diff --git "a/data_multi/mr/2020-40_mr_all_0321.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0321.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0321.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,542 @@ +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/dream-lying-and-watched/articleshow/63953649.cms", "date_download": "2020-09-29T02:16:38Z", "digest": "sha1:WQIQXAV7W5TOZLTWYHLOX2ZY7AYHVKUZ", "length": 26430, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Ravivar MATA News : स्वप्न, पडलेले आणि पाहिलेले - dream, lying and watched\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nस्वप्न, पडलेले आणि पाहिलेले\nस्वप्न पाहणे आणि स्वप्न पडणे यात फार मोठा फरक असतो. पडलेली स्वप्न काही काळाने विस्मरणात जातात, पण पाहिलेली स्वप्न पूर्ण करायची असतात आणि त्यासाठी झोकून द्यायचे असते. ऑलिम्पिक आयोजनाचेही अगदी असेच आहे. ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांच्या आयोजनाचे स्वप्न हे झोपेत पडलेले स्वप्न नसावे तर ते पाहिलेले स्वप्न असायला हवे.\nस्वप्न पाहणे आणि स्वप्न पडणे यात फार मोठा फरक असतो. पडलेली स्वप्न काही काळाने विस्मरणात जातात, पण पाहिलेली स्वप्न पूर्ण करायची असतात आणि त्यासाठी झोकून द्यायचे असते. ऑलिम्पिक आयोजनाचेही अगदी असेच आहे. ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांच्या आयोजनाचे स्वप्न हे झोपेत पडलेले स्वप्न नसावे तर ते पाहिलेले स्वप्न असायला हवे. त्यासाठी प्रचंड कष्ट उपसण्याची गरज असते. तरच ते साकारते. स्टेडियम्स, रस्ते, इमारती यांची निर्मिती हा निव्वळ एक कृत्रिम भाग असतो. खरे स्वप्न हे ती ऑलिम्पिक चळवळ उभी करण्याचे असते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाक नुकतेच भारत भेटीवर आले होते. अशी माणसे आली की, आपल्याकडे ऑलिम्पिक आयोजनाची स्वप्ने अचानक पडू लागतात आणि दोन दिवस निदान त्यांची चर्चा होते. आम्ही अमूक वर्षाचे ऑलिम्पिक आयोजित करू, ऑलिम्पिकसाठी आम्ही सज्ज आहोत, वगैरे वगैरे बोलून काहींचे दोन क्षण सुखाचे जातात.\nऑलिम्पिक आयोजनाची ही हुक्की आपल्याला मध्येमध्ये येत असते. बाक आल्यामुळे तर आयोजनाचा उत्साह द्विगुणित झाला इतकेच. २०२६मध्ये आपल्याला युवा ऑलिम्पिक आयोजनाचे स्वप्न पडले आहे तर २०३२मध्ये उन्हाळी ऑलिम्पिक भारतात होते आहे, असे स्वप्न दिसू लागले आहे. अशी ऑलिम्पिक भारतातही व्हावीत, अशी कुणाची इच्छा असणार नाही. प्रत्येक भारतीयाला तसे वाटू शकते. बाक भारतात आल्यानंतर प्रथम भारतीय ऑलिम्पिक संघटनेने तसे बोलून दाखविले आणि नंतर मुंबईत आल्यावर मुख्यमं���्र्यांना तसे वाटत असल्याच्या बातम्या आल्या.\nखरे तर, बाक यांची ही पहिलीच भारतभेट आहे असे काही नाही. २०१५मध्येही ते येऊन गेले. तेव्हा त्यांना दिसून आले की, अब्जावधी लोकसंख्या असलेल्या या देशात ऑलिम्पिक पदकांचा असा दुष्काळ का त्यांनी तत्कालिन भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष रामचंद्रन यांना तशी विचारणाही केली. ते खरेही होते. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे २०१६मध्ये आपण अवघी दोन पदके जिंकलो. सिंधू आणि साक्षी मलिकच्या रूपात. एक रौप्य आणि एक ब्राँझ. सुवर्ण नाहीच. अभिनव बिंद्राने २००८मध्ये हे पदक जिंकून दिल्यानंतर आपण त्यापासून वंचितच आहोत. बाक यांनी त्यावेळी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अजूनही आपण देऊ शकत नाही. तरीही आपण ऑलिम्पिक आयोजनासाठी प्रस्ताव ठेवणार असल्याचे अगदी छातीठोकपणे सांगतो. खरोखरच आपण असे ऑलिम्पिक आयोजित करण्यास पात्र आहोत त्यांनी तत्कालिन भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष रामचंद्रन यांना तशी विचारणाही केली. ते खरेही होते. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे २०१६मध्ये आपण अवघी दोन पदके जिंकलो. सिंधू आणि साक्षी मलिकच्या रूपात. एक रौप्य आणि एक ब्राँझ. सुवर्ण नाहीच. अभिनव बिंद्राने २००८मध्ये हे पदक जिंकून दिल्यानंतर आपण त्यापासून वंचितच आहोत. बाक यांनी त्यावेळी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अजूनही आपण देऊ शकत नाही. तरीही आपण ऑलिम्पिक आयोजनासाठी प्रस्ताव ठेवणार असल्याचे अगदी छातीठोकपणे सांगतो. खरोखरच आपण असे ऑलिम्पिक आयोजित करण्यास पात्र आहोत दरवर्षीच्या अंदाजपत्रकात १२०० कोटींच्या आसपास आपण अख्ख्या देशातील क्रीडाक्षेत्रासाठी तरतूद करतो. प्रत्येक खेळासाठी त्यातून किती हिस्सा येत असेल कल्पना करा. अर्थात, सरकार काही करत नाही असे नाही. पण ऑलिम्पिक आयोजित करणे आणि दरवर्षीच्या अंदाजपत्रकात काहीशे कोटी वाढवणे यात मोठा फरक आहे. २०१०ला आपण राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन केले आणि त्यातून आपल्या हाती १०१ पदके लागली आणि भ्रष्टाचाराचा डागही. तो डाग अजूनही पुसला गेलेला नाही. ते भूत अजूनही आपल्या मानगुटीवर बसले आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपण एकूण ६६ पदके जिंकली. ही संख्या आपण ऑलिम्पिकमध्ये गाठू शकतोदरवर्षीच्या अंदाजपत्रकात १२०० कोटींच्या आसपास आपण अख्ख्या देशातील क्रीडाक्षेत्रासाठी तरतूद करतो. प्रत्येक खेळासाठी त्यातून किती हिस्सा येत असेल कल्पना करा. अर्थात, सरकार काही करत नाही असे नाही. पण ऑलिम्पिक आयोजित करणे आणि दरवर्षीच्या अंदाजपत्रकात काहीशे कोटी वाढवणे यात मोठा फरक आहे. २०१०ला आपण राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन केले आणि त्यातून आपल्या हाती १०१ पदके लागली आणि भ्रष्टाचाराचा डागही. तो डाग अजूनही पुसला गेलेला नाही. ते भूत अजूनही आपल्या मानगुटीवर बसले आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपण एकूण ६६ पदके जिंकली. ही संख्या आपण ऑलिम्पिकमध्ये गाठू शकतो कधी माहीत नाही, पण येत्या काही ऑलिम्पिकमध्ये तरी नाहीच. ऑलिम्पिक पदक मिळवितानाही आपली प्रचंड दमछाक होत असेल तर आपण इथे ऑलिम्पिक आयोजित करून नेमके काय साध्य करणार आहोत कधी माहीत नाही, पण येत्या काही ऑलिम्पिकमध्ये तरी नाहीच. ऑलिम्पिक पदक मिळवितानाही आपली प्रचंड दमछाक होत असेल तर आपण इथे ऑलिम्पिक आयोजित करून नेमके काय साध्य करणार आहोत असे काही धोरण आपण आखले आहे का की ज्यातून आपल्याला ठराविक संख्येत हमखास पदके जिंकण्याची शक्यता आहे. तसे धोरण आपल्यापाशी नाही. हा खरे तर मुख्य मुद्दा असायला हवा. आपण जर निदान २० सुवर्णपदके जिंकण्याची ताकद ठेवत असू तरच आपण ऑलिम्पिक आयोजनासाठी प्रयत्न करायला हवेत. अब्जावधी लोकसंख्या असलेल्या देशाला हे शक्य आहे, पण त्यासाठी स्वप्न पाहावे लागेल. आणि त्यासाठी लागेल ती सचोटी, प्रामाणिकपणा, प्रचंड कष्ट उपसण्याची तयारी, देशाबद्दलचे प्रेम. या गोष्टी ऑलिम्पिक आयोजित करायचे आहे, असे म्हटले की येत नाहीत. त्या विचारपूर्वक, प्रयत्नपूर्वक मिळवाव्या लागतात, जपाव्या लागतात. प्रामाणिक माणसांच्या हाती त्याची सूत्रे सोपवावी लागतात. हे करण्यासाठी आपल्याला अनेक अडथळ्यांवर मात करावी लागणार आहे.\nदुसरी गोष्ट हे ऑलिम्पिक करायचे तरी कुठे आपली मजल जाते ती दिल्लीपर्यंत. कोणतीही स्पर्धा घ्यायची झाली की, दिल्लीशिवाय पर्याय नाही. अन्य राज्यात ऑलिम्पिक होऊ शकेल, अशा काही सुविधा आपण उभारल्या आहेत का आपली मजल जाते ती दिल्लीपर्यंत. कोणतीही स्पर्धा घ्यायची झाली की, दिल्लीशिवाय पर्याय नाही. अन्य राज्यात ऑलिम्पिक होऊ शकेल, अशा काही सुविधा आपण उभारल्या आहेत का मुंबईत युवा ऑलिम्पिक आयोजित करण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खरी, पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एकही त्या दर्जाचे स्टेडियम नाही आणि उभे करण्यासाठी जागाही नाही. हे वास्तवाचे भान आपल्याला हवे.\nऑलिम्पिक आयोजित करायचे तर त्या स्पर्धेचा पसारा केवढा, त्यात सहभागी होणाऱ्या देशांची संख्या, खेळाडूंची संख्या, स्पर्धा पाहायला येणाऱ्या चाहत्यांची संख्या या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. २०३२चे ऑलिम्पिक जर म्हटले की, आठ वर्षे आधी तरी त्याचे यजमानपद कुणाला हे ठरणार आहे. त्याआधी, इच्छुकांचे अर्ज व त्यांचे सादरीकरण होईल. या सगळ्यासाठी आपण खरोखरच तयार आहोत का म्हणजे साधारणपणे २०२२पर्यंत आपली ही योजना अगदी पक्की तयार असली पाहिजे.\n२०२०च्या ऑलिम्पिक पदकांसाठी आपण २०१७पासून तयारी सुरू झाल्याचे ऐकले असेल. अजूनही आपल्याला कोणत्या खेळात पदके मिळतील, ती क्षमता असलेले खेळाडू कोणते, त्यांना कशाप्रकारची मदत लागेल, त्यांचा सराव कुठे व्हायला हवा, त्यांची प्रगती कशी होते आहे, या कशाचा आपण आढावा तरी घेतो आहोत का की राष्ट्रकुलमध्ये २६ सुवर्ण जिंकली म्हणून ऑलिम्पिकला २० सुवर्ण तरी मिळतील अशा भ्रमात आपण आहोत की राष्ट्रकुलमध्ये २६ सुवर्ण जिंकली म्हणून ऑलिम्पिकला २० सुवर्ण तरी मिळतील अशा भ्रमात आपण आहोत मग आपण २०२३साठी कसे तयार असणार आहोत मग आपण २०२३साठी कसे तयार असणार आहोत राष्ट्रकुलमध्ये पदके जिंकल्यानंतर त्या खेळाडूंना गौरविण्यात, त्यांचे कोडकौतुक करण्यातच काही काळ जाईल. तोपर्यंत २०१९येईल. त्यादरम्यान, येते आहे ती आशियाई स्पर्धा. म्हणजे ऑलिम्पिक तयारीचा मुद्दा पुन्हा मागे पडला. एकूणच आपण ऑलिम्पिक पदकांसाठी पुरेशी तयारी केलेली नाही. कारण तसा पुढचा विचार करून त्यानुसार वाटचाल करण्याची सवयच आपल्याला नाही. मग ऑलिम्पिक आयोजित करून आपल्याला काय साध्य होणार आहे\nखरे तर, आपण ऑलिम्पिक आयोजनाच्या वल्गना करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने ही चळवळ उभी करायला हवी. अगदी लगेच काही क्रांती वगैरे होणार नाही. पण निदान आपल्याला पदके मिळवून देऊ शकतील, अशा खेळांची निवड करणे (उदा. नेमबाजी, बॉक्सिंग, बॅडमिंटन, कुस्ती) त्या खेळांना अधिक मदत देऊ करणे, त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, त्यावर माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना लक्ष ठेवण्याची मुभा देणे, ज्या खेळाकडून फार अपेक्षा नाहीत त्यातील कोणत्या खेळात आपण प्रगत��� करू शकतो त्यांची निवड करणे आणि त्यात हळूहळू सुधारणा करणे, निवडलेल्या खेळांसाठी देशातील सर्वच राज्यांत एकसमान दर्जाच्या सुविधा उभ्या करणे किंवा या सुविधा उभारताना त्याचे एक मानक निश्चित करणे हे करता येईल. तसे पाहिले तर 'टॉप' नावाची योजना अस्तित्वात आहे. त्यातून अव्वल खेळाडूंना काही रक्कम सरावासाठी दिली जाते. पण त्याचा काही लेखाजोखा आहे का आपल्याकडे पैसा खर्च केला निष्पन्न काय, असा प्रश्न विचारला जातो का\nऑलिम्पिक आयोजित करण्यासाठी प्रथम देशात ऑलिम्पिक चळवळ राबवावी लागेल. ते काम ऑलिम्पिक संघटनेने करायला हवे. पण ते काम त्यांच्याकडून होत नाही. निवडणुका आणि विविध स्पर्धांतील खेळाडूंच्या पथकाचे सारथ्य यापलीकडे काही त्यांची मजल जात नाही. ऑलिम्पिक खेळलेल्या लोकांना प्रथम ऑलिम्पिक संघटनेत आणा. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतील सर्व सदस्य हे आंतरराष्ट्रीय खेळातील मातब्बर असे खेळाडू आहेत. भारतात तर ऑलिम्पिकमध्ये ज्या खेळांचा समावेशही नाही, त्या संघटनेतील लोक सदस्य बनलेत. ते कसा काय ऑलिम्पिकचा विचार भारताला देतील हे सगळे बदल आपल्याला हेतूपूर्वक करावे लागतील. मग स्वप्न पडणार नाहीत, ती पाहिली जातील.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nशैक्षणिक धोरण : महत्त्वाचे पाऊल...\nकृषी विधेयकांमुळे शेतकरी आत्मनिर्भर...\nलडाखमध्ये युद्ध, अपेक्षित की असंभव\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nरत्नागिरीकोकण किनारा वादळांना भीडणार; 'अशी' आहे केंद्राची योजना\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nजळगावपोहणं बेतलं जीवावर; जळगावात तीन लहानग्यांचा बुड���न मृत्यू\nदेशसुशांतसिंहची हत्या की आत्महत्या AIIMS ने CBI कडे सोपवला रिपोर्ट\n पुनर्विकास प्रीमियममध्ये कपातीची शक्यता\nमुंबईकृषी कायद्यांवर काँग्रेस आक्रमक; 'ठाकरे सरकार' आता कोणती भूमिका घेणार\nपुणेकरोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणून घ्या 'ही' खास माहिती\nपुणेसहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\nआयपीएलRCB vs MI: सुपर ओव्हरमध्ये आरसीबीचा मुंबईवर दमदार विजय\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार्गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shabdbhandar.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2020-09-29T01:56:10Z", "digest": "sha1:FIG4ZYR2UQZMIZLGGKBOZKJ2JRYXVMZB", "length": 4533, "nlines": 91, "source_domain": "shabdbhandar.com", "title": "चिठ्ठी - शब्द भंडार", "raw_content": "\nशब्दांतच दडलंय सार काही \nनाही उमगत ” ती “\nसंचारबंदी आणि जेवणाचे नियोजन\nभीती मरणाची नाही तिरस्काराची वाटते\nएक खेळ सुरू होता\nखेळात होत्या दोन चिठ्या\nएकात लिहीले होते ‘बोला’\nएकात लिहीले होते ‘ऐका’\nआता हे प्राक्तन होते\nतिच्या हाती यायची तीच चिठ्ठी\nज्यावर लिहीले होते ‘ऐका’\nतिलाच होते सर्व नकार\nतिला हेही माहीत होते\nया नाहीत फक्त क्रिया.\nराजा म्हणाला, ‘विष पी’\nऋषि म्हणाले, ‘शिळा हो’\nप्रभू म्हणाले, ‘चालती हो’\nअनेक कानांनी ऐकली नाही\nतिच्या हाती मात्र कधीच\nनाही लागली ती चिठ्ठी\nज्यावर लिहीले होते ‘बोला’.\nPrevious Post: आयुर्वेद सर्वांसाठी\nNext Post: सुखाची खरेदी\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nअम्बे माता आई आनंदी आयुर्वेद आयुष्य आरती कथा कर्पूर आरती कविता क्रोध गणपती गिरनार घर चिठ्ठी जग जगदंबा माता जपवणूक ज���वन टेक्नोलॉजी दार दु:ख देवीची आरती नमस्कार नवरात्री प्रार्थना बाबा बायको बिस्किट भूपाळी मंत्रपुष्पांजली मराठी मुलगी रेणुका देवी लाल चुनरियाँ लेख वडील वाजेश्वरी देवी शक्ती शब्द संसार सत्कर्म सांज आरती सासू सुख सून\n© साईं आशिर्वाद इन्फोर्मटिया", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/ahmadnagar/raid-sand-smuggling-wangdari-27-lakh-worth-property-confiscated-a380/", "date_download": "2020-09-29T00:07:34Z", "digest": "sha1:HBMS6WD5FFUV3EOFHZICLSWC5V6TC4SQ", "length": 30454, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "वांगदरीत वाळू तस्करीवर छापा; २७ लाखाचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Raid on sand smuggling in Wangdari; 27 lakh worth of property confiscated | Latest ahmadnagar News at Lokmat.com", "raw_content": "रविवार २७ सप्टेंबर २०२०\nपर्यावरणपूरक पर्यायी अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज\nमुंबईकरांचा आजही सुरु आहे जलजोडणीसाठी संघर्ष\nपावसाची विश्रांती; मुंबई कोरडी\n\"शिवसेना, अकाली दल नसलेल्या आघाडीला मी एनडीए मानत नाही,\" संजय राऊतांचा भाजपाला टोला\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\nएनसीबी अधिका-यांचे प्रश्न ऐकून दीपिकाला एकदा नाही तिनदा कोसळले रडू\n‘मीडिया ट्रायल’ला वैतागली रकुल प्रीत सिंह, मदतीसाठी पुन्हा हायकोर्टात धाव\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\nपूनम पांडे व सॅम बॉम्बे पुन्हा ‘साथ साथ’; ‘बिग बॉस’साठी केले होते भांडणाचे नाटक\n की आणखी काही बाकी... सुशांतबद्दलच्या सारा-श्रद्धाच्या खुलाशानंतर संतापली स्वरा भास्कर\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\n....म्हणून अमेरिकेची भरपाई ब्रिटन करणार; WHO ला द्यावा लागेल अब्जावधींचा निधी\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nशिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत केवळ 'सामना'च्या मुलाखतीसंदर्भात च��्चा; त्यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा नाही- देवेंद्र फडणवीस\nIPL 2020 : सामन्याआधी आजीचं झालं निधन, तरीही शेन वॉटसननं मैदानावर उतरून बजावलं कर्तव्य\nगेल्या २४ तासांत महाराष्ट्र पोलीस दलातील १६९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; दोघांचा मृत्यू\nIndia-China Rift : भारताकडून लडाखमध्ये टी-९० आणि टी-७२ टँक तैनात; चीनला शिकवणार धडा\nमिचेल स्टार्कच्या पत्नीनं मोडला MS Dhoniचा रेकॉर्ड; जगात पटकावलं अव्वल स्थान\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामधील बैठक संपली; 'वर्षा' निवासस्थानी झाली बैठक\nमेजर जसवंत सिंह यांना भारतीय सैन्याकडून श्रद्धांजली; आमच्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत- सीडीएस बिपिन रावत\nकर्नाटक- कलबुर्गीत भरधाव कारची उभ्या असलेल्या कारला धडक; गर्भवतीसह सात जणांचा मृत्यू\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 'वर्षा' निवासस्थानी पोहोचले; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरातही दाखल\nनाशिक : येत्या पाच वर्षांत महाराष्ट्र पर्यटनाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर कसे येईल यासाठी सर्व कॅबिनेटकडून पर्यटन खात्याला सहकार्य केले जाईल - उद्धव ठाकरे\nनाशिक : नेचर बोट क्लबची मुहूर्तमेढ दहा वर्षांपूर्वी रोवली गेली;मात्र सरकार बदलताच येथील 50पैकी 10 बोटी सरंगखेड्याला पळविल्या गेल्या हे दुर्दैव : छगन भुजबळ\nनाशिक :प्राचीन मंदिरे गड, किल्ले, समुद्रकिनारे, लेण्यांचा विकास साधताना आणि पर्यटनाला चालना देताना राज्यात कोठेही निसर्गवैभव अन पर्यावरण धोक्यात येणार नाही, याची खबरदारी घ्यावी : उद्धव ठाकरे\nनाशिक : येथील 'नेचर बोट क्लब' अशा पद्धतीने भविष्यात विकसित करा, की कोणाला बोट दाखवायला जागा राहता कामा नये : उद्धव ठाकरे\nसंसदेत मंजूर करण्यात आलेल्या कृषी विधेयकांविरोधात एक ऑक्टोंबरला अकाली दल आंदोलन करणार.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात थोड्याच वेळात 'वर्षा' निवासस्थानी बैठक\nशिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत केवळ 'सामना'च्या मुलाखतीसंदर्भात चर्चा; त्यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा नाही- देवेंद्र फडणवीस\nIPL 2020 : सामन्याआधी आजीचं झालं निधन, तरीही शेन वॉटसननं मैदानावर उतरून बजावलं कर्तव्य\nगेल्या २४ तासांत महाराष्ट्र पोलीस दलातील १६९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; दोघां���ा मृत्यू\nIndia-China Rift : भारताकडून लडाखमध्ये टी-९० आणि टी-७२ टँक तैनात; चीनला शिकवणार धडा\nमिचेल स्टार्कच्या पत्नीनं मोडला MS Dhoniचा रेकॉर्ड; जगात पटकावलं अव्वल स्थान\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामधील बैठक संपली; 'वर्षा' निवासस्थानी झाली बैठक\nमेजर जसवंत सिंह यांना भारतीय सैन्याकडून श्रद्धांजली; आमच्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत- सीडीएस बिपिन रावत\nकर्नाटक- कलबुर्गीत भरधाव कारची उभ्या असलेल्या कारला धडक; गर्भवतीसह सात जणांचा मृत्यू\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 'वर्षा' निवासस्थानी पोहोचले; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरातही दाखल\nनाशिक : येत्या पाच वर्षांत महाराष्ट्र पर्यटनाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर कसे येईल यासाठी सर्व कॅबिनेटकडून पर्यटन खात्याला सहकार्य केले जाईल - उद्धव ठाकरे\nनाशिक : नेचर बोट क्लबची मुहूर्तमेढ दहा वर्षांपूर्वी रोवली गेली;मात्र सरकार बदलताच येथील 50पैकी 10 बोटी सरंगखेड्याला पळविल्या गेल्या हे दुर्दैव : छगन भुजबळ\nनाशिक :प्राचीन मंदिरे गड, किल्ले, समुद्रकिनारे, लेण्यांचा विकास साधताना आणि पर्यटनाला चालना देताना राज्यात कोठेही निसर्गवैभव अन पर्यावरण धोक्यात येणार नाही, याची खबरदारी घ्यावी : उद्धव ठाकरे\nनाशिक : येथील 'नेचर बोट क्लब' अशा पद्धतीने भविष्यात विकसित करा, की कोणाला बोट दाखवायला जागा राहता कामा नये : उद्धव ठाकरे\nसंसदेत मंजूर करण्यात आलेल्या कृषी विधेयकांविरोधात एक ऑक्टोंबरला अकाली दल आंदोलन करणार.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात थोड्याच वेळात 'वर्षा' निवासस्थानी बैठक\nAll post in लाइव न्यूज़\nवांगदरीत वाळू तस्करीवर छापा; २७ लाखाचा मुद्देमाल जप्त\nश्रीगोंदा : तालुक्यातील वांगदरी शिवारातील डोमाळवाडीजवळ घोडनदीपत्रात पोलिसांंनी छापा टाकून अवैध वाळू चोरी करणारे तीन ट्रक, चार ब्रास वाळू असा एकूण २७ लाख १६ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. रविवारी (९ आॅगस्ट) मध्यरात्री अडीच वाजता ही कारवाई केली.\nवांगदरीत वाळू तस्करीवर छापा; २७ लाखाचा मुद्देमाल जप्त\nश्रीगोंदा : तालुक्यातील वांगदरी शिवारातील डोमाळवाडीजवळ घोडनदीपत्रात पोलिसांंनी छापा टाकून अवैध वाळू चोरी करणारे तीन ट्रक, चार ब्रास वाळू असा एकू��� २७ लाख १६ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. रविवारी (९ आॅगस्ट) मध्यरात्री अडीच वाजता ही कारवाई केली.\nपोलीस कॉन्स्टेबल अमोल आजबे यांच्या फिर्यादीवरून ट्रक क्रमांक एम.एच.१२, डिटी ९९८१ याचा चालक, मालक बालाजी केंद्रे (रा.चंदननगर, जि. पुणे), ट्रक क्रमांक एम. एच. ४२, बी.-९२६० वरील चालक, मालक, ट्रक क्रमांक एम. एच.१६, एई-७३७७ वरील चालक मालक यांच्याविरोधात विनापरवाना बेकायदा अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाळू चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.\nपोलीस निरीक्षक दौलतराव पवार मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप,\nपो. कॉ.अमोल आजबे,पो. कॉ. प्रताप देवकाते, पो. कॉ. कुलदीप घोळवे, पो. कॉ. इंगवले या पोलीस पथकाने ही कारवाई केली.\nमोटारसायकल चोर पकडला; चार मोटारसायकली जप्त\nआश्वी बुद्रुक येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार\n नवजात बाळाला स्मशानभूमीत जिवंत पुरलं, रडण्याचा आला आवाज अन्...\nनगर जिल्ह्यात सहा हजाराहून अधिक रुग्ण झाले बरे; आज नव्या ४१ रुग्णांची भर\nजामखेडमध्ये जनता कर्फ्यूबाबत राजकीय पक्षात मतभेद...\nसिद्धटेक-भांबोरा शिवरस्त्यावर शेतक-यांचे अतिक्रमण; चार महिन्यापासून रस्ता बंद\nपेडगाव शिवारात रणरागिणीने फुलविली महोगणी\nकाँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्रात स्वामिनाथन् आयोग लागू करावा; दशरथ सावंत यांची मागणी\nपरदेशवारी नको पैसे परत द्या; पर्यटकांसाठी सवलती पण कोरोनाची भीती\nश्वास घ्यायला त्रास होतोय...मग आली आहेत ही आॅक्सिजन यंत्र\nदेशपातळीवर प्रमुख देवस्थानांचे फेडरेशन करण्याचा प्रस्ताव; साईबाबा संस्थानचा पुढाकार\n५० तासांनी नदीपात्रात आढळला रेल्वे पोलिसाचा मृतदेह\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nजागतिक नदी दिवस; नाते नदीसोबतचे...\nमौनी रॉयचे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल, See latest Pics\n\"पोरी इथे येतील भारी,वजनदार आहे प्रत्येक नारी\" म्हणत सोनाली कुलकर्णीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, एकदा पाहाच\n युती तुटल्यानंतरच पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटले, कारण...\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nIPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले\nचेक पेमेंटची पद्धत बदलणार, नव्या वर्षात नवा नियम लागू होणार...\nCoronaVirus News : कोरोनामुळे जगभरात 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू, WHO ने व्यक्त केली चिंता\nपर्यावरणपूरक पर्यायी अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज\nमुंबईकरांचा आजही सुरु आहे जलजोडणीसाठी संघर्ष\nIPL 2020 : सामन्याआधी आजीचं झालं निधन, तरीही शेन वॉटसननं मैदानावर उतरून बजावलं कर्तव्य\nपावसाची विश्रांती; मुंबई कोरडी\nफडणवीस-राऊत भेटीनंतर राष्ट्रवादी अलर्ट; शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये तातडीची बैठक\nफडणवीस-राऊत भेटीनंतर राष्ट्रवादी अलर्ट; शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये तातडीची बैठक\n...तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत; पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ देत दानवेंचं स्पष्ट उत्तर\nIndia-China standoff: भारताकडून लडाखमध्ये टी-९० आणि टी-७२ टँक तैनात; चीनला शिकवणार धडा\nसंजय राऊतांच्या भेटीबद्दल पहिल्यांदाच बोलले फडणवीस; मुलाखतीसाठीच भेटलो, पण...\n...अन्यथा चौकाचौकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे जाळू; धनगर समाजाची आक्रमक भूमिका\nमिचेल स्टार्कच्या पत्नीनं मोडला MS Dhoniचा रेकॉर्ड; जगात पटकावलं अव्वल स्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-15-august-2020/", "date_download": "2020-09-29T02:18:36Z", "digest": "sha1:EEAT4TE25XDZH6QEAEON3ML4WRRWFNQR", "length": 10320, "nlines": 154, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "चालू घडामोडी : १५ ऑगस्ट २०२० | Mission MPSC", "raw_content": "\nचालू घडामोडी : १५ ऑगस्ट २०२०\nमोहनचंद शर्मा, नरेश कुमार यांना सातव्यांदा शौर्य पदक\nबाटला हाऊस चकमकीत २००८ मध्ये मारले गेलेले दिल्लीचे पोलीस निरीक्षक मोहन चंद शर्मा यांना सातव्यांदा मरणोत्तर शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे.\nबाटला हाऊस येथे लपलेल्या पाच दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ते पथकासह गेले होते. २००९ मध्ये त्यांना अशोकचक्र देऊन गौरवण्यात आले त्यानंतरही अनेकदा त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आले होते.\nस्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्यपदके जाहीर करण्यात आली आहेत.\nकेंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक कमांडंट नरेश कुमार यांनाही काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद विरोधी मोहिमेत सातव्यांदा शौर्य पदक मिळाले आहे. शौर्य पदकात जम्मू-काश्मीर पोलिसांना एकूण ८१ तर केंद्रीय राखीव पोलीस दलास ५५ पदके जाहीर झाली आहेत.\nएकूण ९२६ पदके जाहीर करण्यात आली. त्यात शौर्य पदके, विशेष सेवा व इतर पदकांचा यात समावेश आहे.\nउत्तर प्रदेश पोलिसांना २३ शौर्य पदके मिळाली असून दिल्ली पोलिसांना १६, महाराष्ट्र १४, झारखंड १२ या प्रमाणे पदके मिळाली आहे.\nकेंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक कमाडंट कुमार हे काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी पथकात काम करीत होते. त्यांनाही गौरवण्यात आले आहे. हैदराबादच्या राष्ट्रीय पोलीस अकादमीचे संचालक व आयपीएस अधिकारी अतुल कारवाल यांना दुसऱ्यांदा गौरवण्यात आले आहे. ५५ शौर्यपदकांपैकी ४१ जम्मू-काश्मीरला, १४ नक्षलविरोधी कारवायांसाठी छत्तीसगडला मिळाली आहेत. सीमा सुरक्षा दलाचे सहायक कमांडंट विनय प्रसाद यांना मरणोत्तर शौर्यपदक जाहीर झाले आहे.\nहवाई दलातील विंग कमांडर विशाक नायर यांनाही शौर्यचक्र जाहीर करण्यात आले आहे. लष्करातील लेफ्ट. कर्नल कृष्णसिंह रावत, मे. अनिल अरस व हवालदार आलोककुमार दुबे यांनाही शौर्यचक्र जाहीर करण्यात आले आहे.\nपंतप्रधान मोदींचा नवा नारा- ‘मेक इन इंडिया’नंतर ‘मेक फॉर वर्ल्ड’:\nभारताचा आज 74 वा स्वातंत्र्यदिवस असून त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं.\nभाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.\nकरोनाच्या कालखंडात करोना वॉरिअर्सनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो.\n130 कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने करोनावर विजय मिळवू असा विश्वास यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.\nदेशात कोरोनाच्या आधी एन 95- मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई किट बनत नव्हते. पण आपल्या उद्यमशीलतेनं ते करुन दाखवलं. आज आपण या गोष्टी निर्यातही करु लागलो आहे.\nआज जगातील अनेक मोठ्या कंपन्या भारतात येत आहेत. आता आपल्याला ‘मेक इन इंडिया’सोबतच ‘मेक फॉर वर्ल्ड’ या मंत्रासह पुढे जायचं आहे.\nधोनी देशातील सर्वात लोकप्रिय खेळाडू\nटीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी देशातील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. त्याने लोकप्रियतेमध्ये कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले.\nभारतीय माध्यम सल्लागार कंपनी ऑरमेक्स मीडियाच्या अहवालानुसार जुलैमध्ये अव्वल १० सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंमध्ये ७ क्रिकेटपटू आहेत तर, जूनमध्ये ५ क्रिकेटर होते. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व पीव्ही सिंधू अव्वल १० मधून बाहेर झाल्या.\nफुटबॉलपटू रोनाल्डो व मेसी अव्वल दहामध्ये आहेत. टेनिस स्टार सानिया मिर्झाचादेखील समावेश आहे. धोनी यंदा ट्विटरवरदेखील सर्वाधिक चर्चात राहिला आहे.\nजुलैमधील सर्वात लोकप्रिय खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/katrina-kaif-bride-photo-playing-with-cards-gone-viral-on-internet-mhmj-430823.html", "date_download": "2020-09-29T02:14:10Z", "digest": "sha1:WW7VVQYVEUG2ZK2XMFC5MCPRU35WTFOS", "length": 21066, "nlines": 193, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कतरिना कैफ अडकली लग्नाच्या बेडीत? नवरीच्या गेटअपमधील फोटो झाले VIRAL katrina kaif bride photo playing with cards gone viral on internet | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुल��चं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच��या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nकतरिना कैफ अडकली लग्नाच्या बेडीत नवरीच्या गेटअपमधील फोटो झाले VIRAL\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विचारले प्रश्न\nIPL 2020 : थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी,\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकतरिना कैफ अडकली लग्नाच्या बेडीत नवरीच्या गेटअपमधील फोटो झाले VIRAL\nमागच्या काही काळापासून कतरिना कैफ अभिनेता विकी कौशलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू आहेत.\nमुंबई, 24 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. कधी तिचा सिनेमा, कधी फोटोशूट तर कधी तिच्या लिंकअपच्या चर्चा. मागच्या काही काळापासून कतरिना कैफ अभिनेता विकी कौशलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मध्यंतरीच्या काळात या दोघांचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण आता कतरिना नवरीच्या गेटअपमधील फोटो व्हायरल झाल्यानं सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.\nकतरिना कैफचे नवरीच्या गेटअपमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती पिंक कलरचा डिझायनर लेहंगा आणि हेवी ज्वेलरीमध्ये सजलेली दिसत आहे. विशेष म्हणजे हे फोटो कतरिनानं स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून तिनं लग्न केलं की काय अशी चर्चा सुरू होती मात्र असं काहीही नाही आहे.\nतारा सुतारियाच्या BIKINI लुकवर चाहते घायाळ, मालदीव व्हेकेशनचे फोटो VIRAL\nसोशल मीडियावर व्हायरल झालेले हे फोटो कतरिनाच्या आगामी सिनेमाच्या सेटवरील आहेत. याठिकाणी कतरिनासोबत तिची स्टायलिस्ट अनाइता श्रॉफ, हेअरस्टायलिस्ट इयानी आणि मेकअप आर्टिस्ट डेनियन हे सुद्धा दिसत आहेत. हे सर्वजण कार्ड्स खेळताना दिसत आहे. कतरिना सुद्धा या सर्वांसोबत खूप एन्जॉय करताना दिसत आहे. तिच्या या फोटोंवर आतापर्यंत 4 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. ज्यात बॉलिवूड सेलिब्रेटींसोबतच अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या लाइकचा समावेश आहे.\n'मी स्मोकर, अल्कोहोलिक होतो...' ज्येष्ठ अभिनेत्यानं उलगडलं पडद्यामागचं आयुष्य\nकतरिनाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती शेवटची सलमान खानच्या ‘भारत’ सिनेमात दिसली होती. या सिनेमातील तिचा कर्ली हेअरवाला लुक आणि तिच्या अभिनयाचं खूप कौतुकही झालं होतं. यानंतर ती लवकरच अक्षय कुमार सोबत सूर्यवंशीमध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अक्षय-कतरिना ही जोडी जवळपास 10 वर्षांनी एकत्र येणार आहे. हा एक कॉप सिनेमा असून या सिनेमाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं आहे. येत्या 27 मार्चला हा सिनेमा रिलीज होत आहे.\nपूजा बेदीच्या दुसऱ्या लग्नावर मुलगी आलियानं दिली प्रतिक्रिया\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/health-benefits-of-cinnamon-winter-problem-home-remedies-health-mhpl-431871.html", "date_download": "2020-09-29T01:31:18Z", "digest": "sha1:DBWFAFC4YFJOC2MKPBEFL74ELDXEKPLZ", "length": 18267, "nlines": 194, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "थंडीत ताप, खोकल्याने हैराण, 'हा' मसाला देईल आराम health benefits of Cinnamon | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nथंडीत ताप, खोकल्याने हैराण, 'हा' मसाला देईल आराम\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विचारले प्रश्न\nIPL 2020 : थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी,\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय ���ा 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\nथंडीत ताप, खोकल्याने हैराण, 'हा' मसाला देईल आराम\nथंडीमुळे येणाऱ्या अशा ताप, खोकल्यावर रामबाण उपचार आहे तो तुमच्या स्वयंपाकघरात.\nथंडी जितकी हवीहवीशी वाटतेच तितकीच नकोशीही आणि याला कारण म्हणजे थंडीत बळावणारे आजार. थंडी म्हटलं की ताप, खोकला हमखास आलाच. थंडीमुळे येणाऱ्या अशा ताप, खोकल्यावर रामबाण उपचार आहे तो तुमच्या स्वयंपाकघरात. स्वयंपाकघरातील गरम मसाल्याच्या डब्यात दालचिनी असेलच. ही दालचिनी या ताप-खोकल्यापासून तुम्हाला मुक्ती देईल. दालचिनीचे इतरही आरोग्यदायी फायदे आहेत. कोणते ते जाणून घेऊयात\nपोटफुगी आणि भूक न लागणे\nदालचिनी, सुंठ आणि वेलदोडे यांची पूड करून एकत्र करावी\nजेवणापूर्वी ३ ग्रॅम मधाबरोबर घ्यावी\nपोटात गॅस होण्याची आणि भूक न लागण्याची समस्या कमी होते\nदालचिनी आणि काताची पूड एकत्र करून मधातून चाटावी, आव थांबते\n१ ग्रॅम दालचिनी, १ ग्रॅम लवंग आणि १ ग्रॅम सुंठ याचा काढा करावा\nहा काढा सकाळ-संध्याकाळ प्यावा\nदोन दिवसात बरं वाटेल\nयात तुम्ही गवती चहाही टाकू शकता\n१० ग्रॅम दालचिनी, १० ग्रॅम ज्येष्ठमध, १० ग्रॅम बडीशेप, १० ग्रॅम काळी द्राक्षे, 10 ग्रॅम खडीसाखर, ५० ग्रॅम सोललेले बदाम एकत्रित वाटून मिरीच्या आकाराच्या गोळ्या करा\nही गोळी तोंडात धरावी, सुक्या खोकल्यापासून आराम मिळेल.\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/cart/", "date_download": "2020-09-28T23:53:16Z", "digest": "sha1:3YBOQNW6LK33HWBTEVS6JIPGEDLJQQVS", "length": 12288, "nlines": 278, "source_domain": "sanatanshop.com", "title": "Cart – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.akshardhara.com/en/788__pranav-sakhdev", "date_download": "2020-09-29T01:10:59Z", "digest": "sha1:23WG5F3J67OE7LCFB5AZWQ77LWWGROAJ", "length": 12286, "nlines": 310, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Pranav Sakhdev - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nUPCOMING BOOK मोहर अंतर्गत प्रसिद्ध झालेली नवी कादंबरी, ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ ही एक वास्तववादी कादंबरी, तर ‘९६ मेट्रोमॉल’ ही अद्भुतिका\nभयानक अपघातात हात गमावलेल्या फॅशन जर्नलिस्टची गोष्ट\nभारताच्या भविष्यकालीन विकासाच्या दिशेचं भान देणारं... सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणारं आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्यास प्रेरणा देणारं पुस्तक...मिशन इंडिया \nजगण्यातल्या ताणांचा, पेचांचा-गुंत्यांचा आणि प्रश्नांचा सखोल वेध घेणार्‍या, वास्तव-कल्पित व मिथककथा यांच्या बांधणीतून तयार झालेल्या ‘आजच्या काळाच्या’ आठ कथांचा संग्रह\nलेखक प्रणव सखदेव यांच्या या नवीन कथासंग्रहातून लोकसंस्कृतीतील कहाण्या, व्रतकथा, नीतीकथा, आख्यायिका, मराठी कथापरंपरेतल्या या कथा म्हणजे आजच्या जगातल्या वर्तमानाचं ताजं आणि प्रामाणिक परावर्तन आहे. समकालीन संदर्भनिष्ठ आशयाला पूरक अशा गद्यभाषेच्या वैविध्याने या कथांची वाचनीयता वाढवली आहे.\nदु:ख, अवहेलना, अपमान, राग आणि समाजाचे चाकोरीबद्ध नियम यांच्या धगीत होरपळून गेलेल्या ऎका नात्याची हृदयस्पर्शी कथा\n१०० पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादित झालेल्या आलेक्झान्द्र द्यूमास यांच्या जगप्रसिद्ध कादंबरीचा संक्षिप्त अनुवाद सगळ्यांचं भलं चिंतणार्या, हुशार आणि साध्या-सरळ एडमंड डान्टेला लवकरच जहाजाच्या कप्तानपदी बढती मिळणार असते.\nही कथा आहे दार्तान्यॉ शूर तरूणाची आणि त्याच्या धाडसी मोहिमांची फ्रान्सच्या राजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या शिलेदारांच्या म्हणजेच मस्कटिअर्सच्या तुकडीमध्ये सामील व्हायचं स्वप्न घेउन दार्तान्यॉ पॅरिसमध्ये येतो आणि त्याची मैत्री अ‍ॅथॉस, पार्थोस आणि आरामिस या मस्तकटिअर्सशी होते.\nभारताचे माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि मुलांचे लाडके ‘शिक्षक’ ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि विख्यात तरुण लेखक सृजन पाल सिंग यांनी सखोल संशोधनातून हे पुस्तक साकारलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamcdc.com/CircularMarathi.html", "date_download": "2020-09-29T01:42:28Z", "digest": "sha1:QSE76BDQPA6HOAJZSTGFACPRURT6YQUP", "length": 2663, "nlines": 31, "source_domain": "www.mahamcdc.com", "title": "परिपत्रके | महाराष्ट्र सहकार विकास म���ामंडळ मर्यादीत, पुणे", "raw_content": "\nअटल महापणन विकास अभियान\nजलसमृध्दी मान्यता शासन निर्णय\nअटल महापणन विकास अवियानाांतर्गत शहरी गृहनिर्माण संस्थांमधील विक्री व्यवस्थेबाबत\nसहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजना\nसहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजना सुधारीत शासन निर्णय २०१९\nसहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजना- मार्गदर्शक सुचना\nसहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजना- कर्ज मागणी अर्ज व सोबत जोडावयाची कागदपत्रे\nसहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजना अंमलबजावणीकरीता जिल्हा उपनिबंधकासाठी मार्गदर्शक सूचना\nसहकारी संस्था नोंदणी संबधी माहिती\nसंस्थेची नोंदणी करण्यासाठी अर्ज\nसभासद होण्याकरिता अर्जाचा नमुना परिशिष्ट 'ब'\nनियोजित संस्थेच्या नावास मान्यता व बॅंक खाते उघडण्याकरिता करावयाचा अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2020-09-29T01:21:17Z", "digest": "sha1:MRVAU23UQHP4VQTSBTYCQPTZF2ETTE3Q", "length": 9215, "nlines": 67, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "जागतिक महिला दिनानिमित्त मनसेच्यावतीने विविध कार्यक्रम | मुंबई आस पास", "raw_content": "\nअडीच वर्षीय मुलाला ७० हजारांना विकले, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार\nकोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने पितृपक्षातील महालय श्राद्धविधी कसा कराल \nठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात २ जुलै ते ११ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर\nगोहत्या बंदी’साठी कठोर अध्यादेश आणणार्‍या उत्तरप्रदेशच्या ‘योगी सरकार’चे अभिनंदन \nबहिण -भावाचा गळा चिरून निर्घृण खून ; औरंगाबाद शहर शहारले\nमुंबई आस पास न्यूज\nजागतिक महिला दिनानिमित्त मनसेच्यावतीने विविध कार्यक्रम\nडोंबिवली – जागतिक महिला दिन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त डोंबिवलीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या बुधवारी सकाळी ९ वाजता महिला भजन स्पर्धा , गुरुवारी सकाळी १० वाजता एस. आर. व्हि.ममता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित केलेल्या महिला आरोग्य शिबीरात डॉ. जयश्री बंकारा यांची विशेष उपस्थिती राहणार आहेत. `ब्रेस्ट कॅन्सर` विषयावर या शिबिरात मार्गदर्शन देणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता शालिनी ठाकरे यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील विशेष कर्तुत्ववान महिलांचा सत्कार आणि बक्षीस समारंभ होणार आहेत.\n← डोंबिवलीत इलेक्ट्रॉनिक्स गोदामात आगीत सव्वा कोटीचे नुकसान\nखासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शव वाहिका आणि स्वर्गरथाचे लोकार्पण →\nन्यायालयाने लोकनिर्भिडसह विक्रात कर्णिक विरोधात दावा दाखल करून घेतला\nउरण मधील मच्छीमारांवर बरोजगारीचे संकट, मच्छीमारांचा स्थलांतरास विरोध\nजन्मला मुलगा, हातात दिली मुलगी \nअडीच वर्षीय मुलाला ७० हजारांना विकले, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार\nअंबरनाथ येथील सर्कस मैदान परिसरातील एका अडीच वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करत, त्या मुलाला ७० हजार रुपयांत एका महिलेला विक्री करण्यात\nकोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने पितृपक्षातील महालय श्राद्धविधी कसा कराल \nठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात २ जुलै ते ११ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर\nगोहत्या बंदी’साठी कठोर अध्यादेश आणणार्‍या उत्तरप्रदेशच्या ‘योगी सरकार’चे अभिनंदन \nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nagpur/farmers-loss-selling-vegetables-city/", "date_download": "2020-09-29T01:58:16Z", "digest": "sha1:A5SRX2VASQQHNO2WMNGGLEDPODPFJ7DD", "length": 28892, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "इथेही शेतकऱ्याची लुबाडणूक; ग्राहक मागेल त्या भावाला भाजी दिली - Marathi News | Farmers in loss selling vegetables in city | Latest nagpur News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nएमएमआरडीएचे अंदाजपत्रक : मेट्रो-४ वर यंदा होणार सर्वाधिक खर्च\nशिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत, निधी मिळत नाही\nराज्यात अचानक ‘काहीतरी’ घडेल\nउषा मंगेशकर यांना राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार\nअनलॉक-५ : मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे सुरू होण्याची शक्यता\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून च���हते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nठाणे - येऊर येथील जंगलात फिरायला गेलेली 3 मुले हरवली, ठाणे वनविभाग व स्थानिक पोलिसांकडून शोध मोहीम सुरु आहे\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nठाणे - येऊर येथील जंगलात फिरायला गेलेली 3 मुले हरवली, ठाणे वनविभाग व स्थानिक पोलिसांकडून शोध मोहीम सुरु आहे\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nAll post in लाइव न्यूज़\nइथेही शेतकऱ्याची लुबाडणूक; ग्राहक मागेल त्या भावाला भाजी दिली\nमहानगरपालिकेने बुधवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात भाजीबाजार भरवून शेतकऱ्यांना तिथे विक्री करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र बहुतेक शेतकऱ्यांनी यापूर्वी अशा पद्धतीने कधीच भाजी विकलेली नाही. परिणामत: त्यांना बरेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले.\nइथेही शेतकऱ्याची लुबाडणूक; ग्राहक मागेल त्या भावाला भाजी दिली\nठळक मुद्देथेट विक्रीच्या आदेशाचा शेतकऱ्यांना फटका\nनागपूर : महानगरपालिकेने बुधवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात भाजीबाजार भरवून शेतकऱ्यांना तिथे विक्री करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र बहुतेक शेतकऱ्यांनी यापूर्वी अशा पद्धतीने कधीच भाजी विकलेली नाही. या संदर्भात त्यांना अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शनही मिळाले नाही. त्यामुळे ग्राहक मागेल त्या भावात भाजी विकून शेतकरी मोकळे झाले. परिणामत: त्यांना बरेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले.\nसकाळच्या सुमारास फुले मार्केट, कॉटन मार्केटमधील भाजीबाजार एका तासासाठी सुरू ठेवण्यात आला होता. मात्र त्यानंतर त��� बंद करण्यात आला. ताजी भाजी न मिळाल्याने या परिसरातील नागरिक नाराज झाले. दुसरीकडे कळमना बाजार सुरू होता. मात्र ग्राहकच नसल्याने तो बंद करावा लागला. महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रयोग केला असला तरी, तो अयशस्वी ठरला. याचा परिणाम शेतकऱ्यांवर झाला. त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बाजारात आणलेली भाजी परत नेऊनही खराबच होणार असल्याने ग्राहक मागतील त्या भावाने अनेक शेतकºयांना विक्री करावी लागली.\nमहात्मा फुले भाजी बाजार अडते (दलाल) असोसिएशनचे सचिव राम महाजन यांच्या मते, शहरातील विविध भागांमध्ये भाजीबाजार सुरू केल्याने जुना बाजार बंद करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. ही व्यवस्था सुरू करताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, त्यांच्या मेहनतीचे योग्य दाम मिळावे यासाठी शेतकऱ्यांचीही बाजू ऐकून घ्यायला हवी होती. शहरातील सर्व मुख्य भाजीबाजार, उपबाजारसुद्धा सुरू ठेवले तर नागरिकांना ताजा भाजीपाला योग्य दरात मिळू शकेल. वाढणारी गर्दीही नियंत्रित करता येऊ शकेल. त्यामुळे शहरातील सर्व भाजी बाजार सुरू करावेत, अश्ी मागणी महात्मा फुले भाजी बाजार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.\nशेतकऱ्यांना दिवसभर विक्रीची सवय नाही\nराम महाजन म्हणाले, शेतकरी शेतातील भाजीपाला दलालांना विकतात, दलाल दिवसभर बसून चिल्लर विक्रेत्यांना विकतात तसेच दिवसभर विक्री करतात. शेतकऱ्यांना ही सवय नाही. त्यांच्याकडे यासाठी वेळही नाही. यामुळेच शेतकऱ्यांना बराच त्रास सहन क रावा लागला.\nपुसद तालुक्यात ३१३ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त\nजिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना १५ एप्रिलपासून नवीन पीक कर्ज\nकांद्याची उपलब्धता आॅनलाइन कळणार\nखुडा न झालेल्या द्राक्षबागांचे नुकसान\nकुणी जागा देता का जागा\nनागपुरात थेट विक्रीच्या आदेशाचा शेतकऱ्यांना फटका\nकोरोना सर्वेक्षणाचे आशा वर्कर्सना ३०० रुपये द्या : आंदोलन\nनागपूर जिल्ह्यात युरियाचा तुटवडा\nनागपूर जिल्हा परिषद : विरोधकांना हाकलले सभापतींच्या कक्षातून\nभरधाव ट्रकने तिघांना चिरडले, मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात\nअध्ययन, अध्यापन अहवालाची माहिती भरणारी वेबसाईटच असुरक्षित\nनाट्य परिषदेतर्फे राज्यातील हौशी रंगकर्मींसाठी विशेष तरतूद\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भ��जपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nअभिनेत्री अमृता खानविलकरच्या दिलखेच अदांवर चाहते झाले फिदा, फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर\nसंस्कृती बालगुडेच्या स्टायलिश लूकची चाहत्यांना भुरळ\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\nजगात कोरोनाचे १० लाखांहून अधिक बळी\nएमएमआरडीएचे अंदाजपत्रक : मेट्रो-४ वर यंदा होणार सर्वाधिक खर्च\nशिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत, निधी मिळत नाही\nराज्यात अचानक ‘काहीतरी’ घडेल\nउषा मंगेशकर यांना राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार\nराज्यात अचानक ‘काहीतरी’ घडेल\nशिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत, निधी मिळत नाही\nकृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची उग्र निदर्शने\nएमएमआरडीएचे अंदाजपत्रक : मेट्रो-४ वर यंदा होणार सर्वाधिक खर्च\nउषा मंगेशकर यांना राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार\nजगात कोरोनाचे १० लाखांहून अधिक बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-18-april-2016/", "date_download": "2020-09-29T00:13:13Z", "digest": "sha1:DJ62WNU3RCMNAKQE5Y2UQQLVUBMKWC2P", "length": 9089, "nlines": 134, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Current Affairs - 18 April 2016 | Mission MPSC", "raw_content": "\nचालू घडामोडी – १८ एप्रिल २०१६\nपाकिस्तानी अल्पसंख्याक निर्वासितांना केंद्राकडून सवलती\nभारतात दीर्घ मुदत��च्या व्हिसावर राहात असलेल्या पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांना लवकरच मालमत्ता खरेदी करणे, बँक खाती उघडणे आणि पॅन व आधार कार्ड मिळवणे यांसारख्या विशेष सुविधा देण्याची नरेंद्र मोदी सरकारची योजना आहे. याशिवाय भाजपप्रणित सरकार या समुदायांनी देणार असलेल्या सवलतींमध्ये भारतीय नागरिक म्हणून नोंदणीचे शुल्क १५ हजार रुपयांवरून केवळ १०० रुपये करण्याचाही समावेश आहे..\nकुडाळ नगर पंचायत निवडणुकीत ७३.६३ टक्के मतदान\nकुडाळ नगर पंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक आज झाली. या निवडणुकीत उमेदवारापेक्षा माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते नारायण राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीचा प्रचारदेखील विधानसभा निवडणूक धर्तीवरच झाला आहे. उद्या १८ एप्रिलला कोणी कोणाला धूळ चारली हे उघड होणार आहे. सत्ताधारी शिवसेना-भाजपने या ठिकाणी स्वबळ दाखविले आहे.\nसर्वोत्कृष्ट सागरी पर्यटनस्थळाचा तारकर्लीला सन्मान\nमालवण तालुक्यातील तारकर्ली भारतातील सवरेत्कृष्ट सागरी पर्यटनस्थळ आहे. भारतातील पहिला व सर्वात मोठा प्रवासी समूह असलेल्या हॉलीडे आयक्यू या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या ‘बेटर हॉलीडे अ‍ॅवॉर्ड २०१६’ अंतर्गत हा सन्मान देण्यात आला आहे. भारतातील करोडो पर्यटकांनी नोंदवलेल्या मतांच्या आधारावर विविध पर्यटन श्रेणीतील भारतातील सवरेत्कृष्ट २४ विजेत्या पर्यटनस्थळांची यादी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.\nऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट\nरिओ दी जानेरो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक चाचणी आणि अंतिम पात्रता स्पध्रेत भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने अप्रतिम कामगिरी करत रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला. हा पराक्रम करणारी दीपा ही पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली आहे. रिओ दी जानेरो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत महिला आर्टिस्टिक प्रकारात तिने नववे स्थान पटकावले. तिने एकूण ५२.६९८ गुणांची कमाई केली. ‘५२.६९८ गुणांची कमाई केल्यानंतर दीपाला ऑलिम्पिक पात्रता मिळेल याची खात्री होती. अजून तीन सबडिव्हीजन बाकी होते, परंतु तिने तीन देशांच्या जिम्नॅस्टिना आधीच पराभूत केले होते. त्यामुळे ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली,’ ��शी माहिती आंतरराष्ट्रीय सामनाधिकारी दीपक काग्रा यांनी वृत्तसंस्थेला दिली.\nसंपूर्ण ‘पीएफ’ काढण्याचे शेवटचे 12 दिवस\nनोकरदार वर्गाला ‘पीएफ‘ची संपूर्ण रक्कम काढायची असल्यास एप्रिल अखेरपर्यंतच पूर्ण रक्कम काढता येणार आहे. मात्र 1 मे नंतर पूर्ण ‘पीएफ‘ कर्मचा-याच्या वय वर्षे 58 नंतरच मिळू शकेल. ‘पीएफ‘ची रक्कम काढल्यास त्यावर कर आकारण्याचा प्रस्ताव केंद्राने ठेवला होता. या प्रस्तावाला चाकरमान्यांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर केंद्राने हा प्रस्ताव मागे घेतला. परंतु, ‘‘पीएफ‘ची पूर्ण रक्कम काढता येणार नाही‘ हा नियम सरकारने कायम ठेवला आहे. तो 1 मेपासून लागू करण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://amnapur.epanchayat.in/?page_id=10", "date_download": "2020-09-29T00:39:37Z", "digest": "sha1:BC6FCL4OMH3JOTGMLKFEBIELIRFZGUO4", "length": 3238, "nlines": 65, "source_domain": "amnapur.epanchayat.in", "title": "प्रशासन | आमणापूर ग्राम पंचायत", "raw_content": "\nमे. श्री. मोहन बाबू घाडगे.\nमे. श्री. विश्वनाथ दामोदर सुर्यवंशी.\nश्री. अशोक शिवाजी अनुगडे.\nश्री. बाळासाहेब आण्णाप्पा औटे.\nश्री. राजाराम ज्ञानदेव कांबळे.\nश्री. नामदेव ज्ञानू तानुगडे.\nश्री. माणिक गोविंद कदम.\nश्री. देवदास थळू कोकळे.\nश्री. आकाराम महादेव पाटील.\nश्री. निवृत्ती रामचंद्र यादव.\nसौ. संगिता चंद्रकांत नलवडे.\nसौ. छाया निवृत्ती पाटील.\nसौ. संगिता महालिंग कदम.\nसौ. मंगल हणमंत मतकरी.\nसौ. बेबीशा संजय औटे.\nश्री. मोहन बाबू घाडगे.\nसौ. छाया हिंदूराव कदम.\nश्री. जनाध्रन कोंडिंबा कांबळे.\n–महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष–\nश्री. निवृत्ती सखाराम पाटील.\nसौ. मिनाक्षी सुरेश भोई – आमणापूर.\nश्री. वसंत गुंडा अनुगडे – अनुगडेवाडी.\n© 2020 आमणापूर ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/category/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A8/%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-29T00:37:43Z", "digest": "sha1:LAHURO56X4FJTDA26SW2H6CBGEBSHYFJ", "length": 132579, "nlines": 154, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "मैसूर | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (73)\nचीन चिनी चायनीज (4)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nमैसूरमधील देवालये – भाग २\nचामुंडा हिलवर देवीच्या मंदिरापासून थोडे दूर अंतरावर एक प्रचंड आकाराची ���ंदीची मूर्ती आहे. देवीच्या देवळाकडे जाणारा अर्धापाऊण रस्ता चढून गेल्यानंतर मुख्य रस्त्याला एक फाटा फुटतो तो या नंदीपर्यंत जातो. नंदी हे भगवान शंकराचे वाहन आहे. आपल्याला नेहमी तो शंकराच्या पिंडीच्या समोर बसलेला पहायला मिळतो. ब-याचशा शंकराच्या देवळात गाभा-यातील पिंडीपर्यंत पोंचण्यापूर्वी सभामंटपातल्या नंदीला नमस्कार करूनच भक्त पुढे जातात. चामुंडा हिलवर मात्र फक्त महाकाय नंदीच तेवढा उघड्यावर बसवलेला आहे. त्याच्या आसपास दोन तीन लहान लहान घुमट्या आहेत, पण शंकराची मोठी पिंडी मला त्यात कोठे ठळकपणे तरी दिसली नाही. या नंदीच्या आकाराएवढा प्रचंड शिलाखंड बाहेरून उचलून आणून या डोंगरावर चढवला जाणे खूपच कठीण दिसते. टेकडीच्याच एकाद्या सुळक्याला छिन्नीने फोडून त्यातून हा नंदी कोरून काढला असावा असे वाटते. पण आजूबाजूच्या चौथ-याच्या दगडाचा रंग वेगळा दिसतो. ” ही जागा संरक्षित आहे, इथे कोणी कांही केल्यास भारतीय दंडविधानाच्या अमक्या तमक्या कलमाखाली कडक कारवाई करण्यात येईल.” असे धमकी देणारे फलक जिकडे तिकडे तत्परतेने लावणारे आपले पुरातत्व खाते त्या जागेवरील वास्तू किंवा कलाकृतीविषयी अधिकृत माहिती स्पष्ट शब्दात देण्यासाठी तेवढे तत्पर नसते. उगाच त्यावरून वादविवाद, मोर्चे, निषेध वगैरे व्हायला नकोत म्हणूनही कदाचित हे काम करायला कोणी धजावत नसेल. त्यामुळे ही नंदीची मूर्ती कोणी आणि कधी घडवली याबद्दल कांही माहिती समजली नाहीच.\nकाळ्या पाषाणात कोरलेली ही मूर्ती अत्यंत प्रमाणबध्द आणि रेखीव आहे. नंदीच्या गळ्यातील व अंगाखांद्यावरील अलंकारांचे सारे तपशील कौशल्यपूर्वक कोरीव कामाने त्यातल्या बारकायांसह दाखवले आहेत. त्याच्या पृष्ठभागाचा गुळगुळीतपणा ही मूर्ती घडवतांनाच आणला की वर्षानुवर्षे तेलाने माखून आणला आहे ते समजत नाही. चामुंडामातेचे ओझरते दर्शन दुरूनच घ्यावे लागते, इथे मात्र आपण नंदीच्या अगदी जवळ जाऊ शकतो, त्याला स्पर्श करू शकतो, त्याचे आणि त्याच्यासह आपले फोटो काढू शकतो. कोणीही त्यात आडकाठी आणत नाही.\nउत्तर भारत व महाराष्ट्राच्या तुलनेने दक्षिण भारतात चांगल्या देवळांची संख्या थोडी जास्तच दिसते. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यरचनेमुळे ती इतर इमारतींपेक्षा पटकन वेगळी दिसूनही येतात. मीनाक्षी आणि चिदंबरम यासारख्या मोठ्या मंदिरांची प्रचंड गोपुरे जगप्रसिध्द आहेत. चामुंडीमातेच्या देवळाचे गोपुरसुध्दा चांगले उंच आहे. पण मैसूर शहरातल्या मध्यम आकाराच्या अनेक अप्रसिध्द देवालयांच्या प्रवेशद्वारावर देखील दोन तीन मजल्यांइतकी उंच गोपुरे बांधलेली दिसतात. अगदी लहान देवळाचे प्रवेशद्वारसुध्दा कलाकुसर आणि छोट्या मूर्ती यांनी सजवलेले असते आणि त्यावरून कोठलेही मंदिर बाहेरून ओळखता येते. याशिवाय अनेक जागी ते कोणत्या देवाचे आहे हे लिहिलेला फलक त्या जागी लावलेला दिसला.\nदेवांच्या नांवापुढे स्वामी हा शब्द लावण्याची इकडे प्रथा आहे. मारुतीच्या देवळावर आंजनेयस्वामी लिहिलेले असते तर गणेशाच्या मंदिरावर विनायकस्वामी. मैसूरजवळ श्रीरंगपट्टण इथे श्रीरंगनाथस्वामींचे पुरातन मंदिर आहे तेसुध्दा प्रसिध्द आहे. मैसूरला मी रहात असलेल्या घराजवळ एक सुंदर शिवमंदिर आहे त्यावर श्रीचंद्रमौलेश्वरस्वामी असा फलक आहे. बहुतेक देवांना अशा मोठ्या नांवाने संबोधिले जाते. पांडुरंगस्वामी नांवाचे एक विठ्ठलमंदिरही दिसले. भगवान विष्णूच्या दशावतारांपैकी श्रीरामचंद्र आणि श्रीकृष्ण यांचीच उपासना अधिककरून केली जाते. इतर अवतारांची मंदिरे सहसा दिसत नाहीत. पण मैसूर शहरात श्रीवराहस्वामी आणि श्रीलक्ष्मीनरसिंहस्वामी यांची वेगवेगळी मंदिरे आहेत. नरसिंहाअवताराच्या वेळी ते खांबामधून प्रकट झाले आणि हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर भक्त प्रल्हादाला आशीर्वाद देऊन पुन्हा अदृष्य झाले अशी कथा मी ऐकली होती. पण या मंदिरात जी मूर्ती स्थापन केलेली आहे त्यात श्रीनृसिंहस्वामी मांडी घालून बसले आहेत आणि त्यांच्या मांडीवर लक्ष्मीदेवी विराजमान आहेत अशी प्रतिमा आहे. मी मैसूरला असतांना त्या लहान शहरात दोन जागी नरसिंहजयंतीचा उत्सव साजरा केला गेला. यापूर्वी महाराष्ट्रात मी कधी त्याबद्दल ऐकलेसुध्दा नव्हते.\nनाशिक सोडल्यास इतर कोठे मला रामाचे देऊळ प्रामुख्याने दिसले नव्हते असे मी रामनवमीच्या दिवशी लिहिले होते. मैसूरची सगळी मंदिरे कांही मी आतून पाहिली नाहीत, पण रस्त्यावरून जाताजाता जेवढे नजरेस पडत गेले त्यावरून पाहतां प्रवेशद्वारावरील कमानीत मात्र कोदंडपाणी (धनुर्धारी) श्रीरामाच्या मूर्ती मला निदान तीन चार ठिकाणी दिसल्या. बाजूला सीतामाई आणि लक्ष्मण होतेच. कांही जागी त्याच्या बरोबर किंवा त्यांच्याऐवजी देहुडाचरणी वेणू वाजवीत उभा असलेल्या मुरलीधराची मूर्ती होती. बहुतेक ठिकाणी विघ्नहर्त्याची प्रतिमा होतीच, कांही जागी हांतावर पर्वत धरून उड्डाण करणारा हनुमान होता.\nअंबा, दुर्गा, काली, राजराजेश्वरी, वगैरे देवीच्या अनेक रूपांची अनेक मंदिरे मैसूरमध्ये रस्त्यामधून फिरतांना दिसली, अर्थातच त्यात चामुंडामातेची देवळे जास्त संख्येने होती. कांही ठिकाणी राघवेंद्रस्वामींचे मठ आहेत. त्यात पूजा अर्चा वगैरे धार्मिक कृत्यांचेशिवाय अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन वगैरेंसारख्या मोठ्या संस्थांनी चालवलेल्या शाळा, कॉलेजे आणि आश्रम मैसूर शहरात कार्यरत आहेत. यातल्या बहुतेक संस्था जुन्या शहरात नसून नव्या विस्तारित क्षेत्रात आहेत. एकंदरीत पाहता आजच्या परिस्थितीच्या मानाने मैसूरमधले लोक मला जास्तच सश्रध्द वाटले.\nमैसूरमधील देवालये – भाग १ श्रीचामुंडादेवी\nपुराणातील महिषासुराची महिषावती नगरी आज जिथे मैसूर शहर वसलेले आहे त्याच जागी होती असे ऐकले. इतर दैत्यांप्रमाणेच महिषासुरसुध्दा जसा दिवसेदिवस प्रबळ होत गेला तसा त्याला त्याच्या सामर्थ्याचा उन्माद चढला, नागरिकांवर तो अधिकाधिक अत्याचार करू लागला, त्याच्या जुलुमाने संत्रस्त झालेले प्रजाजनच नव्हे तर देवादिकसुध्दा जगन्मातेला शरण गेले आणि त्यांनी आपले संरक्षण करण्यासाठी तिची प्रार्थना केली. मग देवीने चामुंडेश्वरीचा अवतार धारण करून महिषासुराचा वध केला आणि सर्वांना त्याच्या जांचातून मुक्त केले. त्यानंतर आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी तिने त्याच जागी वास्तव्य केले अशी आख्यायिका आहे. मैसूर शहराच्या जवळच एका उंच टेकडीवर चामुंडादेवीचा निवास आहे. त्या टेकडीला चामुंडा हिल असेच नांव दिले आहे. अत्यंत सुंदर असे पुरातनकालीन मंदिर, सभोवतालचे रम्य निसर्गसौंदर्य आणि धार्मिक महत्वाचे स्थान असा त्रिवेणी संगम या जागी असल्यामुळे हे ठिकाण पाहण्यासाठी पर्यटकांची रीघ लागलेली असते. त्याशिवाय स्थानिक श्रध्दाळू भक्तलोकही देवीच्या दर्शनासाठी, तिला नवस बोलण्यासाठी किंवा बोललेला नवस फेडण्यासाठी इथे मोठ्या संख्येने येत असतात.\nआम्ही एका रविवारी सकाळी थोड्या उशीरानेच देवीच्या दर्शनाला गेलो. शहर सोडून डोंगराचा चढाव सुरू झाल्यानंतर र��्त्यात वाहनांची फारशी गर्दी नव्हती. त्या रस्त्यावरून पायी चालत जाणारेही कोणी दिसत नव्हते. पण माथ्यावर पोंचल्यावर पाहतो तो देवळाचा परिसर माणसांनी नुसता फुललेला होता. इतकी शेकडो किंवा हजारो माणसे तिथे कुठून आणि केंव्हा आली होती कोण जाणे. वाहनतळापासून मंदिराकडे जाणा-या रस्त्यावर जत्रेत असतात तसे ओळीने स्टॉल लावलेले होते आणि त्यात नाना प्रकारच्या वस्तू विकायला ठेवलेल्या होत्या. पूजेचे सामान, धार्मिक पुस्तके, देवतांच्या मूर्ती आणि चित्रे, स्वयंपाकाची भांडी, शोभेच्या वस्तू, घरकामाची हत्यारे, अवजारे, कॅसेट्स, सीडी आदि सगळे कांही त्या बाजारात विकायला ठेवले होते. दर्शनाला येणा-या लोकांबरोबर लहान मुले असणार, ती हट्ट धरणार आणि त्यांचे पालक तो पुरवणार हे अनुभवाने गृहीत धरून छोट्या छोट्या खेळण्यांची खूप दुकाने मांडलेली होती.\nत्या दुकानांसमोरील गर्दीतून मार्ग काढीत हळूहळू पुढे सरकलो. मंदिराचे आवार सुरू होताच वीस पंचवीस फूट उंच महिषासुराचा महाकाय पुतळा स्वागतासाठी उघड्यावरच उभा होता. अगदी लहान मुले त्याला पाहून थोडी घाबरत होती, पण मोठी मुले आणि माणसे त्याच्याकडे कौतुकानेच पहात होती. मला तरी त्यातल्या कोणाच्याही चेहे-यावर तिरस्कार किंवा घृणेचे भाव दिसले नाहीत. “मरणांतानि वैराणि” अशीच शिकवण आपल्याला दिली जाते ना” अशीच शिकवण आपल्याला दिली जाते ना आणखी पुढे गेल्यावर एक मोठा फलक दिसला. देवीच्या दर्शनासाठी २० रुपये आणि १०० रुपये किंमतीच्या तिकीटांची सोय केलेली आहे असे त्यावर लिहिले होते. वीस रुपयांचे तिकीटाच्या रांगेतच शंभर लोक उभे होते आणि तिकीट काढून दर्शनासाठी उभे राहिलेल्या लोकांनी देवळाला पूर्ण वेढा घातलेला होता. निःशुल्क दर्शनाचा लाभ त्या दिवशी बहुधा नसावाच. त्या मारुतीच्या शेपटाएवढ्या लांब रांगेत ताटकळत उभे राहण्याएवढे त्राण शरीरात नसल्याने आम्ही शंभर रुपयाची तिकीटे काढून थेट महाद्वार गांठले. महाद्वारावर सुरेख आणि भव्य गोपुर आहे, पण आम्ही आधी देवीचे दर्शन घेऊन नंतर सावकाशपणे त्याच्या सौंदर्याकडे पहायचे ठरवले.\nमहाद्वारातून थेट प्रवेश मिळाल्यानंतर आंत माणसांची रांग होतीच. सभामंटप पार करून गाभा-याच्या दारापर्यंत पोचण्यासाठी बराच वेळ लागला, पण तिथपर्यंत पोचून चामुंडीमातेच्या मुखकमलावर जेमतेम एक दृष्टी���्षेप पडताच तिथल्या रक्षकाने हात धरून बाजूला काढले. तिरुपती देवस्थानाप्रमाणेच त्या जागी कोणाला क्षणभरसुध्दा उभे राहू देत नव्हते. देवीच्या दर्शनासाठी बाहेर ताटकळत उभे असलेल्या लोकांचा विचार करता ते योग्यच होते, पण असल्या क्षणिक दर्शनाने मनाला समाधान मिळत नाही. देवीला अर्पण करण्यासाठी भाविकांनी नेलेले खण, नारळ, फुले, हार वगैरे कशाचाही स्वीकार तिथे केला जात नव्हता. देवीच्या मूर्तीवर एक नजर टाकायची आणि बाजूला व्हायचे. भाविकांची गर्दीच इतकी अनावर असते की देवीसमोर उभे राहण्यासाठी प्रत्येकाच्या वाट्याला एकादा सेकंदच मिळू शकतो.\nगाभा-याला घालण्याच्या प्रदक्षिणेच्या वाटेवर एका जागी चामुंडा देवीच्या मूर्तीची प्रतिकृती ठेवली आहे. नेहमी येणारे श्रध्दाळू भक्त तिथे थांबत नाहीत. तिच्यासमोर थोडा वेळ उभे राहून आपण स्तोत्र म्हणू शकतो किंवा आपण आणलेली पूजाविधीची सामुग्री तिला अर्पण करू शकतो. बंगाली लोकांची दुर्गा किंवा कालीमाता हातात शस्त्रात्रे धारण करून वीरश्रीयुक्त मुद्रेत उभ्या असलेल्या दाखवतात. इथे तसे कांही नव्हते. चामुंडामातेच्या मुखवट्यावर शांत मुद्रा दिसली. देवीच्या अंगावर इतकी वस्त्रे प्रावरणे होती की ती उभी आहे की बसली आहे, अष्टभुजा आहे की चतुर्भुजा तेसुध्दा समजले नाही. पुढे गेल्यावर एक बाई हातात भला मोठा कोयता घेऊन उभी होती. भाविकांनी आणलेले नारळ ती एका फटक्यात फोडून त्याची शकले करून देत होती. तसेच चामुंडीचा प्रसाद म्हणून लाडवांची पाकिटे विकणारे विक्रेते आपल्याकडून प्रसाद घेऊन जाण्याची गळ वाटेवरून जाणा-या प्रत्येकाला घालत होते. ते सर्वजण बहुधा अनधिकृत असतात, सुजाण भाविकांची फसगत होऊ नये यासाठी लवकरच त्याला आयएसआय की एगमार्क असा कुठला तरी मार्क देण्यात येणार आहे वगैरे वृत्त नंतर वर्तमानपत्रात आले होते.\nदर्शनाचा विधी आटोपून पुन्हा महाद्वारापाशी आलो. तिथे खूपच उंच आणि सुंदर असे गोपुर आहे. अनेक देव देवता, त्यांची वाहने, द्वारपाल, यक्ष, किन्नर, अप्सरा आदींच्या सुबक मूर्तींनी ते छान सजवले आहे. दक्षिणेकडील देवालयांच्या रचनेत प्रवेशद्वारावरील गोपूर हा सर्वात उंच आणि सर्वात आकर्षक भाग असतो. त्यानंतर आंत गेल्यावर कुठे गरुडध्वजाचा खांब असतो, कुठे दीपमाळ असते. पुढे गेल्यावर खूप खांब असलेले प्रशस्त असे बसके सभ���मंटप असते आणि त्याच्या पलीकडे गाभा-याची घुमटी असते. गाभा-यावर शिल्पकृतींनी आणि कधी कधी सोन्याचांदीने मढवलेला कळस असतो, पण तो गोपुराइतका उंच नसतो. उत्कृष्ट शिल्पकलेचा नमूना म्हणूनसुध्दा ही मंदिरे प्रेक्षणीय असतात, पण भाविकांच्या गर्दीमुळे ती लक्ष देऊन पाहण्याइतकी सवड मिळत नाही. चामुंडेश्वरीचे मंदिरही असेच प्रेक्षणीय आहे. कुठलेही यांत्रिक सहाय्य उपलब्ध नसतांना केवळ मानवी प्रयत्नांनी इतके भव्य दगडी मंदिर कसे उभे केले असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही.\nआमच्या जमखंडीसारखे पिटुकले संस्थान असो किंवा पांच खंडात पसरलेले ब्रिटीशांचे साम्राज्य असो, त्याच्या राजघराण्यातले लोक कुठे आणि कसे राहतात याबद्दल सामान्य प्रजाजनांत विलक्षण कुतूहल असे. त्या कुतूहलाची परिणती भयमिश्रित आदरात होऊन प्रजेने राजनिष्ठ बनावे यासाठी राजघराण्यातल्या व्यक्ती सामान्यांपेक्षा वेगळ्या आणि श्रेष्ठ असतात असे सतत लोकांच्या मनावर बिंबवले जात असे. राजे महाराजे म्हणजे दिसायला राजबिंडे, त्यांचे खाणेपिणे, कपडेलत्ते वगैरे सारे कांही राजेशाही थाटाचे आणि त्यांचा निवास भव्य राजवाड्यात असे. गांवातील कोठल्याही धनाढ्य माणसाचा वाडा, हवेली, कोठी वगैरेपेक्षा तिथला राजवाडा नेत्रदीपक आणि आलीशान असायलाच हवा. राजघराण्यातील व्यक्तींचे कडेकोट संरक्षण करण्यासाठी त्याचे बांधकाम चांगले भरभक्कम असे, त्याच्या सभोवती अभेद्य अशी तटबंदी, त्यावर तोफा ठेवण्यासाठी बुरुज, हत्तीला सुध्दा दाद देणार नाहीत असे मजबूत दरवाजे वगैरे सारा सरंजाम त्यात असे. पुरातन कालापासून असेच चालत आले आहे. इंग्रजी भाषेतल्या परीकथा, अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कृतीपूर्ण किस्से, आपल्या पौराणिक कथा-कहाण्या या सगळ्यात पूर्वीच्या राजांच्या राजवाड्यांचे रसभरित वर्णन असतेच. त्यांच्या बांधकामामुळे हजारो मजूरांना रोजगार मिळतो, कुशल कारागीरांना आपले कौशल्य दाखण्याची संधी मिळते, त्यातून नवे कुशल कलाकार तयार होतात, प्रजेला सुंदर कलाकृती पहायला मिळतात, त्यामुळे तिची अभिरुची विकसित होते, वगैरे अनेक कारणे दाखवून त्यासाठी त्यावर होणा-या अमाप खर्चाचे समर्थन किंवा कौतुकच केले जात असे. राजेशाही संपून लोकशाही आल्यानंतर आताचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यकर्ते देखील व्हाइट हाउस किंवा राष्ट्र���ती भवन यासारख्या भव्य वास्तूमध्येच रहातात. ही परंपरा अशीच यापुढे राहणार असे दिसते.\nकुठलेही ऐतिहासिक गांव पाहतांना त्या जागी कधीकाळी बांधलेले राजवाडे हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. मध्ययुगात बांधलेल्या दणकट ऐतिहासिक वास्तू दिल्ली वा आग्र्यासारख्या कांही थोड्या ठिकाणी अद्याप शाबूत राहिलेल्या दिसतात तर इतर अनेक ठिकाणी त्यांचे भग्न अवशेष पाहून इतिहास काळातील त्यांच्या गतवैभवाची कल्पना करावी लागते. इतिहासाच्या आधुनिक कालखंडात म्हणजे ब्रिटीशांच्या राजवटीत तत्कालीन राजे, महाराजे, नवाब वगैरे लोकांनी आपापल्या राज्यात एकापेक्षा एक सुंदर राजवाड्यांचे बांधकाम करवून घेतले. त्या बहुतेक इमारती आजही सुस्थितीत दिसतात आणि रोजच्या वापरात त्यांचा उपयोग होतांना दिसतो. वडोदरा (बडोदा), ग्वालियर (ग्वाल्हेर), जयपूर, हैदराबाद आदि अनेक गांवांमध्ये हे दृष्य आपल्याला दिसते. अशा सा-या शहरांत मैसूरचा क्रमांक सर्वात पहिला असावा असे वाटावे इतके भव्य आणि सुंदर राजवाडे या ठिकाणी बांधले गेले आहेत. मैसूरच्या सुप्रसिध्द मुख्य राजवाड्याखेरीज जगन्मोहन पॅलेस, जयलक्ष्मीविलास पॅलेस, ललितामहाल, वसंतमहाल, कारंजीविलास, चेलुअंबा विलास, राजेंद्र विलास वगैरे अनेक महाल किंवा पॅलेसेस या शहराची शोभा वाढवतात. मैसूरच्या राजवाड्याला मोठा इतिहास आहे. चौदाव्या शतकाच्या अखेरीस वाडियार राजांनी मैसूरचे राज्य स्थापन केले तेंव्हापासून याच जागेवर त्यांचा निवास राहिला आहे. चौदाव्या किंवा पंधराव्या शतकात बांधलेला पुरातन राजवाडा कधीतरी वीज कोसळून पडून गेल्यावर सतराव्या शतकात त्या जागी एका सुंदर राजवाड्याची उभारणी केली होती. तिचे वर्णन असलेल्या साहित्यकृती व दस्तऐवज उपलब्ध आहेत. अठराव्या शतकाच्या अखेरीस तो जीर्ण झालेल्या अवस्थेत असतांना टिपू सुलतानाने तो पाडून टाकला. इंग्रजांनी टिपू सुलतानाला ठार मारून राज्याची सूत्रे पुन्हा वाडियार राजाकडे सोपवली. त्या राजाने त्याच जागी अल्पावधीत नवा राजवाडा बांधला. शंभर वर्षे टिकल्यानंतर एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस त्याचा बराचसा भाग आगीत जळून खाक झाला.\nतत्कालीन राणीने त्याच जागी आणि सर्वसाधारणपणे जुन्या राजवाड्याच्याच धर्तीवर नवा आलीशान राजवाडा उभारायचे ठरवले. त्यासाठी नेमलेल्या इंजिनियराने अनेक शह��ांना भेटी देऊन तिथल्या उत्तमोत्तम इमारतींची पाहणी करून नव्या राजवाड्याच्या इमारतीचा आराखडा बनवला आणि एका भव्य वास्तूची निर्मिती केली. युरोपात विकसित झालेले आणि त्या काळात तिकडे प्रचलित असलेले स्थापत्यशास्त्र व वास्तुशिल्पकला आणि परंपरागत भारतीय हिंदू तसेच इस्लामी शैलींच्या शिल्पकलेचा आविष्कार या सर्वांचे अजब मिश्रण या इमारतीच्या रचनेत झाले आहे. ती इमारत बांधण्यासाठी दूरदुरून खास प्रकारचे संगमरवर आणि ग्रॅनाइटचे शिलाखंड आणून त्यावर कोरीव काम केले आहे. सुंदर भित्तीचित्रांनी त्याच्या भिंती सजवल्या आहेत. तसेच खिडक्यांसाठी इंग्लंडमधून काचा मागवून त्यावर सुरेख चित्रे रंगवून घेतली आहेत. रोम येथील सेंट पीटर्स बॅसिलिकाची आठवण करून देणारी अनुपम चित्रे छतावर रंगवली आहेत. रोममध्ये बायबलमधील प्रसंग दाखवले आहेत तर मैसूरच्या राजवाड्यात दशावतार आणि तत्सम पौराणिक कथांचे दर्शन घडते. या इमारतीतले खांब, कमानी, सज्जे, त्यावरील घुमट वगैरेंच्या आकारात पाश्चिमात्य, मुस्लिम आणि भारतीय अशा सर्व शैलींचा सुरेख संगम आढळतो. राजवाड्याच्या चारी बाजूंना भरपूर मोकळी जागा ठेवून त्याच्या सभोवती तटबंदी आहे.\nमी कॉलेजमध्ये असतांना मैसूरचा हा राजवाडा दसरा महोत्सवासाठी शृंगारलेल्या स्थितीत पाहिला होता. माझ्या आयुष्यात पाहिलेली ही पहिलीच इतकी संदर इमारत असावी. कदाचित त्यामुळे आजही मला ही वास्तू ‘यासम ही’ वाटते. ताजमहालसारखे अत्यंत सुंदर महाल पहात असतांना ते रिकामे रिकामे वाटतात आणि व्हॅटिकनमधील सिस्टीम चॅपेलसारख्या इमारतीतल्या कलाकुसरीच्या वस्तू प्रदर्शनासाठी मुद्दाम मांडून ठेवल्यासारख्या दिसतात. मैसूरच्या राजवाड्यातले सर्व सामान आणि शोभेच्या वस्तू मात्र नैसर्गिकरीत्या जागच्या जागी ठेवल्या असाव्यात असे वाटते. तिथले एकंदर वातावरण चैतन्यमय आहे. दरबार हॉलमध्ये हिंडतांना कोठल्याही क्षणी महाराजाधिराजांच्या आगमनाची वर्दी देत भालदार चोपदार तिथे येतील असा भास होतो.\nदर रविवारी आणि सुटीच्या दिवशी संध्याकाळी तासभर राजवाडा आणि त्याच्या परिसरातील सर्व इमारतींवर दिव्यांची रोषणाई करतात. दस-याच्या महोत्सवात ती रोजच असते. लक्षावधी झगमगणा-या दिव्यांच्या प्रकाशात राजवाड्याची सुडौल इमारत अप्रतिम दिसते. समोर, पाठीमागे आणि दोन्ही बाजूला नजर पोचेपर्यंत सगळीकडेच दिवाळी असल्यामुळे तिथले वातावरणच धुंद होऊन जाते. त्या काळात राजवाड्याच्या प्रांगणात गणवेषधारी शिपाई बँड वाजवून त्यात आणखी भर टाकतात. हा सोहळा पहायला नेहमीच खूप गर्दी होते, पण राजवाड्यासमोरील पटांगण विस्तृत असल्याने त्यात ती सामावते.\nयेथील जगन्मोहन पॅलेसमध्ये सुरेख आर्ट गॅलरी आहे. त्यात अनेक जुन्या चित्रकारांनी रंगवलेली तैलचित्रे तसेच इतर माध्यमातल्या कलाकृती ठेवल्या आहेत. हळदणकर यांचे ‘ग्लो ऑफ होप’ हे अनुपम चित्र यातले खास आकर्षण आहे. एक संपूर्ण दालन फक्त राजा रविवर्मा यांनी काढलेल्या भव्य चित्रांनी भरले आहे. ललितामहालमध्ये आलीशान पंचतारांकित हॉटेल थाटले आहे. जयलक्ष्मीविलास पॅलेसमध्ये मैसूर विद्यापीठाचे मुख्य कार्यालय आहे, तसेच त्याच्या कांही भागात लोककला आणि पुरातत्व या विषयांवरील पुराणवस्तुसंग्रहालय आहे. चलुअंबा पॅलेसमध्ये सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे कार्यालय आहे. अशा प्रकारे इतर राजमहालांचा आज या ना त्या कारणासाठी चांगला उपयोग करण्यात येत आहे. मैसूरच्या रस्त्यांवरसुध्दा जागोजागी कमानी उभारलेल्या आहेत, तसेच चौकौचौकात छत्र्या, चबुतरे वगैरे बांधून त्यावर राजा महाराजांचे पुतळे उभे केले आहेत. कित्येक सरकारी ऑफीसे, इस्पितळे वगैरे सार्वजनिक इमारतींच्या सजावटीत खांब, कमानी, छत्र्या, घुमट वगैरेंचा कल्पकतेने वापर करून त्यांनासुध्दा महालाचे रूप दिले आहे. शहरातून फेरफटका मारतांना ते ‘राजवाड्यांचे शहर’ (‘ सिटी ऑफ पॅलेसेस’ ) आहे याची जाणीव होत राहते.\nमी शाळेत असतांना शांतारामबापूंचा ‘झनक झनक पायल बाजे’ हा आगळा वेगळा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत व नृत्य यांना केंद्रस्थानी ठेऊन निर्माण केलेल्या या सिनेमातील कांही दृष्यांचे चित्रीकरण ‘म्हैसूरच्या वृंदावन गार्डन’मध्ये केले होते आणि “ती दृष्ये पाहतांना प्रत्यक्ष स्वर्गलोक पहात असल्यासारखे वाटते.” अशी त्याची तारीफ ऐकल्यामुळे “म्हैसूर म्हणजे वृंदावन गार्डन आणि म्हणजेच स्वर्ग ” असे एक समीकरण डोक्यात फिट झाले होते. पुढे अनेक हिंदी चित्रपटात वृंदावन गार्डनमध्ये चित्रित केलेली गाणी सर्रास दिसू लागल्यामुळे आणि वृंदावनाच्या छोट्या आवृत्या गांवोगांवी तयार झाल्यानंतर त्याची एवढी नवलाई राहिली नाही. कालांतराने “स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.” ही म्हण ऐकली आणि त्याही पुढच्या काळात ‘स्वर्ग ही प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेली एक निव्वळ कविकल्पना आहे’ याचा बोध झाला. यामुळे त्या समीकरणातून ‘स्वर्ग’ बाहेर गेला, पण ‘म्हैसूर शहर’ आणि ‘वृंदावन गार्डन’ ही सुध्दा दोन वेगवेगळी ठिकाणे आहेत हे मात्र त्या जागांना भेट दिल्यानंतरच समजले.\nमैसूरपासून सतरा अठरा किलोमीटर अंतरावर कावेरी नदीवर एक मोठे धरण पाऊणशे वर्षांपूर्वी तत्कालीन मैसूरचे राजे कृष्णराजा यांनी बांधवले आहे. प्रख्यात इंजिनियर स्व.मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांनी बांधलेले हे धरण त्या काळात भारतात तर अद्वितीय असे होतेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या धरणांत त्याची गणना केली जात होती. त्याच्या जलाशयाला कृष्णराजसागर (के आर एस) असे नांव दिले आहे. यातून उपलब्ध झालेला मुबलक पाणीपुरवठा, निर्माण होणारी वीज आणि धरणाच्या बांधकामासाठी तयार केलेली मोकळी जागा यांचा अत्यंत कलात्मक रीतीने उपयोग करून घेऊन त्या ठिकाणी वृंदावन गार्डन या विशाल उद्यानाची निर्मिती केली गेली. अल्पावधीतच त्याची कीर्ती चहूकडे पसरली आणि ते एक पर्यटकांचे अत्यंत आवडते आकर्षण बनले. जगभरातून लक्षावधी पर्यटक ही बाग पहाण्यासाठी मैसूरला येत असतात. कर्नाटक सरकारनेही या उद्यानाची उत्तम निगा राखली आहे आणि त्याचे आकर्षण टिकवून धरण्याच्या दृष्टीने नवनवीन तंत्रज्ञानाचा कुशलतेने उपयोग करून घेतला आहे. बागेमध्ये हजारोंच्या संख्येने त-हेत-हेची सुंदर फुलझाडे आहेतच, त्यातून झुळूझुळू वाहणारे पाण्याचे झरे, लहान लहान धबधबे,संगीताच्या तालावर नाचणारे शेकडो लहान मोठे कारंजे आणि त्यांच्या फवा-यावर व उडणा-या शिंतोड्यावर पडणारे बदलत्या रंगांचे प्रकाशझोत यांतून एक अद्भुत असे दृष्य निर्माण होते. त्याचा अनुभव प्रत्यक्ष पाहूनच घ्यायला हवा.