररी आहे 4 MQL4 विकसित. याची पर्वा न बाजार (परदेशी चलन, सिक्युरिटीज किंवा वस्तू बाजार), निर्देशक सोपे समज एक उपलब्ध स्वरूपात कोट प्रतिनिधित्व मदत.\nआमच्याशी संपर्क साधा: संपर्क[येथे]mt4indicators.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/03/coronavirusoutbreaks.html", "date_download": "2021-06-13T05:20:16Z", "digest": "sha1:7FQ5EPW3OEKETS5DN2GIPJFZSEEGSHCQ", "length": 6876, "nlines": 59, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "CoronavirusOutbreaks | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार | Gosip4U Digital Wing Of India CoronavirusOutbreaks | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome Corona राजकीय CoronavirusOutbreaks | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार\nCoronavirusOutbreaks | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार\nCoronavirusOutbreaks | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार\nजागतिक महामारी घोषित केलेल्या कोरोना व्हायरसनं भारतातही हैदोस घातला आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा देशाला संबोधित करणार आहेत. रात्री 8 वाजता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोना व्हायर��शी लढण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहेत. तसेच मोदी एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत देशात कोरोना बाधितांचा आकडा 500 पार गेला आहे. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे.\nतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'जागतिक महामारी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावासंबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत देशातील जनतेशी संवाद साधायचा आहे. आज, 24 मार्च रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहे.'\nपहिल्यांदाच पंतप्रधान एकाच गोष्टीसाठी दोन वेळा देशातील जनतेशी बोलणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याआधीही नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला संबोधित केलं होतं. 18 मार्च रोजी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना मोदींनी देशात 22 मार्च रोजी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचं आवाहन केलं होतं. रविवारी, 22 मार्च सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे, तसेच याचे जनतेने पालन करावे. या दरम्यान कोणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन देखील मोदींनी केलं होतं.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vialliquidfillingmachine.com/products/pharma-liquid-filling-machine", "date_download": "2021-06-13T05:39:57Z", "digest": "sha1:FCI6M3JS5R2R2HMSJUJGO6L7PKWNOGTZ", "length": 24476, "nlines": 85, "source_domain": "mr.vialliquidfillingmachine.com", "title": "फार्मा लिक्विड फिलिंग मशीन - व्हायलिक्विडफिलिंगमॅचिन डॉट कॉम", "raw_content": "\nस्वयंचलित लिक्विड फिलिंग उपकरणे\nड्रॉपर बाटली भरणे मशीन\nतेल आवश्यक तेल भरणे\nआय ड्रॉप फिलिंग मशीन\nनेल पॉलिश फिलिंग मशीन\nफार्मा लिक्विड फिलिंग मशीन\nसॉस पेस्ट फिलिंग मशीन\nफार्मा लिक्विड फ��लिंग मशीन\nफार्मा लिक्विड फिलिंग मशीन\nऔषधनिर्माण उद्योग वारंवार नवीन संशोधन आणि घडामोडींसह वेगाने वाढत आहे. मूलभूत आणि प्रगत आरोग्य आणि औषधोपचार सेवा पूर्ण करणार्‍या कोणत्याही विकसनशील किंवा विकसनशील देशातील प्रमुख उद्योगांपैकी एक म्हणून मानले जाते. वैद्यकीय शास्त्रामधील नवीनतम विकास आणि संशोधन कार्यामुळे मोठ्या प्रमाणात औषध उत्पादन, प्रक्रिया आणि पॅकेजिंगसाठी प्रगत यंत्रणेची आवश्यकता निर्माण झाली आहे. चीनमध्ये विकसनशील देशांमध्ये कमी किमतीत काम करणार्‍या यंत्रसामग्रीच्या विकासाची क्षमता जास्त प्रमाणात उपलब्ध आहे, स्वस्त मजूर आणि सहज उपलब्ध कच्च्या मालामुळे. आणि ही कारणे आहेत की फार्मास्युटिकल फिलिंग मशीन डेव्हलपमेंट उद्योग चीनमध्ये वाढत आहे जो जागतिक स्तरावरील फार्म मशीनरी उत्पादनांना सर्वोत्तम किंमतीत आणि जगातील देशांमध्ये पॅकेजिंग मशिनरी पुरवतो.\nआपण फार्मास्युटिकल लिक्विड बाटलीत असताना आपण निवडत असलेल्या अनेक प्रकारच्या फिलिंग मशीन असतात.\nएनपीएकेके फार्मास्युटिकल लिक्विडसाठी फिलिंग मशीन आणि पॅकेजिंग उपकरणे डिझाइन आणि बनवतात.\nआमची फार्मास्युटिकल लिक्विड लिक्विड फिलिंग मशीन फार्मास्युटिकल लिक्विड उद्योगाच्या बदलत्या गरजा भागविण्यासाठी तयार केल्या आहेत. आम्ही आपल्या फार्मास्युटिकल लिक्विड फिलिंग गरजा हाताळण्यासाठी आणि आपले उत्पादन उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी आदर्श यंत्रसामग्री तयार करतो.\nफार्मास्युटिकल लिक्विड फिलिंग मशीन द्रव औषध निलंबनाच्या निर्मितीस वेगवान करते. लहान आणि मोठ्या औषध उत्पादक कंपन्यांद्वारे वापरल्या जाणार्‍या, लिक्विड फिलिंग मशीन्स विविध स्वरूपात डिझाइन केल्या आहेत, बेंच टॉप साइजपासून मोठ्या आकाराच्या मॉडेल्सपर्यंत. लिक्विड फिलिंग उपकरणे अनेक द्रव व्हिस्कोसिटीस सामावून घेतात. लिक्विड फिलिंग उपकरणे खरेदी करण्याच्या विचारात पॅकेज करावयाच्या द्रव प्रकार, विचारांची हाताळणी, आवश्यक थ्रूपूट आणि ऑपरेशनचे उत्पादन व देखभाल अर्थसंकल्प यांचा समावेश आहे.\nफार्मास्युटिकल उत्पादने, त्यांच्या घटकांमुळे आणि त्यांच्या वापरामुळे, पॅकेजिंग प्रक्रियेदरम्यान काही विशेष खबरदारीची आवश्यकता असू शकते. यापैकी बर्‍याच सावधगिरींनी उत्पादन भरण्याभोवती फिरते, कारण लि��्विड फिलर ही एक मशीन आहे जी उत्पादनास आवश्यकपणे हलवून संपर्क साधेल. परंतु पॅकेजिंग सिस्टमच्या इतर भागात बहुधा उत्पादन दूषिततेपासून मुक्त ठेवण्यासाठी देखील बदल किंवा बदल दिसू शकतात.\nकोणत्याही उद्योगापेक्षा जास्त, अन्न व पेय उद्योगाचा संभाव्य अपवाद वगळता, फार्मास्युटिकल्स सॅनिटरी फिलिंग उपकरणे वापरतील. हे दोन्ही उद्योग मानवी वापरासाठी तयार केलेले, वस्तू खाल्ले जाणा .्या उत्पादनांची उपलब्धता देतात हे आश्चर्यकारकतेचे नाही. सॅनिटरी फिटिंग्ज फार्मास्युटिकल फिलिंग मशीनवर वापरल्या जातात हे सुनिश्चित करण्यासाठी की मशीनमधून प्रवास करताना, उत्पादनाच्या मार्गावरुन आणि बाटलीत किंवा इतर कंटेनरमध्ये जाताना हे उत्पादन दूषित होणार नाही. सॅनिटरी प्लंबिंग आणि फिटिंग्ज एक गुळगुळीत पृष्ठभाग प्रदान करतात जे उत्पादन तयार करणे, सहजतेने साफसफाई आणि गळतीपासून आणि बाहेरील दूषिततेपासून संरक्षण करण्यास प्रोत्साहित करते. स्टेनलेस स्टील सॅनिटरी फिलिंग मशीनसाठी लोकप्रिय आहे कारण बहुतेक उत्पादनांमध्ये ते गंजणार नाही किंवा कुजणार नाही, परंतु इतर पर्याय वापरले जाऊ शकतात.\nफार्मास्युटिकल फिलर्स सहसा विशेष प्रकारचे किंवा ट्यूबिंगचे ग्रेड देखील वापरतात. काही लिक्विड फिलर्स, ज्याला पेरिस्टालिटिक पंप फिलर्स म्हणून ओळखले जाते, ट्यूबिंग बदलण्यासाठी एक द्रुत आणि सोपी पद्धत प्रदान करते, ज्यामुळे वेगवेगळ्या घटक किंवा उत्पादनांना दिवसभर कठीण, कठीण बदल प्रक्रियेशिवाय चालवता येते. इतर भरण्याचे तत्त्वे फार्मा उत्पादनांसह अद्याप पाहिले जाऊ शकतात, तथापि, उत्पादनावरच अवलंबून ओव्हरफ्लो, गुरुत्व आणि पिस्टन यांचा समावेश आहे.\nपेय / खाद्य / मेडिकलसाठी वापरलेले प्लास्टिक / ग्लास बाटली स्वयंचलित लिक्विड फिलिंग मशीन\nतपशीलवार उत्पादनाचे वर्णन नाव: स्वयंचलित लिक्विड फिलिंग मशीन Applicationप्लिकेशन: पेय, अन्न, वैद्यकीय परिमाण (एल * डब्ल्यू * एच): एल 6300 * डब्ल्यू 1500 * एच 1900 मिमी वजन: 1250 किलोग्राम नंतरची सेवा प्रदान केलेली: सर्व्हिस मशीनरी ओव्हरसीज फिलिंग वॉल्यूम: 50- 500 मिली पास दर:> = 98% उच्च प्रकाश: स्वयंचलित फिलिंग मशीन, स्वयंचलित बाटली उपकरणे शांघाय कारखान्यातून स्वयंचलित द्रव भरणे कॅपिंग मशीन अनुप्रयोग: हे मशीन मुख्यतः यासाठी वापरले जाते ...\nजीएमपी / सीई मानक सॉस पेस्ट बाटली भरण्याचे मशीन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीजमध्ये वापरले जाते\nतपशीलवार उत्पादनांचे वर्णन प्रकार: फिलिंग मशीन Applicationप्लिकेशन: फूड डायमेन्शन (एल * डब्ल्यू * एच): 2500 * 1000 * 1500 मिमी मानक: जीएमपी / सीई ऑपरेट पॅनेल: कलर टच स्क्रीन मेटेरिल: एसएस 304/316 हाय लाइट: सॉस बाटली भरणे मशीन, सॉस पॅकेजिंग मशीन मशीनरी विक्री स्वयंचलित टोमॅटो सॉस पेस्ट भरणे कॅपिंग मशीन Applicationप्लिकेशन मशीन अर्ध-द्रव उत्पादने न भरता किंवा लहान कणांसह किंवा भरण्यासाठी योग्य आहे: जसे गोड मिरची सॉस, बीफ पेस्ट, बीन ...\nएसी 220 व्ही 50 हर्ट्झ स्वयंचलित पेस्ट फिलिंग मशीन फार्मास्युटिकल्स / कॉस्मेटिक इंडस्ट्रीजमध्ये वापरली जाते\nतपशीलवार उत्पादनांचे वर्णन प्रकार: मशीन भरण्याची स्थिती: नवीन स्वयंचलित ग्रेड: स्वयंचलित व्होल्टेज: 220 व्ही मेटेरिल: एसएस 304/316 सेवा कालावधी: आजीवन उच्च प्रकाश: सॉस फिलिंग मशीन, सॉस पॅकेजिंग मशीन 50-500 मिलीलीटर अंडयातील बलक खाद्य तेलाची बाटली स्वयंचलित भरणे आणि कॅपिंग मशीन उत्पादन वर्णन 1. हे सॉस, मध, तेल, पेस्ट भरणे आणि कॅपिंगसाठी उपयुक्त आहे; २. ही मशीन भरण्यासाठी स्टेनलेस पिस्टन मोजण्याचे पंप अवलंब करते, ...\nसीई स्टँडर्डसह फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीज जाम बाटली भरणे मशीन\nतपशीलवार उत्पादनांचे वर्णन प्रकार: फिलिंग मशीन Applicationप्लिकेशन: फूड डायमेन्शन (एल * डब्ल्यू * एच): 2500 * 1000 * 1500 मिमी मानक: जीएमपी / सीई ऑपरेट पॅनेल: कलर टच स्क्रीन मेटेरिल: एसएस 304/316 हाय लाइट: सॉस बाटली भरणे मशीन, सॉस पॅकेजिंग मशीन, सॉस फिलिंग मशीन सीई स्टँडर्ड जाम बाटली फिलिंग मशीन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीजमध्ये वापरली जाते Applicationप्लिकेशन मशीन अर्ध-द्रव उत्पादनास किंवा लहान कणांशिवाय किंवा त्यासह कॅप करण्यासाठी उपयुक्त आहे: जसे गोड मिरची ...\n4/6 हेड्स स्वयंचलित जाम फिलिंग मशीन एसएस 304/316 फार्मास्युटिकल्ससाठी साहित्य\nतपशीलवार उत्पादनांचे वर्णन प्रकार: भरणे मशीनची अट: नवीन स्वयंचलित ग्रेड: स्वयंचलित व्होल्टेज: 220 व्ही मेटेरिल: एसएस 304/316 सेवा कालावधी: आजीवन उच्च प्रकाश: सॉस बाटली भरणे मशीन, सॉस पॅकेजिंग मशीन, सॉस फिलिंग मशीन 4/6 हेड स्वयंचलित जैमफिलिंग मशीन वापरले फार्मास्युटिकल्स उत्पादनाचे वर्णन 1. हे सॉस, मध, तेल, पेस्ट फिलिंग आणि कॅपिंगसाठी उपयुक्त आहे; २. हे मशीन यासाठी स्टेनलेस पिस्टन मोजण्याचे पंप अवलंब क���ते ...\nफार्मास्युटिकल्स / कॉस्मेटिक इंडस्ट्रीजमध्ये वापरली जाणारी हाय स्पीड हनी फिलिंग मशीन\nतपशीलवार उत्पादनांचे वर्णन प्रकार: फिलिंग मशीनची अट: नवीन पॅकेजिंग साहित्य: लाकूड स्वयंचलित ग्रेड: स्वयंचलित मोटर प्रकार: स्टेपिंग मोटर सर्व्हिस कालावधी: आजीवन उच्च प्रकाश: 4 हेड लिक्विड फिलिंग मशीन, मध सॉकेट पॅकिंग मशीन हाय स्पीड पूर्णपणे स्वयंचलित मध शैम्पू क्रीम पेस्ट बाटली भरणे सॉस / जाम / तेल / मलई / मध / केचअपसाठी 10 वर्षांचा अनुभव व्यावसायिक ...\nअनुलंब सेल्फ - मेडिसिन / कमोडिटी / फूडस्टफसाठी चिकट बाटली लेबलिंग मशीन\nतपशीलवार उत्पादनांचे वर्णन उत्पादनाचे नाव: अनुलंब सेल्फ-hesडझिव्ह लेबलिंग मशीन लेबलिंग लांबी: 10-180 मिमी मशीन बॉडी: 304 स्टेनलेस स्टील बॉटल व्यास: 18-100 मिमी उत्पादन क्षमता: 30-120 बाटल्या / मिनिट स्क्रीन: टच स्क्रीन आवश्यकता: जीएमपी आवश्यक नियंत्रक: पीएलसी उच्च प्रकाश: सेल्फ adडझिव्ह लेबलिंग मशीन, पूर्णपणे स्वयंचलित लेबलिंग मशीन स्वयंचलित लेबलिंग सिस्टम प्रेशर सेन्सेटिव्ह लेबल Applicप्लिकेटर राऊंड कंटेनर मशीन लेबलर Applicationप्लिकेशन अनुलंब स्वयं-चिकट लेबलिंग मशीन बहुतेक ...\nऔषध / खाद्य / रासायनिक उद्योगात वापरले जाणारे स्टेनलेस स्टील बाटली कॅपिंग मशीन\nतपशीलवार उत्पादनाचे वर्णन नाव: बाटली कॅपिंग मशीन व्होल्टेज: 220 व्ही आकारमान (एल * डब्ल्यू * एच): 2200 एक्स 1300 एक्स 1600 मिमी वजन: 450 किलो वजन विक्री नंतर सेवा प्रदान केली: सर्व्हिस मशीनरी ओव्हरसीज कॅपिंग स्पीड: 20-80 बाटल्या / मिनिट उच्च प्रकाश: लिक्विड फिलिंग कॅपिंग मशीन, बॉटलिंग कॅपिंग मशीन एनपी-एक्सजी ऑटोमॅटिक ग्लास बाटली कॅपिंग मशीन स्क्रू कॅपर मशीन परिचय ही मशीन स्वयंचलित स्क्रू कॅप ग्लासच्या बाटल्या, प्लास्टिकसाठी उपयुक्त आहे ...\nफार्मास्युटिकल्स / कॉस्मेटिक इंडस्ट्रीजमध्ये वापरली जाणारी स्टेनलेस पिस्टन ऑटोमॅटिक लिक्विड फिलिंग मशीन\nतपशीलवार उत्पादनाचे वर्णन उत्पादनाचे नाव: बाटलीतील लिक्विड फिलिंग मशीन पॉवर: 1.6 केडब्ल्यू परिमाण (एल * डब्ल्यू * एच): एल 7000 * डब्ल्यू 1500 * एच 1650 मिमी भरणे खंड: 50-500 मिली क्षमता: 10-40 बाटल्या / मिनिट भरणे अचूकता: ≤ ± 1% लेबल आकार: एल: 20-300 मिमी, एच: 15-180 मिमी वीजपुरवठा: 1 पीएच. एसी 220 व्ही, 50/60 हर्ट्ज हाय लाइट: स्वयंचलित फिलिंग मशीन, स्वयंचलित बाटली उपकरणे स्वयंचलित बाटली फिलर कॅपर लिक्विड फिलिंग ��शीन 50-1000 मिली मशीन फंक्शन आणि वैशिष्ट्य .. .\nकलर टच स्क्रीन ऑपरेशन पॅनेलसह वैद्यकीय आवश्यक तेल भरणे मशीन\nआपल्या आवश्यक तेलाच्या उत्पादनास नवीन विश्वसनीय द्रव भरण्याचे उपकरणांची आवश्यकता असल्यास, एनपीएकेके आवश्यक तेले आणि इतर अनेक द्रव उत्पादनांचे भरणे आणि पॅकेजिंगसाठी तयार केलेली उत्पादने ठेवतात. आमच्या उत्पादनाच्या ओळीत फिलिंग मशीन, कॅपर, लेबलर आणि वाहकांची विस्तृत निवड आहे. आम्ही प्रत्येकाची मॉडेल्स ऑफर करतो जी इतर अनेक द्रव्यांसह आवश्यक तेले पॅकेज करू शकतात ...\nस्वयंचलित लिक्विड फिलिंग उपकरणे\nड्रॉपर बाटली भरणे मशीन\nतेल आवश्यक तेल भरणे\nआय ड्रॉप फिलिंग मशीन\nनेल पॉलिश फिलिंग मशीन\nफार्मा लिक्विड फिलिंग मशीन\nसॉस पेस्ट फिलिंग मशीन\nकॉपीराइट © शांघाय एनपॅक मशीनरी कं. सर्व हक्क राखीव.\nशोरूम | एक्सएमएल साइटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-idbi-executive-recruitment-2019-12037/", "date_download": "2021-06-13T05:59:10Z", "digest": "sha1:FFWH3EQ64GZDQ32ZPSSMULNGGP6U2ZOY", "length": 6463, "nlines": 78, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - आयडीबीआय बँकेच्या आस्थापनेवर कंत्राटी कार्यकारी पदाच्या ३०० जागा Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nआयडीबीआय बँकेच्या आस्थापनेवर कंत्राटी कार्यकारी पदाच्या ३०० जागा\nआयडीबीआय बँकेच्या आस्थापनेवर कंत्राटी कार्यकारी पदाच्या ३०० जागा\nआयडीबीआय बँक यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी पदाच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nकार्यकारी (एक्झिक्युटिव) पदाच्या ३०० जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदवी धारण केलेली असावी. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान ४५% गुण आवश्यक आहेत.)\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ मार्च २०१९ रोजी २१ ते २५ वर्ष दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही\nपरीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गासाठी १५०/- रुपये आहे.\nपरीक्षा – १६ मे २०१९ रोजी ऑनलाईन चाचणी परीक्षा घेण्यात येईल.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ एप्रिल २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.\nआमच्या नवीन संकेतस्थळाला एकदा अवश्य भेट द्या \nरेल्वे सुरक्षा दल कॉन्स्टेबल/ ट्रेड्समन ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nअहमदनगर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७२९ जागा\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%82/", "date_download": "2021-06-13T04:40:04Z", "digest": "sha1:S2XFBQQ3BSQ3CMZZ73S5LVYQHRMW4SSM", "length": 7043, "nlines": 128, "source_domain": "www.batmidar.in", "title": "एस.एम.देशमुखआंदोलनात सहभागी होणार | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी एस.एम.देशमुखआंदोलनात सहभागी होणार\nमुंबईःपत्रकार आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी रस्त्यावर उतरत आहे.राज्यात सर्व जिल्हयात हे आंदोलन होत आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख आणि मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक हे ठाणे येथे होणार्‍या आंदोलनात सहभागी होत आहेत.\nपरिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा अकोल्यात,कार्याध्यक्ष गजानन नाईक सिंधुदुर्ग,सरचिटणीस अनिल महाजन बीड येथील आंदोलनाचे नेतृत्व करतील तर कोषाध्यक्ष शरद पाबळे पुणे जिल्हयातील आंदोलनाचे नेतृत्व करतील.अन्य जिल्हयात पत्रकार संघ आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पदाधिकारी आंदोलनाचे नेतृत्व करतील.\nजास्तीत जास्त पत्रकारांनी 26 तारखेच्या आंदोलनात सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मराठी पत्रकार परिषदेने केले आहे.\nPrevious articleमुंबई मराठी पत्रकार संघ,टीव्हीजेए,बीयुजेचा 26 च्या आंदोलनास पाठिंबा\nNext articleमाथेरानची राणी नव्या लूकमध्ये..\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपत्रकार मागण्या मान्य करा\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/pench-ii-wtp-shutdown-on-aug-1/07302101", "date_download": "2021-06-13T06:29:43Z", "digest": "sha1:LFGLZIHMQ6PDXFNEJZQSDLJOD4CN62IT", "length": 12357, "nlines": 88, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "पेंच-२ जलशुद्धीकरण केंद्राचे पुनर्वसन पूर्ण, क्षमता १४५ वरून १७५ वर Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nपेंच-२ जलशुद्धीकरण केंद्राचे पुनर्वसन पूर्ण, क्षमता १४५ वरून १७५ वर\nपेंच २ येथे १ ऑगस्ट रोजी १२ तासांचे शट डाऊन\nलक्ष्मी नगर, धरमपेठ, गांधीबाग, मंगळवारी व हनुमान नगर झोनचा पाणीपुरवठा राहणार बाधित\nनागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी संयुक्तपणे पेंच २ जलशुद्धीकरण केंद्राचे पुनर्वसन पूर्ण केले असून या केंद्राची फिल्टरिंग व पंपिंग क्षमता १४५ MLD वरून १७५ MLD इतकी वाढवण्यात आलेली आहे.\nपेंच २ चे जुने जलशुद्धीकरण केंद्र पूर्णपणे पुनर्वसित करण्यात आलेले असून पारंपारिक क्लेरीफ्लोक्यूलेटर तंत्रज्ञानाऐवजी आता केरी सेटलर (ट्यूब सेटलर) चा वापर करण्यात येणार आहे. रॅपिड सँड बेड फिल्टर रिडीज़ाइन करण्यात आले आहेत, बॅकवॉश प्रक्रिया अपग्रेड करण्यात आली आहे व यामुळे वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त पंपिंग उपकरणे बसवण्यात आलेली आहेत.\nदरम्यान येथे उल्लेखनीय आहे कि नुकतेच जवळजवळ एक शतक जुने ब्रिटीशकालीन “जुना गोरेवाडा” जलशुद्धीकरण केंद्र २९ जुलै २०१७ रोजी बंद करण्यात आले.\nजुना गो���ेवाडा केंद्रावरून पुरवठा होणार्या सर्व भागांची आंतरजोडणी करण्यासाठी व इतर इलेक्ट्रीकल कामे पूर्ण करण्यासाठी मनपा-OCW ने १२ तासांचे मोठे शटडाऊन १ ऑगस्ट २०१७ रोजी घेण्याचे ठरवले आहे. याकामांनी पेंच २ जलशुद्धीकरण केंद्राचे पुनर्वसन पूर्ण होउन त्याची क्षमता १४५ वरून १७५ MLD इतकी वाढेल.\n१२ तासांचे हे शटडाऊन सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत चालेल. या दरम्यान खालील कामे हाती घेण्यात येतील:\nया शटडाऊनमुळे लक्ष्मी नगर, धरमपेठ, गांधीबाग झोनचा तसेच मंगळवारी व हनुमान नगर झोनच्या काही भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील.\nपाणीपुरवठा बाधित राहणारे झोन/ जलकुंभ:\nलक्ष्मी नगर नवीन जलकुंभ, गायत्री नगर जलकुंभ, प्रताप नगर जलकुंभ, खामला जलकुंभ, टाकली सीम जलकुंभ, त्रिमूर्ती नगर जलकुंभ व जयताळा भाग (जयताळा व रमाबाई आंबेडकर नगर).\nसीताबर्डी फोर्ट १ व २, बोरिया[पुरा/ खदान जलकुंभ, किल्ला महाल जलकुंभ.\nराम नगर जलकुंभ: गोकुळपेठ, राम नगर, मरारटोली, तेलंगखेडी, तिलक नगर, भरत नगर, हिंदुस्थान कोलोनी, वर्मा लेआऊट, अंबाझरी लेआऊट, समता लेआऊट, यशवंत नगर, हिल टोप, अंबाझरी स्लम, पांढराबोडी, संजय नगर, ट्रस्ट लेआऊट, मुन्जेबाबा स्लम, इ.\nरायफल लाईन: सिव्हील लाईन्स, RTO कॉलोनी, धरमपेठ ९ गल्ली, गडगा, आंबेडकर नगर,\nफुटाळा लाईन: सिव्हील लाईन्स, दामोदर कॉलोनी, मरियम नगर, VCA स्टेडियम जवळचा\nभाग, विधान भवन, ई.\nसेमिनरी हिल्स जलकुंभावरील सुरेन्द्रगढ सप्लाय: सुरेन्द्रगढ , मानवता नगर, जय बजरंग\nसोसायटी, सरोज नगर, मनोहर विहार, भीमटेकडी, धम्म नगर, राजीव नगर, गोंड मोहल्ला,\nशास्त्री नगर, MES संप, MECL, CPWD, ई.\nचिंचभुवन जलकुंभ: नरेंद्र नगर भाग, बोरकुटे लेआऊट, म्हस्के लेआऊट, म्हाडा कॉलोनी, मनीष नगर भाग, जयदुर्गा सोसायटी (१ ते ६), शिल्पा सोसायटी (१ ते ४), नगर विकास सोसायटी, शाम नगर, सुरज सोसायटी, साई कृपा सोसायटी, कन्नमवर नगर, इंगोले नगर, PMG सोसायटी, मधुबन सोसायटी.\nगिट्टीखदान जलकुंभ: बापू नगर, गीता नगर, बाबा फरीद नगर, गायत्री नगर, झिंगाबाई टाकळी वस्ती, साईबाबा कॉलोनी, फरस, डोये लेआऊट, मानकापूर, ताज नगर, रतन नगर, P&T कॉलोनी, सदिकाबाद कॉलोनी, जाफर नगर, अनंत नगर, भूपेश नगर,महेश नगर, बोरगाव रोड, पटेल नगर, उत्थान नगर, पलोटी नगर, अवस्थी नगर.\nसेमिनरी हिल्स जुने जलकुंभ: CPWD क्वार्टर, काटोल रोड, पोलीस लाईन टाकळी, गड्डीगोदाम, खलासी लाईन, मोहन नगर.\nयेथे नमूद करावे लागेल कि, यादरम्यान पेन्च १, ३, पेंच ४ व कन्हान पूर्णपणे कार्यरत राहतील.\nमनपा-OCWने नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.\nशटडाऊन दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नाही.\nचौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा\nआ.कृष्णा खोपडे यांनी नगरसेवक व अधिका-यांसह केले बाबुलबन पाणी टाकीचे निरीक्षण\nआदिवासीबहुल दोन गावांचा कोरोना लढा पोहचला मंत्रालयात\nचौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा\nआ.कृष्णा खोपडे यांनी नगरसेवक व अधिका-यांसह केले बाबुलबन पाणी टाकीचे निरीक्षण\nआदिवासीबहुल दोन गावांचा कोरोना लढा पोहचला मंत्रालयात\nभीषण अपघातात कारचे दोन तुकडे, तीन महिलांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/varsha-raut/", "date_download": "2021-06-13T06:19:38Z", "digest": "sha1:JKYTKHXAY465VYI7ZWIF7YWV62MC5L3U", "length": 3174, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates varsha raut Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nईडीच्या कार्यालयाबाहेर भाजपा प्रदेश कार्यालय असल्याचं बॅनर लावले\nमुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर हल्ला चढवला आहे….\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\nमुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस\nभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी\nपिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे \nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nकौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन\nठाण्यात मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/5062", "date_download": "2021-06-13T04:33:17Z", "digest": "sha1:E6KNQUTXIM3J32GQCXL4LSYJ3VTYGLQL", "length": 9746, "nlines": 101, "source_domain": "dhanlabh.in", "title": "म���युच्युअल फंडाचे बचत खाते !! – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंडाचे बचत खाते \nलिक्विड फंड आधुनिक बचत खाते\nलिक्विड फंडातील खाते हे म्युच्युअल फंडाचे बचत खातेच आहे . आपल्याकडील अतिरिक्त रक्कम नेहमीच लिक्विड फंडात गुंतवायला हवी. चांगल्या सवयी अंगी बाळगायच्या तर आपल्या सवयीत बदल करायला हवेत. जास्तीचे पैसे आपल्याला बँकेत ठेवण्याची सवय असते हेच पैसे लिक्विड फंडात ठेवले तर बचत खात्यापेक्षा अधिक नफा होऊ शकतो. लिक्विड फंड आपली गुंतवणूक ही अल्प मुदतीच्या मनी मार्केट सिक्युरिटीमध्ये (सीडी सीपी), थोडी रक्कम ही अल्प मुदतीच्या सरकारी कर्जरोख्यात (टी बिल्स) केली जाते. या योजनेत मुद्दल कमी होण्याची शक्यता कमीच असते. लिक्विड फंडात अगदी आपल्याकडील दोन-तीन दिवस ते सहा महिने कालावधीसाठी उपलब्ध असलेली रक्कम गुंतविणे योग्य असते. ज्या ज्यावेळी मोठी रक्कम बचत खात्यात शिल्लक असेल त्या त्या वेळी या लिक्विड फंडात गुंतवणूक करून जास्त उत्पन्न मिळविण्याची संधी साधायला हवी.\nप्रत्येक म्युच्युअल फंडांचा लिक्विड फंड असतो. या गुंतवणुकीतून वार्षिक सरासरी ६.५० टक्के परतावा मिळतो. (रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘रेपो रेट’ इतका). बँकेतील बचत खात्यात मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त उत्पन्न यातून मिळते – मात्र हे उत्पन्न किती मिळेल याची गुंतवणूक करताना कोणतीही खात्री दिली जात नाही. कारण गुंतवणूक केलेल्या रोख्यांवरचा परतावा कायम कमी-अधिक होत असतो.