\nअनुपम असे हे वृंदावन गार्डन मैसूर शहराच्या हद्दीच्या बाहेर दूर अंतरावर आहे म्हणून त्याला वगळले तरीसुध्दा मैसूर शहराला मिळालेली उद्याननगरी (गार्डन सिटी) ही उपाधी सार्थ ठरेल इतकी मुबलक हिरवाई या शहरात सगळीकडे आहे. मुख्य राजवाड्याच्या सभोवती खूप मोठी रिकामी जागा आहेच, शहरातील इतर छोट्या राजवाड्यांच्या आजूबाजूलाही प्रशस्त मोकळ्या जागा आहेत आणि त्यात विस्तीर्ण हिरवीगार लॉन्स केलेली आहेत, तसेच अनेक त-हेची फुलझाडे व शीतल छाया देणारे वृक्ष लावलेले आहेत. महानगरपालिका, इस्पितळे, महाविद्यालये, मोठ्या बँका वगैरे सार्वजनिक महत्वाच्या सर्वच मोठ्या इमारतींच्या आसमंतात लहान मोठे बगीचे आहेतच. पुणे विद्यापीठाच्या परिसरातल्या विशाल मोकळ्या जागेचे मला खूप कौतुक वाटत आले आहे. मैसूर युनिव्हर्सिटीचे आवार आकाराने कदाचित तितके विशाल नसले तरी त्यातली वनराई मला जास्त गडद आणि नयनरम्य वाटली. मैसूर येथील सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट या केंद्र सरकारच्या संस्थेच्या आवारातली झाडी इतकी घनदाट आहे की त्याच्या कुंपणालगत वळसा घेत जाणा-या रस्त्यावरून झाडांमागे दडलेल्या आतल्या इमारती दिसतही नाहीत. मैसूरच्या प्राणीसंग्रहाला झूलॉजिकल गार्डन किंवा पार्क असे म्हणतात. मी आपल्या आयुष्यात जे चार पांच झू पाहिले असतील त्यातला फक्त मैसूरचाच वैशिष्ट्यपूर्ण झू माझ्या स्मरणात राहिला आहे. या वन्यप्राणिसंग्रहालयात शाकाहारी प्राण्यांसाठी मुक्तपणे गवतात चरत फिरण्यासाठी हिरवी कुरणे आहेत आणि वाघसिंहादि हिंस्र पशूंनासुध्दा पिंज-यात डांबून ठेवलेले नसते. आपले पाय मोकळे करण्यासाठी सुरक्षित कुंपण घातलेल्या मोकळ्या जागा त्यांच्यासाठी ठेवल्या आहेत. त्या पशूंना स्वतः शिकार करून ती खाण्याची व्यवस्था मात्र करता येण्यासारखी नाही. त्यांना सामिष अन्नाचा पुरवठा केला जातो. या झूमध्ये जितके पशू असतील त्याच्या अनेक पटीने वृक्षवल्ली लावलेल्या आहेत. नांवाप्रमाणे तोसुध्दा एक छान आणि मोठा बगीचा आहे. राणीबागेसारखी तिथे नुसती नांवापुरती बाग नाही.\nजुन्या शहराच्या गजबजलेल्या जुन्या वस्त्यांमध्ये इतर शहरांप्रमाणेच एकाला लागून एक अशी घरे दाटीवाटीने बांधलेली आहेत, त्यामुळे त्यात वृक्षांना वाढायला फारसा वाव नाही. पण थोड्या थोड्या अंतरावर सार्वजनिक बागा, उद्याने वगैरे बनवलेली दिसतात. मोठ्या हमरस्त्यावर दुतर्फा झाडे त्या भागातसुध्दा दिसतातच. शहराचा विस्तार होतांना वाणीविलास मोहल्ला, जयलक्ष्मीपुरम, गोकुलम, विजयनगर आदि नव्या वस्त्या वसवण्यात आल्या आहेत. यात मात्र अनेक छोटे छोटे वेगवेगळे प्लॉट्स आहेत. त्यातल्या कांहींमध्ये जुनी बैठी कौलारू घरे आणि कांहींमध्ये दुमजली टुमदार बंगले यांचे मिश्रण आहे. चार पांच मजल्यांचे चौकोनी ठोकळ्यांच्या आकाराचे ब्लॉक्स अलीकडेच अधून मधून दिसू लागले आहेत, पण मला तरी मैसूरमध्ये कोठेच गगनचुंबी इमारती दिसल्या नाहीत. कदाचित गावातली अन्य कोठलीही वास्तू राजवाड्याहून उंच असता कामा नये हा जुना संकेत अजून पाळला जात असेल. या सर्वच एक किंवा दोन मजली घरांच्या व बंगल्यांच्या आजूबाजूला मोकळ्या जागेत भरपूर झाडे लावलेली दिसतात. त्यात कुठे नारळाची किंवा अशोकाची जवळजवळ लावलेली उंच झाडे किंवा गुलमोहराची दूर दूर लावलेली झाडे प्रामुख्याने दिसतात. कांही लोकांनी केळ्यासारखी उपयुक्त झाडे लावलेलीही दिसतात. त्याखेरीज सुंदर आणि सुवासिक फुलांनी बहरलेली फुलझाडे किंवा वेली तर जागोजागी आहेतच. बहुतेक कुंपणांवर रंगीबेरंगी फुलांच्या बोगनवेलींचे आच्छादन घातलेले दिसते.\nया सुनियोजित भागांत चांगले रुंद आणि सरळ रेषेत एकमेकांना समांतर किंवा काटकोनात जाणारे रस्ते आहेत. त्यांवर सगळीकडे दुतर्फा झाडे लावलेली आहेत. नारळ व गुलमोहरांशिवाय इतर प्रकारची मोठी झाडेही आहेत. अधून मधून दिसणा-या देवळांच्या आसपास पिंपळाचे डेरेदार वृक्ष आहेत. मधूनच एकादे आंब्याचे झाडसुध्दा दिसते. दर दोनतीनशे मीटर अंतरांवर एक तरी मोकळा प्लॉट उद्यानासाठी खास राखून ठेवलेला आहे, त्यातल्या ब-याचशा प्लॉटवर बगीचे तयार केलेलेही आहेत. त्यातल्या लहान मुलांसाठी ठेवलेल्या घसरगुंड्या, झोपाळे वगैरे चांगल्या अवस्थेत राखले आहेत, तसेच सगळीकडे प्रौढांसाठी जॉगिंग ट्रॅक्स आवर्जून ठेवलेले आहेत. यामुळे सायंकाळी हे पार्क मुलांनी व माणसांनी गजबजलेले असतात. यातल्या बहुतेक उद्यानांची निगा खाजगी संस्था राखत असाव्यात कारण त्यांची नांवे प्रवेशद्वारापाशी दिसतात. एका अर्थी हे प्रायोजित पार्क आहेत. आमच्या घरापासून पांच ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर असे तीन चार वेगवेगळे पार्क आहेत. वीस पंचवीस मिनिटांच्या अंतरावर असलेला चेलुअम्बा पार्क तर अर्धा पाऊण किलोमीटरपर्यंत पसरला आहे. त्यात एका वेळेस निदान तीन चारशे माणसे तरी येऊन बसत किंवा फिरत असतील, पण तरीही त्यांची गर्दी वाटत नाही.\nइथे आल्यावर सकाळी इतके प्रसन्न वातावरण असते की घरी बसवतच नाही. पोचल्याच्या दुस-याच दिवशी सकाळी मी फेरफटका मारायला बाहेर पडलो. रस्त्यावर कुठे गुलमोहराच्या लाल केशरी पाकळ्यांच्या पायघड्या घातलेल्या दिसत होत्या तर मध्येच एकाद्या जागी प्राजक्ताच्या फुलांचा सुगंधी सडा पडलेला. आजूबाजूच्या बंगल्यातल्या विविध सुवासिक फुलांचा मंद मंद सुगंध एकमेकांत मिसळत होता. एकदम मागच्या बाजूने एक छानशा सुवासाची झुळुक आली आणि तिच्या पाठोपाठ “हूवा मल्लिगे…. (फुलांच्या माळा)…. ” अशी लकेर आली. मागे वळून पाहिले तर एक मुलगा सुवासिक फुलांच्या माळांनी भरलेली चपट्या आकाराची वेताची पाटी सायकलच्या हँडलवर ठेऊन ती हळू हळू बेताने तोल सांभाळत चालवत येत होता. थोड्या वेळाने एक बाई डोक्यावर फुलांची पाटी घेऊन माळा विकत जातांना दिसली.\nसकाळच्या वेळी घरोघरी रतीब घालणारे दूधवाले आणि पेपरवाले रस्त्यात हिंडतांना सगळ्याच शहरात दिसतात. पण फुलांचे गजरे आणि माळा घेऊन विकण्यासाठी फिरणारी मुले आणि स्त्रिया मी मैसूरलाच पाहिल्या. त्यांच्या परड्यांमधली फुले दुपारपर्यंत कोमेजून जात असतील, पण ते घालत असलेली “हूवा मल्लिगे….” ही साद दीर्घकाळपर्यंत माझ्या लक्षात राहील.\nहा लेख तीन वर्षांपूर्वी लिहिला होता. त्यानंतर इन्फोसिसच्या कँपसमध्ये आणखी भर पडलेली आहे.\nमैसूर हे एक प्राचीन शहर आहे. महिष्मती, महिषावती वगैरे नांवाने या नगरीचा उल्लेख पुराणात होतो असे म्हणतात. इतिहासकाळात तर त्याला महत्व होतेच. पण हे शहर जुन्या काळातील आठवणीत गुंतून पडलेले नाही. ते नेहमी काळाच्या ओघाबरोबर किंवा एकादे पाऊल पुढेच राहिले आहे. एकविसाव्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्वाची कामगिरी करण्यासाठी ते सज्ज होत आहे याची साक्ष येथील इन्फोसिसचा कँपस पाहिल्यावर मिळते. शहराच्या वेशीवर असलेल्या हेब्बाळ परिसरात इन्फोसिसने आपले एक आगळेच विश्व उभे केले आहे. त्याचा विस्तार करायला भरपूर वावही ठेवला आहे. मैसूरला गेल्यावर पूर्वी पाहिलेल्या ऐतिहासिक स्थळांना पुन्हा भेट देण्याआधी या नव्या युगाच्या अग्रदूताची भेट घेतली.\nसोमवार ते शुक्रवार कामात मग्न असलेल्या या कँपसला शनिवारी व रविवारी भेट द्यायची बाहेरच्या लोकांना मुभा आहे. मात्र इन्फोसिसमध्ये काम करणारा कर्मचारीच त्या दिवशी आपल्यासोबत पाहुण्यांना आंत घेऊन जाऊ शकतो. आजकालची परिस्थिती लक्षात घेता अत्यंत कडक सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. आधी गेटपाशी थांबवून प्रत्येक व्यक्���ीची कसून तपासणी केली जाते. एक सविस्तर फॉर्म भरून त्यात कर्मचा-याची आणि त्याच्या पाहुण्याची माहिती भरल्यानंतर आत प्रवेश करण्याची परवानगी मिळते. प्रत्येक पाहुण्याला तिथल्या तिथे नवा फोटोपास तयार करून दिला जातो. त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री सज्ज असते. संगणकाच्या क्षेत्रात कार्य करणा-या संस्थेला त्यात काय विशेष आहे म्हणा पाहुण्याने त्या आवारात असेपर्यंत सतत तो पास गळ्यात अडकवून फिरायचे आणि गेटमधून बाहेर पडतांना तो परत करायचा. सर्व कर्मचारीगण आपापली ओळखपत्रे गळ्यात लटकवूनच हिंडत असतात. त्यामुळे आतला कोणताही माणूस कोण आहे हे तिथे फिरत असलेल्या सुरक्षा अधिका-याला शंका आल्यास किंवा त्याची गरज पडल्यास लगेच समजते.\nऑफीसच्या कामाशी आम्हाला कांही कर्तव्य नसल्यामुळे आम्ही सरळ मनोरंजनाच्या जागेकडे गेलो. क्लब हाउस, स्विमिंग पूल, सभागृह वगैरे सारे कांही तिथे एका विभागात बांधले आहे. त्यात एक बराच मोठा आणि वैशिष्ट्यपूर्ण असा तरणतलाव आहे. तो नेहमीसारखा सरळसोट आयताकार चौकोनी आकाराचा स्विमिंग पूल नाही. त्यात मध्ये मध्ये ओएसिससारखी छोटी छोटी वर्तुळाकार बेटे ठेवली आहेत. त्यातील प्रत्येक बेटात लिलीच्या फुलांचे ताटवे आणि मधोमध एक लहानसे पामचे झाड लावले आहे. त्यातून मॉरिशस आणि केरळ या दोन्हींचा आभास निर्माण होतो. तलावाच्या एका बाजूला पाण्यामध्येच एक थोडेसे उंच बेट बांधले आहे. त्यातून निर्झराप्रमाणे पाणी खाली पडत असते. तलावाच्या दुस-या बाजूला एका धबधब्यातून ते बाहेर पडत असते. अशा प्रकारे पाण्याचे अभिसरण चाललेले असते आणि दिसायलाही ते दृष्य खूप सुंदर दिसते. तलावाच्या कडेला लांबलचक लाकडाच्या आरामखुर्च्या ठेवलेल्या आहेत. वाटल्यास त्यावर पाय पसरून आरामात बसून रहावे. सुटीचा दिवस असल्यामुळे त्या वेळी पूलमध्ये बरेच लोक होते. इतर दिवशी ऑफीस सुरू होण्यापूर्वी आणि सुटल्यानंतर फक्त त्या परिसरात राहणारे लोक त्याचा लाभ घेऊ शकतात. तिथली फक्त एक गोष्ट मला थोडी विचित्र वाटली. ती म्हणजे त्या तलावात खोल पाण्याचा विभागच नव्हता. या टोकापासून त्या टोकांपर्यंत तळाला पाय टेकवून चालत जाण्याइतपतच पाणी होते. पोहण्याचा तलाव म्हणण्यापेक्षा त्याला डुंबत बसण्याचे ठिकाण म्हणणे जास्त योग्य ठरेल. कदाचित अनुचित अपघात टाळण्यासाठी असे केले असेल. पण ���ी तरी एवढ्या मोठ्या आकाराचा एवढा उथळ तलाव कुठे पाहिला नाही. पाण्याची खोली कमी असल्यामुळे त्यात उडी किंवा सूर मारण्याला अर्थातच प्रतिबंध होता.\nस्विमिंग पूलला लागूनच काटकोनी आकारात चांगले ऐसपैस दुमजली क्लब हाउस आहे. त्यात एका बाजूला पोहणा-यांसाठी शॉवर्स, चेंजरूम वगैरे आहेत. स्टीम बाथसुध्दा आहे. दुस-या कोनात खेळ आणि व्यायामासाठी अनेक आधुनिक साधनसुविधा आहेत. जिम्नॅशियममध्ये ट्रेड मिल, सायकल वगैरेसारखी हर त-हेची अत्याधुनिक यंत्रे ठेवली आहेत. त्यावर उभे राहून किंवा बसून हात, पाय, दंड, मनगट, मांड्या, पोट-या, पाठ, पोट, कंबर वगैरे शरीराच्या ज्या अवयवांच्या स्नायूंना जेवढा पाहिजे तेवढा व्यायाम देता येतो. बॅडमिंटन, टेबलटेनिस, बिलियर्ड, स्नूकर वगैरेंची कित्येक अद्ययावत कोर्टे आहेत. एका खोलीत स्क्वॅश खेळायची सोयसुध्दा आहे. कॅरम, ब्रिज यांसारखे बैठे खेळ खेळायची भरपूर टेबले आहेत. मला त्या ठिकाणी असलेली बाउलिंगची यंत्रणा सर्वात वैशिष्ट्यपूर्ण वाटली. एका वेळी आठ लोक खेळू शकतील अशी संपूर्णपणे यांत्रिक सामुग्री तिथे बसवली आहे. एका टोकाला उभे राहून बॉल टाकल्यावर दुस-या टोकाला ठेवलेल्या जितक्या पिना पडतात त्याप्रमाणे त्या खेळीचा स्कोअर इलेक्ट्रॉनिक बोर्डावर दाखवला जातो. टाकलेले बॉल एका नलिकेतून आपल्या आपण परत येतात आणि यंत्राद्वारेच सगळ्या पिना पुन्हा उभ्या करून ठेवल्या जातात. बाजूला टेनिस कोर्टे तर आहेतच.\nथोडक्यात सांगायचे तर मुंबईतल्या सर्वात आधुनिक आणि सर्वात महागड्या क्लबमध्ये जितक्या सोयी उपलब्ध असतात त्या सगळ्या तिथे आहेत. त्या अगदी मोफत मिळत नसल्या तरी इन्फोसिसच्या नोकरदारांना परवडतील एवढ्या दरात त्यातील कोणीही (अचाट मेंबरशिप फी न भरता) त्यांचा लाभ घेऊ शकतो. तसेच दिवसाचा माफक आकार देऊन त्यांच्या पाहुण्यांनाही तिथे खेळता येते. इन्फोसिसची स्वतःची अशी मोठी कॉलनी त्या परिसरात नाही. कांही लोक आजूबाजूच्या भागात घरे घेऊन राहतात ते तेथे नेहमी येऊ शकतात. इन्फोसिसचे ट्रेनिंग सेंटर हे अशा प्रकारचे संपूर्ण जगात अव्वल क्रमांकाचे केंद्र आहे. या केंद्रामध्ये येणा-या प्रशिक्षणार्थींसाठी मोठमोठी हॉस्टेल्स आहेत त्यात नेहमीच कांही हजार विद्यार्थी थोड्या थोड्या काळासाठी येऊन रहात असतात. ते सर्वजण या सुविधांचा पुरेपूर उपयोग क��ून घेतात. त्यांना कोणत्याही कामासाठी मुख्य शहरात जायची गरजच पडू नये इतक्या सर्व सुखसोयी त्यांना कँपसमध्येच दिल्या जातात. त्यात त्यांच्या क्रीडा आणि मनोरंजनाकडे विशेष लक्ष दिले गेले आहे.\nक्लबहाऊसहून जवळच एक प्रचंड चेंडूच्या आकाराची बिंल्डिंग आहे. त्याला बाहेरच्या बाजूने अननसासारखे शेकडो खवले केले असून ते संपूर्णपणे कांचांनी मढवले आहेत. बाहेरून पाहिल्यावर ती एक इमारत आहे असेच वाटत नाही आणि त्या इमारतीच्या आंत काय असेल याची तर कल्पनाही करता येत नाही. ते एक मल्टिप्लेक्स आहे. त्याच्या आंत निरनिराळ्या आकारांची सभागृहे आहेत. लहान हॉलमध्ये शैक्षणिक चित्रपट, स्लाईड शो वगैरे दाखवले जातात तर मोठ्या सभागृहात शनिवारी व रविवारी हिंदी, इंग्रजी किंवा कानडी सिनेमेसुध्दा दाखवले जातात आणि पाहुणे मंडळी ते पाहू शकतात. बाजूलाच सुसज्ज असे ग्रंथालय, वाचनालय वगैरे आहेत. त्यात संगणकावरील आणि तांत्रिक विषयावरील सर्व पुस्तके आहेतच, शिवाय चांगल्या साहित्यकृतीसुध्दा उपलब्ध आहेत. रोम येथील कॉलेसियमची आठवण करून देणारे एक वर्तुळाकृती वास्तुशिल्प सध्या आकार घेत आहे. तिच्या बाहेरच्या बाजूला प्रत्येक मजल्यावर कोलेसियमप्रमाणेच खांब व कमानीच्या रांगा बांधल्या आहेत. या इमारतीत शैक्षणिक केंद्र सुरू करण्याची योजना आहे.\nएका वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण आकाराच्या इमारतीत तरंगते उपाहारगृह (फ्लोटिंग रेस्तरॉं) आहे. त्यात जाऊन दुपारचे जेवण घेतले. सूपपासून स्वीट डिशेसपर्यंत परिपूर्ण असे सुग्रास व चविष्ट भोजन तिथे मिळाले. एकाद्या मोठ्या हॉटेलच्या रेस्तरॉंमध्ये ठेवतात त्या प्रमाणे विविध प्रकारची सॅलड्स, दोन मांसाहारी पदार्थ, दोन तीन प्रकारच्या भाज्या, दोन प्रकारचे भात, नान, पराठे, पापड, फळफळावळ, केकचे प्रकार, आइस्क्रीम वगैरे सगळे कांही तिथे मांडून ठेवले होते आणि ‘आपला हात जगन्नाथ’ पध्दतीने त्यावर मनसोक्त तांव मारायला मुभा होती. त्या मानाने त्याचे शुल्क यथायोग्य होते. रोज रोज अशी भरपेट मेजवानी खाल्ल्यानंतर इथले लोक काम कसे करतात असा विचार मनात आला. पण रोज जेवणासाठी त्या भोजनगृहात जाण्याइतका वेळच दिवसा तिथे कोणाला नसतो. त्यासाठी वेगळी फूडकोर्ट आहेत. त्या जागी झटपट थाळी मिळण्याची व्यवस्था आहे. मात्र प्रत्येकाला जेवणासाठीच नव्हे तर चहा, कॉफी किं��ा अल्पोपाहारासाठी जवळच्या फूडकोर्टवरच जावे लागते. कॅटीनमधून कांहीही ‘मागवण्याची’ सोय उपलब्ध नाही.\nप्रशिक्षणार्थींच्या निवासाची जशी कँपसवरच सोय केलेली आहे त्याचप्रमाणे पाहुण्यांसाठी अतिथीगृहांची भरपूर व्यवस्था आहे. इन्फोसिसच्या इतर शाखामधून अनेक लोक निरनिराळ्या कामासाठी इथे येतच असतात. त्यांना दूर शहरात राहून तिथून रोज कामासाठी इथे येण्यापेक्षा इथेच राहणे निश्चितच सोयीचे पडते. नवी नेमणूक झालेल्या सर्वच कर्मचा-यांना पहिले आठवडाभर राहण्याची जागा इथे उपलब्ध करून देतात. त्यामुळे गांवात जागा पाहण्यासाठी त्यांना थोडा अवधी मिळतो. तीन चार महिन्यांसाठी इथल्या हॉस्टेलवर येऊन रहात असलेल्या लोकांचे आई वडील त्यांना भेटायला आले तर त्यांना एक दोन दिवस रहाण्यासाठी गेस्टहाउसमध्ये जागा मिळते. अशा प्रकारे इन्फोसिस ही एक काळजी घेणारी संस्था आहे असे मत लोकांमध्ये पसरावे हा उद्देश त्यामागे असावा. संचालक मंडळाचे सदस्य, उच्चपदस्थ अधिकारी, विशेष अतिथी वगैरे खास लोकांसाठी सुंदर बंगले व सूट ठेवले आहेत. त्यांची सर्व व्यवस्था तिथे केली जाते. निवासस्थाने व अतिथीगृहांच्या इमारतीसुध्दा वैशिष्ट्यपूर्ण आकारांच्या आहेत. विहंगम दृष्यात त्यातून INFOSYS अशी अक्षरे दिसतात. मैसूरला सध्या तरी विमानतळ नसल्यामुळे आकाशात स्वैर भ्रमण करणारे विहंगच ते पाहू जाणे. ती पाहण्यासाठी आपल्याला किमान हॅलिकॉप्टरमध्ये बसून उड्डाण करावे लागेल. मात्र थेट उपग्रहामार्फत काढलेली छायाचित्रे आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे घरबसल्या आपण पाहू शकतो.\nचार पांच मोठमोठ्या इमारतींमध्ये सध्या ऑफीसे थाटलेली आहेत. यातली कुठलीच बिल्डिंग कॉंक्रीटच्या चौकोनी ठोकळ्यासाठी दिसत नाही. निरनिराळ्या भौमितिक आकारांचा अत्यंत कल्पक व कलात्मक उपयोग करून तसेच त्यात काम करणा-यांच्या सोयीचा विचार करून या वास्तुशिल्पांची रचना केली आहे. त्या बांधतांना त्यात अत्याधुनिक स्थापत्यशास्त्राचा आणि नव्या साधनसामुग्रीचा सढळ हाताने उपयोग केला गेला आहे. अशा प्रकारच्या इमारती भारतात फारशा दिसत नाहीत. त्या भागात फिरतांना आपण एकाद्या प्रगत देशात असल्यासारखे वाटते. इन्फोसिसने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले महत्वाचे स्थान मिर्माण केले आहे त्याला हे साजेसेच आहे.\nया बाबतीत मी एक वदंता ऐ��ली. एका विकसनशील देशाचे कांही इंजिनियर या जागी संगणकाचे प्रशिक्षण घ्यायला आले. त्यांनी इथला कँपस पाहून घेतला आणि त्याचा त्यांच्यावर एवढा परिणाम झाला की मायदेशी गेल्यावर त्यांनी आपला पेशाच बदलला. संगणकप्रणालीवर काम करण्याऐवजी ते वास्तुशिल्प, नगररचना यांसारख्या विषयांवर काम करू लागले आणि त्यांच्या देशात अशा जागा निर्माण करू लागले. त्यात त्यांना भरघोस यश आणि संमृध्दीसुध्दा मिळाली म्हणे.\nही तीन वर्षांपूर्वीची हकीकत आहे. त्या वेळी नव्या वाटलेल्या कित्येक गोष्टी आता अंगवळणी पडल्या आहेत.\nमैसूर (याला पूर्वी म्हैसूर किंवा मैसोर म्हंटले जायचे) हे सुंदर शहर स्वतः पाहण्यासाठी किंवा दुस-या कुणाला दाखवायच्या निमित्याने ते पुनः पाहण्यासाठी मी पूर्वी तीन चार वेळा एक पर्यटक म्हणून गेलो होतो. त्यातल्या प्रत्येक वेळी तिथली सारी प्रेक्षणीय स्थळे पटापट एकामागून एक पाहून पुढचे ठिकाण गांठण्यात थोडी घाईगर्दीच झाली होती. ती स्थळे पाहण्यासाठी इकडून तिकडे फिरतांना रस्त्यात शहराचा जेवढा भाग दिसला होता तेवढा पाहूनच हे गांव माझ्या मनात भरले होते. कधी काळी आपण तेथे रहायला जाऊ शकू अशी शक्यता त्या वेळेस स्वप्नातसुध्दा दिसत नव्हती. त्यामुळे तिथल्या रहिवाशांचा मनातून थोडा हेवा वाटला होता. पण अगदी ध्यानी मनी नसलेल्या कांही चांगल्या गोष्टीसुध्दा आपल्या आयुष्यात अचानक घडून जातात तसे झाले आणि या वर्षीच्या उन्हाळ्यात मैसूरला जाऊन मुक्काम करायची संधी माझ्याकडे चालून आली.\nयापूर्वी अनेक वेळा आम्ही उन्हाळ्यात बाहेरगांवी जातच होतो. मुलांच्या शाळांना सुटी लागण्याच्या आधीच सुटीत बाहेरगांवी जायचे वेध घरातल्या सगळ्यांना लागत असत. बहुतकरून मुलांच्या आजोळी म्हणजेच त्यांच्या ‘मामाच्या गांवाला’ जाणे होई. अधून मधून काका, आत्या, मावशी वगैरेंकडे किंवा कोणा ना कोणाच्या लग्नसमारंभाला जात असू. पण आमचे सारे आप्त भारतात जिथे जिथे राहतात त्या सगळ्या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसात रखरखत्या उन्हात घराबाहेर पडायची सोय नसते आणि घरात असह्य असा ऊष्मा असतो. शिवाय नेमक्या त्याच काळात पाण्याचे दुर्भिक्ष आणि विजेची कपात वगैरे येत असल्यामुळे बरेच वेळा तिथल्या रहिवाशांचा जीवच मेटाकुटीला येत असतो. त्यात “दुष्काळात तेरावा महिना” म्हणतात तसे आपण जाऊन सगळ्यां��ेच हाल वाढवण्यापेक्षा थंडीच्या दिवसात त्यांच्याकडे जाण्यात जास्त मजा असते. कधी कधी काश्मीर, उटकमंड यासारख्या थंड हवेच्या जागांची टूर काढली जाई. पण अशा ठिकाणी जाणेच खूप खर्चाचे असे आणि राहणे तर खिशाला परवडणारे नसायचेच, त्यामुळे तिथले प्रसिध्द असे मोजके निसर्गरम्य पॉइंट्स भराभर पाहून परत यावे लागत असे.\nउमरखय्यामच्या सुप्रसिध्द चित्रात तो एका रम्य अशा जागी हातात मदिरेचा प्याला घेऊन अर्धवट डोळे मिटून धुंद होऊन बसला आहे आणि शेजारी त्याची कमनीय अशी मदिराक्षी प्रिया त्याच्याकडे मादक कटाक्ष टाकत सुरईने त्याच्या प्याल्यात मदिरेची धार धरत अदबशीरपणे उभी आहे असे दाखवतात. ही (पुरुषाच्या) सुखाची पहाकाष्ठा समजली जाते. मी शायर वगैरे नसल्यामुळे माझ्या सुखाच्या कल्पना मात्र जरा वेगळ्या आहेत. कसलाही उद्देश किंवा योजनांचे ओझे मनावर न बाळगता आरामात पाय पसरून आजूबाजूचे निसर्गसौंदर्य पहात नुसते पडून रहावे आणि तिथल्या थंडगार व शुध्द हवेचा मनमुराद आस्वाद घ्यावा, फार तर गरम चहाचा कप हांतात असावा आणि बाजूला बिस्किटे, वेफर, कांद्याची भजी असे कांही तोंडात टाकायला असावे एवढे सुख मला पुरेसे आहे. पण असा योग सुध्दा यापूर्वी कधीच जमून आला नव्हता. त्यामुळे या उन्हाळ्यात मैसूरला जाऊन निव्वळ आणि निर्भेळ आराम करायचा विचार चित्तथरारक वाटत होता.\nउन्हाळ्यात मैसूरला जायचे असे तत्वतः ठरले तरी त्याचा नेमका कार्यक्रम ठरत नव्हता त्यामुळे रेल्वेचे रिझर्वेहेशन करता आले नाही. तेवढ्या काळात इतर लोकांनी तिकडे जाणा-या सर्व गाड्यांच्या सर्व वर्गाचे डबे भरून टाकले. त्यामुळे राखीव जागा मिळेपर्यंत थांबायचे झाल्यास तोंपर्यंत उन्हाळा संपून गेला असता. आता काय करायचे हा प्रश्न पडला. माझ्या एका सहका-याचे मैसूर हेच ‘होम टौन’ असल्याचे आठवले म्हणून त्याच्याकडे चौकशी केली. “आपण तर हल्ली नेहमी विमानानेच जातो.” असे त्याने ऐटीत सांगितले आणि झपाट्याने बदलत चाललेल्या परिस्थितीची जाणीव झाली. माझ्या आई वडिलांनी आयुष्यभरात कोणतेही विमान कधीही आतून पाहिले नव्हते. त्यामुळे मलासुध्दा आपण कधी विमानातून प्रवास करू शकू असे लहानपणी वाटत नव्हते. नोकरीला लागल्यानंतर वरिष्ठ अधिकारी कामानिमित्य विमानाने प्रवास करतात हे पाहिले. मला विमानप्रवासाची पात्रता प्राप्त करायला त्या काळात दहा वर्षे लागली. नंतर ते नेहमीचेच झाले असले तरी खाजगी कामाकरता विमानाने जाण्याइतकी आर्थिक परिस्थिती सुधारली नाही. पुढची पिढी मात्र आता सर्रास सहकुटुंब विमानातून हिंडतांना दिसते.\nगेल्या कांही वर्षात महागाईमुळे इतर गोष्टींचे भाव वाढत गेले असले आणि त्या प्रमाणात उत्पन्न वाढले असले तरी विमानप्रवासाचे दर कमी कमी होत गेले आहेत. पूर्वी ते बसच्या भाड्याच्या अनेक पटीने महाग होते, आता दुपटीच्या आसपास आले असल्यामुळे एवढे आकाशाला भिडल्यासारखे वाटत नाहीत. त्यामुळे आम्हीही विमानानेच जायचे ठरवले. त्यात वेळ आणि दगदग वाचण्याची सोय तर होतीच, शिवाय पुढे आम्हालाही माझ्या मित्राप्रमाणे तसे ऐटीत सांगता येईल विमानाचे तिकीट काढणे इतके सोपे झाले असेल याची तर मला कल्पनासुध्दा नव्हती. ठरवल्यापासून पंधरा मिनिटात घरबसल्या इंटरनेटवर तिकीटाचे बुकिंग झाले आणि ई-तिकीट काँम्प्यूटरवर आले सुध्दा. लगेच उत्साहाच्या भरात त्याची प्रिंटआउट काढून घेतली.\nत्या चतकोर कागदाकडे पाहून मनाचे समाधान मात्र कांही केल्या होत नव्हते. इतके दिवस ज्या प्रकारचे तिकीट पहायची मला संवय होती ते लालचुटुक रंगाच्या गुळगुळीत कागदाच्या वेष्टनात असायचे. त्यात पोथीसारखी दोन चार आडवी पाने असायची आणि त्यावर अतिसूक्ष्म अक्षरात कांहीतरी अगम्य असे लिहिलेले असायचे. मी एकदाच ते वाचायचा प्रयत्न केला. विमानात कोणकोणत्या गोष्टी बरोबर नेणे धोकादायक आहे याची भीती त्यात घातली होती, प्रवासात कांहीही झाले तर त्याला विमान कंपनी जबाबदार नाही वगैरे लिहिले होते आणि तुमचे कांही बरे वाईट झाले तर तुमच्या वारसाला कमीत कमी किंवा जास्तीत जास्त काय मिळेल वगैरेचे नियम होते. मी कांही ते सारे नियम पूर्णपणे वाचू शकलो नाही. वाचले असते तर कदाचित पुन्हा विमानात बसण्याचे धाडस करू शकलो नसतो. मधल्या फ्लाईट कूपन्सवर अनेक चौकोन काढून त्यात कित्येक आंकडे आणि अक्षरे लिहिलेली असत. त्यात आपले नांव, गांव व प्रवासाच्या तारखा कशा पहायच्या एवढे सरावाने जमत होते. इतर अक्षरे व आंकड्यांचा अर्थ समजून घेण्याची गरज कधीच पडली नव्हती.\nहे ई-तिकीट मात्र मुळीसुध्दा तिकीटासारखे दिसत नव्हते. कॉलेजच्या नोटीसबोर्डावर एकाद्या पाहुण्याच्या भाषणाची सूचना लावलेली असावी तसे त्याचे रंगरूप दिसत होते. पण आता याप���ढे बहुतेक सर्व खाजगी कंपन्या फक्त ई-तिकीटेच देणार आहेत अशी तळटीप त्यातच दिलेली होती. त्यामुळे घरी बसल्या इंटरनेटवर तिकीट काढा किंवा प्रत्यक्ष विमान कंपनीच्या ऑफीसात जाऊन ते काढा, असा चतकोर कागदच मिळणार असला प्रिंटआऊट तर कोणीही स्वतःच टाईप करून काढून आणू शकेल असे मला क्षणभर वाटले. पुढची टीप वाचल्यावर ती शंका मिटली. विमानतळावर गेल्यानंतर त्या तिकीटात दिलेल्या नांवाचा प्रवासी तुम्हीच आहात हे तुम्ही फोटोआयडेंटिटी दाखवून सिध्द करायला पाहिजे. ते सिध्द करणारी कागदपत्रे त्यासाठी बरोबर नेणे आवश्यक होते. त्याशिवाय तुम्हाला विमानात प्रवेश मिळणार नव्हता. म्हणजे आता ती कागदपत्रे बरोबर बाळगायची आणि परत येईपर्यंत ती काळजीपूर्वक सांभाळायची एक वेगळी जबाबदारी अंगावर आली. माझे नशीब चांगले असल्यामुळे असे पुरेसे पुरावे माझ्याकडे उपलब्ध होते. एकादा खेडवळ गणपत गावडे किंवा सखूबाई साळुंखे या बिचा-यांनी काय करायचे\nविमानाने प्रवास करायचा म्हणजे पाहिजे तेवढे आणि हवे ते सामान बरोबर नेता येत नाही. ‘चेक्ड इन बॅगेज’मध्ये काय ठेवायचे आणि केबिनमध्ये बरोबर काय काय नेता येते याचे कडक नियम नीट समजून घेऊन त्यांचे पालन करावे लागते. ‘सुरक्षा जाँच’ करतांना आक्षेपार्ह असे कांही आढळले तर ते सरळ कच-याच्या टोपलीत टाकतात. जास्तच संशयास्पद असे कांही सांपडले तर मग तुमची धडगत नाही. मग प्रवास बाजूला राहील आणि पोलिसांच्या तपासाचे शुक्लकाष्ठ मागे लागेल. आम्हाला तसेही फारसे ओझे न्यायची गरज नसल्यामुळे कांही अडचण नव्हती. फक्त औषधे, कागदपत्रे वगैरे अत्यावश्यक गोष्टी तेवढ्या केबिन बॅगेजमध्ये ठेवून बाकीचे सगळेच सामान चेक इन करायचे ठरवले.\nमुंबईहून मे महिन्यात कुणाकडे जायचे म्हणजे फळांच्या राजापेक्षा चांगली दुसरी कोणती गोष्ट नेणार त्यामुळे देवगडच्या उत्तम दर्जाच्या हापूस आंब्याची एक पेटी घेतली खरी, पण ती न्यायची कशी त्यामुळे देवगडच्या उत्तम दर्जाच्या हापूस आंब्याची एक पेटी घेतली खरी, पण ती न्यायची कशी केबिन बॅगेजमध्ये ती लहान मुलासारखी हातात सांभाळून नेता आली असती पण त्याला परवानगीच नसेल तर काय करायचे केबिन बॅगेजमध्ये ती लहान मुलासारखी हातात सांभाळून नेता आली असती पण त्याला परवानगीच नसेल तर काय करायचे तिचा तो पुठ्ठ्याचा नाजुक खोका चेक-इन करण्यास���ठी बेल्टवर ठेवल्यानंतर पुढे ठिकठिकाणी तो कसा हाताळला जाणार आहे हे सांगता येत नाही. त्यामुळे अखेरपर्यंत शाबूत राहून बंगलोरला पोचल्यावर आपल्याला तो आतल्या फळांसकट व्यवस्थित परत मिळेलच याची शाश्वती नव्हती. शिवाय याच कारणामुळे विमान कंपनीने तो घेण्याचेच नाकारले तर काय करा तिचा तो पुठ्ठ्याचा नाजुक खोका चेक-इन करण्यासाठी बेल्टवर ठेवल्यानंतर पुढे ठिकठिकाणी तो कसा हाताळला जाणार आहे हे सांगता येत नाही. त्यामुळे अखेरपर्यंत शाबूत राहून बंगलोरला पोचल्यावर आपल्याला तो आतल्या फळांसकट व्यवस्थित परत मिळेलच याची शाश्वती नव्हती. शिवाय याच कारणामुळे विमान कंपनीने तो घेण्याचेच नाकारले तर काय करा ज्या दिवशी आम्ही प्रवासाला निघालो त्या दिवसाच्या सगळ्या वर्तमानपत्रात जयपूरला झलेले भीषण बाँबस्फोट आणि त्यामुळे सगळीकडे बाळगली जात असलेली अधिकच कडक सिक्यूरिटी यांबद्दलच्या बातम्या होत्या. त्यामुळे वातावरणात जास्तच तणाव होता. अखेर त्या पेटीला एका मोठ्या घडीच्या पिशवीमध्ये घुसवून त्याला चारी बाजूंनी नायलॉनच्या जा़ड दोरीने करकचून आवळून त्याचे बोचके तयार केले. फक्त त्याला एक कुलुप लावणे तेवढे बाकी होते. त्या दिवसात मुंबईहून बाहेरगावी जाणारे अनेक प्रवासी या फळाच्या राजाला आपल्यासोबत नेत असावेत. विमानतळावर झालेल्या क्ष किरण तपासणीतून सुखरूप सुटल्यानंतर त्याबद्दल कोणी आक्षेप घेतला नाही आणि चेक-इन सामनात पट्टयावर आरूढ होऊन ते बोचके पुढे गेले.\nस्वस्तातल्या विमानाच्या प्रवासात कसल्याही सुखसोयी नसतात असे मोघम ऐकले होते. कुठली तरी जुनाट सेकंड हँड विमाने स्वस्तात विकत घेऊन, त्यांची थोडी डागडुजी करून स्वस्तातल्या उड्डाणासाठी ती वापरतात, त्यामुळे ती नेहमी नादुरुस्त होत राहतात आणि वेळापत्रकाप्रमाणे सहसा ती उडत नाहीत असे कोणी म्हणाले आणि कोणी तर त्यात हवाई सुंदरीच नसतात असेही सांगितले. त्यामुळे या प्रवासाबद्दल मनात थोडी धागधुग वाटत होती. पण ज्या अर्थी ती विमाने कोसळल्याच्या बातम्या रोज रोज येत नाहीत त्या अर्थी ती पुरेशी सुरक्षित तरी नक्कीच असावीत असे वाटत होते. पण आमचे विमान तर चक्क ब-यापैकी नवे एअरबस ए ३२० होते आणि ते ठरलेल्या वेळेच्या आधीच मुंबईहून निघाले. विमानात हवाई सुंदरींचा मोठा ताफा नसला तरी आमच्या विभागात एक हंसतमुख युवक आणि एक चुणचुणीत युवती होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर विमानकंपन्या निघाल्यावर त्यातल्या सगळ्यांना तितक्या लावण्याच्या खणी कोठून मिळणार आहेत थोडे सौंदर्यप्रसाधन करून आणि सफाईदार बोलण्या वागण्याच्या सरावाने त्यांना एक प्रसन्न असे व्यक्तीमत्व प्राप्त होते आणि सेवावृत्ती, तत्परता, कार्यकुशलता वगैरेचे कसून प्रशिक्षण त्यांना दिले जात असावे.\nडेक्कन एअरच्या ‘नो फ्रिल्स’चा अनुभव तसा सुरुवातीपासूनच आला. सरसकट सर्व प्रवाशांना लिमलेट, चॉकलेटच्या गोळ्या, कापसाचे बोळे, स्वागतार्थ शीतपेय वगैरे वाटण्याच्या इंडियन एअरलाइन्समधील पूर्वापार पध्दतीला पूर्णपणे चाट देण्यात आला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवासात सगळ्यांना तहान लागणार होती. ती भागवण्यासाठी पिण्याच्या पाण्याची छोटी बाटली तेवढी मिळाली. विमानातील प्रत्येक प्रवाशाला त्याची निवड विचारून हवा असलेला नाश्ता देणे आणि नंतर रिकाम्या झालेल्या सगळ्या प्लेट्स गोळा करणे हे एक केबिन क्र्यूचे मोठे किंबहुना मुख्य काम असे. आमच्या विमानात एका छोट्याशा ट्रॉलीवर सँडविच, पेस्ट्रीसारखे दोन तीन खाद्यपदार्थ, चहा कॉफी आणि थंड पेये ठेवून ती फिरवण्यात आली. त्यातून आपल्याला हव्या त्या गोष्टी रोख पैसे मोजून विकत घ्यायच्या होत्या. त्यांच्या अवाच्या सवा किंमती पाहून फारसे कोणी त्या विकत घेतच नव्हते. “त्याला एवढं कसलं सोनं लागलं आहे ते पहावं तरी” असे म्हणत आम्ही एक सँडविच विकत घेतले आणि दोघांनी ते वाटून खाल्ले. “यापेक्षा आपण आपल्या घरी किती चविष्ट सँडविच बनवतो” अशी त्यावर आमच्या मनात उठलेली प्रतिक्रिया आमच्या चेहे-यावर स्पष्ट दिसत असेल.\nनाश्त्याचे काम पटकन आटोपल्यामुळे केबिन क्र्यूला भरपूर मोकळा वेळ होता. त्या वेळात त्यांनी कांही शोभेच्या, कांही उपयोगाच्या आणि कांही चैनीच्या अशा दहा बारा वस्तू ट्रॉलीवर ठेवून लिलावासाठी फिरवल्या. त्यासाठी प्रवाशांनी एका कागदावर आपली बोली लिहून द्यायची. सर्व कागद गोळा केल्यानंतर ज्या वस्तूसाठी ज्या प्रवाशाची बोली सर्वात अधिक असेल त्याने ती वस्तू तेवढ्या किंमतीला विकत घ्यायची. त्यातल्या कांही वस्तू माझ्याकडे आधीच असल्यामुळे त्याची गरज नव्हती, माझ्याकडे ज्या नव्हत्या त्या माझ्या कांही कामाच्या नव्हत्या आणि कांही वस्तू पाहून तर त्यांचे काय करायचे तेच समजत नव्हते. बहुतेक वस्तूंच्या लिलावातील बोली लावण्यासाठी ठेवलेली कमीत कमी किंमतच आंवाक्याबाहेर वाटत असल्यामुळे उगाच गंमत म्हणून हा खेळ खेळण्यात अर्थ नव्हता. त्यामुळे मी कशावरच बोली लावली नाही.\nविमानात काय चालले आहे हे पाहण्यात थोडा वेळ गेला, थोडा पेपर वाचण्यात आणि उरलेला त्यातले सुडोकू कोडे सोडवण्यात. ते कोडे सुटत आले होते तेवढ्यात विमान खाली येऊ लागले आणि एक दोन गिरक्या घेऊन बंगलोरच्या एचएएल विमानतळावर उतरले. या विमानतळाचे हे बहुधा माझे शेवटचेच दर्शन असावे. बंगलोरजवळ देवनहळ्ळी इथे बांधलेला नवा अद्ययावत विमानतळ सुरू होऊन सर्व उड्डाणे आता तिथून निघणार आणि तिथेच उतरणार असल्याची बातमी आधीच पसरली होती. मैसूरहून परतीचा प्रवास आम्ही तिथूनच केला. आमचे विमान ठरलेल्या वेळेआधीच उडाले होते आणि दहा मिनिटे आधीच बंगलोरला पोचलेसुध्दा. म्हणजे डेक्कन एअरने त्यांचे काम चोख बजावले होते. पण त्या दिवशी विमानतळावरील कर्मचारी सहकार्य करीत नव्हते की त्यातले बरेचसे लोक नव्या विमानतळाचे काम पहायला तिकडे गेले होते कोण जाणे, आमचे सामान कांही केल्या पट्ट्यावर येत नव्हते. त्या वेळेला दुसरे कोठलेही विमान तिथे उतरलेले नव्हते त्यामुळे फक्त आमच्या विमानातले प्रवासीच सामानाची वाट पहात उभे होते आणि ते सुध्दा सगळे मिळून फार फार तर चाळीस पन्नास लोक असतील. बाकीचे प्रवासी हातातल्या बॅगा घेऊन बाहेर चालले गेले होते. म्हणजे विमानात असे कांही फार सामान नसणार. तरीही ते अर्ध्या तासानंतर विमानतळावरील फिरत्या पट्ट्यावर आले आणि गोगलगायीच्या गतीने येत राहिले.\nबंगलोरहून मैसूरला जाण्यासाठी गाडीची सोय केलेली होती. बाहेर आमचा चालक ‘घोरे’ असे नांव लिहिलेला फलक हांतात घेऊन उभा होता. तो आमच्यासाठीच असणार हे मी त्याला पाहतांच ओळखले. यापूर्वीसुध्दा ‘गारे’, गोरे’, ‘घाटे’, ‘घासे’ वगैरे आडनांवे मला मिळालेली आहेत. एकदा तर मला ‘घोष’ करून टाकले होते आणि ‘गर्ग’ नांवाच्या माझ्या सहका-याला ‘जॉर्ज’. इतकेच नव्हे तर त्याला फॉरेनर समजून त्याच्यासाठी वातानुकूलित लिमोसिन पाठवलेली होती. पण गोरा साहेब न आल्याचे पाहून तिचा ड्रायव्हर आपली गाडी रिकामीच परत घेऊन गेला. ‘घोष’ साहेबासाठी म्हणजे माझ्यासाठी आलेल्या साध्या गाडीने आम्हा दोघांना गेस्ट��ाउसपर्यंत पोचवले. आता दूरसंचारव्यवस्थेत प्रगती झालेली असल्यामुळे आम्हाला न्यायला आलेल्या गाडीचा नंबर, रंग, त्याची मेक, ड्रायव्हरचे नांव, त्याचा मोबाईल फोन नंबर वगैरे सर्व इत्थंभूत माहिती मुंबईहून निघण्यापूर्वीच मला मोबाइल फोनवर मिळालेली होती. त्यामुळे त्याला सहज शोधता आले असते. पण त्याची गरज पडली नाही.\nदुपारची वेळ असल्यामुळे बंगलोरचे रस्ते तुडुंब भरलेले नव्हते, पण ते रिकामेही नव्हते. शहरातले रस्ते पार करून बाहेर पडण्यातच पाऊण तास गेला. ट्रॅफिक जॅम असता तर आणखी किती वेळ लागला असता कोण जाणे. बंगलोर ते मैसूरचा हमरस्ता मात्र फारच सुरेख आहे. रस्त्यात कसलेही खाचखळगे किंवा अडथळे नाहीत आणि दोन्ही बाजूला मे महिन्यातसुध्दा हिरवी गर्द अशी वनराई. मध्येच एकादा गुलमोहर लाल चुटुक फुलांनी बहरलेला दिसायचा. कांही झाडांर पांढ-या किंवा पिवळ्या फुलांची नक्षी दिसायची. अधून मधून लहान मोठी गांवे लागत होती, त्यात दोन तीन ब-यापैकी मोठी होती. तिथे कॉलेजे, हॉस्पिटले वगैरे दिसली. रस्त्यात माणसांची गर्दी होती, पण कुठेही त्यातून जाणारा रस्ता अरुंद झाला नव्हता की त्यात वाहनांची कोंडी होत नव्हती. अपेक्षेप्रमाणे तीन साडेतीन तासात मैसूरला जाऊन पोचलो.\nविद्युतनिर्मितीचे अर्थशास्त्र सप्टेंबर 28, 2020\nअणुविद्युतकेंद्रांचे प्रकार सप्टेंबर 27, 2020\nअणुऊर्जेपासून विजेची निर्मिती – १ इतिहास आणि विज्ञान सप्टेंबर 25, 2020\nअनाग्रही सभ्य भूमिका सप्टेंबर 18, 2020\nमोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया ऑगस्ट 30, 2020\nगणपतीच्या आरत्या आणि स्तोत्रे ऑगस्ट 28, 2020\nया ब्लॉगवरील गणेशोत्सव ऑगस्ट 28, 2020\nदशावतार जुलै 25, 2020\nआध्यात्मिक ‘तो मी नव्हेच’ – चिदानंदरूपः शिवोSहम् शिवोSहम् जुलै 16, 2020\nश्यामची आई आणि साने गुरुजी जून 11, 2020\nहोडी ते पाणबुडी एप्रिल 28, 2020\nअणुशक्तीचा शोध – एक नवा स्रोत एप्रिल 13, 2020\nविजेची निर्मिती मार्च 4, 2020\nऊर्जेचे उगमस्थान फेब्रुवारी 25, 2020\nनिरनिराळे परंपरागत ऊर्जास्रोत फेब्रुवारी 23, 2020\nमानवी संबंध फेब्रुवारी 12, 2020\nपंपपुराण – भाग ४ – विविधता जानेवारी 31, 2020\nपंपपुराण – भाग ३ – तांत्रिक माहिती जानेवारी 30, 2020\nपंपपुराण – भाग २ – सेंट्रिफ्यूगल पंप जानेवारी 9, 2020\nपंपपुराण – भाग १ : लहानपणी पाहिलेले पंप जानेवारी 8, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2020-09-29T01:07:48Z", "digest": "sha1:CMOUEJ3IWKK3AQTOFVOMSMBMPBAQ3XRG", "length": 4964, "nlines": 59, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वायोमिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवायोमिंग (इंग्लिश: Wyoming) हे अमेरिकेमधील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. अमेरिकेच्या मध्य-उत्तर भागात वसलेल्या ह्या राज्यामध्ये अत्यंत तुरळक लोकवस्ती आहे. वायोमिंग हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १०वे राज्य आहे.\nटोपणनाव: इक्वॅलिटी स्टेट (Equality State)\nअमेरिकेच्या नकाशावर चे स्थान\nक्षेत्रफळ अमेरिकेत १०वा क्रमांक\n- एकूण २,५३,३४८ किमी²\n- रुंदी ४५० किमी\n- लांबी ५८१ किमी\n- % पाणी १३.५\nलोकसंख्या अमेरिकेत ५०वा क्रमांक\n- एकूण ५,६३,६२६ (२०१० सालच्या गणनेनुसार)\n- लोकसंख्या घनता २.०८/किमी² (अमेरिकेत ४९वा क्रमांक)\nसंयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश १० जुलै १८९० (४४वा क्रमांक)\nवायोमिंगच्या उत्तरेला मोंटाना, पश्चिमेला आयडाहो, पूर्वेला साउथ डकोटा व नेब्रास्का, दक्षिणेला कॉलोराडो तर नैर्‌ऋत्येला युटा ही राज्ये आहेत. शायान ही वायोमिंगची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nवायोमिंगचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ५ मे २०१७ रोजी १०:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/rotraviras-las-mhanje-kay-ani-tyache-mahatva", "date_download": "2020-09-29T01:49:28Z", "digest": "sha1:7CPW4OZQMBAO5KT3JMVMQX3MFXPCNEK6", "length": 10089, "nlines": 213, "source_domain": "www.tinystep.in", "title": "रोटाव्हायरस लस म्हणजे काय ? आणि त्याचे महत्व - Tinystep", "raw_content": "\nरोटाव्हायरस लस म्हणजे काय \n ही लस माझ्या बाळाला मिळणे आवश्यक आहे का तुम्ही बाळाच्या लसीकरणाचा चार्ट वाचता तेव्हा प्रामुख्याने रोटाव्हायरस लसबद्धल डोक्यात प्रश्न निर्माण होतात. आणि ह्या प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार आहोत. रोटाव्हायरसाच्या संसर्गाने आतड्याचा रोग बालकांना होतो, पा��� वर्षाच्या मुलांना तो मुख्यत्वे होतो. विकसनशील देशात जेथे स्वच्छतेचे प्रमाण कमी असते तेथे तो जास्त प्रमाणात त्याचा संसर्ग होतो . या रोटाव्हायरसाच्या संसर्गामुळे लहान आतडयाच्या आतील भागातील पेशीवर परिणाम होतो. याची लक्षणे प्रामुख्याने ताप, उलट्या होणे, तीव्र अतिसार, आहेत. दोन दिवसात याचा परिणाम बालकांच्या प्रकृतीवर होताना दिसून येतो. अगोदर उलट्या होतात मग आठवड्यानंतर पाण्यासारखे जुलाब व्हायला लागतात. ही लक्षणे ६ महिन्यांच्या ते २ वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये दिसून येतात. रोटाव्हायरस हा वेगाने पसरणारा रोग आहे, तो बालकापासून ते प्रौढ व्यक्तींनाही होऊ शकतो, त्याला प्रतिकार करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती मोठ्या प्रमाणात असायला हवी. रोटाव्हायरस मुळे अतिसार होऊन मोठ्या प्रमाणात बालके दगावण्याची शक्यता असते. त्यासाठी hydration therapy ही सांसर्गिक झालेल्या बालकासाठी खूप महत्वाची आहे. या मध्ये मुलांच्या शरीरातील पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करतात. जागतिक आरोग्य संघटना रोटाव्हारसच्या लसला दरवर्षी विकसनशील देशातील बालकांना देण्याचे नियोजन करतेय. ह्या लसीमुळे १५ - ३० टक्क्यांनी तीव्र अतिसाराचे रुग्ण कमी होत आहेत. भारतानेही रोटाव्हारसची लस प्रत्येक बालकाला देण्याचे नियोजन केलेय.\nसध्या तीन रोटाव्हायरस लस भारतात उपलब्ध आहेत\n.१) रोटाव्हॅक - ही लस २०१४ मध्ये भारतात तयार केली गेली. ही लस तोंडात दिली जाते ह्याचे ३ डोस आहेत. चार आठवड्याच्या अंतराने दिली जाते, बाळाच्या जन्मानंतर सहा आठवद्यानंतर ही लास द्यायला सुरुवात करावी.\n२) रोटरिक्स - ह्या लसीचे २ डोस आहेत.\n३) रोटरीक - ही लसही तोंडत दिली जाते. ह्या लसींची किंमत इतर लसीइतकीच आहे . जागतिक आरोग्य संघटनेच्या अनिवार्य लसींच्या यादीमध्ये रोटाव्हायरस लस चा समावेश होतो. ही लस बाळाला द्या. वाटल्यास त्यासाठी सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राला\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी म���तृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/shivsena-aditya-thackeray-in-worli-vidhansabha-constituency-mhas-399651.html", "date_download": "2020-09-29T01:44:56Z", "digest": "sha1:L5QQXKQMK3APS2BCMAOW4F4ZF7OTJOCM", "length": 19190, "nlines": 187, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आदित्य ठाकरेंनी मुहूर्त साधला, विधानसभेआधी कोळी बांधवांच्या भावनांना साद, Shivsena aditya thackeray in worli vidhansabha constituency mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nआदित्य ठाकरेंनी मुहूर्त साधला, विधानसभेआधी कोळी बांधवांच्या भावनांना साद\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विचारले प्रश्न\nIPL 2020 : थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी,\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\nआदित्य ठाकरेंनी मुहूर्त साधला, विधानसभेआधी कोळी बांधवांच्या भावनांना साद\nआदित्य ठाकरे यांनी वरळीतील समुद्रात नारळ अर्पण करण्याच्या कोळी बांधवांच्या पारंपरिक सोहळ्यात सहभाग घेतला.\nमुंबई, 15 ऑगस्ट : वरळी विधानसभा मतदारसंघातून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार का, याची चर्चा सुरू आहे. अशातच आज नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे यांनी वरळीतील समुद्रात नारळ अर्पण करण्याच्या कोळी बांधवांच्या पारंपरिक सोहळ्यात सहभाग घेतला.\nआदित्य ठाकरे हे गेले काही दिवस वारंवार वरळी विधानसभा क्षेत्रात वेगवेगळ्या कार्यक्रमांनिमित्त उपस्थितीत राहत आहेत. नारळी पौर्णिमेनिमित्त आज शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत आदित्य यांनी आवर्जून वरळीतील कोळी समाजाच्या महत्त्वाच्या सणादिवशीच स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यामुळे पुन्हा आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभा लढवणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.\nआदित्य ठाकरे आणि वरळी विधानसभा\nशिवसेनेच्या 53 वर्षांच्या इतिहासात ठाकरे घराण्यातील एकही सदस्याने निवडणूक लढलेली नाही. पण आदित्य ठाकरे प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरतील, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे मुंबईतील वरळी मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष आणि वरळीतील माजी आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आदित्या यांना वरळीतील लढाई सोपी जावी म्हणूनच सचिन अहिर यांना शिवसेनेनं गळाला लावल्याची चर्चा आहे.\nदौंड : कुरकुंभ MIDC मध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या ��गाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.headlinemarathi.com/tag/%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-29T00:45:17Z", "digest": "sha1:JW346UE5IXRZPHYV7YR27DPMHAF42TLV", "length": 11529, "nlines": 152, "source_domain": "www.headlinemarathi.com", "title": "कनिका कपूर Archives - Marathi News at Headline Marathi - Marathi Batmya | Mumbai News | Pune News | Maharashtra News |", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोरोनातून बरी झालेल्या कनिका कपूरने सोडले मौन\nगायिका कनिका कपूर कोराना विषाणूची लागण झालेली पहिली बॉलिवूड सेलिब्रिटी होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर ती अनेक जणांच्या संपर्कात आली. यादरम्यान तिने पार्टीलाही...\nकनिका कपूरला १५ दिवसांनंतर रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज\nगायिका कनिका कपूरने कोरोनाव्हायरसवर मात केली आहे. एका दिवसापूर्वी कनिका कपूरची पाचव्यांदा टेस्ट झाली होती आणि त्यानंतर रविवारी सहाव्यांदा तिची कोरोनाव्हायरसची टेस्ट...\nकरोना कनिकाची पाठ सोडेना; पाचव्यांदा रिपोर्ट पॉझिटिव्ह\nप्रसिद्ध बॉलिवूड गायिका कनिका कपूरची पाचव्यांदा करोना चाचणी करण्यात आली आणि पाचव्यांदाही तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दर ४८ तासांनी करोनाबाधित रुग्णाची चाचणी...\n‘मला घरची आठवण येतेय’; कनिका कपूर भावूक\n‘बेबी डॉल’, ‘चिट्टीया कलाइया’ या सारख्या गाण्यांमुळे तरुणाईमध्ये लोपकप्रिय असलेल्या कनिका कपूरला करोनाची लागण झाली आहे. कनिकाच्या चारही टेस्ट पॉझिटीव्ह आल्या आहेत....\nकनिका कपूरचा तिसरा रिपोर्टही आला पॉझिटिव्ह\nगायिका कनिका कपूरची तिसऱ्यांदा करोना विषाणूची चाचणी करण्यात आली. तिसऱ्यांदा हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार कनिकाच्या पहिल्या दोन चाचणींच्या...\nगायिका कनिका कपूरवर गुन्हा दाखल\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्थरीय बैठक बोलावली. या बैठकीत बॉलिवूड गायिका कनिका कपूर विरोधात एफआयर नोंदवण्याचे आदेश आदित्यनाथांनी दिले. वस्तुस्थिती...\nकनिका कपूरच्या संपर्कात आलेल्या खासदाराचा कोरोना रिपोर्ट आला…\nबॉलिवूडमधील ‘बेबी डॉल’ फेम गायिका गायिका कनिका कपूरने शुक्रवारी तिला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली. तिच्या संपर्कात दुष्यंत सिंग, वसुंधराराजेंसह...\nगायिका कनिका कपूर कोरोना पॉझिटिव्ह, लपवली होती ट्रॅव्हल हिस्ट्री\nबॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरची करोनाची चाचणी करण्यात आली होती. यात ती पॉझिटीव्ह निघाल्याचे समोर आले आहे. कनिका १५ मार्चला लंडनहून भारतात...\nदिल्ली : ३ हजार २९२ नवीन कोरोना बाधितांची नोंद\n२ लाख ३६ हजार ६५१ रुग्ण कोरोना मुक्त झाले | #Delhi #Coronavirus #3292newcases\nमध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती रुग्णालयात दाखल\nतब्येत जास्त बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले | #UmaBharti #Admitted #AIIMS #Coronavirus\nदेश : २४ तासांत ८२ हजार १७० कोरोना बाधित रुग्णांची नोंद\nएका दिवसात १ हजार ३९ जणांचा मृत्यू झाला | #India #Coronavirus #82170newcases\nमहाराष्ट्र पोलीस : एका दिवसात १८९ पोलिसांना कोरोनाची लागण\nमृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या २४५ वर पोहचली | #Maharashtra #Coronavirus #189newcases\nपहा राम मंदिर भूमिपूजन अयोध्याहून लाईव्ह फक्त हेडलाईन मराठी वर\nपहा राम मंदिर भूमिपूजन अयोध्याहून लाईव्ह फक्त हेडलाईन मराठी वर #RamMandir #BhoomiPujan #Ayodhya\nराफेलच्या भारतीय भूमीवर लँडिंग झाल्यावर पंतप्रधान मोदी हे म्हणाले…\nफ्रान्समधून निघालेले ५ राफेल लढाऊ विमान आज अंबाला एअर बेसवर पोहोचले #rafalejets #fighterjets #narendramodi\nअभिनेता सुशांत सिंग राजपूत याने केली आत्महत्या\nसुशांत सिंग राजपूत हे त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी रविवारी 14 जून 2020 रोजी मृत अवस्थेत आढळले. त्यांचे मृतदेह आढळताच घरात काम करणाऱ्या...\nदिल्ली : ३ हजार २९२ नवीन कोरोना बाधितांची नोंद\n२ लाख ३६ हजार ६५१ रुग्ण कोरोना मुक्त झाले | #Delhi #Coronavirus #3292newcases\nमध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती रुग्णालयात दाखल\nतब्येत जास्त बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले | #UmaBharti #Admitted #AIIMS #Coronavirus\nदेश : २४ तासांत ८२ हजार १७० कोरोना बाधित रुग्णांची नोंद\nएका दिवसात १ हजार ३९ जणांचा मृत्यू झाला | #India #Coronavirus #82170newcases\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://amnapur.epanchayat.in/?page_id=12", "date_download": "2020-09-28T23:47:39Z", "digest": "sha1:7R4ES5Z7S2G4Z7DVC2TIKGHYEBSIR6X3", "length": 4329, "nlines": 41, "source_domain": "amnapur.epanchayat.in", "title": "संस्था | आमणापूर ग्राम पंचायत", "raw_content": "\nआमणापूर सर्व सेवा सोसायटी.\nविठ्ठल विविध सह सेवा सोसा.\nकृष्णामाई कार्यकारी विविध सेवा सोसायटी.\nगेसूदराज सेवा सोसायटी आदी 4 सेवा सोसायटी असून त्यांचेमाफर्त शेतकयांना पीक कर्जाचे कमी व्याज दराने वाटप केले जाते.\nसहकारी सेवा सोसायटीची माहिती खालीलप्रमाणे.\n1) आमणापूर सर्व सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन निवृत्ती सखाराम पाटील हे असून सोसायटीचे भाग भांडवल 9385590/– एवढे असून गावातील शेतकयांना पीक कर्जापोटी रु. 7233144/– एवढे कर्ज वितरीत केलेेले आहे. पंतप्रधान घोषनेनुसार शेतकयाचे रु. 1360209/– एवढे कर्ज माफ झालेले आहे. नफा नाही.\n2) विठ्ठल विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन रंगराव जोती ओटे हे असून सोसायटीचे भागभांडवल रु.2321453/– असून गावातील शेतकयांना पीककर्जापोटी रु. 77,60972/– कर्ज वितरीत केलेले आहे भारत सरकारच्या घोषनेनुसार शेतकयांचे रु. 1808227/– एवढे कर्ज माफ झालेले आहे. नफा 457517/–\n3) कृष्णामाई कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन राजाराम आनंदा तातुगडे असून सोसायटीचे भागभांडवल रु. 160710/– असून गावातील शेतकयांंना पीक कर्जापोटी रु. 1672808/– एवढे कर्ज वितरीत केलेले आहे भारत सरकारच्या शेतकयांच्या कर्जमाफी घोषनेनुसार रु. 14607/– एवढे कर्ज माफ झालेले आहे. नफा 58105\n4) गेसूदराज सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन तुकाराम तायाप्पा पाटील सोसायटीचे भागभांडवल रु. 255000/– असून गावातील शेतकयांना पीक कर्जापोटी रु. 1559320/– एवढे कर्ज वितरीत केलेले आहे शासनाच्या शेतकरी कर्ज माफीचे रु. 158337/– एवढे कर्ज माफ झालेले आहे. नफा 47751\n© 2020 आमणापूर ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/your-video?lang=en&limit=9&start=27", "date_download": "2020-09-29T00:28:11Z", "digest": "sha1:W7IOLYGMSX5Q7OGURHPW5TPVMD72EXYN", "length": 3850, "nlines": 94, "source_domain": "bharat4india.com", "title": "तुमचे व्हिडिओ", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nकोकणात भरलं पुष्प प्रदर्शन\n'जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथदिंडी'\nएकविरा आई, तू डोंगरावरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/gu-professor-vishal-chari-body-found-paroda-5499", "date_download": "2020-09-29T00:48:07Z", "digest": "sha1:VULLX2GQFRXKN4JP7VL4THK52HDSISBG", "length": 11003, "nlines": 113, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "प्राध्यापक विशाल च्‍यारी यांचा मृतदेह सापडला | Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020 e-paper\nप्राध्यापक विशाल च्‍यारी यांचा मृतदेह सापडला\nप्राध्यापक विशाल च्‍यारी यांचा मृतदेह सापडला\nशुक्रवार, 11 सप्टेंबर 2020\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे दोन आठवड्यांपासून प्राध्यापक विशाल च्‍यारी हे बेपत्ता झाले होते. दोन आठवड्यापूर्वी चंद्रेश्वर पर्वताच्या पायथ्याशी विशाल यांची चारचाकी आढळून आली होती. त्यानंतर काही दिवसांनी आयआरबी जवानांनी विशाल यांचा शोध घेण्यासाठी जंगल परिसर धुंडाळून काढला होता.\nसासष्टी: गेल्या चौदा दिवसांपासून अचानक गायब झालेल्या गोवा विद्यापीठातील सहाय्‍यक प्राध्यापक विशाल च्यारी यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत गुडी पारोडा येथील चंद्रेश्वर पर्वत परिसरातील जंगलात आज दुपारी आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळखणे कठीण बनले होते. पण, अंगावरील कपडे व अन्य साहित्यावरून विशाल यांची ओळख पटविण्यात आली. त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती मिळालेली नाही.\nयापूर्वी त्यांची कार गुढी पारोडा परिसरातच सापडली होती. त्यावेळी कारमधील वस्तूंची तपासणी करताना पोलिसांना काही महत्त्‍वाचे धागेदोरे सापडल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्या धागेदोऱ्यांच्या सहाय्याने पोलिस आत्महत्येचा गुंता सोडवतील असे दिसते. आजवर च्यारी यांचा शोध पोलिस घेत होते. ते जिवंत सापडतील, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. त्यामुळे काही महत्त्‍वाची माहिती मिळूनही पोलिसांनी आपले लक्ष च्यारी यांच्या शोधाकडेच लावले होते. ‘च्यारी आधी सापडू द्या नंतर ते गायब होण्याचे कारण उकलू’ अशी पोलिस तपासाची पद्धत असावी असे दिसते. आता च्यारी यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत सापडल्याने पोलिस आता त्यांच्या आत्महत्येच्या कारणांपर्यंत पोचतील का असा प्रश्‍‍न लोकांकडून उपस्‍थित केला जात आहे.\nपँटच्‍या सहाय्‍याने गळफास घेतलेल्‍या अवस्‍थेत आढळले\nसासष्टी: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे दोन आठवड्यांपासून प्राध्यापक विशाल च्‍यारी हे बेपत्ता झाले होते. दोन आठवड्यापूर्वी चंद्रेश्वर पर्वताच्या पायथ्याशी विशाल यांची चारचाकी आढळून आली होती. त्यानंतर काही दिवसांनी आयआरबी जवानांनी विशाल यांचा शोध घेण्यासाठी जंगल परिसर धुंडाळून काढला होता.\nआज काही स्थानिक कामानिमित्त आत जंगलात गेले असता त्यांना जंगलात दुर्गंधी पसरल्याचे आढळून आले. त्यांनी शोध घेतला असता त्यांना स्वतःच्याच पँटच्या साहाय्याने गळफास घेतलेला मृतदेह सापडला. केपे पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेह खाली उतरवाला.\nयाप्रकरणी विशाल यांच्या कुटुंबियांशी केलेल्या चौकशीदरम्यान अंगावरील हिरव्या रंगाचे टी शर्ट आणि अन्य साहित्यावरून विशाल यांची ओळख पटली. मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला आहे.\nविशाल च्‍यारी हे मूळ बोरी येथील रहिवाशी असून सध्या मेरशी येथे राहत होते. दोन वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता आणि ते आणि त्यांची पत्नी मडगाव येथील उच्च माध्यमिक विद्यालयात शिकवत होते, तर नुकतेच विशालची गोवा विद्यापीठात बढती झाली होती. विशाल आणि त्यांची पत्नी गणेश चतुर्थीनिमित्त मूळ घरी जाऊन आले होते. विशाल बेपत्ता झाल्यावर जुने गोवे पोलिस स्थानकात तक्रार नोंद केलेली आहे.\nसर्जनशील उपक्रमांच्या आयोजनातील ब्रॅण्ड : ‘अभिनव क्रिएशन्स’\nमडगाव: सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक ��� सर्जनशील उपक्रमांचे आयोजन हे सहसा...\nखुद्द क्रांतिवीर मार्गावर मटका व्यवसाय\nम्हापसा: खोर्ली भागात क्रांतिवीर मुकुंद धाकणकर मार्गावरच उसपकर जंक्शनवर मटका...\n‘अटल ग्राम’चा उपक्रम मंजूर\nसांगे: नेत्रावळी अटल आदर्श ग्राम समितीची बैठक आमदार प्रसाद गावकर यांच्या...\nढवळीकर ट्रस्टतर्फे मडकईत कोविडसंबंधी आरोग्य तपासणी\nफोंडा: कोरोनाची महामारी राज्याला सतावत असताना लोकांच्या मनात भीती निर्माण झाली...\n‘संजीवनी’च्या प्रमुखपदी नरेंद्र सावईकर यांना नेमा\nफोंडा: राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी मगो पक्षाचे पहिले मुख्यमंत्री तथा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/killers-swapnil-walke-sourced-gun-bihar-crime-branch-visted-soon-5655", "date_download": "2020-09-29T00:29:43Z", "digest": "sha1:CCND33G2VSVKUDPIFL3LUFD57KSPN5BS", "length": 9634, "nlines": 110, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "स्वप्नील वाळके खून प्रकरण: क्राईम ब्रँचचे पथक पिस्तूल चौकशीसाठी बिहारला जाणार | Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020 e-paper\nस्वप्नील वाळके खून प्रकरण: क्राईम ब्रँचचे पथक पिस्तूल चौकशीसाठी बिहारला जाणार\nस्वप्नील वाळके खून प्रकरण: क्राईम ब्रँचचे पथक पिस्तूल चौकशीसाठी बिहारला जाणार\nमंगळवार, 15 सप्टेंबर 2020\nस्वप्नील वाळके यांच्या खुनासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल बिहार येथून खरेदी करण्यात आले होते. त्यामुळे क्राईम ब्रँचचे पथक चौकशीसाठी येत्या काही दिवसांत जाणार आहेत.\nपणजी: मडगाव येथील कृष्णी ज्वेलर्सचे मालक स्वप्नील वाळके यांच्या खूनप्रकरणातील संशयित मुस्तफा शेख, एव्हेंडर रॉड्रिग्ज व ओमकार पाटील या तिघांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने आणखी चार दिवसांनी वाढ केली. या खुनासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल बिहार येथून खरेदी करण्यात आले होते. त्यामुळे क्राईम ब्रँचचे पथक चौकशीसाठी येत्या काही दिवसांत जाणार आहेत.\nदरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीवेळी मडगाव पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व त्यानंतर सोडून दिलेल्या एडिसन गोन्साल्वीस याच्या अटपूर्व जामिनावरील सुनावणी त्याच्या वकिलांनी वेळ मागितली त्यामुळे ही सुनावणी आता येत्या बुधवारी (१६ सप्टेंबरला) ठेवली आहे. तिघा संशयितांची दहा दिवसांची कोठडी काल संपल्याने क्राईम ब्रँचने त्यांना आज न्यायालयात उभे केले होते. या प्रकरणाचा तपास अजून पूर्ण झालेला नाही तसेच नोंद करण्यात आलेल्या ��बान्यांची पडताळणी करण्यासाठी संशयितांच्या कोठडीची आवश्‍यकता आहे अशी बाजू सरकारी वकिलांनी न्यायालयात मांडली.\nसंशयित मुस्तफा शेख याने स्वप्नील वाळके याचा पिस्तूलने गोळी झाडून खून केला. हे पिस्तूल संशयित एव्‍हेंडर रॉड्रिग्ज याने बिहार येथून विकत घेतले होते. त्याने चौकशीत पोलिसांना दिलेल्या जबानीत हे पिस्तूल बिहारमधील एका रेल्वे स्थानकावर एका तरुणाकडून खरेदी केले होते. त्या तरुणाचा मोबाईल क्रमांकही पोलिसांना एव्हेंडरच्या मोबाईलमधून शोधून काढला आहे. मयत स्वप्नील तसेच संशयितांमध्ये संवाद झाला होता का याची माहिती त्यांच्या मोबाईलमधील क्रमांकामधून शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत असून सध्या तरी अजून तसा पुरावा सापडलेली नाही, अशी माहिती पोलिस सूत्राने दिली.\nसंशयित एव्हेंडर रॉड्रिग्ज याने जबरी चोरी करताना धाक दाखविण्यासाठी पिस्तूल बिहार येथून विकत घेतले होते. त्याच्या चौकशीसाठी पोलिस पथक जाण्यासाठी तयारी करत आहे. मात्र, सध्या रेल्वे सेवा नसल्याने तेथपर्यंत पोहचण्यासाठी अडथळा झाला आहे. चौकशी करण्यासाठी जाताना सोबत संशयिताला नेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nगेल्या काही दिवसांत अंमली पदार्थांच्या गैरव्यवहारात गुंतलेल्या काही सिने-...\n२०११ क्रिकेट विश्वचषक : महेंद्रसिंग धोनीने मारलेल्या षटकाराचा चेंडू गवसला\nमुंबई: महेंद्रसिंग धोनीने षटकार खेचत २०११ च्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत...\nअकरा महिन्यांत डिचोलीत दोन मजुरांची हत्या\nडिचोली: गेल्या आठवड्यात न्हावेली-साखळी येथे झालेली निर्घूण हत्या धरून मागील...\nकोरोना महामारी म्हणजे सहनशीलतेची परीक्षा\nपाळी: कोरोनाची महामारी म्हणजे माणसाच्या सहनशीलतेची परीक्षा असून शारीरिक...\nन्हावेलीतील खून कौटुंबिक कारणातूनच; चुलत भाऊ, भाच्यासह तिघांना अटक\nडिचोली: न्हावेली-साखळी येथील खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे योग्यदिशेने वळवताना...\nखून पिस्तूल बिहार bihar crime crime branch पोलिस सरकार government मोबाईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/suresh-raina-communicated-retirement-decision-day-after-announcement-4668", "date_download": "2020-09-29T00:20:33Z", "digest": "sha1:CG5DUBFMEQCUFMH7IJNUES4VAGBKU7S3", "length": 6717, "nlines": 108, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "सुरेश रैनाच्या निवृत्तीचे हुकले टायमिंग | Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020 e-paper\nसुर��श रैनाच्या निवृत्तीचे हुकले टायमिंग\nसुरेश रैनाच्या निवृत्तीचे हुकले टायमिंग\nमंगळवार, 18 ऑगस्ट 2020\nभारतीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीबरोबर राम-लक्ष्मणाप्रमाणे नाते असलेल्या सुरेश रैनाने धोनीच्या निवृत्ती घोषणेनंतर लगेचच आपल्या निवृत्तीचीही घोषणा केली; परंतु तो प्रोटोकॉलप्रमाणे बीसीसीआयला कळवायला विसरला, अखेर त्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ तारखेला अधिकृतपणे बीसीसीआयला कळवले.\nनवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीबरोबर राम-लक्ष्मणाप्रमाणे नाते असलेल्या सुरेश रैनाने धोनीच्या निवृत्ती घोषणेनंतर लगेचच आपल्या निवृत्तीचीही घोषणा केली; परंतु तो प्रोटोकॉलप्रमाणे बीसीसीआयला कळवायला विसरला, अखेर त्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ तारखेला अधिकृतपणे बीसीसीआयला कळवले.\nधोनीने ६.२९ या विशिष्ट वेळेचा उल्लेख करत १५ ऑगस्टला निवृत्ती सोशल मीडियावरून जाहीर केली आणि क्रिकेटविश्‍वात खळबळ उडाली. त्यावेळी धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघातील सहकारी रैनासह काही खेळाडूंबरोबर होता. धोनीच्या निवृत्तीचे वृत कळताच रैनालाही मोठा धक्का बसला, त्यानेही भावनेच्या भरात आपली निवृत्ती जाहीर केली.\nनियमाप्रमाणे एखाद्या खेळाडूने निवृत्त व्हायचे असेल तर बीसीसीआयला अधिकृतपणे त्याची माहिती देणे आवश्‍यक असते.\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे निधन\nनवी दिल्ली: माजी अर्थ, परराष्ट्र आणि संरक्षणमंत्री जसवंतसिंह (वय ८२) यांचे आज...\nअशोक डिंडा गोव्याकडून खेळणार\nपणजी: भारताचा माजी आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज अशोक डिंडा आगामी मोसमात...\nभाजपचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nनवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते जसवंत सिंह यांचे आज दु:खद...\nनरेंद्र मोदींची ‘मन की बात’……..\nदिल्ली: 'मन की बात'च्या 69 व्या भागात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...\nभाजपविरोधात मतदान केलेल्यांवर कारवाई\nफोंडा: विजय समोर असतानाही दोन नगरसेवकांनी गद्दारी केल्यामुळेच फोंडा पालिकेच्या...\nभारत सोशल मीडिया चेन्नई चेन्नई सुपर किंग्ज chennai super kings\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/loksatta-sport-interview-with-boxer-amit-panghal-1888406/", "date_download": "2020-09-29T01:09:24Z", "digest": "sha1:GF72UHXDGGH7NKSIXHCSS5G7PBLUQPG2", "length": 17172, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Sport interview with Boxer Amit Panghal | टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्याचे ध्येय! | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nटोक्यो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्याचे ध्येय\nटोक्यो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्याचे ध्येय\nआठवडय़ाची मुलाखत : अमित पांघल, भारताचा बॉक्सर\nआठवडय़ाची मुलाखत : अमित पांघल, भारताचा बॉक्सर\nसध्या भारतीय बॉक्सिंगला चांगले दिवस आले असून पुरुषांसोबत महिला खेळाडूही पदकांची लयलूट करत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर मोहोर उमटवणारा हरयाणाचा बॉक्सर अमित पांघलने ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूवर दोन वेळा सरशी साधल्यामुळे त्याच्याकडे मोठय़ा आशेने पाहिले जात आहे. पांघलने गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्याआधी राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे आता ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरणे हेच माझे ध्येय असल्याचे अमित पांघलने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. अमितशी केलेली ही खास बातचीत-\nआशियाई क्रीडा स्पर्धेत आणि आता आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर काय भावना आहेत\nदोन्ही स्पर्धासाठी मी कसून तयारी केली होती. विशेष म्हणजे, मला माझ्या ४९ किलो वजनी गटाऐवजी आता ५२ किलो या नव्या वजनी गटात लढावे लागत आहे. त्यामुळे मी अधिकच जोमाने तयारी करत होतो. त्याच मेहनतीचे फळ मला मिळाले. देशासाठी सुवर्णपदक पटकावण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी या स्पर्धेत उतरलो होतो. उल्लेखनीय कामगिरीमुळे माझी यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.\nतुला ५२ किलो या नव्या वजनी गटात खेळावे लागत आहे, त्याची तयारी कशी केली होतीस\nनव्या गटात खेळण्याचे फार मोठे आव्हान माझ्यासमोर होते. या गटात खेळणाऱ्या अव्वल बॉक्सर्सच्या कामगिरीचा मी अभ्यास करत आहे. मात्र पहिल्याच स्पर्धेत यश मिळाल्याने मी आशावादी आहे. पहिल्यांदाच या गटात खेळत असल्याने माझ्यावर कोणतेही दडपण नव्हते. पूर्वीपेक्षा अधिक वजनी गटात खेळताना मोठय़ा प्रमाणात ताकद खर���च करावी लागते. त्यामुळे अखेपर्यंत ताकद आणि ऊर्जा कशी कायम राखता येईल, या गोष्टीवर मी मेहनत घेत आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या स्वरूपानुसार हा वजनी गट येत असून त्यामुळे मला आशियातील खेळाडूंचा खेळ जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली. आता या स्पर्धेत खेळल्याचा फायदा मला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत होणार आहे.\nउझबेकिस्तानचा २०१६ रिओ ऑलिम्पिकचा विजेता हसनबॉय दुसमाटोव्ह याच्यावर तू दोनदा मात केलीस, त्याच्याविषयी काय रणनीती आखली होतीस\nकोणत्याही अव्वल खेळाडूला हरवणे ही मोठी गोष्ट नसते. पहिल्यांदा हसनबॉयला हरवल्यानंतर माझा आत्मविश्वास उंचावला होता. त्यामुळे यावेळी तो माझ्यासमोर आला, त्यावेळी काहीसा बिथरला होता. त्याचा खेळ अपेक्षेनुसार होत नव्हता. त्यामुळे त्याला हरवताना मला फारसे प्रयास पडले नाहीत. यावेळी पदक माझे आहे, हा आत्मविश्वास असल्यामुळे मला सुवर्णपदक मिळवता आले.\nतुझे या खेळातील प्रेरणास्थान कोण आहे\nविजेंदर सिंगने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला बॉक्सिंगमध्ये पहिले पदक मिळवून दिले, त्याचवेळी माझा बॉक्सिंगमध्ये श्रीगणेशा झाला होता. विजेंदरचे पदक हे भारतीय बॉक्सिंगसाठी प्रेरणादायी ठरले होते. पण महान बॉक्सर मोहम्मद अली हे माझे प्रेरणास्थान आहे. ते एक अद्वितीय असे बॉक्सर होते. मोहम्मद अली यांचा ठोसे लगावण्याचा वेग भन्नाट होता. वजनाने भरभक्कम असतानाही, त्यांचे पदलालित्य सहजसुंदर असे होते. त्यामुळेच त्यांना प्रेरणास्थानी ठेवून मी खेळ करण्याचा प्रयत्न करत असतो.\nयापुढे तुझे उद्दिष्ट काय आहे\nऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावणे, हे कोणत्याही खेळाडूचे स्वप्न असते. माझेही तेच उद्दिष्ट आहे. मात्र सर्वप्रथम २०२० टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत स्थान पटकावणे, याकडेच माझे लक्ष लागले आहे. ७ सप्टेंबरपासून जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा सुरू होणार आहे, याच स्पर्धेत ऑलिम्पिकचे तिकीट मिळवण्याचे उद्दिष्ट मी आखले आहे. त्यासाठी माझी जोरदार तयारी सुरू आहे. मे महिन्याच्या अखेरीस इंडिया खुली बॉक्सिंग स्पर्धा होणार आहे. त्यात चमकदार कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याचबरोबर मी सरावासाठी इटली आणि आर्यलडला रवाना होणार आहे. त्यामुळे यावेळी कोणत्याही परिस्थितीत देशाला ऑलिम्पिक पदक मिळवून द्यायचे, हा चंग मी मनाशी बांधला आहे.\nलो��सत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 सेल्टा व्हिगोकडून बार्सिलोना पराभूत\n2 Video : दिनेश कार्तिकने घेतलेला हा अफलातून झेल पाहिलात का\n3 Video : मलिंगाने सोडवलं ‘रसल’ कोडं; पहिल्याच चेंडूवर धाडलं माघारी\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/python-bites-teens-genitals-while-he-was-sitting-on-the-toilet-kora-bangkok/", "date_download": "2020-09-29T02:12:07Z", "digest": "sha1:FGSNO2NDBKNUI3A5PMT26S6MWNSHFKUV", "length": 18282, "nlines": 162, "source_domain": "www.saamana.com", "title": "टॉयलेटला गेला आणि अचानक जळजळायला लागलं, उठून पाहताच तरुणावर बेशुद्ध व्हायची वेळ आली | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रेस्टॉरंट सुरू होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्��्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nप्ले स्टोअरमधून हटवण्यात आले ‘हे’ 17 खतरनाक ऍप, तुमच्या मोबाईलमध्ये तर…\nछत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा मृत्यू, अनेक जखमी\nमुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या\nपुलवामात एनकाऊंटरदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी\nमैदानावरील तुफानामुळे राजकारणात रंगले वाकयुद्ध, सॅमसमवरून गंभीर-थरूरमध्ये जुंपली\nआर्मेनिया-अजरबैजानमध्ये युद्धाला सुरुवात; 24 ठार, शेकडो जखमी\nचीनकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ, हजारो नागरिकांना टोचली असुरक्षित लस\nसावधान…कोरोना व्हायरस करतोय मेंदूवर हल्ला; संशोधनातील निष्कर्ष\nअरेच्चा… कोरोनाचे भाषेशी कनेक्शन इंग्रजी न बोलणाऱयांना पाचपट अधिक धोका\nचीनने तीन वर्षांत पाडल्या शिंजियांगच्या हजारो मशिदी\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर…\nPhoto – आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 5 फलंदाज\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nलेख – शेती संस्कृतीमधील स्त्रियांचा सहभाग\nमुंबई बेट आहे, लक्षात घ्या\nकमी पैशांत घर चालू शकते\nपूनम पांडेचा युटर्न, मारहाणीचा आरोपानंतर पुन्हा नवऱ्याकडे परतली\nसुबोध भावेची नवी इनिंग ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेची केली निर्मिती\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nCar History – ‘हे’ उद्योगपती होते हिंदुस्थानातील पहिल्या कारचे मालक, निर्माण…\nHealth tips – एक चमचा कोरफड आयुष्य बदलेल, जाणून घ्या 9…\nHealth tips – मधुमेह टाळण्यासाठी ‘या’ 6 सोप्या नियमांचे पालन करा\nआगळं वेगळं- आपलं पाटणा त्यांचं पाटणा\nसंस्कृती सोहळा – गोदातीरावरचे त्र्यंबकेश्वर\nनिमित्त- प्रश्न ज्येष्ठ कलाकारांच्या सुरक्षिततेचा\nजगाच्या पाठीवर- पहिली शाळा\nटॉयलेटला गेला आणि अचानक जळजळायला लागलं, उठून पाहताच तरुणावर बेशुद्ध व्हायची वेळ आली\nसंडासाला गेल्यानंतर अनेकांना मोबाईल फोन हाताळायची सवय असते. काही जण व्हॉटसअपचे मेसेज पाहतात तर काही जण व्हिडीओ पाहतात. 18 वर्षा���चा एक तरूण हलका होत असताना व्हिडीओ पाहात होता. त्याला अचानक गुप्तांगाच्या इथे जळजळ व्हायला लागली. घाबराघुबरा झालेला हा तरूण पटकन उठला आणि त्यानंतर त्याने जे पाहिलं त्यामुळे त्याच्यावर बेशुद्ध होण्याची वेळ आली होती. मंगळवार संध्याकाळची ही घटना आहे.\nटॉयलेटची कळ 2 तासांपर्यंत अशी करा नियंत्रित; पाहा व्हिडीओ\nशिराफोप मासुकरात असं या तरुणाचं नाव आहे. थायलंडमधल्या नोंनथांबुरी भागात तो राहायला आहे. गुप्तांगाच्या इथे जळजळ का होते आहे हे पाहण्यासाठी जेव्हा तो उभा राहिला तेव्हा त्याला रक्त पडलेलं दिसलं. आपल्या गुप्तांगाला इजा झाली असून त्यामुळेच हे रक्त गळत असल्याचं त्याला कळालं. त्याने नीट पाहिल्यानंतर त्याला दिसलं की त्याच्या गुप्तांगाचा एका अजगराने चावा घेतला आहे. अजगराने त्याच्या मांडीला वेढा घातला होता आणि तो जोरात चावला होता. भेदरलेला शिराफोफने सापाला झटकला आणि आहे त्याच अवस्थेत बाथरूमच्या बाहेर पळ काढला.\nमहिलेने टॉयलेटमध्ये फ्लश ओढलं, आत लपून बसले होते चार साप आणि मग…\nआपला मुलगा असा का ओरडतोय हे पाहण्यासाठी आलेल्या शिराफोफची आईलाही धक्का बसला. तिने तातडीने आपात्कालीन यंत्रणेशी संपर्क साधला आणि मुलाला बांग याई रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी शिराफोफवर उपचार केले असून त्याला टाकेही घालावे लागले आहेत. त्याला चावल्यानंतर अजगर पुन्हा टॉयलेटच्या भांड्याला विळखा घालून बसला होता. प्राणीमित्रांना बोलावून त्याला पकडण्यात आला. या अजगराची लांबी 4 फूट असल्याचं सांगण्यात आलं आहे. अजबर विनविषारी असल्याने शिराफोफला फार त्रास झाला नाही. अन्यथा सर्पदंश त्याच्या जीवावर बेतू शकला असता. हा अजगर संडासात कसा आला हे अजून कळू शकलेलं नाहीये. प्राणीमित्रांनी या अजगराला जंगलात सोडून दिलं आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रेस्टॉरंट सुरू होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग��रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\n‘बालिका वधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nपश्चिम रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक दोन शिफ्टमध्ये केले\nया बातम्या अवश्य वाचा\nऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रेस्टॉरंट सुरू होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/ratnagiri-theft-case-crime-police-case-dabhole/", "date_download": "2020-09-29T01:24:16Z", "digest": "sha1:AZEHW62E4EPLBZ5RLXIBOLL2UE5VNB7K", "length": 14881, "nlines": 159, "source_domain": "www.saamana.com", "title": "दाभोळेत घरफोडी, 1 लाख 90 हजार रुपयांचा माल लंपास | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\nप्ले स्टोअरमधून हटवण्यात आले ‘हे’ 17 खतरनाक ऍप, तुमच्या मोबाईलमध्ये तर…\nछत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा मृत्यू, अनेक जखमी\nमुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या\nपुलवामात एनकाऊंटरदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी\nमैदानावरील तुफानामुळे राजकारणात रंगले वाकयुद्ध, सॅमसमवरून गंभीर-थरूरमध्ये जुंपली\nआर्मेनिया-अजरबैजानमध्ये युद्धाला सुरुवात; 24 ठार, शेकडो जखमी\nचीनकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ, हजारो नागरिकांना टोचली असुरक्षित लस\nसावधान…कोरोना व्हायरस करतोय मेंदूवर हल्ला; संशोधनातील निष्कर्ष\nअरेच्चा… कोरोनाचे भाषेशी कनेक्शन इंग्रजी न बोलणाऱयांना पाचपट अधिक धोका\nचीनने तीन वर्षांत पाडल्या शिंजियांगच्या हजारो मशिदी\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर…\nPhoto – आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 5 फलंदाज\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nलेख – शेती संस्कृतीमधील स्त्रियांचा सहभाग\nमुंबई बेट आहे, लक्षात घ्या\nकमी पैशांत घर चालू शकते\nपूनम पांडेचा युटर्न, मारहाणीचा आरोपानंतर पुन्हा नवऱ्याकडे परतली\nसुबोध भावेची नवी इनिंग ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेची केली निर्मिती\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nCar History – ‘हे’ उद्योगपती होते हिंदुस्थानातील पहिल्या कारचे मालक, निर्माण…\nHealth tips – एक चमचा कोरफड आयुष्य बदलेल, जाणून घ्या 9…\nHealth tips – मधुमेह टाळण्यासाठी ‘या’ 6 सोप्या नियमांचे पालन करा\nआगळं वेगळं- आपलं पाटणा त्यांचं पाटणा\nसंस्कृती सोहळा – गोदातीरावरचे त्र्यंबकेश्वर\nनिमित्त- प्रश्न ज्येष्ठ कलाकारांच्या सुरक्षिततेचा\nजगाच्या पाठीवर- पहिली शाळा\nदाभोळेत घरफोडी, 1 लाख 90 हजार रुपयांचा माल लंपास\nदाभोळे बाजारपेठेतील एका बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने 1 लाख 20 हजारांची रोख रक्कम आणि 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.\nराजाराम मारुती मांगलेकर, (वय 60, रा. दाभोळे बाजारपेठ) यांनी देवरुख पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवली आहे़. फिर्यादी हे लांजा याठिकाणी कामानिमित्त गेले असताना त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील 1 लाख 20 हजारांची रोख रक्कम आणि 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\n‘बालिका वधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nपश्चिम रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक दोन शिफ्टमध्ये केले\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर...\nया बातम्या अवश्य वाचा\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/special/%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-29T00:13:04Z", "digest": "sha1:LU3DLBN5V6ECYSKJSYH3B2A36UFA2L63", "length": 7151, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "सन्माननीय खासदार संजय काकडे साहेब वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छ्या | My Marathi", "raw_content": "\n2 ऑक्टोबर किसान मजदूर बचाओ दिन, राज्यभर आंदोलन\nजम्बो रुग्णालयात रक्तशुद्धीकरणाची सुविधा, दहा डायलिसिस मशीन उपलब्ध-रुबल अग्रवाल\nमालाड पूर्व दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री आदित्य ठाकरे\nमाणगाव येथील महिंद्रा कंपनीबाबत आढावा बैठक संपन्न\n स्थायी समिती ने ‘ते’टेंडर रद्द करावे-अरविंद शिंदे यांची मागणी (व्हिडीओ )\nआदिवासी भागातील १ लाख २१ हजार गरोदर महिलांना, ६ लाख ५१ हजार लाख बालकांना मिळणार मोफत दूध भुकटी\nमित्राची वाट पाहणाऱ्या तरुणाचा कोयत्याने वार करून खून\nशालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची कोरोनावर मात\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nउत्तमनगर भागातील सराईत गुंड तडीपार\nHome Special सन्माननीय खासदार संजय काकडे साहेब वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छ्या\nसन्माननीय खासदार संजय काकडे साहेब वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छ्या\nसन्माननीय खासदार संजय काकडे साहेब\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छ्या\n‘एमसीसीआयए’च्या सहाय्याने पीएमआरडीएचा विकास आराखडा तयार करण्यास मान्यता\nपश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मुंबई सुद्धा लवकरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनेल. – सुनील तटकरे\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव स��ासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘दागिने विकून वकिलांची फी भरली- स्वतःची अशी माझी कोणतीच मोठी संपत्ती नाही.. अनिल अंबानी\nरुबल आगरवाल सापडू शकतात ..वादाच्या भोवऱ्यात…\nएका महिन्यात सहा हजारांनी घसरलाय भाव…\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://amnapur.epanchayat.in/?page_id=14", "date_download": "2020-09-29T01:38:09Z", "digest": "sha1:A3LCAVPB64CZBB2XOEJPM2C7RTQY6PJH", "length": 4713, "nlines": 54, "source_domain": "amnapur.epanchayat.in", "title": "व्यक्तीमत्वे | आमणापूर ग्राम पंचायत", "raw_content": "\nमा. राजाराम महादेव पाटील–\nआर.एम. आण्णा म्हणून परिसरात प्रसिध्द आहेत सन 1972–84 या कालावधीत सरपंच म्हणून काम केले सभापती पंचायत समिती पलूस येथेही काम केले आहे सध्या ते संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक सांगली येथे कार्यरत आहेत.\nमा. प्रा. रामचंद्र पांडुरंग उगळे–\nसन 1978 सालापासून गावाच्या परिसराच्या विकासाच्या पूर्व योजना गावासाठी परिसरासाठी राबवून गावाला प्रगती पथावर नेणेत त्यांचा सिहांचा वाटा आहे. 12 वर्षे जि.प सदस्य सांगली कार्यरत होते तासगांव सहकारी साखर कारखानाचे चेअरमनही होते सरचिटणीस कॉंग्रेस आय पक्ष सांगली जिल्हा सध्या कार्यरत आहेत.\nमा. सौ. पुष्पलता रामचंद्र उगळे–\nसध्या पंचायत समिती सभापती पदावर कार्य करीत आहेत.\nमा. पांडुरंग लक्ष्मण कदम–\nआमणापूर गावचे 14 वर्षे सरंपच म्हणून काम केलेले आहे.\nमा. राजाराम कंुडलिक उगळे–\nआमणापूर गावचे 5 ���र्षे उपसरपंच तसेच पलूस सहकारी बॅंक लि पलूस चे व्हॉईस चेअरमन म्हणून काम केलेले आहे.\nक्रांती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर कार्य करीत आहे.\nमा. सौ. बेबीताई आनंदा आंबी–\nआमणापूर गावचे पहिल्या महिल्या सरपंच म्हणून कार्य केलेले आहे.\nसौ. सुवर्णा शंकर तातुगडे–\nआमणापूर गावचे महिला सरपंच म्हणून कार्य केले आहे.\nसौ. छाया हिंदूराव कदम–\nआमणापूर गावचे महिला सरपंच म्हणून कार्य केले आहे.\nसौ. ताराबाई राजाराम पाटील–\nसांगली येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे संचालक पदावर कार्य केलेले आहे.\nश्री. जनार्धन कोंडीबा कांबळे–\nवसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगली येथे संचालक पदावर काम केलेले आहे.\n© 2020 आमणापूर ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/icc-cricket-world-cup-2019", "date_download": "2020-09-29T01:01:26Z", "digest": "sha1:E3GUBJ3PMPM3S7XCIYBBJRJO3OITAAPM", "length": 12781, "nlines": 180, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "ICC Cricket World Cup 2019 Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nपाकिस्तानी गोलंदाज हसन अली भारताचा जावई होणार\nहरियाणातील नूहमध्ये राहणारी शामिया आरजू हिने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीशी (Hasan Ali) लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 20 ऑगस्टला ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहे.\nENG vs NZ Final Live : न्यूझीलंडचं इंग्लंडसमोर 242 धावांचं आव्हान\nएकदाही विजेतेपदावर नाव न कोरलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगत आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानात आजचा सामना होत आहे.\nICC World Cup 2019 : वन डे क्रिकेटमधून निवृत्तीनंतर शोएब मलिकची घोषणा, पाकिस्तान झिंदाबाद\nपाकिस्तानचा सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडू अशी ओळख असणाऱ्या शोएब मलिकने कसोटीनंतर आता एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विश्वचषकात बांगलादेशवर पाकिस्तानने विजय मिळवल्यानंतर शोएब मलिकने ही घोषणा केली.\nINDvsAFG: अफगाणिस्तानने दम काढला, भारताला 224 धावातच रोखलं\nआतापर्यंत दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यासोबत झाले���े तीन सामने टीम इंडियाने जिंकले आहेत.\n‘फादर्स डे’च्या दिवशी भारत-पाक सामना, ‘बाप’ जाहिरातीने पाकिस्तानी चिडले\nया सामन्यापूर्वी पाकिस्तानला डिवचणं सोशल मीडियावर सुरु झालंय. याचं कारण म्हणजे सामन्यासाठी आलेली जाहिरात सोशल मीडियावर हिट ठरली आहे. या जाहिरातीवर पाकिस्तानी चाहते चिडले आहेत.\n…म्हणून अनुष्का विश्वचषकात विराटसोबत मैदानात येणार नाही\nमुंबई : कर्णधार विराट कोहलीसाठी 2019 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे. यावर्षी कर्णधार म्हणून विराट कोहली पहिल्यांदाच विश्वचषक खेळणार आहे. विराटचे संपूर्ण लक्ष हे फक्त\nशोएब अख्तर म्हणतो, ‘पाकिस्तानसोबत न खेळण्याचा भारताला पूर्ण हक्क, पण…’\nनवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रभाव भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट खेळाडूंवरही झाला आहे. या हल्ल्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली, हरभजन सिंग सारख्या\nवेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलची निवृत्तीची घोषणा\nमुंबई: वेस्ट इंडिजचा (West Indies) स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने (Chris Gayle) एकदिवसीय अर्थात वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यंदा इंग्लंडमध्ये होत असलेल्या आयसीसी\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.visionexpressnewsnetwork.com/?p=8041", "date_download": "2020-09-29T00:58:56Z", "digest": "sha1:Q5TKTK5KHVW5KBIYZZCC4MFWEKLFAA6D", "length": 10842, "nlines": 107, "source_domain": "www.visionexpressnewsnetwork.com", "title": "सेन्सेक्सची ५०० अंकांनी उसळी, निफ्टीतही वाढ – Vision Express News Network", "raw_content": "\nतुमच्यापर्यंत वास्तवदर्शी बातम्या पोहचविण्यासाठी व्हिजन एक्सप्रेस न्यूज नेटवर्क\nसेन्सेक्सची ५०० अंकांनी उसळी, निफ्टीतही वाढ\nआजच्या व्यापारी सत्रात जवळपास १४२७ शेअर्सनी नफा कमावला, १२२३ शेअर्स घसरले तर १५५ शेअर्स स्थिर राहिले.\nमुंबई : आज सलग पाचव्या दिवशी बेंचमार्क निर्देशांकांनी बँकिंग आणि ऑटो क्षेत्राच्या आधारे सकारात्मक व्यापार केला. निफ्टीने १.२७ % किंवा १४०.०५ अंकांची बढत घेत ११,१९२.२५ वर विश्रांती घेतली. तर दुसरीकडे एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १.३७% किंवा ५११.३४ अंकांची वृद्धी घेत ३७,९३०.३३ अंकांवर स्थिरावला.\nएंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात जवळपास १४२७ शेअर्सनी नफा कमावला, १२२३ शेअर्स घसरले तर १५५ शेअर्स स्थिर राहिले. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन (६.४२%), आयओसी (५.६६%), आयशर मोटर्स (५.३३%), आणि मारुती सुझूकी (४.२२%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर बजाज फायनान्स (४.००%), बजाज फिनसर्व (३.५२%), ब्रिटानिया (२.३८%), भारती इन्फ्राटेल (१.७५%), आणि सिपला (१.६४%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.\nबँक, ऊर्जा, वाहन, धातू आणि इन्फ्रा सेक्टर्सनी आज सकारात्मक व्यापार दर्शवला असला तरी सेक्टरल निर्देशांकांनी आज संमिश्र ट्रेंड नोंदवला. एफएमसीजी आणि फार्मा सेक्टर्समध्ये घसरण दिसून आली बीएसई मिडकॅपने ०.२२% अशी काहीशी घसरण घेतली तर बीएसई स्मॉलकॅपने ०.२४% ची बढत घेतली.\nएसबीआय लाइफ इन्शुरन्स: कंपनीचा २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा ५.१% नी वाढला. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स ४.३९% नी वाढले व त्यांनी ८९२.०० रुपयांवर व्य��पार केला.\nबजाज फायनान्स: कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा १९% नी घसरला तसेच निव्वळ व्याजात १२% ची वाढ झाली. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ४.००% नी वधारले व त्यांनी ३३०४.०० रुपयांवर व्यापार केला.\nएसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस: कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत नफा झाल्याचे नोंदवले. कंपनीचा निव्वळ नफा १४% नी वाढला तर क्रेडिट कार्ड्सदेखील २०% नी वाढले. परिणामी कंपनीचे शेअर्स ३.२६% नी वाढले व त्यांनी ७७५.५० रुपयांवर व्यापार केला.\nभारतीय रुपयाने आज इंट्राडेमधील नफा गमावला असला तरी आज उच्चांकी कामगिरी केली. सकारात्मक देशांतर्गत इक्विटी मार्केटमुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ७४.८३ रुपयांचे मूल्य कमावले.\nकोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सोन्याने आजच्या सत्रात नऊ वर्षातील उच्चांकाजवळचे स्थान मिळवले. स्पॉट गोल्ड ०.१% नी वाढून त्याचे दर १८१७.२३ डॉलर प्रति औस एवढे नोंदवले गेले.\nजागतिक बाजार: कोव्हिड-१९ लसीने पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरक्षित, सहन करण्यायोग्य आणि प्रतिकार वाढवणारी असल्याचे ऑक्सफर्ड विद्यापीठाने दर्शवले. कोव्हिड-१९ लसीच्या या सकारात्मक बातमीमुळे जागतिक बाजार वृद्धीकडे झेपावला. गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना दिसून आल्या. आजच्या व्यापारी सत्रात नॅसडॅकचे शेअर्स २.५१%, हँगसेंगचे शेअर्स २.३१%, निक्केई २२५ चे शेअर्स ०.७३%, एफटीएसई १०० चे शेअर्स ०.५५ टक्क्यांनी तर एफटीएसई एमआयबीचे शेअर्स २.००% नी वाढलेले दिसून आले.\nजय श्रीराम लिहिलेली १० लाख पत्र शरद पवारांना पाठवणार\nयंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना\nठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात ३१.२२ टक्के कुटूंबांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण\nमागासवर्गीय कुटुंबियांना मारहाण प्रकरणी तिघे गजाआड\n१२६ निरंकारी भक्तांनी केले रक्तदान\nसोन्यासह कच्चे तेल आणि बेस मेटलचे दर घसरले\nयंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना\nठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात ३१.२२ टक्के कुटूंबांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण\nमागासवर्गीय कुटुंबियांना मारहाण प्रकरणी तिघे गजाआड\nयंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना\nठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात ३१.२२ टक्के कुटूंबांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण\nमागास��र्गीय कुटुंबियांना मारहाण प्रकरणी तिघे गजाआड\n१२६ निरंकारी भक्तांनी केले रक्तदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/watch-water-gushing-from-courtallam-falls-following-heavy-rains-in-tamil-nadu/videoshow/61860151.cms", "date_download": "2020-09-29T02:33:51Z", "digest": "sha1:QQWTNIQQNHP5LU6EURUSFOQ2BGTTSPJT", "length": 9179, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपाहाः तामिळनाडूत मुसळधार पाऊस\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी अ...\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २९ सप्टेंबर २०२०\nन्यूजड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nन्यूजकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\nन्यूज८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nन्यूजकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nक्रीडामुंबई विरुद्ध बेंगळुरू, आज होणार महामुकाबला\nन्यूजकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nन्यूजकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nन्यूजमास्कचा वापर टाळला, पोलिसांनी वसूल केला दंड\nन्यूजडीएमके अध्यक्ष स्टॅलिन शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी\nन्यूजकृषी कायदा : आंदोलक शेतकऱ्यांनी बस रोखली\nन्यूजसुशांत वॅनिटी व्हॅनमध्येच घ्यायचा ड्रग्ज, ���भिनेत्रींनी दिली माहिती\nन्यूजकरोनाचा काळ सुरूय, गर्दी नको राष्ट्रवादीचे गटनेत्यांची सारवासारव\nहेल्थशांत झोप येत नाही या सोप्या आसनांचा करा सराव\nन्यूजनाशिकमध्ये ग्रेप पार्क रिसॉर्ट पर्यटकांच्या सेवेत\nन्यूजCovid-19: करोनाचे जगभरात १० लाख बळी\nन्यूजबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nन्यूजकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nक्रीडाराजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, कोण मिळवणार दुसरा विजय\nन्यूजबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://amnapur.epanchayat.in/?page_id=16", "date_download": "2020-09-29T00:47:01Z", "digest": "sha1:YXYOHRYRZ5HY3GSFLDJPR2Y7U7ZZVR6E", "length": 4655, "nlines": 35, "source_domain": "amnapur.epanchayat.in", "title": "सुविधा | आमणापूर ग्राम पंचायत", "raw_content": "\nगावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे आयुर्वेदीक दवाखान्यामाफ‍र्त या उपकेंद्रामाफ‍र्त हिवताप, माताबाल संगोपन क्षयरोग नियंत्रण कुष्ठरोग निमु‍र्लन अंधत्वनिवारण कुटंुबनियोजन यासारखे कार्यक्रम राबविले जातात उपकेंद्रात प्रथमोपचार केले जातात. शालेय विद्याथ्र्याची आरोग् तपासणी किशोर वयोगटातील मुलींची आरोग्य तपासणी औषधोपचार व सल्ला दिला जातो. जन्म–मृत्यू बालमृत्यू नोंदणी केली जाते. घरोघरी भेट देवून साथीच्या रोगाचे सर्वेक्षण केले जाते. पिण्याच्या पाण्याची तपासणी केली जाते गावात आरोग्यदिन साजरा केला जातो. गावात खाजगी 5 दवाखाने आहेत त्यात विविध प्रकारच्या आजारावर उपचार केले जातात गावात औषधांची दोन दुकाने आहेत.\nमहाराष्ट्र केंद्रशासनाचा आरोग्य विभागाच्या योजनेची अंमलबजावणी केली जाते. जननी सुरक्षा योजनेचा लाभ 15 द्रारिद्रय रेषेखालील महिलांना देणेत आलेला आहे अनुसुचित जातीच्या 5 महिलांनाही सदर योजनेचा लाभ दिला आहे जीवनदायी योजनेतंर्गत श्री वाळासाो राजाराम घडलिंग यांचे हृदय शस्त्रक्रियेसाठी शिफारस करणेत आलेली कु कुणाल अमर जाधव ते 7 वयोगटातील बालकांचाही हृदय शस्त्रक्रियेसाठी प्रस्ताव पाठविलेला आहे. गावातील जन्मदर 18.7 आहे मृत्यूदर 6.5 व जननदर 2–1 आहे.\nत्याचबरोबर गावातील 9 अंगणवाडयामाफ‍र्त लाभार्थी महिलांना पोषण आहार लोहयुक्त गोळया व लहान बालकांचे पालन पोषणाचे मार्गदर्शन सर्व लाभार्थी बालकांना लसीकरण गावातील महिलांना अंगणवाडया सेविकांच्यामाफ‍र्त आरोग्य शिक्षण सामाजिक जबाबदारी याबद्दलची माहिती देण्याचे कार्यही उत्कृष्टप्रकारे पार पाडले जाते.\n© 2020 आमणापूर ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/nashik-district-dams-waiting-heavy-rain-marathi-news-330510", "date_download": "2020-09-29T02:02:16Z", "digest": "sha1:KB74KJ4RXACJQQGVLNZYMT63B6Z4CICA", "length": 21175, "nlines": 315, "source_domain": "www.esakal.com", "title": "धरणांचे पाणलोट क्षेत्र अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत; यावर्षी उपयुक्त जलसाठ्यातही मोठी घट | eSakal", "raw_content": "\nधरणांचे पाणलोट क्षेत्र अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत; यावर्षी उपयुक्त जलसाठ्यातही मोठी घट\nनाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५२ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये धरणात ८४ टक्के साठा होता. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत पुरेसा पाऊस होऊन धरण न भरल्यास नाशिककरांना पाणीकपातीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nनाशिक ः जिल्ह्यातील सात मोठ्या आणि १७ मध्यम प्रकल्पांची क्षमता ६५.८१ टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जलसाठा ४४.०१ टीएमसी (म्हणजेच ६७ टक्के) होता. आता हाच साठा २७.८६ टीएमसी (म्हणजेच ४२ टक्के) आहे. अर्थात, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत जलसाठ्यात २५ टक्के घट झाली आहे.\nजूनच्या सुरवातीला पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणात आवक राहिली. मात्र जुलैमध्ये जलसाठ्यात वाढ झाली नाही. जून आणि जुलैमध्ये पावसाने दिलेले दोन मोठे खंड हे त्यामागील कारण आहे. शिवाय एकीकडे पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी असला तरी लाभक्षेत्रात अधिक पाऊस असल्याची यंदाची स्थिती आहे. गेल्या वर्षी ५ ऑगस्टअखेर गंगापूरमधून १८ हजार ९०९, दारणामधून ४० हजार ३४२, पालखेडमधून ४६ हजार १३० क्युसेक विसर्ग सुरू होता. नांदूरमध्यमेश्वरमधून दोन लाख ७६ हजार ६०५ क्यूसेक विसर्ग जायकवाडी धरणात सुरू होता. पावसाने ओढ दिल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पिण्यासाठी आणि सिंचनाच्या आरक्षणाचे सूक्ष्म नियोजन करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे.\nहेही वाचाः आणखी किती अंत आधी विष प्राशन..नंतर मित्राला व्हिडिओ क���ल करून म्हणतो...\nनाशिकमध्ये पाणीकपातीचे संकट अन् लॉकडाउनच्या काळात अतिरिक्त पाणीवापर\nनाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५२ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये धरणात ८४ टक्के साठा होता. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत पुरेसा पाऊस होऊन धरण न भरल्यास नाशिककरांना पाणीकपातीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गंगापूर धरण ९० टक्के धरण भरल्याने गेल्यावर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात धरणातून पाणी सोडण्यात आल्याने गोदावरीला पूर आला होता. आता काश्‍यपी, गौतमी या गंगापूर धरणसमूहात पुरेसा जलसाठा झालेला नाही. नाशिकला मुकणे धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा होतो. या धरणामध्ये गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ५९ टक्के साठा होता. आता २८ टक्के जलसाठा आहे.\nपाणी आरक्षण संपले, अतिरिक्त उपसा\nगेल्या वर्षी दमदार पाऊस झाल्याने विविध संस्थांकडून पाण्याची मागणी नोंदविली गेली नाही. त्यामुळे धरणातून पाणी सोडले गेले नाही. चार हजार ८०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले होते. ३१ जुलैला आरक्षित पाणी उचलण्याची मुदत संपुष्टात आली आहे. मार्चमध्ये लॉकडाउन सुरू झाले. एप्रिल व जूनमध्ये नागरिक घरामध्ये असल्याने पाण्याचा अतिरिक्त वापर झाला. रोज सरासरी ४८० दशलक्ष लिटर पाणी शहराला पुरविले जाते. मात्र लॉकडाउनच्या काळात ५०० ते ५१० दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा झाला.\n \"अखेर आज माझी लेकरं मला मिळाली..\" संघर्षाला यश अन् मातेच्या कुशीत विसावली लेकरं ...\nमोठ्या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस\n(५ ऑगस्टअखेर आकडे मिलिमीटर दर्शवतात)\nधरण २०१९ २०२० तफावत\nगंगापूर १९३१ ८२८ ११०३\nकरंजवण ७१३ ३४५ ३६८\nदारणा १४०९ ४४८ ९९१\nमुकणे १५९६ ३५३ १२४३\nकडवा १११३ ४७८ ६६५\nचणकापूर ५१५ ३३१ १८४\nधरण... साठवणूक क्षमता... मागील वर्षाचा साठा... सद्यःस्थिती... घट टक्क्यांमध्ये\nउपलब्ध जलसाठा काटेकोरपणे वापरावा. पाऊस होऊन जलसाठा पुरेसा होत नाही, तोपर्यंत सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचना क्षेत्रीय पातळ्यांवर देण्यात आल्या आहेत.\n-राजेश गोवर्धने (कार्यकारी अभियंता, पालखेड)\nसध्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करावा. सध्या उपयुक्त साठ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाऊस झाल्यास परिस्थिती��� बदल होईल.\n-लक्ष्मीकांत वाघावकर (संचालक, वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर संस्था)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपश्चिम हवेलीतील 17 गावांमध्ये सुरु होणार 'ग्राम सुरक्षा यंत्रणा'\nकिरकटवाडी (पुणे) : आपत्कालीन परिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तसेच गरजूंना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर...\nनाशिकमध्ये कोरोना बाधितांची संख्या ५० हजारांवर; जिल्‍ह्यात आज १ हजार ५७ बाधित\nनाशिक: जिल्‍ह्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना, यात नाशिक शहरातून सर्वाधिक रूग्‍ण आढळून येत आहेत. शहरात आढळलेल्‍या कोरोना बाधितांच्‍...\nविवाहितेच्या मृत्यूनंतर माहेरच्यांकडून जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; दिंडोरी तालुक्यातील घटना\nनाशिक : (वणी) दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे विषारी औषध सेवनाने मृत्यू महिलेचा मृत्यू झाला. मात्र विवाहितेच्या माहेरच्यांनी व संप्तत...\nतडीपार आदेशाचे उल्लंघन करणे चांगलेच पडले महागात; नाशिकरोड पोलिसांची कारवाई\nनाशिक : वारंवार सूचना देऊनही तो करत होता गुन्हे. परिसरातील नागरिकही त्याच्या असण्याने होते भयभीत. चार महिन्यांपूर्वीच त्याला तडीपार केले असूनही तो...\nओढणीने एकमेकांचे हात बांधून मायलेकाने घेतली रेल्वेखाली उडी; परिसरात खळबळ\nनाशिक : (लासलगाव) मध्यरात्रीची वेळ...रविवारी (ता. 28) धक्कादायक घटना घडली. एस. टी. वाहक यांनी एकुलता एक मुलासह रेल्वेखाली आत्महत्या केली. मायलेकाच्या...\nविश्वास नांगरे पाटीलांनी घेतली शरद पवार यांची भेट; मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेबाबत केली चर्चा\nमुंबई - नुकतीच मुंबईत सह पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती झालेले विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.homeminister.com/searchbusiness/Picture%20Frames", "date_download": "2020-09-29T00:21:16Z", "digest": "sha1:BWFC2NXM6B7DHQL3FRITT2CFY2BXF22Q", "length": 2426, "nlines": 35, "source_domain": "www.homeminister.com", "title": "Home Minister - Zee Marathi presents a networking platform for women entrepreneurs", "raw_content": "\nकॉल बॅक ची विनंती करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमुख्यपान | लॉगीन / सदस्य नोंदणी\nतालुका निवडा शहर / गाव\nशहर किंवा गाव निवडा परिसर\nयासाठी परिणाम दर्शवित आहे: Picture Frames\nसॉर्ट बाय: नवीन लाईक्स रेटिंग चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने\nApp डाउनलोड साठी उपलब्ध\nगुगल प्ले-स्टोअर किंवा App-स्टोअर मध्ये “Home Minister” या नावाने App शोधा\n© HomeMinister.com - सर्व हक्क सुरक्षित.\nसभासदत्व | पैसे भरण्याचे पर्याय | संपर्क | नियम व अटी | गोपनीयता धोरण | रिफंड / कॅन्सलेशन | नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nही सेवा ८ मार्च २०१९ पासून उपलब्ध होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://maharshivinod.org/index.php/2019-10-18-11-58-13/2019-10-18-11-38-41/1032-2019-10-24-07-34-35", "date_download": "2020-09-29T00:30:32Z", "digest": "sha1:GTBMLPPFJ7H2DGKUMGIA4L4V3ZI7S3N5", "length": 19987, "nlines": 82, "source_domain": "maharshivinod.org", "title": "नाम हे स्मरणात यावयाचे तर मूळ साक्षात्कार अतीव तीव्रतेचा असला पाहिजे.", "raw_content": "\nमहर्षी विनोद यांच्या विषयी\nनाम हे स्मरणात यावयाचे तर मूळ साक्षात्कार अतीव तीव्रतेचा असला पाहिजे.\nनाम हे स्मरणात यावयाचे तर मूळ साक्षात्कार अतीव तीव्रतेचा असला पाहिजे.\nपुस्तकाचे नाव: श्री नामदेवरायाची सार्थ-गाथा (भाग ५ वा)\nलेखक: बाल ब्रह्मचारी प्रल्हादबुवा सुबंध\nप्रस्तावना: प्रात: स्मरणीय, नाम-योगी श्री जगद्गुरू न्यायरत्न डॉ.धुं.गो. विनोद यांचा कृपाशीर्वाद व पुरस्कार\nश्री संत नामदेव हे ‘नाम-स्वरूप’ झाले होते. ते स्वत:च नाम झाले होते. नाम होणे म्हणजेच देव होणे.\nनाम हे द्यावयाचे नसते व घ्यावयाचेही नसते. नाम हे ‘व्हावयाचे’ असते. स्वत: नामरूप जो होऊ शकतो, त्याचाच नामयोग सफल होतो.\nविशेषणे, क्रियापदे, कर्ता व कर्म या सर्वाचा त्याग करावयास हवा. जे सर्वनाम म्हणजे सर्वांचे नाम असेल आणि जे विशेष-नाम म्हणजे ‘इतके’ विशेष-नाम, इतके वैशिष्ट्यपूर्ण नाम, की तत्सदृश दुसरे कोणतेही नाम असूनच शकत नाही; असे ‘नाम’ व्हावयाचे प्रत्यक्ष अनुभवायचे ज्याला साधले, त्यालाच विश्वाचे ‘व्याकरण’ समजले.\nश्रीनामदेवांनी हे सर्वनाम, हे विशेषनाम अनुभवले होते, साक्षात्कारिले होते. ब्रह्म हे देखील नामतत्त्वाचे एक ‘सामान्य’ नाम आहे. ‘नामदेव’ हा शब्दच हे सांगतो की नाम हाच देव होय. देवत्वा���े ‘कर्म’ धारण करणारे नाम असा या कर्मधारय समासाचा अर्थ आहे.\nदेवाला नाम नसावे; कारण तशा अर्थाने तो देव सान्त मर्यादित व शब्दाने वाच्य होऊन राहील. पण नामाला देव असू शकेल, कारण नाम हे अनेक देव-देवतांचा स्थायी-भाव आहे. उदाहरणार्थ राम-नाम, विष्णु-नाम, हरि-नाम या सर्व शब्दांत नाम स्थायी आहे; विशेष्य आहे, व देव अस्थायी आहे. नाम हे विशेष्य असून देव हे विशेषण आहे. प्रथम ‘नाम’ नंतर देव.\nसंत नामदेव यांच्या नावाची शब्दमूर्ती अशा दृष्टीने अंतिम सत्याची ज्ञापक आहे. नाम हाच देव, हे नामदेव शब्दांतले आंतर रहस्य लक्षात घेतले पाहिजेच; पण ‘देव’ हे पद नामाचे विशेषण आहे ही कल्पना, तितकीच अर्थपूर्ण व महत्त्वाची आहे`\nआद्य व्याकरणकार पाणिनी हे व्याकरणाला स्वतंत्र दर्शन म्हणजे मोक्षाची साधना मानतात.\nत्यांच्या पाणिनीय सूत्रावर भाष्य लिहिणारे पतंजली, यांचीही तशीच श्रद्धा होती. कुठल्याही, एका शब्दाच्या संपूर्ण ज्ञानाने मनुष्य मुक्त होऊ शकतो; सर्व कामना सफल करणारी ‘कामधुक्’ शक्ती होऊ शकतो. एक: शब्द: सम्यक् अधीत: सम्यक् प्रत्युक्त: स्वर्गे लोके कामधुक-भवति (पतंजली महाभाष्य) कोठल्याही एका शब्दांत एवढी प्रचंड शक्ति, सुप्त व गुप्त असते याचे कारण तेथे साक्षात ईश-शक्ती स्वरूपत: केंद्रित असते, हे होय.\nनामयोगातील अन:शक्ति याच सिद्धांतावर अधिष्ठित आहे. प्रत्येक शब्द हे परमेश्वराचेच नाव आहे. अनेक देवतांची सहस्र नामे प्रसिद्ध आहेत. विष्णु-सहस्रनाम, देवी-सहस्रनाम, शिवसहस्रनाम, गणपति-सहस्रनाम इत्यादी निरूक्तिशास्त्राच्या दृष्टीने सहस्र शब्दाचा अर्थ नऊशे नव्याण्णव अधिक एक असा नाही; ‘सह’ म्हणजे बरोबर ‘स्र’ म्हणजे सरणे किंवा सरकणे. सहस्र म्हणजे एकदम सरकरणारा पुंज, एकदम सरकणारा समूह, लक्ष व कोटि या संख्यांना देखील सहस्र म्हणता येईल व शे-दोनशेंच्या संख्येलाही सह-स्र म्हणणे अयोग्य होणार नाही. मुद्दा हा की संख्येला दुय्यम स्थान आहे. भाव दृढतर करण्यासाठी आवर्तनांची जरूरी असते, पण अगदी एकदाच कोणलाही शब्द संपूर्ण भावनेने एकाग्रतेने घेतला, म्हटला, तर तो मोक्षप्रद होतोच.\nप्रत्येक शब्द हा मंत्र आहे; देवाचे नाव आहे आणि हे जर खरे असेल तर आपण काहीही बोललो तरी ते, विठ्ठलनामाचेच एक स्वरूप आहे. तशी दृढ भावना असेल तर हा सिद्धांत सर्वथैव खरा आहे. अंत:करणात विठ्ठलाची मंगलमूर्ति चि���-स्थिर असेल तर सर्व शब्द-व्यवहार एक नामस्मरणच आहे, यात संशय नाही. परा, पश्यन्ती, मध्यमा व वैखरी या चारी वाणींतून नाम निघत राहिले पाहिजे. नामतत्त्वाचा अनुभव परावाणीत येतो व एकदाच तो येतो. नंतर त्या अनुभवाचे स्मरण होत राहते. वैखरीवाणी फक्त ‘स्मरण’ करविते. हे नाम-योगाचे महागूढ आहे.\nश्रीभागवतकारांनी व भागवत संप्रदायाने ‘नामस्मरण’ हा शब्द प्ररूढ करण्यात एक अभिनव ‘दर्शन’ निर्माण केले आहे.\nनामाचे स्मरण करावयाचे असते. प्रथम अनुभूति असेल तरच, त्या ‘पूर्व’ अनुभूतीचे ‘स्मरण’ होऊ शकते. न्यायदर्शनकार गौतम यांनी ज्ञानाचे दोन प्रकार सांगितले आहेत. एक अनुभव व दुसरी स्मृति. स्मृति म्हणजे पुन: प्रत्यय, तोच अनुभव पुन्हा येणे.\nअत्यंत सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर आपल्या अगदी पहिल्या अनुभवात देखील तत् सदृश पूर्व अनुभवांची अल्प स्मृति असतेच. ती नसेल तर कोठलाही अनुभव आकृतीला येणारच नाही. याचाच अर्थ अनुभवात पूर्व-स्मृति असते व स्मृतित पूर्वानुभव असतो, पण शब्द-व्यवहाराच्या सुलभतेसाठी, अनुभव व स्मृति असे दोन प्रकार नैय्यायिक मानतात. त्याच्या परिभाषेत नामस्मरणाचा विचार केला तर, अनेकानेक गहन अर्थछटा उपलब्ध होतात.\nनामाचे स्मरण करण्यापूर्वी देवाचा किंवा नामाचा ‘अनुभव’ आला पाहिजे. नुसते बर्हिमुख व जड क्रियात्मक नामस्मरण फलदायक होणार नाही. कारण ते स्मरणच नसते, त्याच्यामागे अनुभव नसतो.\n‘नाम’ या शब्दाचा ‘लक्ष्य’ अर्थ एक कृति, एक अनुभव, एक साक्षात्कार असा आहे. त्या साक्षात्काराचा, पुन: पुन: प्रत्यय घेणे याचा अर्थ नामस्मरण.\nनामस्मरण म्हणजे स्फूर्तीची संतति, अविरत स्फुरतेची महाज्वाला, महा चैतन्याची अखंड स्फुरण-धारा.\nनामाचे स्मरण हे नाम-स्मरण मुद्दाम बळे बळे करावयाचे नसते. नामस्मरण देखील आपोआप व्हावयाचे असते. तसे पाहिले तर स्मरण हे मुद्दाम करताच येत नाही. ते स्वयंप्रेरणेने होत राहते. जितका मूळ अनुभव तीव्र, अर्थपूर्ण, सखोल असेल तेवढ्या प्रमाणात स्मृतीची किंवा स्मरणाची साहजिकता व स्वयंस्फुरता प्रकट होते. मूळ अनुभव उथळ असेल तर त्याची स्मृति, बळे बळे करावी लागते.\nनाम हे स्मरणात यावयाचे तर मूळ साक्षात्कार अतीव तीव्रतेचा असला पाहिजे. ह्या साक्षात्कारात व्यक्तित्वाचे पूर्ण निवेदन अहं-वृत्तीचा संपूर्ण ‘नैवेद्य’ समर्पित झाला पाहिजे. श्री नामदेव ह�� निवेदनभक्तीचे आदर्श उपासक होते स्वत: व स्वत:चा नैवेद्य कसा दाखवावा हे श्री नामदेवरायांनी महाराष्ट्रीय जनतेला शिकविले आहे.\nनिरहंकार व निर्विकार झालेल्या श्रीनामदेवाच्या निवेदित जीवनाचे धवल-विशुद्ध दुग्धामृत श्रीपांडुरंगांनी प्रत्यक्ष प्राशन केले. यात चमत्कार आहेच कोठे बाह्य घटना ही अंतरंगातल्या अध्यात्म-विश्वात घडलेल्या, अद्वैत अनुभूतिची एक साक्षात् प्रतिकृती असते. सर्व चमत्कारांचे स्वरूप असेच असते. बहिर्दृष्टीला तो चमत्कार वाटतो. अन्तर्निष्ठ उपासकांना असला चमत्कार सहजसिद्ध व नैसर्गिक असा ‘अनुभव’ वाटतो. दूध पांढरे-धवल, नामदेवांचे जीव-चैतन्य हे नैवेद्य दाखवताना एकाग्रतेमुळे व सर्वस्व निवेदनामुळे पूर्णत: शिवरूप झालेले धवल ब्रह्म; आणि पांडुरंग हा तर पांडु: ‘धवल-अंग’ असलेला, देव; धवलता एकरूप झाली यात चमत्कार कसला\nमाझे परममित्र श्री प्रल्हादबुवा, सुबंध यांच्या आंतरिक व आध्यात्मिक जीवनाशी माझा सुमारे चाळीस वर्षाचा नाम-योगजन्य संबंध आहे. त्यांच्या ठिकाणच्या तीन शक्ति. विरक्ति, ईश्वर-भक्ति व अध्यात्म-रति, मला विशेष उल्लेखनीय वाटतात. ते वैराग्याचे विवेचन करू लागले की मी मंत्रमुग्ध होतो.\nश्री. प्रल्हादबुवा यांच्या श्वासाश्वासांतून महाराष्ट्र संतांच्या आत्मानुभूतीचा सुगंध सांडत असतो. महाराष्ट्रभूमीला त्यांचे जीवन हे ‘देणे ईश्वराचे’ आहे. गेली दोन वर्षे त्यांची प्रकृति अत्यंत क्षीण अवस्थेत होती. केवळ संतसेवेच्या आस्थेने, ध्येय-निष्ठेने व नाम-कृपेमुळे त्यांना आयुर्वृद्धि लाभत आहे. आजपर्यंत आध्यात्मशास्त्राची त्यांनी उदंड सेवा केली आहे.\nवृत्ति-प्रभाकर हा त्यांचा षट्‍दर्शनावरील ग्रंथ त्यांच्या विशाल विद्वतेची साक्ष देतो. त्यांनी प्रसिद्धीलेल्या संतवाङ्मयात त्यांचा भक्ति-प्रेमा ओसंडत आहे.\nश्रीनामदेवांच्या बहुतेक सर्व उपलब्ध अभंगांची सार्थ गाथा त्यांनी प्रकाशित केली आहे. प्रस्तुत खंड म्हणजे या गाथेचा पाचवा भाग होय. या पाच विभागात श्रीनामदेवांचे पंचप्राण साकारले आहेत अशी माझी निष्ठा आहे.\nअजून उदंड संतकार्य, व्हावयाचे आहे. त्याच्या पूर्तीसाठी श्री प्रल्हादबुवांना दीर्घप्रदीर्घ आयुष्य लाभो, हीच श्री नामदेवचरणी प्रार्थना\n- धुं. गो. विनोद\nमहर्षी विनोद यांच्या विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/shocking-suicide-girl-her-mother-cutting-veins-her-hand-330312", "date_download": "2020-09-29T01:47:00Z", "digest": "sha1:OM6BI4BNFLHCAGJV3YY2CDKNE73PEEAF", "length": 16888, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "धक्कादायक...हाताच्या नसा कापून घेत मायलेकीची आत्महत्या, मुलाची मृत्यूशी झुंज सुरु | eSakal", "raw_content": "\nधक्कादायक...हाताच्या नसा कापून घेत मायलेकीची आत्महत्या, मुलाची मृत्यूशी झुंज सुरु\nरुस्तुम आणि समिना यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. रुस्तुम यांचा कोरोनाने बळी घेतला, तेव्हापासून समिना खचली होती. त्यांचे कशातही लक्ष लागत नव्हते. त्यामुळेच त्यांना नातेवाइकांनी धीर देण्याचा खूप प्रयत्न केला परंतु समिना यांच्या मनात जीवन संपविण्याचे विचार येत होते. पतीच्या निधनाचे दुःख असह्य झाल्याने अखेर त्यांनी जीवन संपविले. यात मुलीचाही मृत्यू झाला. एका अर्थाने कोरोनाने अख्खे कुटुंबच उद्‍ध्वस्त करून टाकले.\nऔरंगाबाद - सहा दिवसांपूर्वी पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. घरातील कर्ता माणूस गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या पत्नीने दोन मुलांसह हाताच्या नसा कापून घेतल्या. या घटनेत मायलेकीचा मृत्यू झाला, तर मुलगा मृत्यूशी झुंज देत आहे. ही खळबळजनक घटना गारखेड्यातील भारतनगरात घडली. या घटनेने गारखेड्यासह शहरात हळहळ व्यक्त होत आहे.\nऔरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\n२५ वर्षांपूर्वी झाला होता प्रेमविवाह\nसमिना रुस्तुम शेख (४२) आणि आयेशा रुस्तुम शेख (१७) अशी मृत्युमुखी पडलेल्या मायलेकींची नावे आहेत. या घटनेत समीर रुस्तुम शेख (१७) याच्यावर उपचार सुरू आहेत. बांधकाम व्यावसायिक रुस्तुम शेख (रा. गारखेडा) यांच्यासोबत समिना यांचा २५ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना समीर आणि आयेशा ही जुळी अपत्ये झाली. रुस्तुम आणि समिना यांचे परस्परांवर आणि कुटुंबीयांवर खूप प्रेम होते. रुस्तुम यांचा कोरोनामुळे शुक्रवारी (ता.३१) बळी गेला. त्यावेळी रुस्तुम यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे काही बरेवाईट झाल्यास आपणही या जगात राहणार नाही, असे समिना यांनी नातेवाइकांसमोर बोलून दाखविले होते. कोरोनामुळे रुस्तुम यांचा मृत्यू झाला तेव्हापासूनच समिना आणि तिच्या मुला-मुलीला मोठा धक्का बसला. समिना यांनी टोकाचे पाऊल उचलू नये म्हणून नातेवाईक त्यांच्यासोबत राहत होते. प्र��्येक जण लक्ष ठेवून होता.\nमराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nसमिनाने लिहिली ‘सुसाईड नोट’\nमंगळवारी (ता. चार) रात्री दहा वाजता समिना, आयेशा आणि समीर यांनी समिनाची लहान बहीण, भाऊ आणि भावजय यांच्यासोबत जेवण केले. नंतर रात्री समिनाने ‘सुसाईड नोट’ लिहिली. त्यानंतर गळफास घेण्याचा प्रयत्न केला. नंतर तिघांनीही हातांच्या नसा धारदार ब्लेड आणि चाकूने कापून घेतल्या. या घटनेत तिघेही बेशुद्ध पडले. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शेजारच्या खोलीत राहणाऱ्या अमोल मधुकर याने दार ठोठावले. मात्र, आतून प्रतिसाद न मिळाल्याने अन्य नातेवाइकांच्या मदतीने दार तोडण्यात आले. तेव्हा समिना आणि आयेशा बेडवर, तर समीर बेडजवळ खाली बेशुद्धावस्थेत पडलेला होता. तिघा मायलेकांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी समिना आणि आयेशा यांना तपासून मृत घोषित केले. समीर याच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन, कोरोना काळात 'सीव्हीडी' आणि न्यूमोनियामुळे सर्वाधिक मृत्यू\nमुंबई: 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. 'सीव्हीडी' चा पराभव करण्यासाठी आपल्या हृदयाचा उपयोग करा, हा यावर्षी ‘जागतिक हृदय...\nइस्लामपूरच्या मुलांचा खारीचा वाटा; खाऊचे पैसे जमवून कोरोना केंद्रास केली मदत\nतुंग (जि. सांगली ) : ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सामाजिक भान जपत लोकसहभागातुन कोव्हिड सेंटर उभे रहात आहेत. समाज मदतीसाठी फुढे येत...\nखाण्यासाठी मरमर, खवय्यांना ना चिंता, ना भिती \nनागपूर : शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या तिपटीने वाढली असली नागपूरकरांत मात्र कुठलीही भीती नसल्याचे चित्र आहे. सायंकाळ होताच अनेक खवय्ये विविध...\nकोरोनाबाधित शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपूर्ती लाभ द्या : शिक्षक समिती\nसांगली : कोरोनाबाधित शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने ई-मेलव्दारे...\n\"मल्टिस्पेशालिटी' अडले जागेच्या गोंधळात\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत; मात्र जिल्ह्यासाठी मंजूर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ...\nवेतन मिळो न मिळो, मात्र कॉव्हेंट शिक्षक देताहेत विद्यार्थ्यांना `ऑनलाइन` धडे\nचंद्रपूर : शासकीय असो वा खासगी शाळांतील शिक्षक विद्यादानाचे कार्य करतात. शासकीय शाळांतील शिक्षकांना भरपूर वेतन दिले जाते. खासगी इंग्रजी मीडियम...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/local-pune/pmc-news-404/", "date_download": "2020-09-29T00:52:17Z", "digest": "sha1:RNWHJQRXUIYT3PW3NCEEGBGHFO3ESMTU", "length": 10806, "nlines": 63, "source_domain": "mymarathi.net", "title": "गणेश मंडळांच्या स्वागत कमानी व रनिंग मंडपांसाठीचे शुल्क माफ | My Marathi", "raw_content": "\nप्रा. प्रमोद चव्हाण यांना पीएचडी जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\n‘भारतातली लोकशाही मेली’; राहुल गांधीं\nबजाज अलियान्झ लाइफच्या ‘स्मार्ट असिस्ट’ सेवेमुळे ग्राहकांना सुरक्षित व संपर्क विरहीत सेवा\nसोनाली जाधव ठरल्या कोथरुडमधील पहिल्या महिला प्लाझ्मादात्या\nकर्जदारांकडून कर्जाच्या व्याजावर व्याज संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली\nपिंपरी चिंचवड शहरामध्ये आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\n“इज्जतीत घरी रहा” रॅप साँग प्रदर्शित\nशिक्षणातील तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा डॉ. आनंद देशपांडे\nव्यवस्थापन क्षेत्रातील वाढत्या संधी\nHome Local Pune गणेश मंडळांच्या स्वागत कमानी व रनिंग मंडपांसाठीचे शुल्क माफ\nगणेश मंडळांच्या स्वागत कमानी व रनिंग मंडपांसाठीचे शुल्क माफ\nपुणे मनपा स्थायी समितीच्या बैठकीत ठराव मंजूर ; नगरसेवक हेमंत रासने यांच्या प्रयत्नांना यश\nपुणे : गणेशोत्सवासाठी केवळ महाराष्ट्रातून नव्हे, तर देशाच्या कानाकोप-यातून किंबहुना परदेशातूनही नागरिक पुण्यामध्ये मोठया प्रमाणात येतात. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी गणेशोत्सव मंडळांकडून स्वागत कमानी व रनिंग मंड�� उभारण्यात येतात. यासाठी पुणे महापालिकेकडून आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्यात आले आहे. तसेच रनिंग मंडपांवरील जाहिरातींचे शुल्क देखील घेण्यात येणार नसल्याचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मान्य करण्यात आला.\nठरावाला सूचक नगरसेवक हेमंत रासने आणि अनुमोदन नगरसेवक दीपक पोटे यांनी दिले. गणेश मंडळांच्या स्वागत कमानी व रनिंग मंडपासाठीचे शुल्क माफ करावे, यासाठी पुणे मनपा स्थायी समिती सदस्य व नगरसेवक हेमंत रासने यांनी यापूर्वी अनेकदा मागणी केली होती.\nमंगळवारी झालेल्या बैठकीत हा ठराव दाखल करण्यात आला होता. त्यावर बुधवारी चर्चा करुन ठराव स्थायी समितीत मान्य करण्यात आला. त्यामुळे प्रशासनाने त्वरीत याची अंमलबजावणी करावी, अशी विनंती हेमंत रासने यांनी केली आहे.\nहेमंत रासने म्हणाले, पुणे शहरातील गणेशोत्सव हा नागरिकांचा उत्सव असून नागरिक स्वयंस्फूर्तीने आणि समर्पित भावनेने हा उत्सव साजरा करतात. यामध्ये कोणाचाही स्वार्थ नसतो. उत्सवात गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा फार मोलाचा वाटा असतो. त्यामुळे मंडळांतर्फे उभारण्यात येणा-या कमानी व रनिंग मंडपांकरीता मनपातर्फे आकारण्यात येणारे शुल्क माफ करावे, अशी मागणी मी यापूर्वी केली होती. त्याला यश आले असून स्थायी समितीमध्ये हा ठराव मंजूर झाला असून सर्वसाधारण सभा देखील मान्यता देईल, त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात प्रशासनाने याची अंमलबजावणी करावी, अशी विनंती देखील त्यांनी केली.\nपुणे पोलिसांच्या निषेधार्थ महापालिकेत अधिकाऱ्यांचे काम बंद आंदोलन ..(व्हिडीओ)\nखासदार संजय काकडे यांना शुभेच्छ्या देण्यासाठी पुणेकरांची गर्दी\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nप्रा. प्रमोद चव्हाण यांना पीएचडी जाहीर\nसोनाली जाधव ठरल्या कोथरुडमधील पहिल्या महिला प्लाझ्मादात्या\nकर्जदारांकडून कर्जाच्या व्याजावर व्याज संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2020-09-29T01:17:39Z", "digest": "sha1:T24ARRKR24SRE7UOLP2ALBBYRWPV3NS7", "length": 5192, "nlines": 73, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आव्हियांका - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआव्हियांका (स्पॅनिश: Aerovías del Continente Americano S.A.) ही दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९१९ साली स्थापन झालेल्या आव्हियांकाचे मुख्यालय बोगोता शहरामध्ये आहे. आव्हियांका ह्याच नावाने लॅटिन अमेरिकेच्या ७ देशांमध्ये स्वतंत्र विमान कंपन्या अस्तित्वात आहेत ज्या एकत्रितपणे सेवा पुरवतात.\nएल दोरादो आंतरराष्ट्रीय विमानतळ (बोगोता)\nहोर्गे चावेझ आंतरराष्ट्रीय विमानतळ (लिमा)\nबार्सिलोना–एल प्रात विमानतळावर थांबलेले आव्हियांकाचे एअरबस ए३३० विमान\nके.एल.एम. खालोखाल आव्हियांका ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची जुनी विमानकंपनी आहे. जून २०१२ पासून आव्हियांका स्टार अलायन्स समूहाचा सदस्य आहे.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ जुलै २०१५ रोजी १२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® ह��� Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95", "date_download": "2020-09-29T02:16:02Z", "digest": "sha1:LKBXOBWCO7O657IVAUIOPQYDPJ6YMZ3Z", "length": 4845, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nराजकारण सोडून लेखक व्हा; फडणवीसांना अजितदादांचा सल्ला\n३७० च्या समर्थनासाठी भाजपकडून 'ऑफर'; झाकिर नाईक\nझाकीर नाईकला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करावे : ईडी\nस्वराज्यातील गुप्तहेर ९ रूपांमध्ये देणार ‘फत्तेशिकस्त’\n'हे' आहेत मुंबईतले टाॅप एन्काऊंटर स्पेशलिस्ट\nराष्ट्रवादीचा कोकणातील 'हा' नेताही गळपटला\nगणेश नाईक यांचा ४८ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश\nगणेशोत्सव २०१९ : १२७ वर्षांपासून 'इथं' साधेपणानं साजरा होतो गणेशोत्सव\nदिगंबर आणि माधवनं शिवला दिला सल्ला\nशिव आणि परागमध्ये झाला वाद\nझाकीर नाईक विरोधात 'ईडी'कडून दोषारोपपत्र दाखल\nउर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात; गोपाळ शेट्टींविरोधात रंगणार सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5d2dc5c9ab9c8d862489518c", "date_download": "2020-09-29T00:27:17Z", "digest": "sha1:OIP6WA5HCSZPUDQVE6MHPOFE4R7JJMXT", "length": 7815, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - राज्यात ‘या’ ठिकाणी होणार सीताफळ हब - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nराज्यात ‘या’ ठिकाणी होणार सीताफळ हब\nमुंबई: शास्त्रोक्त पद्धतीने सीताफळाची लागवड, संगोपन, प्रक्रिया तसेच विपणन व्यवस्थेचा विकास करण्यासाठी अमरावती जिल्हयातील खेड (ता. मोर्शी) आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे सीताफळ हब विकसित करण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करावी, असे निर्देश कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी एका बैठकीमध्ये दिले.\nसीताफळ हे पीक विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणू शकते. सीताफळाच्या रोपे व झाडांना वन्यप्राणी खात नसल्याने इतर पिकांच्या तुलनेत याची लागवड फायदेशीर ठरु शकते. अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या जातींची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. विदर्भात सीताफळ हब निर्माण करुन शास्त्रोक्त पद्धतीने सीताफळ लागवड, फळांची साठवणूक, गर काढणे त्यावर प्रक्रिया, रोपवाटिका विका��, ठिबक सिंचन पद्धती, विपणन व्यवस्थेचा विकास करण्याचे नियोजन करण्यात येईल. त्यासाठी कृषी विभागाने तात्काळ प्रस्ताव सादर करावा. सीताफळ लागवड अनुदानाबाबतचे पॅकेज निश्चित करण्यासाठी कृषी विद्यापीठाची मदत घ्यावी, असेही निर्देशदेखील डॉ. बोंडे यांनी दिले. संदर्भ – कृषी जागरण, १० जुलै २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nकृषी जागरणकृषी वार्ताकृषी ज्ञान\nराज्यातील बाजारात पालेभाज्यांचे भाव गगनाला\nराज्यातील बाजारात पालेभाज्यांचे भाव गगनाला मार्च महिन्यापासून देशात लोकडाऊन सुरू होते, दरम्यान मागील दोन महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सगळे व्यवहार चालू करण्यात...\nकृषी वार्ता | कृषी जागरण\nकृषी जागरणकृषी वार्ताकृषी ज्ञान\nशेती अन् घराचे छत भाडोत्री देऊन शेतकरी करणार दुप्पट कमाई\nविजेवरील होणारा अतिरिक्त खर्च कमी व्हावा आणि सोलर पॅनलद्वारे शेतकरी आपले उत्पन्न दुप्पट करु शकेल . यासाठी सरकारने फ्री सोलर पॅनल योजना सुरु केली आहे. (free solar panel...\nकृषी वार्ता | कृषी जागरण\nकृषी वार्ताकृषी जागरणयोजना व अनुदानकृषी ज्ञान\nग्रामीण भागात उद्योग सुरू करण्यासाठी शासन देणार ३५% पर्यंत अनुदान\nपंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) योजनेंतर्गत उद्योग उभारणीसाठी २५ लाख रुपये आणि सेवा क्षेत्रात गुंतवणूकीसाठी १० लाख रुपये कर्ज दिले जाते. ग्रामीण भागात...\nकृषी वार्ता | कृषी जागरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/rat-control-in-wheat-crop-5c9f37efab9c8d862411edc6", "date_download": "2020-09-29T01:28:55Z", "digest": "sha1:2XKHWHANKPAMCX5RGRD7B25QS7EMGD74", "length": 5475, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - गहू पिकामध्ये उंदराचे नियंत्रण - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nगहू पिकामध्ये उंदराचे नियंत्रण\n२ ग्रॅम झिंक फॉस्फाईड आणि २ ग्रॅम खाद्यतेल गहूच्या कणीकमध्ये मिसळून उंदराच्या बिळाजवळ ठेवावे.\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nकिमान आधारभूत किंमत कायम राहिल- कृषी मंत्री तोमर\nनवी दिल्ली: केंद्रीय कृषिमंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर विविध माध्यमांद्वारे या शंका दूर करीत आहेत. श्री तोमर हे बिल काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करीत आहेत. अध्यादेशात...\nकृषी वार्ता | कृषक जगत\nयोजना व अनुदानकापूसडाळिंबभुईमूगप्रगतिशील शेतीमोहरीगहूकृषी ज्ञान\neNAM च्या माध्यमातून मिळावा आपल्या पिकाला सर्वोत्तम बाजारभाव\neNAM च्या माध्यमातून शेतकऱ्याच्या पिकाला मिळतो पारदर्शक व्यवहारातून सर्वोत्तम बाजारभाव तसेच याचे पाच फायदे या व्हिडिओ च्या माध्यमातून शेवटपर्यंत पहा\nयोजना व अनुदान | पीआयबी इंडिया\nयोजना व अनुदानप्रगतिशील शेतीहार्डवेअरभातगहूवीडियोकृषी ज्ञान\nकम्बाइन हार्वेस्टर विकत घेताना कोणत्या बँकेचे लोन घ्यावे त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तसेच त्याविषयी अधिक माहितीसाठी साठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/coronavirus-safe-delivery-corona-positive-mothers-370-discharged-a301/", "date_download": "2020-09-29T00:39:27Z", "digest": "sha1:2ADURXKVVVZW64KODBIOICI4BJH2GWCN", "length": 31534, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "coronavirus: कोरोना पॉझिटिव्ह मातांची सुखरूप प्रसूती; ३७० जणींना मिळाला डिस्चार्ज - Marathi News | coronavirus: safe delivery of corona positive mothers; 370 discharged | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उघडणार राज्यातील रेस्टॉरंट-बार\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोना\nबसून रहाणे सिगारेटपेक्षा धोकादायक - डॉ. जोशी\nमूठभर उद्योगपतींसाठी केंद्राचा शेतकऱ्यांवर घाला\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\ncoronavirus: कोरोना पॉझिटिव्ह मातांची सुखरूप प्रसूती; ३७० जणींना मिळाला डिस्चार्ज\nनायर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ४०८ कोरोना पॉझिटिव्ह मातांनी ४१२ बाळांना जन्म दिला. या मातांनी जन्म दिलेल्या बाळांची कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\ncoronavirus: कोरोना पॉझिटिव्ह मातांची सुखरूप प्रसूती; ३७० जणींना मिळाला डिस्चार्ज\nमुंबई : महापालिकेच्या नायर रुग्णालयात सर्वाधिक कोरोना निगेटिव्ह बाळांचा जन्म झाला आहे. नायर रुग्णालयात जन्म घेतलेल्या तब्बल ४१२ नवजात बालकांनी आई कोरोना पॉझिटिव्ह असूनही कोरोनावर मात केली आहे.\nनायर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ४०८ कोरोना पॉझिटिव्ह मातांनी ४१२ बाळांना जन्म दिला. या मातांनी जन्म दिलेल्या बाळांची कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यापैकी ३७० जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहितीही रुग्णालयातून देण्यात आली आहे. १४ एप्रिलपासून आतापर्यंत एकूण ४०८ कोरोना पॉझिटिव्ह माता नायर रुग्णालयात वेगवेगळ्या कारणांनी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी काहींची प्रसूती झाली असून काही उपचार घेत आहेत. नायर रुग्णालयातच काही दिवसांपूर्वी २०० कोरोना निगेटिव्ह बाळांनी जन्म घेतला होता. मात्र, आता ही संख्या वाढली असून ती ४१२वर पोहोचली आहे.\nमातांनी बाळांना जन्म दिल्यानंतर या बाळांची कोरोना चाचणी केली गेली. मात्र, या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ही दिलासादायक बाब नायर रुग्णालयाच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. सुषमा मलिक यांनी दिली आहे. आतापर्यंत वयोवृद्ध, गर्भवती महिला, दीर्घ आजार असणाऱ्या लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, नायर रुग्णालयात जन्म घेतलेली बालके कोरोना निगेटिव्ह आल्याने डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर, आतापर्यंत कोणत्याही रुग्णालयात एवढ्या कोरोना निगेटिव्ह बाळांचा जन्म झाला नसल्याचा दावाही रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे. वैद्यकीय अभ्यासानुसार, नायर रुग्णालयात जगातील इतर रुग्णालयांपेक्षा सर्वाधिक निगेटिव्ह बाळांचा जन्म झाला आहे.\n1४०८ मातांनी ४१२ बाळांना जन्म दिला. त्यात सात जुळी आणि एक तीळी बालके जन्माला आली. त्यात आधी १५ बालके कोरोना पॉझिटिव्ह आली होती. त्यांची सर्वांची कोरोना चाचणी केली गेली. त्यात ती बालके कोरोना निगेटिव्ह आली. मात्र, त्या बाळांना हाताळल्यानंतर त्यांना संसर्ग झाला होता. त्यांच्यावर उपचार केले गेले. ती सर्व बालके डिस्चार्ज देण्याआधी निगेटिव्ह आली आहेत.\n2मातेने बाळाला हाताळताना विशेष काळजी घेतली पाहिजे. बाळ आधी निगेटिव्ह आले तरी ते हाताळण्यातून पॉझिटिव्ह येऊ शकते. गर्भात किंवा दूध प्यायल्यानंतर बाळाला संसर्ग होत नाही, अशी माहिती डॉ. मलिक यांनी दिली.\nसर्वाधिक निगेटिव्ह बाळांचा जन्म\nसंपूर्ण खबरदारी आणि काळजी घेऊनच या मातांची प्रसूती केली गेली आहे. जन्माला आलेल्या बाळांपैकी एकूण ३०७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह मातेची प्रसूती करणे हे खूप कठीण कार्य असते. यात सर्वाधिक यश हे निवासी डॉक्टरांचे आहे. आतापर्यंत रुग्णालयात सर्वाधिक बाळांनी जन्म घेतला आहे, असे नायर रुग्णालय प्रसूती विभाग कोविड-१९ विभागाचे नोडल अधिकारी डॉ. नीरज महाजन यांनी सांगितले.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nCoronavirus in MaharashtraMumbaiमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई\nफेक स्मार्ट कार्ड बनविणारे अटकेत\nगुंतवलेले ८८ लाख व्याजासह परत करण्याचे आदेश\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nविदर्भात दिवसभरात ५८ कोरोनाबाधितांचा मृत्यू; रुग्णसंख्या १,४३,६५४\n१ महिना मुंब्रा येथे कोणत्याच कार्यक्रमाल�� जाणार नाही; जितेंद्र आव्हाडांना व्यक्त केली नाराजी\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उघडणार राज्यातील रेस्टॉरंट-बार\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोना\nबसून रहाणे सिगारेटपेक्षा धोकादायक - डॉ. जोशी\nमूठभर उद्योगपतींसाठी केंद्राचा शेतकऱ्यांवर घाला\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\nऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उघडणार राज्यातील रेस्टॉरंट-बार\nव्हेंटिलेटर पेटल्यामुळे रुग्णालयाला आग, दोन रुग्णांचा मृत्यू\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोना\nकुपोषित बालकांच्या स्क्रीनिंगला यंत्रणेची ‘ना’\nबसून रहाणे सिगारेटपेक्षा धोकादायक - डॉ. जोशी\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/risk-corona-disease-alandi-due-outbound-citizens-333670", "date_download": "2020-09-29T01:03:48Z", "digest": "sha1:3XKWJTMZN36B5SGRSAPC534CKXHZ6U73", "length": 17469, "nlines": 291, "source_domain": "www.esakal.com", "title": "आळंदीत आठ जणांच्या मृत्यूनंतरही आओ जाओ घर तुम्हारा | eSakal", "raw_content": "\nआळंदीत आठ जणांच्या मृत्यूनंतरही आओ जाओ घर तुम्हारा\nआळंदीत कोरोनाच्या प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्या दोनशेच्या जवळ पोचली आहे. आतापर्यंत आठ जणांचा मृत्यूही झाला. मात्र, तरीही आळंदीत लग्नकार्ये आणि इंद्रायणीत अस्थी विसर्जन बिनधास्त होत आहे.\nआळंदी (पुणे) : आळंदीत कोरोनाच्या प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्या दोनशेच्या जवळ पोचली आहे. आतापर्यंत आठ जणांचा मृत्यूही झाला. मात्र, तरीही आळंदीत लग्नकार्ये आणि इंद्रायणीत अस्थी विसर्जन बिनधास्त होत आहे. परवानगी कोण देतो आणि कारवाई कोणी करायची, याबाबत पोलिस व पालिकेचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.\nपुण्यात धावणार 100 कोरोनामुक्त रिक्षा\nआळंदीत आतापर्यंत कोरोनाचे 189 रुग्ण आढळले असून, त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 161 जण बरे होऊन घरी परतले आहेत. आषाढी वारीकाळात आळंदीत वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह दहा पोलिस, पालिकेतील कर्मचारी, दोन नगरसेवकांसह कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आळंदीत प्रशासनाकडून फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे.\nपुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे, पिंपरी चिंचवड भागातून लग्नासाठी येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. विशेष म्हणजे मध्यवर्ती भागात राहत्या घरातच मंगल कार्यालये थाटल्याने बाहेर गावच्या वऱ्हाडींचा शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वावर आहे. रस्त्यावरच आडव्या गाड्या लावून वऱ्हाडी निघून जातात. यामुळे वाहतुकीस अडथळा होतोच. रोज किमान पन्नासहून अधिक लग्नकार्य आळंदीत होत आहेत. एका लग्नात ��िमान शंभरहून अधिक वऱ्हाडी असतात. याचबरोबर इंद्रायणी काठी अस्थी विसर्जनासाठीही लोक येत आहेत. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी तीन-चार वाजेपर्यंत अस्थी विसर्जन केले जात आहे. धार्मिक कार्य असल्याने कोणी यावर बोलत नाहीत. बाहेरून येणाऱ्यांची तपासणी केली जात नाही. आळंदीत पालिकेकडून उपाययोजना नाही. कोविड सेंटरही सुरू नाही. रस्त्यावर औषध फवारणी नाही. पालिकेचे कर्मचारी नगरसेवक यांना कोरोना होऊनही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष प्रयत्न नसल्याचे चित्र आहे.\nविद्यार्थ्यांना घरपोच मिळणार शालेय पोषण आहाराचे साहित्य\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत आपत्ती नियंत्रणासाठी व्यवस्थापन म्हणून तातडीच्या निविदा काढून विविध औषध, सॅनिटायझर, फ्लेक्‍स, मास्क, कोरोनाग्रस्त रुग्णांचा परिसर सील करण्यासाठी लागणारे पत्रे, रस्त्यावर फवारली जाणारी जंतुनाशक पावडर, यावर गेल्या चार महिन्यात किती खर्च केला याची माहिती पालिकेने जाहीर करावी, अशीही मागणी नागरिकांकडून केली जाते. आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली वारेमाप खर्च पालिकेकडून केला जात असल्याची टीका आळंदी विकास मंचच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.\nबाहेरच्या लग्नांना बंदी आहे. पालिकेकडून अद्याप परवानगी नाही. तर अस्थी विसर्जनाबाबत तेथील पुरोहितांना नोटीस दिली जाणार आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून येणाऱ्या अस्थी विसर्जनास बंदीबाबत निर्णय घेतला जाईल.\n- अंकुश जाधव, मुख्याधिकारी\nलग्नाची परवानगी पोलिसांनी अद्याप दिलेली नाही. याउलट पालिका परवानगी देत आहे. यापूर्वी चोरून लग्न लावणाऱ्यांवर कारवाई केली आहे.\n- रवींद्र चौधर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आळंदी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपरभणीत एकाचा मृत्यु, ५६ पॉझिटिव्ह\nपरभणी ः जिल्ह्यात सोमवारी (ता.२८) एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला तर नव्याने ५६ रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब...\nCorona Update - पुण्यात दर सोमवारी चाचण्यांची संख्या होतेय कमी आज १९४५ नवे रुग्ण\nपुणे - पुणे जिल्ह्यात फक्त दर सोमवारीच कोरोना चाचण्यांची संख्या कमी केली जात आहे. नेमक्या या चाचण्या सोमवारीच का कमी केल्या जातात, हा प्रश्न...\nदिलासादायक : नंदुरबारमध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्के\nनंदुरबार : जिल्हा प्रशासनाने कोरोना बाधितांच्या उपचारासाठी निर्माण केलेल्या सुविधांमुळे बरे होणाऱ्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असून तो ८०...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अंतर्गत वाद पहिल्यांदाच चव्हाट्यावर\nमुंबई, ता.28 : राष्ट्रवादी कॉग्रेसमधिल दोन गट गट पहिल्यांदाच उघड झाले आहेत. महापालिकेच्या सुधार समितीच्या सदस्यपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील...\n कोरोनाच्या नावावर कोणीही घरी येतंय; आयुक्तांकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना\nपुणे - कोरोनाच्या नावाखाली सरकारी कर्मचारी असल्याचे सांगत काहीजण नागरिकांच्या घरी जात असल्याच्या तक्रारी कानावर आल्या आहेत. नागरिकांनी ते अधिकृत...\nलम्पी आजारामुळे जनावरांसाठी लॉकडाउन\nनागपूर, ता.२८ : करोनाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाला सुमारे एक महिना लॉकडाऊन करण्यात आले होते, त्याप्रमाणे जनावरांना लम्पी आजाराच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/best-foods-and-drinks-to-have-before-bed/", "date_download": "2020-09-29T01:14:07Z", "digest": "sha1:EQAMVAEXQBWB4QNQX5KB3LTDESAYIV5A", "length": 19350, "nlines": 161, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास मिळते शांत झोप; रोगप्रतिकारक शक्तीही वाढते… | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\nप्ले स्टोअरमधून हटवण्यात आले ‘हे’ 17 खतरनाक ऍप, तुमच्या मोबाईलमध्ये तर…\nछत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा मृत्यू, अनेक जखमी\nमुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या\nपुलवामात एनकाऊंटरदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी\nमैदानावरील तुफानामुळे राजकारणात रंगले वाकयुद्ध, सॅमसमवरून गंभीर-थरूरमध्ये जुंपली\nआर्मेनिया-अजरबैजानमध्ये युद्धाला सुरुवात; 24 ठार, शेकडो जखमी\nचीनकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ, हजारो नागरिकांना टोचली असुरक्षित लस\nसावधान…कोरोना व्हायरस करतोय मेंदूवर हल्ला; संशोधनातील निष्कर्ष\nअरेच्चा… कोरोनाचे भाषेशी कनेक्शन इंग्रजी न बोलणाऱयांना पाचपट अधिक धोका\nचीनने तीन वर्षांत पाडल्या शिंजियांगच्या हजारो मशिदी\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर…\nPhoto – आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 5 फलंदाज\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nलेख – शेती संस्कृतीमधील स्त्रियांचा सहभाग\nमुंबई बेट आहे, लक्षात घ्या\nकमी पैशांत घर चालू शकते\nपूनम पांडेचा युटर्न, मारहाणीचा आरोपानंतर पुन्हा नवऱ्याकडे परतली\nसुबोध भावेची नवी इनिंग ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेची केली निर्मिती\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nCar History – ‘हे’ उद्योगपती होते हिंदुस्थानातील पहिल्या कारचे मालक, निर्माण…\nHealth tips – एक चमचा कोरफड आयुष्य बदलेल, जाणून घ्या 9…\nHealth tips – मधुमेह टाळण्यासाठी ‘या’ 6 सोप्या नियमांचे पालन करा\nआगळं वेगळं- आपलं पाटणा त्यांचं पाटणा\nसंस्कृती सोहळा – गोदातीरावरचे त्र्यंबकेश्वर\nनिमित्त- प्रश्न ज्येष्ठ कलाकारांच्या सुरक्षिततेचा\nजगाच्या पाठीवर- पहिली शाळा\n‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास मिळते शांत झोप; रोगप्रतिकारक शक्तीही वाढते…\nनिरोगी राहण्यासाठी आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पुरेशी आणि शांत झोप गरजेची आहे. कोरोना संकटातही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पुरेशी झोप घेण्याची सूचना करण्यात आली आहे. आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्याला 8 ते 9 तासांची झोप गरजेची असते. मात्र, काहीजणांना रात्री शांत झोप ���ेत नाही किंवा अनेकदा जाग येते. काहीजणांना भूक लागल्याने रात्री उठावे लागते. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे झोपण्यापूर्वी काही पदार्थांचे सेवन केल्यास शांत झोप येते आणि शरीराची रोगप्रतिकार शक्तीही वाढते.\nबदाम शरीरासाठी उपयुक्त असल्याचे सगळ्यांना माहित आहे. त्यात शरीराला आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे बदामाच्या सेवनाने अनेक रोगांपासून शरीराचे रक्षण होते. रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे सेवन केल्यास शांत झोप येते. बदामात मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शांत आणि पुरेशी झोप येण्यास मदत होते. चेरीचा ज्यूसही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात मॅग्नेशियम आणि फॉस्फोरस असते. चेरीच्या ज्यूसमध्ये अॅण्टीऑक्सीडंट, अॅन्थोकायनिन घटक असतात. त्यामुळे झोपबाबतची कोणतीही समस्या असल्यास ती दूर करण्यासाठी चेरीचा ज्यूस फायदेशीर ठरतो. तसेच ओमेगा 3 आणि विटामिन डी असणाऱ्या माशांच्या सेवनानेही झोपेबाबतच्या समस्या कमी होतात.\nडेंग्यु किंवा तापामुळे अशक्तपणा आल्यास किवी खाण्याचा सल्ला देण्यात येतो. शरीराचा थकवा कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच किवीमुळे शरीराला आलेली सूज आणि शरीरातील कोलेस्टेरॉलही कमी होण्यास मदत होते. शरीराची झीज भरून निघत असल्याने आणि थकवा दूर होत असल्याने झोपण्यापूर्वी किवीचे फळ खाल्यास शांत झोप येते. किवीमुळे सेरोटोनिन हर्मोन्समध्ये वाढ होते. हे हार्मोन्स चांगली झोप येण्यासाठी महत्वाचे असतात. अक्रोडमध्ये फायबरसह 19 प्रकारचे पोषक घटक असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. अक्रोडमधील फॅटी अॅसिडमुळे शांत झोप येते. तसेच झोपेबाबतच्या समस्या दूर होतात. प्रत्येकाच्या आहारात भाताचा समावेश असतो. दररोज झोपण्यापूर्वी योग्य प्रमाणात भाताचे सेवन केल्यास पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे भूक लागून रात्री जाग येत नाही. त्यामुळे शरीराला पुरेशी झोप मिळते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास झोपेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. या पदार्थांचे सेवन करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nअॅलेक्झॅण���डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\n‘बालिका वधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nपश्चिम रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक दोन शिफ्टमध्ये केले\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर...\nया बातम्या अवश्य वाचा\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/05/31/two-persons-daid-in-accident-in-sangamner/", "date_download": "2020-09-29T01:31:39Z", "digest": "sha1:6KVYL254XEGXOAXPQWLFVTSAROSTSDLL", "length": 10718, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पुणे – नाशिक महामार्���ावर अपघातात दोघे ठार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar North/पुणे – नाशिक महामार्गावर अपघातात दोघे ठार\nपुणे – नाशिक महामार्गावर अपघातात दोघे ठार\nसंगमनेर – तालुक्यातील पुणे – नाशिक महामार्गावर नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या टेम्पोला कर्जुले पठार शिवारात झालेल्या अपघातात नाशिक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील दोन कर्मचारी जागीच मृत्यू झाले, तर चार जण गंभीर जखमी झाले.\nयाबाबत सविस्तर घटना क्रम असा कि, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील सहा कर्मचारी जुना आग्रा रोड त्रंबक नाका येथून शासकीय टेम्पो ( एमएच. 15 एबी. 59 ) मधून पुण्यातील येरवडा कारागृहातील मुद्रणालयात स्टेशनरी आणण्यासाठी सकाळी निघाले होते. चालक डी. टी. देवरे टेम्पो चालवित होते.\nसंगमनेर तालुका हद्दीतील पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गवर कर्जुले पठार शिवारात एका वाहनाने त्यांच्या टेम्पोला हुल दिली. त्यामुळे टेम्पो पलटी झाला. टेम्पोच्या मागे बसलेल्या तिघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. यात अनिल सोपान कोळी व जगन्नाथ पोपट सणधन (दोन्ही राहणार नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंत��ा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\n परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं\nकिसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/08/20/news-2001-2/", "date_download": "2020-09-29T00:22:53Z", "digest": "sha1:VIXF6S74GD7KXUPPMOGWUC4MOOAOATRK", "length": 10445, "nlines": 141, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "व्यंकटेश पतसंस्थेच्या संचालकांवर कारवाईसाठी २२ ला उपोषण - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/व्यंकटेश पतसंस्थेच्या संचालकांवर कारवाईसाठी २२ ला उपोषण\nव्यंकटेश पतसंस्थेच्या संचालकांवर कारवाईसाठी २२ ला उपोषण\nशनिशिंगणापूर : शनिशिंगणापूर दोन कोटींच्या अपहारप्रकरणी जामीन फेटाळला, तरी व्यंकटेश पतसंस्थेच्या संचालकांवर कारवाई करण्यास आर्थिक गुन्हे शाखा आठ महिन्यांपासून टाळाटाळ करत असल्याने २२ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा ठेवीदारांनी दिला आहे.\nनेवासे तालुक्यातील सोनई येथील या पतसंस्थेतील संचालक व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून अपहार केला. अध्यक्ष व संचालकांवर गुन्हे दाखल झाले. अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला, तरी आरोपींना अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला अपयश आले.\nएक वर्ष झाले, तरी ठेवीदारांना पैसे मिळालेले नाहीत. तपासी अधिकाऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह उभे असून मुख्यमंत्री, गृहमंत्री, सहकार मंत्री, पंतप्रधान कार्यालय व संबंधित विभागांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. सर्व आरोपी आपापले व्यवहार करताना दिसत असून, या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली जात नसल्याने ठेवीदारांत संतापाची लाट उसळली आहे.\nठेवीदारांचे पैसे परत करू, असे संचालक म्हणतात. तथापि, पैसे परत मिळत नसल्याने दोषी संचालकांवर कारवाई करावी. ठेवीची मिळत नसल्याने आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा निर्णय घेतला आहे, असे ठेवीदार दत्तात्रय जाधव यांनी सांगितले.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृत��ेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/10/news-nagar-city-civil-hospital-accepting-bribe-of-13-thousand-10/", "date_download": "2020-09-29T01:14:04Z", "digest": "sha1:5KCHFZR4XMXL5NKSMYPEHMYL7I2NSQDN", "length": 9734, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "लाच मागणारा जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक गजाआड - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Breaking/लाच मागणारा जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक गजाआड\nलाच मागणारा जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक गजाआड\nनगर – वैद्यकीय खर्चाचे बिल मंजूर करण्यासाठी १३ हजारांची लाच मागणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकास अटक करण्यात आली. राजेंद्र सुधाकर नेहूलकर असे त्याचे नाव आहे.\nलाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले. तक्रारदाराच्या मुलाचे वैद्यकीय खर्चाचे बिल मंजूर करण्यासाठी त्याने दहा टक्क्यांप्रमाणे १३०० रुपयांची लाच मागितली होती.\nतडजोडीनंतर १२०० रुपये स्वीकारताना लाचलुचपतच्या पथकाने ही कारवाई केली. नेहुलकर याच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nलाचलुचपतचे पोलिस अधीक्षक हरिष खेडकर, निरीक्षक श्याम पवरे, दीपक करांडे, पोलिस नाईक प्रशांत जाधव, रमेश चौधरी, विजय गंगुल, रवींद्र निमसे, हारून शेख, राधा खेमनर, वैभव पांढरे आदींनी ही कारवाई केली. लोकसेवक लाच मागत असतील, तर १०६४ या क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन खेडकर यांनी केले आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/11/corona-to-three-again-in-akole-taluka/", "date_download": "2020-09-29T02:08:21Z", "digest": "sha1:IQ26GKB5JOVS42ZARYR3OQWUWYNS4GZZ", "length": 10636, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अकोले तालुक्यात पुन्हा तिघांना कोरोना - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ म���ळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/अकोले तालुक्यात पुन्हा तिघांना कोरोना\nअकोले तालुक्यात पुन्हा तिघांना कोरोना\nअहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.\nकाल नव्याने तालुक्यातील देवठाण येथील एक युवक व एक महिला तर खिरविरे येथील एक तरुण असे तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे अकोले तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या २०८ वर गेली आहे.\nत्यापैकी 156 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. तर 47 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. तर अद्याप 47 व्यक्तींचे स्वॅब अहवाल येणे बाकी आहे.\nकाल आढळलेल्या तीन रुग्णांमध्ये तालुक्यातील देवठाण येथील 18 वर्षीय तरुण व 24 वर्षीय महिला व खिरविरे येथील 28 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. आतापर्यंत अकोले शहरा लगतच्या बाजार समिती जवळील चालक, चाकण येथे एका कंपनीत असणारा लहित गावी आलेला\nव्यक्ती, केळी येथील वृद्ध, मोग्रस येथील वृद्ध व रविवारी राजूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील मूळ कोतूळ येथील असलेला तरुण अभियंता असे पाच जण करोनामुळे दगावले आहेत.\nप्रशासनाने सर्वोतपरी काळजी घेण्याचे आणि उपाययोजना करण्याचे काम सुरु असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/local-train-man-gets-rescued-by-rpf-police/", "date_download": "2020-09-29T00:14:43Z", "digest": "sha1:IT5JKRR43QB4RUZPF3X62DAQ6QR5BSUV", "length": 8844, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates लोकल खाली येणाऱ्या प्रवाशाला आरपीएफच्या जवानाने वाचवले", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nलोकल खाली येणाऱ्या प्रवाशाला आरपीएफच्या जवानाने वाचवले\nलोकल खाली येणाऱ्या प्रवाशाला आरपीएफच्या जवानाने वाचवले\nमुंबईची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल प्रवाशांसाठी डेथलाइन बनत असून शनिवारी दुपारी चेंबूर स्टेशनवर धावती लोकल पकडताना तोल गेल्यामुळे पडला. मात्र ड्युटीवर तैनात असलेल्या आरपीएफ जवानाने या प्रवाशाचे प्राण वाचवल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास सीएसटीवरून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढत असताना ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.\nहार्बर मार्गावरील चेंबूर स्थानकात सीएसटीवरून आलेल्या पनवेल लोकलमध्ये चढताना एका प्रवासीचा तोल गेला.\nमात्र ड्युटी��र तैनात असलेल्या आरपीएफच्या जवानाने प्रवाशाचे प्राण वाचवले आहे.\nशनिवारी दुपारी 2 वाजून 50 मिनिटांची लोकल चेंबूर स्थानकावर दाखल झाल्यानंतर सर्व प्रवासी उतरले.\nमात्र तोपर्यंत लोकल सुरू झाल्यामुळे प्रवाशाचा तोल गेला आणि लोकल खाली आला असताना त्याचे प्राण वाचवले.\nहा प्रवाशाचे नाव गिरीराज पांडे (40) असून वडाळा येथील रहिवासी आहेत.\nतसेच प्रवाशाचे जीव वाचवणारे आरपीएफ पोलीस रामसिंह असे त्यांचे नाव आहे.\nगिरीराज लोकल खाली आले असल्याचे समजताच आरपीएफ पोलिसाने जीव वाचवला.\nहा सर्व प्रकार स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.\nPrevious पुणे- नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात\nNext चंद्रपुरात एका वाघाचा मृत्यू; पुण्यात पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला\nकोरोनाग्रस्तांच्या सेवेत व्यस्त डॉक्टरांच्या मुलीची कविता\nवांद्रे स्टेशनबाहेर लॉकडाऊनच्या विरोधात हजारोंची गर्दी\nगृहमंत्रालय २४ तास सुरू ठेवण्याचे अमित शहा यांचे आदेश\nकोरोनाग्रस्तांच्या सेवेत व्यस्त डॉक्टरांच्या मुलीची कविता\nवांद्रे स्टेशनबाहेर लॉकडाऊनच्या विरोधात हजारोंची गर्दी\nगृहमंत्रालय २४ तास सुरू ठेवण्याचे अमित शहा यांचे आदेश\n‘येथे’ १७ एप्रिलपासून मद्यविक्रीला परवानगी\n‘रडा, माझ्या देशवासियांनो’, चिदम्बरम यांची मोदींवर टीका\nकोरोनामुळे मानसिक आजारात वाढ\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nकोरोनाग्रस्तांच्या सेवेत व्यस्त डॉक्टरांच्या मुलीची कविता\nवांद्रे स्टेशनबाहेर लॉकडाऊनच्या विरोधात हजारोंची गर्दी\nगृहमंत्रालय २४ तास सुरू ठेवण्याचे अमित शहा यांचे आदेश\n‘येथे’ १७ एप्रिलपासून मद्यविक्रीला परवानगी\n‘रडा, माझ्या देशवासियांनो’, चिदम्बरम यांची मोदींवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/29/terrorists-attack-pakistan-stock-exchange-in-karachi/", "date_download": "2020-09-29T01:18:35Z", "digest": "sha1:DRAMPYGJ7LSMS2MGQJFMV4AXA3SLD7P3", "length": 5696, "nlines": 43, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पाकिस्तानच्या स्टॉक एक्सचेंजवर दहशतवादी हल्ला - Majha Paper", "raw_content": "\nपाकिस्तानच्या स्टॉक एक्सचेंजवर दहशतवादी हल्ला\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By आकाश उभे / दहशतवादी हल्ला, पाकिस्तान, स्टॉक एक्सचेंज / June 29, 2020 June 29, 2020\nपाकिस्तानच्या कराची शहरातील स्टॉक एक्सचेंजवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनुसार 4 बंदुकधारी दहशतवाद्यांनी स्टॉक एक्सचेंजवर हल्ला केला होता व या चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या दहशतवाद्यांनी शस्त्र-साठा घेऊन बिल्डिंगमध्ये प्रवेश केला होता. ही बिल्डिंग कराचीच्या हाय-सिक्युरिटी झोनमध्ये येते. अनेक खाजगी बँकांचे हेड ऑफिस देखील याच बिल्डिंगमध्ये आहे.\nएनडीटिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हे चारही दहशतवादी सोनेरी रंगाचे कोरोला कारमधून आले होते. या चारही दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.\nहल्ल्याची सुचना मिळताच पाकिस्तान रेंजर्सचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सिंध रेजंर्सने या चारही दहशतवाद्यांचा खात्मा झाला असल्याचे सांगितले आहे. हे दहशतवादी सकाळी 9 वाजता बिल्डिंगमध्ये घुसले व त्यांना अंधाधुंद गोळीबार सुरू केला. पाकिस्तानी रेंजर्स आणि सिंध पोलिसांच्या जवानांनी बिल्डिंगमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले असून, जवान पुर्ण बिल्डिंगची तपासणी करत आहेत. बिल्डिंगच्या आजुबाजूचा सर्व भाग सील करण्यात आला आहे.\nजखमी झालेल्यांची स्थिती गंभीर असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतांचा अचूक आकडा अद्याप समोर आलेला नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://maharshivinod.org/index.php/2019-10-18-11-58-13/2019-10-18-11-38-43/360-2019-10-21-12-30-22", "date_download": "2020-09-29T01:31:03Z", "digest": "sha1:FWWGKXREEQBY5EPDNBR2JQTRIQL3ZOPM", "length": 5593, "nlines": 69, "source_domain": "maharshivinod.org", "title": "विजयादशमी : नवा अर्थ", "raw_content": "\nमहर्षी विनोद यांच्या विषयी\nविजयादशमी : नवा अर्थ\nविजयादशमी : नवा अर्थ\nश्रौत अग्नीच्या दोन भार्या प्रसिद्ध आहेत - एक स्वाहा, दुसरी स्वधा.\nअग्नीत झालेलें हवन स्वाहा ही देवतांना पोहोंचविते व स्वधा पितरांना पोहोंचविते.\nउज्ज्वल मानवी देहाच्या ठिकाणीं ज्या इंद्रिय-शक्ति आहेत त्या देवताच होत.\nजे आनुवंशिक संस्कार आहेत ते पितर होत.\nउदरांत अग्नि आहे व अन्नाचें त्यांत हवन होत असतें.\nहृदयांत अग्नि आहे, त्याला उत्कट-उज्वल भावना सारख्या समर्पण कराव्या लागतात.\nबुध्दीचें अग्नि-तेज नवोनव, उच्च्-उदात्त विचारांच्या समिधांनीं उद्दीपित ठेवावें लागतें.\nइच्छाशक्तीच्या अग्निवेदींत धगधगीत ध्येयांचा हविर्भाग द्यावा लागतो.\nजीवन हा एक महायज्ञ आहे.\nदैनिक आचरणाची यज्ञ-ज्वाला, उत्कट भावना, उच्च्-उदात्त विचार व श्रेष्ठतम ध्येयें यांनी प्रज्वलित ठेवली पाहिजे.