\nकुटुंबावर चांगले अर्थसंस्कार करण्यासाठी —–\nगुंतवणूकदार म्हणून आपण —-\nघर घेताना कोणती काळजी घ्यावी \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देव���न शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-13T05:44:01Z", "digest": "sha1:J6UTQSKLDRZH4ZM4AYXMFOVKZ5APX6IN", "length": 7921, "nlines": 143, "source_domain": "policenama.com", "title": "आमदार डॉ. संजय रायमूलकर Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन…\nआमदार डॉ. संजय रायमूलकर\nआमदार डॉ. संजय रायमूलकर\nसंजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी ‘या’ आमदारांची नावे चर्चेत\nNCB समोर रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा; म्हणाली –…\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली…\nरिया चक्रवर्ती ठरली बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री,…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nरिझर्व्ह बँकेचा ग्राहकांना झटका \nकोरोना रुग्णांना SBI ची भेट किरकोळ व्याजदरावर मिळेल 5…\n10 कोटींचे पुरातन नाणे असल्याचे भासवून विक्री करण्याचा…\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात���\nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची…\nभाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी खुशखबर एकविरा देवी मंदीर अन् किल्ले…\nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार स्थानिक लोकच…\nमहंत नरसिंहानंद यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, म्हणाले –…\nNagpur : कुटुंबाला धडा शिकवण्यासाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण; डोक्यात दगड…\nचुकूनही करू नका LIC चे ‘हे’ काम, अन्यथा विमा कंपनी करू शकते कठोर कायदेशीर कारवाई; जाणून घ्या\nसांगलीतील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू राहणार\nPune News | पिस्तुल बाळगणार्‍या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांकडून अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/one-year-extension-for-tanpure-factory-loan", "date_download": "2021-06-13T05:57:20Z", "digest": "sha1:MLRFXEHEDAWX2WAQ5JH3UM6MYUCMOA6G", "length": 2141, "nlines": 46, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "One year extension for Tanpure factory loan", "raw_content": "\nतनपुरे कारखान्याच्या कर्जास एक वर्षाची मुदत वाढ\nर्जास मुदत वाढ मिळाल्याने कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nअहमदनगर ( प्रतिनिधी ) - राहुरीच्या डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे थकीत ११o कोटी रुपयांच्या जिल्हा बँकेच्या कर्जाला बॅंकेच्या संचालक मंडळाने एक वर्षाची मुदत वाढ दिली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी दिली आहे.\nकर्जास मुदत वाढ मिळाल्याने कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/welcome-to-governor-bhagat-singh-koshyari-at-nagpur-airport/06111859", "date_download": "2021-06-13T05:44:47Z", "digest": "sha1:G7IGPW6FX7K3EQHDC4VBKQFH5IYFWOFJ", "length": 6483, "nlines": 57, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nनागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 11 ते 14 जून दरम्यान नागपूर दौऱ्यावर आहेत. आज दुपारी 12 वाजता नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाले.\nआज विमानतळावर आगमन झाल्यानंतर नागपूर महानगरपालिकेचे ���हापौर दयाशंकर तिवारी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र चिरंजीव प्रसाद, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, पोलीस अधीक्षक नागपूर गामीण राकेश ओला, विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंतराव सराटकर आदी उपस्थित होते.\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी आपल्या तीन दिवसांच्या या दौऱ्यामध्ये विविध शिष्टमंडळाच्या भेटीगाठी घेणार असून विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होणार आहेत. शनिवारी सायंकाळी पाच वाजता ब्लाईंड रिलिफ असोशिएशन कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. तर रविवारी सकाळी दहा वाजता दैनिक भास्कर तर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. रविवारी दुपारी सव्वा अकरा वाजता अंबाझरी रोड वरील ब्लाईंड रिलिफ असोशिएशन कार्यक्रमात ते पुन्हा सहभागी होणार आहेत. 14 जूनला ते परत मुंबई येथे रवाना होतील.\nचौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा\nआ.कृष्णा खोपडे यांनी नगरसेवक व अधिका-यांसह केले बाबुलबन पाणी टाकीचे निरीक्षण\nआदिवासीबहुल दोन गावांचा कोरोना लढा पोहचला मंत्रालयात\nचौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा\nआ.कृष्णा खोपडे यांनी नगरसेवक व अधिका-यांसह केले बाबुलबन पाणी टाकीचे निरीक्षण\nआदिवासीबहुल दोन गावांचा कोरोना लढा पोहचला मंत्रालयात\nभीषण अपघातात कारचे दोन तुकडे, तीन महिलांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2019/11/blog-post_75.html", "date_download": "2021-06-13T05:33:27Z", "digest": "sha1:WX7FH7GLSLJGNIZOZUZKV47Q7KU2DQRN", "length": 5362, "nlines": 57, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "शिवसैनिक विक्रीसाठी कधीच खुला नसतात | Gosip4U Digital Wing Of India शिवसैनिक विक्रीसाठी कधीच खुला नसतात - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या राजकीय शिवसैनिक विक्रीसाठी कधीच खुला नसतात\nशिवसैनिक विक्रीसाठी कधीच खुला नसतात\nमहाराष्ट्रात सत्तेचा निर्विवाद दावा कायम आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पक्षाला आमंत्रित केले. भाजपाला असे सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण देण्यात आले ज्याला अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.\nशिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी रविवारी भाष्य केले की, “भाजपा कालपर्यंत सरकार बनविण्यास पुढे सरसावली. जर ते बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले, तर शिवसेना आता आपल्���ा योजनेवर कार्य करतील \". शिवसनेचे नेते व्यावसायिक नाहीत आणि ते कधीही वैयक्तिक करार न केल्याने सौदे करण्यास भाग पाडणार नाहीत यावर त्यांनी भर दिला. 'शिवसैनिक विक्रीसाठी कधीच खुला नसतात 'असे राऊत यांनी विधानसभेच्या घोटाळ्याच्या व्यापाराचा उल्लेख केला.\nराऊत म्हणाले की, 11 नोव्हेंबर 8 रोजी पंतप्रधान बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले तर सेना त्यांच्या अटींवर कार्य करेल. रविवारी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. त्यांनी कॉंग्रेस आणि रंपा यांच्याशी संभाव्य युतीचा इशारा देत म्हटले आहे की देशनिर्मितीसाठी प्रयत्नशील असलेल्या पक्षांमध्ये काही विशिष्ट मुद्द्यांवरील संघर्ष सामान्य आहेत.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://aatbaaher.blogspot.com/2011/08/blog-post_31.html", "date_download": "2021-06-13T05:43:30Z", "digest": "sha1:F7ZVBR4S5UTNXDWIGAOVCAEOU33FUAG3", "length": 15947, "nlines": 95, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: मुली मारण्याचा अडीचशे कोटींचा धंदा", "raw_content": "\nमुली मारण्याचा अडीचशे कोटींचा धंदा\nस्त्री भ्रूणहत्या ही राज्यापुढची सध्याची गंभीर समस्या आहे, म्हणूनच अनेक घटकांनी त्याप्रश्नी लक्ष घालून विविध पातळ्यांवर जाणीव जागृतीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुलींचे घटते प्रमाण आणि सोनोग्राफी सेंटर्स यांचा थेट संबंध एव्हाना चव्हाटय़ावर आला आहे. गर्भलिंग निदानाचा धंदा करणारे डॉक्टर्स ‘गंदा है पर धंदा है..’ या धोरणानुसार भ्रूणहत्येची दुकानेच चालवीत आहेत. राज्यभरात साडेपाच हजारांहून अधिक सोनोग्राफी सेंटर्स असून मुंबई-ठाण्यातील त्यांची संख्या अडीच हजारांच्या घरात आहे. महाराष्ट्रातला संपन्न प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राच्या संपन्नतेच्या भाळावर स्त्री भ्रूणहत्येचा कलंक ठळकपणे गोंदला गेला आहे. गरीबांना मुलीचे ओझे वाटते म्हणून मुलगी नको ��सते तर श्रीमंतांन इस्टेटीला वारस म्हणून मुलगा हवा असतो. इस्टेटीच्या वारसासाठी हपापलेल्या संपन्न प्रदेशात मुलगी नकोशी वाटते. या साऱ्या मानसिकतेचा लाभ उठवत सोनोग्राफी सेटर्स चालवणारे डॉक्टर आणि काही स्त्रीरोग तज्ज्ञांनी उखळ पांढरे करून घेतले. कोणतेही तंत्रज्ञान हे माणसाला उपयुक्त असते, परंतु सोनोग्राफीसारख्या तंत्रज्ञानाचा वापर विकृत मनोवृत्तीने सुरू झाला आणि परिणामी सुजलाम सुफलाम पश्चिम महाराष्ट्र स्त्री भ्रूणहत्येची भूमी म्हणून ओळखली जाऊ लागली. बीड जिल्ह्यातील भ्रूणहत्येच्या प्रकरणांची मोठी चर्चा झाली कारण तिथल्या डॉक्टरांनी गर्भपात केल्यानंतर नीट विल्हेवाट लावली नाही. पश्चिम महाराष्ट्रातील डॉक्टर मराठवाडय़ातील डॉक्टरांपेक्षा हुशार असल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर गर्भलिंग चिकित्सा आणि नंतर गर्भपात करूनही योग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्यामुळे प्रकरणे चव्हाटय़ावर आली नाहीत. मात्र मुलींचे प्रमाण झपाटय़ाने कमी होत गेले त्यातून या डॉक्टरांचे कर्तृत्व जगासमोर आले. महाराष्ट्राचा विचार केला तर गर्भात मुलींची हत्या करण्याच्या व्यवसायात दरवर्षी सुमारे अडीचशे कोटींची उलाढाल होते, यावरून या व्यवसायाच्या व्याप्तीची कल्पना यावी.\nस्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी कायदा आहे. शिक्षेची तरतूद आहे. परंतु त्यासाठी पुरावे गोळा करून शिक्षा करणे कठिण असते. स्टिंग ऑपरेशन करून अशा डॉक्टरांचे बिंग फोडण्याचे प्रयत्नही अलीकडच्या काही वर्षात करण्यात येत आहेत. मात्र स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून एवढय़ा मोठय़ा संख्येने असलेल्या कें्रांवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते. त्यातूनच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘बिग बॉस’प्रमाणे सगळ्यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा कार्यान्वित केली. सोनोग्राफी मशीन्सना सायलेंट ऑब्झव्‍‌र्हर जोडून जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी सेंटर्सवर लक्ष ठेवण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा उभारण्यात आली. सायलेंट ऑब्झव्‍‌र्हरमध्ये काही सुधारणा करून आता अ‍ॅक्टिव्ह ट्रॅकर हा पुढचा टप्पा आला आहे. सोनोग्राफी मशीनना जीपीआरएस सिस्टिम बसवली आहे. प्रारंभीच्या काळात कशा पद्धतीने पळवाटा शोधल्या जायच्या याचा अभ्यास करून त्या सर्व बाबींवर नियंत्रण मिळवण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात सेव्ह द बेबी गर्ल ��ी मोहीम पंधरा ऑगस्ट दोन हजार नऊला सुरू झाली. सुरुवातीच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात मुलींचे प्रमाण दर हजारी आठशे एकोणचाळीस होते, ते दोन वर्षानंतर सरासरी आठशे एक्क्य़ाऐंशीर्पयत पोहोचले आहे, यावरून या मोहिमेचे यश दिसून येते.\nकोणतीही योजना शंभर टक्के निर्दोष असते असे नाही. त्याचप्रमाणे चांगल्या योजनेला विरोध होतच असतो. त्यानुसार कोल्हापूरच्या या प्रयोगाच्या विरोधातही हितसंबंध दुखावलेले अनेक घटक प्रचार करू लागले. यंत्रणेत काही प्रमाणात दोष असू शकतील, ते दूर करण्यासाठीच्या सूचना करायचे सोडून, पूर्णपणे शास्त्रीय पायावर आणि आधुनिक तंत्रज्ञानाने साकारलेला हा प्रयोगच कुचकामी असल्याचे सांगण्यात येऊ लागले. सोनोग्राफी सेंटर्स चालवणाऱ्या डॉक्टरांनी तर आपल्या व्यावसायिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात असल्याचा आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावताना कोल्हापूरच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबवण्याच्या सूचना राज्यसरकारला दिल्या. कोल्हापूरचा हा प्रयोग पंजाबने स्वीकारला असून अनेक राज्यांनी त्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. महाराष्ट्राच्या पातळीवर त्याची कधी आणि कशी अमलबजावणी केली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.\nमुली मारण्याचा अडीचशे कोटींचा धंदा\nअण्णांची काठी आणि सरकारचा विंचू\nये दीवार गिरती ही नही..\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच ग��ावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nपांढरा शर्ट , पांढरी पँट , हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-quality-people-get-chance-in-maharashtra-election-4704075-NOR.html", "date_download": "2021-06-13T04:34:04Z", "digest": "sha1:MNANIVUMLPVK6E64COR4P63RBJM677ED", "length": 6989, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "quality people get chance in maharashtra election | विधानसभा निवडणुकीत निष्ठावंतांना प्राधान्य - आमदार चंद्रकांत पाटील - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविधानसभा निवडणुकीत निष्ठावंतांना प्राधान्य - आमदार चंद्रकांत पाटील\nनगर - राज्यात पंधरा वर्षांनंतर शिवसेना-भाजपची सत्ता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल, ज्यांच्यात निवडून येण्याची क्षमता असेल अशांनाच संधी दिली जाईल. कुठल्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर अन्याय अथवा डावलले जाणार नाही किंवा कुणाला लादलेही जाणार नाही, असे स्पष्टीकरण निरीक्षक व आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले.\nशासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निरीक्षक व आमदार माधुरी मिसाळ, अभय आगरकर, सुनील रामदासी आदी यावेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 80 हजार बूथ तयार करण्यात आले आहेत. 68 हज���र बूथ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यकर्त्यांचा सर्वसाधारण कल काय आहे. गेल्या निवडणुकीत मतदारसंघात काय स्थिती होती याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. अनेकांनी मुलाखती दिल्या. त्यांचे बायोडाटे घेतले असून, ते प्रदेशला सादर करण्यात येणार आहेत. प्रदेशने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांचा सर्व्हे करण्याचे काम चाणक्य या खासगी एजन्सीला दिले आहे.\nही एजन्सी सर्व मतदारसंघात सर्व्हे करून त्याचा अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, अर्थमंत्री अरुण जेटली हे अहवाल पाहून उमेदवार निश्चित करणार आहेत. सेना-भाजप समझौता झाल्यानंतर त्यांनी आम्हाला वाढवून दिलेल्या जागा आम्ही निश्चितच जिंकू. काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. भाजपला 130 जागा मिळतील. नगर जिल्ह्यातील सेनेच्या 7 जागांपैकी एक जागा मिळावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचे नाव निश्चित झाले असून, विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हाध्यक्षपदाचे नाव जाहीर होईल, असे त्यांनी सांगितले.\nश्रीगोंदे येथील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेले घनश्याम शेलार, नेवाशाचे काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, सचिन देसरडा, श्रीगोंदे येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब नाहाटा, जिल्हा परिषद सदस्य राहुल जगताप व अण्णासाहेब शेलार, शेवगाव येथील राष्ट्रवादीचे दिलीप लांडे, संगमनेर येथील सुधीर पोखरकर यांनी शासकीय विश्रामगृहावर निरीक्षक पाटील व मिसाळ यांची भेट घेतली. हे सर्वजण भाजपकडून इच्छुक असले, तरी त्यांच्यापैकी एकानेही अजून अधिकृत भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-funniest-photos-of-wwe-ever-that-will-make-you-laugh-like-hell-5673847-PHO.html", "date_download": "2021-06-13T04:40:47Z", "digest": "sha1:RBLWCJSPGRTPL3WGNJJLCSSMCBHLDTL4", "length": 2603, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Funniest Photos Of WWE Ever That Will Make You Laugh Like Hell | फाईट दरम्यान कॅप्चर झाले असे Funny फोटोज, पाहून हसू आवरणार नाही तुम्हाला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nफाईट दरम्यान कॅप्चर झाले असे Funny फोटोज, पाहून हसू आवरणार नाही तुम्हाला\nस्पोर्ट्स डेस्क- रॉयल रंबल सुरु होताच WWE मध्ये मजेदार घटन��� समोर येऊ लागल्या आहेत. असाच मजेशीर फोटो WWE ने शेयर केला ज्यात क्रिसे जेरिको Oops मोमेंटचा बळी ठरला. या फनी फोटोला लाखों लोक लाईक करत आहेत. जेरिकोने सुद्धा आपल्या या इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आहे. आपल्या माहितीसाठी हे की, WWE मध्ये असे अनेक मजेदार मोमेंट्स होत राहतात.\nपुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच काही Funny Photos जे आपल्याला पोट धरून हसायला भाग पाडतील....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/pitru-paksha-2019-the-land-of-moksh-is-gaya-1568355533.html", "date_download": "2021-06-13T06:10:18Z", "digest": "sha1:3OQBYJNSBDUB5JK5GP2WNPYXWBRPXRLB", "length": 4694, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "pitru paksha 2019 The land of Moksh is Gaya, | मोक्ष दायिनी भूमी आहे गया, येथे धर्मराज यम, ब्रह्मा आणि विष्णूंचा वास - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोक्ष दायिनी भूमी आहे गया, येथे धर्मराज यम, ब्रह्मा आणि विष्णूंचा वास\nभाद्रपद कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथीपासून अमावास्येपर्यंतचा काळ पितृपक्ष मानला जातो. वैदिक परंपरा आणि हिंदू मान्यतेनुसार पितरांचे श्रद्धापूर्वक श्राद्ध करणे एक महान आणि उत्कृष्ट कर्म आहे. या काळामध्ये घरातील मृत व्यक्तीचे विधिव्रत श्राद्ध करावे. यासाठी देवतांनी मनुष्यासाठी पृथ्वीवर काही ठिकाण दिले आहेत. यामधीलच एक ठिकाण आहे गया. याठिकाणी श्राद्ध आणि तर्पण केल्यास पितरांना तृप्ती तसेच मोक्ष मिळतो. महाभारतानुसार गयामध्ये धर्मराज यम, ब्रह्मा, शिव आणि विष्णू यांचा वास मानला गेला आहे.\nआपल्या पितरांविष्यी श्रद्धा प्रकट करणे. पुराणानुसार, मृत्यूनंतर जीवाचा पवित्र आत्मा कोणत्या न कोणत्या रूपात श्राद्ध पक्षामध्ये आपल्या कुटुंबियांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतो. पितरांचे कुटुंबीय तर्पण करून त्यांना तृप्त करतात. यावर्षी 14 सप्टेंबर शनिवारपासून श्राद्धपक्ष सुरु होत आहे.\nप्रभू श्रीरामांनी येथे केले होते श्राद्ध\nगया येथे जाऊन पितरांचे श्राद्ध केल्यास सात पिढ्यांचा उद्धार होतो. धार्मिक मान्यतेनुसार येथे भगवान विष्णू पितृदेवतेच्या रूपात उपस्थित आहेत, यामुळे या ठिकाणाला पितृतिर्थ असेही म्हणतात. पिंडदानाला मोक्ष प्राप्तीचा एक सहज आणि सरळ मार्ग मानले जाते. मान्यतेनुसार भगवान श्रीराम आणि देवी सीता यांनी राजा दरशरथ यांच्या आत्मशांतीसाठी गया येथे पिंडदान केले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A1_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2021-06-13T06:31:42Z", "digest": "sha1:ASCHMRO2QPUKATLZ5VVNFDNCNTFKQ2NJ", "length": 5115, "nlines": 58, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कन्नड विधानसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमहाराष्ट्रातील एक विधानसभा मतदारसंघ\nकन्नड विधानसभा मतदारसंघ [१]\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९\nहर्षवर्धन रायभान जाधव मनसे ४६१०६\nANNASAHEB PANDITRAO शिंदे अपक्ष १९८२९\n^ \"भारत परिसीमन आयोग यांची अधिसू्चना\" (PDF). Archived from the original (PDF) on ३० जुलैै २०१४. १२ October २००९ रोजी पाहिले. |विदा दिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n\"भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर कन्नड विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण\" (इंग्रजी भाषेत). २० जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ जुलै २०२० रोजी २१:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%8C%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE/", "date_download": "2021-06-13T05:40:36Z", "digest": "sha1:JHTBB2GFNONTCQNMEAGVHNEN556CJ34C", "length": 8620, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "फौजदारी लिपिक पुरुषोत्तम कृष्णा वारंग Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस्…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन…\nफौजदारी लिपिक प��रुषोत्तम कृष्णा वारंग\nफौजदारी लिपिक पुरुषोत्तम कृष्णा वारंग\nतहसील कार्यालयातील लिपिकास 4 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शननं ‘उचललं’\nसावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन - सावंतवाडी येथील तहसील कार्यालयातील फौजदारी लिपिक पुरुषोत्तम कृष्णा वारंग (वय, ५२) यांना ४ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. लिपिक वारंग यांनी ऐपतीचा दाखला…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\nछोट्या पडद्यावरील अभिनेत्री तरला जोशींचे निधन\n‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nकोरोनाच्या नवीन केस 91 हजार, परंतु मृतांचा आकडा पुन्हा…\nसंजय राऊतांचा भाजपवर निशाणा; म्हणाले –…\nरिलायन्स इंडस्ट्रीजने बंद केले जामनगरचे युनिट, जाणून घ्या…\nकोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 719 डॉक्टरांचा मृत्यु;…\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा,…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची…\nमोदी-ठाकरे, प्रशांत किशोर- शरद पवार यांच्यासह ‘या’…\n12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार…\nवृद्धापकाळात होणाऱ्या घरगुती अपघातांपासून स्वतःला कसे वाचवाल….\nकोरोनाच्या नवीन केस 91 हजार, परंतु मृतांचा आकडा पुन्हा वाढला; 24 तासात…\nSanjay Raut | …तर जळगावात शिवसेनेचा खासदार निवडून येईल\nLockdown मध्ये पत्नीच्या तुलनेत पतीवर जास्त अत्याचार, पुणे पोलिसांच्या ‘ट्रस्ट सेल’चा धक्कादायक खुलासा\nSpa Center in wakad and baner pune | वाकड, बाणेरमधील स्पाच्या नावाखा���ी चालणार्‍या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-3-%E0%A4%A0%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-13T04:37:18Z", "digest": "sha1:OYMNLXDAQQGG4IBFJQFFOQJDL77NQQ5I", "length": 10961, "nlines": 146, "source_domain": "www.batmidar.in", "title": "एक्स्प्रेस-वे वर 3 ठार,12 जखमी | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nएक्स्प्रेस-वे वर 3 ठार,12 जखमी\nमुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोधिवली गावाजवळ मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास टेम्पोला झालेल्या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार आणि 12 जखमी झाले असून त्यातील सहाजणांची प्रकृत्ती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर नवी मुंबईच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली .\nटेम्पो कर्नाटकातील कामगारांना घेऊन पुण्याहून डोंबिवलीकडे जात असताना टायर्स गरम झाल्याने चालकाने टेम्पो रस्त्याच्याकडेला उभा करून तो टायर बदलत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने टेम्पोला जोराची टक्कर दिली त्यात 3 जण जागीच ठार झाले आहेत.अपघातात ठार झालेल्याची ओळख पटली आहे.एक्स्प्रेस वे वर बाजुला उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिल्याने यापुर्वी देखील अनेक अपघात झाले आहेत.\nPrevious articleमहिलांशी संबंधित गुन्हयात वाढ –\nNext articleदीपिका टाइम्सवर भडकली .\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/gucci-sells-kaftans-rs-2-5-lakh-14115", "date_download": "2021-06-13T04:57:33Z", "digest": "sha1:N57IWI32UFYA2OCE7LRMPMPFXDFGP3UA", "length": 14533, "nlines": 126, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "भारतात 200 रूपयांत मिळणारा कुर्ता Gucci ने अडीच लाखांना विकला | Gomantak", "raw_content": "\nभारतात 200 रूपयांत मिळणारा कुर्ता Gucci ने अडीच लाखांना विकला\nभारतात 200 रूपयांत मिळणारा कुर्ता Gucci ने अडीच लाखांना विकला\nगुरुवार, 3 जून 2021\nGucci पारंपारिक भारतीय कुर्तीसारखा दिसणार “लिनेन काफ्तान” नामक कुर्ता आपल्या वेबसाईटवर लाखों रूपयांना विकत आहे. इटलीमध्ये बनवलेल्या या तागाच्या कपड्यावर नेक आणि स्लिव्जवर फुलांनी भरतकाम केले आहे. Gucci ने ही कुर्ती आपल्या लक्झरी ब्रँडच्या संकेतस्थळावर $ 3,500 वर विकत आहे, जी भारतीय चलनात अंदाजे अडीच लाख रुपये आहे.\nनवी दिल���ली: जर कोणी तुम्हाला असे सांगितले की जर तुम्ही कधी अडीच लाखांचा कुर्ता पाहिला आहे तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. खरं तर तुम्ही हे विचारताच तुमच्या मनात येईल की लाखो रुपये किंमतीचा कुर्ता वापरून काय मिळणार आहे भारतीय संस्कृतीतून प्रेरित, इटालियन फॅशन हाऊस गुची नामक फॅशन कंपनीने नुकतेच आपले काही नवीन 'रेंज ऑफ काफ्तान्स' नावाने एक कुर्ती मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. मात्र, या कुर्तीची कींमत बघून भारतीय लोक आणि ग्राहक आवाक जाले आहे. आजकाल जगातील प्रसिद्ध इटालियन फॅशन हाऊस Gucci ही फॅशन कंपनी भारतीय कुर्तीसारखे दिसणारे एक कफान अडीच लाख रुपयांना विकत आहे. Gucci हा एक महाग परदेशी ब्रँड आहे, परंतु या वेळी तो विकत असलेला कुर्ता सहसा कमी किंमतीत भारतात उपलब्ध आहे. त्यामुळे त्यावर चर्चा होणे आवश्यक होते.