\n'संयम' अग्नीत सर्व उपभोगांची आहुति प्रथम देऊन नंतर यज्ञ-शिष्ट असा सुखाचा अनुभव घेतल्यानें जीवन सर्वांगाने प्रदीप्त होतें व रहातें.\nसर्वांगानें दहाही इंद्रियांचा संयम साधणें व त्यांच्यावर विजय मिळविणें ही जीवनांतली खरी विजयादशमी होय.\nप्रत्येक शमीच्या व आपट्याच्या पानांत अग्नि-तेज सुप्त् असतें. शमीची व आपट्याची 'जाति' एकच आहे.\nशमी वृक्षाच्या काष्ठ-घर्षणानें यज्ञांतील आहवनीय अग्नि निर्माण करण्याची प्रथा सु-प्रतिष्ठित आहे. म्हणून शमीचें अथवा आपट्याचें पान आहवनीय अग्नीचें प्रतीक होय. शिवाय, 'सुवर्ण' हें अग्नीचें एक नांव आहे.\nदस-याच्या दिवशी ही पानें वाटतांना हें अग्नीतेज, हा स्फुल्लिंग, ही यज्ञज्वाला, हें सुवर्ण एकमेकांस द्यावयाचे व घ्यावयाचे असतें.\nमहर्षी विनोद यांच्या विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/devendra-fadnavis-mi-punha-yein-dilogue-by-school-student-viral-video-in-social-media-432077.html", "date_download": "2020-09-29T01:56:57Z", "digest": "sha1:ZDAKQKZJIAIDM6Y4KCZXW3IDQ5KUSHRR", "length": 20211, "nlines": 183, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "‘मी पुन्हा येईन’च्या भाषणानं सोशल मीडियावर धुमाकूळ, चिमुकल्याच्या डायलॉगवर लाईक्सचा तुफान पाऊस devendra fadnavis mi-punha-yein-dilogue-by school student viral-video in-social-media | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nLIVE : बॉम्बच्या निनावी फोननंतर आमदार निवास रिकामं, पोलिसांकडून कसून तपासणी\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n‘मी पुन्हा येईन’च्या भाषणानं सोशल मीडियावर धुमाकूळ, चिमुकल्याच्या डायलॉगवर लाईक्सचा तुफान पाऊस\nLIVE : बॉम्बच्या निनावी फोननंतर आमदार निवास रिकामं, पोलिसांकडून कसून तपासणी\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विचारले प्रश्न\nIPL 2020 : थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी,\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\n‘मी पुन्हा येईन’च्या भाषणानं सोशल मीडियावर धुमाकूळ, चिमुकल्याच्या डायलॉगवर लाईक्सचा तुफान पाऊस\nफडणवीसांचा ‘पुन्हा येईन’ हा डायलॉग काही सोशल मीडियातून जायचं नाव घेत नाहीय. फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ या डॉयलॉगनं शोलेच्या डायलॉगलाही मागे टाकलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इतका तो प्रत्येकाच्या ओठांवर आहे. सोशल मीडियात तर या डॉयलॉगचं पुन्हा तुफान आलंय.\nमुंबई, 29 जानेवारी: मंडळी, ‘मी पुन्हा येईन’ असं छातीठोकपणे सांगणारे फडणवीस पुन्हा आले खरे, पण 79 तासात त्यांना पुन्हा जावंही लागलं. फडणवीस येवून गेलेही, पण फडणवीसांचा ‘पुन्हा येईन’ हा डायलॉग काही सोशल मीडियातून जायचं नाव घेत नाहीय. फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ या डॉयलॉगनं शोलेच्या डायलॉगलाही मागे टाकलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इतका तो प्रत्येकाच्या ओठांवर आहे. सोशल मीडियात तर या डॉयलॉगचं तुफान आलं. त्याचे अनेक मीम्स व्हायरल झाले. जोक्स आले. इतकंच काय काही हौशींनी तर त्याच्यावर गाणीही रचली. हे कमी म्हणून की काय सध्या एका चिमकल्याच्या निरागस भाषणानं सोशल मीडियावर अक्षरश धुमाकूळ घातलाय.\nरायगड जिल्ह्यातल्या एका जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्तानं भाषण करणाऱ्या चिमुकल्याचा हा व्हिडिओ आहे. शाळेचं आणि त्याचं नाव कळू शकलेलं नाही. पण त्याचे देशभक्तीबदद्लचे बोबडे बोल ऐकून कुणालाही त्याचं कौतुक वाटल्याशिवाय राहात नाही. पण खरी गंमत पुढेच आहे. त्या इवल्याशा भाषणाची सांगता करताना त्यानं पुढच्या वर्षी मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन असं म्हणताना त्यानं साधलेलं टायमिंग भन्नाट आहे. ते पाहाणारा प्रत्येकजण खळखळून हसल्याशिवाय राहात नाही. चिमुकल्याच्या शब्दातला निरागसपणा अनेकांना भावतोय. जिल्हा परिषद शाळेतल्या मुलाचा धाडसीपणा भाव खाऊन जातोय. म्हणून अवघ्या काही तासात लाखो जणांनी निरागस बोबड्या बोलांवर लाईक्सचा अक्षरश पाऊस पडलाय.\nवाचा : 'महाराष्ट्रात 1300 शाळा बंद केल्यात, जरा आमच्या शाळा पाहा', केजरीवालांचा टोला\nLIVE : बॉम्बच्या निनावी फोननंतर आमदार निवास रिकामं, पोलिसांकडून कसून तपासणी\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nLIVE : बॉम्बच्या निनावी फोननंतर आमदार निवास रिकामं, पोलिसांकडून कसून तपासणी\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/nasrapur-cheladi-road-condition-330726", "date_download": "2020-09-29T00:50:37Z", "digest": "sha1:N56K7VGOO3QCCFWUXNN6AOBNEKOR2DQP", "length": 16733, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "नसरापूर-चेलाडी रस्त्याची दुरावस्था, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष | eSakal", "raw_content": "\nनसरापूर-चेलाडी रस्त्याची दुरावस्था, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष\nनसरापूर येथे महामार्ग फाटा चेलाडी ते नसरापूर गाव यासाधारण दिड किलो मिटर अंतराच्या टप्प्यात पावसाळ्या आगोदर पासुनच खड्डे पडले असुन आता पडणारया पावसाने हे खड्डे वाढले आहेत रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहुन जाण्यासाठी गटार नसल्याने सातत्याने रस्त्या वरुनच पाणी वाहील्याने हे खड्डे पडले आहे. तसेच, रस्त्याच्याकडेला गवत देखिल वाढले असुन येणारया जाणारया वाहनांना याची अडचण होत आहे.\nनसरापूर - नसरापूर चेलाडी रस्त्याच्या दुतर्फा गटाराचे काम न झाल्याने पाणी रस्त्यावर वाहुन मोठ मोठ्ठे खड्डे पडले असुन, या बाबत सार्वजनीक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nनसरापूर येथे महामार्ग फाटा चेलाडी ते नसरापूर गाव यासाधारण दिड किलो मिटर अंतराच्या टप्प्यात पावसाळ्या आगोदर पासुनच खड्डे पडले असुन आता पडणारया पावसाने हे खड्डे वाढले आहेत रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहुन जाण्यासाठी गटार नसल्याने सातत्याने रस्त्या वरुनच पाणी वाहील्याने हे खड्डे पडले आहे. तसेच, ���स्त्याच्याकडेला गवत देखिल वाढले असुन येणारया जाणारया वाहनांना याची अडचण होत आहे. गेले अनेक दिवस अशीच परिस्थिती असुन देखिल हा रस्ता ज्या विभागाच्या अखत्यारीत आहे. तो सार्वजनीक बांधकाम विभाग वेल्हेचे अधिकारी या रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नसरापूर ग्रामस्थांनी केला आहे.\nपुणे पोलिसांनी गणेशोत्सवाबद्दल घेतला मोठा निर्णय; गणेश मंडळांना केले 'हे' आवाहन\nसार्वजनीक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्याच्या दोन्ही बाजुस पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी गटारांचे काम होणे गरजेचे आहे. ज्यामुळे रस्त्यावर पाणी थांबुन खड्डे पडणार नाहीत. मात्र, गेले अनेक दिवस या दुरावस्थेकडे बांधकाम विभागाचे लक्ष नसल्याने दरवेळी भरलेले खड्डे वाहणारया पाण्यामुळे पुन्हा उखडत आहेत\nयाबाबत सार्वजनीक बांधकाम विभाग वेल्हेच्या अभियंता अश्विनी घोडके यांच्याशी संपर्क साधला असता, या रस्त्याच्या दोन्ही बाजुस झालेल्या रहीवाशीवस्ती मधील सांडपाणी ते रस्त्यावर सोडत असल्याने सातत्याने या भागात रस्ता खराब होत आहे. याबाबत संबधीत ग्रामस्थांवर ग्रामपंचायतीने कारवाई करणे गरजेचे आहे ती होत नाही, पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसात तात्पुरत्या स्वरुपाचे गटार सार्वजनीक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\n- कोरोना हा उपचाराविना बरा होणारा किरकोळ आजार; झेडपी सभापतींनी सांगितला स्वत:चा अनुभव​\nनसरापूर मधील शिवगंगा नदीपुलावर रस्ता चांगला आहे. मात्र, पुलाच्या दोन्ही कठड्याला गवत वाढले असुन, चिखल साचल्याने पुलावर पावसाचे पाणी साठुन राहत आहे. याठिकाणी गवत काढुन साफसफाई होणे गरजेचे आहे. याबाबत माहीती देताना घोडके यांनी सांगितले कि, हा भाग हवेली बांधकाम विभागाकडे गेला असल्याने त्यांना याबाबत माहीती देऊन काम करुन घेतले जाईल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n बुजगावणं सांगतय, रस्त्यांचं गुपित\nदौंड (पुणे) : एरवी शेतातील पिकांचे पाखरांपासून रक्षण करण्यासाठी बुजगावणे उभे केले जातात. परंतु, दौंड शहरात रस्त्याच्या मधोमध पडलेल्या...\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये दिवे लावून आंदोलन\nनाशिक : पावसाळ्यात शहरात जागोजागी खड्डे पडल्यानंतरही सत्ताधारी भाजपकडून खड्डे बुजविले जात नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने खड्ड्यांमध्ये दिवे...\nरस्त्याचे वाजले तीन तेरा गुडघाभर चिखलातून काढावी लागतेय वाट; शेतकरी संतप्त\nनाशिक : (गिलाणे) गिलाणे ते बेडी पाणंद रस्त्याचे काम अनेक दशकांपासून अपूर्णच राहिल्याने पावसाळ्यात या रस्त्याचे तीन तेरा झाल्याने...\nरस्त्यांच्या दुरवस्थेबाबत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल....\nबारामती (पुणे) : शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरुन रस्ते दुरुस्ती करण्याच्या सूचना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व...\nनिगडीतील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करा; स्थानिक रहिवाशांकडून आंदोलन\nपिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावर निगडीतील भक्ती-शक्ती चौकात महापालिकेने उड्डाणपूल उभारला आहे. तो वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी करीत निगडी,...\nरस्त्यावरील खड्ड्यांमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक\nशेवगाव (अहमदनगर) : शहरासह तालुक्‍यातील विविध राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. हे खड्डे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/narendra-modis-rajiv-gandhi-card/", "date_download": "2020-09-29T00:10:41Z", "digest": "sha1:ZISQSIDUTBKUJMZGQY34DC3ZR6LDOKOF", "length": 11183, "nlines": 146, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates मोदींचं 'राजीव गांधी' कार्ड!", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमोदींचं ‘राजीव गांधी’ कार्ड\nमोदींचं ‘राजीव गांधी’ कार्ड\nदेशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्याकडे जात असताना आता प्रचारातील मुद्दे भरकटत असल्याचं जाणवत आहेत. निवडणुकीचा प्रचार विकासावर होण्याऐवजी वैयक्तिक आणि आता पारिवारिक आरोपप्रत्यारोपांभोवती फिरत असल्याचं दिसत आहे.\nआत्तापर्यंत झालेल्या 4 टप्प्यांच्या प्रचारात भाजपकडून राहुल ग��ंधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसला लक्ष्य करण्यात आलं. मात्र पाचव्या टप्प्याचा प्रचार माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर केंद्रित होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. सामान्यपणे आपल्या संस्कृतीमध्ये मयत व्यक्तींना दूषणं देण्याची पद्धत नाही. त्यामुळे मोदींच्या या भूमिकेमुळे देशातील सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं आहे.\nखरंतर लोकसभेची निवडणूक विकासाच्या मुद्दयावर लढणं अपेक्षित असताना राजकीय पक्ष जाती धर्म भाषा प्रांत यासारख्या मुद्द्यांना घेऊन राजकारण करत आहेत. रोज होणारी चिखलफेक पाहता मतदार याराजकारण्यापासून दूर जात असल्याचा मतदानाच्या टक्केवारी स्पष्ट होतेय.\nतरीसुद्धा प्रचारात राजीव गांधी यांच्या उल्लेख झाल्याने निवडणुकीच्या प्रचाराला कलाटणी मिळाली आहे.\nअसं असताना सुद्धा नरेंद्र मोदींना राजीव गांधींवर टीका का करावी लागली.\nराजीव गांधी यांचं नाव प्रचारात येणं म्हणजे नरेंद्र मोदी यांची ही राजकीय खेळी असल्याचं जाणकार सांगत आहेत.\nउत्तर भारतातील दिल्ली आणि पंजाब मधील 13 लोकसभा जागेसाठी पार पडणाऱ्या मतदानात शीख मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय.\nइंदिरा गांधींच्या हत्येनंतर 1984 मध्ये शिख विरोधी दंगे झाले होते.\nयाची सगळ्यात जास्त झळ बसली होती दिल्ली आणि पंजाबला.\nउसळलेल्या हिंसाचारात या भागातील शीख समुदायाला आपले लोक नाहक गमवावे लागले होते.\nया वेळी जेव्हा राजीव गांधी यांनी घेतलेली भूमिकादेखील शीखांच्या दुःखावर फुंकर घालणारी तरी निश्चितच नव्हती.\nत्यामुळे या हत्याकांडाच्या घटना येथील लोकांच्या स्मृतीतून अजून पुरत्या गेल्या नाहीत.\nत्यातून जर या आठवणींना पुन्हा उजाळा दिला, तर त्याचा फटका काँग्रेसला बसणं स्वाभाविक आहे.\nपंतप्रधानांनी हाच मुद्दा विचारात घेऊन राजीव गांधी यांचं नाव पुढे केल्याचं सांगितलं जातंय.\nमात्र 4 टप्यात झालेल्या प्रचारावेळी देखील काँग्रेस ने नरेंद्र मोदी यांच्या आईचा आणि जशोदा बेन चा उल्लेख करून मोदींच्या परिवाराला लक्ष केले होतं.\nत्यामुळे भाजप ने खेळी करत राजीव गांधी यांचा उल्लेख करून प्रचाराला नव्याने तडका देण्याचा प्रयत्न केला आहे.\nPrevious नक्षलवादावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ची गरज\nNext सर्जिकल स्ट्राईकनं महाराष्ट्रातला माओवाद संपेल का \nनाटक Review : समक��लीन राजकारणावरील नेत्रदीपक भाष्य – ‘घटोत्कच’\n‘ती’ एक ‘स्त्री’ आणि एक ‘नवदुर्गा’ही\nकोरोनाग्रस्तांच्या सेवेत व्यस्त डॉक्टरांच्या मुलीची कविता\nवांद्रे स्टेशनबाहेर लॉकडाऊनच्या विरोधात हजारोंची गर्दी\nगृहमंत्रालय २४ तास सुरू ठेवण्याचे अमित शहा यांचे आदेश\n‘येथे’ १७ एप्रिलपासून मद्यविक्रीला परवानगी\n‘रडा, माझ्या देशवासियांनो’, चिदम्बरम यांची मोदींवर टीका\nकोरोनामुळे मानसिक आजारात वाढ\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nकोरोनाग्रस्तांच्या सेवेत व्यस्त डॉक्टरांच्या मुलीची कविता\nवांद्रे स्टेशनबाहेर लॉकडाऊनच्या विरोधात हजारोंची गर्दी\nगृहमंत्रालय २४ तास सुरू ठेवण्याचे अमित शहा यांचे आदेश\n‘येथे’ १७ एप्रिलपासून मद्यविक्रीला परवानगी\n‘रडा, माझ्या देशवासियांनो’, चिदम्बरम यांची मोदींवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/kamala-college-strives-for-autonomy/articleshow/72384543.cms", "date_download": "2020-09-29T02:27:15Z", "digest": "sha1:7GKAMS22T3KOHUIBM5N5AMUWG3PBSGNW", "length": 12316, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकमला कॉलेजच्या ‘स्वायत्तते’साठी प्रयत्न\nकोल्हापूर टाइम्स टीमताराराणी विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थिनींच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन १६ फेब्रुवारी २०२० रोजी केले ...\nताराराणी विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थिनींच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन १६ फेब्रुवारी २०२० रोजी केले असून संस्थेच्या स्थापनेपासून १९४५ पासूनच्या सर्व बॅचच्या एक हजारा��हून अधिक विद्यार्थिनी मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. कोणत्याही संस्थेच्या माजी विद्यार्थिनीने मेळाव्यात सहभागासाठी https://forms.gle/1LNw7xvSsmcHi1tPA या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. दरम्यान, कमला कॉलेजच्या स्वायत्ततेसाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.\nपाटील म्हणाले, 'ताराराणी विद्यापीठाची स्थापना १९४५ साली झाली. यंदा संस्था अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा घेऊन विविध क्षेत्रातील माजी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात येणार आहे. वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. संस्थेच्या कमला कॉलेज, उषाराजे हायस्कूल, डीएड कॉलेज, कडगाव येथील कुमार भवन, प्रिन्स शिवाजी विद्यालय येथील विद्यार्थिनींना एकत्र येण्याची पर्वणी मेळाव्यामुळे मिळणार आहे.'\n'येत्या वर्षात संस्थेतर्फे काही संकल्प करण्यात आले आहेत. यामध्ये साडेतीन कोटी रुपये खर्च करून विद्यार्थिनींसाठी वसतिगृह उभारण्यात येणार आहे. हे वसतिगृह सौरऊर्जेवर अद्ययावत करण्यात येणार आहे. कमला कॉलेज स्वायत्त करण्यात येणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये वाढ करण्यात येणार असून इंग्रजी माध्यमाच्या शाळेची उभारणी करण्यात येणार आहे.'\nपत्रकार परिषदेस उपाध्यक्ष एस. एम. पवार, अशोकराव पर्वते-पाटील, मुख्याध्यापिका यू. एस. साठे, प्रभारी प्राचार्य तेजस्विनी मुडेकर, मुख्याध्यापिका विद्या यादव, डॉ. सुजय पाटील, प्रा. अनिल घस्ते, प्रा. एस. ए. साळोखे आदी उपस्थित होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nमटणाचा दर ५४० रुपये महत्तवाचा लेख\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला न���षेध\nमुंबईआठवलेंचा पवारांना न मागता सल्ला; राष्ट्रवादीने 'असा' केला प्रतिहल्ला\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nमुंबईऑक्सिजन वापरासाठी सरकारनं निश्चित केली 'ही' नियमावली\nमुंबईशिवसेनेच्या मनधरणीसाठी फडणवीसांनी घेतली होती राऊतांची भेट\nआयपीएलआरसीबीने मुंबईला नमवल्यावर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\n केंद्र सरकार दोन दिवस आधीच सुरू करणार धान्य खरेदी\nमुंबईकृषी कायद्यांवर काँग्रेस आक्रमक; 'ठाकरे सरकार' आता कोणती भूमिका घेणार\nमुंबईदर निश्चित करूनही करोनासाठीच्या सिटीस्कॅन चाचण्यांमध्ये लूट\n करोनामुक्तांच्या माहितीचा डेटा होतोय लीक\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार्गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nकरिअर न्यूजउच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलल्या\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/nashik-sambhaji-bhide-guilty-in-mango-speech-controversy-295793.html", "date_download": "2020-09-29T01:32:16Z", "digest": "sha1:66NYVW7CUUHW6DAMK3Y7XHXEDG7L2JUU", "length": 18871, "nlines": 188, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आंबे वक्तव्य भोवलं, संभाजी भिडे दोषी ! | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nआंबे वक्तव्य भोवलं, संभाजी भिडे दोषी \nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विचारले प्रश्न\nIPL 2020 : थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी,\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\nआंबे वक्तव्य भोवलं, संभाजी भिडे दोषी \nपीसीपीएनडीटी कायदा अंतर्गत असलेल्या सेक्शन 22 चा भंग झाल्याचा समितीने निष्कर्ष काढलाय.\nनाशिक, 13 जुलै : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडेंना आंबा खाण्याचं वक्तव्य अखेर भोवलंय. पीसीपीएनडीटी समितीने संभाजी भिडेंना दोषी ठरवलंय. आता ही समिती न्यायालयात जाणार आहे.\nज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनू श्रेष्ठ- संभाजी भिडे\nमाझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असं वक्तव्य संभाजी भिंडेंनी केलं होतं. या प्रकरणी पीसीपीएनडीटी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने चौकशी करून संभाजी भिडेंना दोषी ठरवलंय.\nपीसीपीएनडीटी कायदा अंतर्गत असलेल्या सेक्शन 22 चा भंग झाल्याचा समितीने निष्कर्ष काढलाय. भिडे गुरुजी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आता समिती न्यायालयात दाद मागणार आहे. त्यामुळे भिडे गुरुजींवर कायदेशीर कारवाई होणार आहे.\n'आधी संभाजी भिडेंना अटक करा... म��� कामकाज करु'\nदरम्यान, भिडे गुरूजींनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केलं . 'गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनू हा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांपेक्षाही श्रेष्ठ होता,' असं धक्कादायक विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाचे नागपूर हिवाळी अधिवेशनातही पडसाद उमटले. विरोधकांनी भिडे गुरुजींच्या अटकेची मागणी लावून धरलीये.\nपावसाळी अधिवेशन: संत्र्यांच्या शहरात आले संभाजी भिडेंच्या शेतातले आंबे\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mumbaikunachi/all/page-4/", "date_download": "2020-09-29T01:11:43Z", "digest": "sha1:ZTXAC5ZV2DTLG3SLZRS46JUIJVLUZ66Z", "length": 16004, "nlines": 204, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mumbaikunachi- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हा���रसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nउद्धव म्हणाले,'आशीर्वाद आम्हाला मिळेल', तर राज म्हणतात, 'कोण जिंकत पाहायचं'\nया सेलिब्रिटींनी केलं मतदान,तुम्ही कधी करणार\nशरद पवारांनी नातीसोबत, तर राज ठाकरेंचं कुटुंबासोबत मतदान\n, हे आहेत 'मतनायक'\nभागवतांनी बजावला मतदानाचा हक्क\nनोटाचं मत का वाया जाणार नाही\nमुख्यमंत्र्यांकडून आचारसंहिता भंग; शिवसेनेची आयोगाकडे तक्रार\nमतदान करण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या महापालिकेबद्दल\nब्लॉग स्पेस Mar 28, 2017\n10 महापालिकांसाठी असं होणार मतदान\n'रोड शो'मध्ये आदित्य ठाकरे\nठाण्यातील सभेत मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://dll-repair.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2020-09-29T01:30:51Z", "digest": "sha1:SKQK7ZP7EGUO6PVHMISBKSWZP35VJYJY", "length": 11630, "nlines": 59, "source_domain": "dll-repair.com", "title": "सिलिकॉन व्हॅली करण्यासाठी आफ्रिकन स्टार्टअप | DLL Suite", "raw_content": "\nHome › Google News › सिलिकॉन व्हॅली करण्यासाठी आफ्रिकन स्टार्टअप\nसिलिकॉन व्हॅली करण्यासाठी आफ्रिकन स्टार्टअप\nDropifi आज 30 हून अधिक देशांमध्ये 6,000 प्रती क्लायंट आहे. संघ आता त्यांनी त्यांच्या सिलिकॉन व्हॅली अनुभव पासून प्राप्त कौशल्ये आणि ज्ञान असलेल्या जागतिक स्तरावर त्यांची कंपनी विस्तृत होप्सचा.\n“आमचे ध्येय तत्काळ आमच्या व्यवसायासाठी सतत मूल्य वितरीत आहे की एक स्थायी उत्पादन इमारत आहे,” Osei म्हणतात. “सध्या आम्ही अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वर आधारीत आहेत – अमेरिका, ब्रिटन, कॅनडा – पण वर्षांच्या दोन आम्ही आफ्रिकेतील नेते बनू इच्छिता.”\nनोव्हेंबर 2011 मध्ये Ghanaian उद्योजक डेव्हिड Osei, Kamil Nabong आणि Philips Effah Dropifi, व्यवसाय क्रमवारी ग्राहक अभिप्राय ऑनलाइन मदत करते ऑनलाइन साधन स्थापना केली. सुमारे 20 महिने नंतर तो 500 Startups कार्यक्रम, एक सिलिकॉन व्हॅली आधारित बियाणे वेगवर्धक आणि गुंतवणूक फंड सामील होण्यासाठी प्रथम आफ्रिकन कंपनी आहे.\n“मुळात आम्ही सेवा संपू��्ण जगासाठी आहे की घाना पासून जागतिक स्टार्टअप कंपनी उजवीकडे तयार करायचे कारण मी, म्हणून लवकरच या म्हणून व्हॅली हलवित कधीच कल्पना नव्हती,” Osei, Dropifi चे मुख्य कार्यकारी म्हणते. “पण व्हॅली येत निश्चितपणे पुढे आम्ही imagined होता एक पाऊल आहे.”\nजगातील सर्वात मोठी स्टार्टअप पर्यावरणातील करण्यासाठी संघ प्रवास आक्रा, घाना राजधानी मध्ये तंत्रज्ञान Meltwater व्यवसाय स्कूल सुरु.\n“डेव्हिड मला approached आणि म्हणाला, ‘ही कल्पना आहे,'” Effah, Dropifi मुख्य तांत्रिक अधिकारी लक्षात ठेवा. “तो व्यवसाय कारण या लांब आणि धडकी भरवणारा संपर्क फॉर्म (त्यांच्या वेबसाइटवर) माहिती ऑनलाइन भरपूर गमावल्यास की realized. तो एक प्रचंड वाव आहे की realized.”\nकल्पना आणि “फॉर्म ‘Contact Us’ लांब आणि धडकी भरवणारा वेबसाइट युग” Dropifi, ती म्हणून वर्णन काय पुनर्स्थित इच्छिते की विजेट बनले “अद्याप वितरीत व्यवसाय-गंभीर अंतरंग आणि स्पॅम मुक्त ग्राहक प्रतिबद्धता.”\nसाधन व्यवसाय मॉनिटर ग्राहक अभिप्राय मदत करते. कंपन्यांनी ग्राहकांना प्रभावीपणे प्रतिसाद मदत करण्यासाठी, संदेश मागे लोकसंख्याशास्त्र, उद्योग ट्रेंड आणि भावना विश्लेषित करते. कंपन्यांनी व्यापक ग्राहक पोहोच आहेत शकाल तसेच सामाजिक मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये टॅप्स.\n“आम्ही येथे ऑनलाइन व्यक्तीचा सामाजिक मीडिया प्रोफाइल आहे,” Nabong म्हणतात. “हा आपण अगदी लोकांना संपर्क साधू शकता विविध चॅनेल देते,” तो जोडते. “मी फक्त या व्यक्तीची प्रोफाइल ट्विटर आणि ट्विट त्याला, किंवा कदाचित त्याला एक फेसबुक संदेश पाठवू जाऊ शकता, आणि हे आपल्यासाठी multichannel संवाद फार सोपे बनविते.”\nहे वाचा: टेक हब ‘नायजेरिया च्या पुढील मोठी कल्पना’ वर काम\nउद्योजकांसाठी आक्रा स्टार्टअप शनिवार व रविवार, उद्योजक एक स्पर्धेत भाग घेतल्यानंतर कंपनी आश्वस्त निधी त्यांच्या प्रथम बॅच मिळाली.\n“आम्ही सेवेच्या क्लायंट देवून होण्यासाठी घाना मध्ये 20 कंपन्या याबद्दल खात्री करू शकलो विशेषतः कारण, त्याचे विजेते म्हणून बाहेर आला,” Osei म्हणतात.\nDropifi देखील 2012 मध्ये जागतिक स्टार्टअप उघडा स्पर्धेत प्रथम स्थान घेतले आणि आम्हाला आधारित Kauffman फाउंडेशन अर्थसहाय्यित Top पारितोषिक जिंकले. संघ पुरस्कारासाठी हक्क सांगण्यासाठी या वर्षात ब्राझिल सलग दुसरी आणि ते प्रथम डेव्ह McClure, 500 Startups कार्यक्रम संस्थापक भेटले की होता.\nOsei McClure लॉ���ी घाबरत नाही.\nटेक innovators आफ्रिका भविष्यातील का: हे वाचा\nवर्षातून दोनदा बद्दल, 500 Startups फंड सुमारे 30 कंपन्यांच्या एक गट निवडते. कंपन्यांनी त्यांना त्यांच्या व्यवसाय वाढवा आणि गुंतवणूकदारांना आकर्षित मदत करण्यासाठी, मार्केटिंग धोरण पासून विक्री tactics प्रत्येक गोष्टीचा जेथे “, बूट कॅम्प” चार महिन्यात त्यांना एकत्र आणते.\nMcClure हे आफ्रिका पासून कंपनी मध्ये कार्यक्रम पहिल्या थेट गुंतवणूक आहेत.\n“काही लोक कदाचित आपण एक नवीन प्रदेशात गुंतवणूक जातात तेव्हा त्या अधिक सजग आहेत; आमच्यासाठी ती संधी होती आणि आम्ही खरोखरच उत्सुक होते,” त्यांनी स्पष्ट.\n“मी विशेषतः डेव्हिड (Osei) द्वारे impressed आणि त्याला मला बाहेर येत आणि मला कदाचित खूप दीर्घ शॉट थोडे होता काहीतरी खेळपट्टीवर प्रयत्न करीत होते,” McClure recalls. “सुरुवातीला मी विचार, खरोखर सावध होता, ‘ओके, हा माणूस मला खेळपट्टीवर प्रयत्न, रिओ मध्ये करत आफ्रिका पासून आहे काय आहे.’ मग आम्ही ते उत्पादन छाटणी आमच्या गुंतवणूक तत्त्वज्ञान लक्ष्य वर खूपच जास्त sounded legit प्रकारावर (आणि) होते माहीत आधी तसेच, मी वेगवर्धक ऐकले च्या क्रमवारी साधायचा, जसे होते. ”\nतो घरातून एक लांब मार्ग असू शकतो पण जगातील तंत्रज्ञान राजधानी, कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅली करण्यासाठी घाना मध्ये एक वर्ग पासून त्यांच्या वेब आधारित स्टार्टअप घेणे तरुण techies एक त्रिकूट साठी फक्त दोन वर्षे लागली.\nTags: सिलिकॉन व्हॅली करण्यासाठी आफ्रिकन स्टार्टअप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/hindi-reflexology-acupressure-points-on-the-palms-and-soles/", "date_download": "2020-09-29T01:37:28Z", "digest": "sha1:37HPCMBNYJDPZMFVEJLXRB53UQL345LD", "length": 16138, "nlines": 359, "source_domain": "sanatanshop.com", "title": "हथेली एवं तलवे के बिन्दुओं पर दबाव ( रिफ्लेक्सोलॉजी ) – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शा��्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Hindi Books / आयुर्वेद एवं अन्य / आपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nहथेली एवं तलवे के बिन्दुओं पर दबाव ( रिफ्लेक्सोलॉजी )\nबिन्दुदाब उपचार कब और कितनी बार करने चाहिए \nबिन्दुदाबमें दबाव कैसे और कितना देना चाहिए \nएक बिन्दु कितनी बार दबाना चाहिए \nउपकरणसे दबाते समय क्या सावधानी बरतें \nआदी प्रश्नो के उत्तर इस ग्रंथ मे दिये हुए हैं \nहथेली एवं तलवे के बिन्दुओं पर दबाव ( रिफ्लेक्सोलॉजी ) quantity\nश्री. विनायक चंद्रकांत महाजन, ज्येष्ठ बिन्दुदाबनविद्या-विशेषज्ञ, गोवा\nवैद्य मेघराज माधव पराडकर\nBe the first to review “हथेली एवं तलवे के बिन्दुओं पर दबाव ( रिफ्लेक्सोलॉजी )” Cancel reply\nशारीरिक, मानसिक एवं आध्यात्मिक पीडाका उपाय ‘बिन्दुदाब (एक्यूप्रेशर)’\nश्वासावरोध, जलना, प्राणियोंके दंश, विषबाधा, इत्यादि का प्राथमिक उपचार\nविकार-निर्मूलन हेतु प्राणशक्ति (चेतना) प्रणालीमें अवरोध कैसे ढूंढें\nशारीरिक विकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार\nविकार-निर्मूलन हेतु नामजप (नामजप का महत्त्व एवं उसके प्रकाराेंका अध्यात्मशास्त्र)\nप्राणशक्ति (चेतना) प्रणालीमें अवरोधोंके कारण उत्पन्न विकारोंके उपचार\nस्थानकी उपलब्धताके अनुसार औषधीय वनस्पतियोंका रोपण\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://vatadya.blog/2013/07/23/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%8F%E0%A4%95/", "date_download": "2020-09-29T02:03:41Z", "digest": "sha1:7TF4WSBXIGILQI7LHOM7U2OWZXBGNAGL", "length": 62361, "nlines": 69, "source_domain": "vatadya.blog", "title": "विजयनगर साम्राज्यातील एक बलशाली किल्ला: चित्रदुर्ग – Vatadya", "raw_content": "\nविजयनगर साम्राज्यातील एक बलशाली किल्ला: चित्रदुर्ग\nवाटाड्या मार्ग क्र. १ : बंगळूर (majestic circle) – टूमकुर – नेलमंगला – चित्रदुर्ग .. (एकूण २०१ कि.मी.)\nबंगळूर शहर हे नवदुर्गांनी वेढलेलं आहे.. मधुगिरी, साविनदुर्ग, देवारायणदुर्ग, नंदिदुर्ग, मक्कलीदुर्ग, चन्नारायणदुर्ग, कब्बलदुर्ग, भैरवदुर्ग, हुलीयुरदुर्ग .. बंगळुरात येवून २ महिने झाले आणि हे नवदुर्ग पाहून घ्यावे असं ठरवलं.. मग काय भटकंतीचा सपाटा सुरु झाला.. बंगळूरचा शहरी किल्ला, देवनहल्ली किल्ला मग श्रीरंगपट्टण चा अतिविशाल भुईकोट पाहून आलो.. मंगळूर चा राजवाडा पाहताना त्याच्या भवतालची तटबंदी हा केवळ राजवाडा नसून पूर्वाश्रमीचा एक भूदुर्ग (भुईकोट किल्ला) होता हे समजलं.. तद्नंतर पराग आणि मी साविनदुर्ग चा एका सलग १००० मिटर खडकावर बांधलेला गिरिदुर्ग पाहून आलो.. आता कुठे मोर्चा न्यावा याचा विचार करत होतो.. मृणाल आणि मी निघालो .. मधुगिरी ला.. शनिवार-रविवार जायचा बेत ठरला.. सगळी तयारी झाली.. पण ऐन वेळी माशी शिंकली, कर्नाटक सरकारने कावेरी तामिळनाडू ला दोन बादल्या पाणी जास्त दिल्याने कट्टर कन्नडिगांनी राज्यव्यापी बंद पुकारला.. मग पुन्हा फोनाफोनी झाली.. या दरम्यान अभिजित बेहेरे इचलकरंजी वाले यांचा दूरध्वनी आला.. अरे या विकेंडला चित्रदुर्ग किंवा संताजी जाधवांनी गाजवलेला ‘गुटी’चा किल्ला (आंध्रप्रदेश) बघूया म्हणून.. बरं.. त्याला ये म्हटलं खरं.. पण या कर्नाटक-बंद च्या दिवशी गाडी मिळणार नाही हे नक्की होतं.. इकडे बंद जोरदारपणे आणि कडकडीत पाळतात.. “आता झाली का पंचाईत..\nसरतेशेवटी पहाटे लवकर निघण्याचा बेत आखला.. काहीही झालं तरी चित्रदुर्ग पाहायचाच हा वज्रनिर्धार केला.. मी आणि मृणाल पहाटे सहाला निघालो.. कुंदनहल्ली गेट-मारतहल्ली वरून निघालो.. कर्नाटक बंद मुळे कर्नाटक मित्रमंडळा ची ‘वज्र .. The whispering Death’ हि वातानुकुलीत सिटीबस आज रस्त्यावरून धावत नव्हती.. कर्नाटक परिवहन मित्रमंडळाचा निळा डबा मात्र वज्रनिर्धाराने धावत होता.. चार दोन काचा फुटल्या तरी त्यांना काही फरक पडणार नव्हता.. मग अशाच एक झुंजार निळ्या डब्यात घुसलो आणि केंपेगौडा बस स्थानकाचे (Majestic) तिकीट काढले.. कर्नाटक बंद ला समर्थन देणारे कर्नाटक रक्षण वेदिकेचे, भा.ज.पा., देवेगौडा मित्रमंडळाचे रिकामटेकडे कार्यकर्ते रस्त्यावर फिरू लागले.. तसा बंद चा तडाखा जाणवू लागला.. निळ्या डब्याच्या ड्रायव्हरने बंदचा रागरंग बघून गाडी मध्येच थांबवली आणि या बसचे प्रवासी रस्त्यावर आले..\nमग एका रिक्षावाल्याच्या हातापाया पडून त्याला कसाबसा रेडी केला आणि Majestic Circle ला येवून पोहोचलो.. इकडे पाहिलं तर बंदच्या भीतीने कर्नाटक मित्रमंडळाच्या ST बसेस डेपो मध्ये उभ्या होत्या.. एकही बस रस्त्यावर धावत नव्हती… मग रेल्वे स्थानकावर गेलो.. तिकडे मोर्चे लागले होते.. त्यामुळे रेल्वे बंद.. मृणालला म्हटलं आता रे करायचं तरी काय.. मग एखादा प्रायवेट कार वाला येतो ते पाहण्यासाठी रेल्वे स्थानाकाच्या बाहेर पडलो.. एका कानडी इंडिका वाल्याला विचारलं “चित्रदुर्गा चलेंगे क्या” तो हो म्हणाला.. म्हटलं “पैसा कितना लेगा भाई”.. ती म्हणाला “१०,००० रुपया”.. २०० कि.मी. अंतरासाठी एवढी रक्कम ऐकून.. मी हसायला लागलो.. तसा तो उखडला आणि वाद घालू लागला.. मग कर्नाटक पोलिस हवालदाराला बोलावून त्याला सज्जड दम दिला.. शेवटी तिथेच शाब्दिक बाचाबाची चर्चासत्र उरकलं.. कर्म म्हणायचं आणि दुसरं काय ” तो हो म्हणाला.. म्हटलं “पैसा कितना लेगा भाई”.. ती म्हणाला “१०,००० रुपया”.. २०० कि.मी. अंतरासाठी एवढी रक्कम ऐकून.. मी हसायला लागलो.. तसा तो उखडला आणि वाद घालू लागला.. मग कर्नाटक पोलिस हवालदाराला बोलावून त्याला सज्जड दम दिला.. शेवटी तिथेच शाब्दिक बाचाबाची चर्चासत्र उरकलं.. कर्म म्हणायचं आणि दुसरं काय म्हटलं आज काही झालं तरी चित्रदुर्ग ला जायचंच.. मग शेवटी बाईक ने जायचं ठरलं.. आता बाईक कुणाची घ्यावी असा विचार डोकावताच.. माझा ऑफिस चा दोस्त सचिनकृष्ण जोशी आठवला.. लगोलग फोन लावला.. “सचिन भैय्या बाईक मिलेगा क्या.. आज बंद है.. गाडी बंद.. सब बंद.. सिर्फ १०,००० वाला कार चालू है”… सचिन बोला “लेके जावो”.. मग परत आणखी एका रिक्षावाल्याला पटवून.. श्रीनिवास-नगरात राहणाऱ्या या दोस्ताकडून बाईक आणायला निघालो.. श्रीनिवास-नगरात पोहोचलो तोवर ८ वाजले होते.. एव्हाना कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शहरभर धुडगूस घालण्यास सुरुवात केली होती.. रिक्षातून उतरतो ना उतरतो तोच एक कन्नड रक्षण वेदिकेचा उमदा कार्यकर्ता.. कन्नड प्रभुदेवा डायरेक्ट आडवा आला.. रिक्षावाल्��ाला त्याने कन्नड भाषेत काहीतरी बोलला.. पण “कन्नड अस्मितेचा आणि समस्यांची तुला काही चाड नाही का म्हटलं आज काही झालं तरी चित्रदुर्ग ला जायचंच.. मग शेवटी बाईक ने जायचं ठरलं.. आता बाईक कुणाची घ्यावी असा विचार डोकावताच.. माझा ऑफिस चा दोस्त सचिनकृष्ण जोशी आठवला.. लगोलग फोन लावला.. “सचिन भैय्या बाईक मिलेगा क्या.. आज बंद है.. गाडी बंद.. सब बंद.. सिर्फ १०,००० वाला कार चालू है”… सचिन बोला “लेके जावो”.. मग परत आणखी एका रिक्षावाल्याला पटवून.. श्रीनिवास-नगरात राहणाऱ्या या दोस्ताकडून बाईक आणायला निघालो.. श्रीनिवास-नगरात पोहोचलो तोवर ८ वाजले होते.. एव्हाना कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शहरभर धुडगूस घालण्यास सुरुवात केली होती.. रिक्षातून उतरतो ना उतरतो तोच एक कन्नड रक्षण वेदिकेचा उमदा कार्यकर्ता.. कन्नड प्रभुदेवा डायरेक्ट आडवा आला.. रिक्षावाल्याला त्याने कन्नड भाषेत काहीतरी बोलला.. पण “कन्नड अस्मितेचा आणि समस्यांची तुला काही चाड नाही का” असा काहिसा आशय त्या कानडी डायलॉगबाजीचा असावा ”\nमित्राचं घर गाठलं आणि बाईक घेतली.. त्याचा आनंदी अंत:करणाने निरोप घेवून Outer Ring Road ने टुमकुर कडे निघालो.. चित्रदुर्ग बंगळूर सिटी सेंटर पासून साधारण २५० कि.मी. अंतरावर (बंगळूर-मुंबई महामार्ग क्र. ४ वर) आहे.. यशवंती (TVS Victor), मी आणि मृणाल ‘कर्नाटक बंद’ च्या जाळपोळीतून वाट काढत.. नेलमंगला कडे निघालो.. नेलमंगला हे चित्रदुर्गाच्या वाटेवरचं पाहिलं मोठं गाव.. Outer Ring Road सोडून हायवे चा रस्ता पकडला तर सामसूम रस्त्यावर काही तुरळक दुचाकी आणि चारचाकी वगळता सगळा आनद होता.. नेलमंगला पासून ६-८ कि.मी. गेलो आणि समोर कर्नाटक बंद वाल्यांनी हायवे बंद करून टाकला होता.. म्हटलं झाली का शाळा आता.. पाहिलं तर सुमारे २०-२५ दुचाक्या आणि १०-१२ कार तिथे जीव मुठीत घेवून उभ्या असल्याचे दिसले .. थोडा वेळ वाट पाहूया असं म्हणून गाडी सायडिंगला घेतली.. ‘कावेरी.. कावेरी.. कावेरी.. कावेरी $$’ जा जोरदार जयघोष सुरु झाला.. इकडे देवेगौडाच्या पक्षातील कार्यकर्त्यांचं कावेरी प्रेम ऊतू जात होतं.. त्यासाठीच हे शक्तीप्रदर्शन.. राष्ट्राच्या निर्मितीसाठी एवढी जाळपोळ करायलाच तर हवीच ना.. पाहिलं तर सुमारे २०-२५ दुचाक्या आणि १०-१२ कार तिथे जीव मुठीत घेवून उभ्या असल्याचे दिसले .. थोडा वेळ वाट पाहूया असं म्हणून गाडी सायडिंगला घेतली.. ‘का��ेरी.. कावेरी.. कावेरी.. कावेरी $$’ जा जोरदार जयघोष सुरु झाला.. इकडे देवेगौडाच्या पक्षातील कार्यकर्त्यांचं कावेरी प्रेम ऊतू जात होतं.. त्यासाठीच हे शक्तीप्रदर्शन.. राष्ट्राच्या निर्मितीसाठी एवढी जाळपोळ करायलाच तर हवीच ना.. साधारण १००-१५० कार्यकर्त्यांनी हायवे डोक्यावर घेवून उच्छाद मांडला होता.. मोबाईल वरून फोटो काढून घेत स्टायील ने बंद चा विरोध सुरु होता.. त्यातल्या एका कार्यकर्त्याने.. एक घोषणा दिली.. “दे दो.. दे दो.. कावेरी का पानी दे दो ”.. त्याच ग्रुप मधला दुसरा हिरो म्हणाला “दे दो.. दे दो.. हमे बिर्याणी.. दे दो”.. पाहिलंत कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं.. दारुड्याला नशेचं अन झिन्ग्लेल्याला ऊशीचं साधारण १००-१५० कार्यकर्त्यांनी हायवे डोक्यावर घेवून उच्छाद मांडला होता.. मोबाईल वरून फोटो काढून घेत स्टायील ने बंद चा विरोध सुरु होता.. त्यातल्या एका कार्यकर्त्याने.. एक घोषणा दिली.. “दे दो.. दे दो.. कावेरी का पानी दे दो ”.. त्याच ग्रुप मधला दुसरा हिरो म्हणाला “दे दो.. दे दो.. हमे बिर्याणी.. दे दो”.. पाहिलंत कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं.. दारुड्याला नशेचं अन झिन्ग्लेल्याला ऊशीचं तर बंदचा हा असा कॉमेडी ड्रामा सुरु होता.. भर रस्त्यातला बिन पैशांचा तमाशा.. तर बंदचा हा असा कॉमेडी ड्रामा सुरु होता.. भर रस्त्यातला बिन पैशांचा तमाशा.. तो पाहत बसलो. उगाच आमच्या यशवंती वर दगडफेक नको म्हणून एका कानडी बांधवाकडून एक देवेगौडाचा हिरवा झेंडा घेतला आणि गाडीला लावला.. आता एका कानडी बांधवाने झेंडा दिला म्हणून लगेच एका दुसऱ्या कानडी बांधवाने बाईक मधून पेट्रोल काढले आणि एक टायर जाळला.. एक तर आधीच बाईक मध्ये पेट्रोल चा आनंद होता.. त्यात हे टायर जाळायला मंडळाचच पेट्रोल भसाभसा काढणार.. मृणाल ला म्हटलं गाडी मागे घे रे बाबा.. कसला देवेगौडाचा झेंडा आणि कसलं काय.. तो पाहत बसलो. उगाच आमच्या यशवंती वर दगडफेक नको म्हणून एका कानडी बांधवाकडून एक देवेगौडाचा हिरवा झेंडा घेतला आणि गाडीला लावला.. आता एका कानडी बांधवाने झेंडा दिला म्हणून लगेच एका दुसऱ्या कानडी बांधवाने बाईक मधून पेट्रोल काढले आणि एक टायर जाळला.. एक तर आधीच बाईक मध्ये पेट्रोल चा आनंद होता.. त्यात हे टायर जाळायला मंडळाचच पेट्रोल भसाभसा काढणार.. मृणाल ला म्हटलं गाडी मागे घे रे बाबा.. कसला देवेगौडाचा झेंडा आणि कसलं काय.. साधारण पाऊण तास.. हा कॉमेडी शो सुरु होता.. शेवटी एक पोट सुटलेल्या सिंघम इनीस्पेकटर ने या ठिकाणी एंट्री घेतली आणि पुढे चाल मिळाली.. मृणालला म्हटलं पेट्रोल नाही मिळालं तर मधुगिरीला जाऊ ते जवळ आहे.. मिळालं तर.. साधारण पाऊण तास.. हा कॉमेडी शो सुरु होता.. शेवटी एक पोट सुटलेल्या सिंघम इनीस्पेकटर ने या ठिकाणी एंट्री घेतली आणि पुढे चाल मिळाली.. मृणालला म्हटलं पेट्रोल नाही मिळालं तर मधुगिरीला जाऊ ते जवळ आहे.. मिळालं तर.. चित्रदुर्ग.. पुढे निघालो आणि टुमकुर च्या अलीकडे एक भारत पेट्रोलियम चा पंप उघडा असल्याचे दिसले.. लगेच टाकी फुल्ल केली आणि मृणालभाईला म्हटलं “चलो चित्रदुर्ग”..\nनेलमंगला सोडलं तसा बंदचा जोर नाहीसा झाला रस्त्यावर पूर्ण सामसूम चार-दोन बाईकवाले अधून मधून दिसत होते बाकी निवांत होतं.. मजल दरमजल करीत दबासपेठ गाठलं.. इथे पुढे एक डोंगर आणि डोंगराच्या पायथ्याशी मस्त रेल्वेमार्ग असं दृश्य आहे ते पाहून पुढे निघालो.. गाडी बरीच पुढे करून जरा ब्रेक घेतला.. इथे डावीकडे किल्ल्यासारखा भासणारा डोंगर दिसला.. झूम मारून डोंगराचा फोटो काढला तर खरंच तिथे किल्ला होता.. पण इथे हायवे च्या कडेला एका टपरीत तृतीयपंथियांचा एक घोळका बसला होता.. उगाच लफडा नको म्हणून पुढे निघालो.. चित्रदुर्ग गाठायचा असल्याने.. बिगी बिगी निघालो.. हिरीयूर गाव आलं आणि मग चित्रदुर्ग जवळ आल्याची कुणकुण लागली.. अभिजित ला फोन केला तर पठ्ठ्या आधीच चित्रदुर्ग ला दाखल झाला होता..\nकर्नाटका बंद चा एक फायदा झाला.. रस्त्यावर चिटपाखरू नव्हतं त्यामुळे साहजिकच प्रवास १०० टक्के सुरक्षित झाला होता.. टुमकुर सोडलं मग ऐमंगला, ऐतिहासिक शहर खिरा सोडलं तसं समोर दूरवर डोंगर रांगा दिसू लागल्या हीच चित्रदुर्ग आवाक्यात आल्याची चाहूल.. हिरीयूर गावात एक वाटर ब्रेक घेतला आणि मग शेवटचा ४० कि.मी चा पल्ला धडाक्यात पूर्ण केला.. चित्रदुर्ग ० कि.मी… ची पाटी दिसली आणि हुरूप आला.. आतापर्यंत च्या प्रवासात कर्नाटक टुरिझम मित्रमंडळाने हायवे वर ठिकठिकाणी काळ्या-पिवळ्या रंगाचे टुरिझम चे स्थानदर्शक आणि दिशादर्शक बोर्ड लावल्याचे पाहून बरे वाटले.. हायवे वरील कुठल्याही गावी गेलात तर जवळपास काय काय पाहण्यासारखे .. प्रेक्षणीय स्थळे आहेत हे चटकन कळते.. त्याबद्दल कर्नाटक टुरिझम मित्रमंडळाला धन्यवाद देवून पुढे निघालो..\nआता चित्रदुर्ग चे वेध लागले होते.. साधारण दुपारचे ४ वाजले असावेत.. अभिजीत ला दूरध्वनी फिरविला तर नुसतीच रिंग वाजत होती.. काहीच कळेना.. शेवटी मृणाल ला म्हटलं आपण किल्ल्यावर जाऊ आणि त्याला तिकडेच बोलावून घेऊ.. काय .. ‘गडावर कसं.. इतिहासात माणूस रमतय..’\nचित्रदुर्ग शहरातील उड्डाण पूल उजवीकडे सोडून डावीकडच्या रस्त्याने निघालो.. विनामूल्य स्थानिक GPS कडून पत्ता विचारत पुढे निघालो.. एकाला विचारलं .. ‘ये चित्रदुर्ग किला किधर है..’.. ‘किला.. ’ किला शब्द ऐकताच समोरच्याच्या चेहऱ्यावरची माशी उडत नाही पाहून.. मग प्रश्न बदलला.. ‘चित्रदुर्ग कोटे किधर है ’ किला शब्द ऐकताच समोरच्याच्या चेहऱ्यावरची माशी उडत नाही पाहून.. मग प्रश्न बदलला.. ‘चित्रदुर्ग कोटे किधर है ’.. मग उत्तर आलं ‘आगेसे लेफ्ट जावो’.. मग एकदा किल्ल्याला कानडी भाषेत ‘कोटे’ म्हणतात असं मृणालला कळताच मग रस्त्याच्या प्रत्येक वळणावर दिसलेल्या स्थानिकांना तो विचारात सुटला.. ‘कोटे’.. मग उत्तर आलं ‘आगेसे लेफ्ट जावो’.. मग एकदा किल्ल्याला कानडी भाषेत ‘कोटे’ म्हणतात असं मृणालला कळताच मग रस्त्याच्या प्रत्येक वळणावर दिसलेल्या स्थानिकांना तो विचारात सुटला.. ‘कोटे कोटे’.. त्याला म्हटलं अरे कोटे शब्दाला काही कर्ता, कर्म आणि क्रियापद काहीतरी वापरशील का नाही.. मग त्याने प्रश्न बदलला.. ‘भैया.. इधर कोटे.. मग त्याने प्रश्न बदलला.. ‘भैया.. इधर कोटे.. कोटे किधर है ’.. स्थानिक GPS च्या आधारे माग काढत चित्रदुर्ग च्या पुढ्यात येवून उभा ठाकलो.. पुन्हा अभिजीत ला दूरध्वनी फिरविला तर पुन्हा नुसतीच रिंग वाजत होती.. शेवटी तडक गडावर निघालो..\nचित्रदुर्ग हा एक भव्य, अवाढव्य किल्ला आहे.. साधारण १२-१५ कि.मी.चा गडाचा घेरा आहे.. गडाच्या बाह्य बाजूने मजबूत तटबंदी आणि खंदक पाहून बरं वाटलं.. गडाच्या मुख्य दरवाजासमोर उजवीकडे एक मोठं दगडी चौरस आकाराचा हौद आहे.. चौकशी करता हा हत्ती साठी पाणी पिण्याचा हौद होता असे कळले.. काहीतरी नवीन पाहिल्याचे समाधान मिळाले.. पुरातत्व खात्याचे तिकीट पाहून गडाच्या मुख्य द्वारातून प्रवेश घेतला.. दरवाजातून आत शिरलो.. आणि तडक गडावर निघालो.. चित्रदुर्ग किल्लाच्या आत बऱ्याच लहान मोठ्या टेकड्या आहेत आणि सगळ्यात उंच टेकडीवर हा चित्र दुर्ग चा बालेकिल्ला.. कधी काळी या किल्ल्याला नऊ दरवाजे आणि नऊ भरभक्कम तट होते असं गाईड लोक सांगतात..\nतटा-तटातून ���टीतटीने.. झटपट वाट काढत.. तब्बल ६-७ दरवाजे पार करून बालेकिल्ल्यावर पोहोचलो.. बालेकिल्ल्यावर हिडींबेश्वरी देवीचे मंदिर, राजे लोकांची कचेरी.. विजयस्तंभ.. होळीचा हौद आणि एकनाथेश्वरी मंदिरअसे काही अवशेष आहेत.. या शिवाय धान्यकोठार आणि इथल्या नायकांचे राजगुरू सम्पिगे सिद्धेश्वरास्वामींचा मठ आहे.. या मठाशेजारी एका टेकाडावर बुरुज बांधला आहे.. हा इथला वॉच टॉवर.. या बुरुजावरून सगळा किल्ला आवाक्यात येतो आणि कोण कुठून घुसखोरी करतंय हे सहज कळू शकत असे.. आणि त्याला नेम धरून टिपता येत असे.. मग किल्ल्याची माहिती असलेला कुणी स्थानिक माहितगार सापडतोय का याचा शोध घेवू लागलो.. म्हणजे ‘किले कहानी.. राजू गाईड के जुबानी’ विनामुल्य ऐकता का ते पाहू लागलो.. स्थानिकांना माहित असलेला इतिहास आणि जाणकारांना माहित असलेला इतिहास यात बरीच तफावत असते.. कानाला गोड वाटणाऱ्या आख्यायिका जाणकारांच्या खिजगणतीतहि नसतात.. म्हणून असा कुणी दर्दी.. अस्सल इतिहासकार सापडतो का ते पाहून लागलो.. गडावर फेरफटका मारून सम्पिगे सिद्धेश्वरास्वामींच्या मठाजवळ पोहोचलो.. तर तिथे मठाच्या पडवीत दोन गब्रू जवान व्यायाम करत होते.. गळ्यात Camera, बर्मुडा घातलेले आमच्यासारखे आदिवासी जीव पाहून साहजिकच कुतूहलाने त्यांच्या नजरा आमच्याकडे वळल्या.. मग मीच आपली ओळख करून घेतली आणि मग संभाषण सुरु झाले.. ‘हमारे एक-एक सवाल आणि उनके दो-दो जवाब.. सवाल-जवाब.. सवाल-जवाब..’ अस्सा सिलसिला सुरु झाला..\nमी – ‘ये चित्रदुर्ग जो कोटे है.. इसके इतिहास के बारेमे कुछ जाणते हो तो हमे बतावो वो क्या है ना हम जिधर भी जाते है तो थोडा उसका इतिहास स्टडी करते है.. अच्छा रहता है’.. इतिहास हा शब्द ऐकताच राजू गाईड च्या चेहऱ्याचे बदलेले रंग पाहून मी म्हटलं .. ‘ये चित्रदुर्ग कोटे का हिस्टरी जाणते हो तो जरा हमे बता दो’..\nराजू गाईड – “ये कोटे मद्क्केरी नायका (पाळेगार) ने बांधा.. इस कोटे में एक के अंदर एक ऐसे नौ कोटे (तटबंदी) थे.. अभी ७ कोटे बचे है..” “बाकी दो कोटे का क्या हुआ”.. “वो गाव के लोगो ने घर गीर बनाको उने तोड दिया”.. “अच्छा ”.. “वो गाव के लोगो ने घर गीर बनाको उने तोड दिया”.. “अच्छा ”.. “यहा देखनेके लिये क्या क्या है ”.. “यहा देखनेके लिये क्या क्या है ” “यहा ये सम्पिगे सिद्धेश्वरा स्वामी का मट्ट, वो सामने मंदिर है ना वो मद्क्केरी नायका जो यहा के राजा थे उनकी ���ेवी हिडीम्बेश्वरी का मंदिर है.. ये कोटे बहुत बडा है.. इधर कुछ् कुछ् गट्टा में शेर और बेअर कि गुफा रहता है..” “गट्टा ” “यहा ये सम्पिगे सिद्धेश्वरा स्वामी का मट्ट, वो सामने मंदिर है ना वो मद्क्केरी नायका जो यहा के राजा थे उनकी देवी हिडीम्बेश्वरी का मंदिर है.. ये कोटे बहुत बडा है.. इधर कुछ् कुछ् गट्टा में शेर और बेअर कि गुफा रहता है..” “गट्टा ” “वो सामने दिख रहा है ना.. पहाड जैसा .. यहा उसको गट्टा कहते है.. ” “और क्या क्या है ” “वो सामने दिख रहा है ना.. पहाड जैसा .. यहा उसको गट्टा कहते है.. ” “और क्या क्या है ”.. “और क्या भी नही रहनेका..“..”वोह सामने वोह छोटे गट्टा पे वो सर्कल जैसा क्या है”.. “और क्या भी नही रहनेका..“..”वोह सामने वोह छोटे गट्टा पे वो सर्कल जैसा क्या है”.. “हा उसको तुप्पदू बतेरी कहते”.. “अच्छा अच्छा.. इसको हम अंग्रेजी में Bastion और मराठी में बुरुज कहते है..” “वो मद्क्केरी नायका सैनिक का एन्ट्रन्स एक्झाम होता था.. ये बतेरी पे..” “वो कैसे”.. “हा उसको तुप्पदू बतेरी कहते”.. “अच्छा अच्छा.. इसको हम अंग्रेजी में Bastion और मराठी में बुरुज कहते है..” “वो मद्क्केरी नायका सैनिक का एन्ट्रन्स एक्झाम होता था.. ये बतेरी पे..” “वो कैसे” .. वो जो बतेरी पे जाने को छोटे पद मार्क्स है ना .. स्टेप्स .. ‘हां’.. उसपे तुप्प (तूप) डालते थे और फिर जो इस बतेरी (बुरुज) पे चढ के पहले वापस आनेका उसको फिर मदक्केरी नायका उनके आर्मी में लेते थे..” “मतलब जमा करते थे..” .. वो जो बतेरी पे जाने को छोटे पद मार्क्स है ना .. स्टेप्स .. ‘हां’.. उसपे तुप्प (तूप) डालते थे और फिर जो इस बतेरी (बुरुज) पे चढ के पहले वापस आनेका उसको फिर मदक्केरी नायका उनके आर्मी में लेते थे..” “मतलब जमा करते थे..\n“अच्छा यहा और क्या देखने को मिलेगा”.. “वहा.. वो मदक्केरी नायक का ऑफिस (कचेरी) का लेफ्ट में ओनाके ओबव्वा किंडी है ”.. “किंडी मतलब.. ”.. “वो दो गट्टा (डोंगर) के बीचमे छोटा रोड जाता है..” “अच्छा .. मराठी में हम उसको खिंड कहते है..” “उसका भी एक स्टोरी है.. ”.. “बतावो यार“.. वो गेट पे ऐसे तलवार लेके खडा रेहता है ना सैनिक.. द्वारपाल .. वहा पे एक कलानायक नामक सैनिक था.. एक बार वो रात में खाना खा रहा था.. ऐसे वोह पीछे साईड का गेट है उधर उसके घर में खाना खा रा था.. और हैदर अली के सैनिक किले में घुस रहे थे.. ये वो खाना खाने वाले सैनिक कि बीवी ने देखा.. वो देखी तो उने हसबंड काना ख रे थे.. ओर इधर के औरत अगर पती काना का रे तो उनको डिस्टर्ब नही करते .. तो उने सोचे के मै हि कुछ तो करेंगे करके… उने घर में क्या मिलता वो धुंडा.. तो उने ‘ओनाका’ (मुसळ) मिल गये तो वो ओनाका लेके गये’.. वो किंडी में एक ऐसा छोटा रास्ता रेहता है.. वो हैदर अली का सैनिक वहां से आया तो ओबव्वा उनके सर् पे ओनाका मार के .. उनको पुरा मार देते.. और ऐसे एक के उपर एक डाल देते.. इधर ओबव्वा के हसबंड को कुछ् मालूम नही पडता.. वो अपना काना बिना काके (खाना खाके) वापस गेट पे आता तो देखा के हैदर अली के ५०-१०० सैनिक मर जाता.. करके उने पता चलता की हैदर अली के सैनिक कोटे में घुस गये करके.. “तो ओबव्वा के पती ने उसको बोला.. बाकी सैनिक को उपर घुसने को नही देना .. ओर वो बाकी सैनिक को बुलाने चला गया.. फिर बाकी सैनिक आते है ओर हैदर अली के सैनिक को मार देते है..” ये सब मदक्केरी नायका को पता चलता है तो वो बोलता है.. ये किंडी का नाम आजसे – “ओनाके ओबव्वा किंडी है करके”..\n“सही है.. और वो हिडीम्बेश्वरी मंदिर के बरे में कुछ् बतावो..” .. “हां.. वो मंदिर मद्क्केरी नायका Family मंदिर है.. उधर उनके बिना कोई भी जाने को नही सकता.. वो पुराने जमाने में.. मदक्केरी नायका पैलवान जैसा थे.. जब युद्ध पे जाते थे तो ये देवी के दर्शन करते थे.. आरती करते थे और युद्ध से आने के बाद वापस दर्शन करते थे.. .. आरती करते थे यहां लेडीज को जाना मना है.. ये देवी के उपर चंपक फुल चढाया जाता है और रोज प्रशाद में वो राजा को मिलता..” .. ‘आगे’ तो एक दिन वो मंदिर का पुजारी रेहता है.. उसका बीवी जिद् करता है.. मुझे वो पूजा का वो चंपक फुल होना बोलके.. जिद् करता है.. बहुत रोता है.. तो पुजारी बोलता है .. राजा युद्ध पे जायेगा तब ले लेंगे करके.. एक दिन राजा युद्ध पे जाता है तो पुजारी का बीवी आता है और पूजा का चंपक फुल लेके जाता है और उधर अपने बालों कां लगाया दुसरा फुल रखता है.. बादमे.. मदक्केरी नायका आ जाता है.. और सीदा मंदिर में दर्शन गिर्षण करनेके लिये आ जाता.. और बादमे पूजा का चंपक फुल लेता तो उसको फुल के उप्पर एक लंबा बाल नजर आता तो उने पुजारी को पुछता के इधर को कोई आय था क्या करके.. पुजारी ‘नही’ बोलके झूट बोलता.. तो राजा को पता चलता है.. फिर मदक्केरी नायका वो पुजारी को कोडे मारने की सजा देता है.. तो पुजारी का बीवी बोलता है मैने लिया करके.. तो राजा बोलता है तुम्हारे सर् के बाल यहां अर्पण करो करके.. तो इसीलिये आज भी यहांपे देवी को बाल अर���पण करनेकी प्रथा है.. वहां तिरुपती के इधर और इधर हिडीम्बेश्वरी मंदिर में.. अभी आजकल कोई नही करता \nकानडी राजू गाईड एकदम फॉर्मात आला होता.. और इस किले का क्या हिस्टरी है.. “ये कोटे एक और एक बात है.. वो गणेशजी का मंदिर है ना.. उधर जो गट्टा (डोंगर) पे पत्थर है.. उधर देखा तो.. वो पत्थर नाही है करके मालूम पडता..”.. फिर ..”वो चित्र है.. यहां पत्थर के अलग अलग चित्र देखनेको सकते.. कोई पत्थर rabbit जैसा.. कोई हाथी जैसा.. कोई फ्रॉग जैसा.. तो कोई साप के जैसा दिखता.. बोलके.. ये किले का नाम चित्रदुर्ग पड जाता..”.. इथे दगडांचा आकार प्राण्यांच्या चित्रासारखा दिसतो म्हणून नाव चित्रदुर्ग.. चित्रांचा दुर्ग.. चित्रदुर्गाची ही खासियत पाहून थक्क झालो..\nये जो हिडीम्बेश्वरी मंदीर है.. उसके बाजू में Food Storage का कोठी है (धान्य कोठार) | और वहा दो बडे खंबा दिखता वोह.. क्या वो पता नही.. लेकीन उसके राईट में एक छोटा tank दिखता.. वहा पे होली खेलते थे.. और उसके तोडा आगे.. मद्क्केरी नायका का ऑफिस है (कचेरी)..| यहा जो उपर कोटे है.. उसके अंदर एक जमीन के नीचे और एक कोटे है.. उसका रस्ता.. हिडीम्बेश्वरी मंदिर में निकलता है..| लेकीन अब उसमे सब वो पत्थर जाके.. उधार जानेको नही सकते.. जब भी कभी कोटे पे लडाई होने का तो.. सब राजा लोग का परिवार.. ये अंदर के कोटे में जाके छुप जाता बोलके.. दुश्मन को कोई पता नाही चलता.. के उने किधर छुपते करके”.. राजू गाईड च्या या म्हणण्यात काही तथ्य असावे दिसते.. या किल्ल्याची रचना बघता.. इथे भुयारी रचना असण्याची दाट शक्यता आहे..राजू गाईडचा निरोप घेवून.. गडाचा निरोप घेतला.. उद्या परत एकदा किल्ला पहायचा असल्याने.. मुक्कामाची जागा शोधण्यास निघालो.. NH-४ वर एक जंक्शन लॉज पाहून तिकडे मुक्काम केला..\nसकाळी नऊच्या दरम्यान चित्रदुर्ग सफर पुन्हा सुरु केली.. चित्रदुर्ग हा एक भव्य किल्ला आहे.. तो पाहण्यास दोन दिवस अपुरे आहेत.. एखाद्या साम्राज्या सारखा.. बऱ्याच एकपाषाणी (boulder) टेकड्या मिळून हा किल्ला तयार झाला आहे.. गडाला चौफेर आणि ७ स्तरांची तटबंदी आहे.. मध्यभागी असलेल्या एकपाषाणी टेकडीवर गडाचा बालेकिल्ला आहे.. या किल्ल्याला कल्लीना कोटे (दगडांचा दुर्ग) असेही म्हणतात.. सुमारे १५०० एकरात पसरलेला हा दुर्ग म्हणजे विजयनगर च्या बलशाली साम्राज्याचे एक प्रतिक आहे.. वेदवती नदीच्या खोऱ्यात असलेल्या डोंगर रांगात हा भव्य पाषाण दुर्ग वसलेला आहे.. १��� भरभक्कम दरवाजे, ३५ आंतरद्वार आणि तेवढेच चोर दरवाजे.. आणि गडावर टेहळणी साठी तब्बल २००० बुरुज (कानडी भाषेत बतेरी) आहेत.. गडावर सात पदराची तटबंदी आहे (येलूसुत्तिना कोटे).. तसेच या किल्ल्यावर १८ मंदिरे होती असे इतिहासकार सांगतात.. त्यापैकी हिडीम्बेश्वरी मंदिर.. एकनाथेश्वरी मंदिर, सम्पिगे सिद्धेश्वरा, फाल्गुनेश्वरा मंदिर, गोपाल कृष्णा, अंजनेया मंदीर (हनुमान), सुब्बराया मंदीर हि काही प्रमुख मंदिरे आहेत.. गडाच्या बाह्य तटबंदी ला चारही बाजूस चार दरवाजे आहेत (कानडी भाषेत बगीलू).. रंगायना बगीलू, सिद्धायना बगीलू, उच्चांगी बगीलू आणि लालकोटे बगीलू.. ग्रानाईट दगडांनी बांधलेली चौफेर तटबंदी.. गडाच्या पूर्वेकडील दरवाजाची रचना बहामनी स्थापत्य रचनेवर आधारली आहे.. मुख्य द्वाराच्या बाह्य बाजूस शेषनाग.. समोर नंदी आणि शिवलिंग.. तर आतील बाजूस डाव्या भिंतीवर.. द्विमुखी गंडभेरुड शिल्प आहे.. या चित्रात.. दोन चोचीत दोन हत्ती आणि पंजात दोन असे शिल्प कोरल्याचे दिसते.. मुख्य द्वाराच्या उजवीकडे एक लहान दरवाजा आहे.. यातून आत आल्यास उजवीकडे आणखी एक दरवाजा दिसतो याच्या डावीकडे.. तुपाच्या विहिरी आहेत.. दुसऱ्या द्वारातून आत गेल्यास पुन्हा आणखी एक दरवाजा आणि उजवीकडे एका मंडपात काही हत्तीचे पुतळे उभारलेले दिसतात.. हे युद्धात कामी आलेल्या हत्तींचे स्मारक आहे.. इथे डावीकडे वळसादुहेरी तटबंदी तून आत शिरल्यास आणखी एक दरवाजा आणि उजव्या बाजूच्या कोपऱ्यात तटबंदीच्या तळाशी एक २x२ चोर दरवाजा दिसतो.. इथून आत जाण्यासाठी रांगून सरपटत जावे लागते.. इथून पुढे गेल्यास गडाच्या तटबंदी चा ४ था स्तर नजरेस पडतो.. इथे डावीकडे.. दगडांवर काही आकृत्या कोरल्या आहेत.. पण अस्पष्ट असल्याने नीटसे काही कळण्यास मार्ग नाही.. या चौथ्या दरवाजा पर्यंत पोहोचण्यासाठी काही कातळ कोरीव पायऱ्या आणि दुहेरी तटबंदी तून जाता येते.. या दरवाजा तून आत शिरताच.. आतील देवड्यांच्या खांबावर बरीच साहस शिल्पे कोरली आहेत.. यात दोन हत्तींची झुंज.. वाघाशी दोन हात करणारा बहाद्दर लढवय्या सैनिक.. अश्वधारी भालाफेक करणारा सेनापती.. तांडव करणारा शिव.. कुस्तीसाठी शड्ड ठोकणारा मल्ल.. आणि कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण अशी शिल्पकला दिसते.. इथे एका काळ्या पाषाणात कोरलेली अंजनेयाची (मारुती) मूर्ती आहे.. मारुतीला नमस्कार करून पुढे निघायचं.. इथे या ४ थ्या दरवाजालाही एक उप दरवाजा आहे.. त्याच्या कमानीवर गणेश मूर्ती कोरली आहे.. दरवाजा ओलांडून येताच पुन्हा मागे द्वाराकडे पाहिल्यास डावीकडे दोन माशांचे शिल्प कोरले आहे.. याचा अर्थ म्हणजे.. इथे जवळच पाण्याचा साठा आहे याची ही खुण आहे.. थोडं पुढे पायऱ्यांनी चालत गेल्यास.. एक गणेश मंदिर आणि उजवीकडे.. एक कुस्तीचा आखाडा आहे.. त्यात डोकवायचं आणि इथे उभे राहून उजवीकडे नजर फिरवत ओबड-धोबड दगडांच्या आकाराने नैसर्गिकरित्या तयार झालेल्या विविध प्राण्यांची चित्रे पहायची.. आणि या किल्ल्याला चित्रदुर्ग का म्हणायचं याचं उत्तर मिळवायचं.. या आखाड्याला काही लोक दारूचे कोठार देखिल म्हणतात.. पण इथली प्रकाश व्यवस्था पाहून हा आखाडा असावा असे दिसते.. आत मध्यभागी.. उजेडासाठी पाडलेले झरोके पाहून याची खात्री पटते.. इथे आखाड्याच्या मागे.. काही ताशीव दगड. आणि त्यावर.. एका सरळ रेषेत दिसणारी ठिपक्याची रांग कोरल्याचे दिसते.. ही रांग म्हणजे दगड फोडण्याचे त्या वेळचे तंत्र.. मोठ्या दगडाला.. मधोमध एका रांगेत छिद्रे पडून.. त्यात सळईच्या सहाय्याने दगडाचे दोन भागात विभाजन करता येते.. गडावरील सर्व चिरे याच तंत्राने तयार करण्यात आले आहे.. बऱ्याच वेळा.. या छिद्रात पाणी सोडून देखिल याचे दोन तुकडे करता येतात.. प्रत्येक चिरा मोठ्या दांडग्या आकाराचा आहे.. तर असं हे दगड फोडणीचे अभिनव तंत्र पाहून चकित व्हायचं आणि गडाच्या बालेकिल्ल्याच्या द्वाराशी येवून पोहचायचं..\nबालेकिल्ल्याच्या द्वारातून आत येताच.. डावीकडे हिडीम्बेश्वरी मंदिर आणि समोर.. मठाच्या उजवीकडे तुप्पद बतेरी (मुख्य बुरुज) आहे.. पण वर जाण्यासाठी मध्यम प्रस्तरारोहण करून वर जाता येते.. साधारण ४०० एक फुट अशा एकसंध दगडावर बांधलेल्या या बुरुजावर वर जाण्यासाठी ठराविक अंतरावर खोबणी तयार केल्या आहेत.. पण.. पाय सरकला तर कपाळमोक्ष नक्की.. त्यामुळे जपून वर जायचं.. वर चढून वर गेल्यास.. गडावर एक चौफेर नजर टाकल्यास.. या किल्ल्याचा अफाट पसारा ध्यानी येतो.. एकदम 3D view..\nहिडीम्बेश्वरी मंदिराकडे पहात.. बुरुजावरून उजव्या दिशेने एक प्रदक्षिणायुक्त चक्कर मारायची.. गडाचे काही दरवाजे आणि समांतर उभय तटबंदी पाहून धन्य व्हायचं.. आणखी थोडे पुढे जाताच.. राजवाड्याकडे जाणाऱ्या मार्गावर असलेला दरवाजा दिसतो.. पुन्हा पुढे ५०-६० उंबऱ्याची पडक्या वास्���ू.. आणि मागे.. भव्य प्रासाद (राजवाडा) नजरेस पडतो.. तसेच काही मातीचे रांजण देखिल दिसतात.. हे धान्याचे रांजण असावेत… आणखी पुढे उजवीकडे.. झुडुपांचे जंगल आणि लांबच्या लांब तटबंदी दिसते.. हि उजवीकडे तटबंदी जिथे संपते.. तिथे.. एक मंदिर आहे.. आणि काही गुढरम्य गुहा आहेत.. पण इथे बिबट्याचा आणि अस्वलांचा वावर असल्याने जरा जपून.. आक्नही थोडं.. उजवीकडे.. ओबव्वा खिंड.. कचेरी.. असे.. अवशेष नजरेस पडतात.. तूपद्दू बुरुजावरून फेरफटका मारून.. जीव मुठीत घेवून.. सांभाळत खाली उतारायचं आणि पाळेगारांच्या कचेरीचा एक फेरफटका मारायचा..\nमातीच्या विटा आणि मातीच्या भिंती पाहून हे बांधकाम मातीचे असून इतकी वर्ष सुरक्षित कसे राहिले याचा विचार करीत पुढे निघायचं.. इथे एका लहानग्या खिंडीतून खाली उतरताना.. दिसणारे.. घोड्याच्या टापांच्या आकाराचे खाचखळगे पाहून आश्चर्य वाटून जाते.. हे खळगे.. घोड्यांना ग्रीप/आधार मिळावा म्हणून तयार करण्यात आले आहेत.. हि टिल्लूलिंबू-टिंबू खिंड उतरून खाली उतरताच.. डावीकडे.. एक मोठा बांधीव तलाव.. आणि मध्ये पायवाट.. पुन्हा उजवीकडे छोटा तलाव.. पाण्याचे पाट.. असं अभिनव इंजिनिअरिंग पाहून उजवीकडे शूर रणरागिणी ‘बनाके ओबव्वा’ खिंड पाहण्यास निघायचं.. इथे मोठाल्या पडलेल्या दगडामधून हि खिंडीची वात आहे.. पुढे.. रस्ता संपतो आणि.. जेमतेम एक माणूस सरपटत जाईल असा झरोका दिसतो.. हीच ती छुपी वाट आहे.. इथे एका वेळेस फक्त एक माणूस आत-बाहेर करू शकतो.. इथे रणरागिणी ओबव्वा या एका सैनिकाच्या पत्नीने हैदर अलीच्या शे-दीडशे सैनिकांना कंठस्नान घातल्याची कथा प्रसिद्ध आहे..\nतर अशा ऐतिहासिक खिंडीला धावती भेट देवून.. परत फिरलो.. परतताना ४ दरवाजा पाशी एक पोनी बांधलेला इसम.. बुरुजावर रॉक क्लायम्बिंग करण्याच्या तयारीत असल्याचे दिसले.. जरा त्याच्याशी गप्पा मारल्या तर.. हा भारताचा नं. १ दोराशिवाय कड्यावर/भिंतीवर लीलया चढून जाणारा एक धाडसी रॉक क्लायंबर असल्याचे समजले.. “मंकी राजू”.. मग सुटीच्या दिवशी नवीन पिढीत प्रस्तरारोहणाची आवड निर्माण व्हावी म्हणून हा प्रात्यक्षिके दाखवितो.. एका ५० फुटी बुरुजाच्या खाली उभे राहून त्याने.. प्रात्यक्षिक सुरु केले.. “मै जो इस wall पे चढने वाला हू उसे घर पे ट्राय मत करो.. बहुत लोगोंको मेरा क्लायम्बिंग देखको हार्ट का झटका आ जाता.. ये एक कला है.. और उसे अच्छेसे सिकना पडता है..|” एवढे वाक्य बोलून हा पठ्ठ्या सरळसोट ५० फुटी भिंतीवर एका मिनिटात लिलया चढून गेला.. वर चढताना तो एके ठिकाणी घसरला आणि काळजाचा ठोका चुकला.. पण त्याची ग्रीप मजबूत होती.. मग त्याने.. एक हात खोबणीत रुतवून एक कोलांटी मारली आणि सरसर वर चढून गेला.. तो वर जाताच उपस्थितांनी एकंच गलका केला आणि टाळ्या वाजवून त्याच्या कलेला उत्स्फूर्त दाद दिली.. प्रात्यक्षिकाचा दुसरा भाग तर आणखी अफलातून होता.. दोन भिंतीच्या कोपऱ्यातून हि चढाई होती.. सरसर माकड चढावे तसा हा राजू माकडांना लाजवेल अशा थाटात चढत होता.. म्हणूनच त्याला मिळालेली ‘मंकी राजू’ हि उपाधी योग्य असल्याचे याची प्रचीती त्याचे चढाईचे नैपुण्य पाहून येते.. देश-विदेशात प्रसिद्ध अशा या मंकी राजूच्या live rock climbing डेमो ने डोळे मोठे झाले.. अशा या अवली बरोबर मी आणि मृणालने एक-दोन ग्रुप फोटो काढून घेतले आणि निघालो\nअशा या एका दिवसाच्या भेटीत जेवढं शक्य आहे तेवढा गड पाहून परतीच्या प्रवासाला निघालो.. एक अफाट प्रस्तरदुर्ग.. पाहायला एक दिवस हा फार कमी अवधी आहे.. पण ‘पदरी पडले पवित्र झाले’.. भटकंती बरोबर आय.टी. ची खर्डेघाशी देखिल तितकीच महत्वाची असल्याने.. चित्रदुर्ग चा निरोप घेतला.. मुंबई-बंगळूर महामार्गावरून परत येताना वाटेत..ऐमंगला गावाजवळ दगडी फरशा रचून तयार केलेली एक तटबंदी दिसते.. जरा इथे काय दिसतंय ते पाहण्यास तिकडे निघालो तर हा एक भुईकोट असल्याचे कळले.. आतमध्ये भुईसपाट पण अभिनव असा बुरुज हे याचे वैशिष्ट्य.. आत जाण्यास निघालो तर आत पोलिस ट्रेनिंग सेंटर असल्याचे कळले.. त्याने त्याला या किल्ल्याबद्दल तशी काहीच माहिती नव्हती.. जाता जाता.. गेटवर च्या नवशिक्या पोलिसाला नाव विचारले.. तर तो म्हणाला.. मेरा नाम दिलीप कुमार है.. उडालोच दिलीप कुमार हा कानडी पोलिस आहे.. असो.. दिलिप कुमार पुढ्यात असूनही त्याची सही न घेता या दोन दिवसीय भटकंती चा गाशा गुंडाळला आणि पुन्हा IT ची हमाली करण्यास सज्ज झालो..\nPrevious Post “ओळख.. नगर जिल्ह्यातील.. अपरिचित किल्ल्यांची..”\nNext Post अलिबाग ची रॉयल दुर्गभ्रमंती – भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/how-would-it-be-if-vinay-sitapati-wrote-book-on-atul-bihari-vajpayee-1733701/", "date_download": "2020-09-29T01:04:51Z", "digest": "sha1:FGARZTBM32QU63QZNLLNGDW4XUBWXBGS", "length": 23644, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "how would it be If Vinay Sitapati wrote book on Atul Bihari Vajpayee | वाजपेयींची घडण.. | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nवाजपेयी आणि अडवाणी यांचा एकमेकांशी खऱ्या अर्थाने किंवा सखोल परिचय १९५७ मध्ये झाला.\nमाजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्याविषयीच्या या पुस्तकानंतर लेखक विनय सितापती हे सध्या नरेंद्र मोदी-पूर्व भाजपविषयी पुस्तक लिहीत आहेत.\nपी. व्ही. नरसिंह राव यांच्याविषयी ‘हाफ लायन’ हे पुस्तक लिहून, राव यांच्या भारतकेंद्री विचारांचा नेमका वेध घेणारे लेखक विनय सीतापती यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरही तितकेच अभ्यासूपणे आणि तितक्याच संवेदनशीलतेने पुस्तक लिहिले तर ते कसे असेल याचा वानवळा देणारे हे टिपण. एका आगामी पुस्तकाची चाहूल देणारे..\nअटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी लिहिल्या गेलेल्या आदरांजलीपर लेखांनी त्यांच्या महत्तेचे पैलू उलगडून दाखवले. कुणी त्यांच्या वक्तृत्वावर, कुणी त्यांच्या नेतृत्वशैलीवर, तर कुणी त्यांच्या सत्त्वशील समन्वयवादी व्यक्तिमत्त्वावर भर दिला. आपण वाजपेयींचे साजिरेपण पाहात असताना त्याची कारणे शोधावीशी वाटतात आणि वाजपेयींच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या तीन घटकांपर्यंत आपण येतो : लालकृष्ण अडवाणी, राजकुमारी कौल आणि भारतीय संसद\nवाजपेयी आणि अडवाणी यांचा एकमेकांशी खऱ्या अर्थाने किंवा सखोल परिचय १९५७ मध्ये झाला. दीनदयाळ उपाध्याय यांनी सहजगत्या वाजपेयींचे वक्तृत्वगुण हेरले होते, तसेच अडवाणींचे संघटनकौशल्यही दीनदयाळजींनी हेरले आणि तोवर राजस्थानात ‘राष्ट्रनिर्माणा’चे कार्य करणाऱ्या अडवाणींना दिल्लीत बोलावून, जनसंघाचे नवे खासदार अटलबिहारी वाजपेयी यांचे सचिव म्हणून जबाबदारी सोपविली. अडवाणींची निष्ठा अशी की, नेतृत्वाचा हा क्रम – ही उतरंड – त्यांनी नेहमीच इतिहासदत्त मानून कधीही अतिक्रम केला नाही. वाजपेयींनी अडवाणींच्या कारकीर्दीला सुरुवातीच्या काळात हात दिला. सन १९७३ मध्ये अडवाणीच जनसंघाचे अध्यक्ष व्हावेत यासाठी वाजपेयींनी ज्येष्ठ नेत्यांच्या आग्रहांचे आणि त्यामागील धोरणांचेही दडपण झुगारले. अडवाणींचा उत्कर्षकाळ तेथून सुरू झाला. जनसंघाच्या आणि पुढे भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदावर पुढली २५ वर्षे वाजपेयी आणि अडवाणी यांचाच प्रभाव राहिला, तोही एकमेकांच्या साथीने\nअडवाणींनी १९९५ मध्ये जणू एक परतफेड केली. तोवर वाजपेयींचे पक्षातील स्थान हे परिघावर गेलेले होते. नावालाच आदर पण अधिकार काहीच नाहीत, असे. वाजपेयींचे पाप काय, तर जनता पार्टीनंतरच्या काळात भाजपची उभारणी करताना त्यांनी सर्वधर्मसमभावी, समाजवादी वारसा कायम ठेवला होता; त्यापायी अयोध्या चळवळीतील पक्षाच्या सहभागाला विरोधही केला होता. संघाला १९९६ मधील निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून अडवाणीच हवे होते. पण १९९५ च्या नोव्हेंबरात, मुंबईतील महाअधिवेशनात अडवाणींनीच भावी पंतप्रधान म्हणून वाजपेयींच्या नावाची घोषणा केली. तेव्हा त्या व्यासपीठाला आश्चर्याचा झटका बसला; तर संघाच्या शीर्षस्थांमध्ये नापसंतीची आठी उमटली. त्यानंतर वाजपेयींना जणू एक अढळपद मिळाले – १९९६, १९९८ आणि १९९९ या तीनही संधींच्या वेळी पंतप्रधानपद वाजपेयींकडेच आले आणि अडवाणी दुसऱ्या स्थानावर राहिले.\nवाजपेयींचे व्यक्तित्व फुलवणारा, त्याला आकार देणारा दुसरा घटक म्हणजे- राजकुमारी कौल त्यांच्याशी वाजपेयींची पहिली भेट १९४१ साली झाली. दोघेही ग्वाल्हेरच्याच महाविद्यालयात शिकत होते. दोघांत एकमेकांविषयी कोमल प्रेमभावनाही होती असा कयास ठीक असला, तरी त्या दृष्टीने पुढे काहीही झाले नाही एवढे नक्की. त्यांची पुन्हा भेट झाली ती १९५७ साली, ती निराळ्या शहरात आणि निराळ्या परिस्थितीत. वाजपेयी आता खासदार होते. संसदेचे तरुण, आश्वासक सदस्य. तर कौल आता विवाहित होत्या. त्यांचे पती तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते, वाढत्या मुलाबाळांसह सुखी संसार होता. राजकुमारी कौल, त्यांचे पती आणि मुले यांच्या या सुखी कुटुंबाचे वाजपेयी हे जणू आणखी एक घटकच झाले.\nकौल दाम्पत्याची भेट होण्यापूर्वीचे वाजपेयी हे ओतप्रोत हिंदू राष्ट्रवादी होते : इंग्रजी आणि पाश्चात्त्य जीवनशैलीविषयी मनात किंतू असलेले, सुखवस्तू नसलेल्या मध्यमवर्गातील पुरुषांसारखे. हा काहीसा कर्मठपणा कमी झाला तो राजकुमारींमुळे. त्या नेहरूवादी, आधुनिक-भारतीय उदारमतवाद जोपासणाऱ्या होत्या. विद्यापीठीय वर्तुळांत त्यांचा वावर होता. पुढे बाबरी मशिदीबद्दलही राजकुमारी कौल आणि ��ाजपेयी यांचा एकदा दीर्घ संवाद घडला होता, हे या कुटुंबाशी चांगला परिचय असलेल्या एका अन्य भाजप नेत्याने सांगितले. आणखी एका भाजप नेत्याचे म्हणणे असे की, ‘वाजपेयींचा नूर ठीक नसेल, त्यांना काही पटत नसेल, तर रुजुवात घालण्याचे काम श्रीमती कौल सहज करीत. जणू वाजपेयींचे त्यांच्याविना चालत नसे.’ हे मात्र खरेच की, हिंदू राष्ट्रवादाच्या चौकटीतील जो उदारमतवाद वाजपेयींनी नेहमीच जोपासला, त्याबद्दल भारताने राजकुमारी कौल यांचे आभार मानण्यास हरकत नाही.\nअवघ्या ३४ वर्षांचे वाजपेयी १९५७ मध्ये लोकसभेचे सदस्य झाले, तेव्हा संसदेतील त्यांच्या पक्षाचे (जनसंघ) नेतेपदही त्यांच्याचकडे सोपविण्यात आले होते. जनसंघ व पुढे भाजपचे हे संसदीय पक्षनेतेपद त्यांनी १९५७ पासून २००४ पर्यंत सांभाळले; मग ते लोकसभेत असोत वा राज्यसभेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद १९९१ ते १९९३ या काळात त्यांना नाकारले गेले, तेव्हा ‘स्वरयंत्रात खंजिराचे पाते खुपसल्यासारखे मला भासते आहे’ अशी तगमग विश्वासू सहकाऱ्यांपुढे त्यांनी मुखर केली होती. अन्य कुणाही श्रोतृवर्गाची नसेल, इतकी काळजी त्यांना संसदेत आणि तेथील सदस्यांमध्ये आपले विचार किती ऐकले जातात याविषयी होती. संसदेचे मध्यवर्ती सभागृह हाच जणू आपला देश, अशी वाजपेयींची सार्थ धारणा होती.\nपक्षनेतृत्व आणि संसदपटुत्व यांचा समतोल सांभाळू लागल्यानंतरही वाजपेयींना अस्वस्थ करणारे काही प्रसंग घडत. अशावेळी त्यांच्या वैचारिक गतिशीलतेचा एक क्रम ठरलेला असे : कोणत्याही अस्वस्थकारी घटनेवर, विचारावर वा प्रस्तावावर त्यांची पहिली प्रतिक्रिया ‘उदारमतवादी’ म्हणावी, अशीच दिसून येई. परंतु पक्षांतर्गत घडामोड फारच हाताबाहेर जाणारी आहे असे दिसू लागले, की उजव्या वैचारिकतेचा आधार घेऊन ते परिस्थिती ताळ्यावर आणत. अयोध्येच्या चळवळीत विश्व हिंदू परिषद आणि रा. स्व. संघ यांनीही उतरण्यास १९८४ साली वाजपेयींचा विरोध होता. ‘संसदेत साधू वगैरे नकोत आपल्याला’ असे ते एका मित्रास म्हणाले होते. पण हीच चळवळ संघ परिवाराच्या सहभागाने वाढल्यामुळे भाजपचे भाग्य निवडणुकीत उजळणार आणि संसदेत आपल्यासारख्याचे महत्त्व कमी केले जाणार, हे उमगल्यानंतरचे वाजपेयी निराळे होते. बाबरी उद्ध्वस्तीकरणाच्या पूर्वसंध्येला लखनऊ येथील सभेत, अयोध्येतील वादग्रस्त जागेवरचे ‘नुकीले पत्थर’ त्यांना दिसू लागले होते आणि ‘जमीन को समतल करना पडम्ेगा’ हेही त्यांनी स्वीकारले होते.\nवाजपेयी हे एक सहिष्णु- समन्वयवादी, दिलदार आणि काव्यशास्त्रविनोदाची जाण असणारे नेते म्हणून नेहमीच स्मरणात राहतील. भारताविषयी नेहरूंच्या उदारमतवादी संकल्पनेचा समतोल येथील हिंदू राष्ट्रवादाशी राखणारा नेता, म्हणूनही वाजपेयींचीच आठवण येईल. ते हा समतोल राखू शकले, कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात तो जणू अंगभूतपणे भिनला होता, रुजला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 ऑर्वेलची प्रकाशवाणी : साम्राज्यवादाने झाकोळलेली प्रतिभा\n2 निर्णायक भूमिका, अनिर्णीत वाद..\n3 इयन फ्लेमिंगच्या ग्रंथसंग्रहाची कथा\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/congress-responsible-for-gujarat-violance-against-bihari-people-1767068/", "date_download": "2020-09-29T00:54:07Z", "digest": "sha1:HUT3RO4EBBXHSQ2JNEPIWB4Y53QJCLXS", "length": 14604, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "congress responsible for gujarat violance against bihari people | Gujarat violence : दोष��ला शिक्षा द्या पण संपूर्ण समाजाला लक्ष्य करु नका – नितीश कुमार | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nGujarat violence : दोषीला शिक्षा द्या पण संपूर्ण समाजाला लक्ष्य करु नका – नितीश कुमार\nGujarat violence : दोषीला शिक्षा द्या पण संपूर्ण समाजाला लक्ष्य करु नका – नितीश कुमार\nगुजरातमध्ये बिहारी नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांसाठी जनता दल युनायटेडचे आमदार आणि प्रवक्ते नीरज कुमार यांनी काँग्रेसला जबाबदार धरले आहे.\nबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार\nबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली व गुजरातमध्ये बिहारी नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली. नितीश कुमारांनी चौदा महिन्यांच्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा निषेध केला. जो दोषी आहे त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे पण एक व्यक्तिच्या गुन्ह्यासाठी तुम्ही सर्वांना शिक्षा देऊ नका असे नितीश कुमार म्हणाले.\nआमचे सरकार जागरुक आणि सर्तक आहे. मी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांबरोबर याविषयावर बोललो आहे. आमचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक गुजरातमधल्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत असे त्यांनी सांगितले.\nकोणी गुन्हा केला असेल तर त्याला कठोर शासन झालेच पाहिजे पण एका घटनेच्या आधारावर तुम्ही संपूर्ण समाजाला लक्ष्य करु नका असे नितीश कुमार म्हणाले.\nगुजरातमध्ये बिहारी नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांसाठी जनता दल युनायटेडचे आमदार आणि प्रवक्ते नीरज कुमार यांनी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना लिहिलेल्या दोन पानी खुल्या पत्रात काँग्रेस पक्षाला हिंसाचारासाठी जबाबदार धरले आहे. काँग्रेसने गुजरातचा आमदार अल्पेश ठाकोरला राष्ट्रीय सरचिटणीस बनवून बिहारची जबाबदारी सोपवली आहे. त्याची गुजरात क्षत्रिय ठाकोर सेना बिहारी नागरिकांवर राज्याबाहेर काढत आहे असा आरोप नीरज कुमार यांनी केला आहे.\nगुजरातच्या साबरकाठा जिल्ह्यात एका 14 महिन्यांच्या बालिकेवर बल��त्काराची घटना समोर आल्यापासून येथे उत्तर प्रदेश आणि बिहारच्या नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. गुजरातमध्ये यूपी-बिहारींविरोधात संतापाची लाट उसळली आहे. रविवारीही दोन ठिकाणी हल्ले झाले. गुजरातचे डीजीपी शिवानंद झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे हल्ला होण्याचे आतापर्यंत एकूण 42 गुन्हे दाखल झाले असून 342 जणांना अटक करण्यात आली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, हिंसेच्या भीतीने परराज्यांतून विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या कामगारांनी पलायन करण्यास सुरुवात केली आहे.\nबुधवारपासून गुजरातच्या गांधीनगर, मेहसाणा, पाटन, साबरकाठा ते अगदी अहमदाबाद या ५ जिल्ह्यांमध्ये यूपी-बिहारींविरोधात हिंसक आंदोलनांनी पेट घेतला आहे. त्यामुळे बिघडलेल्या परिस्थितीमुळे गुजरातमधील अनेक उत्तर प्रदेश आणि बिहारच्या कामगारांनी पळ काढला आहे. मेहसाणा आणि साबरकाठा या जिल्ह्यांमध्ये परिणाम सर्वाधिक जाणवत आहे, तर अहमदाबाद येथून आतापर्यंत 73 आणि गांधीनगर येथून 27 जणांना अटक करण्यात आली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 …म्हणून सा���ऱ्याला करावं लागलं २१ वर्षाच्या सुनेसोबत लग्न\n2 नोकरी करणाऱ्या प्रत्येक महिलेला ‘हा’ कायदा ठाऊक असायलाच हवा\n3 #MeToo : बालकांवरील लैंगिक शोषणाच्या तक्रारींसाठी वेळेचं बंधन नाही : मनेका गांधी\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-31-may-2017/", "date_download": "2020-09-29T00:42:52Z", "digest": "sha1:UHKZ6DCBH2N4DTFP2KHRJRY3LG3UA3PB", "length": 14841, "nlines": 133, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "MPSC Current Affairs in Marathi - 31 May 2017 | Mission MPSC", "raw_content": "\n# नोटाबंदीनंतर विकासदरात घसरण\nगेल्या आर्थिक वर्षात नोटाबंदीच्या नकारात्मक परिणांमामुळे भारताचा विकासदर ७.१ टक्क्यांपर्यंत मंदावला, असा अहवाल केंद्रीय सांख्यिकी विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे. यापूर्वी जानेवारी- मार्च या शेवटच्या तिमाहीतही नोटाबंदीचे नकारात्मक परिणाम दिसून आले होते. त्यामुळे भारताचा जीडीपी ६.१ टक्क्यांपर्यंत सिमीत राहिला होता. गेल्यावर्षी चांगला पाऊस पडल्याने कृषी क्षेत्रात चांगली वाढ दिसून आली होती. मात्र, ९ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यामुळे या सगळ्यावर पाणी फेरले गेल्यासारखी स्थिती आहे, असे सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.\n२०११-१२ हे वर्ष प्रमाण मानून तयार करण्यात आलेल्या नव्या पद्धतीनुसार २०१५-१६ या आर्थिक वर्षात जीडीपी ८ टक्के होता. जुन्या पद्धतीनुसार मोजल्यास तो ७.९ टक्के इतका होता. नोटाबंदीनंतर या परिस्थितीत फरक पडला असून विकासदराचा टक्का खाली आला आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, ग्रॉस व्हॅल्यू अॅडेडमध्येही (जीव्हीए) मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. याशिवाय, कृषी क्षेत्र वगळता सर्वच क्षेत्रांच्या निर्देशांकांमध्ये नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठी घसरण झाली. मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत उत्पादक निर्देशांक ५.३ टक्के होता. त्यापू्र्वीच्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीचा विचार केल्यास हाच निर्देशांक तब्बल १२.७ टक्के इतका होता. बांधकाम क्षेत्रातील एकूण मंदीच्या स्थितीमुळे यामध्ये गेल्या आर्थिक वर्षात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्यावर्षी देशात सर्वत्र चांगला पाऊस झाल्यामुळे कृषी क्षेत्राने आर्थिक विकासदरात ���ोठे योगदान दिले आहे. केवळ कृषी क्षेत्राच्या ४.९ टक्के इतक्या प्रचंड वाढीमुळे आर्थिक विकासदरातील घसरण आटोक्यात राहिली. २०१५-१६ मध्ये कृषी क्षेत्रात केवळ ०.७ टक्के इतकीच वाढ नोंदवण्यात आली होती.\n# सरकारकडून एअर इंडिया विकण्याचे संकेत\nकर्जाच्या ओझ्यामुळे डोईजड झालेली एअर इंडिया विकून टाकण्याच्यादृष्टीने केंद्रीय स्तरावर हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. सध्या केंद्र सरकारकडून प्रचंड तोटा सहन करत असलेल्या एअर इंडियाला नफ्यात आणण्यासाठी निर्गुंतवणूक आणि खासगीकरण अशा सर्व पर्यायांचा विचार सुरू आहे. येत्या तीन महिन्यात सरकारकडून एअर इंडियाच्या भवितव्याविषयी ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये सरकार नीती आयोगाने सुचवलेल्या एअर इंडियाच्या खासगीकरणासंदर्भातील शिफारशीवर गांभीर्याने विचार करत असल्याचे समजत आहे. केंद्र सरकारचा ‘थिंक टँक’ म्हणून नीती आयोग ओळखला जातो. नीती आयोगाच्या सूचनांना सरकारकडून नेहमीच प्राधान्य दिले जाते.\n# भारत-जर्मनी यांच्यात आठ करार\nभारत-जर्मनी यांच्यात विविध क्षेत्रातील सहकार्यासाठी आठ करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या असून पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशातील संबंधांच्या फलश्रुतीला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्याशी मोदी यांनी व्यापार, कौशल्य विकास, सायबर सुरक्षा व दहशतवाद अशा अनेक मुद्दय़ांवर चर्चा केली.\nचर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी यांनी मर्केल यांच्या उपस्थितीत सांगितले की, दोन्ही देशातील संबंध वेगाने वाढत असून त्यांची दिशा सकारात्मक व स्पष्ट आहे. भारत जर्मनीला सक्षम भागीदार देश मानतो.\nदोन्ही नेत्यांनी चर्चेनंतर आठ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यात सायबर गुन्हेगारी, विकास कार्यक्रम, शाश्वत शहर विकास, कौशल्य विकास, रेल्वे सुरक्षा यांचा समावेश आहे. शाश्वत विकासासाठी भारत-जर्मन कें द्राची स्थापनाही केली जाणार आहे. मर्केल यांनी सांगितले की, भारत हा विश्वासू भागीदार आहे हे सिद्ध झाले आहे, दोन्ही देशांचे सहकार्य वाढत आहे.\nमोदी यांनी त्यांच्या शिष्टमंडळाचा परिचय मर्केल यांना करून दिला. यावेळी दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली, मोदी हे सध्या दोन दिवसांच्या जर्मनी भेटीवर आहेत. गेली दोन वर्ष��� उभय देशात आंतरसरकारी पातळीवर चर्चा होत आहे. आजच्या चर्चेच्या फेरीत विज्ञान तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन, व्यापार मंत्री निर्मला सीतारामन, ऊर्जा मंत्री पीयूष गोयल, परराष्ट्र राज्य मंत्री एम.जे. अकबर उपस्थित होते. यापूर्वीची चर्चा ऑक्टोबर २०१५ मध्ये नवी दिल्ली येथे झाली होती. युरोपीय समुदायात जर्मनी हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. भारतात जर्मनीच्या १६०० कंपन्या असून ६०० संयुक्त प्रकल्प आहेत. मर्केल व मोदी यांची इंडो-जर्मन बिझीनेस शिखर बैठकीत व्यापार उद्योगधुरिणांशी चर्चा झाली. भारताच्या दृष्टीने जर्मनीशी आर्थिक हितसंबंध दृढ करणे महत्त्वाचे आहे असे परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.\n# गायीला राष्ट्रीय प्राणी जाहीर करा : राजस्थान उच्च न्यायालय\nएका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राजस्थानच्या उच्च न्यायालयाने गायीला राष्ट्रीय प्राणी जाहीर करावे आणि गोहत्या करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी सूचना केंद्र सरकारला केली आहे.\nराजस्थानमधील जयपूर येथील हिंगोणिया सरकारी गोशाळेच्या बहुचर्चित सात वर्षे जुन्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारला सूचना केली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने न्यायाधीश महेश चंद शर्मा यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. विशेष म्हणजे शर्मा आज (बुधवार) सेवानिवृत्त होत आहेत. केंद्र सरकारने गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर करावे, यासाठी केंद्र सरकारकडे बाजू मांडण्यासाठी मुख्य सचिव आणि राज्याच्या महाधिवक्ता यांनी कारवाई करावी, अशी सूचनाही न्यायालयाने केली. हिंगोणिया गोशाळेतील भ्रष्टाचाराची भ्रष्टाचारविरोधी पथकामार्फत चौकशी करण्यात यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://shabdbhandar.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-2/", "date_download": "2020-09-29T01:36:20Z", "digest": "sha1:3WOUWKWLRKOFS7ZT4PRPVAASADRXZG4H", "length": 5935, "nlines": 114, "source_domain": "shabdbhandar.com", "title": "बाबा - शब्द भंडार", "raw_content": "\nशब्दांतच दडलंय सार काही \nनाही उमगत ” ती “\nसंचारबंदी आणि जेवणाचे नियोजन\nभीती मरणाची नाही तिरस्काराची वाटते\nअजूनही वाटतं बसलाय देव\nघेऊन पाप पुण्याचा घडा,\nआई सांगते तसं लक्ष ठेऊन\nजेव्हा जेव्हा व्हायची भांडणं\nआई म्हणायची अरे एक तीळ\nआई जन्म देत असते\nआपलं हसू पहात पहात\nवेदना विसरून हसत असते.\nबाबा मात्र हसत हसत\nदिवस रात्र झटत असतात\nहिरवा अंकुर जपत असतात.\nत्यांना कसलंच भान नसतं\nफक्त कष्ट करत असतात\nबँकेत पैसा भरत असतात .\nतुमचा शब्द ते कधी\nखाली पडू देत नाही\nतुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं\nतुम्ही म्हणजे त्याचा आभाळ\nतुम्ही जेव्हा मान टाकता\nतेव्हा बाबाही खचत असतात\nमन मारून हसत असतात..\nखरंच काही नको असतं\nतुमचे यश पाहून त्यांचं\nअवघं पोट भरत असतं.\nजग म्हणत, “ आई एवढं\nबाबा कधी सोसत नाहीत.”\nतशा कधीच कळणार नाहीत\nआज त्या मागितल्या तर\nमुळी सुद्धा मिळणार नाहीत.\nत्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या\nतेव्हा म्हणाल, “ आपले बाबा\nखरंच कधी चुकत नव्हते\nफक्त फक्त एक करा\nतुमच्या हातात घट्ट धरा.\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nअम्बे माता आई आनंदी आयुर्वेद आयुष्य आरती कथा कर्पूर आरती कविता क्रोध गणपती गिरनार घर चिठ्ठी जग जगदंबा माता जपवणूक जीवन टेक्नोलॉजी दार दु:ख देवीची आरती नमस्कार नवरात्री प्रार्थना बाबा बायको बिस्किट भूपाळी मंत्रपुष्पांजली मराठी मुलगी रेणुका देवी लाल चुनरियाँ लेख वडील वाजेश्वरी देवी शक्ती शब्द संसार सत्कर्म सांज आरती सासू सुख सून\n© साईं आशिर्वाद इन्फोर्मटिया", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA", "date_download": "2020-09-29T01:51:19Z", "digest": "sha1:PWGUHR5YQTNFBXDVHUKKWJPPF7JYCRUB", "length": 3892, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पोप - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपोप (लॅटिन: papa; ग्रीक: πάππας) हा रोमचा बिशप व जागतिक कॅथोलिक चर्चचा सर्वोच्च पुढारी आहे. कॅथोलिक चर्चमध्ये पोपला सेंट पीटरचा वंशज मानले जाते. १३ मार्च २०१३ रोजी निवडला गेलेला पोप फ्रान्सिस हा विद्यमान पोप आहे.\nपोप फ्रान्सिस हा विद्यमान पोप आहे.\nख्रिश्चन धर्मगुरूसोबतच व्हॅटिकन सिटी ह्या सार्वभौम देशाच्या राष्ट्रप्रमुखाची जबाबदारी पोप सांभाळतो. मानवी इतिहासामधील सर्वात जुन्या नेतेपदांपैकी एक असलेले पोपचे पद इ.स. च्या तिसऱ्या शतकामध्ये स्थापन करण्यात आले.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nपोपचे अधिकार: भाग १\nपोपचे अधिकार: भाग २\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवट���ा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vatadya.blog/category/blogs/page/2/", "date_download": "2020-09-29T02:29:52Z", "digest": "sha1:CYYEHDCUTP3HYHMH4MD5EEGX64OPQYJO", "length": 20789, "nlines": 83, "source_domain": "vatadya.blog", "title": "Blogs – Page 2 – Vatadya", "raw_content": "\n‘सातमाळा एक्स्प्रेस – सह्याद्रीची दिव्य प्रचिती’ – भाग ३\nराजधेर – कोलधेर – इंद्राई – चांदवड वाटाड्या मार्ग क्र. ९: खेळदरी गाव – मंगरूळ गाव – टोलनाका – नाशिक-आग्रा महामार्ग – चांदवड – आग्रा महामार्ग (८-१० कि.मी.) – इच्छापुर्ती गणपती मंदिर – वडबारे गाव – राजधेरवाडी.. (२५-२७ कि.मी.) वाटाड्या मार्ग क्र. १०: चांदवड – आग्रा महामार्ग (८-१० कि.मी.) – इच्छापुर्ती गणपती मंदिर – वडबारे…\n‘सातमाळा एक्स्प्रेस – सह्याद्रीची दिव्य प्रचिती’ – भाग २\nसप्तशृंग-गड, मार्किंड्या किल्ला, रवळ्या-जावळ्या, किल्ले धोडप, कांचन-मंचन किल्ला सप्तशृंगगड – बाबाजी का दिव्य आदेश वाटाड्या मार्ग क्र. ४: अहिवंतगड – नांदुरी रोड – सप्तशृंगी फाटा – सप्तश्रुंगगड (१४ कि.मी.) सकाळी सहाचा गजर लावून आठला सगळे रेडी झाले.. गडावर जायचं असल्याने.. कडक गारेगार पाण्यातच अभ्यंगस्नान उरकून घेतले.. आणि मंदिराकडे निघालो.. दुकानाच्या अडथळे पार करीत.. गडावर जाणाऱ्या…\n‘सातमाळा एक्स्प्रेस – सह्याद्रीची दिव्य प्रचिती’ – भाग १\nहातगड, अंचला, अहिवंत किल्ला, कण्हेरा किल्ला (६ ते १२ डिसेंबर २०१३) सह्याद्रीच्या दिव्य डोंगररांगा भटक्यांना कायम आव्हान देत असतात.. सातारा जिल्ह्यातील शंभू महादेव, नगर जिल्ह्यातील कळसुबाई-पट्टा रांगा, बागलाण मधील सेलबारी-डोलबारी रांग, नाशिकच्या देवभूमीतील त्र्यंबक रांग, नाशिक-चांदवड-ते-औरंगाबाद पर्यंत पसरलेल्या सातमाळा-अजंठा,…\n(नरनाळा किल्ला–जाफ्रागड–तेलियागड) सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात फिरून राकट-कणखर महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाची दिव्य प्रचिती घेतली आणि दुर्गभ्रमंतीचा पायंडा नव्याने सुरु झाला. जागतिक वारसा असलेला असा आपला विविधरंगी, असाध्य सह्याद्र��� हा भटक्या भक्तमंडळींचे हक्काचे सेकंड होम. वेस्टर्न घाट म्हणून नावारूपास आलेल्या सह्याद्री च्या मानाने इस्टर्न घाट तसा दुर्लक्षित राहिला, तो चर्चेत राहिला नक्षलवादी कारवायांनी त्यामुळे इकडे येण्यास कुणी धजावत नाही….\nगडकोटांवर .. पाहिलेला.. गणपती बाप्पा\nगेल्या सतरा-अठरा वर्षांच्या भटकंती दरम्यान पाहिलेले काही आडवाटांवरचे गणपती बाप्पा.. भटक्यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असे.. दूर डोंगर दऱ्यात राहून ऊन वारा पाऊस झेलणारे.. कितीतरी गणराय गडकोटावर ठाण मांडून बसले आहेत.. त्यातले काही अगदीच साधे पण तितकेच सुंदर.. तर.. काही केशरी रंगांचा लेप लावून.. अगदी सन्यस्त झालेले.. आपल्याकडचा गणेश उत्सव दहा दिवसांचा.. पण या गडकोटावरील गणरायाचा…\nधुक्यात हरवलेलं दुर्गरत्न – रतनगड\nवाटाड्या मार्ग क्र. १ – पुणे – नारायणगाव – आळेफाटा – बोटा – ब्राम्हणवाडा – कोतूळ – राजूर – भंडारदरा – रतनवाडी .. १९० कि. मी. वाटाड्या मार्ग क्र. २ – पुणे – नारायणगाव – आळेफाटा – ओतूर – ब्राम्हणवाडा – कोतूळ – राजूर – भंडारदरा – रतनवाडी .. १८० कि. मी. गेल्या २-३ महिन्यांपासून…\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गभ्रमंती – भाग २\nBharatgad (Kawa-Masure), Fort Nivati (Parule-Nivati), Ramgad, Siddhagad, Devgad, Yashvantgad (Sakhri Nate), Ambolgad भरतगड – स्वराज्याचा नव्या दमाचा पहारेकरी भगवंतगड आणि कावा-मसुरे दरम्यान असलेल्या कालवल खाडीतून ये-जा करण्यासाठी हि तरी (बोट) सेवा सुरु असते.. चक्क १२ रुपयात एकदम अफलातून असा स्वदेस स्टाईल प्रवास.. तरीत बसलो आणि नावाड्याने तरी पुढे हाकली.. ओहोटीची सुरुवात झाली होती.. नावाड्याने…\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गभ्रमंती.. भाग १\nShivgad (Dajipur), Sarjekot, Padmagad, Sindhudurga, Rajkot (Malvan) Bhagvantgad (Chindar) “राकट सह्याद्री जर हिंदवी स्वराज्याची निधडी छाती असेल.. तर आमचो कोकण हे स्वराज्याचे हळवे मन आहे”.. कोकण हे फक्त नाव घेतलं तरी.. सिर्फ नामही काफी है.. कोकणच्या सौंदर्याची कथा काय वर्णावी.. वळणावळणात ठासून भरलेला आरस्पानी निसर्गाचा आविष्कार.. लाटांची गाज.. नारळी-पोफळीचा साज.. कौलारू घरे.. आणि माणसांचा मागमोस…\nअलिबाग ची रॉयल दुर्गभ्रमंती – भाग ३\nFort Janjira.. Khokari Ghumat मुरुड जंजिरा उर्फ जझीरे महरूब : मुरूडमध्ये पोहचेस्तोवर सायंकाळचे साडेपाच झाले होते.. माझ्या बच्चन कॅमेऱ्याला रात्रीचे कमी दिसत असल्याने.. जंजिराचे फोटो नीट येतील की नाही ही चिंता होती.. मुरूडमध्ये पोहोचताच मौलवी साहेबांची अजान कानी पडली.. इथे शिडाच्या बोटींची दिवसभर जंजिरा किल्ल्यावर ये–जा सुरु असते.. किल्ला पाहण्यासाठी ४५ मिनिटांचा अवधी दिला जातो.. जंजिरा किल्ल्याला धावती भेट द्यायची आणि पुन्हा…\nअलिबाग ची रॉयल दुर्गभ्रमंती – भाग २\nChaul (Rajkot).. Revdanda Fort (Agarkot).. Korlai Fort किल्ले चौल – रेवदंडा मोहिम : चौल कडून रेवदंड्याकड़े जाताना वाटेत एक तिठा (तिन रस्ते जेथे येउन मिळतात ते ठिकाण) लागतो. या तिठ्याजवळच रेवदंडा किल्ल्याचा रस्ता आहे. या तिठयाजवळ दुहेरी तटबंदी आणि दोन दरवाजे दिसतात.. दरवाजाच्या कमानीवर पोर्तुगिजांचा ट्रेडमार्क (राजचिन्ह) आणि तिन भाले असणारी आकृती कोरल्याचे आढळते.. सध्या किल्ला स्वतंत्र असा अस्तित्वात नाही.. ही दुहेरी…\nअलिबाग ची रॉयल दुर्गभ्रमंती – भाग १\nAlibaug (Kolaba fort, Sarjekot, Hirakot).. Thal Port (Landfort, Khanderi Underi) अलिबाग ची रॉयल दुर्ग भ्रमंती २०१० – भाग १ अलिबाग प्रभागातील किल्ले – किल्ले कोलाबा, सर्जेकोट आणि हिराकोट, थळ बंदराचे दुर्ग शिल्प – थळचा उध्वस्त खुबलढा किल्ला आणि खडकाळ बेटावरचे भले दांडगे किल्ले खांदेरी आणि उंदेरी रेवदंडा टापूतील किल्ले – पोर्तुगीज बांधणीचा रेवदंडा, चौल बंदराचा…\nविजयनगर साम्राज्यातील एक बलशाली किल्ला: चित्रदुर्ग\nIn Search Of Routes 1: Bangaluru – Tumkur – Nelmangala – Chitradurga (Total Distance 201 K.M.) वाटाड्या मार्ग क्र. १ : बंगळूर (majestic circle) – टूमकुर – नेलमंगला – चित्रदुर्ग .. (एकूण २०१ कि.मी.) बंगळूर शहर हे नवदुर्गांनी वेढलेलं आहे.. मधुगिरी, साविनदुर्ग, देवारायणदुर्ग, नंदिदुर्ग, मक्कलीदुर्ग, चन्नारायणदुर्ग, कब्बलदुर्ग, भैरवदुर्ग, हुलीयुरदुर्ग .. बंगळुरात येवून २ महिने झाले…\n“ओळख.. नगर जिल्ह्यातील.. अपरिचित किल्ल्यांची..”\nमांजरसुंभागड (Fort Manjarsumbha), पळशी किल्ला (Fort Palshi), जामगाव किल्ला (Fort Jamgaon) आणि अहमदनगर चा किल्ला (Ahmednagar Fort) अहमदनगर.. हे एक अनोखं ऐतिहासिक शहर आहे.. गतकाळच्या निजामशाहीची राजधानी.. विषम भौगोलिक परिस्थिती साठी प्रसिद्ध.. इकडे दुष्काळी भागही आहे आणि हिरवागार सुकाळदेखिल आहे.. इकडे विशाल.. भंडारदरा धरणही आहे आणि कोरड्या पडलेल्या विहिरी आहेत.. भंडारदरा.. प्रवरेकाठ्ची गावं पहिली की…\nआडवाटेवरचे कातळशिल्प.. किल्ले रांगणा\n(RANGANA FORT AND BHUDARGAD) वाटाड्या मार्ग क्र. १ : पुणे – (२२५ कि.मी.) – कोल्हापूर – (४५ कि.मी.) – गारगोटी – (४ कि.मी.) – पुष्पनगर – (८ कि.मी.) – किल्ले भूदरगड वाटाड्या मार्ग क्र. २: पुणे – (२२५ कि.मी.) – कोल्हापू��� – (४५ कि.मी.) – गारगोटी – (२५ कि.मी.) – पाटगाव – (१० कि.मी.) –…\nप्रचितगड भटकंती – शृंगारपुर मार्गे – २०११\nप्रचितगड भटकंती – शृंगारपुर मार्गे साधारण २०११ सालच्या मे महिन्यात पूर्ण केलेला हा ट्रेक कायम आठवणीत राहणारा.. प्रचीतगड ते भैरवगड असाही ट्रेक आहे पण चांदोली अभयारण्य हे संरक्षित असल्याने हा ट्रेक सध्या तरी शक्य नाही.. शिवाय चांदोली अभयारण्यातील कंधार डोह.. हा एक अद्वितीय जलप्रपात पाहण्यासाठी या प्रचीतगडापासून जाता येते.. पण त्यासाठी ‘फॉरेस्ट’ ची परवानगी घ्यायला…\nसोलापूर व्हाया फलटण .. किल्ले एकदम टणाटण\nPiliv Fort, Mangalwedha Fort, Machanur Fort, Solapur Fort Piliv Fort यंदाच्या रविवारी चंद्रकांत The Warrier ने भटक्या मनाची पालखी घेवून पंढरपूर आणि अक्कलकोट च्या देवदर्शनाचा बेत आखला.. सिंघम च्या नव्या कोऱ्या कुर्रिंग अशा पोलो (लाजवंती) गाडीतून खिशाला परवडणारी अशी हि ट्रीप.. मग माघार कसली.. चंद्रकांत ला म्हटलं अरे नुसतंच देवदर्शन नको सोबत काही किल्ले दर्शन…\nK2 :: कथा दोन किल्ल्यांची\nकुगावचा किल्ला आणि करमाळ्याचा भुईकोट उन्हाचा कहर जसा वाढू लागला तसा गिरीदुर्गांचा नाद सोडून भुईकोट किल्ल्यांकडे मोर्चा वळविला.. सोलापूर, मराठवाडा आणि विदर्भ या भागात तब्बल ७०-८० भुईकोट आहेत असा मध्यंतरी गुगलवर शोध लागला आणि हळूहळू हे सर्व भुईकोट पाहून आडवाटांचा इतिहास जाणून घेण्यासाठी सोलापुरातील भटकंती सुरु झाली.. सोलापूर जिल्ह्यात पिलीव, अकलूज, सोलापूर शहर, मंगळवेढा, माचनूर,…\nरामपूरचा किल्ला आणि उमराणीची गढी\nRampur Fort, Umarani Mudfort बंगळूरात गेलो आणि सह्याद्रीची कास सुटली.. गेल्या चार महिन्यात बंगळूराच्या आसपासचे उत्तुंग असे ४-५ किल्ले पहिले .. पण अस्सल महाराष्ट्रातील मातीचा किल्ला अजूनही शेकडो कोस दूर होता.. २०१२ ची दिवाळी सुट्टी ऐनवेळी घेतली आणि ऐनवेळी तिकिट मिळेना.. शेवटी माझे जुने मित्र लकडेजी म्हणाले जतला चला आणि एक दिवस आमचा पाहुणचार घ्या…\nगडकोट २४ तास : खानदेशी किल्ल्यांची अनोखी सफर – भाग २\nसोनगीर किल्ला, लळिंग किल्ला, गाळणा किल्ला, नबातीचा किल्ला, कंक्राळा किल्ला, मालेगावचा भुईकोट किल्ला.. Songir Fort, Laling Hill fort, Galna Fort, Nabati Fort, Kankrala Fort and Malegaon Landfort मित्रांनो आपण ब्रेक पूर्वी पहिलं.. की भामेर किल्ल्याचा अफाट पसारा आणि रव्या-जाव्याची शानदार सफर.. तर आता कार्यक्रमाच्या या टप्प्यात आपण जाणून घेऊयात.. खानदेश…\nगडकोट २४ त��स : खानदेशी किल्ल्यांची अनोखी सफर – भाग १\nपिसोळ किल्ला, डेरमाळ किल्ला, भामेर / भामागिरी किल्ला, रव्या-जाव्याचा डोंगरFort Pisol, Dermal Fort, Bhamer/Bhamagiri Fort, Ravya-Javya Hills नमस्कार “गडकोट २४ तास – एक पाउल गडावर” या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी भटक भूणगा माधव कुलकर्णी आपले सहर्ष स्वागत करतो. आज या विशेष कार्यक्रमात आपण नुकत्याच सह्याद्रीच्या कडे कपारी भिरभिरणाऱ्या एका भटक्या-चौकडीने नुकतीच खानदेशची भटकंती पूर्ण केली आहे.. तर या खानदेशातील किल्ले आणि तिथवर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcb.gov.in/mr/node/5589", "date_download": "2020-09-28T23:45:54Z", "digest": "sha1:TG6O4V3LEHQPTK55BW72RHIBWRRLO5HU", "length": 6852, "nlines": 123, "source_domain": "mpcb.gov.in", "title": "Order for Constitution of Appellate Committee. | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nएमओइएफ,फॉरेस्ट अँड क्लाइमेट चेंज द्वारे सीआरझेड क्लियरन्स.\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा आणि पांढरा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.४/८/२०११\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.१६/०४/२०१३\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.२२/१२/२०१४\nमाहिती अधिकार २००५ अधिनियम\n३१/१२/२०१९ रोजी माहिती अधिकार अधिनियम कलम ४\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मेल\nबाह्य अभिकरणाद्वारे हाताळलेले प्रकल्प व अभ्यास\nव्यापक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक\nमहाराष्ट्रातील नदी प्रदूषित पट्टे\nप्रदूषण भार कमी करण्यासाठी प्रमाणित करणारी तांत्रिक समिती.\nवसुंधरा माहितीपट स्पर्धा २०२०\nवसुंधरा पुरस्कार स्पर्धा २०२०\nआरोग्य आणि पर्यावरण म. प्र. नि. मंडळ कर्मचारी मास ट्री प्लांटेशन म. प्र. नि. मंडळ बुलेटिनTechnical Committee for By-Products and Hazardous waste categorizationसीपीसीबीची मार्गदर्शक तत्त्वे\nपर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, ३ रा व ४ था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, सायन सर्कल, मुंबई- ��०००२२\nकॉपीराइट © 2019 सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-books-12th-std-now-online-maharashtra-30018", "date_download": "2020-09-29T02:06:16Z", "digest": "sha1:TCXUWG37RS6KOWSQCNTWWJE46VYSVMQY", "length": 17474, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi books of 12th std now online Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबारावीची पुस्तके आता ऑनलाइन उपलब्ध\nबारावीची पुस्तके आता ऑनलाइन उपलब्ध\nशुक्रवार, 17 एप्रिल 2020\nबालभारतीच्या www.ebalbharati.in या संकेतस्थळावर सर्व पुस्तके ‘पीडीएफ’ स्वरुपात ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.\nपुणे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यंदा बारावीच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, घरी असतानाही अभ्यासक्रम पूर्ण करता यावा, यासाठी बारावी अभ्यासक्रमाचे सर्व विषयाची पुस्तके ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बालभारतीच्या www.ebalbharati.in या संकेतस्थळावर सर्व पुस्तके ‘पीडीएफ’ स्वरुपात ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.\nशालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी नुकतीच राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेऊन त्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. नवे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापुर्वी नवी पुस्तके विद्यार्थ्यांना दुकानांमधून उपलब्ध होत असतात. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन असल्यामुळे विद्यार्थी व पालकांना घराबाहेर निघणे शक्य होत नाही.\nया कालावधित अभ्यासक्रमाचे ई साहित्य बालभारतीच्या वेबसाइटवर उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता येणार आहे. याचबरोबर रेडीओ, टीव्हीच्या माध्यमातून अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करुन देण्याबाबत देखील पडताळणी सुरु आहे. ऑनलाइन उपलब्ध करण्यात आलेल्या पुस्तकांमधे मराठी, हिंदी, संस्कृत या सोबतच गणित, विज्ञान, तर्कशास्त्र, माहिती व तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.\nऑनलाइन उपलब्ध असलेल्या सर्व पुस्तकांची यादी : युवकभारती मराठी (मराठी), संस्कृत – अल्हाद (संस्कृत),पाली-पकासो (मराठी), अर्धमागधी- प्राकृत (मराठी) , महाराष्ट��री प्राकृत (मराठी), युवकभारती – हिंदी (हिंदी), युवकभारती – बंगाली (बंगाली), युवकभारती – इंग्रजी(इंग्रजी) युवकभारती – गुजराती (गुजराती), युवकभारती – उर्दू (उर्दू), युवकभारती – सिंधीन (अरेबिक), युवकभारती – सिंधी (देवनागरी), युवकभारती- कन्नड (कन्नड) युवकभारती - तेलुगू (तेलुगू) शिक्षणशास्र(मराठी, इंग्रजी), पर्शियन – गुल्हा ए फारशी (उर्दू), अरेबिक- हिदायतुल अरेबिया (उर्दू), तर्कशास्र (इंग्रजी) बालविकास(इंग्रजी), भौतिकशास्र(इंग्रजी), रसायनशास्र (इंग्रजी), जीवशास्र (इंग्रजी), गणित व संख्याशास्र (कला व विज्ञान भाग 1) (इंग्रजी), गणित व संख्याशास्र (कला व विज्ञान भाग 2) (इंग्रजी), गणित व संख्याशास्र (वाणिज्य भाग 1)(इंग्रजी), गणित व संख्याशास्र (वाणिज्य भाग 2 ) (इंग्रजी), पुस्तपालन व लेखाकर्म (मराठी, इंग्रजी), सहकार (मराठी, इंग्रजी) , वाणिज्य संघटन व व्यवस्थापन(मराठी, इंग्रजी) ,चिटणीसाची कार्यपद्धती (मराठी,इंग्रजी),अर्थशास्र (मराठी,इंग्रजी) ,जलसुरक्षा व पर्यावरण शिक्षण (मराठी , इंग्रजी) ,इतिहास (मराठी),राज्यशास्र (मराठी , इंग्रजी), माहिती तंत्रज्ञान – विज्ञान (इंग्रजी).\nशैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून निर्णय\nघरबसल्या अभ्यास करता येणार\nमोबाईलवर पुस्तके डाऊनलोड करता येणार\nपुणे कोरोना शिक्षण साहित्य महाराष्ट्र गुजरात पर्यावरण\nवाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...\nजमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी पिकांची निवड महत्त्वाची आहे.\nकेळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे व्यवस्थापन\nकंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून होतो.\nदेशी गोपालनातून शेती केली शाश्वत\nकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक दणाणे या अभियंता युवकाने नोकरी सोडून से\nरेशीम शेतीने दिली आर्थिक साथ\nपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील शेतकरी सोपान शिंदे यांनी पारंपारिक शेती\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून माघार सुरू...\nपुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल झालेल्या मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू के\nपावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...\nपरभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...\nसोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम ः यावर्षी सातत्याने...\nवऱ���हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...\nखानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...\nपुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...\nसांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...\nकेळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...\nवाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...\nनगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...\nपुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...\nरत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...\nऔरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...\nनांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...\nहिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...\nपूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...\nनिर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...\nलातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B3-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7/", "date_download": "2020-09-29T01:56:13Z", "digest": "sha1:5DBKID3WYIGGP2NNIM4WGTPSQDDSCJJX", "length": 10321, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "गोंधळ थांबत नसल्याने विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब !", "raw_content": "\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षी��\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nगोंधळ थांबत नसल्याने विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब \nin ठळक बातम्या, राज्य\nनागपूर: नागपूर विधीमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचे दुसरे दिवस आहे. दुसऱ्या दिवशी भाजप आमदारांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केला. शेतकऱ्यांना तातडीने २५ हजारांची मदत जाहीर करण्याची मागणी करत भाजप आमदारांनी सभागृहात गदारोळ केला. यावेळी भाजप-शिवसेना आमदारांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर बॅनर फडकविले. सुरुवातीला अर्ध्या तासासाठी सभागृह तहकूब करण्यात आले होते, त्यानंतर दहा मिनिटासाठी सभागृह तहकूब झाले. मात्र विरोधकांचा गोंधळ कमी होत नसल्याने शेवटी विधानसभा सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.\nभाजप आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर बॅनर फडकविले. हीबाबत निंदनीय असल्याचे सानाग्त विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांनी नाराजी व्यक्त केली. सभागृहात बॅनर फडकविण्याची घटना ही निंदनीय असून दुसऱ्यांदा जर असा प्रकार घडला त��� कारवाई करेल अशी समजवजा इशारा अध्यक्षांनी विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना दिला. विरोधकांकडून नियमांची पायमल्ली होणार नाही. विरोधी आमदार संयमाने वागतील याची ग्वाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\nपहिल्या दिवशी कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरून आक्रमक भूमिका घेतली होती. आज दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपने विधानसभेत गदारोळ केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी शब्द पाळून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी करत भाजप आमदारांनी सभागृहात गदारोळ केला.\nराज्यात नागरिकत्व कायद्याबाबत लवकरच निर्णय: अजित पवार\nपाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना मृत्युदंड \nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nपाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना मृत्युदंड \nविरोधकांच्या गोंधळामुळे विधानपरिषदेचे कामकाजही स्थगित \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/01/taxi-service-will-be-available-only-at-these-five-stations-in-mumbai/", "date_download": "2020-09-29T00:15:36Z", "digest": "sha1:GH7PJ4D45WBZDIQ3HKB5YGH4FCDBOMWW", "length": 5716, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मुंबईतील फक्त 'या' पाच स्थानकांवर मिळणार टॅक्सी सेवा - Majha Paper", "raw_content": "\nमुंबईतील फक्त ‘या’ पाच स्थानकांवर मिळणार टॅक्सी सेवा\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अनलॉक 1, टॅक्सी सेवा, महाराष्ट्र सरकार / June 1, 2020 June 1, 2020\nमुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यापासून बंद असलेली मुंबईतील टॅक्सी सेवा सुरु करण्यास आता परिवहन आयुक्तालयाकडून मंजुरी देण्यात आली असून पण ही टॅक्सी सेवा केवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि दादर या स्थानकांवर उपलब्ध असणार आहे.\nत्याचबरोबर ही टॅक्सी सेवा प्रवाशांना रेल्वे स्टेशन आणि घर यादरम्यान प्रवासासाठीच उपलब्ध असणार आहे. आजपासून देशभरात काही नवीन रेल्वे धावणार असल्यामुळे मुंबईत बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना घरी जाण्यासाठी आणि ट्रेन पकडण्यासाठी स्टेशनवर जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही टॅक्सी सेवा सुरु करण्याचा निर्णय परिवहन आयुक्तालयाने घेतला आहे.\nमुंबई टॅक्सीमेन्स संघटनेच्या प्रतिनिधींची रेल्वे स्थानकावरच टॅक्सीची शोधाशोध टाळण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. टॅक्सी ज्या प्रवाशांना आरक्षित करायची आहे, त्यांना फोन किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नोंदणी करता येईल. आजपासून सुरु होणाऱ्या ट्रेनमध्ये मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांनी आंतरराज्य प्रवास करण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे, पण राज्यांतर्गत या ट्रेनने प्रवास करता येणार नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/childhood-memories-list/", "date_download": "2020-09-29T00:43:48Z", "digest": "sha1:JBH6H4QJKJUXQWLBB6C7PI7WRKI32KVZ", "length": 14361, "nlines": 120, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "या गोष्टींना पाहून आपल्याला आपले बालपण नक्की आठवेल - Childhood Memories List", "raw_content": "\nया गोष्टींना पाहून आपल्याला आपले बालपण नक्कीच आठवणार..\nजाणून घ्या २९ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nजाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nभारताची हि व्यक्ती इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत, एवढी होती संपत्ती\nजाणून घ्या २६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nजाणून घ्या रतन टाटांविषयी 8 महत्वपूर्ण गोष्टी\nजाणून घ्या २५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nबँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती आणि काही महत्वपूर्ण टिप्स\nजाणून घ्या २४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nया गोष्टींना पाहून आपल्याला आपले बालपण नक्कीच आठवणार..\n“लहानपण देगा दे���ा मुंगी साखरेचा रवा”\nया अभंगात संत तुकाराम महाराज यांनी देवाला मागताना हेच मागितले कि देवा आम्हाला लहान पण दे कारण लहान पणी ना कशाची चिंता असते ना कोणत्या गोष्टीची काळजी. बस आपण मस्त स्वतःच्या धुंदीत राहायचं असत आणि आयुष्य जगायचं असत.\nआपल्या लहानपणी सुद्धा काही घडलेल्या घटना किंवा तेव्हाच्या काही गोष्टी आपल्याला आठवत असतीलच, आणि त्यामध्येही ज्यांचा जन्म ९० च्या शतकातला असणार तर आपले बालपण जगापेक्षा खूपच वेगळे असणार आहे, कारण बालपणाचा जो आनंद ९० च्या शतकात जन्म घेतलेल्या पिढीने घेतला आहे कदाचितच तो कोणत्या पिढीला लाभला असेल. तो आजच्या शतकातील पिढीला मिळणार सुद्धा नाही,\nकारण ९० चे शतक असे होते कि त्यामध्ये बऱ्याच गोष्टींची सुरुवात हि नव्याने झाली होती, आणि तेव्हा त्या नवीन आलेल्या गोष्टींसोबत जगण्यात जी मजा होती ती आजच्या डिजिटल युगात सुद्धा नाही. ती मजा एक वेगळीच मजा होती.\nतर आजच्या लेखात आपण ९० च्या शतकातील काही गोष्टींची आठवण करून देणार आहे. ज्या गोष्टींना पाहिल्या आणि वाचल्या नंतर आपल्याला आपल्या लहानपणाची आठवण होईल.\nया गोष्टींना पाहून आपल्याला आपले बालपण नक्कीच आठवणार..\nआज जरी सगळीकडे अवेंजर्स ना सुपर हिरो म्हणून ओळखल्या जात असेल, तरी सुद्धा ९० च्या शतकातमध्ये सर्वांचा सुपरहिरो हा शक्तिमानच होता, लहानपनाला या टीव्ही शो ने आणखी एक उत्साह दिला.\nनाव घेतल्या बरोबर तोंडाला पाणी सुटणारी तेव्हाची सर्वांची फेवरेट कॅन्डी Mango Bite. जर दोघे जन आहेत आणि एकच कॅन्डी असली तर ती कॅन्डी कशी खायचो आपल्यालाच माहिती आहे.\nआज गाणे ऐकण्यासाठी आपल्याकडे किती सारे पर्याय आहेत, मग ते यु ट्यूब असो कि आणखी कोणते म्युसिक अ‍ॅप, पण ९० च्या शतकात जर आपल्याला गाणे ऐकायचे असले तर आपल्याला या कॅसेट्स चा वापर करावा लागत असे, आणि गाण्यांचा आनंद घ्यावा लागत असे.\n९० च्या शतकात उन्हाळ्यामध्ये मनाला गारवा देण्यासाठी या थंड पेप्सी खाल्या जात असतं. या पेप्सी ला आजही आठवले कि त्या पेप्सी चा स्वाद आठवतो.\n५) काचाच्या गोळ्या – Kanche Game\nआता सगळीकडे ऑनलाईन व्हिडीओ गेम्स खेळल्या जातात, पण लहानपणी सर्वात जास्त खेळल्या जाणाऱ्या खेळांपैकी एक तो म्हणजे काचाच्या गोळ्या. आमच्या कडे गोल रिंगणात ह्या गोळ्यांना ठेवून त्यापैकी एक एक गोळीला उडवावे लागायचे.\n६) रेनोल्ट चा पेन – Reynolds Pen\nया पेनाला आपण लहानपणी पाहिले असणारच, हाच तेव्हाचा सर्वात जास्त विकल्या जाणारा पेन होता. आणि सर्वांना आवडणाऱ्या पेनांपैकी एक.\n९० च्या शतकात टाईमपास करण्यासाठी आपण या गोष्टीचा आनंद घेतलाच असेल, चित्रात दाखविल्याप्रमाणे आपण हि कोणती गोष्ट आहे ओळखलेच असेल, आपल्याकडे याला काय म्हणातात. आम्हाला नक्की सांगा.\nआपल्याकडे आता कितीही मोठी गाडी असेल पण प्रत्येकाची सर्वात आधीची गाडीची चावी हीच होती.\nआपण याला ओळखले असेलच, काहीही लिहायच्या वेळेस आपल्याला याची मदत व्हायची, परीक्षेला जाताना सोबत घेऊन जायचो तसेच आम्ही तर याने रूम क्रिकेट सुद्धा खेळायचो.\n१०) व्हिडिओ गेम – Video Game\nलहानपणीच्या या व्हिडीओ गेम ला आपण ओळखले असणारच, यामधील ब्रिक्स चा गेम तेव्हाचा आपल्यासाठी व्हिडीओ गेम होता.\nया लेखाने आपल्याला ९० च्या दशकाचे दर्शन करून दिले असणारच. आणि जुन्या आठवणी जागृत करायला मदत केली असेल अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ९० च्या शतकात आपण पाहिलेल्या आहेत आणि त्यांची मजा घेतली आहे. त्या आमच्यासोबत आपण शेयर करू शकता, कोणत्याही सोशल मिडिया प्लॅटफॉर्म वर.\nआशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल, आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या ९० च्या शतकातील मित्रांना शेयर करायला विसरू नका, आपल्याला हा लेख आवडल्यास आम्हाला कळवा आम्ही बाकी राहिलेल्या काही गोष्टींची यादी आणखी आपल्यासाठी घेऊन येऊ. अश्याच नवनवीन आणि मजेदार लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.\nआपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.\nखर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nAbout Fingerprints सध्या मोबाईल लॉक करण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे फिंगर प्रिंट सेन्सर. कमाल आहे ना, प्रत्येकाच्या हाता��्या प्रत्येक बोटांचे...\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nHow to Increase Child Brain Power पूर्वी अनेकांना झोपण्यापूर्वी वाचन करायची सवय होती. पूर्वी यासाठी की आता त्याची जागा मोबाईलने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/satara/st-accident-in-ambulatory-deficit/articleshow/71826571.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-29T01:48:15Z", "digest": "sha1:IWGY2SZJFNACIGU4HJNCLC2WZF7NOSMM", "length": 9397, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआंबेनळी घाटात एसटी अपघात\nआंबेनळी घाटात एसटी अपघातसातारा अक्कलकोटहून महाडकडे जाणाऱ्या एसटी बसला आंबेनळी घाटात अपघात झाला ही घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली...\nआंबेनळी घाटात एसटी अपघात\nअक्कलकोटहून महाडकडे जाणाऱ्या एसटी बसला आंबेनळी घाटात अपघात झाला. ही घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. घाटातून जाणारी बस घसरून घाटातील एका झाडाला बस धडकून थांबली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या अपघातात बारा जण जखमी झाले असून, जखमी प्रवाशांना तातडीने पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णलयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. अपघात झाल्यावर जखमी प्रवाशांना इतरांनी सुखरूप बाहेर काढले. रात्री उशिरापर्यंत महाबळेश्वर येथील अनेक सेवाभावी संघटना, ट्रेकर्स मदत करीत होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nशिवसेनेचा प्रस्ताव आल्यास विचार करू: पृथ्वीराज चव्हाण महत्तवाचा लेख\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nआयपीएलRCB vs MI: सुपर ओव्हरमध्ये आरसीबी��ा मुंबईवर दमदार विजय\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nपुणेकरोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणून घ्या 'ही' खास माहिती\nमुंबईआठवलेंचा पवारांना न मागता सल्ला; राष्ट्रवादीने 'असा' केला प्रतिहल्ला\nपुणे'... त्या कुटुंबांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवा'\nमुंबईकृषी कायद्यांवर काँग्रेस आक्रमक; 'ठाकरे सरकार' आता कोणती भूमिका घेणार\n डॉक्टर पती-पत्नी मध्यरात्री पुण्याकडे येत होते, ते थांबताच...\nदेशसुशांतसिंहची हत्या की आत्महत्या AIIMS ने CBI कडे सोपवला रिपोर्ट\n केंद्र सरकार दोन दिवस आधीच सुरू करणार धान्य खरेदी\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार्गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/entertainment-news/news/7111/popular-actress-mrunal-dusanis-wishing-her-husband-on-birthday-with-special-style.html", "date_download": "2020-09-29T01:32:44Z", "digest": "sha1:SEMNOHRM6DBCJMFJKYYTEXRVFK4XVSTS", "length": 10065, "nlines": 106, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "अमेरिकेत राहणा-या पुणेरी नव-यासाठी मृणाल दुसानिसची वाढदिवसानिमित्त हटके पोस्ट", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomeLatest Marathi NewsMarathi Entertainment Newsअमेरिकेत राहणा-या पुणेरी नव-यासाठी मृणाल दुसानिसची वाढदिवसानिमित्त हटके पोस्ट\nअमेरिकेत राहणा-या पुणेरी नव-यासाठी मृणाल दुसानिसची वाढदिवसानिमित्त हटके पोस्ट\nछोट्या पडद्यावरच्या मालिकाविश्वातली आघाडीची गोड व गुणी अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस. सध्या सुखाच्या सरींनी हे मन बावरे या तिच्या मालिकेला लॉकडाऊनमध्ये प्रेक्षक खुप मिस करत आहेत. मृणाल सध्या शूटींग बंद असल्याने आपल्या नाशिकच्या घरी लॉकडाऊनचा काळ आई-बाबांसोबत घालवतेय. तर तिचे पती निरज मोरे हे परदेशात वास्तव्यास आहेत. मृणालचे पती निरज यांचा आज वाढदिवस आहे व ���्रत्यक्ष भेटता येत नसलं तरी त्यांना मृणालने मात्र खास पुणेरी स्टाईलने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nमृणाल इन्स्टाग्रामवर हटके पोस्ट करत म्हणते,\" अमेरिकेत राहूनही मनात ‘सदाशिव पेठ’ जपणारया माझ्या पुणेरी नवरयाला वाढ़दिवसाच्या शुभेच्छा ..... ( मराठी टाइपिंगचा हटट)...\", तिच्या पोस्टवर चाहत्यांनी कॉमेंट्स व लाईक्सचा अक्षरश: वर्षाव केला आहे.\nअमेरिकेत राहूनहि मनात ‘सदाशिव पेठ’ जपणारया माझ्या पुणेरी नवरयाला वाढ़दिवसाच्या शुभेच्छा ..... ( मराठी टाइपिंगचा हटट) ...\nमृणाल व निरज याचं हे अरेंज-मॅरेज असलं तरी हे खुपच रोमॅन्टीक व मेड फॉर इच अदर कपल आहे. त्यातून लॉंन्ग-डिस्टन्समध्ये असूनही त्यांच्यातलं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही...असो..या लक्ष्मीनारायणाच्या जोडीला सहजीवनासठीसुध्दा खुप खुप शुभेच्छा \nउषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nपाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती\nपाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार\nअफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात\n'रंग माझा वेगळा' मधील दीपाने खऱ्या आयुष्यातील हे फोटो केले पोस्ट\nलतादीदींच्या वाढदिवसानिमित्ताने अंकुश चौधरीने पोस्ट केला 1993 सालचा हा जुना फोटो\nपाहा Video : 'नच बलिये'च्या मंचावर अमृताने असा घातला होता हिमांशुच्या गळ्यात हार\n'आई कुठे काय करते' मधील संजनाचे हे सारी लुक एकदा पाहाच\nPhotos : अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या या दिखेचक अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा\nपाच भाषांमध्ये निर्मिती होणारा पहिला मराठी चित्रपट 'चोरीचा मामला'\nशिक्षक आई-वडिलांप्रती रिंकू राजगुरुने व्यक्त केली कृतज्ञता\nया कारणासाठी वीणा जगतापने केलं मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेचं अभिनंदन\nपुन्हा दिसला रिंकू राजगुरुचा साडीतला Swag, पाहा तिच्या दिलखेचक अदा\nपावसात अशी चिंब भिजली सोनाली कुलकर्णी, येतय नवं गाणं\nउषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nपाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती\nपाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार\nअफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात\nExclusive: रकुल प्रीत सिंगची चौकशी सुरु, म्हणते, ‘मी कधी अमली पदार्थ सेवन केलं नाही, मेडिकल टेस्टसाठी तयार\nPeepingMoon Exclusive: दीपिकाला मी सहापेक्षा अधिक वेळा ड्रग्ज पुरवले, करिश्मा प्रकाशची एनसीबीकडे कबुली\nPeepingMoon Exclusive: ड्रग्स प्रकरणात साराचं नाव आल्याने वडील सैफने दिला अमृता सिंगला दोष शर्मिला टागोर वाचवणार का नातीला\nExclusive: दीपिकाच्या चौकशी दरम्यान उपस्थित राहण्याची पती रणवीरने मागितली परवानगी\nExclusive: दीपिकाच्या फोनवरून जया साहाकडून कुणी दुस-यानेच केली ड्रग्जची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/swapnil-walke-murder-case-suspected-avender-rodriguez-arrested-5285", "date_download": "2020-09-29T01:23:07Z", "digest": "sha1:33NHWWXZFKZJYJJDVJLVSSM62XZCL4KD", "length": 10481, "nlines": 111, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "स्‍वप्‍नील वाळके खून प्रकरण: संशयित एव्हेंडरही पोलिसांच्या ताब्यात | Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020 e-paper\nस्‍वप्‍नील वाळके खून प्रकरण: संशयित एव्हेंडरही पोलिसांच्या ताब्यात\nस्‍वप्‍नील वाळके खून प्रकरण: संशयित एव्हेंडरही पोलिसांच्या ताब्यात\nरविवार, 6 सप्टेंबर 2020\nखुनाचा महिनाभरापूर्वीच कट, केपेत गोळीबाराचा सराव\nपणजी: मडगाव येथील सराफ स्वप्निल वाळके खून प्रकरणातील चौथा संशयित एव्हेंडर रॉड्रिग्ज याला आज पकडण्यात आले. यानंतर वाळके यांचे दुकान लुटणे आणि त्यांचा खून करण्याचा कट महिनाभरापूर्वीच करण्यात आला होता, अशी महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती आली. गोळी झाडण्यापूर्वी मुख्य संशयित मुस्तफा शेख याने केपे परिसरातील जंगलात गोळीबाराचा सराव केला होता, हेही पोलिस तपासात उघड झाले. पोलिसांनी मुस्तफाला तेथे नेत या गोष्टीची खातरजमा केली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील तपास करीत आहेत.\nया प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाच्या गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांना रॉड्रिग्ज सांताक्रुझ परिसरातच दडून बसल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यांनीच याआधी दोघा संशयितांना पकडले होते. रॉड्रिग्ज एका बांधकाम अर्धवट असलेल्या इमारतीत दडून बसलेला होता. त्याला पोलिसांनी घेरले आणि शरण येण्यास भाग पाडले.\nदरम्यान, मडगाव प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल वाळके खून प्रकरणातील मुख्य संशयित मुस्तफा शेख याने नेसाय व केपे येथील जंगलात पिस्तुलातून गोळ्या झाडण्याचा सराव केला होता, अशी माहिती उघड झाली असून या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना संशयितांनी शुक्रवारी रात्री या जागा दाखवल्या.\nवाळके यांचा खून दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून केला असावा, असा पोलिसांची कयास असून त्यादिशेने एडसन गोन्सालवीस या संशयिताकडून महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यादिशेने समांतर पोलिस तपास सुरू करण्यात आला आहे. ४५ हजार रुपये मोजून देशी कट्टा (पिस्तुल) घेतल्याचे मुस्तफाने पोलिसांनी सांगितले. परंतु मुख्य संशयित मुस्तफा शेख याबाबत वेगवेगळी माहिती देत दिली आहे. एकदा हा देशी कट्टा बिहारमधून आणल्याचे तर एकदा पणजी येथून एका बिहारीकडून खरेदी केल्याचे तो सांगत आहे.\nकाही महिन्यांपूर्वी संशयित मडगावात हॉटेलात उतरले होते व त्यांच्या जवळ असणारे सोने विकण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, अशी माहितीही उघड झाली आहे. बोलेरो जीपमधून सकाळीच संशयित घटनास्थळाजवळ आले होते. हा भाग गजबजलेला असल्याने पलायन करताना सोपे व्हावे म्हणून मुस्तफा याने या ठिकाणी एक दुचाकीही आणून ठेवली होती.\nया प्रकरणात गुन्हे शाखाने एडसन गोन्साल्वीस व ओंकार पाटील या संशयितांना ताब्यात घेऊन मडगाव पोलिसांच्या स्वाधीन केले होते. तर या प्रकरणातील मुख्य संशयित मुस्तफा शेख मडगाव पोलिसांना शरण आला. अटकेतील मुस्तफा व ओंकार पाटील यांना १० दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर एडसन याला पोलिसांनी अटक केलेली नाही.\nसहा पर्वत शिखरांवर भारतीय जवानांचा कब्जा\nनवी दिल्ली: पूर्व लडाखच्या ताबा रेषेवर भारताने चीनला जबरदस्त शह देताना मागील तीन...\nतीन दहशतवादी श्रीनगरमध्ये ठार\nश्रीनगर: शहरातील बाटमालू भागातील चकमकीत मारले गेलेले तीनही दहशतवादी...\nअरुणाचलमध्येही चीनच्या कुरापती: वीस दिवसांत तीनवेळा गोळीबार\nनवी दिल्ली: भारत आणि चीनदरम्यान ताबा रेषेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला असून,...\nजागर: पर्यटक म्हणून येती आणि...\nगोव्यात देश-विदेशातून लोक केवळ पर्यटनासाठी येतात हा समज आता गैरसमजात बदलणार तर नाही...\nहत���तीदेखील खाता येतो, फक्त रोज त्याचा एक-एक घास करून,’ अशा आशयाची चिनी म्हण आहे....\nगोळीबार firing स्वप्न खून रॉ पोलिस विभाग sections खेकडे crab सांताक्रुझ बिहार हॉटेल सोने सकाळ घटना incidents\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/4-august-history-information-in-marathi/", "date_download": "2020-09-29T00:16:41Z", "digest": "sha1:YBT72CRUAXGDR2EPCN7KQPHQVPWNXOEF", "length": 12722, "nlines": 107, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "जाणून घ्या ४ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 4 August Today Historical Events in Marathi", "raw_content": "\nजाणून घ्या ४ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nजाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nभारताची हि व्यक्ती इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत, एवढी होती संपत्ती\nजाणून घ्या २६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nजाणून घ्या रतन टाटांविषयी 8 महत्वपूर्ण गोष्टी\nजाणून घ्या २५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nबँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती आणि काही महत्वपूर्ण टिप्स\nजाणून घ्या २४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nपहा काय करतोय लहानपणीचा जुनियर जी. अशी आहे आताची लाईफ.\nजाणून घ्या ४ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष\nमित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.\nमित्रांनो, आज आपल्या देशांतील हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते, पार्श्वगायक, गायक, गीतकार, संगीतकार,निर्माता व दिग्दर्शक इत्यादि अनेक भूमिका आपल्या कारकिर्दीत साकारणारे महान कलावंत किशोर कुमार यांचा जन्मदिन. किशोर कुमार यांनी आपल्या मधुर आवाजाने लोकांना भारावून टाकलं होत. आज सुद्धा त्यांची गाणी मोठ्या आवडीने ऐकली जातात. किशोर कुमार यांनी बंगाली, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम, आणि उर्दू यासह अनेक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे. त्यांचे मूळ नाव हे आभास कुमार गांगुली होते. परंतु, त्यांनी सिनेमा जगतात आपले नाव बदलून किशोर कुमार अस केलं.\n४ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 4 August Historical Event\nइ.स. १६६६ साली नेदरलँड्�� (डच) आणि इंग्लंड देशांत झालेल्या समुद्री युद्धात इंग्रज सैन्यांनी विजय मिळविला.\nइ.स. १८७० साली युद्धाच्या वेळी आजारी व जखमी सैनिकांना मदत करण्यासाठी लंडन या देशांत ब्रिटीश रेड क्रॉस सोसायटीची स्थापना करण्यात आली.\nइ.स. १८८६ साली कोलंबिया देशाच्या राज्यघटनेनुसार कोलंबिया चे नाव बदलून अमेरिका करण्यात आले तेव्हा त्यांनी नवीन संविधान स्वीकारले.\nसन १९१४ साली पहिल्या महायुद्धा दरम्यान जर्मनीने बेल्जियम देशाविरुद्ध तर ब्रिटन ने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.\nसन १९३५ साली ब्रिटीश सरकारने गवर्नमेंट ऑफ इंडिया ऐक्ट ला मंजुरी दिली.\nसन १९४७ साली जपान देशांत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.\nसन १९५६ साली देशांतील पहिली भाभा अणु संशोधन अणुभट्टी अप्सरा महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्हाच्या तारापूर या ठिकाणी सुरु करण्यात आली.\nसन १९६७ साली तेलंगाना राज्यातील कृष्ण नदीवर बांधण्यात आलेला जगातील सर्वात लांब दगडी नागार्जुन सागर धरणाचे उद्घाटन करण्यात आलं.\nसन २००८ साली भारत सरकारने शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (एससीआय) नवरत्न दर्जा प्रदान केला.\nइ.स. १५२२ साली मेवाड राजघराण्यातील 12 वे शासक व राजस्थान राज्यातील उदयपुर शहराचे संस्थापक तसचं, महाराणा प्रताप यांचे वडिल राणा उदय सिंह यांचा जन्मदिन.\nइ.स. १८३४ साली प्रसिद्ध ब्रिटीश गणितज्ञ, तर्कशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ जॉन व्हेन(John Venn) यांचा जन्मदिन.\nइ.स. १८४५ साली ब्रिटीश कालीन भारतातील कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक सर फिरोजशाह मेरवणजी मेहता यांचा जन्मदिन.\nइ.स. १८९४ साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी लेखक नारायण सीताराम फडके यांचा जन्मदिन.\nसन १९२९ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट संगीत पार्श्वगायक, अभिनेता, संगीत दिग्दर्शक, गीतकार, लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आभास कुमार गांगुली उर्फ किशोर कुमार यांचा जन्मदिन.\nसन १९३१ साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू नरेल ताम्हाणे यांचा जन्मदिन.\nसन १९६१ साली अमेरिकेचे पहिले आफ्रिकन-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष व राजकारणी तसचं, डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य बराक हुसेन ओबामा(Barack Hussein Obama) यांचा जन्मदिन.\n४ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 4 August Death / Punyatithi / Smrutidin\nइ.स. १८७५ साली डॅनिश परीकथा लेखक, प्रवासी क��दंबरीकार हैंस क्रिश्चियन एंडर्सन(Hans Christian Andersen) यांचे निधन.\nसन १९३७ साली प्रसिद्ध भारतीय इतिहासकार आणि आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ काशीप्रसाद जयस्वाल यांचे निधन.\nसन १९९७ साली जगातील सर्वात जास्त काळ जगलेल्या व्यक्ती जीन काल्मेंट(Jeanne Calment) यांचे निधन.\nसन २००६ साली भारतीय राजकारणी व लेखिका तसचं, ओडिसा राज्याच्या माजी मुख्यमंत्री नंदिनी सत्पथी यांचे निधन.\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\n28 September Dinvishes मित्रांनो, आपल्या इतिहास काळात प्रत्येक दिवशी कुठल्याना कुठल्या प्रकारच्या घटना या घडलेल्या आहेत. त्या घटनेनुसार त्या दिवसाला...\nजाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\n27 September Dinvishes मित्रांनो, आज २७ सप्टेंबर, हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येतो याची सुरुवात सन १९८०...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/pune-local-news/water-on-the-road/articleshow/72015232.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-29T02:23:27Z", "digest": "sha1:Z4RKRHM6HRNTT24YBJAZYIJO4X7U3NUY", "length": 9285, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nधायरी रस्त्यावर पाणी धायरी नाऱ्हे रस्त्यावर, श्री कंट्रोल चौकाच्या पुढे रस्त्याच्या मध्ये पाणी आडवले आहे दोन्ही बाजूने बांध घालून पाणी जाण्याचा मार्ग बंद केला आहे व सर्व पावसाचे तसेच सांडपाणी पण गेल्या ४-५ महिन्यापासून तसेच आहे.या परिसरात मोठ्या प्रमाणावर शाळा वा कॉलेजेस आहेत व बरेच विद्यार्थी व पालक सायकल व दुचाकी वरून शाळा/कॉलेजला जातात, त्यांना यामुळे त्रास होतो. लवकर रस्ता नीट करावा. तुकाराम कोरके\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nपोलिस की आरोग्य वसुली अधिकारी...\nबीआरटीसाठी सर्वसामान्यांचे पैसे वाया महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nरस्ता पाणी आणि पायाभूत सुविधा Pune\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nपुणे'... त्या कुटुंबांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवा'\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nमुंबईकृषी कायद्यांवर काँग्रेस आक्रमक; 'ठाकरे सरकार' आता कोणती भूमिका घेणार\nमुंबईशिवसेनेच्या मनधरणीसाठी फडणवीसांनी घेतली होती राऊतांची भेट\nपुणेकरोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणून घ्या 'ही' खास माहिती\nमुंबईदर निश्चित करूनही करोनासाठीच्या सिटीस्कॅन चाचण्यांमध्ये लूट\n पुनर्विकास प्रीमियममध्ये कपातीची शक्यता\nदेशराहुल गांधी म्हणाले, 'अन्नदात्याच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा स्वतंत्र होईल'\nपुणेसहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार्गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/tanushree-dutta-nana-patekars-row-has-taken-the-indian-film-industry-by-storm-1762974/", "date_download": "2020-09-29T00:56:50Z", "digest": "sha1:TGA44DD26K5G5WBAOK3MDS7EXCXL2UZ3", "length": 23282, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tanushree Dutta-Nana Patekar’s row has taken the Indian film industry by storm | ‘नानावरील आरोप बिनबुडाचे, बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी तनुश्रीने हा खटाटोप केलाय’ | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n‘नानांवरील आरोप बिनबुडाचे, बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी तनुश्रीने हा खटाटोप केलाय’\n‘नानांवरील आरोप बिनबुडाचे, बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी तनुश्रीने हा खटाटोप केलाय’\nप्रसिद्धीसाठी तनुश्री दत्ता विनाकारण आरोप करत आहे. नानावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. तसेच या सर्व प्रकरणामध्ये मनसेचाही काहीही संबंध नाही. राज ठाकरेंचे नाव का\nप्रसिद्धीसाठी तनुश्री दत्ता विनाकारण आरोप करत आहे. नानावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. तसेच या सर्व प्रकरणामध्ये मनसेचाही काहीही संबंध नाही. राज ठाकरेंचे नाव का घेतले हे अद्याप समजले नाही. दहा वर्षानंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी तनुश्रीने हा खटाटोप केला आहे. एखाद्या जनसंपर्क अधिकाऱ्याने तिला ही आयडिया दिली असेल. चित्रपटाच्या सेटवर असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा खुलासा दिग्दर्शक राकेश सारंग यांनी केला आहे.\nएका वृत्तवाहिनीशी बोलताना सारंग यांनी तनुश्रीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राकेश सारंग ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाचे दिगदर्शक आहेत. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर, राकेश सारंग आणि गणेश आचार्य यांच्यावर गंभीर आरोप केले होते. २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले होते असा आरोप तिने केला होता.\nराकेश सारंग काय म्हणाले –\nआयटम साँगसाठी आम्ही फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये मोठा सेट उभारला होता. एकूण तीन दिवसांचे गाणे चित्रित करायचे होते. या आयटम साँगसाठी २५० डान्सर आणि ५०० पेक्षा अधिक लोक होते. गाण्याच्या पहिल्या दिवशी फक्त तनुश्री दत्ताला बोलवण्यात आले होते. पहिल्या दिवशी चित्रीकरण व्यवस्थित झाले. पहिल्या दिवशीही लोकांनी गर्दी केली होती. मी स्वत: गर्दीला बाजूला केले होते. दुसऱ्या दिवशी नाना पाटेकर चित्रीकरणासाठी आले. त्यावेळीही गर्दीने गोंधळ घातला. दुसऱ्या दिवशीही चित्रीकरण व्यवस्थित झाले. सेटवर एकूणच हलकेफुलके वातावरण होते. त्यामुळे आम्हीही खूश होतो. त्यावेळी माझ्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. नुकतेच प्लास्टर काढले होते. त्यामुळे मी एकाच जागी बसून ह���तो. फार हालचाल करायचो नाही. असे सारंग म्हणाले.\nतिसऱ्या दिवशी तनुश्री चित्रीकरणासाठी आली त्यावेळी तिचा मूड व्यवस्थित वाटत नव्हता. ती कोणालाही बोलण्याच्या मूडमध्ये नव्हती. तिचा चेहरा सुजलेला होता. डोळेही लाल झाले होते. मी ज्यावेळी तिची भेट घेण्यासाठी गेलो, त्यावेळी तनुश्री दत्ताने नानाबाबत अर्वाच्य शब्दात टिप्पणी केली. मी बोलू शकत नाही, अशा शब्दांत ती नानाबद्दल बोलत होते. काही वेळानंतर तिने चित्रीकरणास नकार दिला. सेटवर येऊन मी माझ्या सहायकांना विचारले, की इथे काही वादावादी झाली का तर ते नाही म्हणाले. नानाने आपल्याला स्पर्श केल्याचे तिने नंतर सांगितले. त्यामुळे आधी मला वाटले भांडण झाले असेल. नाना मस्करीत काहीतरी बोलला असेल आणि वाद झाले असतील.\nत्यानंतर का नकार दिला म्हणून विचारण्यासाठी व्हॅनकडे गेलो. त्यावेळी ती दार उघडत नव्हती. सर्वांनी प्रयत्न केला. चार तास आम्ही व्हॅनचा दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केला. ‘अखेर ती बाहेर आली. मै जा रही हू, मुझे करना नही है, असे म्हणत ती निघून गेली. आम्ही पत्रकारांना बोलावले नव्हते, पण त्यांना कुठून तरी समजले. २००८मध्ये दीड कोटी रुपये खर्च करुन आयटम डान्स करणे मोठी गोष्ट होती. मी माध्यमांना मुलाखत दिली नाही, गणेशनेही दिली नाही. असेही सारंग म्हणाले.\nपत्रकारांना नानाबरोबर तनुश्री काम करणार नसल्याची बातमी समजली. त्यानंतर पत्रकारांनी प्रश्नांसाठी तनुश्रीला घेराव घेतला. यामध्ये तनुश्री आणि पत्रकारामध्ये बाचाबाची झाली. तनुश्री दत्तच्या गाडीखाली कॅमेरा मॅनचा पाय गेल्यामुळे दुखापत झाली. त्यानंतर पत्रकारांचा राग अनावर झाला होता. त्यानंतर कॅमेरामॅनने तनुश्रीची गाडी फोडली. हे सर्व झाले तरी आम्ही नानाला या बद्दल काही सांगितले नव्हते. मात्र दुसऱ्या दिवशी आम्ही नानाला याबद्दल सांगितले. तनुश्री दत्ताने तुमच्याबरोबर काम करण्यास नकार दिला आहे. नानाने दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी नानांच्या डोळ्यात अश्रू आले होते. ती माझ्या मुलीसारखी आहे, असे का आरोप करतेय समजत नाही. असे स्पष्टीकरण दिले होते. तनुश्री दत्ता खोटे बोलत आहे. नाना पाटेकर यांनी असे काही केले नव्हते.\nआम्ही नंतर तिच्याशी संपर्क साधला. निर्मात्याने तिच्याविरोधात ‘सिन्टा’ या असोसिएशनमध्ये तक्रार केली. नुकसान मागितले. त��या बैठकीला ती आलीही होती. तिने आपली एकही फ्रेम वापरायची नाही, असे सांगत पाच लाख रुपये मागितले. आम्ही दिले, असेही राकेश सारंग म्हणाले. मुळात ही घटना घडल्याचा दावा ती करते, तेव्हा चारशे पाचशे लोकांची गर्दी होती. इतक्या जणांसमोर कोणी गैरवर्तन करेल का नानाने तिच्या गालाला स्पर्श करता येईल, अशी स्टेप अॅड केल्याचा तिने केलेला दावाही खोटा आहे. मनसेचा या घटनेशी मुळात काहीच संबंध नाही. जो नाना कधीच कोणाला घाबरला नाही, तो राज ठाकरेंना फोन करुन सांगेल का, की तुझे गुंड पाठव नानाने तिच्या गालाला स्पर्श करता येईल, अशी स्टेप अॅड केल्याचा तिने केलेला दावाही खोटा आहे. मनसेचा या घटनेशी मुळात काहीच संबंध नाही. जो नाना कधीच कोणाला घाबरला नाही, तो राज ठाकरेंना फोन करुन सांगेल का, की तुझे गुंड पाठव असे सवाल उपस्थित करत तनुश्री हे निव्वळ प्रसिद्धीसाठी करत असल्याचा दावाही राकेश सारंग यांनी केला.\nनानाची कायदेशीर लढाई –\nगैरवर्तणुकीचा आरोप करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताला नाना पाटेकर यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नाना पाटेकर यांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी या वृत्ताला दुजारा दिला आहे. ‘तनुश्रीने केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असून तिने खोटी माहिती पुरवली आहे. तिने केलेल्या आरोपांमुळे नाना पाटेकरची प्रतिमा खराब झाली आहे. त्यामुळे तनुश्रीने जाहीर माफी मागावी असे नमूद करण्यात आलेली कायदेशीर नोटीस तनुश्रीला पाठविण्यात आल्याचे राजेंद्र शिरोडकर यांनी सांगितले आहे.प्रसार माध्यमांशी बोलताना शिरोडकर म्हणाले की, याबाबत आपण आता काही बोलू शकत नाही. पण तनुश्री असे का करते याची कल्पना नाही. नाना पाटेकर लवकरच मुंबईमध्ये येणार आहेत. ते मुंबईमध्ये आल्यावर पत्रकार परिषद घेऊन यावर सविस्तर बोलतीलच.\nकाय आहे प्रकरण –\nअमेरिकेहून नुकत्याच भारतात परतलेल्या अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप केला होता. #metoo मोहिमेबद्दल बोलताना तिने नानांनी केलेल्या असभ्य वर्तनावर भाष्य केले. २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले, असा आरोप तिने मुलाखतीत केला होता. नाना पाटेकर सेटवर अभिनेत्रींशी असभ्य वर्तन करतात, अनेकींना त्यांनी मारहाण ��ेली आहे. इण्डस्ट्रीतल्या सगळ्यांनाच त्यांच्या या स्वभावाची कल्पना आहे, मात्र त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणीच करत नाही, असे तनुश्रीने ‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. असभ्य वर्तन करणाऱ्या नानाविरुद्ध आवाज उठवल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबीयांना गुंडांकरवी धमकावल्याचा आरोपही तिने केला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n आता UPSC चा अर्ज मागे घेता येणार\n2 भारताची न्यायव्यवस्था जगामध्ये सर्वात मजबूत – दीपक मिश्रा\n3 तनुश्री माफी माग म्हणत नाना पाटेकरांनी पाठवली कायदेशीर नोटीस\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/02/27/news-2702/", "date_download": "2020-09-29T00:16:22Z", "digest": "sha1:EWPDMEVS7FMQJB2HOG6JPHCYTA3XUC7L", "length": 8897, "nlines": 142, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "उसाच्या ट्रॅक्टरला धडकून शिक्षिका ठार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या ���ार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Breaking/उसाच्या ट्रॅक्टरला धडकून शिक्षिका ठार\nउसाच्या ट्रॅक्टरला धडकून शिक्षिका ठार\nराहुरी :- उसाने भरलेल्या ट्रॅक्टरवर धडकून गुंजाळे येथील प्राथमिक शिक्षिका जागीच ठार झाली.वांबोरीजवळ कात्रडफाट्याजवळ मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी कि, वांबोरी केंद्राच्या गुंजाळे येथील प्राथमिक शाळेतील शिक्षिका सुनंदा महेश कोकणे (वय ३२) या आपल्या स्कुटीवर गुंजाळेकडून वांबोरीच्या दिशेला जात होत्या.\nऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला (एमएच २८ एजे ४७८१) धडकून कोकणे ठार झाल्या. वांबोरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर कोकणे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\n परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ ���िळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/04/news-sangram-jagtap-54/", "date_download": "2020-09-28T23:43:20Z", "digest": "sha1:6TXJO5ZZTIUFLPS4TZLBC7YCZ5WEPOFN", "length": 10977, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आ. संग्राम जगतापांच्या प्रवेशाला विरोध - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar City/आ. संग्राम जगतापांच्या प्रवेशाला विरोध\nआ. संग्राम जगतापांच्या प्रवेशाला विरोध\nनगर : आमदार संग्राम जगताप हे राष्ट्रवादी सोडण्याच्या विचारात असून ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सुरू असलेली चर्चा अजूनही सुरूच आहे.\nआ. जगताप हे मात्र त्याचा इन्कार करतात. पण आमदार जगताप जर शिवसेनेत आले तर त्यांची उमेदवारी निश्चित असल्याची शक्यता गृहीत धरून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासाठी शिवसैनिक सरसावले आहेत. केडगावातील हत्याकांडात दोघा शिवसैनिकांचे प्राण गेले.\nत्याला आमदार जगताप हेच जबाबदार असल्याची भावना शिवसैनिकांची आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये असा ठराव शिवालयात झालेल्या बैठकीत करण्यात आला. याशिवाय अनिल राठोड यांनाच उम���दवारी देण्याचा एकमुखी ठरावही त्यात आहे.\nया ठरावातून राठोड यांनी विरोधक आमदार जगताप यांच्यासोबतच पक्षांतर्गत स्पर्धक शीला अनिल शिंदे आणि संभाजी कदम यांचाही पत्ता कट करण्याची चाल खेळल्याची चर्चा आहे. या ठरावावर नगरसेवक व शिवसैनिकांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. तो ‘मातोश्री’ वर धाडणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/12/ahmednagar-breaking-ax-murder-accused-arrested/", "date_download": "2020-09-29T01:47:47Z", "digest": "sha1:3EBR6WJXJ4FXDYGNJTWMYEZHDTUMUOFI", "length": 13097, "nlines": 156, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : कुऱ्हाडीने खून करणाऱ्या आरोपीस अटक ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/अहमदनगर ब्रेकिंग : कुऱ्हाडीने खून करणाऱ्या आरोपीस अटक \nअहमदनगर ब्रेकिंग : कुऱ्हाडीने खून करणाऱ्या आरोपीस अटक \nअहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे पूर्ववैमनस्यातून डोक्यात कुऱ्हाड घालून सतीष छबू यादव (वय ३६) या व्यक्तीचा भरदिवसा खून करण्यात आला. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.\nयाप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर तपासाची चक्रे फिरवीत पोलिसांनी खुनाच्या आरोपावरून गोरख संपत यादव (वय ३९) यास अटक केली. आरोपीस न्यायालयाने 6 दिवसांची पोलीस कोठडी दिली.\nसंगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथील सतीष छबू यादव यास दुपारच्यावेळी घरातून बोलावून घेत पूर्ववैमनस्यातून मारहाण करण्यात आली. डोक्यात कुऱ्हाड घालत सतीष यादव यास जबर जखमी करण्यात आले.\nप्रकाश माधव यादव यांच्या यादववस्ती येथील राहत्या घरासमोर ही रविवारी भरदुपारी ही खुनाची घटना घडली. रक्तबंबाळ अवस्थेत सतीश यादव यास उपचारार्थ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nमात्र तत्पूर्वीच सतीष यादव यांचा मृत्यू झाला होता. या खुनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, निरीक्षक सुनील पाटील यांनी पोलीस पथक��सह कौठेकमळेश्वर येथे धाव घेतली.\nआरोपीच्या अटकेसाठी पोलीस पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर पथकाने रात्रीच आरोपी गोरख संपत यादव (रा. कौठेकमळेश्वर) यास कोकणगाव येथून ताब्यात घेत अटक केली.\nयाप्रकरणी मयत सतीष यादव याचे वडील छबु यादव यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी गोरख यादव याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. या खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले होते. मात्र, त्यांचा या घटनेत संबंध नव्हता.\nआरोपी गोरख संपत यादव याने डोक्यात कुऱ्हाड मारल्याने सतीश यादव याचा मृत्यू झाला. फिर्यादीतही एकाच आरोपीचे नाव असल्याने पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अन्य व्यक्तींवरील खुनाच्या आरोपाचे बालंट टळले. त्यामुळे संबंधितांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nAhmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थि��� मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/24/ahmednagar-breaking-a-car-crushed-one/", "date_download": "2020-09-29T01:44:48Z", "digest": "sha1:NZDAEMZPAV5CCQKWGXJ36DM42FZBJS6M", "length": 9201, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग : कारने एकास चिरडले - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/अहमदनगर ब्रेकींग : कारने एकास चिरडले\nअहमदनगर ब्रेकींग : कारने एकास चिरडले\nअहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ भरधाव वेगात असणाऱ्या कारने एकास चिरडले आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी , आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खडका फाट्यावरून नेवासाकडे येणाऱ्या स्विफ्ट मारुती कारने पायी चालणाऱ्या जगन्नाथ गंगाधर पवार वय ( ६५ ) यांना चिरडून सदरची गाडी दिशा दर्शक फलकाला आदळून\nरस्त्याच्या कडेला असणाऱ्या काट्यात शिरली. या अपघातात पवार जागीच ठार झाले . घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्��ांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-3/", "date_download": "2020-09-29T00:21:55Z", "digest": "sha1:CSCR7Y3ABELP7HVSYFSXSXEOGTZEDJGE", "length": 5762, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत लेखा व्यवस्थापना संबधित सेवा पुरविणे साठी ई-निविदा चे शुद्धीपत्रक | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत लेखा व्यवस्थापना संबधित सेवा पुरविणे साठी ई-निविदा चे शुद्धीपत्रक\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत लेखा व्यवस्थापना संबधित सेवा पुरविणे साठी ई-निविदा चे शुद्धीपत्रक\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत लेखा व्यवस्थापना संबधित सेवा पुरविणे साठी ई-निविदा चे शुद्धीपत्रक\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत लेखा व्यवस्थापना संबधित सेवा पुरविणे साठी ई-निविदा चे शुद्धीपत्रक\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत लेखा व्यवस्थापना संबधित सेवा पुरविणे साठी ई-निविदा चे शुद्धीपत्रक\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/public-utility/%E0%A4%9C%E0%A4%BF-%E0%A4%AA-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%81/", "date_download": "2020-09-29T00:10:49Z", "digest": "sha1:NUXUQSCE3BUZXJASNOUO5D5Q7QVWAVGH", "length": 4170, "nlines": 103, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "जि. प. हायस्कूल, जवळा बु. | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nजि. प. हायस्कूल, जवळा बु.\nजि. प. हायस्कूल, जवळा बु.\nजवळा बु., तालुका शेगांव जिल्हा बुलडाणा यु-डायस क्रमांक - 27041203604\nश्रेणी / प्रकार: स्थानिक स्वराज्य संस्था\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/entertainment-news/news/5331/ketaki--mateganokar-shares-childhood-photo.html", "date_download": "2020-09-29T00:19:28Z", "digest": "sha1:E67PS546S5QQX2MJWSSJLMUDBWI3QG3P", "length": 9581, "nlines": 105, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "गोड चिमुकलीला ओळखलं का तुम्ही? आता आहे अनेकांची फेव्हरिट", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\n आता आहे अनेकांची फेव्हरिट\nगोड चिमुकलीला ओळखलं का तुम्ही आता आहे अनेकांची फेव्हरिट\nलोभस चेहरा लाभलेली अभिनेत्री केतकी माटेगावकर सोशल मिडियावर अनेक फोटो शेअर करत असते. पण नेहमी ग्लॅमरस फोटो शेअर करणा-या केतकीने यावेळी एक क्युट फोटो शेअर केला आहे. हा केतकीच्या लहानपणीचा फोटो आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये केतकीने तिच्या आजोबांची आठवण शेअर केली आहे.\nती म्हणते, ‘ हा फोटो मला आजोबांची आठवण करून देतो. माझ्या आजोबांनी बाबांना हा फोटो काढायला सांगितलं होतं. त्यांना नेहमी वाटायचं की माझा चेहरा खुप फोटोजेनिक आहे. त्यामुळे त्यांनी माझे बरेच फोटो काढण्यासाठी बाबांना सुचवलं होतं. त्यापैकीच हा एक नागपूरमध्ये काढलेला फोटो आहे. रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास’ या सिनेमापासून केतकीने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. केतकी आगामी कोणत्या सिनेमात दिसणार याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.\nउषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nपाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती\nपाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार\nअफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात\n'रंग माझा वेगळा' मधील दीपाने खऱ्या आयुष्यातील हे फोटो केले पोस्ट\nलतादीदींच्या वाढदिवसानिमित्ताने अंकुश चौधरीने पोस्ट केला 1993 सालचा हा जुना फोटो\nपाहा Video : 'नच बलिये'च्या मंचावर अमृताने असा घातला होता हिमांशुच्या गळ्यात हार\n'आई कुठे काय करते' मधील संजनाचे हे सारी लुक एकदा पाहाच\nPhotos : अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या या दिखेचक अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा\nपाच भाषांमध्ये निर्मिती होणारा पहिला मराठी चित्रपट 'चोरीचा मामला'\nशिक्षक आई-वडिलांप्रती रिंकू राजगुरुने व्यक्त केली कृतज्ञता\nया कारणासाठी वीणा जगतापने केलं मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेचं अभिनंदन\nपुन्हा दिसला रिंकू राजगुरुचा साडीतला Swag, पाहा तिच्या दिलखेचक अदा\nपावसात अशी चिंब भिजली सोनाली कुलकर्णी, येतय नवं गाणं\nउषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nपाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती\nपाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार\nअफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात\nExclusive: रकुल प्रीत सिंगची चौकशी सुरु, म्हणते, ‘मी कधी अमली पदार्थ सेवन केलं नाही, मेडिकल टेस्टसाठी तयार\nPeepingMoon Exclusive: दीपिकाला मी सहापेक्षा अधिक वेळा ड्रग्ज पुरवले, करिश्मा प्रकाशची एनसीबीकडे कबुली\nPeepingMoon Exclusive: ड्रग्स प्रकरणात साराचं नाव आल्याने वडील सैफने दिला अमृता सिंगला दोष शर्म��ला टागोर वाचवणार का नातीला\nExclusive: दीपिकाच्या चौकशी दरम्यान उपस्थित राहण्याची पती रणवीरने मागितली परवानगी\nExclusive: दीपिकाच्या फोनवरून जया साहाकडून कुणी दुस-यानेच केली ड्रग्जची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%B2/", "date_download": "2020-09-28T23:43:02Z", "digest": "sha1:E4ZPZ3S6FEWAXG4MH3GGBIVQZUF5F5IN", "length": 8181, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "युसीआयएल Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nSarkari Naukri 2020 : ‘मायनिंग’ सेक्टरमध्ये सरकारी नोकरी, 136 पदांसाठी होतेय भरती\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - भारत सरकारच्या अणुउर्जा विभागांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी युरेनियम कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (युसीआयएल) ने दोन वेगवेगळ्या भरतीच्या जाहिरात जारी करत 136 मायनिंग मेट आणि अन्य पदांवर नियमित आधारावर आणि 4…\n‘कोरोना’मुळे ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांचा…\nड्रग्ज कनेक्शन : NCB च्या रडारवर 50 सेलेब्स,…\n’या’ 4 कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर,…\nकैलाश खेरनं गायलं ‘मनमोहक मोर निराला’, PM…\nपोलिसांच्या वर्तणूकीवर अभिनेत्री पायल घोष नाराज, वकिलासह…\nराज्यातील मनरेगाच्या 25,258 ग्रामरोजगार सेवकांना दिलासा \nकेंद्र सरकारने कॅगचा आरोप फेटाळला, ‘जीएसटी’ निधी इतरत्र…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nअभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराना निघाली…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘कोरोना’ लसीवर PM मोदींनी UN च्या व्यासपीठावरून जगाला दिला…\nCovid-19 In India : देशात ‘कोरोना’बाधितांचा आकडा 60…\n1 ऑक्टोबरपासून गाडीत पेपर ठेवण्याची गरज नाही, ट्रॅफिक पोलिस…\nPune : मुदत पुर्व बदल्या झालेल्या नाराज कर्मचार्‍यांची अन्याय झाल्याची…\nजेजुरी मध्ये 26 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\n‘या’ अटींवर सुरू होणार रेस्टॉरंट, CM उद्धव ठाकरेंनी सांगितलं \nIPL 2020 : राहुल तेवतियाच्या ‘तुफानी’नं युवराजला घाबरवलं होतं, जाणून घ्या का म्हणाला ‘थॅक्यू’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6/", "date_download": "2020-09-28T23:45:36Z", "digest": "sha1:STB6ZTO6TYOPSNBW5JSLGMJ5ABGXT6RO", "length": 8455, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "यूपीएससी २०२० Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nUPSC : मित्रांकडून पैसे घेऊन दिली परीक्षा, मजूराची मुलगी झाली IAS\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेला दरवर्षी लाखो उमेदवार परीक्षा देतात. यूपीएससी 2018 परीक्षेत श्रीधन्या सुरेशने 410 रँक मिळवून आपल्या जिल्ह्याचे नाव उज्वल केले. श्रीधन्या सुरेश ही केरळमधील पहिली आदिवासी…\nमाझं घर पाडण्यापेक्षा ‘त्या’ इमारतीकडं लक्ष दिलं…\nड्रग्स केस : NCB ची कडक अ‍ॅक्शन, धर्मा प्रोडक्शनचा माजी…\n‘नागिन -5’ मध्ये येणार जबरदस्त ट्विस्ट,…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\nपूनम पांडेने घेतला लग्न मोडण्याचा निर्णय, म्हणाली…\nकृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक, ट्रॅक्टर पेटविल्याचा…\nमुलीचा वाढदिवस साजरा केला नाही म्हणून परिचिताकडून हत्याराने…\nMP : पत्नीला मारहाण करणार्‍या स्पेशल डीजींवर मोठी कारवाई,…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच��या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nउत्तर भारतातून मोसमी पावसाची दोन दिवसांत ‘माघार’ \nआमचा अंत न पाहता धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी,…\nनवर्‍यानं पकडला बायकोचा हात, मेहुणा अन् सासर्‍यानं केला जावयाचा घात\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस कर्मचाऱ्यांच्या…\nअशी वाढवा रोगप्रतिकारशक्ती, ‘हे’ आहेत 8 सोपे उपाय, ‘कोरोना’ राहिल दूर\nआ. चौगुलेंची कन्या आकांक्षानं शेतकरी विधेयकाला विरोध करत PM मोदींना खडे बोल सूनवणारे खुले पत्र लिहिले.