(Gucci sells Kaftans for Rs 2 5 lakh)\nWedding Anniversary: लंडनला जाण्यासाठी दुसऱ्याच दिवशी बीग बीने केलं होतं लग्न\nया एका कुर्तीची किंमत USD किंमतीनुसार 2,100 डॉलर्स (भारतीय किंमत दिड लाख) ते 3,500 डॉलर्स (अडीच लाख रुपये) पर्यंत आहे. ह्या कुर्तीचे तब्बल भाव बघून भारतीयांना धक्काच बसला आहे, असं म्हणायला हरकत नाही. Gucci पारंपारिक भारतीय कुर्तीसारखा दिसणार “लिनेन काफ्तान” नामक कुर्ता आपल्या वेबसाईटवर लाखों रूपयांना विकत आहे. इटलीमध्ये बनवलेल्या या तागाच्या कपड्यावर नेक आणि स्लिव्जवर फुलांनी भरतकाम केले आहे. Gucci ने ही कुर्ती आपल्या लक्झरी ब्रँडच्या संकेतस्थळावर $ 3,500 वर विकत आहे, जी भारतीय चलनात अंदाजे अडीच लाख रुपये आहे. पुन्हा एकदा, Gucciच्या कपड्यांच्या किंमतींनी लोकांना आश्चर्यचकित केले. हेच कारण आहे की आता या कुर्तीची चर्चा सर्वत्र होत आहे. Gucci चा 'देसी कुर्ता' अडीच लाखांना विकत असताना लोक किंमत बघून हैराण झाले आहे. जर आपण Gucciची नविन कूर्ती बघतली तर ती तुम्हाला अगदी आपल्या भारतात सहजपणे कोठेही सापडेल अशी आहे. ही कुर्ती ऑर्गेनिक लिननने तयार केली आहे. आणि या कुर्तीवर सेल्फ-टाइल टैसलने काम केले आहे. पण त्याची किंमत कोणाच्याही विश्वास उडवण्यासाठी पुरेसे आहे.\nFlowers Medicine: फुलाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थ\nइतर बर्‍याच ब्रँडप्रमाणेच Gucci देखील बर्‍याचदा जगभरातील विविध संस्कृतींनी प्रेरित होत आपले उत्पादन निर्माण करणारी कंपनी आहे. त्यांचे नविन केलक्शन भारतीय पोशाखांसारखेच दिसत आहे भारतीय कुर्तीशी Gucci ची कुर्ती साम्य आहे. Gucci जगभरात त्याच्या हँडबॅग्ज, शूज आणि कपड्यांपासून मेकअपच्या, उपकरणासाठी प्रसिद्ध आहे पण त्यांच्या किंमती खूप जास्त आहेत. यातच Gucciच्या या लिनेन काफ्तानची किंमत पाहून लोक हैराण झाले आहेत आणि सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका व्यक्तीने असेही म्हटले की, हाच कुर्ता भारताच्या प्रत्येक गल्लीत आणि मार्केटमध्ये कमी किंमतीत मिळु शकतो. एका ट्विटर युजरने कफतानाचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. ”गुची भारतीय कुर्ता अडीच लाखात विकतो आणि मला तो 500 रुपयांमध्ये मिळतो.\" असे कॅप्शनही त्याने या फोटोंना दिले आहे.\nतासभर घालवायची बाथरूममध्येच वेळ; राज कुंद्राचे एक्स वाइफ बद्दल अनेक खुलासे, शिल्पा नाराज\nशिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा(Raj Kundra) बॉलीवूडच्या क्युट...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\nचीनी गुप्तहेराला भारत-बांग्लादेश सीमेवर अटक\nबांग्लादेश सीमेवर (Bangladesh border) बीएसएफने (BSF) अवैधपणे भारतात प्रवेश करणाऱ्या...\nघरी बसून करता येणार आधारमध्ये बदल; mAadhaar App जाणून घ्या\nभारतात (India) आधार कार्ड (Aadhaar card) हे अनिवार्य झाले आहे. खासगी कामे असो किंवा...\nकुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या उच्च न्यायालयात फाशीविरुध्द मागता येणार दाद\nभारताचे (India) माजी नौदल अधिकारी (Naval officer) असणाऱ्या कुलभूषण जाधव (Kulbhushan...\nIND Vs NZ : विलगीकरणानंतर आज टीम इंडिया एकत्रित सरावासाठी मैदानात\nसाऊथॅम्प्टन : इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन (Southampton) मैदानावर 18 जून...\nवर्षाअखेर मोदींचा अमेरिका दौरा पहिल्यांदाच होणार राष्ट्राध्यक्ष बायडन यांची भेट\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र...\nराजकीय पक्षांनी गोमंतकीयांचं समाजमन जाणून घ्यावं\nभाजप हालचाली करते म्हणजे निवडणूक लवकर होऊ शकते, असे गृहित धरून कॉंग्रेसचे हातपाय...\nबॉक्सर दिनको सिंह मेरी कोम आणि एल सरिता देवीचे होते प्रेरणास्थान\nएशियन गेम्समधले(Asian Games) सुवर्णपदक विजेते(Gold Medallist) बॉक्सर दिनको सिंह(...\nविरोधी पक्षनेत्याच्या मारली कानाखाली; हा इम्रान खानचा नवा पाकिस्तान आहे\nजगभरातील वृत्तवाहिन्यांवरील चर्चेदरम्यान पॅनेलवाल्यांमध्ये जोरदार वादविवाद होणे ही...\nBirthday Special : महागड्या गाड्या आणि आलिशान घर; पाहा मिका सिंहची रॉयल लाइफ\n\"तूट भरुन काढण्यासाठी नोटांची छपाई करणे हा शेवटचा पर्याय\"\nनवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) माजी गव्हर्नर डी सुब्बाराव(D Subbarao)...\nभारत फॅशन ऊस कंपनी company ताग jute सोशल मीडिया ट्विटर शेअर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/27331", "date_download": "2021-06-13T04:32:10Z", "digest": "sha1:TW4MAZFNEGWYMXPMTHYTSPHZJ4ICJ3CO", "length": 12303, "nlines": 147, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "राजाराम खां.पोलीस स्टेशन च्या वतीने खांदला येथे प्रोजेक्ट प्रगती व प्रोजेक्ट विकास कार्यक्रम – जात प्रमाणपत्र व आधार कार्ड वितरण | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली राजाराम खां.पोलीस स्टेशन च्या वतीने खांदला येथे प्रोजेक्ट प्रगती व प्रोजेक्ट विकास...\nराजाराम खां.पोलीस स्टेशन च्या वतीने खांदला येथे प्रोजेक्ट प्रगती व प्रोजेक्ट विकास कार्यक्रम – जात प्रमाणपत्र व आधार कार्ड वितरण\nरमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी\nअहेरी:- जिल्हा पोलीस दलाच्यावतीने उप पोलीस स्टेशन राजाराम (खां) अंतर्गत येणाऱ्या मौजा – खांदला या अतिदुर्गम गावात दि.25 जाने.2021 रोजी प्रोजेक्ट प्रगती तसेच प्रोजेक्ट विकास अंतर्गत मा. श्री. अंकित गोयल पोलीस अधिक्षक गडचिरोली , श्री सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली जात प्रमाणपत्र व आधार काॅर्ड वितरण कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम प्रसंगी मा. श्री. बजरंग देसाई उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी उपस्थितीत होते. तसेच उपपोलीस स्टेशन राजाराम चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे , पो.उपनि. विजय कोल्हे , पो. उपनि. गणेश कड व पोलीस स्टेशनचे समस्त कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रसंगी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरद्वारे पुष्पगुच्छ अर्पण करून कार्यक्रमची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या पुष्पगुच्छद्वारे सत्कार करून गावातील 20 नागरिकांना जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच 20 आधार काॅर्ड मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या प्रसंगी मा. सौ. एस.एस. सडमेक मॅडम (ग्राम सचिव खांदला) , मा. सौ. वंदना अलोने (ग्रा.पं. सदस्य खांदाला) , उपस्थित होत्या. त्यानंतर मा. SDPO बजरंग देसाई यांनी आपले मनोगतातून नागरिकांच्या विकासासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. तुमच्या गावातील सर्व ��ागरिकांना जातीचे दाखले मिळाले पाहिजे याकरिता आम्ही प्रयत्नशील असून जातीच्या दाखल्यासाठी लागणारे कागदपत्रे आपण पोलीस स्टेशनला जमा करावे असे सांगितले सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रभारी अधिकारी भोरे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता जिल्हा पोलिस कर्मचारी तसेच SRPF चे कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पो.शिपाई वनकर यांनी केले असून पो. उपनि कोल्हे यांनी आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रम प्रसंगी गावातील नागरिक , महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम शांततेत पार पाडण्यात आले.\nPrevious articleअहेरी येथे श्री.मार्तंडा खंडोबा(मल्हारी मलन्ना) चे भव्य दिव्य मंदिर तसेच समाजमंदिर उभारण्याचे संकल्प -गानली समाज संघटनेचे पुढाकार\nNext articleदापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. योगेशदादा कदम यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण शिवतेज आरोग्य सेवा संचलित छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल जामगे ता. खेड येथे पार पडले.\nचंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय गडचिरोलीतील जनतेच्या हिताविरुद् -२५० गावांनी केला निषेध\nवृत्तपत्रातील बातम्यांची दखल घेऊन केलेल्या पत्र व्यवहारावर कार्यवाई करावी : आमदार डॉ. होळी – कार्यवाई न करणे म्हणजे वृत्तपत्र व लोकप्रतिनिधींचा अपमान असल्याचे...\nपाथरगोटा येथील आरोग्य सेविकेची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेली निलंबनाची चौकशी संशयाच्या भोवऱ्यात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करा पाथरगोटा येथील गावकऱ्यांची महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री...\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nमाळी समाज संघटना धानोरा यांच्या व��ीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.\nसुरजागड प्रकल्पाच्या कामावर जाल तर जीवाला मुकाल नक्षल्यांची पत्रके टाकून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamruddhimahamarg.com/mr/construction-package13/", "date_download": "2021-06-13T05:03:49Z", "digest": "sha1:3NR7CEIL4OLF5GLC6KHHS2Q7O4T5AUQ6", "length": 4789, "nlines": 147, "source_domain": "www.mahasamruddhimahamarg.com", "title": "Construction Package13 – Maharashtra Samruddhi Mahamarg", "raw_content": "\nपॅकेज क्रमांक : सीपी -13\nईपीसी कंत्राटदारांचे नाव : मे. बीएससीपीएल जीव्हीपीआर जेव्ही\nकिमी मध्ये लांबी: 45.640\nएलओए जारी तारीख : 29.09.2018\nसाखळी तपशील : पॅकेज 13, के.एम. 577,739 तो किलोमीटर. नाशिक जिल्ह्यातील 623,379 (विभाग - गाव सोनारी ते गाव तारांगणपाडा)\nप्राधिकरण अभियंत्यांचे नाव : मे. एस.ए. इन्फ्रास्ट्रक्चर कन्सल्टन्स प्रा. लि.\nएलओए जारी तारीख : 20.11.2018\nअद्याप एक प्रश्न आहे\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित\nनोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : नेपियन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क, मुंबई 400036, महाराष्ट्र, भारत.\nसंयुक्त कार्यालयाचा पत्ता : एमएसआरडीसी कार्यालय परिसर, के. सी मार्ग, लीलावती हॉस्पिटल जवळ, वांद्रे (प), मुंबई-400050\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nहिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/automobile-news-marathi/marutis-new-vitara-brezza-is-coming-to-compete-with-seltos-nrms-134970/", "date_download": "2021-06-13T05:24:12Z", "digest": "sha1:75TCP3ZCUSS7O5JOVQDFDOZAU2BUN2KJ", "length": 11818, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Maruti's new Vitara Brezza is coming to compete with Seltos nrms | Seltos ला टक्कर देण्यासाठी येतेय मारुतीची नवी Vitara Brezza ; जाणून घ्या | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इन��व्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nVitara BrezzaSeltos ला टक्कर देण्यासाठी येतेय मारुतीची नवी Vitara Brezza ; जाणून घ्या\nव्हिटाला ब्रेझा ऑक्टोबरमध्ये लाँच केली जाणार आहे. तसेच या कारचा ग्लोबल सेल या वर्षाच्या शेवटी किंवा 2022 मध्ये सुरु होणार आहे. जागतिक बाजारात या कारची टक्कर Kia Seltos, Hyundai Kona, Toyota C-HR सारख्या कारसोबत होणार आहे. व्हिटारासह कंपनी एकूण तीन मॉडेल्स या वर्षी युरोपच्या बाजारात लाँच करणार आहे.\nजपानची ऑटोमोबाईल कंपनी सुझुकी (Suzuki) तिची जबरदस्त पॉप्युलर असलेली कॉम्पॅक्ट एसयुव्ही व्हिटारा (SUV Vitara) एसयुव्हीला फिनिशिंग टच देत आहे. कारचे नवीन मॉडेल अनेक मोठमोठे बदल करून बाजारात येणार आहे. यामध्ये नेक्स्ट जनरेशन मॉडेलची भारतातही वाट पाहिली जात आहे. या Vitara Brezza बाबत नवीन माहिती समोर येत आहे.\nव्हिटाला ब्रेझा ऑक्टोबरमध्ये लाँच केली जाणार आहे. तसेच या कारचा ग्लोबल सेल या वर्षाच्या शेवटी किंवा 2022 मध्ये सुरु होणार आहे. जागतिक बाजारात या कारची टक्कर Kia Seltos, Hyundai Kona, Toyota C-HR सारख्या कारसोबत होणार आहे. व्हिटारासह कंपनी एकूण तीन मॉडेल्स या वर्षी युरोपच्या बाजारात लाँच करणार आहे.\nमारुती ब्रेझामध्ये सध्या 1.5-लीटर K15B पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 103 bhp ताकद आणि 138 Nm टॉर्क तयार करते. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा ऑप्शन देण्यात आला आहे. ऑटोमॅटीक गिअरबॉक्सच्या व्हेरिअंटमध्ये मारुतीची स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/career-news-marathi/government-jobs-in-railways-recruitment-for-more-than-35-thousand-posts-more-information-released-23860/", "date_download": "2021-06-13T05:36:47Z", "digest": "sha1:2ZCNQBTXCEKDMSRMB4SN4XVWTRZNYMNS", "length": 13017, "nlines": 168, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Government jobs in railways, recruitment for more than 35 thousand posts, more information released | रेल्वेमध्ये नोकरीची संधी, ३५ हजाराहून अधिक पदांसाठी होतेय भरती, अधिक माहिती जाणून घ्या | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nआरआरबी एनटीपीसी भर्ती रेल्वेमध्ये नोकरीची संधी, ३५ हजाराहून अधिक पदांसाठी होतेय भरती, अधिक माहिती जाणून घ्या\nरेल्वे भर्ती मंडळामार्फत आरआरबी एनटीपीसी सीबीटी १ साठी प्रवेश पत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रवेशपत्र देण्याची सूचना नोंदणीकृत मोबाइल नंबर व ईमेल पत्त्यावर पाठविला जाईल. रेल्वे भर्ती मंडळ कनिष्ठ लिपिक, लेखा लिपिक कम टंकलेखक, कनिष्ठ वेळ कीपर, प्रशिक्षणार्थी लिपिक, तिकिट लिपिक, वाहतूक सहाय्यक आणि वस्तू गार्ड यांच्यासह एनटीपीसी अंतर्गत विविध पदांची भरती करेल.\nरेल्वे भर्ती मंडळामार्फत आरआरबी एनटीपीसी सीबीटी १ साठी प्रवेश पत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही भरती प्रक्रीया मागील वर्षांपासून सुरु आहे. परंतु अद्याप कोणताही ठोस निर्णय रेल्वे प्रशासनाकडून झालेला नाही आहे. नुकतीच सादर केलेल्या माहितीनुसार प्रवेश पत्र लवकरच https://www.rrbcdg.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील. प्रवेशपत्र दिल्यानंतर उमेदवारांना त्यांचे परिक्षा केंद्र कोठे हे कळेल. तो त्याच्या परीक्षा केंद्रावर कसा पोहचू शकतो रिझर्व्ह प्रवर्गातील उमेदवारांना आणखी एक फायदा होईल की त्यांना रेल्वेमार्गाने ट्रॅव्हल पास दिले जातील. हे फक्त रेल्वे प्रवासासाठी वैध असेल आणि परीक्षा केंद्राच्या त्याच मर्गासाठी वैध असेल. ट्रॅव्हल पासचा गैरवापर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.\nआरआरबी एनटीपीसी प्रवेश पत्र जारी होताच बोर्ड अर्जदारांच्या फोनवर संदेश पाठवेल. प्रवेशपत्र देण्याची सूचना नोंदणीकृत मोबाइल नंबर व ईमेल पत्त्यावर पाठविला जाईल. रेल्वे भर्ती मंडळ कनिष्ठ लिपिक, लेखा लिपिक कम टंकलेखक, कनिष्ठ वेळ कीपर, प्रशिक्षणार्थी लिपिक, तिकिट लिपिक, वाहतूक सहाय्यक आणि वस्तू गार्ड यांच्यासह एनटीपीसी अंतर्गत विविध पदांची भरती करेल. या भरती मोहिमेद्वारे एकूण ३५,२७७ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/cowardly-scared-of-pakistanindias-ya-action-also-makes-pakistan-water-then-lets-hit-hindustan-68486/", "date_download": "2021-06-13T06:28:42Z", "digest": "sha1:FFJNHZOCOMXTTKWVZQSSJ5VVUZRQ5J74", "length": 13313, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Cowardly scared of Pakistan!India's 'Ya' action also makes Pakistan water; Then, let's hit Hindustan! | भारताच्या 'या' कृतीने पाकिस्तानही होतो पाणी पाणी; यालाच तर म्हणतात, दे दणका हिंदुस्थानचा ! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nमहाराष्ट्र राज्याच्या षष्ट्यब्दी निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभाग व राजपथ इन्फ्राकॉन प्रा.लि. यांनी सातारा जिल्ह्यात ठरविलेल्या ४० किलोमीटर अंतराच्या डांबरीकरणाचा विश्वविक्रम संकल्प\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nभेकड पाकिस्तान लईच घाबरतो भारताच्या ‘या’ कृतीने पाकिस्तानही होतो पाणी पाणी; यालाच तर म्हणतात, दे दणका हिंदुस्थानचा \nदिल्ली (Delhi). पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या पुलवामा हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या सीमेत शिरून सर्जिकल स्ट्राईक केला. यात शेकडो दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी हूरसदनी पाठविले. पाकिस्तानी सैनिक आणि तेथील राजनेत्यांच्या मनातून भारतीय सैनिकांच्या पराक्रमाची धडकी अद्यापही कायम आहे. आता भारतीय वायूदल राफेलच्या ताकदीने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करणार क��� ही चिंता पाकला सतावते आहे. पाकच्या रावळपिंडी लष्करी हेडकाॅर्टर पासून तर साहिवाल ते सिंधपर्यंत असलेल्या पाकी सैनिकांना 24 तास सर्जिकल स्ट्राइकमुळे कापरे भरत आहे.\nखुल्या प्रवर्गातील नोकरी सर्वांसाठीच एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना मिळणार खुल्या प्रवर्गातून नोकरी; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल\nभारतानं पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला 1 हजार 546 दिवस उलटलेत. पण या सर्जिकल स्ट्राईकची दहशत अजूनही पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या मनात तेवढीच आहे जेवढी पहिल्या दिवशी होती.\nदहशत// साताऱ्यात नरभक्षक बिबट्या थेट घरातच शिरला आणि पुढे काय घडला प्रसंग, वाचा \nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्यातून ते वारंवार जाणवतं. आंतरराष्ट्रीय समुदायासमोर स्पष्ट करतो की भारत पाकिस्तानविरोधात बोगस सर्जिकल स्ट्राईक करत असेल तर पाकिस्तानही शांत बसणार नाही. भारताला प्रत्येक आघाडीवर आम्ही प्रत्युत्तर देऊ अशी दर्पोक्ती इम्रान खान यांनी ट्विटरवर केली आहे. भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करेल अशी भीती वारंवार पाकिस्तानी नेते बोलून दाखवतायत. त्यांच्या वक्तव्यातून वारंवार ही भीती जाणवते आहे. भारतानं दोनदा सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला आणि कुरापतखोर चीनलाही इशारा दिला आहे. पुन्हा भारताच्या वाट्याला जाल तर तुम्हाला सडेतोड उत्तर मिळेल, हा संदेश पाकिस्तान आणि चीनपर्यंत पोहचला आहे.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर सातत्याने उलट-सुलट वक्तव्य करून आरक्षणालाच बगल देण्याचा राजकीय नेत्यांचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/science-technology-news-marathi/the-future-of-offices-a-stable-and-hybrid-model-that-allows-employees-heads-to-work-permanently-from-home-nrvb-105875/", "date_download": "2021-06-13T05:43:20Z", "digest": "sha1:5WH6GDSSIOYFYLNWS3PRJFF7NLJHGMJB", "length": 26245, "nlines": 187, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The future of offices a stable and hybrid model that allows employees heads to work permanently from home nrvb | कार्यालयांचे भवितव्‍य: कर्मचारी, प्रमुखांना कायमस्‍वरूपी घरातून काम करण्‍याची सुविधा देणारे स्थिर व संकरित मॉडेल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nWork Permanently From Homeकार्यालयांचे भवितव्‍य: कर्मचारी, प्रमुखांना कायमस्‍वरूपी घरातून काम करण्‍याची सुविधा देणारे स्थिर व संकरित मॉडेल\nकर्मचा-यांच्‍या सुरक्षित व लक्षवेधक कार्यालयासंदर्भातील अपेक्षा ठामपणे मांडत स्‍टीलकेस संशोधन निदर्शनास आणते की, ८५ टक्‍के भारतीय प्रमुखांची कार्यालय व घरातून काम करण्‍याला पसंती आहे.\nनवी दिल्ली : स्‍टीलकेसने आज सादर केलेला नवीन अहवाल निदर्शनास आणतो की, २०२० मध्‍ये बहुतांश कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी अधिककरून घरातूनच काम केले आहे. ज्‍यामुळे व्‍यवसायांना उत्‍पादकता, सहभाग व नवोन्‍मेष्‍काराच्‍या संदर्भात लक्षणीय नुकसानाचा सामना करावा लागला आहे.\nस्‍टीलकेसने महामारीदरम्‍यान भारतासह १० देशांमध्‍ये संशोधन केले. या संशोधनामध्‍ये कर्मचारी, व्‍यवसाय प्रमुख आणि लाखो कामगारांचे प्रतिनिधित्‍व करणारे रिअल इस्‍टेट धोरणकर्ते अशा ३२,००० हून अधिक सहभागींचा समावेश होता.\nस्‍टीलकेसच्‍या ‘चेंजिंग एक्‍स्‍पेक्‍टेशन्‍स ॲण्‍ड दि फ्युचर ऑफ वर्क’ अहवालामध्‍ये भारतातील प्रतिसादकांनी मान्‍य केले की, वर्क-फ्रॉम-होमचे (डब्‍ल्‍यूएफएच) विविध फायदे होते, पण त्‍यामधून काही आव्‍हानांचा देखील सामना करावा लागला. सरासरी जागतिक स्‍तरावर ४१ टक्‍के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ते सहभाग व उत्‍पादकतेवरील परिणामामुळे वर्क-फ्रॉम-होम बाबत असमाधानी होते. भारतामध्‍ये एकूण सहभाग व उत्‍पादकतेमध्‍ये अनुक्रमे १६ टक्‍के व ७ टक्‍क्‍यांनी घट झाली.\nलोक कार्यालयामध्‍ये परतण्‍यास उत्‍सुक असताना भारतातील निष्‍पत्तींनी डब्‍ल्‍यूएफएचचे दोन मुख्‍य लाभ दाखवले, ते म्‍हणजे आरोग्‍य व फिटनेस (३९ टक्‍के) आणि सुधारित अवधान (३३ टक्‍के). याउलट, लोकांनी त्‍यांच्‍या डब्‍ल्‍यूएफएच अनुभवाबाबत असमाधान देखील व्‍यक्‍त केले. यासाठी आयसोलेशनची भावना (२६.४ टक्‍के), निर्णय घेण्‍यामध्‍ये विलंब (२१.७ टक्‍के) आणि काम-जीवन संतुलनावर परिणाम (२०.४ टक्‍के) ही कारणे होती.\nजीवन सुरळीत होत असताना जागतिक स्‍तरावर फक्‍त २३ टक्‍के कर्मचारी पूर्ण-वेळ कार्यालयांमध्‍ये परततील, तर ७२ टक्‍के कर्मचारी संकरित कामकाज मॉडेलचा अवलंब करतील आणि फक्‍त ५ टक्‍के कर्मचारी घरातूनच काम करणे सुरू ठेवतील (जागतिक महामारीपासून फक्‍त २ टक्‍क्‍यांनी वाढ). अहवालाने निदर्शनास आणले की, अव्‍वल बाजारपेठांपैकी एक असलेल्‍या भारतातील कर्मचारी संकरित मॉडेलला पसंती देत आहेत. महामारीनंतरच्‍या अपेक्षांबाबत सांगताना बहुतांश भारतीय प्रमुखांनी (८५ टक्‍के) सांगितले की, ते त्‍यांच्‍या टीम्‍ससाठी अधिक संकरित कामकाजाची अपेक्षा करत होते. तुलनेत फक्‍त १२ टक्‍के प्रमुखांनी सांगितले की ते पुन्‍हा इन-ऑफिस-हेवी वर्क मॉडेलचा अवलंब करतील. तब्‍बल ९० टक्‍के प्रमुखांनी सांगितले की, त्‍यांना त्‍यांच्‍या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्‍याची निवड व सुविधा देण्‍याची अपेक्षा आहे.\nकर्मचाऱ्यांनी व्‍यावसायिक वातावरणामध्‍ये काम (६१ टक्‍के), कंपनीशी पुन्‍हा संलग्‍न होणे (५६ टक्‍के) आणि सहकाऱ्यांशी जुडले जाणे (४९ टक्‍के) अशा विविध कारणांसाठी कार्यालयामध्‍ये परतण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली. तसेच त्‍यांना कोविडनंतरच्‍या काळात कार्यालयीन स्थितीमध्‍ये बदल होण्‍याची देखील अपेक्षा होती. या संशोधनाने पाच महत्त्वपूर्ण घटकांना निदर्शनास आणले.\nमहामारीनंतरच्‍या विश्‍वामध्‍ये अनेकांसाठी सुरक्षितता ही प्रमुख समस्‍या आहे, तसेच सुरक्षितता नियमांचे पालन (८१ टक्‍के), हवेचा दर्जा (८० टक्‍के) आणि सुविधायुक्त स्‍वच्‍छता (७७ टक्‍के) यावर फोकस आहे.\nसोशल डिस्‍टन्सिंग नियम असताना देखील लोकांची सहकाऱ्यांसोबत परस्‍परसंवाद साधण्‍याची इच्‍छा आहे. यामधून त्‍यांची समुदायाप्रती आपुलकीची भावना दिसून येते, ज्‍यामुळे उत्‍पादकता व सहभागाला चालना मिळेल.\nसहयोग, अध्‍ययन आणि साधनांची उपलब्‍धता या काही महत्त्वपूर्ण समस्‍या आहेत, ज्‍यांचा उत्‍पादकतेवर परिणाम होत आहे. ”तुम्‍ही भौतिकदृष्‍ट्या उपस्थित असाल तरच तुम्‍ही स्‍पष्‍टपणे बोलू शकता आणि तुम्‍हाला लोकांची देहबोली उत्तमपणे समजू शकते. माझ्या मते, आपण घरातून काम करताना फक्‍त पृष्ठभागांकडे पाहत राहतो,” असे संशोधनातील एक सहभागी म्‍हणाला.\nअत्‍यंत अस्‍वस्‍थता हा डब्‍ल्‍यूएचएफच्‍या प्रतिकूल परिणामांपैकी एक होता, ज्‍यामधून आरोग्‍यविषयक आजार व अवधानाचा अभाव अशा प्रतिकूल गोष्‍टी समोर आल्‍या. म्‍हणूनच अनेकांनी कार्यालयामधील उत्तम वातावरणामध्‍ये काम करण्‍याला प्राधान्‍य दिले.\nसंशोधनाने निदर्शनास आणले की, ५४ टक्‍के कर्मचाऱ्यांची त्‍यांच्‍या कार्यालयातील फर्निचरमध्‍ये सुधारणा करण्‍याची सुविधा असण्‍याची इच्‍छा होती. पण फक्‍त ३८ टक्‍के कर्मचारी ही गोष्‍ट साध्‍य करू शकले. कर्मचा‌ऱ्यांची स्थिर व आरामदायी कार्यालयीन वातावरण आणि मर्यादांपलीकडे जाण्याच्‍या क्षमतेवर नियंत्रण ठेवण्‍याची इच्‍छा होती.\nभारत, सार्क, डिझाइन ॲप्‍लीकेशन-एपीएसी येथील स्‍टीलकेस एशिया-पॅसिफिकचे व्‍यवस्‍थापकीय संचालक प्रवीण रावल म्‍हणाले, ”महामारीचा व्‍यवसाय कार्यसंचालनांवर अनपेक्षितरित्‍या परिणाम झाला, ज्‍याम���ळे कंपन्यांना नवीन कामकाजाचे नियम व प्रक्रियांचा शोध घ्‍यावा लागला. २०२० मध्‍ये डब्‍ल्‍यूएफएचचे प्रमाण अधिक राहिले असले तरी कर्मचारी सध्‍या सुरू असलेल्‍या सार्वजनिक आरोग्‍यविषयक महामारीदरम्‍यान देखील कार्यालयामध्‍ये परतण्‍यास उत्‍सुक आहेत, कारण कार्यालय कर्मचाऱ्यांच्‍या सामजिक जीवनामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि घरातून काम करण्‍याची पद्धत कमी उपयुक्‍त आहे. स्‍टीलकेसचा अहवाल लोकांच्‍या गरजा आणि उत्तम कार्यसंचालन व सुधारित उत्‍पादकतेसाठी आवश्‍यकतांचा दृष्टिकोन सादर करतो. कंपन्‍यांनी त्‍यांच्‍या कर्मचाऱ्यांना सुरक्षित व स्थिर कामाचे वातावरण देण्‍यासाठी त्‍यांच्‍या व्‍यवसाय प्राधान्‍यक्रमांमध्‍ये सुधारणा करण्‍याची गरज असेल.”