\nजेजुरी मध्ये 26 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/lalit-prabhakar/", "date_download": "2020-09-29T01:44:41Z", "digest": "sha1:GGXJJ35JM5TBWUZRG7SZO75PANHYWBIC", "length": 8946, "nlines": 152, "source_domain": "policenama.com", "title": "Lalit Prabhakar Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावर ‘आनंदी गोपाळ’ची ‘छाप’\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अठराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात आले. यंदाचा 'संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार , 'आनंदी गोपाळ' ला देण्यात आला. तर 'अ सन' या…\nबर्थडे स्पेशल : ललित प्रभाकर (अभिनेता)\nपोलीसनामा ऑनलाईन 'जुळून येती रेशीमगाठी' आणि 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकांमधून प्रचंड लोकप्रियता मिळालेला अभिनेता ललित प्रभाकर याचा आज वाढदिवस . ललितचा जन्म १२ सप्टेंबर १९८७ रोजी कल्याणला झाला . मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट…\nड्रग्स कनेक्शन : दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांना NCBकडून…\nपोलिसांच्या वर्तणूकीव��� अभिनेत्री पायल घोष नाराज, वकिलासह…\nThe Disciple : मराठी चित्रपट ‘द डिसायपल’नं जिंकला…\nकैलाश खेरनं गायलं ‘मनमोहक मोर निराला’, PM…\nसाप्ताहिक राशिफळ (28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर) : सप्टेंबरच्या…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nराऊत-फडणवीस भेटीची उमटले शिवसेनेत पडसाद, भाजपसोबत…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमुलीचा वाढदिवस साजरा केला नाही म्हणून परिचिताकडून हत्याराने वार\nचीनचा कारनामा : वॅक्सीनची ट्रायल पूर्ण झाली नाही, तरी सुद्धा 10 हजार…\nHealth Tips : हळू-हळू चालण्यापेक्षा दररोज फक्त रोज 7 मिनिटे वेगानं…\nमेंदू खाणार्‍या ‘अमीबा’मुळं मुलाचा मृत्यू, अमेरिकेच्या 8…\n ST कंडक्टर महिलेनं आपल्या मुलासह केली आत्महत्या\nजाणून घ्या कशामुळं येतो ‘घाम’ आणि त्याचा आजारांशी काय आहे ‘संबंध’\nPune : 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीच्या दंडाच्या रक्कमेवर 80 % सूट देण्यास प्रशासकिय मान्यता, पण सर्वसाधारण करावर 15 % सवलत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.headlinemarathi.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T23:47:16Z", "digest": "sha1:76IPXACYFY3LT3GPVMM5VN2QHPTFSAVA", "length": 7156, "nlines": 117, "source_domain": "www.headlinemarathi.com", "title": "आयशा टाकिया Archives - Marathi News at Headline Marathi - Marathi Batmya | Mumbai News | Pune News | Maharashtra News |", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n“शुटिंगदरम्यान मला धमकावले जायचे”; अभिनेत्रीने सांगितला बॉलिवूडमधील धक्कादायक अनुभव\nसिनेसृष्टीतील घराणेशाहीवर आता अनेक कलाकार उघडपणे बोलू लागले आहेत. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री आयशा टाकिया हिन�� सांगितला आहे. तिला देखील फिल्मी बॅकग्राऊंड...\nदिल्ली : ३ हजार २९२ नवीन कोरोना बाधितांची नोंद\n२ लाख ३६ हजार ६५१ रुग्ण कोरोना मुक्त झाले | #Delhi #Coronavirus #3292newcases\nमध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती रुग्णालयात दाखल\nतब्येत जास्त बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले | #UmaBharti #Admitted #AIIMS #Coronavirus\nदेश : २४ तासांत ८२ हजार १७० कोरोना बाधित रुग्णांची नोंद\nएका दिवसात १ हजार ३९ जणांचा मृत्यू झाला | #India #Coronavirus #82170newcases\nमहाराष्ट्र पोलीस : एका दिवसात १८९ पोलिसांना कोरोनाची लागण\nमृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या २४५ वर पोहचली | #Maharashtra #Coronavirus #189newcases\nपहा राम मंदिर भूमिपूजन अयोध्याहून लाईव्ह फक्त हेडलाईन मराठी वर\nपहा राम मंदिर भूमिपूजन अयोध्याहून लाईव्ह फक्त हेडलाईन मराठी वर #RamMandir #BhoomiPujan #Ayodhya\nराफेलच्या भारतीय भूमीवर लँडिंग झाल्यावर पंतप्रधान मोदी हे म्हणाले…\nफ्रान्समधून निघालेले ५ राफेल लढाऊ विमान आज अंबाला एअर बेसवर पोहोचले #rafalejets #fighterjets #narendramodi\nअभिनेता सुशांत सिंग राजपूत याने केली आत्महत्या\nसुशांत सिंग राजपूत हे त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी रविवारी 14 जून 2020 रोजी मृत अवस्थेत आढळले. त्यांचे मृतदेह आढळताच घरात काम करणाऱ्या...\nदिल्ली : ३ हजार २९२ नवीन कोरोना बाधितांची नोंद\n२ लाख ३६ हजार ६५१ रुग्ण कोरोना मुक्त झाले | #Delhi #Coronavirus #3292newcases\nमध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती रुग्णालयात दाखल\nतब्येत जास्त बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले | #UmaBharti #Admitted #AIIMS #Coronavirus\nदेश : २४ तासांत ८२ हजार १७० कोरोना बाधित रुग्णांची नोंद\nएका दिवसात १ हजार ३९ जणांचा मृत्यू झाला | #India #Coronavirus #82170newcases\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://dll-repair.com/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-29T01:14:52Z", "digest": "sha1:GIV4U6CWHVXH32665JOFXQWXOPX7CJRE", "length": 8375, "nlines": 55, "source_domain": "dll-repair.com", "title": "फायरफॉक्स स्मार्टफोन व्यवसाय मध्ये नाही | DLL Suite", "raw_content": "\nHome › Google News › फायरफॉक्स स्मार्टफोन व्यवसाय मध्ये नाही\nफायरफॉक्स स्मार्टफोन व्यवसाय मध्ये नाही\nप्रथम फायरफॉक्स ओएस फोन क्षण लखलखणारा नाही, व्यावहारिक आहेत, पण कंपनी कमी किंमत व ओपन पर्यावरणातील संयोजन तो एक मध्यम Hit करेल आशा.\n“ग्राहकांना माहित किंवा प्रगत पर्याय काय बद्दल खूप काळजी करू नका,” Eich सांगितले. “मग एक ब्��ांड त्यांना विश्वास … चांगली किंमत आणि Apps बद्दल त्यांना satisfies की काहीतरी करणारे काही करायचे. एक अतिशय लहान सूची की.”\nZTE उघडा आणि Alcatel OneTouch फायर 3.5-इंच स्क्रीन, नोंदणी स्तरीय चष्मा आणि appealingly कमी किंमत टॅग सह अतिशय मूलभूत फोन आहेत. Telefonica 69 युरो, किंवा $ 90 साठी जुलै 2 सुरू स्पेन मध्ये ZTE उघडा विक्री होईल.\nना नफा कंपनी फायरफॉक्स ओएस सह ठराविक बंद अनुप्रयोग पर्यावरण व्यवस्थांच्या अंतर्गत असलेले अप शेक करण्याचा प्रयत्न करीत आहे. उघडा वेब मानके वापरून बांधली, ते योग्य उडी आणि फोन करिता HTML 5 अनुप्रयोग तयार करणे सुरू करू शकेल अंदाजे 8 दशलक्ष वेब विकसकांसाठी आवाहन होईल.\nफोन अमेरिका येतील तेव्हा नाही वेळेत आहे. आता, मोझीला अशा आयफोन बहुतांश लोकांना prohibitively महाग आहे जेथे स्पेन, पोलंड, कोलंबिया, व्हेनेझुएला आणि अखेरीस ब्राझिल, म्हणून विकसनशील लक्ष केंद्रित आहे.\n“वापरकर्त्यांना हे, हे त्यांनी खरेदी होईल प्रथम स्मार्टफोन असेल,” फायरफॉक्स ओएस साठी उत्पादन संघ सावधान कोण ख्रिस ली म्हणाला.\nफायरफॉक्स OS ची लोकसंख्या लक्षणीय भाग अद्याप वैशिष्ट्य फोन वापरत आहात जेथे ठिकाणी आणणार आहे.\nलीचा आवृत्ती फक्त सुरवात आहे. कंपनी विकासक लोक, Android किंवा Windows फोन बद्दल प्रेम किंवा अगदी संपूर्णपणे नवीन नेहमीच्या स्मार्टफोन पडद्यावर घेते काय नक्कल की साधनांकरीता सानुकूल संवाद तयार करेल आशा.\nफायरफॉक्स OS मध्ये आधीच Twitter आणि Facebook, तसेच येथे नोकिया द्वारा समर्थित एक Maps अनुप्रयोग समाविष्टीत सर्वात लोकप्रिय अनुप्रयोग, काही आहे.\nनेहमीच्या अंगभूत वैशिष्ट्ये फोन, फोन कॉल मजकूर पाठवणे आणि वेब ब्राउझिंग समाविष्ट केल्या आहेत. ते मोझीला सामग्रीसाठी अनुप्रयोग बाहेर kicking जाणार नाही तरी, सुरक्षेसाठी screened झाल्यानंतर नवीन HTML 5 Apps मोझीला Marketplace मध्ये उपलब्ध असेल.\nनवीन स्मार्टफोन कार्यकारी प्रणाली जीर्ण सामील आहे.\nमोझीला विंडोज फोन आणि BlackBerry अग्रगण्य मोबाइल कार्यकारी प्रणाल्या Android आणि iOS सामील तसेच लहान खेळाडू सोमवार, स्पेन मध्ये नवीन फायरफॉक्स OS वर चालत फोन प्रकाशन केले.\nएक स्मार्टफोन किंमत कट करू शकता Multiyear सेवा करार म्हणून सामान्य नाहीत, आणि अशा iPhone किंवा दीर्घिका महाग उच्च ओवरनंतर handsets एस मालिका पोहोच झाले आहेत.\nस्वस्त Android डिव्हाइस उपलब्ध आहेत, परंतु प्रकाशन घोषणा सॅन फ्रांसिस्को कार्यक्रम येथे, मोझीला CTO ��्रेन्डन Eich त्या सर्वात Gingerbread, अगदी Android OS ची जुनी आवृत्ती असल्याबद्दल बाहेर निदर्शनास. Eich देखील कंपनी त्याच्या गोलबद्दल वास्तववादी वातावरण होते.\n“आम्ही उच्च aiming आणि गढी ऍपल आणि गढी Google मध्ये क्रॅश नाहीत,” Eich सांगितले.\nडिझाईन कुशल, फायरफॉक्स ओएस ते नवीन स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी आवाहन विश्वास बसणार नाही इतका सोपा आणि अंतर्ज्ञानी ठेवते. वर्तमान मुख्यपृष्ठ स्क्रीनवर प्रतीक आणि स्क्रीनच्या तळाशी सर्वात जास्त वापरले Apps साठी एक गोदी च्या चार करून चार ग्रीड सह, आयफोन सर्वात सारखीच असते.\nTags: फायरफॉक्स स्मार्टफोन व्यवसाय मध्ये नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://natyaparishad.org/samelan-photo/", "date_download": "2020-09-29T00:01:37Z", "digest": "sha1:FP7Z7Y7VDV6W6QMUWPNGPS3JS5HZXCEJ", "length": 3476, "nlines": 72, "source_domain": "natyaparishad.org", "title": "संमेलन फोटो – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद", "raw_content": "\nसंघटना व परिषदे विषयी\nनाट्य संमेलन कार्यक्रम पत्रिका\nसंमेलनाध्यक्ष नाव व ठिकाण यादी\nगो.ब. देवल स्मृतिदिन आणि पुरस्कार सोहळा\nसंघटना व परिषदे विषयी\nनाट्य संमेलन कार्यक्रम पत्रिका\nसंमेलनाध्यक्ष नाव व ठिकाण यादी\nगो.ब. देवल स्मृतिदिन आणि पुरस्कार सोहळा\n१०० वे नाट्यसंमेलन फोटो\n९९ वे नाट्यसंमेलन फोटो\n९६ अभामनाप संमेलन फोटो\nअखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, मनमाला टँक रोड, माटुंगा, मुंबई ४०००१६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/13/there-is-an-atmosphere-of-fear-in-parner-taluka-due-to-the-death-of-that-youth/", "date_download": "2020-09-29T01:41:06Z", "digest": "sha1:SDVFEN2URGKDL5CHYRE4MJBLHJLZBSP3", "length": 11541, "nlines": 154, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'त्या' तरुणाच्या मृत्यूमुळे पारनेर तालुक्यात भितीचे वातावरण - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ��िल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/‘त्या’ तरुणाच्या मृत्यूमुळे पारनेर तालुक्यात भितीचे वातावरण\n‘त्या’ तरुणाच्या मृत्यूमुळे पारनेर तालुक्यात भितीचे वातावरण\nअहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- निघोज येथील रहिवासी असलेला हा तरूण ३ मे रोजी मुंबईहून सासुरवाडी पिंपरी जलसेन येथे पत्नी व दोन मुलांसह आला होता. प्रशासनाने संपूर्ण कुटुंब जि. प. शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवले.\nतरूणास काही दिवसांनंतर श्वसनाचा त्रास सुरू झाला. परंतु विलगीकरण कक्षाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हा तरूण निघोज येथे डॉक्टर असलेल्या भावाकडे एकटाच गेला.\nलक्षणे संशयास्पद आढळल्याने त्या डॉक्टरने तरूणास प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला दिला. निघोज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. स्मिता म्हस्के यांनी त्यास नगर येथे जिल्हा रूग्णालयात जाण्यास सांगितले.\nत्यांनीच १०८ रूग्णवाहिकेसाठी संपर्क साधला, परंतु प्रतिसाद न मिळाल्याने तरूणाने स्वतः नगर येथे जाऊन उपचार घेतो, असे सांगत तो पुन्हा पिंपरी जलसेन येथे आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्रास झाल्याने प्रशासनाशी संपर्क साधून त्यास नगरला नेण्यात येत होते.\nमात्र, प्रवासात त्याचा मृत्यू झाल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी सांगितले. डॉ. लाळगे यांनी दिलेल्या माहितीनुसार ३ रोजी तरूणासह कुटुंबाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.\nलक्षणे आढळून न आल्याने त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या तरूणाचा मृत्यू झाल्यामुळे पारनेर तालुक्यात खळबळ उडाली असून निघोज, पिंप्रीजलसेनसह परिसरात भितीचे वातावरण आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nAhmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यका�� मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/antararastriya-duradhvani-kramanka+Irana.php", "date_download": "2020-09-29T00:46:27Z", "digest": "sha1:FNO4MXBCKYLWPVR766KA2AB72SXBEL7Z", "length": 10237, "nlines": 25, "source_domain": "www.desakoda.info", "title": "आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक इराण", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक इराण\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक इराण\nदेशाचे नाव वा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 05941 1435941 देश कोडसह +98 5941 1435941 बनतो.\nइराण चा क्षेत्र कोड...\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक इराण\nइराण येथे कॉल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक. (Irana): +98\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी इराण या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 0098.8765.123456 असा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/chandrapur-a-boy-theft-water-bottle-but-not-money-cctv-footage/", "date_download": "2020-09-29T01:15:58Z", "digest": "sha1:GBKEAKX5AXYSMVUNCUR3TFVNZ75BIXUP", "length": 17651, "nlines": 161, "source_domain": "www.saamana.com", "title": "चोरी केली पण पैशाची नाही, मन हेलावून टाकणारी घटना सीसीटीव्हीत कैद | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\nप्ले स्टोअरमधून हटवण्यात आले ‘हे’ 17 खतरनाक ऍप, तुमच्या मोबाईलमध्ये तर…\nछत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा मृत्यू, अनेक जखमी\nमुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या\nपुलवामात एनकाऊंटरदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी\nमैदानावरील तुफानामुळे राजकारणात रंगले वाकयुद्ध, सॅमसमवरून गंभीर-थरूरमध्ये जुंपली\nआर्मेनिया-अजरबैजानमध्ये युद्धाला सुरुवात; 24 ठार, शेकडो जखमी\nचीनकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ, हजारो नागरिकांना टोचली असुरक्षित लस\nसावधान…कोरोना व्हायरस करतोय मेंदूवर हल्ला; संशोधनातील निष्कर्ष\nअरेच्चा… कोरोनाचे भाषेशी कनेक्शन इंग्रजी न बोलणाऱयांना पाचपट अधिक धोका\nचीनने तीन वर्षांत पाडल्या शिंजियांगच्या हजारो मशिदी\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर…\nPhoto – आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 5 फलंदाज\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nलेख – शेती संस्कृतीमधील स्त्रियांचा सहभाग\nमुंबई बेट आहे, लक्षात घ्या\nकमी पैशांत घर चालू शकते\nपूनम पांडेचा युटर्न, मारहाणीचा आरोपानंतर पुन्हा नवऱ्याकडे परतली\nसुबोध भावेची नवी इनिंग ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेची केली निर्मिती\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nCar History – ‘हे’ उद्योगपती होते हिंदुस्थानातील पहिल्या कारचे मालक, निर्माण…\nHealth tips – एक चमचा कोरफड आयुष्य बदलेल, जाणून घ्या 9…\nHealth tips – मधुमेह टाळण्यासाठी ‘या’ 6 सोप्या नियमांचे पालन करा\nआगळं वेगळं- आपलं पाटणा त्यांचं पाटणा\nसंस्कृती सोहळा – गोदातीरावरचे त्र्यंबकेश्वर\nनिमित्त- प्रश्न ज्येष्ठ कलाकारांच्या सुरक्षिततेचा\nजगाच्या पाठीवर- पहिली शाळा\nचोरी केली पण पैशाची नाही, मन हेलावून टाकणारी घटना सीसीटीव्हीत कैद\nकोरोना संकटाने गोरगरिबांचे खाण्याचे कसे हाल केले आहेत, याचा प्रत्यय आणून देणारी एक घटना चंद्रपुरात घडली. पैशाचे बंडल हाती लागले असतानाही चोराने ते जसेच्या तसे ठेवले आणि खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन निघून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि गरिबांच्या भुकेचा आणि प्रामाणिकतेचाही प्रत्यय आला. चंद्रपूर – नागपूर महामार्गावर हॉटेल सचिन आहे. लोकवस्तीपासून थोडे दूर आहे, पण अगदी हायवेवर आहे. याच हॉटेलमध्ये घडलेली ही घटना आहे.\nचोरी केली पण पैशाची नाही, घटना CCTV मध्ये कैद\nचंद्रपुरात 10 तारखेपासून जनता कर्फ्यु लागू करण्यात आला. त्यामुळं जनजीवन ठप्प झालं होते. दुकानं, हॉटे���्स, रोजगार सारे काही बंद होते. हातावर आणून पानावर खाणाऱ्या लोकांची यामुळे मोठी अडचण झाली. रोजगार नाही, त्यामुळे पैसे नाहीत. मग खायचे काय, असा प्रश्न एका युवकाला पडला आणि शेवटचा उपाय म्हणून त्याने अन्नाची चोरी करण्याचे ठरवले. 10 सप्टेंबरच्या रात्री हा युवक हॉटल सचिनमध्ये घुसला. भूक आणि तहानेने व्याकुळ झालेल्या या चोराने आधी फ्रिजमधून पाण्याची बॉटल काढली आणि मनसोक्त पाणी प्यायला. ती बॉटल परत फ्रीजमध्ये ठेवली. त्यानंतर त्याने खाद्य पदार्थाकडे मोर्चा वळवला. हाती जे लागेल ते त्याने आरामात खाल्ले, काही खिशात भरले. नंतर मालकाच्या खुर्चीवर जाऊन बसला. टेबलाचे रकाने उघडून बघितले. त्यात त्याला मोठी रक्कम दिसली. मात्र ही रक्कम त्याने जशीच्यातशी ठेवली आणि निघून गेला. दुसऱ्या दिवशी हॉटेल मालकाने हे फुटेज बघितले, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. त्यांनी लगेच पैसे तपासले, ते तसेच ठेवलेले दिसले. केवळ भुकेपोटी या युवकाने हे कृत्य केले, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलीस तक्रारही केली नाही.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\n‘बालिका वधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nपश्चिम रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक दोन शिफ्टमध्ये केले\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर...\nया बातम्या अवश्य वाचा\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://royalmarathi.in/uidai-number-has-mysteriously-appeared-in-mobile-contact-list-check-your-phone/", "date_download": "2020-09-29T01:34:01Z", "digest": "sha1:7RFS3TGVS2WY74UUM76UNM2WEOV2YM4Z", "length": 14098, "nlines": 159, "source_domain": "royalmarathi.in", "title": "तुमच्या मोबाइल मध्ये झालाय का आधारचा टोल-फ्री नंबर सेव्ह? हा नंबर आहे खोटा; जाणून घ्या सत्य", "raw_content": "\nतुमच्या मोबाइल मध्ये झालाय का आधारचा टोल-फ्री नंबर सेव्ह हा नंबर आहे खोटा; जाणून घ्या सत्य\nकालपासून एक मेसेज सतत व्हायरल होत आहे की आधार क्रमांकसाठी असलेला टोल फ्री नंबर अनेक लोकांच्या मोबाइल हँडसेटमध्ये आपोआप सेव होत आहे. यावर काल सोशल मीडियावर बरीच टिवटिव झाली. कारण प्रत्येकाच्या प्रयवेसीचा प्रश्न होता आणि असा विषय असला की लोक त्यावर तुटून पडतात. सत्यतेची पडताळणी न करताच मेसेज फॉरवर्ड करतात. शेवटी युनिक आयडेटीफीकेशन अथोंरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ला यावर ट्विट करीत स्पष्टीकरण द्यावे लागले.\nकाल अनेक लोक तेव्हा चिडून उठले जेव्हा त्याच्या मोबाइलमध्ये यूआयडीएआयचा टोल- फ्री 1800-300-1947 हा नंबर त्यांच्या कॉनटॅक्ट लिस्टमध्ये आपोआप सेव झाला. त्यानंतर यूआयडीएआयने ट्विट करीत स्पष्टीकरण दिले की, आम्ही कोणत्याही सर्विस प्रोवायडरला ही अशी सेवा देण्याबद्दल काही संगितले नाही किंवा कोणताही आदेश दिला नाही.\nयूआयडीएआय च्या ट्विटर अकाऊंटवरून काल ट्विट करीत झाले���्या प्रकारावर सतत स्पष्टीकरण देण्यात आले की, कोणत्याही सर्विस प्रोवायडर, मोबाइल मैन्युफैक्चरर्स किंवा अण्ड्रइड प्रोवायडर यांना कोणत्याही मोबाइल हँडसेटमध्ये यूआयडीएआय चा 1800-300-1947 किंवा 1947 हा नंबर अॅड करण्यासाठी सांगण्यात आले नाही.\nज्या सेव झालेल्या टोल-फ्री नंबर बद्दल आता एवढी चर्चा चालू आहे तो नंबर कधीच बंद करण्यात आला आहे. म्हणजे तो नंबर सेवेतच नाही. त्याजागी यूआयडीएआयने नवीन टोल-फ्री नंबर सुरू केला आहे. आमचा यूआयडीएआयचा नवा टोल-फ्री नंबर 1947 हा आहे आणि तो मागील काही वर्षापासून सेवेत आहे. काही लोक कारण नसताना लोकांच्या मनात शंका निर्माण करीत आहेत असे ट्विट यूआयडीएआयकडून करण्यात आले.\nफ्रांसच्या एका विशेषतज्ञाने इलियट एल्डरसन जो इथिकल हॅकर आहे यांनी यूआयडीएआय सवाल केला आहे की, अनेक लोकांचे सर्विस प्रोवायडर वेगवेगळे आहेत. अनेकांकडे आधार कार्ड देखील नाही, खूप लोकांच्या मोबाइलमध्ये एम आधार अॅप इंस्टॉल नाही असे असताना देखील अनेक मोबाइल कॉनटॅक्टमध्ये यूआयडीएआय टोल-फ्री नंबर सेव असल्याचे दिसते आहे. तुम्ही सांगू शकतात की हे असे का \nया आधी अनेक लोकांना असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला की, कोणत्याही परवानगी शिवाय यूआयडीएआयचा टोल-फ्री नंबर कोणाच्याही कॉनटॅक्ट लिस्टमध्ये असा आपोआप कसा सेव होऊ शकतो असे असले तरीही आधारचा टोल- फ्री नंबर सगळ्याच मोबाइल फोनमध्ये सेव झालेले नाहीत.\nमागील आठवड्यात देखील आधार च्या सुरक्षिततेचा प्रश्न अशाच प्रकारे ऐरणीवर आला होता. ट्रायचे चेअरमन आर एस शर्मा यांनी आपला आधार नंबर सोशल मीडिया वर टाकून तो हॅक करून त्यांना धोका पोहोचवण्याचे चॅलेंज दिले होते. हे चॅलेंज अनेक हॅकर्सने स्वीकारून त्यांची अनेक वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर टाकली होती, आणि एवढेच नाही तर त्याच्या बँक अकाऊंटवर 1-1 रुपया टाकून ऑनलाइन व्यवहार करून त्याचे बँक अकाऊंट किती सुरक्षित आहे हे दाखवले होते.\nआधारकार्ड नंबर देऊन हॅक करण्याचे दिले होते आवाहन; हॅकर्सने केले 1-1 रुपये बँक खात्यात जमा\n तापसी पन्नू आणि ऋष‍ि कपूर स्टारर ‘मुल्क’ सांगतोय हा देश कोणाचा\nट्राय चेअरमन आर एस शर्मा\nयुनिक आयडेटीफीकेशन अथोंरिटी ऑफ इंडिया\nबाहुबली पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पण थेटरमध्ये नाही तर येथे; जाणून घ्या\nतीन न्यायाधीशांच्या नियुक���ती बरोबरच सुप्रीम कोर्टाने एक नवीन रेकाॅर्ड आपल्या नावावर केला\nबंद नशिबा चे कुलूप उघडलं, बजरंगबलींच्या कृपेने या 5 राशीच्या प्रगतीचा रथ वेगाने धावणार… मोठा धनलाभ…\nसुशांतची ह’त्या कि आ’त्म’ह’त्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला शेवटी सी’बी’आयने दिले उत्तर\nसुशांतची ह’त्या कि आ’त्म’ह’त्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला शेवटी सी’बी’आयने दिले उत्तर\nसुशांतला 29 जूनपासून असे काही सुरू करायचे होते, अशी माहिती बहीण श्वेताने दिली वाचल्यानंतर आपणही भावूक व्हाल.\nअभिनेत्री तापसी पन्नूचे या एका ऑडिशनने संपूर्ण नशीब बदलले नाहीतर आज तापसी ही नौकरी करत असती.\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका बंद करण्यासाठी शिवसेना भाजप कडून दबाव \nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \nराष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केलाय \nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.icicihfc.com/mr/loan-against-property", "date_download": "2020-09-28T23:56:37Z", "digest": "sha1:BB32YMODBE6P77OVNUPP3XU4U6DBSYJS", "length": 34765, "nlines": 255, "source_domain": "www.icicihfc.com", "title": "पीएमएवाय", "raw_content": "\nआढावा लाभ पात्रता कॅल्क्युलेटर\nआढावा लाभ पात्रता कॅल्क्युलेटर आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क\nआढावा लाभ पात्रता कॅल्क्युलेटर आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क\nआढावा लाभ पात्रता कॅल्क्युलेटर आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क सामान्य प्रश्न\nहोम लोन बैलंस ट्रांस्फर\nआढावा लाभ पात्रता आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क\nआढावा लाभ पात्रता आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क सामान्य प्रश्न\nआढावा लाभ पात्रता आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्�� सामान्य प्रश्न\nआढावा लाभ पात्रता सामान्य प्रश्न आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क\nआढावा लाभ पात्रता आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क\nआढावा लाभ पात्रता कॅल्क्युलेटर आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क सामान्य प्रश्न\nहोम लोन बैलंस ट्रांस्फर\nआढावा लाभ पात्रता आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क\nआढावा लाभ पात्रता आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क सामान्य प्रश्न\nआढावा लाभ पात्रता आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क सामान्य प्रश्न\nआढावा लाभ पात्रता आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क सामान्य प्रश्न\nआढावा लाभ पात्रता आवश्यक कागदपत्रे\nब्रोकर आयसीआयसीआय समुह कर्मचारी\nआढावा लाभ पात्रता आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क सामान्य प्रश्न\nआढावा लाभ पात्रता आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क सामान्य प्रश्न\nआयटी प्रमाणपत्र डाऊनलोड करा ऑनलाईन थकबाकी भरा\nICICIHFC च्या व्यवसाय कर्जासह यशाचा आलेख वाढवा\nकृपया आपले पूर्ण नाव प्रविष्ट करा\nकृपया आपला मोबाइल नंबर प्रविष्ट करा\nकृपया कर्ज रक्कम प्रविष्ट करा\nकृपया ईमेल आयडी प्रविष्ट करा\nमी अटी व शर्तींशी सहमत आहे आणि माझ्याशी संपर्क साधण्यासाठी आयसीआयसीआय होम फायनान्सला अधिकृत करतो/ते. हे DNC / NDNC सह रेजिस्ट्री अधिलिखित करेल.\nकृपया अटी व शर्ती मान्य करा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nओव्हरव्ह्यू / विहंगावलोकन - LAP\nआपल्या व्यवसायाच्या वाढीस चालना देण्याची इच्छा आहे आपला व्यवसाय नवीन उंचीवर पोहोचविण्यासाठी त्वरित आणि सुलभ आर्थिक पाठिंबा मिळवा.\nICICI HFC लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी (LAP) बांधकाम पूर्ण झालेल्या , निवासी, व्यावसायिक किंवा भाड्याने दिलेल्या मालमत्तेवर घेता येईल. कर्जाच्या अटी लवचिक आहेत आणि ज्या उद्देशासाठी मालमत्ता वापरली जाणार आहे त्यावर अवलंबून असतील. ICICI HFC LAP आपल्याला भांडवलाची वाढ, वर्किंग कॅपिटल गरजा पुरविते आणि कर्ज एकत्रित करण्यास वित्तपुरवठा करण्यास मदत करू शकते.\nICICI HFC LAP द्वारे आपण बाजारपेठेत आणि आपल्या मर्यादेपलीकडे आपला व्यवसाय विस्तारित आणि विस्तृत करण्यासाठी आवश्यक वित्तपुरवठा मिळवू शकता.\nप्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे - LAP\n₹ 5 लाख ते ₹ 10 कोटी पर्यंत कर्ज\nLAP सर्व आकाराच्या व्यवसायांना मदत करू शकते - आपली गरज मोठी असेल किंवा लहान असेल, आम्ही या सर्वांना वित्तपुरवठा करतो. आम्ही आपल्यासारख्या छोट्या उद्योगांना मदत करण्यास वचनबद्ध आहोत कारण आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासास चालना देणार्‍या उद्योजकतेला पाठिंबा देत आहोत.\nLAP पगारदार व्यक्ती जसे की सरकारी कर्मचारी आणि कॉर्पोरेट व्यावसायिक आणि डॉक्टर, वकील, सीए, व्यापारी आणि छोटे व्यावसायिक अशा स्वयंरोजगार व्यक्तींना देखील समर्थन देते.\nआपल्यासारख्या सुस्थापितांसोबत आमच्या 140+ ICICI HFC शाखेत आपण 72 तासांपेक्षा कमी वेळात LAP मिळवू शकता. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि शाखेमध्येच आपल्या अर्जाचे पुनरावलोकन करण्यासाठी आमच्याकडे कायदेशीर आणि तांत्रिक तज्ञांची एक टीम आहे, जेणेकरुन आपल्याला फेऱ्या माराव्या लागणार नाहीत आणि आम्ही पुन्हा पुन्हा कागदपत्र मागणार नाही.\nICICI HFCकडे शिफ्ट करा\nICICI HFCकडून कर्ज का घ्यावे\nजलद आणि सुलभ कर्ज प्रक्रिया\nआपल्याला 72 तासांपेक्षा कमी वेळात कर्ज मिळू शकते. आमच्या 140+ ICICI HFC शाखांमध्ये कायदेशीर आणि तांत्रिक तज्ञांची एक टीम आहे, जे शाखेमध्येच आपल्या अर्जाचे पुनरावलोकन करतील जेणेकरुन आपल्याला कागदपत्रांसाठी पुन्हा पुन्हा फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. आपल्या कर्जाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आपण आपल्या नजीकच्या आयसीआयसीआय बँकेच्या शाखेतही जाऊ शकता.\nआमच्या स्थानिक तज्ञांना भेटा\nआमच्या स्थानिक तज्ञांना भेटण्यासाठी आमच्या कोणत्याही शाखेमध्ये या. ते आपल्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मदत करण्यासाठी वचनबद्ध आहेत. ते आपले समभाशिक आहेत आणि आपल्या परिसराशी परिचित आहेत. आपल्या जवळची शाखा शोधण्यासाठी येथे क्लिक करा आणि समोरासमोर योग्य प्रकारचे मार्गदर्शन मिळवा.\nइतरांपेक्षा वेगळा फायद्याचा अनुभव\nआपल्या जवळच्या ICICI HFC शाखेत येण्याचा एक मोठा फायदा म्हणजे खास ऑफर. आमचे इन-हाऊस तज्ञ आपल्याला प्रत्येक ऑफरच्या फायद्यांविषयी मार्गदर्शन करतील, जेणेकरून आपल्याला एक आकर्षक डील मिळेल.\nजेव्हा आपण आमच्याकडून कर्ज घेता तेव्हा आपण ICICI HFC कुटुंबाचाच एक भाग बनता. हे फक्त कर्ज नसून एक नातं आहे. ICICI HFCचा विद्यमान ग्राहक म्हणून, आपल्या अर्जाचे अधिक जलद पुनरावलोकन केले जाऊ शकते, कारण अनेक धनादेश आधीपासून केले गेले आहेत आणि आपले दस्तऐवज आमच्या सिस्टममध्ये आधीपासूनच आहेत.\nमदतीसाठी आमच्या 140+ ICICI HFC शाखेपैकी कोणत्याही शाखेमध्ये या. आमचे ��्थानिक तज्ञ आमच्या जलद आणि सुलभ कर्ज अर्ज प्रक्रियेद्वारे आपली मदत करू शकतात. आपण आपले कर्ज अगदी किमान 72 तासांत मिळवू शकता. आपली जवळची शाखा शोधण्यासाठी येथे क्लिक करा. आपल्याजवळ ICICI HFC शाखा नसल्यास आपल्या कर्जाच्या अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आपल्या जवळच्या आयसीआयसीआय बँक शाखेत जा.\nआवश्यक कागदपत्रांसह आपला कर्ज अर्ज सबमिट करण्यासाठी केवळ 10 मिनिटे द्या\nनॉन रीफंडेबल / परत न मिळणारे ‘अ‍ॅप्लिकेशन’ किंवा ‘लॉगिन’ शुल्क ₹ 7000 किंवा ₹ 10,000 (मालमत्तेनुसार) + 18% GST भरा\nआपले विद्यमान ईएमआय, वय, उत्पन्न आणि मालमत्तेचा अभ्यास करणार्‍या तज्ञांच्या आमच्या कार्यसंघाद्वारे आपल्या कर्जाच्या अर्जाचे त्वरित पुनरावलोकन करा\nआमच्या ICICI HFC शाखेत उपस्थित असलेल्या तज्ञांच्या आमच्या टीमद्वारे कर्जाची रक्कम मंजूर करून घ्या\nतुमच्या कर्जाच्या मंजुरीच्या वेळी कर्जाच्या रक्कमेच्या 1% किंवा 1.5% (मालमत्तेनुसार) + GST @18% इतकी प्रक्रिया / प्रशासकीय फी भरा.\nमंजूर कर्जाची रक्कम आपल्या मालमत्तेच्या बांधकामाच्या टप्प्यानुसार वितरित केली जाईल\nवय मर्यादा (प्राथमिक अर्जदार)\n28 वर्षे ते 60 वर्षे\nआपली वैयक्तिक आणि व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करताना आपण ट्रॅकवर राहावे याची खात्री करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. म्हणूनच आम्ही एकाधिक व्याज पर्याय प्रदान करतो. आमचे सध्याचे व्यावसायिक मालमत्ता कर्जाचे व्याज दर असे आहेत: फ्लोटिंग रेट - 12.15% पासून पुढे आणि निश्चित-दर - 13.10% पासून पुढे\nजर आपल्या मालमत्तेचे एकापेक्षा अधिक मालक असल्यास, हे दोन्ही किंवा सर्व भागीदारी मालक को-अप्लिकंट / सहकारी अर्जदार असणे आवश्यक आहे. हे सुनिश्चित करते की आपली मालमत्ता सुरक्षित आहे आणि मालमत्तेतील गुंतवणूकीचा लाभ दोन्ही/सर्व मालकांना मिळू शकेल.\"\nवय मर्यादा (प्राथमिक अर्जदार)\n28 वर्षे ते 60 वर्षे\nआपली किमान व्याजदराने व्यावसायिक मालमत्ता कर्जाची खात्री करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आमचे सध्याचे कर्जाचे व्याज दर असे आहेत: फ्लोटिंग रेट - 12.15% पासून पुढे आणि निश्चित-दर - 13.10% पासून पुढे\nजर आपल्या मालमत्तेचे एकापेक्षा अधिक मालक असल्यास, हे दोन्ही किंवा सर्व भागीदारी मालक को-अप्लिकंट / सहकारी अर्जदार असणे आवश्यक आहे. हे सुनिश्चित करते की आपली मालमत्ता सुरक्षित आहे आणि मालमत्तेतील गुंतवणूकीचा लाभ द���न्ही/सर्व मालकांना मिळू शकेल.\nपगारदार आणि स्वयंरोजगार - 18 ते 65 वर्षे\nआपण सह-अर्जदार का जोडावे\nआपणास आपली गृह कर्जाची पात्रता वाढवायची असल्यास, आपण सह-अर्जदार जोडू शकता. हे आपल्याला मोठ्या गृह कर्जासाठी पात्र ठरण्यास देखील मदत करू शकते. आपला सह-अर्जदार आपला जोडीदार किंवा कुटुंबातील निकटचा सदस्य असू शकतो.\nICICI HFC महिलांना सह-अर्जदार म्हणून अर्ज करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी अधिक चांगला व्याज दर प्रदान करते.\nआपल्या मालमत्तेत एकापेक्षा अधिक मालक असल्यास, हे दोन्ही किंवा सर्व सह-मालक सह-अर्जदार असणे आवश्यक आहे. हे सुनिश्चित करते की आपली मालमत्ता सुरक्षित आहे आणि मालमत्तेतील गुंतवणूकीचा लाभ दोन्ही मालकांना मिळू शकेल.\nखाली दिलेली महत्त्वाची कागदपत्रे आमच्या 140+ ICICI HFC शाखेपैकी कोणत्याही शाखेमध्ये घेवून या आणि अनेक वेळा फेऱ्या न मारता, आपले कर्ज 72 तासा इतक्या कमी वेळात मंजूर करून घ्या.\nआपण स्वाक्षरी केलेला पूर्ण भरलेला अर्ज,/li>\nआधार, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, NREGAने जारी केलेले जॉब कार्ड इ. सारखा ओळखीचा आणि राहण्याचा पुरावा (KYC)\nउत्पन्नाचा पुरावा, जसे की नवीनतम 2 उत्पन्न परतावे, नवीनतम दोन वर्षांचे 16 नंबर फॉर्म आणि तीन महिन्यांचे बँक स्टेटमेंट इ.\nआपण स्वाक्षरी केलेला पूर्ण भरलेला अर्ज,\nपॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, आधार इ. सारखा ओळखीचा आणि राहण्याचा पुरावा (KYC)\nउत्पन्नाचा पुरावा, जसे की नवीनतम 2 उत्पन्न परतावे, नवीनतम दोन वर्षांचे पी अँड एल खाते / नफा आणि तोटा खाते आणि बी / एस (वेळापत्रकांसह), सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट इ.\nआपण स्वाक्षरी केलेला पूर्ण भरलेला अर्ज\nPAN कार्ड, GST नोंदणीची प्रत, AOA कंपनीचा MOA इत्यादी ओळख पुरावा (KYC)\nउत्पन्नाचा पुरावा, जसे की नवीनतम 2 उत्पन्न परतावे, नवीनतम दोन वर्षांचे पी अँड एल खाते / नफा आणि तोटा खाते आणि बी / एस (वेळापत्रकांसह), सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट इ..\nLAP साठी दर आणि शुल्क\nआम्ही आमचे दर आणि शुल्काबाबत पारदर्शक आहोत.\nलॉगिन / अर्ज फी (KYC चेकसाठी) ₹ 7,000 किंवा ₹ 10,000 (मालमत्तेवर अवलंबून) + GST 18%\nप्रक्रिया / प्रशासकीय फी (मंजुरीच्या वेळी शुल्क आकारले जाते) कर्जाच्या रक्कमेच्या 1% किंवा 1.5% (मालमत्तेनुसार) + GST @18%\nव्यक्तींसाठी (पगारदार किंवा स्वयंरोजगार),\nजर आपण कर्जाचा काही भाग किंवा आपल्या सर्व LAPची भरपाई करण्यास सक्षम असाल तर आपण तसे करू शकता\nआपल्या सोयीनुसार आपण निवडलेला कालावधी कितीही असेल तरीही.\nगैर-व्यक्तींसाठी आम्ही प्रीपेमेंटसाठी कमीतकमी 4% दर आकारतो, भागांमध्ये किंवा पूर्ण\nस्वयंरोजगारांसाठी आपले घर आमच्या आयसीआयसीआय एचएफसी शाखांच्या 140 + पैकी प्रत्येक शाखेत तुम्हाला मैत्रीपूर्ण, उपयुक्त असे स्थानिक तज्ञ मिळतील जे कर्ज घेण्याच्या प्रक्रीयेविषयीचा तुमचा दृष्टीकोन बदलतील.\n*वरील टक्केवारी लागू कर आणि इतर कोणत्याही वैधानिक आकारणी वगळून आहेत\n*अशा रक्कमेमध्ये दिलेल्या आर्थिक वर्षातील सर्व प्रीपेड रक्कम समाविष्ट केली जाईल\n*वस्तू आणि सेवा कर (GST) आणि अन्य सरकारी कर, आकार इत्यादी प्रचलित दराप्रमाणे लागू असतील तर या शुल्कापेक्षा अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.\nवर नमूद केलेले दर, फी आयसीआयसीआय होम फायनान्सच्या विवेकबुद्धीनुसार वेळोवेळी बदल / फेरबदल करण्याच्या अधीन आहेत.\nमालमत्तेवर कर्ज वारंवार विचारले जाणारे प्रश्न\n1. मी कोणकोणत्या उद्देशासाठी LAP घेवू शकतो/ते\nआपण व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही गरजांसाठी LAP घेऊ शकता. हे अशा कोणत्याही गोष्टीस मदत करू शकते ज्यामुळे आपल्यावर आर्थिक ताण येवू शकतो आणि तसे होणार नाही याची ते खात्री करेल.\nआपल्या मुलाचा लग्नाचा खर्च\n2. माझे कर्ज नाकारले गेल्यास काय करावे\nLAPसाठी आमचे पात्रता निकष खूपच लवचिक आहेत आणि आमच्याकडे पात्रतेचे खूपच सोपे निकष आहेत. आम्ही किमान दस्तऐवजीकरण आणि त्वरित परिणाम देखील सुनिश्चित करतो. आमच्या 140+ ICICI HFC शाखांपैकी प्रत्येक शाखेमध्ये, आपणास कायदेशीर आणि तांत्रिक तज्ञांची एक टीम भेटू शकते जे संपूर्ण प्रक्रियेसाठी आपले मार्गदर्शन करतील, एकावेळी एकेक पायरी पूर्ण करत, आणि आपल्याला शक्य तितक्या प्रत्येक मार्गाने मदत करेल.\n3. माझ्या कर्जासाठी सह अर्जदार कोण असू शकेल\nआपला सह-अर्जदार आपला जोडीदार किंवा कुटुंबातील निकटचा सदस्य असू शकतो अगदी ते स्वत: कमावते नसतील तरीही. तथापि आपणास आपली गृह कर्जाची पात्रता वाढवायची असल्यास, आपण सह-अर्जदार जोडू शकता. जर आपली मालमत्ता दोन किंवा अधिक लोकांच्या मालकीची असेल तर हे आवश्यक आहे की सर्व सह-मालक आपल्या कर्जासाठी सह-अर्जदार आहेत.\nAGM व EGM सूचना\nICICI आवास शोध (होम सर्च)\nICICI प्रुडेन्शियल जीवन विमा\nICICI लॉम्बार्ड जनरल इंश्युरंस\nICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड\nफेअर प्रॅक्��िस कोड आणि केवायसी असलेली पुस्तिका (बुकलेट)\n© 2020 ICICI होम फाइनेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=86&limitstart=10&fontstyle=f-larger", "date_download": "2020-09-29T00:04:01Z", "digest": "sha1:QNCM7O54L7VEWQ6NJU2ZXLRCGFI2KHCP", "length": 24467, "nlines": 44, "source_domain": "saneguruji.net", "title": "मोरी गाय", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर 29, 2020\nगोपाळ सजनच्या गायी पाहू लागला, “आज तुमच्या पसंतीस यातली एकही येणार नाही, ही तर अगदी फुकट गाय. लोक मला हसले, पण घेतली मी विकत पाच रुपयांस काय वाटलं कोणास ठाऊक. मला तिची करुण, केविलवाणी मुद्रा पाहून तिला घ्यावसं वाटलं.” सजन सांगत होता. गोपाळ मोरीकडे पाहू लागला. “काय बघता इतकं त्या गायीला काय वाटलं कोणास ठाऊक. मला तिची करुण, केविलवाणी मुद्रा पाहून तिला घ्यावसं वाटलं.” सजन सांगत होता. गोपाळ मोरीकडे पाहू लागला. “काय बघता इतकं त्या गायीला माझं अंग चाटू लागली. जरा आश्चर्य़कारक गाय आहे नाही माझं अंग चाटू लागली. जरा आश्चर्य़कारक गाय आहे नाही” सजन स्वतःच आता गायीकडे पाहू लागला.\nगोपाळ म्हणाला, “सजन, ही गाय मी घेऊन जातो. ही फार थोर गाय आहे. जणू माझी मायच आहे. माझ्या आईची गाईवर फार भक्ती, हिला पाहून वाटतं, ती तर नाही हिच्या रुपात अवतरली माझं हृदय हिला पाहताक्षणीच विरघळलं. आज मी बाजाराला येणारच नव्हतो. सध्या ब-याच गायी झाल्या आहेत. अरे, पैसे तरी कोण देतो माझं हृदय हिला पाहताक्षणीच विरघळलं. आज मी बाजाराला येणारच नव्हतो. सध्या ब-याच गायी झाल्या आहेत. अरे, पैसे तरी कोण देतो मदत कोण करतो पुढं गायी दूध देतील, उत्पन्न होऊ लागलं तर वाढवता येईल पसारा. परंतु घरी मला स्वप्न पडलं. भगवान् गोपालकृष्ण जणू म्हणाले, ‘जा, जा. माझी गाय घेऊन ये.’ मी जागा झालो, उठलो. भगवंताची इच्छा मी जावे अशी, म्हणून आलो. योगायोगा तरी पहा सा. सजन, ही मी घेऊन जातो. जणू धवल यशाचा, सत्त्वकलांचा चंद्रमा हिच्या माथ्यावर, भालप्रदेशावर विलसत आहे. पवित्र व पुण्य वस्तू, सजन, तू आज मला दिलीस सजन, तूही गोभक्त आहेस हो सजन, तूही गोभक्त आहेस हो सजन, मी हिला नेतो. आज माझं हृदय भरुन आलं आहे. घे हे पाच रुपये.” गोपाळने पाच रुपये सजनच्या पुढे केले.\n“गोपाळदादा, नको मला या गाईचे पैसे तिनं माझं अंग चाटलं; जणू आईचं प्रेम मला दिलं तिनं माझं अंग चाटलं; जणू आईचं प्रेम मला दिलं ती थोर माता गोरुपाने आली असेल.” सजनने एक सैल दोरी मोरीच्या गळ्यात बांधली ��� ती गोपाळच्या हाती दिली. त्याने गायीला वंदन केले. सजन इतर गायी घेऊन गेला.\nमोरीला त्या इतर गायींची करुणा आली. आपण तेवढे जगावे, याचे तिला वाईट वाटले. परंतु मी मरणाला तयार नव्हते का मी स्वार्थासाठी थोडीच जगत आहे मी स्वार्थासाठी थोडीच जगत आहे परमेश्वराची सारी इच्छा असे मानून मोरी गाय गोपाळकडे गेली.\nमो-या गायीला ते ऐकून प्रेमाचे भरते आले. सजनची इतर कसायांनी चेष्टा केली. तो म्हणाला, “त्या गाईचे अधिक हाल होऊ नयेत म्हणून ती मी विकत घेतली. तिला मी घेतलं नसतं तर त्या शेतक-यानं तिचे हाल केले असते. अन्न-पाण्याशिवाय मारल असतं. माझ्याकडे की गाय किती आशेनं पाही. तिचे मी हाल नाही होऊ देणार. एका घावानचं मान दूर करीन तिची\nमोरीला कृतज्ञता वाटू लागली. ती सजनचे हात चाटू लागली. सजनला आश्चर्य़ वाटले. मारणा-यावर प्रेम करणारी ती गाय सजनच्या डोळ्यांत पाणी आले. सजन प्रेमाने तिच्या पाठीवरुन हात फिरवत होता. मित्र म्हणाले, “सजन, चल घरी.” सजन म्हणाला, “अजून मला काम आहे. अजून तो गोपाळ कसा आला नाही सजनच्या डोळ्यांत पाणी आले. सजन प्रेमाने तिच्या पाठीवरुन हात फिरवत होता. मित्र म्हणाले, “सजन, चल घरी.” सजन म्हणाला, “अजून मला काम आहे. अजून तो गोपाळ कसा आला नाही मी घेतलेल्या गायीत एखादी चांगली गाय असली तर तो घेऊन जातो. मी तेवढ्याच पैशांत त्याला देतो. तो गायीची उपासना करतो. सेवा करतो. गायीच्या सेवेत आपलंही कल्याणच आहे. आपण भाकर खातो ती गायीच्या पुत्राच्या श्रमाचीच ना मी घेतलेल्या गायीत एखादी चांगली गाय असली तर तो घेऊन जातो. मी तेवढ्याच पैशांत त्याला देतो. तो गायीची उपासना करतो. सेवा करतो. गायीच्या सेवेत आपलंही कल्याणच आहे. आपण भाकर खातो ती गायीच्या पुत्राच्या श्रमाचीच ना गोपाळ फार थोर मनाच तरुण आहे. त्यानं गोसंवर्धन शाळा उघडली आहे; जणू गायींचा आश्रमच त्यानं काढला आहे. आज अजून का येत नाही गोपाळ फार थोर मनाच तरुण आहे. त्यानं गोसंवर्धन शाळा उघडली आहे; जणू गायींचा आश्रमच त्यानं काढला आहे. आज अजून का येत नाही का त्याच्याजवळ पैसे नाहीत का त्याच्याजवळ पैसे नाहीत” सजन असे म्हणत आहे तो गोपाळ दिसला.\nसजनचे शब्द ऐकून मोरीच्या मनात विचार आले. ‘आपल्याला तो गोपाळ घेईल का तो गोपाळकृष्ण तर नाही तो गोपाळकृष्ण तर नाही स्वतः परमात्मा तर नाही स्वतः परमात्मा तर नाही या सज्जन कसायाच्या हाती मी पडल्ये. दुस-या कसायांनी लगेच दंडे हाणीत नेले असते. घेईल का गोपाळ आपल्याला विकत या सज्जन कसायाच्या हाती मी पडल्ये. दुस-या कसायांनी लगेच दंडे हाणीत नेले असते. घेईल का गोपाळ आपल्याला विकत पण लगेच मनात येई, कशाला जगायची आशा पण लगेच मनात येई, कशाला जगायची आशा त्या देवाजवळ, त्याच्या अव्यंग धामी जा. पण का आशा धरु नये त्या देवाजवळ, त्याच्या अव्यंग धामी जा. पण का आशा धरु नये मी मानवाची जास्त सेवा करीन. सेवेसाठी जगता आले तर त्यात किती आनंद आहे मी मानवाची जास्त सेवा करीन. सेवेसाठी जगता आले तर त्यात किती आनंद आहे यामुळं मर्त्यलोकाचा देवानाही हेवा वाटतो. ही कर्मभूमी. ही सेवाभूमी, मला संधी सापडली की, मी त्यांची सेवा करीन. म्हणावं, प्रेमदृष्टीनं बघा; दोन काड्या घाला; वेळेवर पाणी दाखवा; मी त्यांच्या बाळांना दूध देईन.’ असे विचार ती मनात खेळवीत होती.\nतो पाहा गोपाळ आला, सजनने त्याला सलाम केला. त्याने उलट केला. “आज फार गाई आल्या नव्हत्या. पुढच्या बाजाराला येतील. आणि गोपाळदादा, चांगली गाय आज एकसुद्धा नव्हती. सा-या मरतुकड्या, मी तीन-चारच विकत घेतल्या.” सजन बोलत होता. मोरीचे हृदय खालीवर होत होते, ती गोपाळकडे बघे आणि पुन्हा खाली मान घाली. जगण्यासाठी याचना नको. मोरी सत्त्वनिष्ठा होती.\nतिचे हे आळवणे चालू असता घरातले शब्द तिच्या कानांवर आले, ‘आज घेऊन जातो मोरीला. काय मिळतील १०-५ रुपये ते घेऊन येतो.’ शामराव बोलत होते. आठ वाजता तिला गोठ्यातून बाहेर काढण्यात आले. ती बेफाम झाली. हातातून निसटून गोठ्यात आली. तेथे बसली. उठेना. पाठीत काठ्या बसल्या. मुसक्या बांधून तिला ओढून नेण्यात आले. आपली आई, आजी. पणजी जेथे मेल्या तेथे मरावे अशी मोरीची इच्छा होती. ती पुरी झाली नाही. तिला चरण आठवला-‘तमेव शरणं गच्छ सर्वभावेण भारत’ देवाची इच्छा प्रमाण. सारे चराचर मंगलच आहे. खाटकाच्या हातात तूच आहेस. त्या सु-यातही तूच आहेस. देवा, ने-मला कोठेही ने, परंतु हृदयराउळात तुझी मूर्ती असू दे. खाली मान घालून मोरी चालली होती. इतर गायी-बैल तिच्याकडे पाहात होते. मोरीने एक हंबरडा फोडला. “माझं प्रवचन ध्यानात धरा, सत्त्वाला जागा.” असे तिने या बंधु-भगिनीस सांगितले. मोरी गेली हे पाहून गावातील तृणवनस्पती, दगडधोंडे, पशु-पक्षी सर्वांना वाईट वाटले. परंतु तिचे शब्द, तिची शान्तगंभीर वाणी अद्याप सृष्टीच्या कानांत घुमत होती.\nमोर�� शांत दिसत होती. अश्रू तोंडावर सुकले होते. डोळे शांत, स्निग्ध झाले होते. तिने आपल्या धन्याला आणि मुलाबाळांना आशीर्वाद दिला.\nआज गुरांचा बाजार. तेथील मुख्य गि-हाईक कसाबच. हिंदुस्थानातील दारिद्र्य, निष्ठुरता सारे तेथे दिसत होते. एका गोष्टीवरुन सा-या संसाराचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. हिंदुस्थानातील झाड पाहा, फळे पाहा, पशु-पक्षी पाहा, गायीबक-या पाहा, मुले पाहा, स्त्रिया पाहा, -कुठेही नजर फिरवा- हिंदुस्थानाचे दारिद्र्य, दुर्दैव तुम्हांला दिसून येईल. सर्वत्र मृतकळा.\nखाली माना घालू गोमाता उभ्या होत्या, अपार मूक शोकसागर तेथे उसळला होता. सौदे होऊ लागले. शामरानवांच्या मो-या गायीकडे कोणी येईना. ती अत्यंत रोड होती. खाटीक पाहात व हसत जात. “अरे पाच रुपये –घ्या, घ्या.” शामराव म्हणत. शेवटी एका कसाबाला करुणा आली. आपल्या धन्याला आपल्यासाठी इतके तोंड वेंगडावे लागावे याचेच मोरीला वाईट वाटू लागले. ती देवाला मनात आळवीत होती. ‘देव, घेऊ दे रे मला कोणी तरी विकत. माझ्या चामड्याचे नाही का होणार एक-दोन जोडे, हाडांचे नाही का होणार चार-आठ आण्यांचे खत, मासाचे नाही का होणार काही पैसे देवा, धन्याला का रे लाजवतोस देवा, धन्याला का रे लाजवतोस’ मोरीची ती प्रार्थना भगवानाने ऐकली. त्या सजन कसायाने तिला विकत घेतले. त्या कसायाचे नाव सजन होते. थोर पुरुषाचे नाव आपणास लाभावे यातही पूर्व-पुण्याई असते. त्या नावापुढे एखाद्या वेळी सद्बुद्धी होते. जीवनात क्रांती होते.\nमोरीचे गंभीर बोल इतरांच्या हृदयांत खोल गेले, झाडांवर पाखरेसुद्धा ऐकत होती. झाडांनीसुद्धा मनात बंड करायचे आणले होते. हे खाटकाप्रमाणे आपल्याला तोडतात. नवीन वाढ करत नाहीत. पाणी घालत नाहीत. आपणही यांना फळ-फूल देऊ नये. थोडेफार जवळ आहे ते पोटातच जिरुन जाऊ दे. आपण यांच्यासाठी मेघांना बोलवायचे नाही. आपले तरी काय अडले आहे पण यात केवळ मानवांचा नाश नव्हता. त्यांचाही होता, सृष्टीचा होता. झाडांना मोरीचे शब्द पटले. आपले कर्तव्य आपण सोडता कामा नये. झाडांनी रात्री वा-याबरोबर आपले विचार परस्परांस कळवले. वा-याने सर्वांना एकमेकांची हृद्गते कळवली. तृणाकुरांनी वर येण्याची ठरवले. पाखरांनी गाण्याचे ठरवले. मधमाशांनी मधाची पोळी बांधायचे ठरवले. मानवाला करु दे पाप. आपण सारीजणे किडे-मुंग्या, तृण-वनस्पती, गायी-बैल सर्वांनी पवित्र काम सु��ु ठेवावे. तू पाप करुन थकतोस की आम्ही पाप परिहार करुन थकतो ते पाहू या, असे सृष्टीने ठरवले. मोरी गायीचे ते उपनिषद् वा-याने सृष्टीभर नेले, सा-या मानवेतर सृष्टीला मोरी गाईचे प्रवचन धीर देते झाले.\nमोरी आपला बळी केव्हा दिला जातो इकडे लक्ष देऊन होती. दिवसभर तर ती रानातच तप करी. रात्री, पहाटे एखादा शब्द तिच्या कानांवर यायचा. पहाटेची वेळ झाली होती. मोरी आपल्या गोठ्यातून आकाशाकडे पाहात होती. सप्तर्षीतील वसिष्ठ, अरुंधीत तिला दिसत होते. वसिष्ठ केवढा गोभक्त हजारो-लाखो गायी विश्वामित्र त्याला देऊ लागला, तरी त्याने निर्लोभता हजारो-लाखो गायी विश्वामित्र त्याला देऊ लागला, तरी त्याने निर्लोभता मोरीचे हृदय प्रेमाने भरुन ओथंबून आले. तिने वसिष्ठ ऋषीचे अश्रुजलाने तर्पण केले. मोरीचे अश्रू पाहून आकाशातूनही टप टप दवबिंदू अंगणातील निंबावर पडले. वसिष्ठांनी, अरुंधतीने मला पाहिले का मोरीचे हृदय प्रेमाने भरुन ओथंबून आले. तिने वसिष्ठ ऋषीचे अश्रुजलाने तर्पण केले. मोरीचे अश्रू पाहून आकाशातूनही टप टप दवबिंदू अंगणातील निंबावर पडले. वसिष्ठांनी, अरुंधतीने मला पाहिले का माझ्या आईचा आजीचा तारा तेथे असेल का माझ्या आईचा आजीचा तारा तेथे असेल का त्यांनी अश्रू ढाळले असतील त्यांनी अश्रू ढाळले असतील त्या पवित्र प्रातःकाळी मोरी गाय भक्तिमय झाली होती. कृष्ण भगवानाला ती मुकेपणाने आळवू लागली.\nउठा उठा हो श्रीहरी\nतव सखी दुखःच्या सागरी\nकिती विनवू मी कंसारी\nएक दिवस मोरी गाय रानात गेली होती. तिला दुस-या गायी-बैलांकडून बातमी कळली की, तिचा एक भाऊ खाटकाला विकला गेला. मोरी घेरी येऊन पडली. इतर गायी-बैलांनी तिला चाटले. सा-यांना तिची पवित्रता माहीत होती. तिच्याबद्दल सा-यांना पूज्यभाव वाटे. ती थोर तांबूच्या घराण्यातील, खानदानी घराण्यातील सत्त्वनिष्ठ मोरी उठली. सावध होऊन ती उठली. अश्रुधारांचा वर्षाव भू-लिंगावर करु लागली. हंबरडा फोडू लागली.\nएक गाय म्हणाली, “आपल्या गावातून यंदा पुष्कळ गायी-बैल खाटकाकडे जाणार. आता शेतक-यांना बी-बियाणं जमवायचं आहे. आणि जवल नाही दिडकी. सावकार कर्ज देत नाही. आपणास विकून तो बी-बीयाणं आणणार, आपली त्यांना किंमतच वाटत नाही.”\nदुसरी म्हणाली, “आमची काळजी घेत नाहीत. तुम्ही तरी काय करावं जसं करावं तसं भरावं जसं करावं तसं भरावं एकदम तरी आपण सा-या एका ठिकाणी जाऊन ��रु. जगून तरी काय एकदम तरी आपण सा-या एका ठिकाणी जाऊन मरु. जगून तरी काय रोज शिव्या ऐकायच्या; मार खायचा; आपल्या गो-जातीची बेअब्रू झालेली पाहायची. जिथं देवता म्हणून फुलांनी आपलं पूजन झालं तिथं दगड-काटे खाऊन मरण्याची पाळी आली. आपल्या कासेत शक्ती आहे रोज शिव्या ऐकायच्या; मार खायचा; आपल्या गो-जातीची बेअब्रू झालेली पाहायची. जिथं देवता म्हणून फुलांनी आपलं पूजन झालं तिथं दगड-काटे खाऊन मरण्याची पाळी आली. आपल्या कासेत शक्ती आहे पण या माकडांना कळेल तर पण या माकडांना कळेल तर भोगाल म्हणावं फळं, रडाल-रडाल भोगाल म्हणावं फळं, रडाल-रडाल हाय हाय करील\nमोरीला हे बोलणे पटले नाही. ती म्हणाली, “नका त्यांना शिव्याशाप देऊ. आपणाला दुःख होत आहे तेवढं पुरे. मानव सुखात राहो. दिलीप, वसिष्ठांची ती मुलं. कृष्ण भगवानाची बाळं. आज ना उद्या योग्य मार्गावर येतील. ते आंधळे झाले आहेत, म्हणून आपणही का आंधळ व्हायचं जर असं दोहो बाजूंनी, दोहो हातांनी पाप होऊ लागलं तर उद्धाराची, मोक्षाची उषा कधीच फाकणार नाही. पापाला आपल्या पुण्याईनं आपण वाढू देता कामा नये. मानव आज भुलला आहे. आपण मुक्या प्राण्यांनी अधिक तपस्या केली पाहिजे. ज्याला कळत त्याने तरी पदच्युत होऊ नये. जे जे होईल ते ते आपण सहन करु या. ज्या हातांनी आपल्यावर प्रेम केलं त्या हातांनी काठी मारु नये का जर असं दोहो बाजूंनी, दोहो हातांनी पाप होऊ लागलं तर उद्धाराची, मोक्षाची उषा कधीच फाकणार नाही. पापाला आपल्या पुण्याईनं आपण वाढू देता कामा नये. मानव आज भुलला आहे. आपण मुक्या प्राण्यांनी अधिक तपस्या केली पाहिजे. ज्याला कळत त्याने तरी पदच्युत होऊ नये. जे जे होईल ते ते आपण सहन करु या. ज्या हातांनी आपल्यावर प्रेम केलं त्या हातांनी काठी मारु नये का ज्यानं प्रेम केलं त्याला मारण्याचाही अधिकार आहे, आपण त्याचं पूर्वीच गो-प्रेम विसरता कामा नये. त्यानं आपणास माता म्हटल आहे. पुत्र वेडावाकडा झाला तरी माता प्रेम विरसणार नाही. ‘कुपुत्रो जायेत क्वचिदपी कुमाता न भवति ज्यानं प्रेम केलं त्याला मारण्याचाही अधिकार आहे, आपण त्याचं पूर्वीच गो-प्रेम विसरता कामा नये. त्यानं आपणास माता म्हटल आहे. पुत्र वेडावाकडा झाला तरी माता प्रेम विरसणार नाही. ‘कुपुत्रो जायेत क्वचिदपी कुमाता न भवति’ जोपर्य़ंत दुधाचा टाक देता येत आहे तोपर्यंत देऊ. त्याचं मंगल चिंतू. येऊल, ���रमेश्वर आपल्यासाठी धावून येईल. माझी आई सांगत असे, देव भक्ताला राखतोच राखतो.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2019/06/blog-post_962.html", "date_download": "2020-09-28T23:50:42Z", "digest": "sha1:IBAD7YDBPD2GS2QI6D2VQRWNLD6VIKAK", "length": 9726, "nlines": 50, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "वृक्षसंवर्धनासह प्लास्टीक मुक्तीच्या मार्गावरून निवृत्ती नाथांची पालखीची वाटचाल - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / नाशिक / महाराष्ट्र / वृक्षसंवर्धनासह प्लास्टीक मुक्तीच्या मार्गावरून निवृत्ती नाथांची पालखीची वाटचाल\nवृक्षसंवर्धनासह प्लास्टीक मुक्तीच्या मार्गावरून निवृत्ती नाथांची पालखीची वाटचाल\nसंत निवृत्ती नाथांची पालखी श्री त्र्यंबकेश्वर येथुन श्री क्षेत्र पंढरपुकडे मंगळवारी ( ता. 18) जून रोजी प्रस्थान करीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वारीच्या निमित्ताने वृक्ष लागवड, प्लास्टिक मुक्ती असे विधायक उपक्रम राबवत वारीची पाऊलवाट निराळी ठरणार आहे. वारीत सहभागी सामाजिक संस्था , सेवाभावी मंडळे, यांनी वारकऱ्यांना आपापल्या परीने मदत केली आहे. परंतु केवळ सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या या संस्थावर अधिक जबाबदारी न देता स्वतः पालकमंत्री ना. गिरीश महाजन ,भाजपातील, सर्व सन्माननीय स्थानिक आमदार, व खासदार महोदयांनी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या प्रश्नांना व पालखी सोहळ्यातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी सहभाग द्यावा, असे आवाहन, संत निवृत्तीनाथ संस्थांचे अध्यक्ष ह.भ. प. पंडित महाराज कोल्हे व पालखी सोहळा प्रमुख पुंडलीक थेटे केले आहे.\nसंतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखी महाराष्ट्रतील सात मानाच्या समजल्या जाणाऱ्या पालख्यांपैकी एक आहे परंतु नाथांच्या पालखी सोहळ्याकडे ज्या आस्थेने पाहायला हवे, तेवढे लक्ष दिले जात नाही आळंदीच्या धर्तीवर पालखी सोहळा हा महाराष्ट्रभर संस्मरणीय ठरावा, यासाठी राजकीय स्तरावर प्रयत्न करायला हवे असेही थेटे यांनी सांगितले.या वर्षीही चांदीच्या सजवलेल्या रथातून नाथांच्या पादुका पंढरपूरला नेण्यात येणार आहेत, त्यासाठी रथाची बैलजोडी निवडण्यातही आली आहे .श्रीराम वारकरी मंडळ मखमलबाद यांचे पालखी सोहळ्यासाठी सहकार्य राहणारअसून, अंबड येथील दत्तात्रेय दातीर, यांची बैलजोडी पालखी रथाला राहणार आहे.\nदुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीची कामे कमी आहेत, त्यामुळे पालखी सोहळयात यंदा अध��क वारकरी सहभागी होतील. येणारे वर्ष शेतकरी व शेतमजूराना सुखाचे जावे, यासाठी वारकरी विठुरायाच्या चरणी साकडे घालणार आहेत.\nपंढरपूरला जाणाऱ्या वारीत मोबाईल शौचालय असणार आहे. तसेच वारीच्या मुक्कामी भारनियमन करू नये, अशी मागणीही थेटे यांनी केली आहे. वारीच्या मार्गावर ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम आहे, त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा उपक्रम यंदाही अखंड राहणार आहे. प्रसार माध्यम वारीतील वृत्ताकन नेहमी मनापासून करत आलेले आहेत, यंदाही माध्यमांनी नाथांच्या पालखीची यथासांग माहिती प्रसारित करावी असे आवाहनही पंडित महाराज कोल्हे, पुंडलिकराव थेटे, त्रंबकराव गायकवाड, संजय महाराज धोंगडे , आदींनी केले आहे\nवृक्षसंवर्धनासह प्लास्टीक मुक्तीच्या मार्गावरून निवृत्ती नाथांची पालखीची वाटचाल Reviewed by Dainik Lokmanthan on June 12, 2019 Rating: 5\nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण ----------------- तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणा चे वाढते प्रमाण चिंताजनक पारनेर प्रतिनिधी - ...\nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह \nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 23 व्यक...\nपारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय \nपारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यामध्...\nपारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील रुई चोंडा येथे वाहून गेलेल्या पोलिसाचा शोध सुरु \nवाहून गेलेल्या पोलिसाचा पुन्हा शोध सुरु तहसीलदार तहसीलदार ज्योती देवरे नगर येथून शोध घेण्यासाठी आपत्कालीन वाहन मागवण्यात आले आहे -----------...\nपत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर\nपत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर अकोले/ प्रतिनिधी : अकोले तालुक्यातील चैतन्यपुर येथील आरोपी भगवान भाऊ हुलवळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/ipl-mumbai-indians-team-2020/", "date_download": "2020-09-29T01:20:23Z", "digest": "sha1:JR2YY22A7BZWF3YHWSBVKX44QOMO3G52", "length": 9263, "nlines": 108, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "असा असेल 2020 चा मुंबई इंडियन्स चा संघ. हा मोठा खेळाडू आहे ���ंघाबाहेर - IPL Mumbai Indians Team 2020", "raw_content": "\nअसा असेल 2020 चा मुंबई इंडियन्स चा संघ. हा मोठा खेळाडू आहे संघाबाहेर.\nजाणून घ्या २९ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nजाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nभारताची हि व्यक्ती इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत, एवढी होती संपत्ती\nजाणून घ्या २६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nजाणून घ्या रतन टाटांविषयी 8 महत्वपूर्ण गोष्टी\nजाणून घ्या २५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nबँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती आणि काही महत्वपूर्ण टिप्स\nजाणून घ्या २४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nअसा असेल 2020 चा मुंबई इंडियन्स चा संघ. हा मोठा खेळाडू आहे संघाबाहेर.\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे IPL २०२० भारतामध्ये होत नसून ती दुबई येथे होणार आहे, पण यावर्षीची IPL ची ट्रॉफी कोण स्वतःच्या नावावर करेल काही सांगितल्या जात नाही, पण प्रत्येक संघ हा २०२० च्या IPL साठी सज्ज आहे.\nआपणही कोणत्या न कोणत्या टीम ला समर्थन करत असणारच ना आपल्या महाराष्ट्रात क्रिकेटचे खूप फॅन पाहायला मिळतात, मग ती IPL च्या कोणत्याही टीमचे असो, पण आपण आज एका अश्या संघाविषयी माहिती पाहणार आहोत ज्या संघाने IPL ची ट्रॉफी ४ वेळा स्वतःच्या नावावर केलेली आहे.\nअसा असेल 2020 चा मुंबई इंडियन्स चा संघ. हा मोठा खेळाडू आहे संघाबाहेर – IPL Mumbai Indians Team 2020\nती आपल्या महाराष्ट्राची टीम म्हणजे मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्स ने आतापर्यंत स्वतःच्या नावावर ४ ट्रॉफी केल्या आहेत,\nआज त्या मुंबई इंडियन्स मध्ये कोणते खेळाडू २०२० ची IPL खेळण्यासाठी तयार असतील आपण ते पाहूया.\nअशी असणार मुंबई इंडियन्स ची १५ जणांची टीम.\n१) रोहित शर्मा (कर्णधार)\n२) क्विंटन डी कॉक\nया प्रकारे राहणार आहे मुंबई इंडियन्स ची टीम. टीम मध्ये कोणताही मोठा बदलाव नसून फक्त काही नवीन खेळाडूंना संधी दिल्या गेली आहे, त्याचबरोबर यावर्षी मुंबईचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आपल्याला पीच वर पाहायला मिळणार नाही.\nपण त्याच्या योर्कर ची भरपाई करताना जसप्रीत बुमारह आपल्याला दिसेल. IPL २०२० चा पहिला सामना मुंबई आणि चेन्नई या दोन टीम मध्ये खेळला जाणार आहे, सिझन १३ ची ��ुरुवात मागच्या वर्षीच्या फायनल टीम मध्ये खेळवल्या जाणार आहे,\n२०२० ची IPL हि १९ सप्टेंबर पासून सुरु होऊन १० नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आठ टीम मध्ये टक्कर होणार आहे, आणि जो या आठ टीम पैकी सर्वात चांगले प्रदर्शन करेल तोच २०२० च्या IPL चा विजेता बनणार.\nIPL मधील आपली आवडती टीम कोणती आहे. आम्हाला Comment मध्ये सांगायला विसरू नका, आपल्याला इतर टीमच्या खेळाडूंची यादी हवी असेल तर आम्हाला कळवा, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.\nआपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nAbout Fingerprints सध्या मोबाईल लॉक करण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे फिंगर प्रिंट सेन्सर. कमाल आहे ना, प्रत्येकाच्या हाताच्या प्रत्येक बोटांचे...\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nHow to Increase Child Brain Power पूर्वी अनेकांना झोपण्यापूर्वी वाचन करायची सवय होती. पूर्वी यासाठी की आता त्याची जागा मोबाईलने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/your-video?lang=en&limit=9&start=36", "date_download": "2020-09-29T01:34:12Z", "digest": "sha1:IZ3PT2ZBDOVNTNF7EDZ7E7UKJOZYGJQ6", "length": 3902, "nlines": 94, "source_domain": "bharat4india.com", "title": "तुमचे व्हिडिओ", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\n'होलीया में उडे रे गुलाल...'\nवेसावची पारू नेसली गो...\nएकविरा आई, तू डोंगरावरी...\nएकविरा आई, तू डोंगरावरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/kalabhairava-ashtakam/", "date_download": "2020-09-29T00:38:33Z", "digest": "sha1:O4QAGT4J25A2IZWLIWDQWV333W7CXFAE", "length": 17433, "nlines": 115, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "जीवन जगतांना येणाऱ्या अडथळ्याचे निवारण \"कालभैरवाष्टक\" - Kalabhairava Ashtakam", "raw_content": "\nजीवन जगतांना येणाऱ्या अडथळ्याचे निवारण “कालभैरवाष्टक”\nजाणून घ्या २९ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nजाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nभारताची हि व्यक्ती इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत, एवढी होती संपत्ती\nजाणून घ्या २६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nजाणून घ्या रतन टाटांविषयी 8 महत्वपूर्ण गोष्टी\nजाणून घ्या २५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nबँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती आणि काही महत्वपूर्ण टिप्स\nजाणून घ्या २४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nजीवन जगतांना येणाऱ्या अडथळ्याचे निवारण “कालभैरवाष्टक”\nमित्रांनो, आदि शंकराचार्य द्वारा संपादित कालभैरवाष्ट्क हे संस्कृत भाषेत संपादित केल्या गेलेले अष्टक असून, या अष्टकात कालभैरव यांच्या अंगी असलेल्या गुणांचे वर्णन तसचं, त्यांची स्तुती करण्यात आली आहे.\nया कालभैरव अष्टकाबाबत अशी मान्यता आहे की, कलयुगात जीवन जगतांना येणाऱ्या अडथळ्याचे निवारण करण्यासाठी त्वरित धावून येणारी देवता म्हणजे साक्षात भगवान महादेव रुपी कालभैरव होत.\nमित्रांनो, आज आपण देखील या लेखाच्या माध्यमातून भगवान कालभैरव यांची पूजा करण्यासाठी, तसचं त्यांना प्रसन्न करण्यासाठी पठन करण्यात येत असलेल्या कालभैरव अष्टकाचे लिखाण करणार आहोत. तसचं, त्यासंबंधी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.\nनारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥1॥\nभानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम्\nभीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥3॥\nभुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम्\nधर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुम्\nमृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥6॥\nअष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥7॥\nभूतसंघनायकं विशालकीर्तिदायकं काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुम्\nनीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥8॥\nभैरवअष्टकाचे नियमित पठन केल्याने होणारे फ़ायदे – Kalabhairava Ashtakam Benefits\nभगवान कालभैरव यांची आराधना केल्याने भूतबाधा, तांत्रिकबाधा या सारख्या समस्या नष्ट होतात. भगवान कालभैरव हे वैरागी असल्याने ते आपल्या भक्तांपासून दूर स्मशानांत निरंतर ध्यानिस्त बसलेले असतात, म्हणून त्यांना कालवैरागी देखील म्हटल जाते. भगवान कालभैरव यांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या सर्व समस्या नष्ट करण्यासाठी आपण नियमित भैरवअष्टकाचे नियमित पठन केले पाहिजे. या भैरव अष्टकाचे नियमित पठन केल्याने आपणास त्वरित लाभ होतो.\nशिवाय, आपल्यावर असलेल्या कुठल्याही प्रकारच्या वाईट शक्तींपासून, तसचं, भूत बाधा यासारख्या वाईट शक्तींपासून आपली सुटका होते.\nभगवान कालभैरव यांचे पूजन केल्याने आणि त्यांच्या अष्टकाचे पठन केल्याने आपल्या कुंडलीत असलेले राहू केतू यासरखे ग्रह देखील शांत होवून जातात. यासारख्या अनेक प्रकारच्या भावना लोकांच्या या कालभैरव अष्टकाबाबत आहेत.\nभगवान कालभैरव बद्दल दंतकथा – Kaal Bhairav Story\nनारद पुराणामध्ये भगवान कालभैरव यांची पूजा केल्याने मिळणाऱ्या लाभाचे वर्णन केले असून भगवान कालभैरव यांच्या उत्पत्ती संबंधित एक कथा देखील सांगण्यात आली आहे. त्यानुसार, एके दिवशी भगवान ब्रह्म, विष्णू, आणि महेश यांच्यात आपल्या तिघांपैकी सर्वशक्तिमान कोण याबाबत चर्चा सुरु होती.\nत्यांचा हा वाद मिटवण्यासाठी सर्व देवांची एक सभा बोलवण्यात आली. या सभेत त्रिदेवांपैकी सर्वश्रेष्ठ कोण विषयावर खूप चर्चा झाल्यानंतर देवतांनी दिलेल्या निष्कर्षाबाबत भगवान शिव आणि विष्णू सहमत होते. परंतु, भगवान ब्रह्म देव यांना हा निष्कर्ष अमान्य होता तसचं, त्यांनी भगवान महादेव यांना अपमानित सुद्धा केल होत.\nतेंव्हा भगवान महादेव यांनी भगवान ब्रह्म देव यांनी केलेल्या अपमानाच्या रागाच्या भारत विशाल महाकाय रूप धारण केले. त्यांचे वर्णन करावे तितके कमीच, शरीर पूर्णतः काळ्या कोळश्यासमान काळे भोर होते, तर डोळे जणू आग ओकल्या सारखे लाल भडक दिसत होते.\nहातात धातूचा दंड घेऊन ते काळ्याभोर रंगाच्या कुत्र्यावर स्वार होत त्या ठिकाणी प्रकट झाले होते. त्यांचे ते रूप पाहून सर्व देवगण धरधर कापू लागले. भीती पायी ते भगवान ���हेद्व यांची आराधना करू लागले.\nब्रह्म देवांनी केलेल्या अपमानाच्या रागात त्यांनी ब्रह्म देवाचे एक शीर कापून टाकले. तेंव्हा ब्रह्म देव भगवान महादेव यांना माफी याचना करू लागले.\nभगवान शंकर यांनी ब्रह्म देव यांना माफ करीत आपण धारण केलेल्या कालभैरव रुपा सह या भूलोकात वावरू लागले. कारण ब्रह्म देवाचे एक शीर कापल्याचे पाप त्यांना लागले होते. या पापापासून मुक्ती मिळण्यासाठी ते भटकत भटकत वाराणशी येथे आले त्याठिकाणी त्यांना आपण केलेल्या पापापासून मुक्ती मिळाली. अश्या प्रकारे भगवान शंकर यांच्या कालभैरव या अवताराबाबत पौराणिक कथा प्रसिद्ध आहे.\nभगवान कालभैरव यांना महाकालेश्वर या नावासोबत दंडाधिपती देखील म्हटल जाते. वाराणशी या ठिकाणी भगवान कालभैरव यांना आपल्या पापा पासून दंडामुळे मुक्ती मिळाल्याने त्यांना दंडपाणी सुद्धा म्हटल जाते. मित्रांनो, नारद पुराणामध्ये सांगितल्यानुसार, कलाष्ट्मीच्या दिवशी भगवान शंकर यांच्या कालभैरव या रूपाचा जन्म झाला होता.\nभगवान कालभैरव या नावाचा अर्थ होतो, भीती ला दूर पळविणारी देवता. यामुळे कलाष्ट्मीच्या दिवशी जे भाविक मनोभावे कालभैरव यांची आराधना करतात तसचं, कालभैरव अष्टकाचे पठन करतात त्यांची सर्व दुखे, पापे नष्ट होतात.\nतसचं, भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. काही लोकांचे असे म्हणणे आहे कि जर एखादा भाविक खूप काळापासून एकाद्या आजाराने त्रस्त असेल, तर त्याने या कालभैरव अष्टकाचे पठन केल्यास त्यांची सर्व पिडा नष्ट होवून तो पूर्ववत चांगला होतो.\nमित्रांनो, आपण सुद्धा या लेखात सांगितल्या प्रमाणे कालभैरव अष्टकाचे पठन केल्यास आपणास देखील त्याचा लाभ मिळू शकतो. वरील लेखात नमूद केलेली संपूर्ण माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळवली असून, खास आपल्या करिता या लेखाचे लिखाण केलं आहे.\nAdinath Chalisa जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभदेव यांना भगवान आदिनाथ म्हणून संबोधले जाते. तीर्थकार म्हणजे तीर्थाची रचना करणारे, तसचं,...\nचंद्रदेव मंत्र – Chandra Mantra\nChandra Dev Mantra देवी देवतांची आराधना करण्यासाठी मंत्र उच्चारण करणे ही हिंदू धर्मांतील फार प्राचीन प्रथा असून, ग्रंथांमधून सुद्धा याबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/women-beware-if-you-are-mobile-repair-then-take-care-nanded-news-330444", "date_download": "2020-09-29T02:15:20Z", "digest": "sha1:WI36FZXU3GGGELWADGIKMYFR74I5DWO5", "length": 17240, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "महिलांनो सावधान : मोबाईल दुरुस्तीसाठी देत असाल, तर अशी घ्या काळजी... | eSakal", "raw_content": "\nमहिलांनो सावधान : मोबाईल दुरुस्तीसाठी देत असाल, तर अशी घ्या काळजी...\nवकील महिलेलाच तिच्या डाटावरुन ब्लॅकमेल करणाऱ्या युवकाविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान व भारतीय दंड संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nनांदेड : मोबाईल दुरुस्तीसाठी दिल्यानंतर त्या मोबाईलमधील वैयक्तीक फोटो, व्हाटसअप संदेश, महत्वाचे क्रमांक आणि फेसबुकवरील संदेश आणि महत्वाचा डाटा मोबाईल दुरुस्तीवाल्या युवकांनी हॅक करुन घेतला. यानंतर वकील महिलेलाच तिच्या डाटावरुन ब्लॅकमेल करणाऱ्या युवकाविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान व भारतीय दंड संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २३ जूलै गणेशनगर वायपॉईन्ट येथे घडला. दुकानमालकाने त्या युवकास काढून टाकल्याचे सांगण्यात आले.\nशहराच्या गणेशनगर वायपॉईन्ट येथे राहणाऱ्या ॲड. आम्रपाली कुमठेकर यांचा मोबाईल नादुरुस्त झाला होता. यावेळी त्यांनी महात्मा फुले मार्केटमधील अरिहंत मोबाईल शॉपीवर जावून मोबाईल दुरुस्तीसाठी दुकानातील आशिष डावळे याच्याकडे दिला. त्याने मोबाईल दुरुस्त होण्यासाठी दोन दिवस लागतील असे सांगितल्यानंतर सदरची महिला निघून गेली. दोन दिवसांनी मोबाईल घेण्यासाठी आली. मोबाईल घेऊन ती निघून गेली. हा प्रकार ता. २३ जूलै रोजी घडला होता.\nकुटुंबाला ठार मारण्याची धमकी\nसदर महिलच्या मोबाईलमधील तिचा महत्वाचा डाटा, फेसबुक व व्हॉटसअपवरील संदेश आणि तिचे काही वैयक्तीक फोटो आपल्या मोबाईलमध्ये हॅक करुन घेतले. त्यानंतर त्या महिलेस तु मला जर बोलली नाहीस तर तुझा मोबाईल डाटा व्हाटसअपर व सोशल मिडीयावर टाकून व्हायरल करतो अशी धमकी दिली. त्यानंतर वकिल महिलेनी या प्रकरणाची शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांचा फोन त्याला जाताच तो चवताळला. पुन्हा तिला धमकी देणे सुरू केले. पोलिसात माझ्याविरुद्ध तक्रार का दिली म्हणून तुझ्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली.\nहेही वाचा - माणुसकीचा ओलावा आटला : चक्क मुख्याधिकाऱ्यांनी दिला, वृध्देच्या प्रेताला खांदा\nशिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा\nयानंतर मात्र नाहक त्रास देणाऱ्या आशिष डावळे विरुद्ध वकिल महिला अम्रपाली कुठेकर हिने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले. ता. चार आॅगस्ट रोजी तिच्या तक्रारीवरुन आशिष डावळेविरुद्ध माहिती तंत्रज्ञान व भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा युवक हा दुकानावरुन काढून टाकल्याने तो पोलिसांच्या जाळ्यात अजूनतरी अडकला नाही. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अनंत नरुटे करत आहेत.\nमहिलांनो ही घ्या काळजी\nमोबाईल आता प्रत्येक व्यक्तीचे जीवनावश्‍यक साधन झाले आहे. मोबाईल शिवाय सध्या तरी पासुद्धा हालत नसल्याचे दिसुन येते. गरीब ते श्रीमंतापर्यंत मोबाईल असतोच. त्या मोबाईलमध्ये आपले सर्व कागदपत्र, फोटो, वैयक्तीक माहिती तसेच संपर्क क्रमांक अपलोड करुन ठेवतो. यामुळे नादुरुस्त झालेला मोबाईल दुसुरस्तीसाठी दुकानावर देतांना आपला डाटा अगोदर आपल्या समोर काढून घ्यावा. तसेच आपल्या ओळखीच्या किंवा भरवश्‍याच्या दुकानावरच जावून दुरुस्ती करावी. जेणेकरुन आपल्या मोबाईल डाटाचा गैरवापर होणार नाही. याची महिलांसह सर्वच नागरिकांनी काळजी घ्या.\n- अनंत नरुटे,पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर पोलिस ठाणे, नांदेड.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक दीड महिन्यावर येऊन ठेपली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प आणि ‘डेमोक्रॅटिक’ पक्षातर्फे ज्यो बायडन आणि...\nसंजय राऊत यांचा ऑडिओ कोर्टात सादर; 'कंगनाचं नाव घेतलच नाही'\nमुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यातील वादा आता कोर्टात पोहोचलाय. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या वादावर...\nनिवडणुकीआधी आयकर बुडवणाऱ्या ट्रम्प यांचा केसांवरचा खर्च थक्क करणारा\nनवी दिल्ली- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 च्या निवडणुकीपूर्वी आपला आयकर (income tax) भरला नसल्याचे समोर आले आहे. त्यांनी 15...\nनिष्पक्ष तपासासाठी नव्या मेडिकल बोर्डाची करावी स्थापना\nमुंबई - अभिनेता सुशांतसिंग याच्या आत्महत्येच्या प्रकरणात सतत नवनवीन घडामोडी होत आहेत. अनेक कलावंत, निर्माते, दिग्दर्शक यांची नावे उघडकीस...\nरामलल्लानंतर आता श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद न्यायालयात; मशिद हटवण्याची मागणी\nमथुरा- अयोध्येतील राम मंदिराचे निर्माण सुरु झाले असताना आता मथुरेतील कृष्ण जन्म��ूमीचा मुद्दाही वेग घेण्याची शक्यता आहे. कृष्ण जन्मभूमी परिसरातील...\nबंगल्यासाठी डीएसकेंच्या ६ वर्षीय नातवाची न्यायालयात धाव\nपुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेतून बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके)...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/02/blog-post_294.html", "date_download": "2020-09-29T00:01:38Z", "digest": "sha1:6AGN3H444LFVS44SUPOENNSJ2XRLRU6D", "length": 6700, "nlines": 48, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "'करोना' चिकनमुळे नाही ; अफवांवर विश्वास नको! जिपच्या पशुसंवर्धन विभागाचे आवाहन - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / अहमदनगर / महाराष्ट्र / 'करोना' चिकनमुळे नाही ; अफवांवर विश्वास नको जिपच्या पशुसंवर्धन विभागाचे आवाहन\n'करोना' चिकनमुळे नाही ; अफवांवर विश्वास नको जिपच्या पशुसंवर्धन विभागाचे आवाहन\nविषाणूच्या बाधेमुळे अनेक नागरिकांचे बळी गेले. मात्र, विविध माध्यमांतून करोना विषाणूचा प्रादुर्भाव चिकनमुळे होत असल्याचा चुकीचा प्रसार केला जात असल्याचे निदर्शनास आले. यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असून, याबाबतची वस्तुस्थिती लोकांसमोर आणावी, अशी विनंती केली जात होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.\nयासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, आपल्याकडे कोणतेही मांस शिजवल्यानंतर खाण्यात येते. शिजवलेल्या अन्नात कोणताही विषाणू जिवंत राहूच शकत नाही. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन विभागाने केले आहे. यासाठी जिल्ह्यात मोहीम राबवण्यात येत आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी सांगितले. कोब्यांचे मांस खाल्ल्यास करोनाचा धोका आहे, ही पूर्णपणे अफवा आहे. नागरिकांनी याविषयी मनात असलेला संभ्रम दूर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.\n'करोना' चिकनम��ळे नाही ; अफवांवर विश्वास नको\nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण ----------------- तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणा चे वाढते प्रमाण चिंताजनक पारनेर प्रतिनिधी - ...\nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह \nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 23 व्यक...\nपारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय \nपारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यामध्...\nपारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील रुई चोंडा येथे वाहून गेलेल्या पोलिसाचा शोध सुरु \nवाहून गेलेल्या पोलिसाचा पुन्हा शोध सुरु तहसीलदार तहसीलदार ज्योती देवरे नगर येथून शोध घेण्यासाठी आपत्कालीन वाहन मागवण्यात आले आहे -----------...\nपत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर\nपत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर अकोले/ प्रतिनिधी : अकोले तालुक्यातील चैतन्यपुर येथील आरोपी भगवान भाऊ हुलवळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/marathwada/shivsena-mla-sanjay-shirsat-tender-process-dispute-with-shivsainiks-money-matter-mhak-430489.html", "date_download": "2020-09-29T01:28:00Z", "digest": "sha1:OJGRAQTGAXERTMESPUI2647327MSVDVD", "length": 20724, "nlines": 187, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रस्त्याच्या टेंडरवरून शिवसेनेच्या आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, shivsena mla sanjay shirsat tender process dispute with shivsainiks money matter mhak | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 न��्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nरस्त्याच्या टेंडरवरून शिवसेनेच्या आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विचारले प्रश्न\nIPL 2020 : थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी,\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\nरस्त्याच्या टेंडरवरून शिवसेनेच्या आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nटेंडर भरू नये यासाठी आमदार सिरसाट यांच्याकडून मारहाण झाली असा आरोप करण्यात आलाय.\nऔरंगाबाद 22 जानेवारी : राज्यात ज्या पक्षाचे सरकार येते त्या पक्षाच्या नेते आणि कार्यकर्ते यांच्यात कमाईसाठी चढाओढ सुरू होते. या चढाओढीतून मग होतात पक्षांर्गत स्पर्धा, भांडणं आणि मारामारी. असाच प्रकार औरंगाबादेत घडला आहे. रस्त्याचं टेंडर घेण्यावरून शिवसेना आमदार आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये राडा झाला. आमदार आणि कार्यकर्त्यांची चक्क रस्त्यावर मारामारी झालीय. आमदार आहेत औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय सिरसाट आणि माजी नगरसेवक सुशील खेडकर. या प्रकरणी खेडकर यांनी आमदार सिरसाट यांच्या विरोधात मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.\nसातारा देवळाई भागातील 2 कोटींच्या रस्त्याच्या कामाचे टेंडर सुशील खेडकर यांनी नियमानुसार भरले. मा��्र खेडकर यांचे टेंडर सार्वजनिक बांधकाम विभागाने लगेच अपात्र ठरवले. हा खटाटोप फक्त आमदार सिरसाट यांच्या मर्जीच्या ठेकेदाराला काम मिळावे यासाठी मला अपात्र ठरवले असा आरोप खेडकर यांनी केला. हे प्रकरण आपल्या अंगलट येईल असं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आल्यावर त्यांनी सर्व टेंडर प्रक्रिया रद्द केली.\nआदित्य ठाकरे ठाकरे न्याय द्या, नाही तर जलसमाधी घेणार; रिव्हर राफ्टींग बंद\nआणि नव्याने टेंडरसाठी निविदा काढली. त्यानंतर टेंडर भरू नये यासाठी आमदार सिरसाट यांच्याकडून मारहाण झाली असा आरोप खेडकर यांनी केलाय. हे प्रकरण औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या पर्यंत गेले. त्यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना प्रकरण मिटवण्याचे आदेश दिले. हे भांडण आमच्या घरातील आहे आणि ते औरंगाबाद किंवा मातोश्री वर मिटवले जाईल अशी प्रतिक्रिया खैरे यांनी दिली होती. तर आमदार सिरसाट यांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.\nनाईट लाईफला ठाकरे सरकारची तत्वत: मंजुरी, भाजप म्हणते...ही तर किलींग नाईट\nया आधी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आत्ताच आम्ही सत्तेवर आलोय. अजुन खिसे गरम व्हायचे आहेत असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून वादही झाला होता. आता हे आमदारांच्या हाणामारीचं प्रकरण घडल्याने विरोधकांना आयतीच संधी मिळाली आहे.\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली ��ोंब साठवण्याची नवी पद्धत\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/aurangabad-municipal-corporation-rada-over-imtiyaz-jaleels-congratulation-proposal-71976.html", "date_download": "2020-09-29T00:22:24Z", "digest": "sha1:PZJW3LD2PQC67J3UQJUKK3ALWSZ6ZIA2", "length": 15865, "nlines": 193, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरुन औरंगाबाद मनपात राडा", "raw_content": "\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nइम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरुन औरंगाबाद मनपात राडा\nइम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरुन औरंगाबाद मनपात राडा\nऔरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज चांगलाच गोंधळ झाला. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा सत्कार आणि अभिनंदनासाठी एमआयएमचे नगरसेवक आक्रमक झाले.\nदत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद\nऔरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज चांगलाच गोंधळ झाला. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा सत्कार आणि अभिनंदनासाठी एमआयएमचे नगरसेवक आक्रमक झाले. जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र त्याला अन्य पक्षातील नगरसेवकांनी विरोध केला. थेट महापौरांनीही त्याला विरोध दर्शवला. या सर्व प्रकारानंतर एमआयएम नगरसेवकांनी सभागृहात घोषणाबाजी करत सभागृहाचं कामकाज बंद पाडलं. याशिवा पाणी प्रश्नावरुन भाजप नगरसेवकांनी राजदंड पळवल्यामुळे अभूतपूर्व प्रसंग पाहायला मिळाला. या सर्व राड्याप्रकरणी 6 नगरसेवकांना 1 दिवसासाठी निलंबित करण्यात आलं.\nदुसरीकडे पाण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनीही सभागृहात महापौरांसमोर ठिय्या मांडला. भाजप नगरसेवकही पाण्यासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.\nयादरम्यान नगरसेवकांनी राजदंड पळ��ला. सत्तेत सहभागी असलेल्या भाजप सदस्यांनी राजदंड पळवला.महापालिकेत आधी पाण्यावरुन अभूतपूर्व गोंधळ झाला. मग इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या ठरवावरुनही राडेबाजी पाहायला मिळाली.\nपंतप्रधान मोदींचा अभिनंदनाचा ठराव पण एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या ठरवाला टोलवा टोलवी होत असल्याचा आरोप एमआयएम नगरसेवकांनी केला.\nऔरंगाबादमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्याचा बदला म्हणून शिवसेना-भाजप अभिनंदन प्रस्तावाला विरोध करत आहेत, असा आरोप एमआयएम नगरसेवकांनी केला. इतकंच नाही तर सातत्याने MIM नगरसेवकांवर अन्याय केला जातो, त्यामुळे आम्ही हायकोर्टात धाव घेऊन महापौरांना हटवण्याची मागणी करणार आहोत, असं एमआयएम नगरसेवक आरिफ हुसैनी यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं.\nMIM सोबत युतीने महाराष्ट्रात सुरुवात, आता देशात नवे राजकीय समीकरण,…\n'नाणार'मध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनाच भूखंडाचे श्रीखंड; निलेश राणेंचा दावा\nशिवसेना खासदार विनायक राऊतांची कोरोनावर मात, नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज\n\"एकनाथ खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाचा विचार करायला हरकत नाही\"\n'पहले मंदिर फिर सरकार' म्हणणारे मुख्यमंत्रीच मंदिरात जाऊ देत नाहीत,…\nमंदिरं उघडण्यासाठी भाजप, वंचित, एमआयएमनंतर मनसे मैदानात, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना…\nमंदिरं उघडण्यात सरकारला आकस का नाईलाजाने मंदिर प्रवेश करावा लागेल,…\nमध्य प्रदेशातील शिवसेना नेत्याची गोळी झाडून हत्या\n\"मराठा आणि राजपुतांचं देशासाठी बलिदान, राजपुतांनाही सरसकट आरक्षण द्या\"\nEXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट,…\nएकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही\nभाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप\nGupteshwar Pandey | गुप्तेश्वर पांडेंचा चकवा, भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत,…\nDhangar reservation Live : ..तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या…\nMI vs KKR | IPL 2020 : रोहितचा धमाका, मुंबईचा…\nएकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रा��ील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/congress-candidate", "date_download": "2020-09-29T01:33:29Z", "digest": "sha1:4AC6SV65CITMPRQYXHZMIFUB7FKUFJMR", "length": 12234, "nlines": 184, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "congress candidate Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nMLC Polls | राजेश राठोड की राजकिशोर मोदी\nविधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या वतीने राजेश राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. (Congress MLC Candidate Rajesh Rathod)\nMLC Poll 2020 | विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला\nभाजपच्या पहिल्या विद्यमान आमदाराचा पराभव\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Maharashtra Assembly Election Result) सुरू असून भाजपच्या पहिल्या विद्यमान आमदाराचा पराभव (BJP sitting MLA defeated) झाला आहे.\nतिकीट जाहीर केलेल्या क���ँग्रेस उमेदवाराची निवडणुकीतून माघार\nस्वभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दत्ता सामंत यांना पाठिंबा देत असल्याचं काका कुडाळकर (Congress Candidate Kaka Kudalkar) यांनी जाहीर केलंय.\nधीरज देशमुखांना तिकीट, रितेश देशमुख सहकुटुंब तुळजाभवानीला\nधीरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून काँग्रेसची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर संपूर्ण देशमुख कुटुंबाने तुळजाभवानीचा आशीर्वाद घेतला.\nवंचित आघाडीला रोखण्यासाठी काँग्रेसचा मेगाप्लॅन\nयेत्या निवडणुकीत राज्यात वंचित आघाडीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी काँग्रसने नवा मेगाप्लॅन तयार केला आहे.\nप्रियांका गांधींनी प्रचार केलेल्या 97 टक्के जागांवर काँग्रेसचा पराभव\nनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले आहे. एकीकडे एनडीए सत्तास्थापनेचा दावा करत असताना, काँग्रेसमध्ये मात्र मतभेदाचे वातावरण दिसत\nनांदेडकरांना गृहीत धरणं महागात, अशोक चव्हाणांच्या पराभवाचं सखोल विश्लेषण\nनांदेड : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ल्यात पराभव झाल्याने नांदेडची चर्चा राष्ट्रीय पातळीवरही झाली. 40148 मताधिक्य घेत भाजपने नांदेडची जागा जिंकली. वंचित बहुजन आघाडीने\nकाँग्रेसच्या एकनाथ गायकवाडांचा पराभव करत राहुल शेवाळे दुसऱ्यांदा विजयी\nकाँग्रेसचंच सरकार येणार, नाना पटोले यांचा दावा\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभा��ी पीएमपीएमएल संकटात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.beinghistorian.com/2020/09/15/petrol-price-slash-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A4%96%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%97-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2020-09-28T23:49:03Z", "digest": "sha1:NFB7VXVZ46OZRTDGP3PAD6NIZTTQGDMW", "length": 9138, "nlines": 86, "source_domain": "www.beinghistorian.com", "title": "petrol price slash: खूशखबर; सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलमध्ये मोठी कपात – petrol diesel price slash second consecutive day | Being Historian", "raw_content": "\nमुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमधील घसरणीने तेल आयातीचा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात मोठी कपात केली. आज मंगळवारी कंपन्यांनी पेट्रोल दरात १७ पैसे आणि डिझेलमध्ये २२ पैशांची कपात केली. सोमवारी पेट्रोल १४ पैसे आणि डिझेल १५ पैशांनी स्वस्त झाले होते.\nआर्थिक अनिश्चितता; जागतिक बाजारात सोन्याला झळाळी\nआजच्या दर कपातीनंतर मुंबईत सोमवारी पेट्रोल दर प्रती लीटर ८८.२१ रुपये आहे. तर डिझेल ७९.०५ रुपये झाले आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.५५ रुपये असून डिझेलचा भाव ७२.५६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.५७ रुपये असून डिझेल ७७.९१ रुपये झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल ८३.०६ रुपये आहे. डिझेल ७६.०६ रुपये प्रती लीटर झाला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ४० डॉलर प्रती बॅरलच्या आसपास आहे.\nगुंतवणूक;’सप्टेंबर’मध्ये या शेअरमधील गुंतवणूक ठरेल फायदेशीर\nपेट्रोलियम कंपन्यांनी मागील चार दिवसांत तिसऱ्यांदा इंधन दर कमी केल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.देशात पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त आहेत. २०१० मध्ये सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तर २०१४ मध्ये डिझेल दर न���यंत्रणमुक्त करण्यात आले.१६ मार्चपासून पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. ३० जुलै रोजी दिल्ली सरकारने डिझेलमध्ये ८.३६ रुपये शुल्क कपात केली. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रती लीटर ७३.५६ रुपये प्रती लीटर झाला होता.\n‘हॅपिएस्ट माइंड्स’IPO; ‘शेअर अलॉटमेंट’बाबत अशी मिळवा माहिती\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर ७८ टक्के आहे. देशात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण करोनातून बरे होत आहेत. ‘गेल्या २४ तासांत ७७ हजार ५१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. देशात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ लाख ८० हजार १०७ इतकी आहे. बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यांच्यातील फरक सातत्याने कमी होत आहे,’ असे आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. देशातील बरे झालेल्या रुग्णांपैकी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तसेच तमिळनाडू या राज्यांतील रुग्ण ६० टक्के आहेत. देशातील सक्रिय रुग्णसंख्या ९ लाख ८६ हजार ५९८ असून, देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४८ लाख ४६ हजार ४२७ इतकी झाली आहे.\nवाचा : कर्जे झाली स्वस्त; सेंट्रल बॅंकेने केली व्याजदर कपात\nशहर पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)\nसुशांतसिंह राजपूत: सुशांतच्या फार्महाउसवर NCB चा छापा; हुक्का, अॅश ट्रेसह मिळाल्या अनेक गोष्टी – sushant singh rajput farmhouse at pawna lake ncb recovers hookah ash trays medicines\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/srilanka-mahinda-rajpakshe-take-oath-prime-minister-331854", "date_download": "2020-09-29T01:27:30Z", "digest": "sha1:SQHDFHUUMM6RGX723QBT2LFSLGK3TGLT", "length": 15665, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "श्रीलंकेत महिंदा राजपक्षे चौथ्यांदा पंतप्रधान; घराण्याची सत्ता कायम | eSakal", "raw_content": "\nश्रीलंकेत महिंदा राजपक्षे चौथ्यांदा पंतप्रधान; घराण्याची सत्ता कायम\nराजपक्षे यांच्या श्रीलंका पीपल्स पार्टी (एसएलपीपी) या पक्षाने नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला. ‘एसएलपीपी’ने दोन तृतीयांश बहुमत मिळविले. त्यामुळे घटनेत सुधारणा करून राजपक्षे घराण्याची सत्ता कायम ठेवण्याचा मार्गही मोकळा झाला.\nकोलंबो, ता.९ : श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी देशाचे १३ वे पंतप्रधान म्हणून आज शपथ घेतली. उत्तर कोलंबोतील उपनगर असलेल्या केलानियामधील ‘राजमहा विहारय’ या प्राचीन बौध्द मंदिरात शपथविधीचा सोहळा संपन्न झाला. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष, आतषबाजी केली. ७४ वर्षीय राजपक्षे यांना त्यांचे बंधू आणि देशाचे अध्यक्ष गोटबया राजपक्षे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.\nराजपक्षे यांच्या श्रीलंका पीपल्स पार्टी (एसएलपीपी) या पक्षाने नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला. ‘एसएलपीपी’ने दोन तृतीयांश बहुमत मिळविले. त्यामुळे घटनेत सुधारणा करून राजपक्षे घराण्याची सत्ता कायम ठेवण्याचा मार्गही मोकळा झाला. महिंदा राजपक्षे यांची श्रीलंकेचे पंतप्रधानपद भूषविण्याची ही चौथी वेळ आहे.\nहे वाचा - भारतीय भूखंड वेगानं सरकतोय; अफ्रिका, अटलांटिकापासून जातोय दूर\nसरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. भारताचे श्रीलंकेतील उच्चायुक्त गोपाल बागले यांनीही राजपक्षे यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिले. नूतन पंतप्रधानांना शुभेच्छा देणारे ते पहिलेच राजदूत ठरले. यावेळी बागले यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेत यशस्वीरित्या निवडणूका पार पाडल्याबद्दल श्रीलंकेचे सरकार, नागरिक, आणि ‘एसएलपीपी’चे अभिनंदन केल्याची आठवणही करून दिली. मोदी यांनीपक्षाला शुभेच्छा दिल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.\nराजपक्षेंच्या राजकीय कारकीर्दीचा सुवर्ण महोत्सव\nश्रीलंकेचे नूतन पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी जुलैमध्ये नुकतीच आपल्या राजकीय कारकीर्दीची ५० वर्षे पूर्ण केली. ते १९७० मध्ये वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी खासदार म्हणून निवडून गेले. आत्तापर्यंत त्यांनी श्रीलंकेचे अध्यक्षपद दोनदा भूषविले असून तीन वेळा देशाचे पंतप्रधानही राहिले आहेत.\nहे वाचा - धमकी देणाऱ्या पाकिस्तानला सऊदी अरेबियाने दिला झटका\nएप्रिल २००४ ते नोव्हेंबर २००५\nनोव्हेंबर २०१९ ते ५ ऑगस्ट २०२०\nश्रीलंकेची राजधानी कोलंबोच्या उत्तरेकडील हे मंदिर केलानिया मंदिर म्हणूनही ओळखले जाते. मंदिराच्या संकेतस्थळानसार सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचे हे प्राचीन मंदिर श्रीलंकेतील अनेक सत्ताधीशांच्या उदय आणि अस्ताचे साक्षीदार आहे. देशातील राजकीय सत्तांशी मंदिराचा घनिष्ठ संबंध असल्याचे मानले जाते. मंदिराच्या उदयाबरोबर राजकीय सत्तांचाही उदय होतो, अशीही एक म्���ण प्रचलित आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनामपूरला कांद्याला विक्रमी भाव शेतीमालाच्या लिलावानंतर शेतकऱ्यांची देयके अदा\nनाशिक / नामपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुमारे ८३० वाहनांतून सुमारे १२ हजार क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली. कांद्याला चार...\nकांदा निर्यात बंदी: देवेंद्र फडणवीसांचं केंद्र सरकारला पत्र लिहून साकडं\nमुंबईः केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी करत याबाबतची माहिती दिली...\nकांदा निर्यातबंदीबाबत भाजप खासदार उदयनराजे आक्रमक\nसातारा : कोरोना व इतर कारणांमुळे आवक कमी झाल्यामुळे कांदा चांगलाच भाव खाऊ लागला आहे. किरकोळ स्वरुपात कांद्याची विक्री ४० रुपये किलोने होत आहे....\n साडेचार कोटींची उलाढाल आली अडीच कोटींवर; अनेक \"टेक्‍स्टाईल' बंदच\nसोलापूर : लॉकडाउननंतर सुरू झालेला यंत्रमाग उद्योग तीन महिन्यांनंतरही रुळावर आला नाही. अवघी 60 टक्के उत्पादने सुरू असून, छोट्या उद्योजकांनी कारखाने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/new-planet-discovered-similar-to-earth/", "date_download": "2020-09-28T23:46:52Z", "digest": "sha1:FJSLFNO5V32VGAQP2SKBJ4M3YOQPYBGO", "length": 14077, "nlines": 92, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "वैज्ञानिकांना ब्रह्मांडात सापडला पृथ्वीसारखा दुसरा ग्रह! संपूर्ण माहिती जाणून घ्या या लेखाद्वारे", "raw_content": "\nवैज्ञानिकांना ब्रह्मांडात सापडला पृथ्वीसारखा दुसरा ग्रह संपूर्ण माहिती जाणून घ्या या लेखाद्वारे\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nजाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nभारताची हि व्यक्ती इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत, एवढी होती संपत्ती\nजाणून घ्या २६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nजाणून घ्या रतन टाटांविषयी 8 महत्वपूर्ण गोष्टी\nजाणून घ्या २५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nबँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती आणि काही महत्वपूर्ण टिप्स\nजाणून घ्या २४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nपहा काय करतोय लहानपणीचा जुनियर जी. अशी आहे आताची लाईफ.\nवैज्ञानिकांना ब्रह्मांडात सापडला पृथ्वीसारखा दुसरा ग्रह संपूर्ण माहिती जाणून घ्या या लेखाद्वारे\nरात्री आकाशाकडे पहिल्या नंतर आपल्याला बरेचश्या चांदण्या लुकलूकताना दिसतात, आणि आपण जर दुर्बीण चा वापर केला तर आपल्याला काही ग्रहांना सुध्दा दुर्बीणचा वापर करून चांगल्या प्रकारे पाहता येत. आणि आपल्याला जर ब्रह्मांडातील गोष्टींना जाणून घेण्याची आवड असेल तर आपल्याला ब्रह्मांडाविषयी बऱ्याच गोष्टी माहिती असतील. आणि नेहमी एक प्रश्न पडला असेलच की आपल्या पृथ्वी सारखा दुसरा कोणता ग्रह ब्रह्मांडात असेल का आणि असेल तर त्या ग्रहावर जीवन अस्तित्वात असेल का\nह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला नेहमी हवी असतात. कारण प्रत्येकाला आपल्या सारखे असलेले जग पाहायला आवडेल. तर याच प्रकारे काही थोडीशी माहिती वैज्ञानिकांच्या हाती लागली आहे. आणि आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की वैज्ञानिकांनी असा कोणता ग्रह शोधून काढला आहे ज्यावर पृथ्वीसारखे जीवन असू शकते. आशा करतो आपल्याला हा लेख वाचायला आवडेल. तर चला पाहूया..\nवैज्ञानिकांना पृथ्वीसारखा ग्रह सापडला – New Planet Discovered Similar to Earth\nबरेच दिवासापासून वैज्ञानिक एकाच गोष्टीवर संशोधन करत होते की पृथ्वीसारखा एखादा मिळता जुळता ग्रह सापडतो का आणि खूप दिवसांच्या मेहनती नंतर वैज्ञानिकांना असा एक ग्रह सापडला. ज्या ग्रहावर पाण्याचे अंश सापडू शकतात. वैज्ञानिकांचे असे मत आहे की या ग्रहावर मुभलक प्रमाणात पाणी उपलब्ध असू शकते आणि त्या पाण्यामुळे त्या ग्रहावर जीवन असण्याची संभावना असू शकते.\nलंडन मधील वैज्ञानिकांचे असे मत आहे की आपल्या सुर्यमालेच्या बाहेर एक असा ग्रह आहे जो आपल्या पृथ्वीपासून १०० प्रकाश वर्ष दूर आहे. आणि तो सुध्दा आपल्या पृथ्वीसारखा एखाद्या चमकणाऱ्या ताऱ्याच्या आजूबाजूला फिरत आहे. वैज्ञानिकांचे असे मत आहे की या ग्रहाचे वजन पृथ्वीपेक्षा आठ पटीने जास्त असेल. आतापर्यंत सापडलेले सर्व ग्रह जायंट असे होते. म्हणजेच त्यांच्यावर गॅस ची मात्रा जास्त प्रमाणात असल्याने कोणत्याही प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते. आणि काही ग्रहांवर खूप मोठ्या टेकड्या आढळल्या होत्या, आणि पृथ्वी सारखा एखादा ग्रह आढळला ही तरीही त्यावर पाणी हे एकतर बर्फाच्या रुपात असेल नाही तर वाफेच्या रुपात. यामागचे कारण असेल की प्रकाशाचे त्या ग्रहासाठी लागणारे अस्तित्व.\nपण वैज्ञानिकांना सापडलेल्या या K2-18b नावाच्या या ग्रहावर वैज्ञानिकांना पाण्याची संभावना दिसली आहे. नॅचुरल अस्ट्रोनॉमी मध्ये छापण्यात आलेल्या बातमीनुसार या ग्रहावर पाण्याची पुरेपूर संभावना व्यक्त केल्या जात आहे आणि पाणी आहे तर त्या ग्रहावर जीवन असण्याची सुध्दा संभावना असू शकते. कारण हा ग्रह सुध्दा पृथ्वीसारखा त्याच्या ताऱ्यापासून तेवढाच दूर आहे जेवढी पृथ्वी सूर्यापासून.\nआतापर्यंत शोधलेल्या ४००० ग्रहांपैकी हा असा ग्रह आहे ज्याचा पृष्ठभाग हा पृथ्वीसारखा दिसून येतो. आणि पृथ्वीसारखा असल्याने यावर पाण्याची संभावना व्यक्त केल्या जात आहे पण माणूस या ग्रहावर सध्याच्या परिस्थितीत जाऊ शकत नाही. कारण पृथ्वीपासून हा ग्रह खूप दूर असल्याचे सांगितल्या जात आहे.\nयूनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडन चे वैज्ञानिक जियोवाना टिनेटी यांनी सांगितले की या ग्रहावर पाण्याची संभावना आहे, पण या ग्रहावर पृथ्वीवर असणारे समुद्र नसुही शकतात किंवा असूही शकतात. परंतु पाण्याची पुरेपूर संभावना दिसून येते.\nवरील लेखात आपण पाहिले की पृथ्वीसारखा सुध्दा एक ग्रह वैज्ञानिक लोकांना मिळाला आहे, याबाबत आणखी काही नवीन माहिती मिळाली तर आम्ही आपल्यासाठी अवश्य घेऊन येऊ. तर अशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्या नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.\nआपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद \nखर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि ��ला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nAbout Fingerprints सध्या मोबाईल लॉक करण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे फिंगर प्रिंट सेन्सर. कमाल आहे ना, प्रत्येकाच्या हाताच्या प्रत्येक बोटांचे...\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nHow to Increase Child Brain Power पूर्वी अनेकांना झोपण्यापूर्वी वाचन करायची सवय होती. पूर्वी यासाठी की आता त्याची जागा मोबाईलने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/maharashtra-tourism-development-corporation-will-renovate-tourism-in-nagpur-and-wardha/", "date_download": "2020-09-28T23:53:14Z", "digest": "sha1:ZOOR2226SL6BV2VDXP7R66YTFAYXO6I3", "length": 13208, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates ताडोबा पर्यटनाला येणार नवं रूप", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nताडोबा पर्यटनाला येणार नवं रूप\nताडोबा पर्यटनाला येणार नवं रूप\nमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे राज्यभरात पर्यटनाचा प्रचार करण्यात येतो. पर्यटकांना उत्तम अनुभव उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ नागपूर व वर्धा येथील रिसॉर्टचे नूतनीकरण करणार आहे.\nनागपूर या संत्र्यांच्या शहरात पर्यटक मोठ्या संख्येने येतात. दीक्षाभूमी, अदासा गणेश मंदीर, सीताबर्डी किल्ला, फुटाला तलाव, अंबाझरी, जामा मशीद, मिहान कार्गो हब, शून्य मैल आणि ड्रॅगन पॅलेस मंदीर अशी अनेक ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे या ठिकाणी आहेत. या ठिकाणांना भेट देण्यासाठी पर्यटक वर्षभर नागपूरमध्ये येत असतात. या पर्यटन स्थळांव्यतिरिक्त या शहराला हरितकिनार लाभली आहे आणि या शहरात अनेक बागिचे व उद्याने आहेत. कस्तुरचंद पार्क, राजभवनातील जैवविविधता उद्यान इत्यादी ठिकाणी आनंदात वेळ घालवता येतो. ताडोबा हा नागपूरमधील एक समृद्ध व्याघ्रप्रकल्प आहे. ताडोबामध्ये मोहरली व पळसगावमध्ये मचाण पर्यटन सुरू करण्यात आले आहे, जेणेकरून पर्यटकांना उत्तम सुविधा आणि दृश्ये पाहायला मिळावीत.\nत्याचप्रमाणे वर्धा येथील सेवाग्राम आश्रम, बोर व्याघ्र प्रकल्प, लक्ष्मी नारायण मंदीर आणि गिराड दर्गा गेट पाहण्यासाठी पर्यटक ���ेतात. नागपूर आणि वर्धा येथील रिसॉर्टचे नूतनीकरण केल्यास पर्यटकांना अधिक चांगला परिसर अनुभवायला मिळेल आणि येथील वास्तव्य अधिक संस्मरणीय होईल. या प्रयत्नांच्या माध्यमातून एमटीडीसी या ठिकाणचा सांस्कृतिक गाभा आणि वारसा यांचे जतन करत आहे आणि त्याला चालना देत आहे.\nयावर प्रतिक्रिया देताना एमटीडीसीच्या उत्सव, प्रसिद्धी आणि जनसंपर्क विभागातील वरिष्ठ व्यवस्थापक श्री. दिनेश कांबळे म्हणाले, “आधुनिक पर्यटकांना निवांतपणा आणि हवा असतो. नागपूर आणि वर्धा येथील रिसॉर्टचे नूतनीकरण करून आम्ही पर्यटकांना आल्हाददायक वातावरण उपलब्ध करून देऊ इच्छितो. नागपूर आणि वर्धा येथील रिसॉर्टजवळच अनेक आकर्षक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे येथे येणारे पर्यटन पर्यटनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतील, असा मला विश्वास आहे.\nपर्यटन हे राज्यातील वेगाने प्रगती करणारे क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळते आणि या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. राज्यातील पर्यटन क्षेत्राचा विकास करणे या उद्दिष्टाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) स्थापन करण्यात आले. स्थापनेपासूनच पर्यटन स्थळांचा विकास आणि देखभाल यात एमटीडीसी आघाडीवर राहिले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील विविध ठिकाणी या महामंडळातर्फे रिसॉर्ट चालविण्यात येतात. पर्यटकांना सहकार्य करण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी माहिती केंद्रे सुरू केली आहेत. या माहिती केंद्रांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, तेथे जाण्यासाठी उपयुक्त ठरणारे नकाशे, महाराष्ट्र पर्यटन मार्गदर्शक पुस्तिका आणि पर्यटन पुस्तके वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.\nमहाराष्ट्र हे भारतातील पर्यटनाचे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. येथे स्वच्छ सागरकिनारे, अभयारण्ये, थंड हवेची ठिकाणे, नैसर्गिक गुंफा, धबधबे, भव्य किल्ले, विविधरंगी महोत्सव, प्राचीन तीर्थस्थळे, वस्तुसंग्रहालये आणि ऐतिहासिक स्थळे आहेत.\nअधिक माहितीसाठी खालील ठिकाणी भेट द्या: http://www.maharashtratourism.gov.in/\nPrevious ‘जागतिक दिव्यांग दिन’: दिव्यांगांची ‘ही’ हिंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक\nNext धुळे, नगरमध्ये महापालिकेसाठी आज मतमोजणी\nकोरोनाग्रस्तांच्या सेवेत व्यस्त डॉक्टरांच्या मुलीची कविता\nअर्थव्यवस्था सुधारण्��ासाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन\nलॉकडाऊनमुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया उशिरा\nकोरोनाग्रस्तांच्या सेवेत व्यस्त डॉक्टरांच्या मुलीची कविता\nवांद्रे स्टेशनबाहेर लॉकडाऊनच्या विरोधात हजारोंची गर्दी\nगृहमंत्रालय २४ तास सुरू ठेवण्याचे अमित शहा यांचे आदेश\n‘येथे’ १७ एप्रिलपासून मद्यविक्रीला परवानगी\n‘रडा, माझ्या देशवासियांनो’, चिदम्बरम यांची मोदींवर टीका\nकोरोनामुळे मानसिक आजारात वाढ\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nकोरोनाग्रस्तांच्या सेवेत व्यस्त डॉक्टरांच्या मुलीची कविता\nवांद्रे स्टेशनबाहेर लॉकडाऊनच्या विरोधात हजारोंची गर्दी\nगृहमंत्रालय २४ तास सुरू ठेवण्याचे अमित शहा यांचे आदेश\n‘येथे’ १७ एप्रिलपासून मद्यविक्रीला परवानगी\n‘रडा, माझ्या देशवासियांनो’, चिदम्बरम यांची मोदींवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/kamran-akmal-on-playing-for-india-or-australia-lashes-out-at-pcb-mhpg-430595.html", "date_download": "2020-09-29T02:16:11Z", "digest": "sha1:IK2U57MPVR7PHIMYBXZRITACEZHOBAMY", "length": 21235, "nlines": 190, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारताकडून खेळण्यासाठी पाकचा दिग्गज खेळाडू उत्सुक! विराट देणार संधी? kamran akmal on playing for india or australia lashes out at pcb mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहन��� मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nभारताकडून खेळण्यासाठी पाकचा दिग्गज खेळाडू उत्सुक\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विचारले प्रश्न\nIPL 2020 : थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी,\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nभारताकडून खेळण्यासाठी पाकचा दिग्गज खेळाडू उत्सुक\nगेली 18 वर्ष भारताविरुद्ध खेळणारा हा फलंदाज आता भारताकडून क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे.\nकराची, 23 जानेवारी : पाक क्रिकेट संघात नेहमीच असंतोषाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. मग ते खेळाडूंमधील एकमेकांविरूद्ध भेदभाव करीत असतील किंवा संघ व्यवस्थापनात गटबाजी. अलीकडेच माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने उर्वरित खेळाडूंनी संघाचा हिंदू फिरकीपटू डॅनिश कनिरियाशी चांगले वर्तन केले नाही हे उघड केल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्याचवेळी पाकिस्तानचा महत्त्वपूर्ण यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमलने मिसबाह उल हक यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीला लक्ष्य केले आहे.\n फलंदाजांना कळण्याआधीच दांड्या केल्या गुल, पाहा VIDEO\n60.40च्या सरासरीनं केल्या आहेतत 906 धावा\nपाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलला (Kamran Akmal) 2017नंतर पाक संघात जागा मिळालेली नाही आहे. 2017मध्ये ��्यानं अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मात्र असे असले तरी घरच्या काही सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. पाकमध्ये खेळल्या जाणाऱ्या कायदे आजम ट्रॉफीमध्ये सगळ्यात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये कामरान दुसऱ्या क्रमांकावर आहे. अकमलनं 60.40च्या सरासरीनं 906 धावा केल्या आहेत. यात तीन शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. कामरान सेंट्रल पंजाब संघाकडून खेळतो.\nवाचा-सचिन, विराटसारखंच दुःख गिळून तो तडफेनं खेळला मैदानात; राज्याला मिळवून दिलं गोल्ड\n‘गेली पाच वर्षे कामगिरीत सातत्य’\nघरगुती क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही राष्ट्रीय संघात न निवडल्याबद्दल कामरान अकमलने मिसबाह उल हक यांना लक्ष्य केले आहे. तो म्हणाला, 'मी एक पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे आणि गेली पाच वर्षे मी सतत कामगिरी करत आहे. आपण एक नवीन प्रणाली आणली, ज्यात चांगल्या दर्जाचे, उत्तम प्रतिभा आणि उत्कृष्ट कामगिरीचे खेळाडू थेट निवडले जातील. म्हणून मी भारत किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जावे का त्यासाठीही मी तया आहे.\nवाचा-न्यूझीलंडमध्ये पोहोचताच विराट जिममध्ये तर शास्त्री गुरुजी फिरायला, PHOTO VIRAL\nकामरान अकमल यांचे प्रोफाइल\nपाकिस्तानकडून विकेटकीपर फलंदाज कामरान अकमलने 53 कसोटी सामन्यांमध्ये 30.79च्या सरासरीनं 6 शतके आणि 12 अर्धशतकांसह 2 हजार 648 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 157 एकदिवसीय सामन्यात 26.09च्या सरासरीनं 5 शतके आणि 10 अर्धशतकांच्या मदतीने 3236 धावा केल्या आहेत. इतकेच नाही तर कामरानने पाकिस्तानकडून 58 टी -20 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 21 सरासरीने 987 धावा केल्या आहेत. यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे.\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन���या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/exclusive/news/6069/exclusive-gauri-shinde-or-amit-sharma-to-likely-direct-remake-of-the-intern.html", "date_download": "2020-09-29T01:38:30Z", "digest": "sha1:RFRALJ77TPQ27P3S3AR53LVZ2F6FJFMR", "length": 10984, "nlines": 109, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "Exclusive: दीपिका पदुकोण, ऋषी कपूर स्टारर ‘द इंटर्न’ च्या रिमेकच्या दिग्दर्शनाची धुरा कुणाच्या हातात?", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomeLatest Bollywood NewsExclusive Bollywood GossipExclusive: दीपिका पदुकोण, ऋषी कपूर स्टारर ‘द इंटर्न’ च्या रिमेकच्या दिग्दर्शनाची धुरा कुणाच्या हातात\nExclusive: दीपिका पदुकोण, ऋषी कपूर स्टारर ‘द इंटर्न’ च्या रिमेकच्या दिग्दर्शनाची धुरा कुणाच्या हातात\nया जानेवारी महिन्याच्या शेवटी दीपिका पदुकोणने सुनील खेत्रपालच्या अझुरे एंटरटेनमेंट आणि हॉलिवूडच्या वॉर्नर ब्रदर्ससोबत नॅन्सी मेयरच्या ‘द इंटर्न’ च्या हिंदी रिमेकची घोषणा केली होती. दीपिका आणि ऋषी कपूर या सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहेत. पण या सिनेमाची घोषणा करताना दिग्दर्शकाचं नाव मात्र जाहीर केलं नव्हतं.\nया घोषणेनंतर जवळपास 2 महिन्यांनीही या सिनेमाच्या दिग्दर्शकाचं नावं समोर आलेलं नाहीये. यादरम्यान पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार निर्माते दोन दिग्दर्शकांशी या सिनेमाबाबत चर्चा करत आहेत. पण अजून नाव नक्की झालेलं नाही. सुत्रांच्या माहितीनुसार निर्माते, ‘बधाई हो’ फेम दिग्दर्शक अमित शर्मा आणि ‘इंग्लिश विंग्लीश’ फेम गौरी शिंदे यांच्याशी या सिनेमाच्या दिग्दर्शनाबाबत चर्चा सुरु आहे.\nपण अजूनही कुणाला फायनल केलेलं नाही. शर्मा सध्या अजय देवगणच्या ‘मैदान’ सिनेमाच्या दिग्दर्शनात व्यस्त आहेत. तर गौरीने इंग्लीश विंग्लीशनंतर कोणताही प्रोजेक्ट केलेला नाही. निर्माते शर्मा आणि शिंदे यांच्या नावाबाबत संभ्रमात आहेत. द इंटर्न हा एक इंटिमेट रिलेशनशीप ड्रामा आहे. या सिनेमाची गोष्ट 70 वर्षांच्या एका इसमाभोवती फिरताना दिसते. ही व्यक्ती ऑनलाईन फॅशन साईट सिनिअर इंटर्न म्हणून जॉईन करतो. पुढील वर्षी या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होईल.\nExclusive: रकुल प्रीत सिंगची चौकशी सुरु, म्हणते, ‘मी कधी अमली पदार्थ सेवन केलं नाही, मेडिकल टेस्टसाठी तयार\nPeepingMoon Exclusive: दीपिकाला मी सहापेक्षा अधिक वेळा ड्रग्ज पुरवले, करिश्मा प्रकाशची एनसीबीकडे कबुली\nPeepingMoon Exclusive: ड्रग्स प्रकरणात साराचं नाव आल्याने वडील सैफने दिला अमृता सिंगला दोष शर्मिला टागोर वाचवणार का नातीला\nExclusive: दीपिकाच्या चौकशी दरम्यान उपस्थित राहण्याची पती रणवीरने मागितली परवानगी\nExclusive: दीपिकाच्या फोनवरून जया साहाकडून कुणी दुस-यानेच केली ड्रग्जची मागणी\nExclusive: ड्रग्ज केसमध्ये दोन टेलिव्हिजन अभिनेत्रींनाNCB समन्स पाठवणार, अभिनेत्रींचं बिग बॉसशी कनेक्शन\nPeepingMoon Exclusive: ‘सत्यमेव जयते -2’सिनेमात जॉन अब्राहम झळकणार तिहेरी भूमिकेत\nPeepingmoon Exclusive: सलमानला मिळाले काळवीट शिकार आणि आर्म्स अ‍ॅक्ट मध्ये समन्स, बिग बॉस 14 च्या मेकर्सची चिंता वाढली\nPeepingmoon Exclusive: बिग बॉस 14च्या प्रोमो शुटसाठी सलमान पोहोचला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये\nPeepingMoon Exclusive: YRF च्या 'पठान'मध्ये शाहरुख आणि जॉन अब्राहम येणार आमने-सामने\nपाच भाषांमध्ये निर्मिती होणारा पहिला मराठी चित्रपट 'चोरीचा मामला'\nशिक्षक आई-वडिलांप्रती रिंकू राजगुरुने व्यक्त केली कृतज्ञता\nया कारणासाठी वीणा जगतापने केलं मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेचं अभिनंदन\nपुन्हा दिसला रिंकू राजगुरुचा साडीतला Swag, पाहा तिच्या दिलखेचक अदा\nपावसात अशी चिंब भिजली सोनाली कुलकर्णी, येतय नवं गाणं\nउषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nपाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती\nपाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार\nअफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात\nExclusive: रकुल प्रीत सिंगची चौकशी सुरु, म्हणते, ‘म�� कधी अमली पदार्थ सेवन केलं नाही, मेडिकल टेस्टसाठी तयार\nPeepingMoon Exclusive: दीपिकाला मी सहापेक्षा अधिक वेळा ड्रग्ज पुरवले, करिश्मा प्रकाशची एनसीबीकडे कबुली\nPeepingMoon Exclusive: ड्रग्स प्रकरणात साराचं नाव आल्याने वडील सैफने दिला अमृता सिंगला दोष शर्मिला टागोर वाचवणार का नातीला\nExclusive: दीपिकाच्या चौकशी दरम्यान उपस्थित राहण्याची पती रणवीरने मागितली परवानगी\nExclusive: दीपिकाच्या फोनवरून जया साहाकडून कुणी दुस-यानेच केली ड्रग्जची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/kabaddi/double-crown-to-swastika/articleshow/72299169.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-29T01:42:53Z", "digest": "sha1:JF4IKLJN2OEAXCVGDZFNVBII7PW2JT66", "length": 11959, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबईः स्वस्तिक क्रीडा मंडळाने मुंबई उपनगर कबड्डी असो...\nमुंबईः स्वस्तिक क्रीडा मंडळाने मुंबई उपनगर कबड्डी असो. आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पुरुष आणि कुमार गटाचे विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुटाचा मान संपादला. नेहरू नगर, कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पार पडलेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात निलेश शिंदेच्या स्वस्तिकने जॉली स्पोर्ट्सचा ३०-१२ असा सहज पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. मध्यांतराला १८-०६ अशी आघाडी घेणाऱ्या स्वस्तिकने मध्यांतरानंतर देखील आपला जोश कायम ठेवत जॉलीला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. स्वस्तिकच्या विजयाचे श्रेय सुयोग राजापकरच्या आक्रमक चढाया आणि अभिषेक चव्हाण यांच्या धाडशी पकडीला जाते. जॉलीच्या श्रीकांत बिर्जे, सचिन सावंत यांना या सामन्यात सूर सापडला नाही.\nकुमार गटाच्या अंतिम सामन्यात स्वस्तिकने अंबिका सेवा मंडळाला ३४-१८ असा पाडाव करत जेतेपदाचा मान संपादला. पहिल्या डावात २०-०२ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या स्वस्तिकला दुसऱ्या डावात अंबिकाने कडवी लढत देत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. ही आघाडी कमी करण्यात त्यांना यश आले खरे, पण संघाचा विजय साजरा करण्यात ते कमी पडले. स्वस्तिकच्या या विजयाचे श्रेय सिद्धेश पांचाळ, हृतिक कांबळे यांच्या चढाई-पकडीच्य�� खेळाला जाते. अंबिकाच्या शुभम दिडवाघ, शुभम सुतार यांच्याकडून संघाच्या विजयाचे प्रयत्न तोकडे पडले.\nकिशोर गटाच्या अंतिम सामन्यात सुरक्षा क्रीडा मंडळाने जॉली स्पोर्ट्सला ५१-३८ असे लीलया नमवित या गटाचे विजेतेपद संपादन केले. विश्रांतीला २२-१९ अशी आघाडी घेणाऱ्या सुरक्षाने विश्रांतीनंतर देखील जोरदार प्रतिकार करीत हा विजय साकारला. आदित्य अंधेर, उदित यादव यांच्या अष्टपैलू खेळाला सुरक्षाच्या या विजयाचे श्रेय जाते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nलढत टळावी यासाठी सामना गमावल्याचा ठपका; प्रशिक्षक,खेळाड...\nसंघर्ष, राजमुद्रा तिसऱ्या फेरीत महत्तवाचा लेख\nमुंबई विरुद्ध बेंगळुरू, आज होणार महामुकाबला\nराजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, कोण मिळवणार दुसरा विजय\nकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\n आज कोण ठरणार सरस\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nपुणेसहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nमुंबईकृषी कायद्यांवर काँग्रेस आक्रमक; 'ठाकरे सरकार' आता कोणती भूमिका घेणार\n डॉक्टर पती-पत्नी मध्यरात्री पुण्याकडे येत होते, ते थांबताच...\nआयपीएलRCB vs MI: रोहित शर्माने दिलेले जीवदान मुंबईला पडले महाग\n नवीन रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली\nपुणे'... त्या कुटुंबांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवा'\n केंद्र सरकार दोन दिवस आधीच सुरू करणार धान्य खरेदी\nरत्नागिरीकोकण किनारा वादळांना भीडणार; 'अशी' आहे केंद्राची योजना\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार्गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AD-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-29T02:06:09Z", "digest": "sha1:F446I2AELMLQG4G2UIEGYOBSLKM463JC", "length": 17485, "nlines": 108, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अमिताभ बच्चन Archives - Majha Paper", "raw_content": "\nबिग बी रिझर्व बँक जनजागृती मोहिमेसाठी देणार सेवा\nमनोरंजन, मुख्य, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nफोटो साभार न्यूइंडियन टाईम्स बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन आता रिझर्व बँकेच्या ग्राहक जागरुकता मोहिमेशी जोडले गेले असून बँकग्राहकांना फसवणूक होण्यापासून …\nबिग बी रिझर्व बँक जनजागृती मोहिमेसाठी देणार सेवा आणखी वाचा\nआता बिग बींच्या आवाजात तुमच्याशी संवाद साधणार ‘अ‍ॅलेक्सा’\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By आकाश उभे\nबॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजाचे तर अनेकजण चाहते आहेत. त्यांच्या आवाजातील जुने डॉयलॉग आजही लोक ऐकत असतात. आता …\nआता बिग बींच्या आवाजात तुमच्याशी संवाद साधणार ‘अ‍ॅलेक्सा’ आणखी वाचा\n.. म्हणून अमिताभ बच्चन यांना मागावी लागली प्रसुन जोशींची माफी\nमनोरंजन, मुख्य / By आकाश उभे\nअभिनेता अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपुर्वीच कोरोनावर मात केली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारे अमिताभ बच्चन अनेकदा आपले …\n.. म्हणून अमिताभ बच्चन यांना मागावी लागली प्रसुन जोशींची माफी आणखी वाचा\nकोरोनामुक्त झालेल्या बिग बींना अखेर रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज\nकोरोना, मनोरंजन, मुख्य / By माझा पेपर\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना तब्बल २३ दिवसांनी मुंबईतील नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. बिग बींचा करोना रिपोर्ट अखेर निगेटिव्ह …\nकोरोनामुक्त झालेल्या बिग बींना अखेर रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज आणखी वाचा\nचाहत्यांच्या भावना दुखावल्यामुळे उस्मानाबादमधील बिग बींचे ‘ते’ होर्डिंग्स हटविले\nमहाराष्ट्र, मुख्य / By माझा पेपर\nउस्मानाबाद – कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी लावण्यात आलेले अमिताभ बच्चन यांचे होर्डिंग्स उस्मानाबाद जिल्ह्यातील ए���ा गावातून हटविण्यात आले आहेत. गावात ‘जिस …\nचाहत्यांच्या भावना दुखावल्यामुळे उस्मानाबादमधील बिग बींचे ‘ते’ होर्डिंग्स हटविले आणखी वाचा\nअमिताभ बच्चन यांच्यासाठी केलेल्या ट्विटमुळे ट्रोल झाली जूही चावला\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nबच्चन परिवाराचे प्रमुख आणि बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या यांना कोरोनाची लागण झाली …\nअमिताभ बच्चन यांच्यासाठी केलेल्या ट्विटमुळे ट्रोल झाली जूही चावला आणखी वाचा\nअमिताभ यांच्या ‘जलसा’ बाहेर पालिकेचे ‘कन्टेन्मेंट झोन’चे बॅनर\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर\nकोरोनाची महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना लागण झाल्यानंतर अमिताभ यांचे निवासस्थान असलेल्या जलसा या बंगल्याचे सॅनिटाइजेशन करण्यात आले …\nअमिताभ यांच्या ‘जलसा’ बाहेर पालिकेचे ‘कन्टेन्मेंट झोन’चे बॅनर आणखी वाचा\nअमिताभ, अभिषेक बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nकोरोना, मनोरंजन, मुख्य / By माझा पेपर\nबॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पण त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे …\nअमिताभ, अभिषेक बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आणखी वाचा\nआव्हाडांचा बिग बींना चिमटा; आता मुंबईकरांनी गाड्या जाळायच्या की चालवायच्या\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये असलेला आपला देश आता हळूहळू अनलॉक होण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच या अनलॉकदरम्यान सातत्याने पेट्रोल-डिझेलचे …\nआव्हाडांचा बिग बींना चिमटा; आता मुंबईकरांनी गाड्या जाळायच्या की चालवायच्या\nअमिताभ बच्चन यांनी मास्कसाठी शोधला ‘हा’ हिंदी शब्द, उच्चार करणेही अवघड\nमनोरंजन, मुख्य / By आकाश उभे\nलॉकडाऊनच्या नियमांमध्ये सूट देण्यात आली असली तरी कोरोना व्हायरसची भिती नागरिकांमध्ये अजूनही दिसून येत आहे. लोक आवश्यक काम नसल्यास घराच्या …\nअमिताभ बच्चन यांनी मास्कसाठी शोधला ‘हा’ हिंदी शब्द, उच्चार करणेही अवघड आणखी वाचा\n500 कामगारांना घरी पाठवण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी केली 3 विमानांची व्यवस्था\nमनोरंजन, मुख्य / By आकाश उभे\nबॉलिवूड कलाकार लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगारांना घरी जाण्यासाठी मदत करत आहेत. सोनू सूदनंत��� आता अमिताभ बच्चन देखील कामगारांच्या मदतीसाठी पुढे आले …\n500 कामगारांना घरी पाठवण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी केली 3 विमानांची व्यवस्था आणखी वाचा\nगुगल मॅपवर बिगबी करणार दिशा मार्गदर्शन\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nफोटो साभार रिपोर्ट डोअर बॉलीवूड शेहेनशहा अमिताभ बच्चन उर्फ बिगबी यांच्या अभिनयाचे चाहते देश विदेशात खूप मोठ्या प्रमाणावर आहेत तसेच …\nगुगल मॅपवर बिगबी करणार दिशा मार्गदर्शन\nसोनू सूदनंतर कामगारांच्या मदतीसाठी अमिताभ बच्चन आले पुढे, केली बसची सोय\nमनोरंजन, मुख्य / By आकाश उभे\nलॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेले कामगार चालत आपल्या घरी जात आहे. या कामगारांसाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहे. अभिनेता सोनू सूदने …\nसोनू सूदनंतर कामगारांच्या मदतीसाठी अमिताभ बच्चन आले पुढे, केली बसची सोय आणखी वाचा\nअमिताभ बच्चन आणि आयुष्मानच्या आगामी ‘गुलाबो सिताबो’चा ट्रेलर रिलीज\nमनोरंजन, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nमहानायक अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणा यांची मुख्य भूमिका असलेला आणि दिग्दर्शक शूजित सरकार यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘गुलाबो सिताबो’ …\nअमिताभ बच्चन आणि आयुष्मानच्या आगामी ‘गुलाबो सिताबो’चा ट्रेलर रिलीज आणखी वाचा\n12 जूनला ओटीटीवर रिलीज होणार गुलाबो सिताबो\nकोरोना, मनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सिनेसृष्टीला देखील सर्वात मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे चित्रपटांचे चित्रीकरण तर बंदच आहे, त्याचरोबर …\n12 जूनला ओटीटीवर रिलीज होणार गुलाबो सिताबो आणखी वाचा\nअमिताभ बच्चन यांचे व्हॉट्सअ‍ॅप डिलीट करण्यासाठी का 700 जणांनी केली याचिकेवर सही \nमनोरंजन, मुख्य / By आकाश उभे\nअभिनेते अमिताभ बच्चन आणि उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. ते ट्विटरवर आपल्या फॉलोअर्ससाठी वेगवेगळी माहिती, …\nअमिताभ बच्चन यांचे व्हॉट्सअ‍ॅप डिलीट करण्यासाठी का 700 जणांनी केली याचिकेवर सही \nबिग बी ची नवी खरेदी- व्हिंटेज कार\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nफोटो सौजन्य पत्रिका बॉलीवूड स्टार्स आणि लग्झरी कार्स यांचे नाते फार जुने आहे. बॉलीवूड स्टार्सनी खरेदी केलेल्या अलिशान कार्सची चर्चा …\nबिग बी ची नवी खरेदी- व्हिंटेज कार आणखी वाचा\nविक्रम गोखलेंच्या ‘एबी आणि सीडी’चा टीझर रिलीज\nमनोरंजन, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nलवकरच प्रेक्षकांच्या भेटीला मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला …\nविक्रम गोखलेंच्या ‘एबी आणि सीडी’चा टीझर रिलीज आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://amnapur.epanchayat.in/?page_id=26", "date_download": "2020-09-29T00:11:15Z", "digest": "sha1:QGYTXYMD2KCM5ULGFOGOAOGLWIGL7OSZ", "length": 4257, "nlines": 37, "source_domain": "amnapur.epanchayat.in", "title": "ग्रामदैवत | आमणापूर ग्राम पंचायत", "raw_content": "\nआमणापूर गावाचे ग्रामदैवत शक्ती व सेवाभक्ती यांचा संगम असणारे हनुमान दैवत याची परंपरा प्राचीन आहे. स्वमी रामदास महाराज यांनी 12 दक्षिणाभिमुख मारुती मंदिराची स्थापना केली त्याच धर्तीवर संपूर्ण गावाच्या मध्यभागी लोकवर्गणीतून भव्य प्रशस्त मंदिर बांधलेले असून दक्षिणाभिमुख हनुमान मंदिर आहे. उर्वरित कळसाच काम पूर्ण करणेच्या दृष्टीने गावकयाचे प्रयत्न आहेत. हनुमान जयंती दिवशी गावातील सर्व गावकरी एकत्र येऊन सदरचा हनुमान मंदिर जयंती उत्सव समितीच्या वतीने मोइया उत्साहात साजरा करतात.\nमनोजवं मारुततुल्यवेगं जितेद्रियं बुध्दीमत्तां वरिष्ठं\nवात्मामजं वानर युथ मुख्यं श्रीराम दूतं शरण्यं प्रपदद्ये \nमनाप्रमाणे भक्ताच्या आशा पूर्ण करणार मन ताब्यात ठेवणार बुध्दीमान भक्ती व शक्ती मध्ये वरिष्ठ असणार विविध तापाला दूर पळवणार चांगल्या बाबींच नेतृत्व महत्वाच म्हणजे श्री. रामच दूत असणार गावाच ग्रामदैवत आहे. खया अर्थाने गावाला अभिमानास्पद असणारी ही बाब आहे.\nगावातील सर्व ग्रामस्थ दररोज हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन कोणत्याही कामाला शुभ कार्याला सुरु���ात करत नाहीत. कारण पुर्वेला सुर्यनारायण दक्षिणेला गणपती पश्चिमेला अंबामाता श्री. गुरुदेवदत्त उत्तरेस ज्योतिबा व हनुमान यांचे दर्शन एकाच ठिकाणी एकाच वेळी होते हे या गावचे वैशिष्टे होय. हनुमान मंदिराचा गावातील सर्व मंदिर पूजनाचा मान गावातील गुरव समाजाला आहे.\n© 2020 आमणापूर ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95", "date_download": "2020-09-29T01:52:53Z", "digest": "sha1:TSI4SEXNCTJQDLJ7Q5UZBXFXFVX5VGLO", "length": 2622, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.चे १६ वे शतक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.चे १६ वे शतक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक\nदशके: १५०० चे - १५१० चे - १५२० चे - १५३० चे - १५४० चे\n१५५० चे - १५६० चे - १५७० चे - १५८० चे - १५९० चे\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/04/blog-post.html", "date_download": "2020-09-29T01:09:26Z", "digest": "sha1:PSY4CBFN5O66CH3HKMHZZ7FYSU4LS3LF", "length": 2992, "nlines": 53, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "गुढीपाडव्याच्या शुभेच्छा - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » गुढीपाडव्याच्या शुभेच्छा\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ४ एप्रिल, २०११ | सोमवार, एप्रिल ०४, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 या��र अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/05/shiv-sena-stands-firmly-behind-rathod-family/", "date_download": "2020-09-29T01:52:18Z", "digest": "sha1:GKAWAQ5W7G3IJUY7XUUH2LQXWXFDPP37", "length": 10086, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'राठोड कुटुंबामागे शिवसेना पक्ष खंबीरपणे उभा' - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/‘राठोड कुटुंबामागे शिवसेना पक्ष खंबीरपणे उभा’\n‘राठोड कुटुंबामागे शिवसेना पक्ष खंबीरपणे उभा’\nअहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- शिवसेनेचे माजी मंत्री स्व.अनिल राठोड यांच्या कुटुंबियांची कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी मंत्री भुसे म्हणाले, शिवसेना उपनेते स्वर्गीय राठोड हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक होते.\nत्यांच्या संपूर्ण कुटुंबामागे शिवसेना पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी सांगितले. नुकतेच शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड यांचे निधन झाले.\nत्यांच्या जाण्याने अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेची मोठी हानी झाली असल्याचे मत अनेक शिवसैनिकांनी व्यक्त केले आहे.त्यांच्या निधनानंतर अनेक शिवसेना नेत्यांनी या ठिकाणी भेट देत दुःख व्यक्त केले होते.\nदरम्यान, कृषीमंत्री दादा भुसे यांनीहे भेट देत त्यांच्या कुटुंबियांचे आणि शिवसैनिकांचे सांत्वन केले. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगीराज गाडे, विशाल वालकर यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळ��ण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://amnapur.epanchayat.in/?page_id=28", "date_download": "2020-09-29T02:01:34Z", "digest": "sha1:DSC4HEHUNSKKDFDGLEUA2JU6LAENS3QF", "length": 3309, "nlines": 36, "source_domain": "amnapur.epanchayat.in", "title": "पुरस्कार | आमणापूर ग्राम पंचायत", "raw_content": "\nसंत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानातंर्गत बुर्ली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सन 2002 रोजी प्रथम क्रमांक मिळालेला आहे.\nसन 2004 मध्ये संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत बुर्ली जिल्हा परिषद मतदार संघामध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा तृत्तीय क्रमांक सन 2003–04 मध्ये मिळालेला आहे.\nनिर्मलग्राम अभियानातंर्गत राज्यस्तरीय समितीने पाहणी करुन उत्कृष्ट कार्य केलेबद्दल गौरवोद्गार काढले होते व गावाची शिफारस केंद्रस्तरीय निर्मलग्रामसाठी तपासणीसाठी आमणापूर 2008 फेब्रुवारी मध्ये शिफारस करणेत आलेली आहे ती केंद्��ीय निर्मलग्राम अभियानांतर्गत समितीने 29/5/2008 रोजी तपासणी करुन निर्मलग्राम घोषित होणार आहे.\nनिर्मलग्राम अभियान यशस्वी झालेने निर्मलग्राम अभियानाचे राष्ट्रपतीच्या हस्ते पारितोषिक गावाला मिळणार आहे. गावामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त अभियान राबवून एक आदर्श गाव निर्माण करणेचा प्रयत्न सुरु आहे.\n© 2020 आमणापूर ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://jivanmulya.blogspot.com/2011/10/", "date_download": "2020-09-29T01:02:01Z", "digest": "sha1:VHRKAFZV7NSD4O4UFYQOHBTWLDZUCKEA", "length": 13964, "nlines": 59, "source_domain": "jivanmulya.blogspot.com", "title": "जीवनमूल्य: ऑक्टोबर 2011", "raw_content": "\nगुरुवार, ६ ऑक्टोबर, २०११\nलेखक: विक्रम एक शांत वादळ टॅग्ज: आयक्लाउड, आयपॅड, आयपॉड, आयफोन, स्टीव जॉब, apple, iphone, steve jobs\nआज दसरा सर्वत्र सणासुदीची धामधूम सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना माझे मन उदास होते कोणाला शुभेच्छा द्यायची इच्छा होत नव्हती, कारण होते सकाळी ऐकलेली बातमी स्टीव जॉबचे निधन :(\nसकाळी नेहमीप्रमाणे twitter उघडले आणि पहिलीच ट्विट दिसली #RIPSTEVEJOBS आणि मला धक्काच बसला काही सुचेनासे झाले. २ दिवसापूर्वीच मी अॅपलचे मेडिया इवेन्ट लाइव ब्लॉगवर पहिले होते. त्यावेळी खरी उत्सुकता होती आयफोन ५ ची जो स्टीव स्वता सर्व जगासमोर आणेल याची परंतु आयफोन ५ हि आला नाही आणि स्टीवसुद्धा. मी खूप निराश झालो आणि आज अचानक त्याच्या जग सोडून जाण्याची बातमी वाचली. तसा तो खूप दिवसापासून कर्करोगाने आजारी होता परंतु स्टीव असा अचानक जाईल असे वाटले नव्हते.\nस्टीवच्या आयफोन ने मला एका वेगळ्या विश्वाची सफर घडवली आहे एक वेगळाच आनंद मला आयफोन वापरताना मिळाला आहे. आयफोन ५ आल्यानंतर तो मी कोणत्याही परिस्थितीत घेणार होतो आणि माझा जुना आयफोन विकणार होतो परंतु आता मी तो जुना आयफोन विकेल असे वाटत नाही कारण तो स्टीवने बनवला आहे.\nआयपॉड,आयफोन , आयपॅड , आयक्लाउड हि स्टीवने जगाला दिलेली देणगी आहे आणि यासाठी आम्ही त्याचे कायम ऋणी राहू.\nमाझ्या सारख्या सामान्य माणसाच्या आयुष्याला बौद्धिक सुखाचे एक नवीनच परिमाण देणाऱ्या , सर्व ज्ञानेंद्रियांना सुखाची एक वेगळीच अनुभूती देणाऱ्या आणि माझे छोटेसे आयुष्य समृद्ध करणाऱ्या \" स्टीव जॉब्स \" ना शतशा प्रणाम .\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n► सप्टेंबर 2011 (1)\n► फेब्रुवारी 2011 (4)\n► जानेवारी 2011 (1)\n► नोव्हेंबर 2010 (1)\n► सप्टेंबर 2010 (2)\n► फेब्रुवारी 2010 (8)\n► जानेवारी 2010 (13)\n► नोव्हेंबर 2009 (3)\n► सप्टेंबर 2009 (10)\nसध्या मी काय करतोय\nपाखरांनी भेटी दिलेल्या आहेत.\n'कृष्णराजसागर ‘सीबीआय’ १ मे १८५७ २०० अंधश्रद्धा अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अधित्यका अनाथ अनिस अनुभव अभिमत (डीम्ड) विद्यापीठ अमृतेश्वर अरविंद केजरीवाल अर्नाळा आँग सॅन सू की आठवण आठवणी आण्णा हजारे आदर्श आभास आयक्लाउड आयपॅड आयपॉड आयफोन आयुर्वेद आयोध्या आरुषी आरोळी आषाढ आळंदी इख्लासखान इतिहास इस्लामीकरण उंदेरी उत्सव उत्सव शर्मा उपदुर्ग उमाजी नाईक एस.पी.एस. राठोड ओर्कुट कंधार कायद्या काश्मीर किंग्जफोर्ड किल्ले केंजळगड केळकर कोबाद गांधी कोल्हापूर कोहिनूर हिरा क्रांतिकारक क्रिकेट खांदेरी खुदिराम बोस गडकिल्ले गडकोट गांधींचे विचार गुडी पाडवा गुरुचरण दास गैरकारभार गोपाल गणेश आगरकर गोल्डन बूट चंगळवाद चमत्कार चाकण चावंड चित्रपट चित्रपटगृह चिमाजीआप्पा चीन छत्तीसगड छत्रपती शिवाजी जंजिरा जन लोकपाल विधेयक जिहाद जीना जीवधन जीवन जे.डे जेम्स लेन जेसिका टिळक टॅगा-टॅगी टोपी टोल डिप्लोमॅटीक डी.वाय.पाटील डॉ विश्वेश्वरय्या डॉ. अनिल काकोडकर डॉ. विनायक सेन डॉ.कोटणीस तटबंदी तणाव तरुण पिढी तानाजी मालुसरे तालिबान तिळगूळ दसरा दादा कोंडके दिपावली दुखणे दुर्ग दुष्काळ देवगिरी दौलताबाद द्विराष्ट्र धर्मनिरपेक्षता धर्मांधता नववर्ष नक्षलवाद नामदेव ढसाळ निखील वागळे निर्मुलन पंचतारांकित पंढरपूर पत्रकार पत्रकार journalism पद्मदुर्ग पन्हाळा परंपरा परराष्ट्रमंत्री एस म कृष्णा परांजपे पर्जन्यरोपण पळसगड पाऊस पाकिस्तान पाडवा पावसाळा पुणे पुण्यतिथी प्रफुल्लकुमार प्रशिक्षण फाळणी फुटबॉल फुटीरवादी फेसबुक फॉरेक्‍स ट्रेडिंग बंड बबन बर्मा बाजीप्रभू देशपांडे बाबरी मस्जिद बालेकिल्ले बाळशास्त्री जांभेकर बाळासाहेब ठाकरे बीओटी बॅ. भास्करराव घोरपडे ब्रह्मदेश ब्रिटीश भंडारदुर्ग भन्नाट माणूस भवानी तलवार भारतमाता भारतरत्न भारतीयत्व भूजल पातळी मकरसंक्रांति मदत मनमोहनगड मनोज तिरोडकर मराठी मराठी अमराठी मराठी चित्रपट मराठी ब्लॉगर्स मल्टीप्लेक्स महागाई महाराष्ट्र मागधी माझ्याबद्दल मामा मालवण माहुली मिड डे मिश्रदुर्ग मी मुख्य अभियंता मुघल मुली मुस्लीम मुस्लीम ल��ग मुहर्त मेवाती म्यानमार राज ठाकरे राजेश तलवार रामजन्मभूमी रामोशी-बेरड रायगड रायरेश्वर रुचिका रेवणी लष्कर विशेषाधिकार लक्ष्मीपूजन लिंगाणा लैंगिक छळ लोकप्रतिनिधी लोकशाही लोणावळा लोहगड वर्तमानपत्र वसई वारकरी विकास विजयादशमी विनयभंग विनोद विभाजन विश्वकप विश्वकप २०११ विसापूर वैद्य राजवैद्य व्यसन व्ही.शांताराम शंकराचार्य शनिवार वाडा शहीद शिरीष कणेकर शिवजयंती शिवनेरी शिवभारत शिवसामर्थ्य शिवसेना शिवसेनाप्रमुख शिवसैनिक शिवाजीमहाराज शिवाजीमहाराजांचे मंदिर शिक्षक शिक्षण शीख शुभारंभ शेअर बाजार कमोडिटी शौरसेनी श्रद्धा श्रद्धांजली श्रीवर्धन संग्रामदुर्ग संत तुकाराम संबळगड संवादकौशल्य संस्कृती संस्थापक सक्कर सचिन तेंडूलकर सच्चा मित्र' सण सत्य साईबाबा समाज सरपोतदार सह्याद्री सामना सालोटा साल्हेर सिंधुताई सपकाळ सिंधुदुर्ग सिंहगड सिद्दी जोहर सीमा सुर्यकांत भांडेपाटील सुवर्ण महोत्सव स्टीव जॉब स्मारक स्वतंत्र स्वातंत्र्यवीर सावरकर हडसर हास्य हिंदु हिंदू हुकुमशहा ज्ञानेश्वर aanna hajare aarushi aayodhya aayurved AFSPA amruteshvar apple arnala fort arvind kejriwal bajiprabhu balasaheb thackrey bharatmata theater burma bussiness cartoonist cbi chavand china cricket dada kondke daulatabad fort Detective devgiri fort diplomatic Diwali dr.anil kakodkar dr.kotnis drinker education.teacher experience facebook Festivals fifa football fort fort in maharashtra freedom fighter gadkot GTL gurucharan das happy new year Hindu India iphone janjira fort janlokpal bill jems lane jesika jinha jivdhan jokes kandhar fort kashmir kasmir kenjalgad khanderi fort khudiram bos kille kobad gandhi kokandiva lingana fort lohgad fort Maharashtra Mahulifort manmohangad Manoj Tirodkar marathi marathi cinema Marathi language MNS Mumbai muslim lig myanmar naxalist newspapers NH4 orkut padmdurg fort pakistan pakistanजीना pandharpur panhala fort pune raigad fort raj thakare Rajmachi ramjanbhumi rayreshvar ruchika sachin tendulkar salher fort sambalgad sangramdurg satya sai baba savarkar shikh shivaji maharaj shivajimaharaj shivneri fort shivsena sindhudurg fort sindhutai sapkal sinhgad fort social networking socialist sps rathod steve jobs sword of shivaji maharaj taktical taliban temple of shivaji mahraj Toll plaza torana trading umaji naik underi fort utsav sharma v shantaram vari vasai fort vinayak sen visapur World Heritage Site worldcup worldcup2011\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2020/07/25/%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-29T01:03:24Z", "digest": "sha1:37XCPPLIJGWBPN5I6CLW2TJYTJSEBVPM", "length": 44826, "nlines": 123, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "दशावतार | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (73)\nचीन चिनी चायनीज (4)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nप्रत्येक नाशवंत गोष्ट उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन अवस्थांमधून जाते. ब्रम्हा, विष्णू आणि महेश ही परमेश्वराची तीन रूपे या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे संपूर्ण नियंत्रण करतात अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे. यातील स्थिती म्हणजेच सांभाळ करणे हे महत्वाचे कार्य विष्णूभगवान एरवी आपल्या वैकुंठामधील निवासस्थानी राहून किंवा शेषावर शयन करून करत असतात. ते कार्य आपल्याआपणच व्यवस्थितपणे चालत रहावे यासाठी अगणित निसर्गनियम करून ठेवलेले आहेत. त्यानुसार कालचक्राचे रहाटगाडगे फिरत असते. तरीही कधीकधी परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर चालली आहे असे वाटल्यास श्रीविष्णू स्वतः पृथ्वीतलावर अवतरतात. “यदायदाहि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहम् ” असे भगवंतांनीच गीतेमध्ये सांगून ठेवले आहे. याच कारणासाठी त्याने दहा अवतार घेतले असे सांगतात.\nपण खरे तर मुळात याची त्याला काय गरज होती उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन्ही गोष्टीवर नियंत्रण ठेवणाऱ्या परमात्म्याने आधी कुठल्याही दुरात्म्याला जन्मालाच घातले नाही, चुकून तो जन्माला आलाच तर त्याचे हृदयपरिवर्तन करून त्याला संधीसाधूऐवजी साधूसंत बनवले किंवा त्याला कुठल्या तरी आधीव्याधी किंवा अपघाताने त्वरित नष्ट करून टाकले तर जगातील सज्जनांना त्याचा त्रासच होणार नाही. त्याने मनात आणले असते तर कांहीही करणे जर त्याला शक्य होते तर समजा जेंव्हा सीतेचे हरण करायला रावण आला तेंव्हा त्याला उलट्या होऊ लागल्या असत्या किंवा द्यूत खेळायला आलेल्या दुर्योधनाला लकवा मारला असता असे काहीही झाले असते तर पुढचे सगळे रामायण आणि महाभारत सहजपणे टळले असते आणि लक्षावधी कां कोट्यावधी निरपराध सैनिकांचे प्राण वाचले असते. पण देवाने असला सोपा मार्ग अवलंबिला नाही, त्याची तशी योजना नव्हती, त्याला सगळे रामायण आणि महाभारत घडायला हवेच होते. चांगले वाईट, सुष्ट दुष्ट वगैरेंचे सगळे प्रकार त्याच्या अनुमतीने या जगात उपस्थिती लावत असतात. त्यात जास्तच असंतुलन व्हायला लागते तेंव्हा तो अवतार घेऊन त्यात हस्तक्षेप करतो असे फार तर म्हणता येईल.\nमुळात या जगात देव आहे किंवा नाही हा प्रश्न इथे अप्रस्तुत आहे. कारण तो नसेलच तर या लेखाचे प्रयोजन उरत नाही. तेंव्हा घटिकाभरायाठी तो आहे असे गृहीत धरू. तरीसुद्धा अमूर्त असा परमेश्वर जेंव्हा मूर्त अवतार घेऊन या जगात येतो तेंव्हा तो या विश्वाच्या निसर्गनियमांचे पालनसुद्धा कटाक्षाने करणारच अशी माझी समजूत आहे. ते नियम तोडून अशक्यप्राय असे चमत्कार दाखवण्यासारखा रडीचा डाव खेळण्याची त्याला गरज नाही. पण दशावतारांच्या सर्व कथा सुरस आणि चमत्कृतीपूर्ण घटनांनी भरलेल्या आहेत, त्यामुळे त्या प्रत्यक्षात तशा घडल्या असणे केवळ अशक्य आहे असे मला तरी वाटते. “आपले महान पूर्वज खोटे कशाला बोलतील त्यांना खोटे म्हणणारा हा दीडशहाणा कोण त्यांना खोटे म्हणणारा हा दीडशहाणा कोण” वगैरे म्हणत लगेच माझ्या अंगावर धांवून यायचे कांही कारण नाही, कारण मी त्यांच्याबद्दल तसे कांही म्हणतच नाही.\n“मुलांनी दंगा करून घर डोक्यावर घेतलं किंवा अमकी गोष्ट शोधण्यासाठी मी घर पालथं घातलं” असं कोणी म्हंटलं तर त्याचा अर्थ सर्व भिंती आणि छपरासकट ते घर उचलून डोक्यावर धरले किंवा पालथे केले असा होत नाही. ते मराठी भाषेतले वाक्प्रचार आहेत. ते खोटे बोलणे होत नाही. आपण जेंव्हा लहान मुलांना पंचतंत्र किंवा इसापनीतीमधील गोष्टी सांगतो तेंव्हा थापा मारणे हा आपला उद्देश असतो कां त्या गोष्टींच्या निमित्ताने त्यातील तात्पर्य त्यांच्या मनावर बिंबवावे हा चांगला हेतू मनात धरून आपण त्या मनोरंजक काल्पनिक गोष्टी त्यांना सांगतो. अगदी तशाच प्रकारे सर्वसामान्य वकूबाच्या माणसाला समजतील आणि आवडतील अशा सुरस कथा रचून त्या पुराणादिक वाङ्मयामध्ये सांगितल्या गेल्या आहेत. ज्या काळात त्या रचल्या गेल्या त्या वेळी त्यांचा मतितार्थ सुद्धा सांगितला जात असेल पण तो काळाच्या उदरात लुप्त होऊन गेला आणि मनोरंजक चमंत्कृतीपूर्ण कथा तेवढ्या आजच्या पिढीपर्यंत येऊन पोचल्या असणार. मधल्या काळातील लोकांनी, विशेषतः प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करणाऱ्यांनी त्या गोष्टींची रंजकता वाढवण्याठी त्यात भरपूर तपशिलांचा मालमसाला मिसळला असणारच. तेंव्हा आपण आता जाणून बुजून त्यांचा शब्दशः अर्थ कशाला घ्यायचा\nत्या कथांच्या मागील अर्थ शोधण्याचे प्रयत्न झाले आहेतच. दशावतारांचा अनुक्रम आणि डार्विनचा उत्क्रांतीवाद यांच्यात एक विलक्षण साम्य आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टी प्रथम पाण्यात निर्माण झाली असावी असा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. मत्स्यावतार हा विष्णूचा पहिला अवतारसुद्धा जलचर आहे. त्यानंतरचा दुसरा कूर्मावतार हा पाण्यामधून निघून सरपटत जमीनीवर येणाऱ्या कासवाचा आहे. त्यानंतर वराह हा अरण्यात राहणारा पशु आहे आणि नरसिंह हा अर्धा पशू आणि अर्धा मानव अशी मधली अवस्था आहे. वामनावतारापासून मानवाच्या विकासाला सुरुवात झाली. त्यामधील पहिला वामन हा एक बुटकासा लघुमानव आहे. त्यानंतर परशुराम हा सशक्त शूर योद्धा आहे पण तो परशूसारखे साधे आयुध धारण करतो. त्यानंतर आलेल्या रामाकडे अनेक प्रकारची अमोघ अस्त्रे तर आहेतच, त्याशिवाय आदर्श जीवनाचे वस्तुपाठ तो आपल्या वागण्यातून घालून देतो. त्यानंतरच्या कृष्णावतारात तर त्याने अनेक प्रकारच्या लीला दाखवल्या, दुष्टांचा संहार केला आणि किंकर्तव्यमूढ झालेल्या पार्थाला गीतोपदेश करून कर्तव्याचा मार्ग दाखवला. मनाचा व बुद्धीचा विकास शारीरिक बलापेक्षा उच्च दर्जाचा असतो हे त्यानंतरच्या बुद्धावतारात दाखवून दिलेले आहे. कदाचित आता यापुढे काय हा प्रश्न पडल्यामुळे कल्की अवताराबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसावी.\nदशावतारांचा हा क्रम पाहूनसुद्धा लगेच “उत्क्रांतीचा सिद्धांत आमच्या द्रविणमहर्षींनी कधीच लावून ठेवला होता. पाश्चात्यांनी तो चोरून आपल्या नांवावर खपवला पहा.” अशी बाष्कळ बडबड करण्याचे धैर्य मी करणार नाही. निसर्गामध्ये रोज घडत असलेला बदल पाहून त्यामागील उत्क्रांतीचे तत्व आपल्या ऋषीमुनींच्या लक्षात आले असणे सहज शक्य आहे. पण त्या सिद्धांताला पार पाताळात गाडून टाकून “विश्वाची उत्पत्ती करतांना परमेश्वराने सगळे कांही उत्कृष्ट निर्मिले होते. त्यानंतर प्रत्येक युगात अवनती होत होत आता घोर कलीयुगात जगाच्या अधःपाताची परमावधी झालेली आहे.” अशी एक उफराटी समजूत मधल्या काळातील आपल्याच विद्वानांनी पिढ्यान पिढ्या आपल्या समाजाच्या मनावर बिंबवून ठेवली आहे ते कशामुळे झाले हा अवघड प्रश्न समोर येईल. दुसरी मनोरंजक गोष्ट अशी आहे की ख्रिस्ती धर्मगुरूंनासुद्धा डार्विनचा सिद्धांत अजून मान्य नाही. तेंव्हा या बाबतीत धर्म आणि विज्ञान यांची गल्लत न करणेच श्रेयस्कर ठरेल.\nसमाजात चाललेल्या घटना आणि त्यांच्या मागे असलेल्या प्रवृत्ती पाहतांना मला नेहमी कोणत्या ना कोणत्या अवताराचे रूप त्यात दडलेले दिसते. त्याचा अनुक्रम कालानुसार न लावता दर्जानुसार लावला तर आपल्याला त्यातही दशावतार दिसतील. ते दाखवण्याचा एक प्रयत्न या लेखात केला आहे. मोठा मासा छो��्या माशाला खातो आणि त्याच्यापेक्षा मोठा मासा त्याला गट्ट करतो हे जलचरांच्या दैनंदिन जीवनातील वास्तव आहे. त्यामुळे सगळेच मासे आपल्या भक्षकापासून प्राण वाचवीत स्वतःचे भक्ष्य शोधत फिरत असतात. असे असले तरी त्या सगळ्यांना एकाच जलाशयात रहायचे असते. त्यातल्या मोठ्या माशांना खाणारा महाकाय देवमासा हा लहानग्या माशाला आपला रक्षक वाटतो. त्याच्याबद्दल तो एकाच वेळी भीती तसेच आदर बाळगून असतो. मानवी समाजाची परिस्थिती याहून फारशी वेगळी नाही. आदिमानवाच्या काळात बलिष्ठ माणूस दुर्बलाला जिवानिशी मारून टाकीत असे. आजकाल अगदी तसे केले नाही तरी त्याच्या क्षेत्रामधील त्याचे अस्तित्व नष्ट करणे सर्रास चालते. हीच गोष्ट विलीनीकरण आणि संपादन या माध्यमातून व्यावसायिक संस्था करतात. विजेत्या समाजाने पराजित समाजाला उध्वस्त केल्याच्या कितीतरी घटनांनी इतिहास भरलेला आहे. हा सगळा प्रकार मत्स्यावतार झाला. सर्वात तळातला, प्राणिमात्रांच्या निव्वळ जगण्याच्या सहजप्रवृत्तीवर आधारलेला.\nत्यानंतर कूर्मावतार. कासव हा तसा निरुपद्रवी प्राणी असतो. तो कुणावर हल्ला करायला जात नाही. हळूहळू सरपटत पुढे जातो. पण निग्रहपूर्वक चालत राहून चंचल सशाबरोबर लावलेली शर्यत जिंकू शकतो. त्याच्या अंगावर एक संरक्षक कवच असते. गरज पडल्यास आपले सारे अंग तो त्याच्या आंत दडवून ठेवतो. ते कवच त्याचे संरक्षण करतेच पण वेळ पडल्यास इतरांना आधार देते. समाजातला एक वर्ग असाच असतो. तो निमूटपणे आपला मार्ग चोखाळत असतो. विरोधाचे प्रहार त्याला प्रतिकार न करता सहन करतो पण त्यातून तो वाचतो. वाटल्यास स्वतःला कोषात गुरफटून घेतो. अप्रत्यक्षपणे तो अनेकांना आधार देत असतो. त्या आधाराच्या बळावर इतर लोक पुढे येतात. मेरू पर्वताचा भार स्वतःच्या पाठीवर पेलून घेऊन देवदानवांना समुद्रमंथन करणे शक्य करून देणाऱ्या व त्यात मिळालेली रत्ने त्यांनाच वाटून घेऊ देणाऱ्या कूर्मावताराची ती रूपे आहेत असे मला वाटते. सुरक्षितता आणि स्थैर्य या प्राणिमात्रांना हव्या असलेल्या प्रवृत्ती त्यात दिसतात.\nपण सगळेच लोक अल्पसमाधानी वृत्तीचे नसतात. कांही जणांना वेगाने पुढे जायची इच्छा असते. इच्छित दिशेने एकाद्या वराहासारखी मुसंडी मारून त्यांच्या मार्गात येणारे अडथळे ते बाजूला करीत जातात. मुद्दाम कोणाला इजा करावी अस�� त्यांचा उद्देश नसतो. त्यांना फक्त आपला मार्ग सुकर करून घ्यायचा असतो. आपला शक्य तितका विकास साधण्याची इच्छा नैसर्गिक रीत्या प्रत्येक जीवाच्या मनात उत्पन्न होतच असते आणि ती पूर्ण करण्याची धडपड तो करीत असतो. कासवाला जे जमणार नाही ते आपल्या ताकतीच्या जोरावर वराह करू पाहतो. प्रगतीची ही पुढची पायरी वराह अवतारात दिसते.\nस्वतःचा हव्यास पुरवत असतांना राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांचा तोल सुटतो. स्वतःला हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी इतरांकडून त्या हिसकावून घेणे सुरू होते. त्यासाठी सत्ता मिळवणे आणि ती मुठीत ठेवणे यासाठी जरब बसवणे सुरू होते. दुर्बल जनता आधी कांही काळ ते अत्याचार एखाद्या निर्जीव खांबासारखे स्वस्थपणे पाहते, पण त्याचा अतिरेक असह्य होताच ती चवताळून उठते, अक्राळ विक्राळ रूप धारण करते. नृसिंहावतार हे या प्रकारच्या उत्स्फूर्त आणि हिंस्र उद्रेकाचे स्वरूप आहे. दुष्ट हिरण्यकश्यपूचे त्यात निर्घृणपणे निर्दाळण होते. फ्रान्स आणि रशीयामधील राज्यक्रांतीच्या घटना तसेच नागपूरच्या गोरगरीब महिलांनी कुख्यात गुंडाला लाथाबुक्क्यांच्या माराने चेचून टाकले त्यात समाजाचे तेच उग्र रूप दिसले. मानवी हक्कासाठी त्याने तात्पुरते पाशवी रूप धारण करणे या अवतारात दिसून येते.