\nमहामारीचा प्रादुर्भाव सुरू झाल्‍यापासून स्‍टीलकेस कंपन्‍यांना त्‍यांच्‍या कर्मचारीवर्गाच्‍या बाबतीत काय घडत आहे आणि त्‍याचा त्‍यांच्‍या व्‍यवसायावर होत असलेल्‍या परिणामाबाबत समजण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी सध्‍या सुरू असलेले संशोधन करण्‍याशी कटिबद्ध आहे. स्‍टीलकेस डेटामध्‍ये आठ प्रतिष्ठित व दर्जात्‍मक प्राथमिक संशोधनांमधील निष्‍पत्तींचा समावेश आहे. हे संशोधन कोविड-१९ महामारीचा काम, कर्मचारी व कार्यालयांवरील परिणामाचे मापन करण्‍यासाठी करण्‍यात आले. १० देशांमध्‍ये हे संशोधन करण्‍यात आले आणि या संशोधनामध्‍ये सामाजिक विज्ञानामधील पद्धतींचा वापर करत ३२,००० हून अधिक सहभागींचा समावेश होता.\n१०८ वर्षांपासून स्‍टीलकेस इन्‍क. उद्योगक्षेत्रांमधील जागतिक अग्रणी कंपन्‍यांसाठी उत्तम निर्माण करण्‍यामध्‍ये मदत करत आली आहे. आम्‍ही आमच्‍या ब्रॅण्‍ड्सच्‍या समूहामधून ही कटिबद्धता दाखवतो. या समूहामध्‍ये स्‍टीलकेस®, कोलेस®, डिझाइनटेक्‍स®, टर्नस्‍टोन®, स्मिथ सिस्‍टम®, ऑरेंजबॉक्‍स® आणि एएमक्‍यू® यांचा समावेश आहे. सहयोगाने, ते मानवी कटिबद्धतांची पूर्तता करण्‍यासाठी आणि सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय स्थिरतेला पाठिंबा देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले आर्किटेक्‍चर, फर्निचर आणि तंत्रज्ञान उत्‍पादने व सेवांचा व्‍यापक पोर्टफोलिओ देतात. आम्‍ही चॅनेल्‍सच्‍या नेटवर्कच्‍या माध्‍यमातून जागतिक स्‍तरावर उपलब्‍ध आहोत. या नेटवर्कमध्‍ये ८०० हून अधिक स्‍टीलकेस डील��्स आहेत. स्‍टीलकेस ही जागतिक, उद्योग-अग्रणी आणि सार्वजनिक स्‍तरावर व्‍यापार करणारी कंपनी आहे. या कंपनीचा आर्थिक वर्ष २०२० मधील महसूल ३.७ बिलियन डॉलर्स होता. अधिक माहितीसाठी www.steelcase.com येथे भेट द्या.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/8414/", "date_download": "2021-06-13T05:11:20Z", "digest": "sha1:IAZNV3AAC7LR33PTMVZZTEPXJQSCLANY", "length": 17046, "nlines": 89, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "अरुणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एम.एस.कदम यांच्या लेखी आश्वासना मुळे प्रकल्पग्रस्तांचे उद्याचे आक्रोश आंदोलन तुर्तास स्थगीत - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nअरुणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एम.एस.कदम यांच्या लेखी आश्वासना मुळे प्रकल्पग्रस्तांचे उद्याचे आक्रोश आंदोलन तुर्तास स्थगीत\nPost category:इतर / बातम्या / वैभववाडी\nअरुणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एम.एस.कदम यांच्या लेखी आश्वासना मुळे प्रकल्पग्रस्तांचे उद्याचे आक्रोश आंदोलन तुर्तास स्थगीत\nअरुणा प्रकल्पाचे ठेकेदार, जलसंपदा आणि पुनर्वसन विभाग तसेच गावीतील बुवा सह तिन दलालांनी प्रकल्पग्रस्तांची सगळ्याच बाबतीत फसवणुक केल्याच्या निषेधार्थ तसेच अरुणा प्रकल्पाचा बंद केलेला पाण्याचा विसर्ग तात्काळ सुरु करुन बुडालेल्या घरांचे पंचनामे करा नुकसान भरपाई द्या. या व इतर मागण्यांनसाठी अरुणा प्रकल्पग्रस्तांनी २५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रकल्पाच्या आंबडपाल कुडाळ येथील मुख्य कार्यालयावर पुकारलेले आक्रोश आमरण उपोषण कार्यकारी अभियंता एम.एस.कदम यांनी दिलेल्या लेखी आश्वासना मुळे तसेच कोरोना च्या पार्शभुमी वर वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी केलेल्या मध्यस्थी मुळे तुर्तास स्थगित करण्यात आल्याची माहीती लढा संघर्षाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, संघटनेचे सेक्ररेटरी अजय नागप, खजिनदार विलास कदम, अशोक नागप, मनोहर तळेकर,मुकेश कदम,आरती कांबळे,सानीका कांबळे,यांनी दिली.\nअरुणा प्रकल्पाचे नव निर्वाचीत कार्यकारी अभियंता एम.एस.कदम यांची अरुणा प्रकल्पग्रस्तांनी भेट घेऊन पाण्याचा विसर्ग चालु करुन बुडालेल्या घरांचे पंचनामे करा आणि प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई द्या. पनर्वसन गावठणात ठप्प असलेली नागरी सुविधांची कामे पुर्ण करा. किंजळीचा माळ पुनर्वसन गावठण मांगवली गावठणाला जोडा, कुंभारवाडी गावठणात साईबाबा मंदिरासाठी स्वतंत्र भुखंड देऊन ताबा पावती द्या. या व इतर मागण्याच्या संदर्भात चर्चा करुन २५ फेब्रुवारी २०२१ रोजी आंबडपाल येथील कार्यकारी अभियंता यांच्या मुख्य कार्यालया वर आक्रोश आंदोलन आमरण उपोषण करण्याचा निर्धार अरुणा प्रकल्पग्रस्तांनी केला होता.\nदरम्यान कार्यकारी अभियंता एम. एस.कदम आंबडपाल कुडाळ यांनी अधिक्षक अभियंता दक्षिण कोकण पाठबंधारे मंडळ सिंधुदुर्ग ओरोस, यांच्या माध्यमातुन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत संयुक्त बैठक आयोजीत करण्यात आलेली असुन आपल्या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार क्षेत्रीय समस्या निकाली काढण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे तुर्तास आमरण उपोषण स्थगित करावे असे लेखी पत्राद्वारे अरुणा प्रकल्पग्रस्तांना तातडीने कळवण्यात आले आहे. या लेखी आश्वासनामुळे तसेच वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी कोरोना च्या वाढत्या प्राधुभाँवामुळे तुर्तास आंदोलन स्थगित करण्याच्या संदर्भात मध्यस्थी केल्यामुळे अरुणा प्र���ल्पग्रस्तांनी २५ फेब्रुवारी २०२१ चे आंबडपाल येथील प्रकल्पाच्या मुख्य कार्यालयावर आयोजीत केलेले आक्रोश आमरण ऊपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले आहे.\nजो पर्यन्त अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या न्यायमागण्या पुर्ण होत नाहीत तो पर्यन्त अरुणा प्रकल्पग्रस्तांचा न्याय हक्काचा लढा सुरुच राहील. असे ही लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, संघटनेचे सेक्ररेटरी अजय नागप, खजिनदार विलास कदम, अशोक नागप, मनोहर तळेकर,\nमुकेश कदम,आरती कांबळे,सानीका कांबळे,\nशिरोळ तालूका छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संघटनेच्या वतीने दिव्यांग बांधवाना दिपावलीनिमित्त फराळाचे वाटप..\nसिंधुदुर्गातील डॉक्टरांचा बंदमध्ये सहभाग.;आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना ऍलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास परवानगीला आक्षेप\nपिंगुळीतील विकासकामांचे आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपुजन…\nअनंत पिळणकर यांच्या शिष्टाईनंतर प्रीतम मोर्ये यांचे परिवहन कार्यालया विरोधातील उपोषण मागे\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nअरुणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एम.एस.कदम यांच्या लेखी आश्वासना मुळे प्रकल्पग्रस्तांचे उद्याचे आक...\nपुढील मंगळवारपासून कणकवलीचा आठवडा बाजार बंद.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती...\nअतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सिंधुदुर्गमधील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ७८ कोटी ६३ लाख निधी मंजूर; आम...\nतब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा सावंतवाडीच्या जिमखाना मैदानात रंगतोय नगराध्यक्ष चषकाचा थरार...\nपेट्रोल डिझेल दरवाढ,सक्तीची वीजबिल वसुली आदी प्रश्नांबाबत पुनःश्च लॉकडावनची भीती दाखवण्याचा सरकारचा ...\nकोकणातील शेकडो धनगर वस्त्या आजही रस्ते,वीज,पाणी या मूलभूत सुविधांपासून वंचित.;आ.गोपीचंद पडळकर...\nदिवंगत मनोहर कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार.....\nनाणोस/ तिरोडा गावातील शिवसेनेच्या माध्यमातून हायमास्ट लाईटचे उद्घाटन...\nस्त्री राजसत्ता प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि संचालक यांनी पीडित महिलेने संदर्भात पोलीस अधीक्षक यांनां...\nविनामास्क फिरत असलेला एका कुडाळ नगरपंचायतीच्या वरिष्ठ अधीकाऱ्यांकडून दंड वसुल.....\nप्राथ.शिक्षिका प्रियांका तेरसे यांना जि. परिषदेचा उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार..\nजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांच्या विरोधात विनभंगाचा गुन्हा दाखल.;४० वर्षीय महिला कर्मचारिने केली तक्रार..\nनाणोस/ तिरोडा गावातील शिवसेनेच्या माध्यमातून हायमास्ट लाईटचे उद्घाटन\nविनामास्क फिरत असलेला एका कुडाळ नगरपंचायतीच्या वरिष्ठ अधीकाऱ्यांकडून दंड वसुल..\nकुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे येथील शिवानी पुरळकर हीचा विषारी द्रव्य प्राशन केल्याने उपचारा दरम्यान निधन..\n१८ राज्यातील ५० क्लस्टर प्रकल्पांचे एकाच वेळी केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन\nमाणगाव येथे सिंधु आत्मनिर्भर अभियानांतर्गत हळद खरेदी,हळदपुड तयार करणा-या मशिनचा झाला शुभारंभ..\nमालवण मधील ज्येष्ठ प्रसिद्ध टेनिस बॉल क्रिकेटपटू अँमरोज अल्मेडा यांचा मसुरे मध्ये सत्कार...\nअतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सिंधुदुर्गमधील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ७८ कोटी ६३ लाख निधी मंजूर; आम. वैभव नाईक यांची माहिती\nपुढील मंगळवारपासून कणकवलीचा आठवडा बाजार बंद.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9305/", "date_download": "2021-06-13T05:27:10Z", "digest": "sha1:R7MIPDB55K2Q5HZQTX2JZHDNXDZEPIHZ", "length": 13107, "nlines": 84, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "रेडी - रेवस मार्गावरील खोदलेले चर येत्या ८ दिवसात न भरल्यास भाजपातर्फे वृक्षारोपण.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nरेडी – रेवस मार्गावरील खोदलेले चर येत्या ८ दिवसात न भरल्यास भाजपातर्फे वृक्षारोपण..\nPost category:इतर / बातम्या / वेंगुर्ले\nरेड��� – रेवस मार्गावरील खोदलेले चर येत्या ८ दिवसात न भरल्यास भाजपातर्फे वृक्षारोपण..\nवेंगुर्ले शहरातून जाणाऱ्या रेडी – रेवस मार्गावरील खोदलेले चर कायमस्वरूपी डांबरीकरण करून बुजविण्यात यावेत.येत्या ८ दिवसात सदर चर डांबरीकरण करुन कायमस्वरूपी न भरल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ भाजपातर्फे वृक्षारोपण करण्यात येईल,असा इशारा भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता वेंगुर्ले याना निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,रेडी – रेवस महामार्गावरील वेंगुर्ले शहरामध्ये भुयारी विद्युतीकरणासाठी खोदाई करण्यात आली आहे.सदर रस्त्यावर विद्युत लाईन टाकण्याचे काम पुर्ण होऊनही अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर चर कायमस्वरूपी बुजविण्यात न आल्याने वारंवार अपघात होत आहेत.वेंगुर्ले शहर हद्दीत एस.टी.स्टॅंड , साईमंगल कार्यालय समोर,पिराचा दर्गा, सातेरी काॅम्पेल्स समोर, दाभोली नाका,निमुसगा या ठिकाणची परिस्थिती फारच गंभीर आहे.\nतक्रार केल्यावर तात्पुरती माती टाकून चर बुजवून मलमपट्टी करण्याचे काम संबंधित खाते करत आहे.परंतु सदर रस्त्यावर वाहतूक जास्त असल्याने पुन्हा चरांची अवस्था ‘ जैसे थे’ च होते.त्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास होतो.याबाबत येत्या ८ दिवसात सदर चर डांबरीकरण करुन कायमस्वरूपी न भरल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ भाजपातर्फे वृक्षारोपण करण्यात येईल,असा इशारा भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.\nकुडाळ येथे २९ व्या भव्य आंतरराज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आ.वैभव नाईक यांच्याहस्ते उद्घाटन..\nअमेरिकन न्यायालयाचा मोठा निर्णय..मोदी-शाह यांच्याविरोधीतील ७६० कोटींच्या याचिकेसंदर्भातील.;जाणून घ्या..\nरुग्णालयात कोविड उपचार घेत असलेल्या महिलेचा विनयभंग\nवाचन प्रेरणादिना निमित्त शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी वेंगुर्ले तालुकास्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धा..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nरेडी - रेवस मार्गावरील खोदलेले चर येत्या ८ दिवसात न भरल्यास भाजपातर्फे वृक्षारोपण.....\nखा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंदर येथे रक्तदान शिबीर संपन्न.....\nविकेंड लाॅकडाउन��ा आचरयात उत्स्फुर्त प्रतिसाद.;आचरा बाजारपेठ शंभर टक्के बंद...\nसावंतवाडी पंचायत समितीचे सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत देणार सदस्य पदाचा राजीनामा.;राजकीय गोटात चर...\nमाजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.💐शुभेच्छुक.;*सौ.शर्वाणी शे...\nराज्य परिवहन खात्याला लागली आहे उतरती काळ.;मनसे राज्य परिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांचा आरोप.....\nव्यापारी आपली व ग्राहकांची काळजी घेईल या लाॅकडाऊन काळात व्यापारी वर्गाला सवलत द्या,;संतोष शिरसाट...\nअपघात करून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटर सायकलस्वार दिनेश तुळसकर याच्यावर कुडाळ पोलिसा...\nआंजिवडे येथील कृष्णा पंदारे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.....\nजेष्ठ नाट्य निर्माते मामा पेडणेकर काळाच्या पडद्याआड\nवेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात १२ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..\nलोकमान्य डंपर संघटना अध्यक्ष मिलिंद परब आणि जिल्हा वाळू संघटना सिंधुदुर्ग अध्यक्ष बाबा परब यानी निलेश राणेंसमेवत गोव्याचे मुंख्यमंत्री मा प्रमोद सावंत यांची घेतली भेट..\nशिरंगे येथील काळ्या दगडांच्या खाणींन मुळे होतंय काजू बागायतदारांचे नुकसान..\nअपघात करून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटर सायकलस्वार दिनेश तुळसकर याच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल\nसिंधुदुर्गातील डंपर मालकांचे प्रश्न सोडवल्या बद्दल शिवसेचे कुडाळ उपतालुकाप्रमुख मिलिंद परबांचा सन्मान...\nपिंगुळी येथील कल्पेश म्हापसेकर यांची शिवसेना ओ.बी.सी.सेल विभाग प्रमुख पदी निवड..\nआंजिवडे येथील कृष्णा पंदारे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..\nराज्य परिवहन खात्याला लागली आहे उतरती काळ.;मनसे राज्य परिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांचा आरोप..\nव्यापारी आपली व ग्राहकांची काळजी घेईल या लाॅकडाऊन काळात व्यापारी वर्गाला सवलत द्या,;संतोष शिरसाट\nवेतोरे येथील मुकबधीर पूजा धुरी पेंटींगमध्ये महाराष्ट्रात प्रथम..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती ��ुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-06-13T06:39:00Z", "digest": "sha1:DS2HPKOXDACWNCM445E56MWTTM2YADYZ", "length": 9395, "nlines": 112, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बोत्स्वाना - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(बोटस्वाना या पानावरून पुनर्निर्देशित)\nबोत्स्वाना हा हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. बोत्स्वानाच्या आग्नेय व दक्षिणेला दक्षिण आफ्रिका, पश्चिमेला व उत्तरेला नामिबिया, उत्तरेला झांबिया तर वायव्येला झिम्बाब्वे हे देश आहेत. बोत्वासाचा ७० टक्के भाग कालाहारी वाळवंटाने व्यापला आहे. गाबोरोनी ही बोत्स्वानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. केवळ ३.४ इतकी लोकसंख्या घनता असलेला बोत्स्वाना जगातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेल्या देशांपैकी एक आहे.\nबोत्स्वानाचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) गॅबारोनी\n- राष्ट्रप्रमुख इयन खामा\n- स्वातंत्र्य दिवस ३० सप्टेंबर १९६६ (युनायटेड किंग्डमपासून)\n- एकूण ५,८१,७३० किमी२ (४७वा क्रमांक)\n- पाणी (%) २.६\n-एकूण २०,२९,३०७ (१४७वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण २९.७०७ अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न १६.०२९ अमेरिकन डॉलर\nमानवी विकास निर्देशांक . ▲ ०.६३३ (मध्यम) (९८ वा) (२०१०)\nआंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + २:००\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २६७\n१९६६ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी हा देश युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखाली होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जगातील सर्वात गरीब असलेल्या बोत्स्वानाने झपाट्याने प्रगती केली आहे व तो सध्या सर्वाधिक वेगाने विकास होणाऱ्या देशांपैकी एक आहे. बोत्स्वाना राष्ट्रकुल परिषद, संयुक्त राष्ट्रे, आफ्रिकन संघ इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.\nह्या भागातील इतर देशांप्रमाणे बोत्स्वानामध्ये एड्स रोगाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे. येथील २४ टक्के हे एड्सचे प्रमाण स्वाझीलँड खालोखाल जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nविकिव्हॉयेज वरील बोत्स्वाना पर्यटन गाईड (इंग्रजी)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०२० रोजी ०२:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2019/11/blog-post_51.html", "date_download": "2021-06-13T06:13:07Z", "digest": "sha1:OIHX454ZZJTNSOP5CSDKLBR6ZT6X4WTV", "length": 13748, "nlines": 64, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "\"क्यार\" व \"महा\" चक्रिवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेती नुकसानीपोटी शासन मदत | Gosip4U Digital Wing Of India \"क्यार\" व \"महा\" चक्रिवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेती नुकसानीपोटी शासन मदत - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या शेतकरी \"क्यार\" व \"महा\" चक्रिवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेती नुकसानीपोटी शासन मदत\n\"क्यार\" व \"महा\" चक्रिवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेती नुकसानीपोटी शासन मदत\nराज्यात माहे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या \"क्यार\" व \"महा\" चक्रिवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीक्रपकाच्या नुकसानीपोटी आपद्ग्रसताांना क्रवशेष दराने मदत देण्याबाबत व क्रवक्रवध सवलती लागू करण्याबाबत .\nप्रसतावना:- राज्यात माहे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये \"क्यार\" व \"महा\" चक्रिवादळामुळे क्रनमार् झालेल्या पक्ररस्सितीमुळे झालेल्या अवेळी पावसामुळे राज्यातील 34 क्रिल्यातील 325 तालुक्याांमधील शेतीक्रपकाांचे नुकसान झाल्याचे क्रनदशणनास आले आहे. सदर नैसर्गगक आपत्तीमुळे शेतीक्रपकाांचे नुकसान झाल्याने बाक्रधत झालेल्या शेतकऱयाांना मदत देण्यासांदभात मा. राज्यपाल महोदय याांच्या अध्यक्षतेखाली क्रदनाांक 16.11.2019 रोिी बैठक आयोक्रित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये घेतलेल्या क्रनर्णयानुसार बाक्रधत शेतकऱयाांना मदत देण्यासांदभात शासन आदेश क्रनगणक्रमत करण्याची बाब शासनाच्या क्रवचाराधीन होती.\nशासन क्रनर्णय :- माहे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये \"क्यार\" व \"महा\" चक्रिवादळामुळे क्रनमार् झालेल्या पक्ररस्सितीमुळे झालेल्या अवेळी पावसामुळे राज्यातील 34 क्रिल्याांतील 325 तालुक्याांमधील शेतीक्रपकाांचे व बहुवार्गषक क्रपकाांचे नुकसान झाले आहे. सदर आपत्तीमुळे शेतीक्रपकाांचे व बहुवार्गषक क्रपकाांचे नुकसान झालेल्या आपद्ग्रसत शेतकऱयाांना मदत व सवलती देण्याचा क्रनर्णय शासनाने घेतला.\n(अ) मदत - शेतीक्रपकाांचे व बहुवार्गषक क्रपकाांचे नुकसान बाब आर्गिक सहाय्याचे दर अ) शेतीक्रपके रु.8,000/- प्रक्रत हे.\nब) बहुवार्गषक क्रपके (फळबागा) रु.18,000/- प्रक्रत हे. शेतीक्रपके / फळक्रपकाांच्या नुकसानीसाठी 2 हेक्टरच्या मयादेपयंत उपरोक्त मदत अनुज्ञेय राहील.\n(ब) सवलती:- उपरोक्त नैसर्गगक आपत्तीमध्येबाक्रधत झालेल्या 34 क्रिल्हयातील 325 तालुक्याांमध्ये खालील सवलती लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे :\n2) शेतीक्रपकाांच्या नुकसान झालेल्या शेतकऱयाांच्या पाल्याांना शाळा व महाक्रवद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी.\nसदर सवलतींबाबत सांबांक्रधत प्रशासकीय क्रवभागाने आवश्यकतेनुसार सक्रवसतर आदेश क्रनगणक्रमत करावेत. तसेच त्याबाबत आवश्यक क्रनधीची तरतूद करुन ती माफ करण्यात यावी. 2. शेती व फळ क्रपकाच्या नुकसानीसाठी मदतीचे वाटप करताना खालीलप्रमार्े दक्षता घेण्यात यावी. i) प्रचक्रलत क्रनयमानुसार शेती / बहुवार्गषक फळक्रपकाच्या नुकसानीकरीता मदत 33 टक्के अिवा त्याहून अक्रधक नुकसान झालेल्याांना अनुज्ञेय राहील. ii) प्रचक्रलत पध्दतीनुसार कृ षी सहायक, तलाठी व राम सेवक याांच्या सांयुक्त सवाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पांचनाम्यानुसार सवण क्रिल्हाक्रधकारी याांनी क्रदलेल्या अहवालानुसार क्रवभागीय आयुक्त याांनी आयुक्त (कृ क्रष) याांना पाठक्रवलेल्या व कृ क्रष आयुक्त याांनी राज्याचा अहवाल एकक्रत्रत करून शासनास सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार मदतीचे वाटप क्रिल्हाक्रधकारी याांनी करावे. iii) सांबांक्रधत बाक्रधताांच्या बँक बचत खात्यात मदतीची रक्कम िेट िमा करण्यात यावी. iv) कोर्त्याही बाक्रधताांना रोखीने ककवा क्रनक्रवष्ट्ठा सवरुपात मदत करण्���ात येऊ नये. v) शेत िक्रमनीच्या झालेल्या नुकसानीकरीता मदतीची रक्कम खातेदाराांच्या बँक खात्यावर िेट िमा करताना मदतीच्या रक्कमेमधून कोर्त्याही बँके ने कोर्त्याही प्रकारची वसुली करु नये. याकक्ररता सहकार क्रवभागाने योग्य ते आदेश क्रनगणक्रमत करावेत. vi) सदर क्रनर्णयान्वये शेतकऱयाांना देण्यात येर्ारी मदत ही क्रवशेष बाब असल्यामुळे पूवोदाहरर् म्हर्ून गर्ली िार्ार नाही.\n3. उपरोक्त पक्ररच्छेद िमाांक 1 (अ) मध्ये नमूद के ल्याप्रमार्े उपरोक्तप्रमार्े बाक्रधत शेतकऱयाांना मदतीचे वाटप करण्यासाठी या शासन क्रनर्णयासोबत िोडलेल्या क्रववरर्पत्र-अ मध्ये नमूद के ल्याप्रमार्े पक्रहल्या टप्पप्पयापोटी एकू र् रू 205936. 65 लक्ष (रूपये दोन हिार एकोर्साठ कोटी छत्तीस लक्ष पासष्ट्ट हिार फक्त) इतकी रक्कम मागर्ी िमाांक सी-6, प्रधान लेखाशीषण 2245- नैसर्गगक आपत्तीच्या क्रनवारर्ािण सहाय्य, 02, पूर, चिीवादळे इत्यादी, 101, अनुरह सहाय्य (91) राज्य आपत्ती प्रक्रतसाद क्रनधीच्या मानकानुसार खचण, (91)(05) नैसर्गगक आपत्तीमुळे पीक नुकसानीकक्ररता शेतकऱयाांना मदत,31 सहाय्यक अनुदाने ( 2245 2452) या लेखाशीषाखाली क्रवतक्ररत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. या क्रनधीचे तात्काळ क्रवतरर् करण्यात यावे. तसेच अक्रतक्ररक्त लागर्ाऱया क्रनधीची मागर्ी करण्यात यावी. 4. सदर शासन क्रनर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांके तसिळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा साांके ताांक 201911191100094919 असा आहे. हा आदेश क्रडिीटल सवाक्षरीने साक्षाांकीत करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल याांचे आदेशानुसार व नाांवान\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/03/122.html", "date_download": "2021-06-13T05:29:37Z", "digest": "sha1:T7DND4G3YDGZS5R6M3B774KCNXEAHKIT", "length": 5596, "nlines": 80, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "कोरोन��; महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 122 वर | Gosip4U Digital Wing Of India कोरोना; महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 122 वर - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome Corona कोरोना; महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 122 वर\nकोरोना; महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 122 वर\nकोरोना; महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 122 वर\nमहाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 122 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या आज दुपारपर्यंत 116 होती.\nमात्र, मुंबईत 5 तर ठाण्यात 1 असे एकूण 6 नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.\nसांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आज समोर आलं. या कुटुंबातील चौघांना आधीच कोरोना झाला होता.\nत्यानंतर कुटुंबातील आणखी पाच सदस्यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. तर मुंबईतही आणखी चार जण कोरोनाबाधित झाल्याचं समोर आलं.\nत्यानंतर आज संध्याकाळ मुंबईत आणखी 5 जणांना आणि ठाण्याच्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं.\nसांगलीतील कोरोना बाधितांवर मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. कोरोनाबाधित कुटुंब हे इस्लामपूरमधील रहिवासी असल्याची माहिती आहे.\nनव्याने वाढ झालेल्या कोरोना बाधितांमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलीचा समावेश आहे.\n*कोरोनाचे कुठे किती रुग्ण\n▪ मुंबई : 50\n▪ पिंपरी चिंचवड : 12\n▪ सांगली : 9\n▪ कल्याण : 5\n▪ नवी मुंबई : 5\n▪ नागपूर : 4\n▪ यवतमाळ : 4\n▪ अहमदनगर : 3\n▪ ठाणे : 4\n▪ सातारा : 2\n▪ पनवेल : 1\n▪ उल्हासनगर : 1\n▪ वसई विरार : 1\n▪ औरंगाबाद : 1\n▪ रत्नागिरी : 1\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/15086", "date_download": "2021-06-13T04:27:06Z", "digest": "sha1:IXMIZSZ2RSPYHHSKCIBS6PKJCFXGKZEQ", "length": 7868, "nlines": 100, "source_domain": "dhanlabh.in", "title": "आता सोन्यावर मिळणार 90 % कर्ज RBI – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँ�� रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nआता सोन्यावर मिळणार 90 % कर्ज RBI\nकरोना व्हायरस संकट काळात अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. या काळात पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी अनेकांचा मोठा आधार ठरले ते gold loan होय. आता आरबीआयने सर्व सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे.\nगोल्ड लोन अर्थात सोन्यावरील कर्जाची व्हॅल्यू वाढवण्याचा निर्णय आरबीआयने घेतलाय. आता सोन्यावर ९० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळणार आहे. आतापर्यंत सोन्याच्या एकूण मुल्यावर ७५ टक्केपर्यंत कर्ज मिळत होते.\nनिष्क्रिय फंड योजनांना नवीन गुंतवणूक स्वीकारण्यास बंदी \nमोदी सरकारचा 2019-20 साठीचा अर्थसंकल्प 5 जुलैला…\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%95/", "date_download": "2021-06-13T05:37:37Z", "digest": "sha1:OZA3B6VYSQSVPXU7AROTEKEI33OMP7TS", "length": 8211, "nlines": 125, "source_domain": "www.batmidar.in", "title": "नागपुरात पत्रकारांना धमक्या | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मिडियावरील हल्ले महाराष्ट्र नागपुरात पत्रकारांना धमक्या\nनागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचे समर्थक असलेले काही नेते व कार्यकर्ते सोशल मीडियावर पत्रकारांना धमक्या देत आहेत. तसेच, त्यांना बदनामीकारक शिवीगाळही केली जात आहे. या खालच्या पातळीवरील कृतीचा नागपूरच्या पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.\nपत्रकार सरिता कौशिक, रजत वशिष्ठ, रश्मी पुराणिक व राजीव खांडेकर यांना पटोले समर्थकांनी आतापर्यंत लक्ष्य केले. पटोले व त्यांच्या समर्थकांचे पत्रकारांसोबतचे हे वागणे धक्कादायक आहे. पत्रकार नागरिकांपुढे सत्य बाजू मांडत असल्यामुळे झालेला जळफळाट यातून दिसून येत आहे. पत्रकार अशा भ्याड कृतीला कधीच घाबरणार नाहीत. ते आपल्या कर्तव्यांना सतत न्याय देत राहतील. प्रसारमाध्यमे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. त्याला नुकसान पोहचविण्याचे काम पटोले समर्थक करीत आहे. त्यांच्या या कृतीचे कधीच समर्थन केले जाऊ शकत नाही. त्यांची कृती फौजदारी गुन्हा आहे. त्यामुळे पटोले व त्यांच्या समर्थकांनी तात्काळ पत्रकारांची माफी मागावी. तसेच, पोलिसांनी दोषी समर्थकांचा शोध घेऊन त्यांना दंडित करावे व पत्रकारांची बदनामी करणारी खोटी छायाचित्रे प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकारांनी प्जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या प्रकाराचा निषेध केला आहे.\nPrevious articleतामिळनाडूत कॉग्रेसवाल्यांची पत्रकाराला मारहाण\nNext articleनिखिल वागळे यांना पुरस्कार\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/a-young-man-who-went-to-immerse-ganpati-in-a-mine-drowned-26229/", "date_download": "2021-06-13T05:55:43Z", "digest": "sha1:Y3XONEZVEEY5YXH3IYBYCYCOTKKPV3CB", "length": 10660, "nlines": 168, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "A young man who went to immerse Ganpati in a mine drowned | खाणीत गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nवाघोली येथील घटनाखाणीत गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू\nवाघोली : वाघोली येथील शिंदे-अगरवाल खाण परिसरामध्ये गणपती विसर्जनासाठी गेलेल्या बाईफ रोड येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.१) दुपारी दोनच्या सुमारास घडली. कृष्णा मारुती लोकरे (वय १८, रा. वाघोली) असे खाणीत बुडून मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.\nयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लोकरे त्याच्या सोबत असलेल्या काही जणांसोबत शिंदे-अगरवाल खाणीमध्ये गणपती विसर्जनासाठी गेला होता. तेथे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. लोणीकंद पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटलला हलविण्यात आला. गणपती विसर्जनासाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/establishment-of-sakhar-chauth-ganpati-by-lok-vikas-samajik-sanstha-27220/", "date_download": "2021-06-13T05:28:05Z", "digest": "sha1:V42LUX3G5RPVTTWI6XUMEPTDO5OX3LA3", "length": 14629, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Establishment of Sakhar Chauth Ganpati by Lok Vikas Samajik Sanstha | लोकविकास सामाजिक संस्थेतर्फे साखर चौथ गणपतीची स्थापना | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकाली�� जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nरायगडलोकविकास सामाजिक संस्थेतर्फे साखर चौथ गणपतीची स्थापना\nमहाडच्या ग्राम दैवत श्री विरेश्वर महाराज मंदिरात साध्या पद्धतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. लोक विकास सामाजिक संस्थेचे यावर्षी गणपती उत्सावाचं हे पाचव वर्ष आहे. साखर चौथ गणपती उत्सव हा विशेषता आगरी समाजाचा उत्सव मानला जातो.\nमहाड : माजी आमदार तथा रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महाड मधील लोक विकास सामाजिक संस्थेचे संस्थापक ( Lok Vikas Samajik Sanstha) अध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या संकल्पनेतून दरवर्षी प्रमाणे साखर चौथ गणपतीची (Sakhar Chauth Ganpati ) स्थापना करण्यात आली आहे.\nशनिवारी सकाळी महाडच्या ग्राम दैवत श्री विरेश्वर महाराज मंदिरात साध्या पद्धतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. लोक विकास सामाजिक संस्थेचे यावर्षी गणपती उत्सावाचं हे पाचव वर्ष आहे. साखर चौथ गणपती उत्सव हा विशेषता आगरी समाजाचा उत्सव मानला जातो. पेण, पनवेल, अलिबाग, उरण, कर्जत, खालापूर, खोपोली या भागांत हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची प्रथा आहे.\nपरंतु दक्षिण रायगड मध्ये सुद्धा नोकरी व्यापार व्यवसायामुळे आगरी समाज बांधव स्थिरावला आहे. यामुळे एरवी लोक विकास सामाजिक संस्था महाडमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवणारी राजकारण विरहीत संघटना कार्यरत आहे. माणिकराव जगाताप यांनी साखर चौथ गणपती उत्सव दक्षिण रायगड मध्ये सुद्धा साजरा होवू शकतो या संकल्पनेतून पाच वर्षापूर्वी या उत्सवास सुरुवात केली. दोन दिवस सामाजिक मनोरंजन भजन किर्तन भव्य विसर्जन मिरवणूक अस या उत्सावाच स्वरूप होत.\nलोकविकास सामाजिक संस्थेतर्फे माणिकराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव शशिकांत पगारे, प्रशांत म्हामुणकर, संदीप जाधव,सुदेश कळमकर, मंगेश जगताप, राजेंद्र कोरपे, जगदिश पवार, गजानन काप, संदेश गोठल, साहिल हेलेकर, जिगर बुटाला, दिपक सुतार, शांताराम सुतार, राजू भाई, महेश शेडगे, अनिल अजगरे, संजय पवार, उमेश जगताप, पूजा जगताप, शितल पाटेकर आदी विशेष मेहनत घेतली रविवारी सायंकाळी भोई घाट सावित्री नदी पात्रात साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात येणार आहे.\nगणेश उत्सवाची परंपरा तशी शेकडो वर्षाची आहे आमच्या आगरी समाजात साखर चौथ गणपती ��त्सव मोठ्या भक्तीभावांत साजरा केला जातो परंतु दक्षिण रायगड मधील महाडमध्ये कधी हा उत्सव साजरा केला जाईल वाटल नव्हत परंतु ते माणिकराव जगताप यांच्याचमुळे शक्य झालय.\n- भुपेश पाटील , उरण ( महाड ) रायगड\nहिन्दूंचं गणपती हे लाडक दैवत मानल जात माणिकराव जगताप यांच्या मुळे आम्हा आगरी समाज बांधवाना साखर चौथ गणपती उत्सवाचा आनंद महाड येथे मिळतो हे आमच भाग्यच मानतो.\n- प्रशांत पाटील , दिवेआगर ( महाड ) रायगड\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/efforts-reduce-additional-work-teachers-varsha-gaikwad-9354", "date_download": "2021-06-13T05:06:05Z", "digest": "sha1:EQK56JPOPROWDCW6WHO4R3GKHF3E7O2E", "length": 11304, "nlines": 155, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | शिक्षकांवरील अतिरिक्त काम कमी करण्यासाठी प्रयत्नशील : वर्षा गायकवाड | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVIDEO | शिक्षकांवरील अतिरिक्त काम कमी करण्यासाठी प्रयत्नशील : वर्षा गायकवाड\nVIDEO | शिक्षकांवरील अतिरिक्त काम कमी करण्यासाठी प्रयत्नशील : वर्षा गायकवाड\nVIDEO | शिक्षकांवरील अतिरिक्त काम कमी करण्यासाठी प्रयत्नशील : वर्षा गायकवाड\nमंगळवार, 21 जानेवारी 2020\nमुंबई : शिक्षकांवरील अतिरिक्त काम लवकरच कमी होतील आणि ते उत्तम शिक्षण देऊ शकतात. यासाठी आमच्या सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यांनी आज दिली.\nराज्यातील शिक्षकांवरील अतिरिक्त भार हा नेहमीच चर्चेचा विषय. ज्ञानदानाऐवजी त्यांच्यावर सरकारी कामाचा ताण असतो. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असतो.\nमुंबई : शिक्षकांवरील अतिरिक्त काम लवकरच कमी होतील आणि ते उत्तम शिक्षण देऊ शकतात. यासाठी आमच्या सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यांनी आज दिली.\nराज्यातील शिक्षकांवरील अतिरिक्त भार हा नेहमीच चर्चेचा विषय. ज्ञानदानाऐवजी त्यांच्यावर सरकारी कामाचा ताण असतो. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असतो.\nया सर्व पार्श्‍वभूमी पत्रकारांशी बोलताना गायकवाड म्हणाल्या, की शिक्षकांना शिकवण्याव्यतीरिक्त बाकीचे काम ही मोठा प्रमाणात दिली जातात.यामुळे शिक्षक फक्त तेच काम करण्यातच व्यस्त राहतात. प्रामुख्याने सीईओ,कलेक्‍टर,केंद्र सरकारने दिलेली कामे असतात.\nत्यामुळे मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.आपण केंद्र सरकारशी बोलू असे देखील आश्‍वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे शिक्षकांवरील अतिरिक्त काम लवकरच कमी होतील.आणि ते उत्तम शिक्षण देऊ शकतात.यासाठी आमचा प्रयत्न आहे.\nकाँग्रेस नेते भाई जगताप यांच्यावर गुन्हा\nमुंबई : राज्यात Maharashtra अनेक ठिकाणी काँग्रेसतर्फे पेट्रोल Petrol दरवाढी...\nलाल डोंगर परिसरात पावसामुळे कोसळले घर \nमुंबई : चेंबूरच्या Chembur लाल डोंगर परिसरात असलेल्या विश्व गौतम नगर मध्ये घरे...\nरूग्णांची लूट करणाऱ्या खासगी कोविड सेंटरवर शिवसेनेचे आंदोलन\nभंडारा : भंडारा Bhandara जिल्ह्यातील तुमसर Tumsar येथील डाँ.कोडवानी...\nWeather Update: मुंबई आणि कोकण विभागात हवामान खात्याचा रेड अलर्ट\nमुंबई: मुंबईत Mumbai जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाची जोरदार बॅटिंग...\n'गरज सरो वैद्य मरो' कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच ८२ परिचारकांना...\nनंदुरबार : नंदुरबार Nandurbar जिल्ह्यातील आरोग्य विभागात Health Department...\n तुमच्या फेक प्रोफाईल बनवून कोणी तरी मागतंय पैसे\nमुंबई: सावधान तुमच्या नावे कोणीतरी पैसे मागतंय. ऐकून तुम्हाला धक्का बसला ना....\nदेव तारी त्याला कोण मारी; अर्धा तास बोरवेलमध्ये पडून असलेले बाळ...\nथरकाप उडवणारी घटना रामटेक तालूक्यातील शिवनी भोंडकी येथे घडली. शिवारात खेळत असतांना...\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले तर...\nमुंबई - नवी मुंबईत Navi Mumbai उभारण्यात येणाऱ्या विमानतळाला Airport हिंदुहृदयसम्राट...\nदिलीप कुमार यांना मिळाला डिस्चार्ज\nमुंबई - बॉलीवूड दिग्गज अभिनेते दिलीप कुमार Actor Dilip Kumar यांना मुंबईतील Mumbai...\nप्रशांत किशोर आणि शरद पवारांची केवळ सदिच्छा भेट की नवी रणनीती \nमुंबई - राजकीय सल्लागार आणि रणनितिकार प्रशांत किशोर Prashant Kishor यांनी...\nसुप्रीम कोर्टाने परमबीर सिंग यांची याचिका फेटाळली\nमुंबई - माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh यांनी त्यांच्या विरोधात...\nनवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली 'ही' माहिती\nमुंबई : नवी मुंबई Navi Mumbai विमानतळाला स्व.बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/47106/backlinks", "date_download": "2021-06-13T05:23:56Z", "digest": "sha1:UIG7OVZTIY2E3MB3CQO525J6MZKMZQBR", "length": 7275, "nlines": 119, "source_domain": "misalpav.com", "title": "Pages that link to व्हिलेज डायरी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक स���स्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.\nसध्या 13 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AD/", "date_download": "2021-06-13T06:15:37Z", "digest": "sha1:ZG2J5VPJCJOXYUNJENDDR5N7PTT6WJQH", "length": 10577, "nlines": 148, "source_domain": "www.batmidar.in", "title": "तमाम पत्रकार मित्राचे आभार | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nतमाम पत्रकार मित्राचे आभार\nमहाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचा मी ऋुणी आहे.काल दोन्ही सभागृहात पत्रकार संरक्षण कायदा संमत झाल्यानंतर राज्यातील पत्रकार मित्रांनी माझ्यावर शुभेच्छा आणि अभिनंंदनाचा अक्षरशः वर्षाव केला.थेट फोन करून,एसएमएसव्दारे आणि व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून हजारो मित्रांनी माझे अभिनंदन केले .आपले सर्वांचे मनापासून आभार.कायद्याचे श्रेय कुणाला,कोणत्या संघटन��ला घ्यायचे ते त्यांनी खुशाल घ्यावे.मला तुमचं सर्वाचं प्रेम आणि विश्‍वास हवा आहे.तो मला मिळतोय ,त्या अर्थानं मी भाग्यवान आहे.हेच प्रेम कायम असू द्यावं हीच नम्र विनंती.\nPrevious articleचला मुख्यमंत्र्यांचे आभार मानू या\nNext articleअखेरचे तीन दिवस आणि आम्ही…\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मु��्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/girls-world-cup-will-be-held-india-next-year-13742", "date_download": "2021-06-13T05:56:04Z", "digest": "sha1:M5KPIOXKOZCRV5Q7PEG3X42JZRQOGIIU", "length": 9773, "nlines": 122, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "मुलींची विश्वकरंडक स्पर्धा पुढील वर्षी भारतात होणार | Gomantak", "raw_content": "\nमुलींची विश्वकरंडक स्पर्धा पुढील वर्षी भारतात होणार\nमुलींची विश्वकरंडक स्पर्धा पुढील वर्षी भारतात होणार\nशुक्रवार, 21 मे 2021\n2020 मध्ये या स्पर्धा भारतात होणार होत्या परंतु कोरोनाच्या संकटामुळे या स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर या स्पर्धा रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. फिफाने भारताला याची भरपाई म्हणून 2022 च्या स्पर्धेचे यजमान पद मिळले आहे.\nझ्युरिच : फिफाने (Fifa) भारतात होणाऱ्या 17 वर्षाखालील मुलींच्या विश्वकरंडक फुटबॉल (Football World Cup) स्पर्धेची अधिकृत रित्या घोषणा केली आहे. पुढील वर्षी म्हणजेच 2022 ला 11 ते 30 ऑक्टोबरला ही स्पर्धा होणार आहे.\nISL Football League: गोव्याचा ग्लॅन मार्टिन्स प्रथमच राष्ट्रीय संभाव्य संघात\n2020 मध्ये या स्पर्धा भारतात होणार होत्या परंतु कोरोनाच्या (Covid-19) संकटामुळे या स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर या स्पर्धा रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. फिफाने भारताला याची भरपाई म्हणून 2022 च्या स्पर्धेचे यजमान पद मिळले आहे. तर 2023 च्या स्पर्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये 20 जुलै ते 20 ऑगस्ट या कालावधीत होतील. महिला विश्वकरंडक स्पर्धेसाठी प्ले-ऑफचे (Playoff) सामने 17 ते 23 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येतील. 2022 मध्ये होणाऱ्या 20 वर्षाखालील मुलींच्या विश्वकरंडक स्पर्धा 10 ते 28 ऑगस्ट दरम्यान कोस्टारिकाला होणार आहे. फिफा अरब करंडक स्पर्धेसाठी 14 संघांची प्ले-ऑफ स्पर्धा या वर्षी 19 ते 25 जून दरम्यान होणार आहे.\nतासभर घालवायची बाथरूममध्येच वेळ; राज कुंद्राचे एक्स वाइफ बद्दल अनेक खुलासे, शिल्पा नाराज\nशिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा(Raj Kundra) बॉलीवूडच्या क्युट...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\nचीनी गुप्तहेराला भारत-बांग्लादेश सीमेवर अटक\nबांग्लादेश सीमेवर (Bangladesh border) बीएसएफने (BSF) अवैधपणे भारतात प्रवेश करणाऱ��या...\nघरी बसून करता येणार आधारमध्ये बदल; mAadhaar App जाणून घ्या\nभारतात (India) आधार कार्ड (Aadhaar card) हे अनिवार्य झाले आहे. खासगी कामे असो किंवा...\nकुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या उच्च न्यायालयात फाशीविरुध्द मागता येणार दाद\nभारताचे (India) माजी नौदल अधिकारी (Naval officer) असणाऱ्या कुलभूषण जाधव (Kulbhushan...\nIND Vs NZ : विलगीकरणानंतर आज टीम इंडिया एकत्रित सरावासाठी मैदानात\nसाऊथॅम्प्टन : इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन (Southampton) मैदानावर 18 जून...\nवर्षाअखेर मोदींचा अमेरिका दौरा पहिल्यांदाच होणार राष्ट्राध्यक्ष बायडन यांची भेट\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र...\nराजकीय पक्षांनी गोमंतकीयांचं समाजमन जाणून घ्यावं\nभाजप हालचाली करते म्हणजे निवडणूक लवकर होऊ शकते, असे गृहित धरून कॉंग्रेसचे हातपाय...\nबॉक्सर दिनको सिंह मेरी कोम आणि एल सरिता देवीचे होते प्रेरणास्थान\nएशियन गेम्समधले(Asian Games) सुवर्णपदक विजेते(Gold Medallist) बॉक्सर दिनको सिंह(...\nविरोधी पक्षनेत्याच्या मारली कानाखाली; हा इम्रान खानचा नवा पाकिस्तान आहे\nजगभरातील वृत्तवाहिन्यांवरील चर्चेदरम्यान पॅनेलवाल्यांमध्ये जोरदार वादविवाद होणे ही...\nBirthday Special : महागड्या गाड्या आणि आलिशान घर; पाहा मिका सिंहची रॉयल लाइफ\n\"तूट भरुन काढण्यासाठी नोटांची छपाई करणे हा शेवटचा पर्याय\"\nनवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) माजी गव्हर्नर डी सुब्बाराव(D Subbarao)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/27136", "date_download": "2021-06-13T05:16:14Z", "digest": "sha1:M6ONLL6GP7QLXNNTLF4EHZ4JYEUFYUOL", "length": 8112, "nlines": 147, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "इंजेवारीत 40 वर्षानंतर एकाच पॅनला बहुमत | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र इंजेवारीत 40 वर्षानंतर एकाच पॅनला बहुमत\nइंजेवारीत 40 वर्षानंतर एकाच पॅनला बहुमत\nहर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी\nग्रामपंचायत निवडणूक 2021 च्या निवडणूकित आरमोरी तालुक्यातील नऊ सदस्य संख्या असलेल्या इंजेवारी ग्रामपंचायत मध्ये तब्बल 40 वर्षा नंतर लोक विकास पॅनल या सावकार गटच्या पॅनलचे 9 पैकी 9 सदस्य निवडून आले हा एक इतिहास घडला आहे कारण या आधी कधीच एका पॅनला बहुमत मिळाले नाही त्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे या नऊ सदस्यांमध्ये मंगेश ईश्वर पासेवार, अलका गोमाजी कुकडकार , सविता कुशन दाने, चुडाराम योगराज पात्रीकर , अर्चना डाकराम कुमरे, चेतना ���ानेश्वर खोब्रागडे, मोरेश्वर मारोती जुमनाके , संजयसिंग परसनसिंग डांगी, योगिता तुकाराम जुआरे आदी सदस्य निवडून आले\nPrevious articleकोंढवे धावडे येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात पार पडली\nNext articleसावली तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विजयी झालेल्या उमेदवारांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला\nकरोनातील मयत पत्रकाराच्या कुटुंबियांना मदत करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाला ग्वाही\nदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे…. अखिल भारतीय बापू युवा संगठन विद्यार्थी समितीचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन….\nहरवायचे आहे कोरोनास ; शासकीय नियम तोडू नये — जगनराव उईके यांची विनंती\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nभारतीय महान समाज सुधारक पेरियार रामास्वामी नायरकर जयंतीच्या निमित्ताने नगर सावंगी...\nप्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद केंद्र शाळा तुळई यांच्यावतीने स्वातंत्र्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/27334", "date_download": "2021-06-13T05:47:48Z", "digest": "sha1:M4VEATVOYVE2LZRL27FZNOQ2RYGDC6H5", "length": 8573, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. योगेशदादा कदम यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण शिवतेज आरोग्य सेवा संचलित छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल जामगे ता. खेड येथे पार पडले. | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. योगेशदादा कदम यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण शिवतेज...\nदापोली विध���नसभा मतदारसंघाचे आमदार श्री. योगेशदादा कदम यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण शिवतेज आरोग्य सेवा संचलित छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल जामगे ता. खेड येथे पार पडले.\nप्रतिनिधी : प्रसाद गांधी.\nखेड : प्रजासत्ताक दिन व संविधानाचे महत्व आमदार श्री. योगेशदादा कदम यांनी उपस्थितांसमोर मांडले. सदर ध्वजारोहणासाठी माजी कमांडर श्रीकृष्ण, प्राचार्य डॉ.श्री. एम.एस. खोत, ज्येष्ठ नागरिक श्री. विजय कदम, संस्थेचे खजिनदार श्री. काशिराम सकपाळ यांसहित सैनिक स्कूलचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालकवर्ग व जामगेवासिय उपस्थित होते.\nPrevious articleराजाराम खां.पोलीस स्टेशन च्या वतीने खांदला येथे प्रोजेक्ट प्रगती व प्रोजेक्ट विकास कार्यक्रम – जात प्रमाणपत्र व आधार कार्ड वितरण\nNext articleकोरची नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार तालुका प्रमुख रमेश मानकर\nपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गुरवळा उपक्षेत्रात बांधला वनराई बंधारा – उपक्षेत्र गुरवळा व पीपल फॉर एनवोरमेन्ट अँड अनिमल वेल्फेअर संस्था गडचिरोली यांचा पुढाकार\nचंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय गडचिरोलीतील जनतेच्या हिताविरुद् -२५० गावांनी केला निषेध\nवृत्तपत्रातील बातम्यांची दखल घेऊन केलेल्या पत्र व्यवहारावर कार्यवाई करावी : आमदार डॉ. होळी – कार्यवाई न करणे म्हणजे वृत्तपत्र व लोकप्रतिनिधींचा अपमान असल्याचे...\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nशाळेतील वर्ग खोल्यांअभावी एकाच इमारतीमध्ये बारा वर्ग तुकड्यांचे विद्यार्थी – कुरुड...\n२० आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांनी केले रक्तदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trends/finance-minister-nirmala-sitaraman-on-education-breaking-news-latest-news", "date_download": "2021-06-13T06:19:26Z", "digest": "sha1:HOQMLVY3KLI45OAG5ATY7XUNSGRIYTSE", "length": 4366, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी काय?", "raw_content": "\nकेंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी काय\nटीम देशदूत : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना शिक्षण क्षेत्रासाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या. यावेळी त्या म्हणाल्या की, लवकरच नवीन शिक्षण धोरण जाहीर करण्यात येईल.\nजिल्हा रुग्णालयांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये लवकरच सुरु करण्यात येतील. तरुण अभियंत्यांना स्थानिक संस्थांमध्ये काम करण्यासाठी इंटर्नशिपची सुविधा दिली जाईल.\nसरकार उच्च शिक्षण सुधारण्याचे काम करीत आहे. जगातील विद्यार्थ्यांना भारतात अभ्यासासाठी सुविधा पुरविल्या जातील. भारतातील विद्यार्थ्यांना आशिया, आफ्रिका मधील देशांमध्ये देखील पाठवले जाईल. नॅशनल पोलिस युनिव्हर्सिटी, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिशियल सायन्स बनविण्याचा प्रस्ताव आहे.\nअर्थसंकल्पात शिक्षणासाठी 99 हजार 300 कोटी तर कौशल्य विकासासाठी 3000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. 1986 चे शैक्षणिक धोरण अजूनही चालू आहे. तेव्हापासून शासन वेळोवेळी सुधारणा करत आहे. पण मोदी सरकारने आता पूर्णपणे नवीन शिक्षण धोरण आणण्याचा निर्णय घेतला आहे.\nनवीन शिक्षण धोरणात एनआयटीआय आयोगाच्या धर्तीवर राष्ट्रीय शिक्षण आयोगाची चर्चा आहे. त्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतील. नवीन शिक्षण धोरणात शाळांमध्ये तीन भाषा शिकविण्याचा प्रस्ताव आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाला शिक्षण मंत्रालय असे नाव दिले जाईल असेही सीतारमण यांनी सांगितले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/what-did-balasaheb-thorat-say-about-the-new-plan-for-agriculture-law-at-sharad-pawars-residence-read-detailed-nrdm-140073/", "date_download": "2021-06-13T04:55:03Z", "digest": "sha1:HFCQ632KHQ3T5BUDPEKLKKS7OWBVLCJ4", "length": 15825, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "What did Balasaheb Thorat say about the new plan for agriculture law at Sharad Pawar's residence? : Read detailed nrdm | शरद पवारांच्या निवास्थानी ठरला कृषी कायद्याबद्दल नवा प्लॅन, बाळासाहेब थोरात काय म्हणाले ? : वाचा सविस्तर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जून १३, २०२१\nCorona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश\nदोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता म���ंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nपश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा\nवेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु \nसॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त\nपश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक\nभारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे : पियुष गोयल\nमुंबईशरद पवारांच्या निवास्थानी ठरला कृषी कायद्याबद्दल नवा प्लॅन, बाळासाहेब थोरात काय म्हणाले \nराज्यात मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यात सुधारणार करणार असून नवीन कायदा राज्यात आणणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेचं पावसाळी अधिवेशनात हा कायदा आणण्यात येणार आहे, असंही थोरात यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादा भूसे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी भेट घेतली. या भेटीत मोदी सरकारच्या कृषी कायद्याबद्दल चर्चा झाली. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली.\nमुंबई : केंद्राच्या कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले होते. आता राज्यात मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यात सुधारणार करणार असून नवीन कायदा राज्यात आणणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.\nतसेचं पावसाळी अधिवेशनात हा कायदा आणण्यात येणार आहे, असंही थोरात यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादा भूसे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी भेट घेतली. या भेटीत मोदी सरकारच्या कृषी कायद्याबद्दल चर्चा झाली. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली.\nदरम्यान आज आम्ही शरद पवार यांची भेट घेतली. केंद्राने कृषीचे कायदे पास केले त्यात ज्या त्रुटी आहेत. त्यात शेतकऱ्यांना मदत करायची आहे. कायद्यात दुरुस्ती करायची आहे, याबाबत चर्चा झाली. केंद्राच्या कायद्यातील त���तुदीबाबत चर्चा केली. कायद्यात जी दुरुस्ती करायची आहे ती केली जाणार असून 5 जुलै पावसाळी अधिवेशनात कायदा आणणार आहोत, असंही थोरात यांनी सांगितलं.\nतर, पिक विम्याचे केंद्र सरकारच्या जी नियमावली आहे ती देशभर लागू आहे. पिक विम्यात 5800 कोटी जमा झाले आहे. शेतकर्‍यांना त्यातून 800 ते 1 हजार कोटी रुपये नुकसान भरपाई मिळत आहे. याबाबत आम्ही चर्चा करतो आहोत. विमा कंपन्यांच्या नफ्याला मर्यादा घालण्याबाबतचे मॉडेल लागू करण्याचा विचार सुरू आहे. बीड जिल्ह्यात हे मॉडेल सुरू आहे. आम्ही केंद्र सरकारच्या पातळीवर याचा पाठपुरावा करतोय, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. तर, केंद्राने कायदा आणून त्याला गोंडस नाव दिले. शेतकरी कुठेही माल विकू शकतो. पण त्यात नुकसान होऊ शकतो. APMC पद्धत चालू राहणार आहे. येत्या अधिवेशनात हा कायदा संमत करू, त्याच्या तरतुदी बाबत आमची चर्चा सुरू आहे. बँक ऍक्ट मधील सुधारणा बाबत आमची चर्चा केली. याबाबत सुद्धा कायदा करणे आवश्यक आहे किंवा न्यायालयीन लढाई करणे हे दोन पर्याय उपलब्ध आहेत, याबाबत चर्चा झाली, अशी माहिती बाळासाहेब पाटील यांनी दिली.\nनिलंगा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या, वेतन थकल्याने उचललं पाऊल…\n‘सहकार मोडीत काढण्याचा केंद्राचा डाव आहे. महाराष्ट्र सरकार कायदेशीर कारवाई करण्याचा विचारात आहे. त्यामुळे आम्ही याबद्दल चर्चा केली आणि समिती स्थापन करून लढा देण्याची तयारी करत आहोत, असं विश्वजित कदम यांनी सांगितलं.\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nव्हिडिओ गॅलरीसौरभ चौगुलेचा जीव अभिनयात गुंतला\nव्हिडिओ गॅलरीविद्याच्या शेरनीचा ट्रेलर लॉन्च\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरक���री जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nरविवार, जून १३, २०२१\nआगामी उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी एकाच राज्यातील आयुक्त असावेत हा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/2394", "date_download": "2021-06-13T05:10:19Z", "digest": "sha1:2ZXAJ7272XLDGNFTBXPWRX7ODNEV2PBS", "length": 14457, "nlines": 143, "source_domain": "dhanlabh.in", "title": "फंडांचे प्रकार तरी किती ? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nफंडांचे प्रकार तरी किती \nआतापर्यंत संपादकीय या सदरामधून वेगवेगळ्या म्युच्युअल फंडासंदर्भात माहिती दिली आहे , पण अनेक वेळा किती प्रकारचे फंड आहेत अशी सुद्धा विचारणा होते . त्यादृष्टीने बहुतेक सर्व प्रकारच्या फंडांची माहिती यासोबत थोडक्यात देत आहे .\nया योजना सर्वसाधारणपणे ३ वर्षे मुदत कालावधीच्या असतात.\nकाही योजनांचा कालावधी ३ वर्षांपेक्षा अधिक मुदतीचाही असू शकतो.\nमुदतपूर्तीपूर्वी गुंतवणूक काढता येत नाही. बहुतांशी योजना या मुदतपूर्तीनंतर ओपन-एंडेड योजनेत परावर्तित होतात.\nखुली मुदतमुक्त (ओपन-एंडेड) योजना\nमुदत पूर्तता कालावधी नाही.\nगुंतवणुकीसाठी एका युनिटचे मूल्य (एनएव्ही) या आधारे केव्हाही खरेदी व विक्री करता येणे शक्य.\nओपन-एंडेड व क्लोज-एंडेड योजनांचे मिश्रण.\nठरावीक कालावधीसाठी या योजना विक्री आणि पुनर्खरेदीसाठी खुल्या असतात.\nउद्दिष्ट आधारित योजना :\nबाँड्स व कॉर्पोरेट डिबेंचर्ससारख्या निश्चित उत्पन्न देणाऱ्या रोख्यांमध्ये गुंतवणूक\nया योजनांतून परतावे हे स्थिर आणि कमी जोखमीचे.\nया योजना मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी भांडवली वाढ देतात.\nआशादायक परतावा मिळविण्याच्या उद्दिष्टाची पूर्तता.\nमोठा हिस्सा शेअर बाजारात गुंतविला जातो.\nजास्त जोखीम स्वीकारू शकतात, अशा गुंतवणूकदारांसाठी योग्य पर्याय\nसुनिश्चित प्रमाण��त शेअर बाजारात व निश्चित उत्पन्न रोख्यांमध्ये गुंतवणूक.\nग्रोथ व इन्कम योजनेचा सुवर्णमध्य.\nनिव्वळ समभागसंलग्न (इक्विटी) योजनांच्या तुलनेत यात कमी जोखीम.\nफारच अल्प, थोडय़ा कालावधीसाठी गुंतवणूक करावयाची असेल तर उत्तम योजना.\nअगदी दोन दिवसांसाठीसुद्धा गुंतवणूक केली जाते.\nया योजनेतून मनी मार्केट ट्रेझरी बिल्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, कमर्शिअल पेपर आणि सरकारी रोखे अशा सुरक्षित पर्यायामध्ये गुंतवणूक.\nबँकेतील बचत व चालू खात्याच्या तुलनेत सरस ६ ते ७ टक्के वार्षिक दराने परतावा.\nकरबचत (टॅक्स सेव्हिंग) योजना\nप्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम ८०सी’ अंतर्गत करपात्र उत्पन्नातून वजावटीला प्राप्त.\nकर वजावटीसाठी केली असेल तर गुंतवणूक ३ वर्षे काढता येत नाही.\nकर बचतीसाठी हा उत्तम पर्याय.\nकर बचतीसाठी गुंतवणूक म्हणून विम्याच्या ‘युलिप’ योजनेच्या तुलनेत अधिक योग्य.\nउद्योग क्षेत्रवार (सेक्टर स्पेसिफिक) फंड\nविशिष्ट उद्योग किंवा क्षेत्रात गुंतवणूक केली जाते. उदा. बँकिंग क्षेत्र अथवा आयटी क्षेत्र.\nफंडातील परतावे हे त्या क्षेत्रातील उद्योगातील कामगिरीवर अवलंबून.\nअशा फंडात जास्त जोखीम असते.\nगुंतवणूकदाराला नियमित लक्ष ठेवावे लागते.\nसमान क्षमतेच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक.\nविशिष्ट निर्देशांकांचा (इंडेक्स) पोर्टफोलिओ अशा योजनेत परावर्तित होतो.\nप्रत्येक म्युच्युअल फंड घराणी, फंड व्यवस्थापनासाठी फंड व्यवस्थापक आणि त्यांना साहाय्य करणारी तज्ज्ञ रिसर्च टीम नेमतात, जे सतत आर्थिक बाजारपेठेवर लक्ष ठेवून असतात. ते विविध क्षेत्रातील आणि कंपन्यांमधील होणारे बदल, आर्थिक स्तरावरील चढ-उतार, भावी संभाव्यता, संशोधन व त्यावर अवलंबून नियमितपणे अभ्यास करत असतात. तुलनात्मक अभ्यास करून गुंतवणुकीचा निर्णय घेणारे तज्ज्ञ म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीचे निर्णय घेत असतात आणि हे सर्व आपण एकटय़ाने करणे कठीण होते.म्हणून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सामान्यपणे जास्त परतावा देते \nआय प्रू चा परतावा पहा \nIPO खरेदीसाठी ASBA असलेले बँक खाते आवश्यक –म्हणजे काय \nएसआयपी गुंतवणूक किती कालावधीसाठी असावी \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Hari.hari", "date_download": "2021-06-13T05:26:21Z", "digest": "sha1:LCY7RBTOGEUXWPREZILOTSKFRWWXYJSN", "length": 8758, "nlines": 230, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "Hari.hari साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमाहितगार सदस्यांकडे पाहण्याचा तुछ्य दृष्टीकोन बदलावा\nमाहितगार - अभिव्यक्ती स्वतंत्र - उलंघन \nमाहितगार - अभिव्यक्ती स्वतंत्र - उलंघन \nसदस्य चर्चा:ज/धूळपाटी:शिवाजी नावाच्या संस्था\nतुर्तस लेख वगळु नये\nजरा इकडे लक्ष घालावे\nजरा इकडे लक्ष घालावे\nजरा इकडे लक्ष घालावे\nजरा इकडे लक्ष घालावे\nजरा इकडे लक्ष घालावे\nजरा इकडे लक्ष घालावे\nजरा इकडे लक्ष घालावे\nजरा इकडे लक्ष घालावे\nजरा इकडे लक्ष घालावे\nझोपिगेलेला जागा झाला ...\nWarghade89ashok (चर्चा)यांची आवृत्ती 962135 परतवली.\nWarghade89ashok (चर्चा)यांची आवृत्ती 962195 परतवली.\nतुम वापस आजाओ ... तुम छोडके ना जाओ\nनवीन पान: '''मोझिला फायरफॉक्स १''' ही मोझिलाने प्रकाशित केलेल्या मोझिला फायर...\nनवीन पान: '''मोझिला फायरफॉक्स १.५''' ही मोझिलाने प्रकाशित केलेल्या मोझिला फाय...\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-vision-academy-pune-abad-11063/", "date_download": "2021-06-13T04:24:54Z", "digest": "sha1:KC2EHLIX4YV42WGU5TI4CEWLBZYQ6TE7", "length": 4411, "nlines": 76, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - पुणे/ औरंगाबाद येथे ज्युनिअर इंजिनिअर मेगाभरती नवीन बॅच उपलब्ध Ex-Sponsored - NMK", "raw_content": "\nपुणे/ औरंगाबाद येथे ज्युनिअर इंजिनिअर मेगाभरती नवीन बॅच उपलब्ध\nपुणे/ औरंगाबाद येथे ज्युनिअर इंजिनिअर मेगाभरती नवीन बॅच उपलब्ध\nजलसंपदा विभाग व जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवरील ज्युनिअर इंजिनिअर (कनिष्ठ अभियंता) पदाच्या २००० पेक्षा अधिक जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या मेगाभरती परीक्षेची तयारी करिता पुणे व औरंगाबाद येथे नवीन बॅच सुरु होत आहेत.\nडेमो लेक्चर करून मगच प्रवेश निश्चित करा…\nनवीन बॅच पुणे– 23rd Feb 2019 आणि औरंगाबाद– 25th Feb 2019 रोजी सुरु होईल.\nअधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN असेच सर्च करा\nमहाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या सर्व्हेअर परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदाच्या ६५ जागा\nबकुळछाया फाउंडेशनच्या संस्थेत विविध कोर्स करिता प्रवेश देणे आहे\nजिल्हा परिषद/ PWD पदभरती उपयुक्त कोर्स करिता प्रवेश देणे सुरु आहे\nपुणे येथे ४००० रुपयात सेल्फस्टडीच्या सर्व निवासी सुविधा उपलब्ध\nऑनलाईन टेस्ट देऊन एकलव्य अकॅडमीत निशुल्क प्रवेश मिळवा\nबारावी पास विद्यार्थांसाठी पोलीस/ सैन्य भरती निवासी शिबीर\nपुणे येथे १८ ते २० जून दरम्यान स्पर्धा परीक्षा महोत्सवाचे आयोजन\nपुणे येथे MPSC राज्यसेवा (पूर्व+ मुख्य+ मुलाखत) बॅच उपलब्ध\nपुणे येथील सचिन ढवळे अकॅडमीत MPSC इंटिग्रेटेड बॅच उपलब्ध\nपुणे येथील परिवर्तन अकॅडमीत ७ दिवसीय विशेष मोफत कार्यशाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/", "date_download": "2021-06-13T04:41:17Z", "digest": "sha1:5KR3BIA6SESENPRLFCMHBMQAZK3LQF4M", "length": 4075, "nlines": 96, "source_domain": "solapur.gov.in", "title": "कार्यक्रम | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nआयआरएडी-इंटीग्रेटेड रोड अॅक्सिडेंट डेटा बेस\nफेसबुक वर शेअर करा ट्विटर वर शेअर करा तपशील पहा\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिका�� जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 09, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/people-are-dying-rahul-gandhi-targets-modi-13236", "date_download": "2021-06-13T04:45:02Z", "digest": "sha1:GFXUL7CL222H7LJXVLP5T5RHMJJB6LM5", "length": 12272, "nlines": 128, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "‘लोकांचा जीव जातोय...’; राहुल गांधीचा पंतप्रधान मोदींवर निशाणा | Gomantak", "raw_content": "\n‘लोकांचा जीव जातोय...’; राहुल गांधीचा पंतप्रधान मोदींवर निशाणा\n‘लोकांचा जीव जातोय...’; राहुल गांधीचा पंतप्रधान मोदींवर निशाणा\nशनिवार, 8 मे 2021\nकोरोनाला रोखण्याचे आवाहन आरोग्य व्यवस्थेसमोर असणार आहे.\nदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यातच देशातील आरोग्य व्यवस्थेचेही तीनतेरा वाजले आहेत. दररोज कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद होत असल्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्याचे आवाहन आरोग्य व्यवस्थेसमोर असणार आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीकरणाचा वेग वाढवणं देखील महत्त्वाचं आहे. मात्र मागील काही दिवसांपासून लसींचा तुटवडा भासत असल्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे देखील बंद पडली आहेत. त्यामुळे विरोधकांनी मोदी सरकारवर (Modi Government) टीकेची झोड उठवली आहे. (People are dying Rahul Gandhi targets Modi)\nकॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. मोदी सरकार सगळ्याच पातळ्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. त्यावरुन आता कोरोना लसींच्या किमतीनंतर वसूल करण्यात येत असलेल्या कराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. शुक्रवारी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Navin Patnaik) यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांना पत्र लिहून कोरोना लसीच्या खरेदीवरील जीएसटी (GST) माफ करण्याची विनंती केली होती. त्या मागणीवरुन आता राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टिका केली आहे.\n\"कोरोनाशी लढा पंतप्रधानांशी नाही\"; ट्वि़ट युद्ध सुरुच\nलोकांचा जीव जात असताना पंतप्रधान कर वसूल करण्यात मग्न असल्याची बोचरी टीका त्यांनी आपल्या सोशल मिडियावरील ट्विटरवरुन केली आहे. ‘जनता के प्राण पर PM की टॅक्स वसुली ना जाए,’ असं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर #GST चाही वापर केला आहे.\nसरकारने विदेशातून येणाऱ्या कोरोना लसीवरील जीएसटी माफ केला आहे. मात्र देशात तयार होणाऱ्या लसीवर जीएसटी आकारला जात आहे. केंद्र सरकारकडून कोरोना लसीवर 5 टक्के जीएसटी आकारला जात आहे.\n''कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार असफल''\nकोविशील्ड (Covishield) लसीच्या एका डोससाठी 300 रुपये आणि कोव्हॅक्सिनच्या (Covaccine) एका डोससाठी 400 रुपये राज्यांना मोजावे लागत आहेत. त्यावर 5 टक्के जीएसटीही आकारला जात आहे. त्यामुळे कोविशील्ड 315 रुपयांना तर कोव्हॅक्सिन 420 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे आता राज्यांवर जीएसटीचा अतिरिक्त भार पडत आहे. यासाठी आता राज्यांकाडून जीएसटी माफ करण्य़ाची मागणी जोर धरु लागली आहे.\nजनता के प्राण जाएँ पर PM की टैक्स वसूली ना जाए\nसावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद; आमच्या माध्यमातून लुटा PHOTO, VIDEO चा आनंद\nसिंधुदुर्ग: पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पहिल्याच...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\nCovid-19 Goa: 50 दिवसानंतर मृत्यूची संख्या एकअंकी; ‘कर्फ्यू’ उठण्याची शक्यता\nपणजी: राज्यात(Goa) गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या(Covid-19) मृत्यूचे व...\nडॉक्टरांचा ऑनलाइन सल्ला घेताना बोला बिनधास्त\nजेव्हापासून कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढला आहे तेव्हापासून बहुतेक लोक डॉक्टरांकडून...\nCovid19:आषाढी वारी यंदाही लाल परीतूनच\nराज्यात कोरोनाचे (Covid19) सावट असताना यंदाही ज्ञानोबा-तुकारामाचा गजर 'लाल' परीतून...\nगोव्यातील शैक्षणिक वर्षाला होणार १ सप्टेंबरपासून सुरुवात\nपणजी : कोरोना (Corona) महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर गोवा विद्यापीठाने (...\nCovid-19 Goa: गोयेंकारांना सेवा देणाऱ्या 1624 पोलिसांना कोरोना संसर्ग\nपणजी: राज्यातील(Goa) कोरोना योद्ध्यांपैकी डॉक्टर्स(Doctors) व आरोग्य...\nपालकांना दिलासा 5 वर्षांखालील मुलांना मास्कची गरज नाही\nपणजी: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या(Union Ministry of Health) आरोग्य सेवा...\nIVERMECTIN चा घोळ सुटेना; किटमधून दिल्या आयव्हर्मेक्टिन गोळ्या\nपणजी: आयव्हर्मेक्टिन(Ivermectin tablet) गोळ्या खरेदी केल्याचा इन्कार मुख्यमंत्री...\nCovid-19 Goa: मृत्युदरात घट; गुरुवारी 13 कोरोना रूग्णांचा मृत्यू\nपणजी: Covid-19 Goa राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता 5,605 वर पोचली...\nनखांमध्ये 'हे' बदल दिसल्यास तुम्हाला कोरोना संसर्ग होऊन गेला असं समजा\nदेशभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना मागील दीड वर्षात कोरोनाची अनेक नवनवीन...\nCoronavirus :ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास मेंदूवर होऊ शकतो घातक परिणाम\nजगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना आता श्वसन यंत्रणेवर या...\nकोरोना corona आरोग्य health लसीकरण vaccination मोदी सरकार सरकार government modi government people rahul gandhi ओडिशा मुख्यमंत्री जीएसटी एसटी gst प्राण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/shivsena-mp-sanjay-raut-criticizes-ajit-pawar-pc-237665", "date_download": "2021-06-13T04:28:23Z", "digest": "sha1:77SAKX6IDAL2TTHL22SSD6AGHUTH7WLJ", "length": 15955, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला : संजय राऊत", "raw_content": "\n'अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलं आहे. त्यामुळे जनता त्यांना माफ करणार नाही,' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nअजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला : संजय राऊत\nमुंबई : 'अजित पवार रात्रभर आमच्यासोबत होते, पण आमच्या नजरेशी नजर मिळवू शकले नाहीत. त्यांच्या मनात वाईट विचार होते म्हणूनच असं झालं. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलं आहे. त्यामुळे जनता त्यांना माफ करणार नाही,' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nभाजपने महाराष्ट्राच्या जनेतचा पैसा व जनतेच्या भावनांचा गैरवापर करून सत्तास्थापन केली. 'रात्रीच्या अंधारात वाईट कामे केली जातात,चोरी-डाका टाकला जातो, व्यभिचार होतो. यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ पण अंधारात घेतली. दिवसा-ढवळ्या शपथ का घेतली नाही,' असा सवाल राऊतांनी यावेळी केला. पवारांचा या सर्व घडामोडींशी काहीही संबंध नाही. त्यांना याबाबत काहीही माहीत नव्हते. अजित पवार रात्रभर आमच्यासोबत होते. ते अचानक निघून गेले, त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद होता. कोणत्या तरी वकिलाकडे जातोय असे त्यांनी सांगितले, आता कळले की ते कोणत्या वकिलाकडे गेले होते, असेही राऊतांनी यावेळी सांगितले.\nमहाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री\nराजभवनात आज (शनिवार) राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र आल्याचे यावरून तरी दिसत आहे. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या\nअजित पवारांबाबत संजय राऊतांच 'मोठं' वक्तव्य, पत्रकार परिषदेत राऊत म्हणालेत...\nमुंबई : शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार, महाराष्ट्रातील फायर ब्रँड नेते संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. गेल्या काही दिवसात महाविकास आघाडीत समोर येणाऱ्या कुरबुरी आणि सोबतच पारनेरमधील शिवसेना नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या पार्श्वभूमीवर आजची पत्रकार परिषद महत्त्वाची मानली जातेय.\nसंजय राऊत यांना 'कमी' बोलण्याचा कुणी दिला सल्ला \nमहाराष्ट्रात भाजपतर्फे आज पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशात भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सल्ला दिलाय.\nमी पुन्हा आलो; पण एवढ्या सकाळी सकाळी...\nकोल्हापूर - देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रिपदाची शपथ घेऊन सर्वांनाच धक्का दिला. आज सोशल मीडियावर दिवसभर या धक्कातंत्राचीच चर्चा रंगली होती. \"मी पुन्हा येईन' या फडणवीस यांच्या वाक्‍याने सोशल मीडियावर विविध कोट्या केल्या जात होत्या. नेटकऱ्यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे\nसोशल मीडियावरील अखेर 'ती' पोस्ट ठरली खरी\nसोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला\nअजित पवार भेटले भाजप नेत्याला; म्हणतात, 'राजकीय चर्चा नाही'\nमुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आज, पुन्हा भाजप नेत्याला भेटले आहेत. त्यामुळं राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ही भेट राजकीय नव्हती. त्याचा राजकीय अर्थ घेऊ नका, असं अजित पवार यांनीच मीडियाशी बोलताना स्पष्\nVideo : भाजप नेत्याचेच विधान खोडून काढण्याची फडणवीसांवर आली वेळ\nमुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्याच पक्षातील एका बड्या नेत्याच्या खळबजनक दाव्यानंतर फडणवीस यांना खुलासा करण्याची ���ेळ आलीय. केंद्रात मंत्रिपदावर काम केलेल्या एका जबाबदार नेत्यानं हे वक्तव्य केल्यानं देवेंद्र फडणवी\nFlashBack 2019 : 'या' दहा नावांनी ढवळून काढलं महाराष्ट्राचं राजकारण\nफ्लॅशबॅक 2019 : महाराष्ट्राचं राजकारण तसं पाहिल्यास प्रत्येकवेळी हे गरमागरमच असतं. परंतु, यावर्षी म्हणजेच २०१९ या वर्षात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे ते चांगलेच तापले होते. त्यात सांगली सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि अन्य गोष्टींवरून तर अधिकच आरोपांच्या फैरी झडलेल्या पाहा\nशपथविधीची वेळ रामप्रहराची, आमच्यासोबत 170 आमदार : आशीष शेलार\nमुंबई : राज्यपालांनी आम्हाला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आम्ही 170 आमदारांच्या जिवावर बहुमत सिद्ध करू. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो येईल तो येईल. आम्ही सकाळी सहा वाजता संघाच्या शाखेत जाणारे स्वयंसेवक आहेत. सकाळी सहाची राम प्रहराची वेळ असते, ती त्यांना काळोख वाटत आहे. राम प्रहरी आम्\nअजित पवारांचे अश्रू महाराष्ट्राला पुन्हा दिसतील : संजय राऊत\nमुंबई : अजित पवार यांच्यावर कोणतातरी दबाव आहे. त्यांची फसवणूक केली असावी. ते किती संवेदनशील आहेत हे मला माहिती आहे. त्यांनी यापूर्वीही अश्रू ढाळले आहेत आणि अश्रू पुन्हा दिसतील, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.\nअसा लाजिरवाणा विक्रम करणारे फडणवीस एकमेव मुख्यमंत्री\nमुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात एकावर राजकीय भूकंप होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला. यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर सर्वात कमी वेळात राजीनामा देण्याच्या लाजिरवाण्या विक्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/rajypal-karjmahi-maharashtra.html", "date_download": "2021-06-13T05:10:51Z", "digest": "sha1:SYBBXIKFJKQ42RKE5S5K56GYPYKBJ5NE", "length": 10090, "nlines": 60, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "सरकारचे कर्ज माफीवर नवीन धोरण | Gosip4U Digital Wing Of India सरकारचे कर्ज माफीवर नवीन धोरण - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nसरकारचे कर्ज माफीवर नवीन धोरण\nसरकारचे कर्ज माफीवर नवीन धोरण\nविधिमंडळाच्या एक दिवसीय विशेष अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या अभिभाषणास विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळातील सदस्य, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधिमंडळाच्या उभय सभागृहांचे आमदार उपस्थित होते.\nमहाराष्ट्राच्या निर्मितीचे हे साठावे वर्ष असून, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करीत राज्यपाल म्हणाले की, गेल्या ६० वर्षांत कृषी, उद्योग, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, संगीत, शिक्षण आदी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती राज्याने केली आहे. या कामगिरीचा सोहळा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून केला जाईल. सीमा भागांतील ८६५ गावांत राहणाऱ्या मराठी भाषक जनतेच्या हक्कांचे व विशेषाधिकारांचे संरक्षण करण्याचा पुनरुच्चार राज्यपालांनी यावेळी केला. मराठी रंगभूमी चळवळीला १७५ वर्षे पूर्ण झाली असून, त्यानिमित्त मुंबईत या चळवळीचा इतिहास साकारणारे संग्रहालय सुरू करण्यात येईल, असे राज्यपालांनी स्पष्ट केले.\nशेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याच्या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा सरकारचा मानस असून, पीक कर्जाची परतफेड वेळेवर करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी सवलती देण्याचा लवकरच निर्णय होईल. तसेच मराठी रंगभूमीच्या चळवळीस १७५ वर्षे पूर्ण झाल्याने मुंबईत मराठी रंगभूमी चळवळीचा इतिहास साकार करणारे संग्रहालय स्थापन करण्यात येईल, अशी ग्वाही सरकारतर्फे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बुधवारी राज्य विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात अभिभाषण करताना दिली.\nछत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान द्रष्ट्या समाजसुधारकांनी घालून दिलेल्या मार्गाचे अनुसरण करून समाजातील वंचित घटकांचा विकास करण्यात येईल. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करतानाच, महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांबाबत तातडीने कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच आवश्यकता वाटल्यास कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येईल. नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर येथे आदिवासी युवकांसाठी क्रीडा अकादमी सुरू करण्यात येईल, असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.\nशिवभोजन योजनेच्या माध्यमातून गरीब, गरजूंना केवळ १० रुपयांमध्ये चौरस आहार देण्यात येईल. बळीराजाला सहाय्य करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेद्वारे दोन लाख रुपयांपर्यंतचे थकित कर्ज माफ करण्यात येणार आहे. पीक कर्जाची थकीत रक्कम दोन लाख रुपयांहून अधिक असलेल्या शेतकऱ्यांसाठी योजना तयार करण्यात येत असून, त्यास अंतिम रुप देण्यात येत आहे. पीक कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तेजन देणाऱ्या लवकर नवीन योजना जाहीर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.\nराज्यातील तीर्थस्थळांचा विकास कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. अनेक भाविक शिर्डी येथे पदयात्रा करतात. पहिल्या टप्यात मुंबई ते शिर्डी या मार्गावर शौचालय, पिण्याचे पाणी अशा मूलभूत सुविधा यात्रेकरूंना पुरविण्यात येतील, असे ते म्हणाले. अभिभाषणाची सुरुवात तसेच समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/sugar-factories-should-focus-more-on-ethanol-production-nitin-gadkari/", "date_download": "2021-06-13T04:24:55Z", "digest": "sha1:GG7WKQFJH35ZUAVBK7LT2VGEWSX7KTZ6", "length": 11724, "nlines": 89, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "साखर कारखान्यांनी इथेनॉलच्या निर्मितीवर अधिकाधिक भर द्यावा : नितीन गडकरी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nसाखर कारखान्यांनी इथेनॉलच्या निर्मितीवर अधिकाधिक भर द्यावा : नितीन गडकरी\nराज्यातील साखर कारखान्यांच्या अडीअडचणी संदर्भात चर्चा करण्यासाठी घेतलेल्या बैठकीत बोलत असताना केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी\nसर्व इथेनॉल खरेदीची केंद्र शासनाची तयारी\nअडचणीत असलेल्या साखर उद्योगाला वाचविण्यासाठी कारखान्यांनी आता साखरेबरोबर उपउत्पादनांच्या निर्मितीवर भर देणे गरजेचे आहे. केंद्र शासन आता इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मिती आणि वापराला मोठी चालना देत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉलच्या निर्मितीवर अधिकाधिक भर द्यावा. कारखान्यांकडील सर्व इथेनॉल खरेदीची केंद्र शासनाची तयारी आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.\nराज्यातील साखर कारखान्यांच्या अडीअडचणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील विधानभवनात बैठक पार पडली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, रोहयोमंत्री जयकुमार रावल, शिक्षणमंत्री विनोद तावडे, कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, राज्यमंत्री विजय शिवतारे, विधानसभा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, राजेश टोपे, एकनाथ खडसे, आमदार गणपतराव देशमुख, जयंत पाटील, सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव एस. एस. संधू आदींसह साखर कारखान्याशी संबंधित आमदार यावेळी उपस्थित होते.\nश्री. गडकरी म्हणाले की, सध्या आपण ८ लाख कोटी रुपयांचे इंधन आयात करतो. हा भार कमी करण्यासाठी इथेनॉलच्या वापरावर भर देणे गरजेचे आहे. त्यासाठी इथेनॉलच्या उत्पादनात वाढ होणे गरजेचे आहे. साखर कारखान्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. याबाबत महाराष्ट्र शासनानेही एक धोरण निश्चित करावे, असे ते म्हणाले.\nइथेनॉलबाबत धोरण निश्चित करु : मुख्यमंत्री\nमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, कारखाने टिकले तर ऊस उत्पादक शेतकरी टिकणार आहे. यासाठी कारखान्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे शासनाचे धोरण आहे. इथेनॉल खरेदीबाबत केंद्र शासनाचे धोरण निश्चित झाल्यानंतर त्या अनुषंगाने राज्य शासनही सकारात्मक असे धोरण निश्चित करेल. साखर कारखान्यांमार्फत इथेनॉल तसेच वीजेच्या निर्मितीला चालना देणे आणि त्यामार्फत साखर उद्योगाला चालना देणे, ऊस उत्पादकांना चांगला भाव मिळवून देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे, असे ते म्हणाले.\nयावेळी साखर कारखान्यांच्या विविध प्रश्नांबाबत समग्र चर्चा झाली.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रका��ितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nआपल्या घरात टिकू शकतो एक वर्षापर्यंत टोमॅटो, नाही होणार खराब\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nशेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी येथे गुंतवणूक केल्यास पैसे होतील दुप्पट\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/the-inauguration-of-the-ayushman-bharat-scheme-in-maharashtra-on-september-23/", "date_download": "2021-06-13T06:03:16Z", "digest": "sha1:YUM7DELWN44KUBMFPBO3SZP76S7NWBO2", "length": 10708, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "‘आयुष्मान भारत’ योजनेचा महाराष्ट्रात २३ सप्टेंबरला शुभारंभ", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\n‘आयुष्मान भारत’ योजनेचा महाराष्ट्रात २३ सप्टेंबरला शुभारंभ\nकेंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’ चा देशासह महाराष्ट्रात 23 सप्टेंबरपासून शुभारंभ होत आहे. या योजनेमुळे राज्यातील 83.72 लाख कुटुंबांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. आयुष्यमान भारत योजनेसोबतच राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले. रविवारी सकाळी 11 वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या योजनेचा लोकार्पण सोहळा सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\n2011 मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार 83.72 लाख कुटुंबांची निवड आयुष्मान योजनेंतर्गत करण्यात आली असून त्यांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. या योजनेत शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये सहभागी होणार आहेत. त्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना उपचाराची सुविधा देणार आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांनादेखील सहभागी करुन घेतले जाणार आहे.\nराज्यात सध्या पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जात असून त्याचा लाभ 2 कोटी 23 लाख कुटुंबाना देण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून 971 प्रकारचे उपचार, 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवा देण्यात येत असून प्रतिवर्ष दीड लाख रुपयांपर्यंत उपचारांची सुविधा योजनेतून दिली जात आहे. राज्यातील 484 शासकीय व खासगी रुग्णालयांमार्फत ही सेवा दिली जात आहे. आतापर्यंत 19 लाखांहून अधिक शस्त्रक्रिया योजनेंतर्गत करण्यात आल्या आहेत.\nराज्यात आयुष्मान भारत योजनेसोबतच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना एकत्रितरित्या राबविली जाणार आहे. 23 सप्टेंबर 2018 रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. यावेळी निवडक लाभार्थ्यांना ई-कार्ड चे वाटप केले जाणार आहे.\nAyushman Bharat health scheme mahatma phule jan aarogya yojana महात्मा फुले जन आरोग्य आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आरोग्य\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हा���ा समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nबावन्न बँकातील 6500 शाखात सातबारा साठी पोर्टल\n शेतकऱ्यांना सहजपणे मिळेल आता कृषी सल्ला\nफळबागा विकासासाठी केंद्र दोनशे कोटी देणार\nकांदा बियाणे मिळणार ऑनलाइन – राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2021-06-13T06:16:05Z", "digest": "sha1:65MHK4O4MR74YUCAYKNMSOMW4M5DCAJI", "length": 7733, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑक्सफर्ड विद्यापीठ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nऑक्‍सफर्ड विद्यापीठ हे ब्रिटनमधील ऑक्‍सफर्ड शहरात आहे. इंग्रजी बोलल्या जाणाऱ्या भागातील सर्वांत जुने विद्यापीठ असे त्याचे वर्णन केले जाते. अकराव्या शतकात त्याची स्थापना झाली; मात्र ते जास्त नावारूपाला आले बाराव्या शतकानंतर. ११६७ मध्ये पॅरिस विद्यापीठातून परदेशी शिक्षणतज्ज्ञांची हकालपट्टी करण्यात आली, त्यामुळे ते तज्ज्ञ ऑक्‍सफर्डमध्ये आले आणि हळूहळू तेथील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास सुरवात झाली. या विद्यापीठात स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये वादंग झाल्यामुळे १२०९ मध्ये काही शिक्षणतज्ज्ञ तेथून बाहेर पडले आणि त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची स्थापना केली. ऑक्‍सफर्ड विद्यापीठाशी चाळीस स्वायत्त महाविद्यालये आणि संस्थ��� निगडित आहेत. कुलगुरू या विद्यापीठाच्या कामकाजाचे प्रमुख असतात. कुलपतिपदी एखाद्या क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते आणि ती आजन्म त्या पदावर कायम असते. ऑक्‍सफर्ड विद्यापीठीशी निगडित महाविद्यालये विशिष्ट विषयासाठी प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ, नफिल्ड महाविद्यालयात समाजशास्त्र हा विषय चांगल्या पद्धतीने शिकवला जातो. ऑक्‍सफर्डमधील ग्रंथालय ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे ग्रंथालय असून, त्यातील पुस्तके सलग लावली, तर त्यांची लांबी १९९९९ मैल होते.\nविद्यापीठ हे एकोणतीस अर्ध-स्वायत्त घटक कॉलेजेस, सहा कायमस्वरुपी खासगी सभागृहे आणि चार विभागांमध्ये आयोजित केलेल्या शैक्षणिक विभागांची विभागणी करतात. [१]] सर्व महाविद्यालये विद्यापीठात स्वराज्य संस्था आहेत, प्रत्येकाची स्वतःची सदस्यता आणि स्वतःची अंतर्गत रचना आणि क्रियाकलाप नियंत्रित करतात. सर्व विद्यार्थी महाविद्यालयाचे सदस्य आहेत. [१]] येथे मुख्य कॅम्पस नाही आणि त्याच्या इमारती आणि सुविधा शहराच्या मध्यभागी पसरलेल्या आहेत. ऑक्सफोर्ड येथे अंडरग्रेजुएट अध्यापनाचे आयोजन महाविद्यालये आणि हॉलमध्ये साप्ताहिक लघु-गट प्रशिक्षणांसाठी आयोजित केले जाते. हे वर्ग, व्याख्याने, सेमिनार, प्रयोगशाळेतील कार्य आणि कधीकधी मध्य विद्यापीठातील शिक्षक आणि विभागांद्वारे प्रदान केलेल्या पुढील पाठांचे समर्थन करतात. पदव्युत्तर शिक्षण प्रामुख्याने मध्यवर्ती दिले जाते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ मे २०२१ रोजी १३:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B2", "date_download": "2021-06-13T06:25:30Z", "digest": "sha1:5BV3R2YIRHJ4ZRYDCZ7HQDSLZSHLBNBP", "length": 4919, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अचंता शरत कमल - विकिपीडिया", "raw_content": "\nभारत या देशासाठी खेळतांंना\nसुवर्ण २००६ मेलबर्न टेबलटेनिस (एकेरी)\nसुवर्ण २००६ मेलबर्न टेबलटेनिस (पुरुष संघ)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.\nकृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.\nभारतीय टेबल टेनिस खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जानेवारी २०१९ रोजी १२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/svpnaatlii-baag/wnvx9v2c", "date_download": "2021-06-13T05:10:29Z", "digest": "sha1:CVBN7733HDJVK5RASL44ZSCVHZHWBYL4", "length": 14772, "nlines": 139, "source_domain": "storymirror.com", "title": "स्वप्नातली बाग | Marathi Others Story | Meenakshi Kilawat", "raw_content": "\nआपल्या घरीच हिरवळीला आणायची राहायला.जर घरीच हिरवळीला आपल्या घरात राहायला जागा मिळाली तर हिरवळीला किती आनंद होईल आणि ती आपणास किती तरी देवून जाईल. तशी आपणा सर्वानाच हिरवा बाग आवडतो.पण आपण तो स्वप्नातच बघतो परंतू आपण त्या स्वप्नातली बाग कृतीत उतरवली तर आपल्या घरातच सुंदर बाग तयार होईल. त्यात अशक्य काहीच नाही. त्यासाठी आवड महत्वाची आहे.आपणास पहायला मिळत असेल, मोठ्या शहरांमध्ये टेरेसवर बाग तयार करतात.हिरवळ ही मातीवर कुठेही उगविते. ती एकटी रानावनात जगते तिला कोणाचा आश्रय नसतो तरी ती प्रफुल्लित होवून हसत राहाते. जरा आपण विचार करावा की जर ती आपल्या घरी आली राहायला तर तिला किती आनंद होईल आणि किती हर्षाने जोमाने ती बहरेल, फुलेल, फळेल आणि अापला पूर्ण खजीना ती आनंदाने रिता करेल.तिच्या अंगातले समुळ गुणधर्म ती मानव कल्याणाकरीता खर्च करीत आहे आणि करीतच जाणार आहे.\nआपणही काही प्रमाणात प्रेम,माया देवून तिला आपल्या घरात मानाचे स्थान देवूया.पोषकतत्वाने भरपुर व्यंजन भाजीरूपात ती अापल्याला परत देईल.ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे.आपल्या शरीराला तनामनाला तिच्या पासून मिळेल सुख,समाधान,आरोग्य.चला तर मग या शुद्ध औषधीतत्वाने भरलेल्या फळभाज्या कश्या पद्धतीने तयार करू शकतो व त्याचे भरपूर उपयोग घेवू शकतो. थोडक्यात बघूया\nआपण जर हिरवळीला घरीच नेहमीसाठी ठेवायचा विचार असेल तर आपल्याला थोडी थोडीशी मेहनत करावी लागेल निरनिराळ्या प्रकारच्या फळभाज्या फुललेली, फळाने लगडलेली बाग आपल्या नजरे समोर तयार करूया.ती आपणास उत्साह देऊन जाईल.\nआपण थोड्या जागेत आपल्या घरीच फळे भाज्या आणि सुंदर रंगीबेरंगी फुलांच बाग तयार करूया.आपले मन आल्हादक सुंगधाने नाचू गावू लागेल.आपला बागीचा तयार होण्यासाठी आपणास पूर्व तयारी करावी लागेल.सर्व प्रकारचे बी-बियाणे आपणास बाजारातून आणावे लागेल काही घरी किचनमध्येच उपलब्ध असतात. तसेच माती आणून त्यास उन्हाळ्यातच थोडी वाळवून ठेवावी आणि शेणखत जैविक खत कृषी केंद्रातून विकत आणावे लागेल. आपल्या घरी पुरेशी जागा नसेल तर आपण आपल्या बाल्कनीत किंवा गच्चीवर काही वृक्ष लावू शकतोय. त्यासाठी आपल्याला मोठे डबे, तेलाची कॅन, तुटलेले ड्रम्स, कुलरची टंकी, बकेट्स, बॉटल्स ज्या वस्तू आपण भंगारात फेकत असतोय त्या वस्तू जमा करून त्याचा आपण भरपूर उपयोग घेऊ शकतोय.\nआधी आपण कोणती वृक्ष लावावयाची आहे.हे ठरवून विचारपुर्वक बी-बियाण्याची निवड करायची.जागा जर लहान असेल तर त्यानुसार वृक्षांची निवड करायची आणि आपण थोड्या जागेत कोणती वृक्षवल्ली होईल किंवा फळभाजी होईल त्याची आधी आखणी करून घ्यायची. \"पेराल तेच उगवेल\"\nकोणती भाजी लावायची ते आधी ठरवून घेवूया.\nपालक,मेथी,सांबार, गवार,भेंडी, तुरई, दोडकी, कोहळे, दुधी, कारली, वालशेंग, वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची, या सर्व भाज्या आपण छोट्याही जागेत लावू शकतोय. फक्त आपणास थोडी मेहनत करावी लागेल.\nआपल्या संसारात पुरेल इतका भाजीपाला जरी आपण काढला तर आपल्या संसाराला हातभार लावू शकतो. आरोग्याच्या दृष्टिने ही स्वास्थ्य चांगले राहील .छोटी झाडे छोट्या कुंडीत लावायची.मोठी ��ळझाडे मोठ्या वस्तुत लावायची.\nजशी भेंडी,गवार, मेथी,पालक,हिरवी मिरची, कोथंबीर, या छोट्या वस्तुत किंवा पसरट भांड्यात लावायची. वालाची वेल,काकडीवेल, दुधी भोपळावेल,कारलीवेल. कोहळ्याचीवेल, पडवळवेल या वेलीना मोठीच वस्तू किवा जमिनित लावायचे. सोबत कढीपता ,पदिना अवश्य लावावी .मुळे गाजर, वांगी ,टोमेटो या सारख्या भाज्या आपण उंचीप्रमाणे वस्तू मधे लावू शकतो. या सर्वसाधारण सूर्य प्रकाश व तापमान लक्षपुर्वक हाताळावी.या वृक्षवल्लीची किमया ओळखून जातीने लक्ष दिल्यास आपल्या मेहनतीचे फळ जरूर मिळेल चांगला परिणाम म्हणजे आपला रिकामा वेळ कामी लागेल.जर अापणास शेती मातीचे ज्ञान नसेल तर ना फुले मिळेल ना फळे मिळेल .त्यासाठी घरच्या मोठ्यांचे किंवा शेजारचे वयस्क व्यक्तीची मदत आपण घेवू शकतो.आणि या हिरवळीचा भरपूर प्रमाणात फायदा घेवू शकतोय.\nबीया लावण्या आधी आपल्याला आदल्या दिवशी पाण्यात टाकून ठेवले असता त्या बिया मातीत लवकर रूजून वर येतात.काही बीया आधिच छोट्या छोट्या पॉट किंवा जमिनीमध्ये वेगळ्या मातीत लावावे.ते अंकुरलेले रोप मोठे होतात दोन-अडीच इंच झाल्यावरती ते आपण दुसऱ्या ठिकानी लावू शकतो. जे वृक्ष मोठे होतात त्यासाठी मोठा पिंप किंवा ड्रम घ्यायचा त्याच्यात आधी विटांचे तुकडे किंवा कौलांचे तुकडे खाली टाकून पाणी निघून जायला व्यवस्था केली पाहिजे. त्यानंतर रेती,माती,शेणखत टाकून तीन भाग भरले पाहिजे. त्यानंतर व्यवस्थित मोठी झालेली रोप त्याठिकीनी लावावित. पाण्याचा हलक्या हाताने शिडकावा करावा. ती रोप लवकरच मोठी होतात. जसजसे मोठे होतात आपल्याला खुप आनंद होतो.त्यामुळे आपले रक्तभिसरण छान होवून आरोग्य छान रहातय. घरच्या घरी व्यायाम होऊन आपण तरतरीत होतो. हिरवळ ही जीवनात खुप आवश्यक गोष्ट आहे तिच्याशिवाय आपण जगू शकत नाही किंवा विचार देखील करू शकत नाही आपण वृक्षवल्लीला जर मायेने गोंजारले तर ती देखिल आपल्याला माया प्रेम आणि वासल्य देते ती आपल्याशी बोलते सुद्धा पण तिची भाषा समजायला आपले मन मायाळु पाहिजे. प्रेम द्यावे प्रेम घ्यावे हां सृष्टिचा नियम आहे.\nलाल,गुलाबी, केशरी, अबोली, जाई, जुई, चमेली, चाफा आकाशी रंगाच्या फुलांचे वेगवेगळे रंग सौदंर्य पाहूण मन मुग्ध होते. तसेच अनेक फळे पेरू,निंबू,अंजिर यासारखी फळे चाखायला मिळतात .मन प्रसन्न होवून आपण पुढिल वर्षी अधि��� जोमाने आपली बाग फुलविण्याच्या प्रयत्नात असतोय.या सर्वासाठी पाणी आवश्यक आहे आणि सध्या पावसाळा असल्यामुळे आपण हिरव्या बागेला आणुन खुप सजवूया.ती बागेचा संसार आपल्याला भरभरून बहरदार नजराना हमखास देईलच.\nभय इथले संपत ...\nभय इथले संपत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thedailykatta.wordpress.com/tag/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-13T04:57:51Z", "digest": "sha1:L2XKP5FXD5QE6XZ5HKI3EWYQAGQAQLPL", "length": 3632, "nlines": 67, "source_domain": "thedailykatta.wordpress.com", "title": "केन विल्यमसन – Never Broken", "raw_content": "\nबेंगलोरचा संघ विजयी लय कायम ठेवणार की सनरायझर्स हैद्राबादचा संघ सत्रातला पहिला विजय साजरा करेल\nपहिल्या सामन्यांत शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सवर विजय मिळवत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सत्राची विजयी सुरुवात केली होती.तर दुसरीकडे सनरायझर्स हैद्राबादला कोलकत्त्या विरुद्ध १० धावांनी पराभव स्विकारावा लागला होता त्यामुळे हैद्राबादचा संघ आपला पहिला विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरताना दिसेल तर दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वातील बेंगलोरचा संघ आपली विजयी लय कायम राखण्यास उत्सुक असेल. चैन्नईत झालेल्या शेवटच्या... Continue Reading →\nमॉर्गन आणि डेविड वॉर्नरमध्ये कोण ठरणार वरचढ\nआयपीएल २०२० च्या सत्रात थोडक्यात प्ले ऑफ मधील स्थान हुकलेला कोलकत्ता नाईट रायडर्सचा संघ नव्या सत्राची शानदार सुरुवात करण्यास उत्सुक असेल तर दुसरीकडे डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील सनरायझर्स हैद्राबादला देखिल चांगली सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरताना दिसेल. सगळ्याच बाजुने विचार करता फलंदाजीसोबतच गोलंदाजीत सनरायझर्स हैद्राबादचा संघ कागदावर तर वरचढ दिसतो आहे.सामना चैन्नईच्या खेळपट्टीवर होत असल्याने फिरकी... Continue Reading →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/7253", "date_download": "2021-06-13T05:39:10Z", "digest": "sha1:CSYPMMFTLTLSR7PV6RA2EPW4LHODUNZS", "length": 7683, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "रत्नागिरी जिल्ह्यात आज 73 नवे पॉझिटिव्ह | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome Breaking News रत्नागिरी जिल्ह्यात आज 73 नवे पॉझिटिव्ह\nरत्नागिरी जिल्ह्यात आज 73 नवे पॉझिटिव्ह\nप्रतिनिधी / गौरव मुळ्ये.\nरत्नागिरी – करुणा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण 73 रुग्ण पॉझिटिव्ह आढळ���न आले. यामुळे जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3130 इतकी झाली.\nनव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर मधील रत्नागिरी 22, ॲन्टीजेन टेस्ट मधील रत्नागिरी 4, लांजा 9, कामथे-32, संगमेश्वर 02, लोटे 04 असे एकूण 73 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. गेल्या दोन दिवसात चिपळूण 75 व 84 वर्षीय असे दोन रुग्ण, रत्नागिरी येथील 49 व 83 वर्षीय असे दोन रुग्ण अशा एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 112 जणांचा मृत्यू झाला आहे.\nPrevious articleमाजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 1001 बेलाच्या रोपांचे वाटप करण्यात आले.\nNext articleनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची कौशल्य पूर्ण अंमलबजावणी गरजेची- माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील\nअवघ्या…10-12 वर्षाच्या 7 मुलांनी केला 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार\nआज पासून काळ्या फिती लावून लक्षवेधी आंदोलन सुरु\nओबीसी समाजाच्‍या हक्‍कासाठी भाजपाचा लढा सुरूच राहणार – आ. सुधीर मुनगंटीवार महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात भाजपाचे आक्रोश आंदोलन भाजपा कार्यकर्त्‍यांनी वाहिली लोकनेते...\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nबिग ब्रेकिंग कोरची येथील अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्या नराधम आरोपीस...\nशाळा महाविद्यालया संदर्भात ३१ जुलै नंतर टप्याटप्याने निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagartoday.in/2020/01/blog-post30-05.html", "date_download": "2021-06-13T05:29:03Z", "digest": "sha1:ZTDSWRKSDYCQNGDKN6TUS5NWAGF56RNA", "length": 3356, "nlines": 74, "source_domain": "www.nagartoday.in", "title": "विद्या बाळ निवर्तल्या", "raw_content": "\nसामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन\nवेब टीम पुणे,दि. ३०- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात किडनीच्या विकाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 84 वर्षांचे होते. स्त्री पुरुष समान हक्कासाठी त्यांनी स्त्रियांचे संघटन करून लढा उभारण्यासाठी आयुष्य वेचले.सुरुवातीला स्त्री या मासिकात आणि नंतर मिळून साऱ्याजणी च्या संपादिका म्हणून त्यांनी काम पाहिले\nस्त्री विषयक चळवळीला त्यांनी मार्गदर्शन केले तर अनेकदा स्त्रियांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून त्यांनी महिला चळवळीचे नेतृत्व केले त्यांच्या जाण्याने महिला सक्षमीकरण चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\nबदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका\n जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार\nडॉ.अनिल बोरगे यांचा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/cricket/bcci-planning-for-india-vs-sri-lanka-odi-and-t20-series-in-sri-lanka-64636", "date_download": "2021-06-13T05:49:05Z", "digest": "sha1:XJKCW7EH5QRA45NC55VX4NJAZHHOYYL3", "length": 8490, "nlines": 146, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Bcci planning for india vs sri lanka odi and t20 series in sri lanka | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपनंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपनंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपनंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार\nटीम इंडिया लवकरच श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम क्रिकेट\nटीम इंडिया लवकरच श्रीलंका दौऱ्यावर (India Tour Sri Lanka 2021) जाणार आहे. याबाबतची माहिती बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) दिली आहे. तसेच या दरम्यान गांगुलीने आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनाबाबतही प्रतिक्रिया दिली आहे.\n'टीम इंडियाला जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर पाठवण्याच्या दृष्टीनं विचार सुरु आहेत. या दौऱ्यात विराट सेना वनडे आणि टी २० सीरिज खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेत ३ तर टी २० मालिकेत ५ सामने खेळण्यात येणार आहेत. मात्र याबाबतचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. यामुळे खेळाडूंना त्रास होईल. टीम इंडियाचा हा दौरा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२१ नंतर आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी अ���णार आहे', अशी माहिती गांगुलीनं दिली.\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना १८-२२ जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. म्हणजेच या २ स्पर्धांदरम्यान १२ दिवसांचा अंतर आहे. त्यामुळे जरी या श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी या कालावधीत हे सामने खेळवले जाऊ शकतात. कारण त्यानंतर ४ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरदरम्यान भारताला इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज खेळायची आहे. असे झाल्यास टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपचा अंतिम सामना संपवून श्रीलंकेला रवाना व्हावं लागणार आहे.\nमुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ\nएलपीजी कनेक्शनशी आधार 'असं' करा ऑनलाइन लिंक\nमुंबई व उपनगरमध्ये पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाची शक्यता\nमुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भाग पाण्याखाली\nदिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज\nलसीसाठी नोंदणी करताना घ्या ‘ही’ खबरदारी, नाहीतर CoWin ब्लॉक करेल\nBCCI ची मोठी घोषणा, आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या तारखा ठरल्या\nभारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याची तारीख ठरली\nपुढील १० वर्षात २९ आयसीसी स्पर्धांचे आयोजन\n बीसीसीआयनं रद्द केली भारतीय संघाची मालिका\nIPL 2021 : उर्वरित सामन्यांची तारीख ठरली; वाचा सविस्तर\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/dont-crowd-the-railway-station-appeal-railway/", "date_download": "2021-06-13T04:42:25Z", "digest": "sha1:T3GRS2JA72RFDRL3QVATMBXLP6BVBE4Q", "length": 10566, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "...तोपर्यंत रेल्वे स्थानकावर गर्दी करु नका; रेल्वे प्रशासनाचं आवाहन", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n…तोपर्यंत रेल्वे स्थानकावर गर्दी करु नका; रेल्वे प्रशासनाचं आवाहन\n…तोपर्यंत रेल्वे स्थानकावर गर्दी करु नका; रेल्वे प्रशासनाचं आवाहन\nमुंबई | रेल्वेने बाहेरगावी जायची ज्यांची व्यवस्था करण्यात येईल त्यांना रेल्वे स्थानकापर्यंत आणण्याची सोय राज्य शासन करणार आहे. त्यामुळे जोपर्यंत संबंधितांकडून कळविले जाणार नाही, तोपर्यंत कोणीही विनाकारण रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये तसंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, असं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे.\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांसाठी तसंच परप्रांतीय मजुरांसाठी आता विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था काही अटी आणि शर्थींसह सुरू केली आहे. मात्र यामुळे रेल्वे स्टेशनवरील गर्दी वाढण्यास सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने हे आवाहन केलं आहे.\nमहाराष्ट्रातून परराज्यात रेल्वेने जाणाऱ्या नागरिकांसाठी स्थानिक नोडल अधिकाऱ्यांमार्फत नाव नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे जोपर्यंत आपली नोंदणी होत नाही आणि प्रशासन सूचना देत नाही तोपर्यंत रेल्वे स्थानकावर गर्दी करू नये, असं आवाहन रेल्वेने केलं आहे.\nदरम्यान, शुक्रवारी लॉकडाऊनच्या काळात कामगारांना आपल्या घरी जाम्याकरिता पहिली ट्रेन धावली. तेलंगणाहून झारखंडला ही पहिली विशेष रेल्वे सोडण्यात आली. तर आज नाशिकहून लखनौच्या दिशेने देखील ट्रेन सोडण्यात आली. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ट्रेनला हिरवा कंदील दर्शवला.\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’;…\nब्लॅक फंगसच्या औषधावर आणि कोरोना लसीवर GST लागणार का\nकिम जोंग उनच्या तब्येतीबद्दल नवी माहिती समोर\nपुण्यात नव्याने 93 कोरोनाबाधितांची नोंद; पूर्व भागात रूग्ण का वाढतायेत\nइरफान गेला पण कुटुंबाची सोय करून गेला; कुटुंबियांसाठी ठेवली इतक्या कोटींची संपत्ती\n, गावी जायचंय, दुसऱ्या राज्यात जायचंय… वाचा काय आहे प्रक्रिया\nतुम्हाला तुमच्या गावाला जायचंय का मग ‘ही’ माहिती नक्की वाचा…\nइरफान गेला पण कुटुंबाची सोय करून गेला; कुटुंबियांसाठी ठेवली इतक्या कोटींची संपत्ती\nकामगारांना घेऊन नाशिकहून लखनऊला विशेष ट्रेन रवाना; भुजबळांनी दाखवला हिरवा कंदील\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज…\nब्लॅक फंगसच्या औषधावर आणि कोरोना लसीवर GST लागणार का\nकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार\n‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय राऊतांचा खुलासा\nकेंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका\n“काँग्रेसचा आमदार किंवा ���ासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका, कारण…”\n कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू\n‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांचा इशारा\nविदर्भातील ‘या’ जिल्ह्याने करुन दाखवलं, काहीच दिवसांत संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त\n“2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू”\nकोपर्डी पीडितेला स्पेशल बेंच तयार करुन 6 महिन्यात न्याय द्या- खासदार संभाजीराजे\n‘पाच, सहा बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो, माझ्यावरील निर्बंध हटवण्यास सांगा मग मी.. ‘; करूणा मुंडेंचा गौप्यस्फोट\nप्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर भुवन बामच्या आई-वडिलांचं कोरोनाने निधन\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/10/Rabadi%20devi%20on%20modi%20.html", "date_download": "2021-06-13T05:17:25Z", "digest": "sha1:KK7MXNWCAQ5WKPWXLQWSK6GZ4MHEWQX3", "length": 9609, "nlines": 72, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "'१५ वर्षे काय मटार सोलत होतात?' - राबडी देवींचा मोदींना सवाल - JPN NEWS .in", "raw_content": "\nHome POLITICS '१५ वर्षे काय मटार सोलत होतात' - राबडी देवींचा मोदींना सवाल\n'१५ वर्षे काय मटार सोलत होतात' - राबडी देवींचा मोदींना सवाल\nनवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणूक प्रचाराने आता चांगलाच वेग घेतला असून विविध पक्ष एकमेकांवर चांगलीच टीका करू लागले आहेत. विकास, भ्रष्टाचार आणि बेरोजगारीचे मुद्दे असतानाच करोनाच्या संकटामुळे सोशल मीडियावर देखील निवडणूक प्रचाराचे पडसाद अधिकच उमटू लागले आहेत. एनडीए आणि महाआघाडीचे नेते सतत एकमेकांवर हल्ले करताना दिसत आहेत. या दरम्यान लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर सतत टीकास्त्र सोडणारे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यावेळी स्वत: ट्विटरवर फसल्याचे दिसले. या ट्विटरवर सुशील मोदी यांची चांगलीच खेचताना दिसत आहेत.\nबिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी काराकाटच्या एका निवडणूक प्रचार सभेत म्हटले की, जर आम्हाला संधी मिळाली तर बेरोजगारी दूर करण्यासाठी जराही वेळ घालवणार नाही. मोदी यांच्या या वक्तव्यावर वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापून आल्या. त्यांपैकी एक बातमी सुशील मोदी यांनी ट्विटरवर शेअर केली. मोदी यांचे ट्विट करत राबडी देवी यांनी लिहिले, 'लो कर लो बात. १५ वर्षांपासून काय मटार स��लत होतात काय, बिहारमध्ये बेरोजगारी आहे हे नीतीश कुमार आणि सुशील मोदी यांना १५ वर्षांनंतर समजले आहे. तेजस्वी तुम्हा लोकांना आता मुद्द्यांवर आधारित राजकारण शिकवेल.' बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सन २०१५ च्या निवडणुकीत ८१ जागा मिळाल्या आणि हा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. मात्र, त्या निवडणुकीत हा पक्ष जनता दल संयुक्तसोबत निवडणूक लढला होता. या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डावे पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढत आहेत.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/world-bank-slashes-india-growth-forecast-8-3-fy22", "date_download": "2021-06-13T06:14:21Z", "digest": "sha1:ELAZS57GS5FE5MKOVATZ27EHMDTNQYDT", "length": 5675, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "आर्थिक विकासदर ८.३ टक्केः वर्ल्ड बँकेचा अंदाज - द वायर मराठी", "raw_content": "\nआर्थिक विकासदर ८.३ टक्केः वर्ल्ड बँकेचा अंदाज\nवॉशिंग्टनः या आर्थिक वर्षांत भारताचा विकासदर ८.३ टक्के इतका राहील, असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे. गेल्या एप्रिलमध्ये जागतिक बँकेने भारताचा आर्थिक विकासदर १०.१ टक्के इतका राहील असा अंदाज वर्तवला होता पण आपले हे ��ाकीत जागतिक बँकेने बदलले आहे.\n२०२२-२३ या आर्थिक वर्षात आर्थिक विकासदर ७.५ टक्के इतका राहील असेही जागतिक बँकेने म्हटले आहे.\nभारतात कोरोनाची आलेली दुसरी लाट भयावह असल्याने देशभर पुन्हा लॉकडाऊन पुकारावा लागला, त्याचा मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसल्याचे जागतिक बँकेचे मत आहे.\nपण आता कोविडची लाट ओसरल्यानंतर पायाभूत क्षेत्र, ग्रामीण विकास व आरोग्यावर सरकारने भर दिल्यास आर्थिक विकासदर अधिक वेगाने वाढू शकतो असेही जागतिक बँकेने म्हटले आहे.\nजागतिक बँकेने जगाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर ५.६ टक्के इतका राहील असे मत व्यक्त करत गेल्या ८० वर्षानंतरचा तो सर्वाधिक आर्थिक विकासदर असेल असे म्हटले आहे.\nआरोग्य हा मूलभूत अधिकार हवाः कैलास सत्यार्थी\nकाँग्रेसला झटका; जितीन प्रसाद भाजपमध्ये\nकोरोनावरील औषधे, उपकरणांवरील जीएसटी कमी\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्ज उत्पन्न मर्यादेत वाढ\nपतंजली आयुर्वेदच्या जाहिरातींमधील छुपा अजेंडा\nगैरसमजांच्या गुंतावळ्यात अडकलेले गांधी\nमुकुल रॉय पुन्हा तृणमूलमध्ये\nव्यंगचित्रकार मंजुल ‘नेटवर्क-18’मधून निलंबित\nपॉझिटीव्हीटी दर व ऑक्सिजन बेड उपलब्धतेवर निर्बंधांचा निर्णय\n१२वीच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच होणार जाहीर\nरुग्ण व मृत्यूची आकडेवारी लपवलेली नाहीः आरोग्य खाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A1", "date_download": "2021-06-13T04:31:29Z", "digest": "sha1:4FMY3TW4MJQ6LMWGBH7L7MYM7AUM74JE", "length": 3131, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "झी कन्नडा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(झी कन्नड या पानावरून पुनर्निर्देशित)\nझी कन्नडा (कन्नड: ಜೀ ಕನ್ನಡ) ही झी नेटवर्कच्या मालकीची कानडीतून प्रसारण करणारी दूरचित्रवाहिनी आहे. ११ मे २००८ मध्ये या वाहिनीवरुन प्रसारण सुरू झाले.\nLast edited on १ नोव्हेंबर २०२०, at ०८:५८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ नोव्हेंबर २०२० रोजी ०८:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/27139", "date_download": "2021-06-13T04:38:40Z", "digest": "sha1:67PG4KMZWZTMRHI3DQGWICWYPFZ7NAUL", "length": 9691, "nlines": 153, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "सावली तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विजयी झालेल्या उमेदवारांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome चंद्रपूर सावली तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विजयी झालेल्या...\nसावली तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विजयी झालेल्या उमेदवारांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला\nसावली (सुधाकर दुधे )\nब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे युवा नेते,\nमा. श्री. श्रीकांतभाऊ भांगड़िया यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला तीन ही तालुक्यात भरघोस यश प्राप्त झाले.\nया विजयाच्या पार्श्वभूमीवर काल सावली तालुक्यातील\nमंगरमेंढा,सामदा बुज, मेहा, व्याहाड, येरगाव, पालेबारसा, बोरमाळा, निफंद्रा,अंतरगाव, गायडोंगरी, इत्यादी गावात मा. श्री. श्रीकांतभाऊ भांगड़िया यांनी भेटी दिल्यात आणि विजयी उमेदवारांचा सत्कार करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.\nयावेळी या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. श्री.वसंतभाऊ वारजुकर,\nसावली भाजपा तालुका अध्यक्ष श्री. अविनाश पाल,\nजेष्ठ नेते तुकाराम पा. ठीकरे, सिंदेवाही भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पा.बोरकर, सिंदेवाही नगरपंचायत सदस्य हितेशभाऊ सूचक, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विशाल करंडे, ब्रम्हपुरी विधानसभा भाजपा सोशल मीडिया संयोजक हार्दिक सूचक, राजू करकाडे, जावेद पठान तसेच सावली तालुक्यातील इतर पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.\nPrevious articleइंजेवारीत 40 वर्षानंतर एकाच पॅनला बहुमत\nNext articleस्व.जगन्नाथजी कोंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ निशुल्क आरोग्य तपासणी रोगनीदान शिबीर संपन्न\nकोरोणा प्रादुर्भाव व लसिकरणाचे झालेले गैरसमज अशा अनेक विषयावर करणार ईश्वरी मराठे ऑनलाईन मार्गदर्शन जास्तीत जास्त संख्येने या चर्चासत्रात सहभागी होण्य���चे आव्हान राष्ट्रसंत...\nइरई नदीवर ब्रिज कम बंधा-यासाठी १० कोटी रू. निधी मंजूर करा आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्‍यमंत्र्यांना पत्र\n६० लक्ष रुपयांच्या ग्रामीण भागातील विकास कामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमीपूजन\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nमोदीजींची आत्‍मनिर्भर भारताची संकल्‍पना घराघरापर्यंत, मनामनापर्यंत पोहचवा – आ. सुधीर मुनगंटीवार...\nअवैद्य धंद्यावर पाथरी पोलिसांची धडक कारवाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/6363", "date_download": "2021-06-13T05:46:14Z", "digest": "sha1:2P3UFMWJI3WM7RLXVR52NZY3IKBKER6N", "length": 9445, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "कसर्ला बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्या. नागभीड तालुका युवक काँग्रेसची मागणी. | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome चंद्रपूर कसर्ला बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्या. नागभीड तालुका युवक काँग्रेसची मागणी.\nकसर्ला बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्या. नागभीड तालुका युवक काँग्रेसची मागणी.\nदि.०८/०८/२०२० ला नागभीड तालुक्यातील कसर्ला या गावामध्ये कु.प्रांजु राजेंद्र वाघमारे वय १६ वर्ष या नाबालीक मुलीवर काहीं नराधामांनी तिच्यावर बलात्कार करून त्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. या संदर्भात नागभीड तालुका युवक काँग्रेस तर्फे या घटनेचा निषेध केला गेला आणि त्या नराधमांवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी असे निवेदन तालुका युवक काँग्रेस तर्फे मा.पोलिस निरीक्षक,पोलिस स्टेशन नागभीड यांना देण्यात आले.या वेळेस,\nचिमूर विधानसभा युवक काँग्रेस कार्यध्यक्ष गौतम पाटील,नागभीड तालुका कार्याध्य���्ष सौरभ मुळे,विधानसभा सोशल मिडिया प्रमुख शुभम पारखी,गिरगाव-वाढोना जि.प.क्षेत्राचे सोशल मिडिया प्रमुख सागर खोब्रागडे,युवा कार्यकर्ते अमोल वानखेडे,गिरगाव-वलनी पं.स.प्रमुख सुधीर बोरकर, युवा कार्यकर्ते आशिष कोडापे,गिरगाव युवक काँग्रेस अध्यक्ष संतोष सोनवाने, युवा कार्यकर्ते नंदू गायकवाड, सूखलदास गुरुनुले व इतर युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.\nPrevious articleन्यायाचं पारडं सारखचं तोला \nNext articleआ.कृष्णा गजबे यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत आमगाव अंतर्गत वाचनालय व पिण्याचे पाणी ATM RO चे लोकार्पण सोहळा संपन्न\nअन्यथा… मुख्य कार्यपालन अधिकाऱ्याच्या दालनात भरवू अंगणवाडी आयपीपीआय अंतर्गत तात्काळ अंगणवाडी बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची सरपंच कोल्हे यांची मागणी\nकोरोणा प्रादुर्भाव व लसिकरणाचे झालेले गैरसमज अशा अनेक विषयावर करणार ईश्वरी मराठे ऑनलाईन मार्गदर्शन जास्तीत जास्त संख्येने या चर्चासत्रात सहभागी होण्याचे आव्हान राष्ट्रसंत...\nइरई नदीवर ब्रिज कम बंधा-यासाठी १० कोटी रू. निधी मंजूर करा आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्‍यमंत्र्यांना पत्र\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nपोंभुर्णा तालुक्यात विद्युत कपात बंद करा, मनसेनि दिला विद्युत वितरण कंपनीला...\nसावलीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण व छोट्या व्ययवसायिक, कोविडमध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबांना पालकमंत्री...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10105/", "date_download": "2021-06-13T05:26:00Z", "digest": "sha1:VXGXWNKCQMMPMSOAHDVULCUVSXFHKJY2", "length": 17740, "nlines": 88, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "चौके प्राथमिक आरोग्य केंद्रातअन्य तालुक्यातील नागरिकांनी घेतला लसीचा लाभ..स्थानिक नागरिकांना डावलले.;सरपंच राजा गावडे आक्षेप - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nचौके प्राथमिक आरोग्य केंद्रात\nअन्य तालुक्यातील नागरिकांनी घेतला लसीचा लाभ..स्थानिक नागरिकांना डावलले.;सरपंच राजा गावडे आक्षेप\nPost category:आरोग्य / बातम्या / मालवण\nचौके प्राथमिक आरोग्य केंद्रात\nअन्य तालुक्यातील नागरिकांनी घेतला लसीचा लाभ..स्थानिक नागरिकांना डावलले.;सरपंच राजा गावडे आक्षेप\nराज्यात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली असताना या लसीकरण मोहिमेसाठी शासनाने ऑनलाईन नोंदणी पद्धत सुरू केली आहे. शासनाने सुरू केलेल्या या ऑनलाईन नोंदणी पद्धतीचा काही जणांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून फायदा उठवीत दुसऱ्याच तालुक्यातील लोक लसीकरणाचा लाभ घेत असंल्याचा प्रकार चौके येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आला आहे. हा प्रकार चौके गावचे कार्यतत्पर सरपंच राजन तथा राजा गावडे यांच्या लक्षात येताच त्यांनी या ऑनलाईन नोंदणी पद्धतीला आक्षेप घेतला असून चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात जी दोनवेळा लसीकरण मोहीम राबविली गेली, त्यात स्थानिकांना डावलून कणकवली, ओरोस, कुडाळ येथील लोकांनी या लसीचा लाभ घेतल्याचा गंभीर आरोप करीत या प्रकाराची सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच राज्याच्या आरोग्य संचालकांनी चौकशी करावी अशी मागणी केली आहे.\nया संबंधीचे अधिक वृत्त असे की महाराष्ट्र शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने १८ ते ४४ वयोगटातील लोकांना कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन या लसींची लसीकरण मोहीम ४ मे पासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. या लसीचा तुटवडा जाणवत असल्याने सर्वत्र लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी मोठी गर्दी आढळून येते. ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमुळे कोणीही कुठेही लसीकरणाचा लाभ घेऊ शकतो. या ऑनलाईन नोंदणी पद्धतीचाच काही ठिकाणी पुरेपूर फायदा उठविला जात असल्याने ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत असणाऱ्या गावातील स्थानिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. काही ठिकाणी दुसऱ्याच तालुक्यातील लोक प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाचा फायदा घेत असल्याचा प्रकार निदर्शनास आले आहे.\nमालवण तालुक्यातील चौके प्राथमिक आरोग्य क���ंद्रात १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी ७ आणि ८ मे या दिवशी लसीकरण मोहिम केली गेली. या लसीकरण मोहिमेच्या वेळी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून गोलमाल केले जात असल्याचा आरोप चौके गावचे सरपंच राजा गावडे यांनी केला आहे. याविषयी बोलताना श्री. गावडे यांनी चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ मे रोजी २४० लसी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील २२० जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला. उर्वरित शिल्लक राहिलेल्या २० लसी मध्ये ७० लसींची भर घालून ९० लसी लोकांना देण्यात आल्या. या दोन वेळा झालेल्या लसीकरणात स्थानिकांना अंशतः लाभ घेता आला. याचे मुख्य कारण म्हणजे ऑनलाईन नोंदणी पद्धत होय, असे सांगून ते म्हणाले, ७ आणि ८ मे या दोन दिवशी चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात जे लसीकरण झाले त्यात ज्यादा करून कणकवली, कुडाळ तालुक्यातील लोकांचा ज्यादा भरणा होता. वस्तुतः ज्या आरोग्य केंद्रात लसीचा पुरवठा होतो त्याची माहिती आरोग्य विभागाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच माहीत असते. त्यापुढेही लसीकरण प्रक्रिया केव्हा सुरू होणार याचे सेशनही मध्य रात्री ठरविले जाते. व दुसऱ्या दिवशी लसीकरण मोहीम सुरू होते. ज्यावेळी लसीकरण मोहिमेचे सेशन ठरविले जाते त्यानंतर काही कालावधीतच काही ठिकाणी ऑनलाईन नोंदणी केली जाते. नेमका असाच प्रकार चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही वेळा घडला असून लसीकरण सेशन बाबत कमालीची गुप्तता बाळगली जात असतानाही भर मध्यरात्री ऑनलाईन नोंदणी होतेच कशी असा सवाल करून चौके गावचे सरपंच राजा गावडे यांनी या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत संबंधित आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अशा पद्धतीने लसीकरण मोहीम सुरूच राहिली तर स्थानिक लोकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे तसेच ऑन दि स्पॉट लसीकरण नोंदणी सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.\nवेळागर संघर्ष समितीच्या वतीने २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण..\nकेळबाई स्मशानभूमी येथे हायमास्टचे शुभारंभ.;नगराध्यक्ष ओंकार तेली स्थानिक नगरसेवक गणेश भोगटे यांच्या उपस्थित संपन्न.\nखासदार विनायक राऊत यांची कोरोनावर मात..\nवेंगुर्ला ग्रामीण रूग्णालय येथे भाजपा महिला मोर्चा तर्फे फळे वाटप\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nचौके प्राथमिक आरो���्य केंद्रात\nअन्य तालुक्यातील नागरिकांनी घेतला लसीचा लाभ..स्थानिक नागरिकांना डाव...\nमालवण नगर पालिकेच्या सुमारे बारा कामांसाठी ४४लाख ४२ हजार रुपयांचा निधी मंजूर.....\nकोवीशिल्डच्या १८ हजार लशी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध.....\nकोवीशिल्डच्या 3 हजार 500 लशी कुडाळमद्धे उपलब्ध.....\nरेडी पोर्ट तर्फे रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सिमीटर, थर्मल गन व इतर साहित्य प्रदान.....\nवेंगुर्ला तालुक्यात कोव्हिड पॉझिटिव्ह संख्या वाढतीच.....\nशिरोडा येथे जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा.....\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कुडाळ तालुकाध्यक्षपदी कृष्णा सावंत यांची जिल्हाध्यक्ष आबा खण...\nमराठा समाजाचे आरक्षण कायदा रद्द होणे दुर्दैवी.;सभापती सिद्धेश परब...\nकुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले ६३ कोरोना रुग्ण तर, एकाचा मृत्यू.....\nपिंगुळी गोंधयाळे येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघे जण जखमी.;कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..\nवेंगुर्ला तालुक्यात कोव्हिड पॉझिटिव्ह संख्या वाढतीच..\nशिरोडा येथे जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा..\nकुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले ६३ कोरोना रुग्ण तर, एकाचा मृत्यू..\nचेतन चव्हाण यांनी लोकांचे आपणच कैवारी आहोत या आविर्भावात राहू नये.;बाबुराब धुरी\nग्रा.पं. स्तरावर व्यावसायिकांना प्राधान्याने लस उपलब्ध करुन द्यावी.; योगेश कुबल..\nरेडी पोर्ट तर्फे रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सिमीटर, थर्मल गन व इतर साहित्य प्रदान..\nआमदार वैभव नाईक यांनी शब्द पाळला.;नवीन रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची माणगाव/चौके मध्ये केली पूर्तता\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ मे.ते १५ मे.पर्यन्त कडकलॉकडाऊन.;पालकमंत्री उदय सामंत यांची झूमअँपडॉरे घोषणा\nक्यार बाधित मच्छीमारांच्या खात्यात १४ मे पर्यंत मदत जमा होणार.;मेघनाथ धुरी यांनी उपोषण स्थगित केल्याचे केले जाहीर\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय ल��ककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487600396.21/wet/CC-MAIN-20210613041713-20210613071713-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}