\nबळी हा एक सज्जन राजा असतो. त्याच्या मनात आपल्या प्रजेवर अत्याचार करण्याची इच्छा नसते. प्रजेलासुद्धा त्याची जाणीव असते. पण आपल्या राज्याचा अनिर्बंध विस्तार करण्याच्या नादात तो अधिकाधिक प्रदेश पादाक्रांत करण्यात मग्न असतो. त्यामुळे त्याचा प्रजेबरोबर संपर्क रहात नाही. मात्र त्याच्या नांवाने कारभार हांकणाऱ्या अधिकाऱ्यांचा जुलूम असह्य झाल्यामुळे प्रजा नाराज होऊन बळीराजाची लोकप्रियता नाहीशी होते. बटु वामन जेंव्हा राजाला भेटतो तेंव्हा तो उदार मनाने त्याला पाहिजे ते मागायला सांगतो. आपण त्याच्या मागण्या सहज पुरवू शकू असा मोठा आत्मविश्वास त्याला स्वतःच्या सामर्थ्यावर वाटत असतो. इथे बटु वामन हे त्याच्या राज्यामधील लहान (सामान्य) लोकांचे प्रतीक असावे. तो फक्त तीन पावलाइतकी जमीन मागतो. त्याचे पाऊल हे जनतेमधील असंतोषाचे प्रतीक धरल्यास पहिल्या पावलाने सर्व पृथ्वी व्यापून जाते याचा अर्थ सगळ्यांनाच तो राजा अप्रिय झालेला असतो. दुसऱ्या पावलांने स्वर्ग व्याप��त होतो. तो तर त्याने जिंकून घेतलेला प्रदेश, तिथे कोणाला तो हवासा वाटणार हा व्यापक असंतोष सत्तेच्या बडग्याखाली दडपून टाकल्यास तो हिंसक रूप धारण करून उसळी घेऊ शकेल याचा विचार करून बळी राजा तो जनादेश शिरसावंद्य मानून तिसरे पाऊल स्वतःच्या मस्तकावर ठेऊन घेतो. थोडक्यात आपल्या राज्यात कुठेच थारा न मिळाल्यामुळे त्याला अज्ञात पाताळात स्थलांतर करावे लागते. अशा प्रकारची रक्तहीन क्रांती हा निश्चितच पुढचा टप्पा म्हणता येईल.\nराज्याचे संरक्षण करण्यासाठी त्याचा खड्गहस्त बनलेला समाजाचा एक वर्ग आपल्या बलाचा दुरुपयोग करून निःशस्त्र प्रजेला नाडू लागतो तेंव्हा त्याचा प्रतिकार करण्यासाठी कुणीतरी ठामपणे उभे रहावे लागते. ऋषीमुनींच्या कुळात जन्मलेला परशुराम जपतप करणे सोडून देऊन हातात परशु धारण करून त्या लढाईत उतरतो आणि त्या उद्दाम झालेल्या वर्गाला वठणीवर आणतो. या अवतारातसुद्धा मला परशुराम हा एक व्यक्ती न वाटता तो सुजाण समाजाचा प्रतिनिधी असावा असेच वाटते. मात्र त्याचा लढा पूर्वीच्या दोन अवतारामधे होता तशासारखा क्षणिक नसून तो प्रदीर्घ काळ चालत राहतो. त्याची एकवीस आवर्तने त्याला करावी लागतात.\nरामावतारामध्ये राजा विरुद्ध प्रजा असा संघर्ष नाही. अयोध्या आणि लंका या दोन्ही राज्यामधील प्रजा आपापल्या राज्यकर्त्यावर खूष असलेली सुखी जनता असते. रामायणाच्या कथेमध्ये राम आणि रावण या दोन भिन्न प्रकृतीच्या मुख्य व्यक्तीरेखा रंगवल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांचे आईवडील, भाऊ, पत्नी, मुले, मित्र, भक्त वगैरे अनेक पात्रांची वेगवेगळ्या छटांनी युक्त व्यक्तीचित्रे रेखाटलेली आहेत. त्याचा चरित्रनायक राम हा एक आदर्श तत्वनिष्ठ महामानव आहे. त्याच्या वागण्यामधील प्रत्येक कृती जगापुढे आदर्श वर्तनाचे उदाहरण झाले आहे. रामरावणयुद्धामधील रामाचा विजय म्हणजे सत्प्रवृत्तींचा दुष्ट प्रवृत्तीवर विजय असे दाखवले आहे.\nकृष्णावतारामध्ये त्याच्या जीवनात कमालीचे वैविध्य दाखवले आहे. बालपणी सवंगड्यांबरोबर खेळणारा नटखट कान्हा तसेच गोकुळातील सर्वांना आपल्या वर्तनाने तसेच बॉँसुरीच्या सुरावर भुलवणारा मोहन अचानक त्या सगळ्यांना सोडून मथुरेला जातो आणि कंसाची अन्यायी राजवट उलथून टाकतो. रुक्मिणीहरण करून तिच्याशी प्रेमविवाह करतो. स्वतः चक्रवर्ती सम्राट वगैरे बनून सत्ताधीश व्हायचा विचारही करीत नाही. त्याऐवजी पांडवांचा मित्र व सल्लागार बनतो. त्यांचा दूत बनून कौरवांकडे शिष्टाई करायला जातो आणि ती सफल न होऊन युद्धाला तोंड फुटल्यानंतर “न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार” असे म्हणत अर्जुनाचा सारथी बनतो. सुरुवातीलाच गुरुजनांना समोर पाहून किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाला रणांगणावरच धर्मशास्त्राची मूलतत्वे सांगून कर्तव्यपालनाला प्रवृत्त करतो. भीष्मपितामहांपासून दुर्योधनापर्यंत कौरवसैन्याचे जितके सेनापती झाले त्या प्रत्येकाच्या पतनाचा मार्ग शोधून पांडवांना मदत करतो. अशा प्रकारे त्याचे एक परिपूर्ण व्यक्तित्व दाखवले आहे.\nनवव्या अवतारातील गौतम बुद्ध आधी सिद्धार्थ या नांवाचा राजकुमार असतो. पण समाजातील दुःखे पाहून त्याला इतका कळवळा येतो की हातात येऊ घातलेल्या राजसत्तेला दूर लोटून तो वनात निघून जातो. बोधीवृक्षाखाली विचारमग्न असतांना त्याला तत्वबोध होतो आणि पुढील सर्व आयुष्य तो दया, क्षमा, शांती, समता, बंधुत्व वगैरे सद्गुणांचा प्रसार करण्यात घालवतो. “अभिलाषा ही दुःखाची जननी आहे” हे सांगून खरा सुखाचा मार्ग आपल्या मनावर ताबा ठेवण्यात आहे हे सत्य पुन्हा अधोरेखित करतो. शारीरिक सुखापेक्षा मानसिक शांती उच्च दर्जाची आहे असे मानणारा मतप्रवाह या अवतारात दिसतो. विठ्ठल हा नववा अवतार आहे असा पर्याय लक्षात घेतल्यास तो सुद्धा निःशस्त्र आहे. त्याने कोणा राक्षसाचे दमन केल्याची कथा नाही. त्याच्या भक्तजनांनी अवघ्या महाराष्ट्राला त्याच्या भक्तीमधून उन्नतीचा मार्ग दाखवला आहे.\nकल्की अवताराबद्दल मला अस्पष्ट अशी किंचित माहिती सुद्धा नाही. त्यामुळे त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणे शक्य नाही. सध्या वाहणारे वारे पाहता विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जोरावर विश्वाला थक्क करणारा अद्भुत चमत्कार त्याने करून दाखवणे कदाचित शक्य आहे. एका अधांतरी तर्कापलीकडे त्यात कांही अर्थ नाही.\nसारांशात पाहता मत्स्य, कूर्म व वराह हे पहिले तीन अवतार माणूस व पशू यांच्यामधील समान अशा प्रवृत्ती दाखवतात. नरसिंह, वामन व परशुराम अवतारात मानवसमूहाच्या प्रवृत्ती आढळतात. राम, कृष्ण व बुद्ध अवतारात माणसाच्या व्यक्तीगत उत्थानाचे नमूने दिसतात. कल्की अवतार कधी झालाच तर तो त्याच पठडीतला होणार अशी माझी अपेक्षा आहे. हे सर्व अवतार कालातीत आहेत. यातील प्रत्येकाची उदाहरणे भूतकाळात होऊन गेलेली आहेत तसेच आजही आपल्या डोळ्यासमोर घडतांना दिसतात. ती ओळखून त्यातून काय निष्पन्न होण्याची शक्यता आहे हे समजण्याइतके शहाणपण आले तरी खूप फायदा होईल.\nFiled under: धार्मिक, विवेचन |\n« आध्यात्मिक ‘तो मी नव्हेच’ – चिदानंदरूपः शिवोSहम् शिवोSहम् या ब्लॉगवरील गणेशोत्सव »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nविद्युतनिर्मितीचे अर्थशास्त्र सप्टेंबर 28, 2020\nअणुविद्युतकेंद्रांचे प्रकार सप्टेंबर 27, 2020\nअणुऊर्जेपासून विजेची निर्मिती – १ इतिहास आणि विज्ञान सप्टेंबर 25, 2020\nअनाग्रही सभ्य भूमिका सप्टेंबर 18, 2020\nमोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया ऑगस्ट 30, 2020\nगणपतीच्या आरत्या आणि स्तोत्रे ऑगस्ट 28, 2020\nया ब्लॉगवरील गणेशोत्सव ऑगस्ट 28, 2020\nदशावतार जुलै 25, 2020\nआध्यात्मिक ‘तो मी नव्हेच’ – चिदानंदरूपः शिवोSहम् शिवोSहम् जुलै 16, 2020\nश्यामची आई आणि साने गुरुजी जून 11, 2020\nहोडी ते पाणबुडी एप्रिल 28, 2020\nअणुशक्तीचा शोध – एक नवा स्रोत एप्रिल 13, 2020\nविजेची निर्मिती मार्च 4, 2020\nऊर्जेचे उगमस्थान फेब्रुवारी 25, 2020\nनिरनिराळे परंपरागत ऊर्जास्रोत फेब्रुवारी 23, 2020\nमानवी संबंध फेब्रुवारी 12, 2020\nपंपपुराण – भाग ४ – विविधता जानेवारी 31, 2020\nपंपपुराण – भाग ३ – तांत्रिक माहिती जानेवारी 30, 2020\nपंपपुराण – भाग २ – सेंट्रिफ्यूगल पंप जानेवारी 9, 2020\nपंपपुराण – भाग १ : लहानपणी पाहिलेले पंप जानेवारी 8, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/marathi-bigg-boss/bigg-boss-marathi-2-august-9-2019-day-78-kishori-shahane-find-10-lakh-rupees-suitcase/articleshow/70612266.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-29T02:03:44Z", "digest": "sha1:MUZ3C5OTCX26N2WE7VVYPLMZQD2P26X3", "length": 13164, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "bigg boss marathi 2 episode updates: बिग बॉस: किशोरी शहाणेंमुळे मिळाले १० लाख\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबिग बॉस: किशोरी शहाणेंमुळे मिळाले १० लाख\nसध्या बिग बॉसच्या घरात ज्येष्ठ असणाऱ्या पण उत्साहाने तरूण असणाऱ्या किशोरी शहाणे यांच्या चातुर्यामुळे इतर स्पर्धकांना फायदा झाला आहे. किशोरी यांनी १० लाख रुपयांची सुटके��� शोधून काढली. त्यामुळे बिग बॉसच्या संभाव्य विजेत्या स्पर्धकाच्या बक्षिसाची रक्कम पुन्हा एकदा २५ लाख रुपये झाली आहे.\nमुंबई: सध्या बिग बॉसच्या घरात ज्येष्ठ असणाऱ्या पण उत्साहाने तरूण असणाऱ्या किशोरी शहाणे यांच्या चातुर्यामुळे इतर स्पर्धकांना फायदा झाला आहे. किशोरी यांनी १० लाख रुपयांची सुटकेस शोधून काढली. त्यामुळे बिग बॉसच्या संभाव्य विजेत्या स्पर्धकाच्या बक्षिसाची रक्कम पुन्हा एकदा २५ लाख रुपये झाली आहे.\nमागील एका टास्कमध्ये नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील सदस्यांनी ९ लाख ७५ हजार रुपये गमावले होते. या टास्कमध्ये घरातील सदस्यांना नॉमिनेशनसाठी बोली लावायची होती. नॉमिनेशन बोलीतील एकूण रक्कम बक्षिसाच्या रक्कमेतून वजा होणार असल्याचे त्यावेळी बिग बॉसने स्पष्ट केले होते. मात्र, सदस्यांनी नॉमिनेशनसाठी जवळपास १० लाख रुपये गमावले होते. 'ये रे ये रे पैसा-२' या चित्रपटाचे कलाकार आज घरातून बाहेर गेले. मात्र, त्यांनी सदस्यांना ही गमावलेली रक्कम पुन्हा मिळवून देण्याची संधी दिली. संजय नार्वेकर घरातील सदस्यांना टास्क देतात. टास्कमध्ये पैशांची सुटकेस घरातील सदस्यांना शोधायची असते. हा टास्क संजय नार्वेकर, पुष्कर श्रोत्री घरातून निघून गेल्यावर सुरू झाला. सुरुवातीला संजय नार्वेकर पैशांची सुटकेस गादीखाली लपवतात. त्यानंतर पुष्कर ही सुटकेस अभिजीतच्या कपाटात लपवतो. टास्क सुरू झाल्यानंतर घरातील सदस्यांची सुटकेससाठी धावपळ सुरू होते. थोडाच अवधी शिल्लक असताना किशोरी शहाणेंना पैशांची सुटकेस अभिजीतच्या कपाटात आढळते. हा टास्क पूर्ण केल्यामुळे बिग बॉसच्या विजेत्याला आता २५ लाख रुपये मिळणार आहेत.\n'बिग बॉस' विषयी सर्व काही जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nशिवानी सुर्वे बनणार 'सलमानची' हिरोईन...\nbigg boss marathi 2: बाप्पा, पोट्टा जिंकला ना \nBigg Boss marathi, day 42: बिग बॉसच्या घरात रंगला नॉमिन...\nबिग बॉस: पलंगाखाली लपला अभिजीत केळकर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nमुंबईकंगनाच्या बंगल्यावरील कारवाई; हायकोर्टाने नोंदवले 'हे' महत्त्वाचे निरीक्षण\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nमुंबईशिवसेनेच्या मनधरणीसाठी फडणवीसांनी घेतली होती राऊतांची भेट\n नवीन रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली\nरत्नागिरीकोकण किनारा वादळांना भीडणार; 'अशी' आहे केंद्राची योजना\nमुंबईकृषी कायद्यांवर काँग्रेस आक्रमक; 'ठाकरे सरकार' आता कोणती भूमिका घेणार\nआयपीएलRCB vs MI: सुपर ओव्हरमध्ये आरसीबीचा मुंबईवर दमदार विजय\n पुनर्विकास प्रीमियममध्ये कपातीची शक्यता\nदेशकेंद्राच्या कृषी कायद्यांना पर्याय शोधा, सोनिया गांधींची सूचना\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार्गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2020-09-29T01:24:58Z", "digest": "sha1:KLR5FIAJWKVJX7RMTQFQWRY3C3VTU5OA", "length": 18063, "nlines": 108, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ब्राझील Archives - Majha Paper", "raw_content": "\nकोरोना : रशिया सर्वात प्रथम ‘या’ देशाला देणार लसीचे 5 कोटी डोस\nकोरोना / By आकाश उभे\nरशियाने मागील महिन्यात आपल्या स्पुटनिक-व्ही या कोरोना प्रतिबंधक लसीला मंजूरी दिली होती. या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल आणि लसीकरण सुरू …\nकोरोना : रशिया सर्वात प्रथम ‘या’ देशाला देणार लसीचे 5 कोटी डोस आणखी वाचा\nकोरोना : देशात एका दिवसात आढळले सर्वाधिक 90,632 रुग्ण, ब्राझीलला टाकले मागे\nकोरोना, देश, मुख्य / By आकाश उभे\nकोरोना व्हायरसमुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, मागील 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक 90 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले …\nकोरोना : देशात एका दिवसात आढळले सर्वाधिक 90,632 रुग्ण, ब्राझीलला टाकले मागे आणखी वाचा\n आकाशातून झाला दगडांचा वर्षाव आणि एका रात्रीत लखपती झाले हे गाव\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By आकाश उभे\nआकाशातून तुमच्या दारात अचानक लाखो रुपये किंमतीची वस्तू कोसळली तर तुम्ही म्हणाल असे कसे शक्य आहे. आकाशातून लाखो रुपये …\n आकाशातून झाला दगडांचा वर्षाव आणि एका रात्रीत लखपती झाले हे गाव आणखी वाचा\nपत्नीशी निगडीत प्रश्नावर भडकले हे राष्ट्रपती, पत्रकाराला म्हणाले, तुझे मुस्काट फोडायचे आहे\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By आकाश उभे\nब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोल्सनारो यांनी एका पत्रकाराला सर्वांसमोर थेट तोंडावर ठोसे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. पत्रकाराने बोल्सनारो …\nपत्नीशी निगडीत प्रश्नावर भडकले हे राष्ट्रपती, पत्रकाराला म्हणाले, तुझे मुस्काट फोडायचे आहे आणखी वाचा\nब्राझीलवरुन आलेल्या चिकनमध्ये सापडला कोरोना; चीनचा दावा\nमहाराष्ट्र / By माझा पेपर\nबीजिंग – ब्राझीलमधून आलेल्या फ्रोजन चिकनमध्ये कोरोना सापडल्याचा दावा चीनने केला आहे. इक्वाडोरवरुन मागच्या आठवड्यात चीनमध्ये पाठवलेल्या समुद्री झींग्यातही कोरोनाचे …\nब्राझीलवरुन आलेल्या चिकनमध्ये सापडला कोरोना; चीनचा दावा आणखी वाचा\nकोरोनावर मात करणाऱ्या ब्राझील राष्ट्रपतींच्या फुफ्फुसात ‘मोल्ड’, जाणून घ्या काय आहे आजार\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By आकाश उभे\nब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांना काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर ते बरेच दिवस आयसोलेशनमध्ये होते. आता …\nकोरोनावर मात करणाऱ्या ब्राझील राष्ट्रपतींच्या फुफ्फुसात ‘मोल्ड’, जाणून घ्या काय आहे आजार आणखी वाचा\nकोरोनापासून वाचण्यासाठी हे जोडपे चक्क पृथ्वीवर घालते ‘स्पेस सूट’\nमहाराष्ट्र / By आकाश उभे\nकोरोना व्हायरसने ब्राझीलमध्ये थैमान घातले आहे. मात्र दुसरीकडे सोशल मीडियावर एक ब्राझिलियन जोडपे सध्या विशेष चर्चेत आहे. याचे कारण आहे, …\nकोरोनापासून वाचण्यासाठी हे जोडपे चक्क पृथ्वीवर घालते ‘स्पेस सूट’ आणखी वाचा\nशास्त्रज्ञांचा दावा; सापडले HIVचा समूळ नाश करणारे औषध\nसर्वात लोकप्रिय, आरोग्य / By माझा पेपर\nसाओ पावलो : जगभरातील एड्सबाधितांची संख्या कोट्यावधीच्या घरात असून या रोगावर अद्यापही कोणतेही प्रतिबंधक औषध अथवा लस उपलब्ध नसल्यामुळे मागील …\nशास्त्रज्ञांचा दावा; सापडले HIVचा समूळ नाश करणारे औषध आणखी वाचा\nअसाही एक विक्रम; तब्बल 700 किमी लांब आणि 16 सेंकद चमकत होती वीज\nजरा हटके, मुख्य, सर्वात लोकप्रिय / By आकाश उभे\nआकाशीय वीज अर्थात लाइटनिंग फ्लॅशचा एक नवीन विश्वविक्रम नोंदविण्यात आला आहे. मागील वर्षी ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये सर्वाधिक वेळ आणि सर्वाधिक …\nअसाही एक विक्रम; तब्बल 700 किमी लांब आणि 16 सेंकद चमकत होती वीज आणखी वाचा\n मृतदेह दफन करण्यासाठी जागाच नाही\nआंतरराष्ट्रीय, कोरोना, मुख्य / By माझा पेपर\nसाओ पाउलो : जगभरातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत असून या जीवघेण्या व्हायरसचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. त्यानंतर अमेरिका …\n मृतदेह दफन करण्यासाठी जागाच नाही आणखी वाचा\nडब्ल्यूएचओच्या वाढल्या अडचणी, अमेरिकेनंतर आता या देशाने दिली संबंध तोडण्याची धमकी\nआंतरराष्ट्रीय, कोरोना, मुख्य / By आकाश उभे\nकोरोना व्हायरस सुरूवातीच्या टप्प्यात असताना माहिती लपवणे आणि त्याबाबत ठोस पावले न उचलल्याने चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेबाबत अमेरिकेनंतर आता …\nडब्ल्यूएचओच्या वाढल्या अडचणी, अमेरिकेनंतर आता या देशाने दिली संबंध तोडण्याची धमकी आणखी वाचा\nकोट्याधीश फुटबॉलपटूचा सरकारकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीसाठी अर्ज\nक्रीडा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nजगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 67 लाखांच्या पार पोहचली असून या जीवघेण्या व्हायरसमुळे 3 लाख 93 हजार लोकांनी आपले जीव गमावले आहेत. …\nकोट्याधीश फुटबॉलपटूचा सरकारकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीसाठी अर्ज\nलॉकडाऊन उठवल्यामुळे ब्राझीलमध्ये एकाच दिवसात आढळले ३० हजारांहून जास्त कोरोनाबाधित\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली – जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असताना ब्राझीलसारख्या मोठ्या देशामध्ये पहिल्या टप��प्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या …\nलॉकडाऊन उठवल्यामुळे ब्राझीलमध्ये एकाच दिवसात आढळले ३० हजारांहून जास्त कोरोनाबाधित आणखी वाचा\n अ‍ॅमेझॉनच्या जंगलात देखील पोहचला कोरोना\nकोरोना, आंतरराष्ट्रीय, मुख्य / By आकाश उभे\nजगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, आता कोरोना व्हायरस अशा भागात आणि जंगलात पसरला आहे जेथे लोक देखील जाणे टाळतात. …\n अ‍ॅमेझॉनच्या जंगलात देखील पोहचला कोरोना आणखी वाचा\nहे होऊ शकते कोरोनाचे मुख्य केंद्र, एकाच दिवसात 17 हजार केस\nकोरोना, आंतरराष्ट्रीय, मुख्य / By आकाश उभे\nचीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. आता ब्राझीलमध्ये एकाच दिवसात तब्बल 17,408 नवीन रुग्ण आढळले …\nहे होऊ शकते कोरोनाचे मुख्य केंद्र, एकाच दिवसात 17 हजार केस आणखी वाचा\nकरोना संकटात ब्राझील राष्ट्रपतीची ऐयाशी\nआंतरराष्ट्रीय, कोरोना, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nफोटो साभार झी न्यूज ब्राझील मध्ये करोनाचा प्रकोप दिवसेनदिवस वाढत चालला असताना राष्ट्रपती जायर बोल्सोनारो मात्र करोना नियंत्रणासाठी रणनीती आखण्याची …\nकरोना संकटात ब्राझील राष्ट्रपतीची ऐयाशी आणखी वाचा\nकोरोना : रामायणाचा संदर्भ देत ब्राझीलची भारताकडे औषधे देण्याची विनंती\nआंतरराष्ट्रीय, कोरोना, मुख्य / By आकाश उभे\nजगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने वाढत असून, यावरील उपचारासाठी वैज्ञानिक संशोधन करत आहे. मात्र या आजारावरील उपचारासाठी परिणामकारक ठरणारे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन …\nकोरोना : रामायणाचा संदर्भ देत ब्राझीलची भारताकडे औषधे देण्याची विनंती आणखी वाचा\nकोरोना : फेसबुक आणि इंस्टाग्रामने हटवला ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा व्हिडीओ\nआंतरराष्ट्रीय, सर्वात लोकप्रिय, सोशल मीडिया / By आकाश उभे\nफेसबुक आणि इंस्टाग्रामने आपल्या प्लॅटफॉर्मवरून ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो यांचा व्हिडीओ हटवला आहे. कोव्हिड-19 बाबत चुकीची माहिती दिल्याचे कारण सांगत …\nकोरोना : फेसबुक आणि इंस्टाग्रामने हटवला ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा व्हिडीओ आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्���वण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/29/video-bravos-special-song-for-love-with-dhoni-teaser-release/", "date_download": "2020-09-29T02:16:44Z", "digest": "sha1:26UK5OF6SSFO3KOIY3V3ATHIZLNK7TH7", "length": 7036, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "Video : धोनीवरील प्रेमाखातर ब्राव्होचे स्पेशल गाणे; टीझर रिलीज - Majha Paper", "raw_content": "\nVideo : धोनीवरील प्रेमाखातर ब्राव्होचे स्पेशल गाणे; टीझर रिलीज\nक्रिकेट, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / ड्‌वेन ब्राव्हो, महेंद्र सिंह धोनी / June 29, 2020 June 29, 2020\n२०११ साली आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत चेन्नई सुपर किंग्ज संघाने वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होला विकत घेतले. वेस्ट इंडिजचे खेळाडू आंतरराष्ट्रीय सामने असल्यामुळे त्यावर्षी आयपीएल खेळू शकतील की नाही याबाबत साशंकता होती. त्याचबरोबर वेस्टइंडिज धाकड फलंदाज ख्रिस गेल लिलाव प्रक्रियेत अनसोल्ड राहिल्याने ब्राव्होनेदेखील आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल अशी आशा सोडून दिली होती. पण २ कोटींच्या मूळ किमतीला चेन्नईच्या संघाने ब्राव्होला संघात स्थान दिले. चेन्नईचा हा डाव चांगलाच उपयुक्त ठरला. त्यानंतर ब्राव्होने २०१९ च्या आयपीएलपर्यंत चेन्नईकडून १०४ बळी टिपले. त्याचबरोबर स्पर्धेत सर्वाधिक बळी घेतल्यामुळे ‘पर्पल कॅप’ विजेता ठरण्याचा बहुमानही त्याने पटकावला. याच दरम्यान त्याने एका मुलाखती दरम्यान मला धोनीसाठी काही तरी खास करायचे असल्याचे सांगितले होते. त्यानुसार चॅम्पियन ब्राव्हो धोनीच्या वाढदिवसासाठी एक खास गाणे घेऊन आला आहे.\nआपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्राव्होने १ व्हिडीओ पोस्ट केला आहे. ब्राव्होने या व्हिडिओच्या माध्यमातून धोनीवर बनवलेल्या गाण्याची झलक गाऊन दाखवली आहे. ७ जुलैला धोनीचा वाढदिवस असतो. हे पूर्ण गाणे त्यादिवशी रिलीज करण्यात येणार असल्याचे ब्राव्होने लिहिले आहे. धोनीने जिंकलेल्या आयसीसीच्या तिन्ही स्पर्धांचा ब्राव्होने बनवलेल्या या गाण्याच्या टीझरमध्ये उल्लेख आहे. त्याचबरोबर धोनीची ओळख असलेल्या हेलिकॉप्टर शॉटचेही वर्णन आहे. ब्राव्होच्या गाण्याचा टीझर पाहून आता चाहत्यांना पूर्ण गाण्याची चांगलीच उत्सुकता लागली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/10/blog-post_2309.html", "date_download": "2020-09-29T01:06:27Z", "digest": "sha1:3CSZOJEF7GXGI3BYPD7GLS2AP6664E44", "length": 3264, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "मनसे चा मेळाव्यात मनसेत प्रवेश करणाऱ्यांचा सत्कार करताना मनसे पदाधिकारी - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » मनसे चा मेळाव्यात मनसेत प्रवेश करणाऱ्यांचा सत्कार करताना मनसे पदाधिकारी\nमनसे चा मेळाव्यात मनसेत प्रवेश करणाऱ्यांचा सत्कार करताना मनसे पदाधिकारी\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०११ | मंगळवार, ऑक्टोबर १८, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/03/news-po4/", "date_download": "2020-09-29T00:46:54Z", "digest": "sha1:6FQCG5ADQM23Q5FBSVQYMTRJI2COFKW5", "length": 12971, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "प्रियकरासोबत पळून जाताना प्रेयसीचा मृत्यू - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झा���ेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Breaking/प्रियकरासोबत पळून जाताना प्रेयसीचा मृत्यू\nप्रियकरासोबत पळून जाताना प्रेयसीचा मृत्यू\nवर्धा : घरच्या मंडळींचा विरोध झुगारून प्रियकरासोबत पळून जाणाऱ्या एका मुलीला जंगली जनावरांपासून शेतात पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत प्रवाह तारेला स्पर्श झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास मजरा गावाजवळ घडली.\nभद्रावती तालुक्यातील निंबाळा येथील हेमंत बाळकृष्ण दडमल (वय २३) याचे वरोरा तालुक्यातील खैरगाव (परसोडा) येथील कोमल गराटे (१९) हिच्यासोबत काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. हेमंत हा खैरगाव येथे त्याचे मामा अरविंद वाघ यांच्याकडे येत होता.\nयातूनच त्याची कोमलसोबत ओळख झाली व प्रेमसंबंध जुळले. या दोघांचाही लग्न करण्याचा विचार होता. परंतु, त्यांच्या आई-वडिलांचा याला विरोध होता. अलीकडे पोळा सणानिमित्त हेमंत खैरगावला मामाकडे आला असता त्याची कोमलसोबत भेट झाली.\nया भेटीत दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवार, १ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास दोघेही निघाले. दरम्यान, कोमलच्या नातेवाइकांना याची माहिती मिळताच त्यांनी कोमल व हेमंतचा शोध सुरू केला.\nकोमलचे नातेवाईक पाठलाग करीत असल्याचे निदर्शनास येताच दोघांनीही मजरा गावच्या पांदण रस्त्याने शेतातून पळून जाण्याचा बेत आखला. त्या मार्गाने ते पुढे जात असताना वाटेतील गेडाम यांच्या शेतात जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याकरिता तारेमधून सोडण्यात आलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का कोमलला लागला व ती खाली कोसळली.\nहेमंतने तिला तारेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही विद्युत प्रवाह���चा धक्का बसला. त्यामुळे तो माघारी फिरला आणि कोमलचा घटनास्थळीच मृत्यू झाला.\nघाबरलेल्या अवस्थेत हेमंतने रात्र त्याच परिसरात काढली आणि सकाळी १० वाजताच्या सुमारास स्वत: वरोरा पोलीस स्टेशनला जाऊन घटनेची माहिती दिली.\nपोलीस निरीक्षक उमेश पाटील हे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\n परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं\nकिसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/08/sujay-vikhe-meeting-with-defense-ministers-for-the-flight-site/", "date_download": "2020-09-29T02:04:47Z", "digest": "sha1:TYY7NGAKQH5SMO5SAZAI33XWZVWQQWFR", "length": 12046, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "उड्डाणपुलाच्या जागेसाठी संरक्षण मंत्र्यांसमवेत बैठक: खा. सुजय विखे पाटील - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/उड्डाणपुलाच्या जागेसाठी संरक्षण मंत्र्यांसमवेत बैठक: खा. सुजय विखे पाटील\nउड्डाणपुलाच्या जागेसाठी संरक्षण मंत्र्यांसमवेत बैठक: खा. सुजय विखे पाटील\nनगर : शहरातील उड्डाणपुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेच्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्या समवेत बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी मािहती खासदार डाॅ. सुजय विखे यांनी दिली.\nसंसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान खासदार डाॅ. सुजय विखे यांनी नगर शहरातील उड्डाणपुलाच्या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन नगर शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाकडे लक्ष वेधले.\nराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रमुख आशिष शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या समवेत बैठक घेऊन संरक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्याचे निश्चित करण्यात आले होते.\nया पार्श्वभूमीवर खा. डाॅ. सुजय विखे यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेल्या जागेचे भूसंपादन होणे आवश्य��� आहे. मात्र, सदर जागा संरक्षण विभागाच्या ताब्यात असल्याने रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाबाबत त्यांनी संरक्षणमंत्र्यांना मािहती देऊन निवेदन दिले.\nयासंदर्भात केद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन बुधवारीच रक्षा भवनमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करून या प्रश्नाबाबत निर्णय करण्याचे आश्वासन दिले असल्याचे खा. डाॅ. सुजय विखे यांनी सांगितले.\nया बैठकीत डाॅ. विखे यांनी संरक्षण विभागाच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या भागातील नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संसद सदस्यांना जादा अधिकार देण्याची मागणी केली असून याबाबतचे निवेदनही दिले असल्याचे स्पष्ट केले.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/14/mla-ashutosh-kale-former-mla-snehlata-bipin-kolhe/", "date_download": "2020-09-29T01:47:12Z", "digest": "sha1:J6OKZGEZW2UTYJ4GRXGONJVZ3QVDMJKO", "length": 14987, "nlines": 151, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आमदार आशुतोष काळेंनी आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar North/आमदार आशुतोष काळेंनी आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये\nआमदार आशुतोष काळेंनी आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये\nकोपरगाव: माजी आमदार स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी आपल्या कारकीर्दीत मंजूर करून आणलेल्या रस्त्यांची मंजुरी आमदार आशुतोष काळे आपणच ते मंजूर करून आणल्याचे खोटेच जनतेला सांगत आहे.\nमात्र जनता सुज्ञ आहे. त्यामुळे काळे यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये, अशी परखड टीका विवेक कोल्हे यांनी केली. कोपरगावच्या लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष आयुष्यात आयत्या पिठावर रेघोट्या मारल्या आहेत निदान राजकीय आयुष्यात तरी रेघोट्या न मारता स्वकर्तृत्वावर दाखवावे, अशी परखड टीका कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी केली आहे.\nकोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पहिल्या दोन रस्त्याचा समावेश आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यीत २०१८ च्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे.\nमात्र ही कामे आपणच मंजूर केल्याची खोटी माहिती कोपरगावचे लोकप्रतिनिधी देत आहे. परंतु सदर खात्याचे मंत्री जेव्हा पदभार स्वीकारतील तेव्हाच निधी प्राप्त होईल, असे आमदार स्वतःच कबूल करतात.\nमग यांनी परस्पर निधी आणला कोठून असा सवालही कोल्हे यांनी केला. कोपरगावच्या लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष आयुष्यात आयत्या पिठावर रेघोट्या मारल्या. निदान राजकीय आयुष्यात तरी रेघोट्या न मारता स्वकर्तृत्वावर जगावे अशी टीका विवेक कोल्हे यांनी केली.\nआपल्या निवेदनात कोल्हे यांनी या रस्त्यांची सत्यस्थिती व्यक्त करताना म्हटले आहे कि, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख १० रस्त्यांची सन २०१८ मधेच पत्राद्वारे शासनाकडे मागणी केली.\nत्यानुसार राज्य मार्ग क्रमांक ६५ झगडे फाटा तळेगाव ते संगमनेर, राज्य मार्ग ७ सावली विहीर-चासनळी-भरवस फाटा या रस्त्यांचा समावेश २०१८ च्या मंजूर झाल्याचा कागदोपत्री पुरावा आहे.\nविद्यमान सरकारच्या काळात अद्याप कोणत्याही मंत्र्यांना खाते वाटप झाले नाही, मग लोकप्रतिनिधींनी कोणाशी व कधी पत्रव्यवहार केला. व रस्त्यांची कामे कोणाकडून मंजूर केले. निधी कोणाकडून आणला, हे सगळे प्रश्न निर्माण होतात. मात्र हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही.\nमात्र हे लोकप्रतिनिधींना कळत नाही.हा प्रकार अत्यंत निंदनीय असून ,हे लोकप्रतिनिधीच्या अनुभव शून्यतेमुळे तर घडत नाही, ना असा प्रश्न स्वाभाविकच पडल्याशिवाय राहत नाही. दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घ्यावे का हेच यांना समजू नये यावरुन यांची मानसिकता समोर आली आहे.\nएकदा आपण स्वत: केलेल्या पाठपुराव्याने काम मंजूर करावे नंतरच श्रेय घ्यावे.कुठल्याही शासकीय कामास प्रथमतः संबंधीत खात्याची मंजुरी घ्यावी लागते त्यानंतर त्यास प्रशासकीय मान्यता मिळते व त्यानंतर साधारणपणे दीड ते दोन महिन्यांनंतर संबंधीत कामे ही निविदा प्रक्रियेत येते हेही समजू नये यापेक्षा अज्ञान ते दुसरे कोणते, असा सवालही कोल्हे यांनी केला.\nआपण मंजूर न केलेल्या कामाचे श्रेय घेऊन उगाच आयत्या बिळावर नागोबा हे धोरण घेऊन बसू नका.\nप्रत्यक्षात कार्यवाही करा मगच श्रेय घ्या. खोटे बोला पण रेटून बोला हा प्रकार बंद करून ज्यावेळेस आपण काम मंजूर आणाल त्याच वेळेस प्रसारमाध्यमांना द्या, असे आवाहनही औद्योगिक वसाहत चेअरमन विवेक कोल्हे यांनी आमदार काळे यांना केले. कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांची टीका\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्य��ंचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/01/09/ahmednagars-new-guardian-minister-hasan-mushrif/", "date_download": "2020-09-29T02:07:21Z", "digest": "sha1:35RD7JT7D2XH3MEFWRXRA7KASVPGUW6E", "length": 11958, "nlines": 151, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "जाणून घ्या अहमदनगरचे नवे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दलची माहिती ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/जाणून घ्या अहमदनगरचे नवे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दलची मा��िती \nजाणून घ्या अहमदनगरचे नवे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दलची माहिती \nअहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्ह्याचा कारभार राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खंदे समर्थक आहेत.\nनगरच्या पालकमंत्रिपदांच्या नियुक्तीबाबत चर्चेत असलेली दिलीप वळसे, बाळासाहेब थोरात व शंकरराव गडाख यांची नावे मागे पडून मुश्रीफ यांची नियुक्ती झाली आहे.\nशिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस अशा महाविकास आघाडीच्या नव्या सरकारद्वारे जिल्ह्यातील की बाहेरचा पालकमंत्री नेमला जातो, याची उत्सुकता होती.\nया नव्या सरकारनेही कोल्हापूरचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांची नियुक्ती करून बाहेरचा पालकमंत्री जिल्ह्याला दिला आहे.\nकोण आहेत हसन मुश्रीफ\nहसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ. सध्या ठाकरे सरकारमध्ये ते ग्रामविकास विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत. मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात.\nकागल विधानसभा निवडणुकीत त्यांनी पाचव्यांदा बाजी मारत आपण जनतेच्या मनातील ‘हिंदकेसरी’ असल्याचे दाखवून दिलेले आहे. राष्ट्रवादीचा बडा मुस्लिम चेहरा म्हणून मुश्रीफ यांची पश्चिम महाराष्ट्रात ओळख आहे.\nकोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ यांचा दबदबा आहे.आघाडी सरकारच्या काळात हसन मुश्रीफ यांची मंत्रिपदी वर्णी लागली होती. त्यांनी कामगार मंत्रिपद सांभाळलं.\n2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही त्यांनी विजय मिळवला. कोल्हापूर जिल्हा बँक, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, गडहिंग्लज कारखान्यावर त्यांचे वर्चस्व राहिलेले आहे.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/06/milk-anointing-to-panduranga-for-the-government-to-come-up-with-the-wisdom-to-increase-the-price-of-milk/", "date_download": "2020-09-29T00:56:07Z", "digest": "sha1:P6XRBKXG7VKPFSWF652RDW2QMPHYHVBU", "length": 11343, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "दुधाला दरवाढ देण्याची सुबुद्धी सरकारला येण्यासाठी पांडुरंगाला दुग्धाभिषेक - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/दुधाला दरवाढ देण्याची सुबुद्धी सरकारला येण्यासाठी पांडुरंगाला दुग्धाभिषेक\nदुधाला दरवाढ देण्याची सुबुद्धी सरकारला येण्यासाठी पांडुरंगाला दुग्धाभिषेक\nअहमदनगर Live24 टी�� ,6 जुलै 2020 : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पुरता मोडला आहे. त्यातच दुधाचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय मोडकळीस येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nत्यामुळे सरकारने याकडे लक्ष पुरविण्याची मागणी वारंवार केली जात आहे. खर्चाच्या तुलनेत दुधाला बाजारभाव व प्रतिलिटर १० रूपये अनुदान राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मिळावे,\nया मागणीसाठी आता राहुरीत पांडुरंगाच्या मूर्तीला दुग्धभिषेक घालून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रासपचे जिल्हाध्यक्ष शरद बाचकर यांनी दिली. बाचकर म्हणाले, कोरोनामुळे झालेल्या लाॅकडाऊनने शेतमालाला चांगला बाजारभाव मिळाला नाही.\nशेतीला जोडधंदा म्हणून ओळख असलेला दुग्ध व्यवसायदेखील अडचणीत सापडला आहे. पशूखाद्य, तसेच दुभत्या जनावरांच्या चाऱ्यावर होणारा खर्च व दुधाला मिळणारा २० रूपये लिटर बाजारभाव यामुळे खर्चाची सांगड बसत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.\nमागील सरकारच्या काळात पाच रूपये लिटरप्रमाणे अनुदान देऊन दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला होता. आज दुधाचे बाजारभाव ढासळले असल्याने\nशासनाकडून प्रतिलिटर १० रूपये अनुदान, तसेच बाजारभाव वाढवून मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. राज्य सरकारने या मागणीची दखल घेऊन तातडीने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी बाचकर यांनी केली आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्र��्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/06/shocking-rakshak-became-a-eater-ransom-boiled-by-threatening/", "date_download": "2020-09-29T01:59:43Z", "digest": "sha1:H7IAQ6LX3LYUCD5GCLEQ4DE5QU4VMVKV", "length": 11379, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "धक्कादायक : रक्षकच झाले भक्षक, धमकावून खंडणी उकळली... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar North/धक्कादायक : रक्षकच झाले भक्षक, धमकावून खंडणी उकळली…\nधक्कादायक : रक्षकच झाले भक्षक, धमकावून खंडणी उकळली…\nअहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहेत. हेच आपण ऐकत आलो आहोत. याचा वेळोवेळी प्रत्यय देखील येतो. परंतु कधी संरक्षकचं तुमचे भक्षक झाले तर असाच काहीसा प्रकार शिंगणापूर पोलिसांकडून घडला आहे.\nभाडोत्री पिकअप मधून नगरला धान्य विकण्यासाठी घेवून जात असताना शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या दोघा कर्मचार्‍यांनी रस्त्यात अडवून हे धान्य रेशनचे असल्याचे सिद्ध करु शकतो\nते महागात पडेल असे धमकावून ऐंशी हजाराची खंडणी उकळल्याचा तक्रार खरवंडी येथील महाविद्यालयीन युवकाने राज्याच्या गृह सचिवांकडे केली आहे.\nदरम्यान याबाबत चौकशी करुन संबंधीत पोलीस कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी केली आहे.\nयाबाबत वैभव विलास उगले याने निवेदनात म्हटले की, मी वडिलांना किराणा दुकानात मदत करत असतो. लोक किराणा सामान खरेदीच्या बदल्यात धान्य, कडधान्य तेलबिया देत असतात.\nया माध्यमातून जमा झालेले धान्य नगरच्या आडते व्यापार्‍याला विकून त्याची रोख रक्कम करायची असा पुर्वापार व्यवहार चालत आला आहे.\n8 जुलै रोजी धान्य गोण्यांत भरुन भाडोत्री पिकअपद्वारे धान्य घेवून जात असताना शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचार्‍यांनी वाहन अडवून ते निर्जनस्थळी घेण्यास भाग पाडले.\nतेथे कर्मचार्‍याने गाडीची चावी व मोबाईल हिसकावून घेतला व वडिलांना फोन करुन धमकावून खंडणी मागितली. त्यावर त्या पोलिसाला गुगल पे द्वारे 80 हजाराची रक्कम देण्यात आली.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसा���ी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://educalingo.com/de/dic-mr/vithai", "date_download": "2020-09-29T00:46:28Z", "digest": "sha1:RBOSTWLR2N3DYJJWTN6LJDVWPX53O3FB", "length": 12962, "nlines": 270, "source_domain": "educalingo.com", "title": "विठाई - Definition und Synonyme von विठाई im Wörterbuch Marathi", "raw_content": "\n ग माय माझी विठाई माउली \nमान वळवून मी पहिले, तर विठाई तू दरवाज्यात होतीस तुझा गळा अद्यपि मोकळच होता. तू अद्यपि फुललेलीच होतीस आणि कुणी भरतार तुला अद्यपि मिळालेला नवहता. तू यही वर्षों दरवाज्यात ...\n... नामदेव/नी संसारात राहूनही संसारासचंधी \" अपरासकायोग ( आरंभिला आहै याप्रयोगाला विठाई माउलीच्छा प्रेभाचे योर अधिष्ठान अरे हैं न्दिसंगाशी संग , करताना आपण , महिमेचा संसार ...\n... प्रवेशाले बैबतराव आपल्या घर/करारा मागील दारापयेत मेऊन पंन्होंचतर त्याला दाराच्छा फटीपून दिटयाच्छा उजेडली विठाई असलेली दिसकती अशाच तिचे बसरायाचे ठिकाण व मागील दरवाजा, ...\nयाई तात्या \"धिर विदाई क्षेधिर विठाई किशोर विठाई किशोर विल किशोर माधव का विकास नका : पेसलेत ना औधखाव तिचे उत्तर : आले तुमचे समाधान : ( ककुहतीला येउन ) विल बस वि\", सत्य कय आई कांग ...\nमइया या बोलण्यची प्रचती कदाचित तुम्हला आता येणार नहीं. पण संसार ठरणार आहे. खरोखरंच त्या विठाई माउलीची ही विलक्षण कृपा आहे असं मला वाटतं. धन्य ती विठाई माउली आणि धन्य तिचं ...\n... तर आपल्या शिध्याकरता सदकगुरू दृटीण बनुन परमरिम्याचा केरोग घडबून आणतात है शुक्गार रसयुक्त वर्णन , कुचीण ३७५५ , या रूपकाने दोशेत केले अरे आदि देवता विठाई जगदजो-नाथ महाराजाची ...\nगेले फार तर आमचा भावंडर्धकी कुणाचे तरी नाव जिन पुते ' आई 7 जोडत असता लामुरे किचुकाकां-त्या प्रखाने भी जस यबकगे पण तेवबत, तेबीलच दूसरे कुल तरी मपले, ' अया-लया विठाई-अजचा हा धाक\" ...\n----ज्यागि तुझे गाव अलि- गो-पर जाली. मान कथन भी गोले, तर, विठाई, तू दरवाजा\" होतीस : तुझा गल, अवाप्ति गोकयच होता. तू अदप्राये फुल्लेलीच होस, आमि कुणी भरतार तुला अवाप्ति मिधालेला ...\nशीतल साउली आमुची माउली है विठाई दोनाली प्रेम पथ 1: जाऊनी बोसंगा रिबन कोरस लागले तें इकछे पिईम वरी 1. किंवा माली विकृत पाउली है प्रेमपाश पान्हायेली लागले तें इकछे पिईम वरी 1. किंवा माली विकृत पाउली है प्रेमपाश पान्हायेली कुरवाहुनी लायी सानी ...\nकहार्शमेकासही समजत नाहीं २ ही साय विठाई अतिशय सुकुमार अहे हिले चार हात कारक शोधून दिसताता हिकया छातोषरा भाग सखोल असून त्यावर तेजस्वी असे पवक चमकार आले हिकात कन लहान ...\nनिमित्त : बहुआयामी कांदा\n'ज्ञानदेवे रचिला पाया' अशी म्हण आहे. मला मात्र 'कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी' असे सांगणारा सावतामाळी खूप भावतो. जी मंडळी वर्षांनुवर्षे भाजी मंडीत जात असतात, त्यांना सर्वात स्वस्त भाजी कोणती असे विचारल्यावर कांदा हे उत्तर ...\t«Loksatta, Sep 15»\nभक्तामध्ये पूर्णपणे गुंतलेला, कुटुंबवत्सल विठ्ठल तर कधी आईच्या ठायी असणारा पुरुषोत्तम विठ्ठल चक्क विठाबाई अथवा विठाई माउली वेळप्रसंगी भांडण करताना, 'विठय़ा, मूळ मायेच्या काटर्य़ा वेळप्रसंगी भांडण करताना, 'विठय़ा, मूळ मायेच्या काटर्य़ा'देखील सहज यायचं. ही मराठी संतांचीच मिरास.\t«Loksatta, Jul 15»\nअ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ऑ ओ औ क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-rain-live-two-dead-in-malad-sub-wayas-scorpio-car-submerged-mhaj-387374.html", "date_download": "2020-09-29T01:42:35Z", "digest": "sha1:IY7RUDXZYIKFSXH6QFAGNFMWJI7U45YO", "length": 22036, "nlines": 191, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mumbai rain live 'तुंबई'ने असा घेतला दोघांचा जीव; तुंबलेल्या पाण्यात गाडी घालण्याआधी हा व्हिडिओ पाहा two dead in malad sub wayas scorpio car submerged | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा ���ीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; या���ेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n'तुंबई'ने असा घेतला दोघांचा जीव; तुंबलेल्या पाण्यात गाडी घालण्याआधी हा व्हिडिओ पाहा\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विचारले प्रश्न\nIPL 2020 : थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी,\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\n'तुंबई'ने असा घेतला दोघांचा जीव; तुंबलेल्या पाण्यात गाडी घालण्याआधी हा व्हिडिओ पाहा\nमालाडच्या सब वेमध्ये साठलेल्या पाण्यात एक स्कॉर्पिओ घुसली आणि बघता बघता पाणी वाढलं. दारं ऑटोलॉक झाली. गाडीतल्या दोघांना तिथेच जलसमाधी मिळाली. मुंबईत तुंबलेल्या पाण्यातला सर्वांत भीषण मृत्यू.\nमुंबई, 2 जुलै : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने नेमकी किती हानी झाली, हे हळूहळू उलगडत आहे. मालाडमध्ये संरक्षक भिंत कोसळून झालेल्या अपघातात सर्वाधिक 21 नागरिकांचा मृत्यू झाला. 75 नागरिक जखमी झाले. मुलुंडमध्ये सोसायटीची भिंत कोसळून सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. तुंबलेल्या मुंबईचे सर्वांत भयंकर परिणाम दिसले मालाडमध्येच. मालाड सब वेमध्ये साठलेल्या पाण्याच्या लोंढ्यात एक गाडी अडकली आणि गाडीतल्या दोघांचा तिथेच गुदमरून मृत्यू झाला. तुफान पावसात आणि रात्रीच्या अंधारात हे दोघे गाडीसह बुडाल्याचं कुणाच्या लक्षातही आलं नाही. मंगळवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी या गाडीतून मृतदेह बाहेर काढले. मालाडच्या सब वेमध्ये साठलेल्या पाण्याच्या लोंढ्याने आणि तुंबलेल्या पाण्यात अडकलेल्या दोघांना सर्वांत भयंकर मृत्यू आला. रात्री तुफान पाऊस सुरू अस��ाना मालाडचा हा सब वे संपूर्ण पाण्याखाली गेला होता. या पाण्यातच ही स्कॉर्पिओ घुसली. पण पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे ती तिथेच अडकली. ती पुढेही नेता येईना आणि मागेही येईना.\nमुंबईच्या पावसात अडकली अभिनेत्री, या हिरोने वाचवले प्राण\nजवळपास 10 फुट पाणी त्या वेळी तिथे होतं, असं स्थानिक सांगतात. पाण्याच्या दबावामुळे गाडीचे दरवाजे ऑटोलॉक झाले. त्यामुळे आतल्या दोघांना बाहेर पडणंही मुश्कील झालं. त्यातच पाण्याच्या दाबानं खिडकीची काचही फुटली असावी. त्यामुळे गाडीत पाणी शिरलं आणि या दोघांचं वाचणं अशक्य झालं. इरफान खान आणि गुलशाद शेख अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावं आहेत. पहाटे चार नंतर हा प्रकार लक्षात आला.\n27 जूनलासुद्धा मुंबई उपनगरांमध्ये असाच तुफान पाऊस झाला होता.\nपावसामुळे मुंबईची दैना, अमिताभ बच्चन यांनी घेतली पालिकेची फिरकी\nत्या पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली होती. त्या वेळी मुंबई महापालिकेनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला होता.\nतुम्हाला कदाचित थोडा उशीर होईल. पण स्वतःचा जीव पणाला लावून पाण्यात गाडी घालू नका. पाणी तुंबलेल्या ठिकाणी पंप लावून पाणी काढेपर्यंत साचलेल्या पाण्यात गाडी घालू नका, असा संदेश महापालिकेनं हा व्हिडिओ शेअर करताना दिला होता. दरम्यान सोमवारच्या पावसात झालेल्या नुकसानीची माहिती देताना महापालिकेनं आकडेवारी सादर केली आणि आता पाणी ओसरत असल्याचं सांगितलं.\nVIDEO: मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय, बुडता बुडता वाचले 2 बाईकस्वार\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/news/kashmir-is-an-internal-issue-of-india-and-pakistan/", "date_download": "2020-09-29T01:02:55Z", "digest": "sha1:HFYTMMT6YR34ICAISMVR54KYY3RLRWX7", "length": 11088, "nlines": 62, "source_domain": "mymarathi.net", "title": "काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानचा अंतर्गत मुद्दा ! जी-7 संमेलनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्पष्टोक्ती | My Marathi", "raw_content": "\n2 ऑक्टोबर किसान मजदूर बचाओ दिन, राज्यभर आंदोलन\nजम्बो रुग्णालयात रक्तशुद्धीकरणाची सुविधा, दहा डायलिसिस मशीन उपलब्ध-रुबल अग्रवाल\nमालाड पूर्व दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री आदित्य ठाकरे\nमाणगाव येथील महिंद्रा कंपनीबाबत आढावा बैठक संपन्न\n स्थायी समिती ने ‘ते’टेंडर रद्द करावे-अरविंद शिंदे यांची मागणी (व्हिडीओ )\nआदिवासी भागातील १ लाख २१ हजार गरोदर महिलांना, ६ लाख ५१ हजार लाख बालकांना मिळणार मोफत दूध भुकटी\nमित्राची वाट पाहणाऱ्या तरुणाचा कोयत्याने वार करून खून\nशालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची कोरोनावर मात\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nउत्तमनगर भागातील सराईत गुंड तडीपार\nHome News काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानचा अंतर्गत मुद्दा जी-7 संमेलनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्पष्टोक्ती\nकाश्मीर हा भारत आणि पाकिस्तानचा अंतर्गत मुद्दा जी-7 संमेलनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्पष्टोक्ती\nफ्रान्समधील जी ७ परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ट्रम्प आणि मोदी यांनी या भेटीत काश्मीरसह वेगवगेळया मुद्दांवर चर्चा केली. मोदींनी यावेळी ट्रम्प यांच���यासमोर काश्मीर हा भारत-पाकिस्तानमधला द्विपक्षीय मुद्दा असल्याचे सांगितले. दोन्ही देश आपसातील मतभेद सोडवतील असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला.\nकाश्मीरसह सर्व विषय भारत-पाकिस्तानमधले दि्वपक्षीय मुद्दे आहेत. आम्हाला तिसऱ्या देशाला त्रास द्यायचा नाही असे मोदी यांनी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प काश्मीर मुद्दावर मध्यस्थी करण्याची वारंवार तयारी दाखवत होते. पण आता त्यांनी माघार घेतली आहे. भारत आणि पाकिस्तान त्यांचे मतभेद सोडवतील असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.\nकाश्मीर मुद्दावर काल रात्री आम्ही बोललो. काश्मीरमधली परिस्थिती नियंत्रणात असल्याचे मोदींचे मत आहे. ते पाकिस्तान बरोबर चर्चा करुन नक्कीचे काही तरी चांगले घडवून आणतील असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. काश्मीर प्रश्नी अमेरिकेने मध्यस्थी करावी यासाठी पाकिस्तानचा आटापिटा सुरु आहे. पण ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दावर आज जी भूमिका मांडली तो एकप्रकारे भारताचा राजनैतिक विजय आहे. महत्वाचं म्हणजे ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी काश्मीर द्विपक्षीय मुद्दा असल्याचे सांगितले.\nजम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्दे केल्यापासून पाकिस्तान आगपाखड करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान विजयी झाले तेव्हा त्यांना शुभेच्छा देताना आपण गरीबीविरोधात लढले पाहिजे हे बोललो होते असे नरेंद्र मोदी संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले.\nमावळात राज्यमंत्री बाळा भेगडेंसह तिघात शर्यत \nचिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत 4 दिवसांची वाढ\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nमालाड पूर्व दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री आदित्य ठाकरे\nमाणगाव येथील महिंद्रा कंपनीबाबत आढावा बैठक संपन्न\nआदिवासी भागातील १ लाख २१ हजार गरोदर महिलांना, ६ लाख ५१ हजार लाख बालकांना मिळणार मोफत दूध भुकटी\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/goa-bjp-lashes-out-congress-over-seva-saptah-5660", "date_download": "2020-09-29T00:36:58Z", "digest": "sha1:NN5S65CHZHOLNGKZQCEO4B2SA6KSKUKF", "length": 12570, "nlines": 111, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "‘भाजपच्या सेवा सप्ताहाची काँग्रेसला भीती’: भाजप | Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020 e-paper\n‘भाजपच्या सेवा सप्ताहाची काँग्रेसला भीती’: भाजप\n‘भाजपच्या सेवा सप्ताहाची काँग्रेसला भीती’: भाजप\nमंगळवार, 15 सप्टेंबर 2020\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्तरावा वाढदिवस आहे. या निमित्ताने १४ ते २० सप्टेंबरदरम्यान सेवा सप्ताह पाळण्यात येणार आहे. या कालावधीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार वाढदिवसानिमित्त झगमगाट नसेल, धांगडधिंगाडा, पार्टी नसेल तर केवळ सेवा असेल.\nपणजी: काँग्रेसचे नेते कार्यकर्ते केवळ पत्रकार परिषदांपुरतेच मर्यादीत झाले आहेत. त्यांना आज कोणता विषय हाती घ्यावा याची चिंता असते. याउलट भाजपचे कार्यकर्ते जनतेच्या सेवेत असतात. त्याचमुळे आता भाजप सेवा सप्ताह पाळणार असल्याने कॉंगेसला भीती वाटत आहे, असा टोला भाजपचे प्रवक्ते सुभाष फळदेसाई यांनी आज लगावला.\nते म्हणाले, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या म्हणण्यानुसार कोविड महामारी असताना भाजप पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करत आहे. चोडणकरांच्या या मनोवृत्तीचा आम्ही निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्तरावा वाढदिवस आहे. या निमित्ताने १४ ते २० सप्टेंबरदरम्यान सेवा सप्ताह पाळण्यात येणार आहे. या कालावधीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार वाढदिवसानिमित्त झगमगाट नसेल, धांगडधिंगाडा, पार्टी नसेल तर केवळ सेवा असेल. भाजपचा कार्यकर्ते कोविड संक्रमणाच्या कालावधीत सेवा बजावतच आहेत. चोडणकर यांनी जनतेची सेवा करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन करून पहावे किती प्रतिसाद मिळतो ते.\nकिराणा साहित्याचे वाटप, मुखावरणांचे वाटप असो की इतर मदत असो आजवर केवळ भाजपचेच कार्यकर्ते जनतेच्या मदतीला धावून गेले आहेत. मतदान केंद्रनिहाय पासून राष्ट्रीय पातळीवरचा कार्यकर्ता तन मन धन अर्पून कोविड महामारीविरोधातील लढ्यात आपले योगदान देत आहे. त्याचमुळे सेवा सप्ताह पाळण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. आमच्या पक्षाच्या कार्यक्रमामुळे कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा जळफळाट का व्हावा हे अनाकलनीय आहे. समाजाला पक्षाच्या माध्यमातून काहीतरी बरे द्यावे यासाठी आम्ही वावरत आहोत, असे ते म्हणाले.\nसरकारच्या प्रत्येक निर्णयावर विरोधकांनी सातत्याने टीका करणे समजता येते. विरोधकांनी सकारात्मक टीका केली पाहिजे. जनतेचे प्रश्न हाती घेतले पाहिजेत. असे करण्याचा लोकशाहीत त्यांना हक्क असला तरी दुसऱ्या पक्षाने कोणते कार्यक्रम राबवावेत, दुसरा पक्ष जनतेसोबत कसा वागतो, जनता व दुसरा पक्ष यांचे नाते कसे आहे यावर टीकीटीप्पणी करण्याचा कॉंग्रेसला अधिकार नाही. लोकशाहीत संघटनात्मक काम वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. सरकारी सेवा जेथे पोचत नाही तेथे आमचे कार्यकर्ते पोचतात. पंतप्रधानांचे छायाचित्र लावून वाढदिवसानिमित्त फेरी काढण्यात येणार नाही. दिव्यांगांना उपकरणे देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. किराणा मालाचा तुटवडा आहे तेथे किराणा माल पुरवण्यात येणार आहे. युवा वर्ग रक्तदान करणार आहे. अशा समाजोपयोगी कामांवर कॉंग्रेसने टीका करणे अनाठायी आहे.\nकोविडमुक्त झालेल्यांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले जाणार आहे. प्लास्टीकमुक्त गाव, वृक्षारोपण करावे असे कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत. आजवर कॉंग्रेसने दिशाभूल कऱण्याचेच सुरु ठेवले आहे.समाजासाठी देशासाठी काहीतरी केले पाहिजे असे आमच्या कार्यकर्त्यांना वाटते त्याउलट कॉंग्रेसचे वर्तन आहे अशी टीका त्यांनी केली. उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष महानंद अस्नोडकर म्हणाले, सेवा सप्ताह जाहीर केल्यानंतर कॉंग्रेसमध्ये जळफळाट सुरु झाला आहे. गेल्या सहा महिन्यात भाजपचेच कार्यकर्ते जनतेच्या सेवेत आहेत. त्यापासून बोध न घेता कॉंग्रेस टीका करत आहे.\n'मोदींच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठीच राज्यात कोळसा हब करण्याचा सरकारचा डाव'\nपणजी: नरेंद्र मोदी यांच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठीच सावंत यांच्या नेतृत्वाखालील...\nभाजपच्या स्वयंकेंद्रीत चेहऱ्यामुळेच जनता काँग्रेसकडे आकृष्ट\nपणजी: काँग्रेस सरकारने नेहमीच लोकभावनांचा आदर केला व सामान्य माणसांच्या...\nभाजपविरोधात मतदान केलेल्यांवर कारवाई\nफोंडा: विजय समोर असतानाही दोन नगरसेवकांनी गद्दारी केल्यामुळेच फोंडा पालिकेच्या...\nकाँग्रेसचे आता ‘शेतकऱ्यांसाठी बोला’\nनवी दिल्ली: मोदी सरकारच्या कृषी सुधारणा विधेयकांचा विरोध तीव्र करण्यासाठी...\nपदभार स्वीकारल्यापासून भ्रष्टाचार बंद करण्यासाठी प्रयत्नशील- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nपणजी- पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवसापासून मी भष्ट्राचाराविरूध्द आवाज उठवला आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/letters-states-ministry-health-regarding-corona-tests-5536", "date_download": "2020-09-29T01:28:50Z", "digest": "sha1:M76HBJTID2MCZHAGNCXXPU5ZVULEY7J5", "length": 11269, "nlines": 111, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "कोरोना चाचण्यांसंदर्भात आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना पत्रे | Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020 e-paper\nकोरोना चाचण्यांसंदर्भात आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना पत्रे\nकोरोना चाचण्यांसंदर्भात आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना पत्रे\nशुक्रवार, 11 सप्टेंबर 2020\nकोरोनाबाबत झटपट निर्णय देणाऱ्या ‘रॅपिड अँटीजेन’ चाचण्यांमध्ये निगेटिव्ह आढळणाऱ्या पण तरीही कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांच्या आरटी-पीसीआर चाचण्याही अनिवार्य कराव्यात, असा आग्रह केंद्र सरकारने राज्यांना केला आहे.\nनवी दिल्ली: कोरोनाबाबत झटपट निर्णय देणाऱ्या ‘रॅपिड अँटीजेन’ चाचण्यांमध्ये निगेटिव्ह आढळणाऱ्या पण तरीही कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांच्या आरटी-पीसीआर चाचण्याही अनिवार्य कराव्यात, असा आग्रह केंद्र सरकारने राज्यांना केला आहे. चाचण्यांचा आकडा वाढविण्याच्या नादात बहुतांश ‘रॅपिड अँटीजेन’ चाचण्यांचे निष्कर्ष हेच अंतिम मानणाऱ्या दिल्ली, महाराष्ट्र, तमिळनाडूसह इतर सर्वाधिक कोरोनाग्रस्त राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना कें���्रीय आरोग्य मंत्रालयाने ही सूचना केली आहे.\nकोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा कल कायम असलेली दिल्ली व महाराष्ट्रासह काही मोठी राज्ये ‘रॅपिड अँटीजेन’ चाचण्यांवरच थांबत आहेत. तमिळनाडूने तर आरटी पीसीआर चाचण्यांना संपूर्णपणे फाटाच देऊन टाकला आहे. चाचण्यांची घाई केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडे दिल्ली सरकारचे कान उपटले होते. या अशा घाईमुळे काही राज्यांतील नव्या रुग्णांची संख्या एक तर सतत वाढते किंवा कमी झाल्यानंतर पुन्हा प्रचंड वाढते, असे आढळल्यावर आरोग्य मंत्रालयाने राज्यांना आरटी-पीसीआर चाचण्या कराच, असा आग्रह धरला आहे. याबाबत केंद्राने तूर्त सक्ती करण्याचे पाऊल उचललेले नसले तरी केवळ चाचण्यांची संख्या व पॉझिटिव्ह परिणाम दिसणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढविण्याचा काही राज्यांचा कल कायम राहिला तर तसेही करावे लागेल, असा इशारा आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिला. अनेकदा कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांच्या रॅपिड चाचण्या करून निगेटिव्ह अहवाल येताच तो ग्राह्य व अधिकृत धरला जातो. प्रत्यक्षात तो कोरोना रूग्णच असतो व तो नंतर समाजात सरसकट मिसळतो व इतरांनाही संसर्गाचा धोका वाढवतो हे प्रकार दिसून आले आहेत. त्यामुळेच आरोग्य मंत्रालय व भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) याबाबत अशा राज्यांना संयुक्तरीत्या पत्रेही पाठविली आहेत. चाचण्यांबाबत राज्यांनी याबाबत घाई करू नये ती साऱ्या देशाला भलतीच महागात पडेल असाही इशारा देण्यात आला आहे.\n‘रॅपिड अँटीजेन’ चाचण्यांचे परिणाम तासाभरात मिळतात तर आरटी-पीसीआर चाचण्यांचे अहवाल येण्यास सहा तासांपासून बारा तास लागतात. रॅपिड चाचण्यांचे परिणाम अहवाल चुकीचे निघत असल्याचा अनुभव आहे. मुंबईतील दोन मोठ्या वैद्यकीय प्रयोगशाळांनी केलेल्या अभ्यास अहवालानुसार रॅपिड चाचण्यांमध्ये निगेटिव्ह आढळलेले किमान तब्बल ६५ टक्के रूग्ण आरटी-पीसीआर चाचण्यांमध्ये हमखास कोरोनाग्रस्त आढळले आहेत.\nरॅपिड अँटीजेन चाचणीत रुग्णाच्या रक्ताच्या नमुन्याचीच तपासणी होते.\nआरटी-पीसीआर चाचणीमध्ये याबरोबरच रुग्णाच्या घशात एक नलिका टाकून घशातील द्रावाचा नमुना घेतला जातो व नंतर तो प्रयोगशाळेकडे पाठवून त्याची रिबोन्यूल्सेकिक पद्धतीने (आरएनए) म्हणजे सूक्ष्म तपासणीही होते. याचे परिणाम जव���पास १०० टक्के अचूक येतात असे प्रगत देशांतही आढळले आहे\nदरवर्षी आम्ही सगळी मंगेशकर मंडळी एकत्र येतो आणि दीदींचा...\nराज्यात कोरोना बळींचा टप्‍पा ४०० पार\nपणजी: राज्याने आज कोरोनाच्या ४०० बळींची संख्या (४०१) पार केली. मागील चोवीस तासांत...\n‘गोमेकॉ’त दररोज कोरोनाचे ३० गंभीर रुग्‍ण: डॉ. शिवानंद बांदेकर\nपणजी: राज्यात कोरोनामुळे दररोज बळी जाण्याची चिंता सतावत आहे. दररोज गोमेकॉतील...\nडोनाल्ड ट्रम्प यांचा ‘चीन राग’\nवॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवरची नाराजी...\nनरेंद्र मोदींची ‘मन की बात’……..\nदिल्ली: 'मन की बात'च्या 69 व्या भागात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...\nकोरोना corona महाराष्ट्र maharashtra आरोग्य health मंत्रालय उच्च न्यायालय high court भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/sampadakiya/editorial-article-agriculture-department-kishor-shet-mandrekar-5403", "date_download": "2020-09-29T00:14:16Z", "digest": "sha1:ISTQY6HS7UNZFMYQKBQCYAVBNBNNUEAB", "length": 18655, "nlines": 117, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "जागर: कृषी संजीवनी शक्य, पण... | Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020 e-paper\nजागर: कृषी संजीवनी शक्य, पण...\nजागर: कृषी संजीवनी शक्य, पण...\nकिशोर शां. शेट मांद्रेकर\nबुधवार, 9 सप्टेंबर 2020\nअलीकडच्या काही वर्षांत मात्र शेती किफायतशीर असल्याचा विश्‍वास या व्यवसायात असलेल्यांना वाटू लागला. पारंपरिक शेतीबरोबरच यांत्रिकी शेतीवर भर दिला गेला. कृषी खात्यानेही नवनवीन तंत्रज्ञानाची जोड दिली आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहनही दिले. यातूनच अनेकांना शेतीमध्ये रस निर्माण झाला.\nराज्यात मागील काही महिन्यांत कृषी क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. पण मधल्या काळात कृषीवर अवलंबून काही फायदा नाही, अशी स्थिती निर्माण झाली आणि गोव्यातही तसाच विचार झाला. शेतजमिनी पडीक बनल्या. काही लोकांनी तर आपल्या जमिनी विकल्या, तिथे काँक्रिटची जंगले निर्माण झाली.\nअलीकडच्या काही वर्षांत मात्र शेती किफायतशीर असल्याचा विश्‍वास या व्यवसायात असलेल्यांना वाटू लागला. पारंपरिक शेतीबरोबरच यांत्रिकी शेतीवर भर दिला गेला. कृषी खात्यानेही नवनवीन तंत्रज्ञानाची जोड दिली आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहनही दिले. यातूनच अनेकांना शेतीमध्ये रस निर्माण झाला.\nखाण व्यवसाय सुरू होता तेव्हा शेतीकडे अन���कांनी पाठ फिरवली होती. खाणपट्ट्यात तर हिरवीगार शेती दुर्लभ झाली होती. जळीस्थळी तांबडे डोंगर दिसायचे. खाणी बंद पडल्या आणि खाणपट्ट्याने मोकळा श्‍वास घेतला. खाणींवर अवलंबून असलेल्या लोकांचे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले. अशावेळी या पट्ट्यातील काही लोकांनीही उदरनिर्वाहासाठी आपल्या पारंपरिक शेती व्यवसायाची कास धरली. भाजीपाला पिकवून चार पैसे कमावले.\nआपल्यासमोरील सर्व वाटा बंद झाल्या की आपण पर्याय शोधायला सुरवात करतो. तसेच हे झाले. युवकांनीही शेती करणे पसंत केले. पडीक जमीन शेत लागवडीखाली आल्याने शेती उत्पादनही वाढले. सरकारने अनेक प्रोत्साहनपर योजना आणल्या. शेतमालाला आधारभूत किंमत दिली. यामुळे हे शक्य झाले. आपण कष्ट केले तर त्याचे चीज होते, याची जाणीव लोकांना होऊ लागली. गेल्या काही वर्षांत कृषी उत्पादन कमालीचे वाढले. फुलोत्पादन, फलोत्पादन, मसाला शेती आदींकडेही युवक वळले. कृषी पर्यटनालाही बहर आला. श्रमसंस्कृती बहरू लागल्याने स्थानिक मार्केटमध्ये इथला भाजीपाला उपलब्ध होऊ लागला. तरीसुध्दा आजही आपल्याला बेळगाव किंवा कोल्हापूर परिसरातील भाजीपाल्यावर अवलंबून राहावे लागते. हे प्रमाण काहीसे कमी झाले आहे एवढे निश्‍चित.\nकोरोनाने मार्च महिन्यापासून उच्छाद मांडला आणि सर्वच व्यवहार ठप्प झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय-धंदे बसले. यातून नुकसान तर झाले. पण पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी पर्याय शोधणार तर कोरोनामुळे बाहेर फिरणेही मुश्‍किल बनले. राज्याबाहेरून येणारा भाजीपाला, कडधान्ये बंद झाली. टंचाईमुळे जे काही मिळेल ते खाण्याची वेळ आली. अशावेळी जे शेतकरी शेतीकडे पाठ फिरवून होते त्यांनी पुन्हा एकदा शेतमळ्यात उतरून भाजीपाला पिकवण्यावर भर दिला.\nमार्च ते आतापर्यंतच्या काळात राज्याच्या ग्रामीण भागात शेतमळे भाजीपाल्यांनी फुललेले दिसले. गावागावांत भाजीपाला उपलब्ध झाला. लोकांनाही ताजी भाजी मिळू लागली. शेतकऱ्यांना पैसे मिळू लागले. त्यामुळे अर्थाजनाची चिंता काहीशी मिटली. यापुढे कोरोनासारखे आणखी काही संकट उद्‍भवले तर... असा विचार करून लोकांनी आपल्या रोजीरोटीसाठी पैसे मिळवण्याचे अनेक पर्याय निवडले. आपल्या कुटुंबाची गरज भागली आणि इतरांनाही भाजीपाला देता आला याचे समाधानही अशा कष्टकरी लोकांच्या चेहऱ्यावर दिसू लागल���. सर्व काही पैशांने होत नाही. मनाला समाधान मिळणे ही तर गोष्ट फार मोठी. आपण इतरांच्या कामी आलो तर त्याहून आणखी समाधान नसते.\nरब्बी मोसमात कोरोनाच्या काळात कृषी उत्पादन वाढले आणि नवीन प्रयोगही यशस्वी झाले. अशा मोसमात एरव्ही कृषी खाते साधारणपणे भाजीपाल्याची ३०० किलो बियाणे विकत असे. यंदा मात्र ती तब्बल पाच पट म्हणजेच १५०० किलो बियाणे विकण्यात आली. याचाच अर्थ भाजीपाला पिकवण्याकडे लोकांचा ओढा वाढला. यामुळे पुढील काळातही स्थानिक शेतकऱ्यांकडून भाजी गावात, बाजारात उपलब्ध होणार आहे. राज्यातील फलोत्पादन महामंडळाकडेही भाजी विकणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.\nसरकारने गोव्याला आदर्श कृषीप्रधान राज्य बनवण्याचा संकल्प केला आहे. सेंद्रिय शेती म्हणजेच ऑर्गेनिक फार्मिंगला प्रोत्साहन देण्याचीही योजना आहे. ५५० कोटी खर्चून सेंद्रिय कृषी विद्यापीठ निर्माण करण्याचा सरकारचा संकल्प, प्रस्ताव आहे. यावर्षीच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत असे विद्यापीठ स्थापन झाले असते. त्यासाठी कोडार व केपे येथे २० लाख चौरस मीटर जागा देखील पाहिली होती. मात्र कोरोना महामारीचा फटका या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला बसला आहे. आता विद्यापीठ स्थापन करण्याला विलंब लागणार आहे.\nसेंद्रिय शेतीला राज्यात प्रोत्साहन मिळाले तर चांगल्या दर्जाची भाजी, फळे उपलब्ध होतील. रासायनिक खतांचा वापर करून घेण्यात येणारे उत्पादन हे आरोग्यालाही अपायकारक असते. त्यामुळे अलीकडच्या काळात लोक सेंद्रिय शेतीतील उत्पादने घेण्यावर भर देतात. त्यासाठी चांगली किंमत मोजायचीही लोकांची तयारी असते. कृषी विकासासाठी सरकार वेगवेगळे प्रयोग करीत आहे. वनौषधी लागवडीसाठीही अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे. ताडमाड उत्पादनालाही चालना मिळावी यासाठी मंडळ स्थापन झाले आहे.\nशेतकऱ्यांनी इच्छा दाखवली तर यातील अनेक योजनांचा लाभ घेता येणे शक्य आहे. घसघशीत अनुदान मिळत असल्याने खर्च कमी करावा लागतो. मात्र कष्ट करण्याची तयारी असलेल्याला कोणतीही शेती अवघड नाही. मत्स्योद्योग खातेही गोड्या पाण्यातील मासे, पिंजरा शेती यासंबंधी विचार करीत आहे. काजू लागवडीसाठीही योजना आहे. कृषी खात्याकडे अनेक योजना आहेत. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेऊन उत्पादन वाढवायला हवे.\nअलीकडच्या काळात भाजीपाला आणि अन्य कृषी उत्पादनाला च���ंगली मागणी आहे. परंतु शेती-बागायतदारांसमारेही मोठ्या समस्या आहेत. जंगली जनावरे, खेती शेती-बागायती उद्‍ध्वस्त करू लागली आहेत. किडीचा प्रादुर्भावही होतो. यावर लागलीच उपाय योजायला हवेत. शेती-बागायतदार तर गेली आठ वर्षे जंगली जनावरे आणि खेती यांचा बंदोबस्त करण्यासाठी आग्रहाने मागणी करीत आहेत. पण सरकारने अजूनही त्यादृष्टीने पावले उचलली नाहीत. घाम गाळून, कष्ट करून वाढवलेली उभी पिके जर श्‍वापदे नष्ट करू लागली, फस्त करू लागली तर मग अशी शेती करण्यासाठी कोणी धजावणार नाही. यावरही कृषी खाते, वनखाते यांनी गांभीर्याने विचार करायला हवा. शेती जगली तरच शेतकरी जगणार आणि शेतकरी जगला, सावरला तरच कृषीक्षेत्राला संजीवनी मिळणार.\nबिहारचे राज्य काँग्रेसने गमावले, त्यास यंदा ३० वर्षे पूर्ण होत असतानाच, कोरोनाच्या...\n‘अटल ग्राम’चा उपक्रम मंजूर\nसांगे: नेत्रावळी अटल आदर्श ग्राम समितीची बैठक आमदार प्रसाद गावकर यांच्या...\nकाँग्रेसतर्फे २८ रोजी कृषी विधेयकाविरोधात मोर्चा\nपणजी: केंद्र सरकारने घाईघाईने विरोधकांची मते विचारात न घेता संमत केलेली तिन्ही कृषी...\n‘संजीवनी’च्या प्रमुखपदी नरेंद्र सावईकर यांना नेमा\nफोंडा: राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी मगो पक्षाचे पहिले मुख्यमंत्री तथा...\nबचत गटांनी फुलविले झेंडूचे मळे\nनावेली: झेंडूची फुले (मेरी गोल्ड) तर कोकणी भाषेत ‘रोजा’ म्हणतात. ही झेंडूची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/category/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2020-09-29T01:36:56Z", "digest": "sha1:WZZD7ARNNC533IF3DXDRMBVQEFZDEMQN", "length": 95893, "nlines": 546, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "पावसाची गाणी | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (73)\nचीन चिनी चायनीज (4)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nपावसाची गाणी – भाग ४\nपूर्वीचे भागः भाग १, भाग २, भाग ३ अनुक्रमणिका\nपूर्वीच्या काळी मुलामुलींची लग्ने खूप लहान वयात होत असत. श्रावण महिन्यात मंगळागौर, नागपंचमी, रक्षाबंधन वगैरे सण येतात, सासरी गेलेल्या नव-या मुली त्या निमित्याने पावसाळा सुरू होण्याच्या आधीच माहेरपणाला येत असत आणि माहेरपणाचे ���ुख उपभोगून झाल्यावर झाल्यावर सासरी परत जात असत. त्यांच्यासाठी खाऊचे डबे, पापड, लोणची, मुरंबे, परकर-पोलकी किंवा साडी-चोळी वगैरेची गाठोडी बांधून त्यांची रीतसर पाठवणी केली जात असे. या पार्श्वभूमीवर कवी सुधीर मोघे यांनी ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटासाठी लिहिलेल्या या गीतात भाताच्या रोपांना नव्या नवरीची उपमा दिली आहे. कोकणात भातशेती करतांना आधी एका लहान जागेत भाताचे खूप दाणे फेकले जातात आणि त्यातून अगदी जवळ जवळ रोपे उगवतात. ती थोडी वर आली की उपटून आणि दोन रोपात पुरेसे अंतर सोडून ओळीत लावली जातात. नव्या जागेवर त्यांची व्यवस्थित वाढ होते, त्यांना बहर येतो, त्यातून भाताचे पीक येऊन समृध्दी येते. भाताच्या रोपांची लावणी म्हणजे त्यांनी माहेरी लहानपण काढून पुढील आयुष्यात सासरी जाण्यासारखेच झाले. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेल्या अप्रतिम चालीवर आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि साथीदारांनी गायिलेले हे समूहगीत सर्वच दृष्टीने फारच छान आहे.\nआला आला वारा संगे पावसाच्या धारा \nपाठवणी करा सया निघाल्या सासुरा \nनव्या नवतीचं बाई लकाकतं रूप \nमाखलं ग ऊन जणू हळदीचा लेप \nओठी हसू पापणीत आसवांचा झरा \nआजवरी यांना किती जपलं जपलं \nकाळजाचं पानी किती शिपलं शिपलं \nचेतवून प्राण यांना दिला ग उबारा \nयेगळी माती आता ग येगळी दुनिया \nआभाळाची माया बाई करील किमया \nफुलंल बाई पावसानं मुलुख ग सारा \nआकाशात आलेल्या मेघमालांना पाहून मोर आनंदाने नाचू लागतात ही एक सर्वमान्य संकल्पना आहेच, केवड्याच्या बागेत एका मोराला नाचतांना पाहून मेघांना गहिवरून आले आणि त्याने वर्षाव केला अशी कल्पना कवी श्री.अशोकजी परांजपे यांनी एका कवितेत मांडली आहे. पुढे मनामधील भावनाविश्वातील तरंगांचे वर्णन आहे. अलीकडच्या काळातील उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकांमध्ये श्री.अशोक पत्की यांची प्रामुख्याने गणना होते. त्यांनी केलेल्या संगीतरचनेवर सुमन कल्याणपूर यांनी हे अत्यंत गोड गीत गायिले आहे.\nकेतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर \nगहिवरला मेघ नभी सोडला ग धीर \nपापणीत साचले, अंतरात रंगले \nप्रेमगीत माझिया मनामनात धुंदले \nओठांवरी भिजला ग आसावला सूर \nभावफूल रात्रिच्या अंतरंगि डोलले \nधुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले \nडोळियांत पाहिले, कौमुदीत नाचले \nस्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरांत थांबले \nझाडावरी द���सला ग भारला चकोर \nवरील गाणे खूप वर्षांपूर्वीचे आहे. थोड्याच वर्षांपूर्वी आलेल्या आईशप्पथ या सिनेमासाठी कवी सौमित्र यांनी लिहिलेल्या एका वर्षागीतालाही अशोक पत्की यांनी नव्या प्रकारची छान संगीतरचना केली आहे. त्यांनी दिलेल्या चालीवर साधना सरगम या हिंदी चित्रपटसंगीताच्या क्षेत्रात नावाजलेल्या मराठी गायिकेने हे मधुर गाणे गायिले आहे.\nढग दाटूनि येतात, मन वाहूनी नेतात \nऋतु पावसाळी सोळा, थेंब होऊनी गातात \nझिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची \nमाती लेऊनीया गंध, होत जाते धुंद धुंद \nतिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध \nमुळे हरखूनि जातात, झाडे पाऊस होतात \nऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात \nसुंबरान गाऊ या रं, सुंबरान गाऊ या \nझिलरी झिलरी आम्ही तुम्ही, सुंबरान गाऊ या \nसुंबरान गाऊ या रं, सुंबरान गाऊ या \nजीव होतो ओला चिंब, घेतो पाखराचे पंख \nसाऱ्या आभाळाला देतो एक ओलसर रंग \nशब्द भिजूनि जातात अर्थ थेंबांना येतात \nऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात \n‘येरे येरे पावसा’ या काही पिढ्यांपासून चालत आलेली पावसावरील बालगीतांची परंपरा चालतच राहिली आहे. ‘पाऊस आला वारा आला’ हे श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केलेले एक गाणे आधीच्या भागात येऊन गेले आहे. त्यांनीच संगीत दिलेले आणि आशा भोसले यांनी गायिलेले श्रीनिवास खारकर यांचे एक गीत असेच अजरामर झाले आहे. अलीकडे सारेगमपच्या स्पर्धेमध्ये बालकराकारांनी हे गाणे सादर केले तेंव्हा ”हे गाणे आमच्या लहानपणी आम्ही गात होतो” असे उद्गार परीक्षकांनी काढले होते.\nटप टप टप काय बाहेर वाजतंय्‌ ते पाहू \nचल्‌ ग आई, चल्‌ ग आई, पावसात जाऊ \nभिरभिरभिर अंगणात बघ वारे नाचतात \nगरगर गरगर त्यासंगे, चल गिरक्या घेऊ \nआकाशी गडगडते म्हातारी का दळते \nगडड्‍गुडुम गडड्‍गुडुम ऐकत ते राहू \nह्या गारा सटासटा आल्या चटाचटा \nपट्‌ पट्‌ पट्‌ वेचुनिया ओंजळीत घेऊ \nफेर गुंगुनी धरू, भोवऱ्यापरी फिरू \n“ये पावसा, घे पैसा”, गीत गोड गाऊ \nपहा फुले, लता-तरू, चिमणी-गाय-वासरू \nचिंब भिजती, मीच तरी, का घरात राहू \nलतादीदी, आशाताई, उषाताई आणि हृदयनाथ ही चार मंगेशकर भावंडे संगीताच्या क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर जाऊन पोचली आणि दीर्घकाळ त्यांनी त्या क्षेत्रावर राज्य केले आहे. त्यांनाच मीना खडीकर नावाची एक सख्खी बहीण आहे आणि ती देखील त्यांच्यासारखीच संगीतात प्रवीण आहे या गो���्टीला मात्र तेवढी प्रसिध्दी मिळालेली नसल्यामुळे काही लोकांना ते माहीत नसण्याची शक्यता आहे. या मीनाताईंनी सुप्रसिध्द कवयित्री वंदना विटणकर यांच्या गीताला लावलेल्या चालीवरील खाली दिलेले गाणे गाजले होते. सारेगमपच्या बालकलाकारांच्या स्पर्धेमधून ते अलीकडे पुन्हा ऐकायला मिळाले. ते ऐकतांना मला जगजितसिंगांच्या ‘वो कागजकी कश्ती, वो बारिशका पानी’ या सुप्रसिध्द गाण्याची आठवण आली.\nए आई मला पावसात जाउ दे \nएकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे \nमेघ कसे बघ गडगड करिती \nविजा नभांतुन मला खुणविती \nत्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे \nतऱ्हेतऱ्हेच्या होड्यांची मज शर्यत ग लावु दे \nबदकांचा बघ थवा नाचतो \nबेडुक दादा हाक मारतो \nपाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे \nपायाने मी उडविन पाणी \nताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे \nआताची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकतात, इंजिनियर, डॉक्टर, एमबीए, सीए वगैरे होऊन पैसे कमावण्याच्या मागे लागतात. त्यामुळे मराठी भाषा, त्यातले साहित्य, विशेषतः काव्य वगैरे लयाला चालले आहे अशी भीती काही जुन्या लोकांना वाटते. अशा या वर्तमानकाळात फक्त कवितांचे वाचन आणि गायन यांचा कार्यक्रम करायचे साहस कोणी करेल आणि त्याला भरपूर श्रोते मिळतील अशी कल्पनासुध्दा कुणाच्या मनात आली नसेल. पण कवी संदीप खरे आणि गायक व संगीतकार सलील कुळकर्णी या जोडगोळीने ‘आयुष्यावर बोलू काही’ या नावाने असा एक अफलातून कार्यक्रम रंगमंचावर आणला आणि मोठमोठ्या सभागृहांमध्ये त्याचे हाऊसफुल प्रयोग करून दाखवले. त्यातल्याच एका पावसावरील बालगीताने या लेखमालेची सांगता करतो. ‘येरे येरे पावसा’ पासून ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ पर्यंतचा हा प्रवास वाचकांना पसंत पडावा अशी त्या इंद्रदेवालाच मनोमन प्रार्थना करतो.\nअग्गोबाई ढग्गोबाई, लागली कळ \nढगाला उन्हाची केवढी झळ \nथोडी न्‌ थोडकी लागली फार \nडोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार \nवारा वारा गरागरा सो सो सूम्‌ \nढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम \nवीजबाई अशी काही तोऱ्यामधे खडी \nआकाशाच्या पाठीवर चमचम छडी \nखोलखोल जमिनीचे उघडून दार \nबुडबुड बेडकाची बडबड फार \nडुंबायला डबक्याचा करूया तलाव \nसाबु-बिबु नको थोडा चिखल लगाव \nFiled under: पावसाची गाणी, साहित्य आणि साहित्यिक |\t4 Comments »\nपावसाची गाणी – भाग ३\nपूर्वीचे भागः – भाग १ , भाग २ पुढील भाग ४ अनुक्रमणिका\n“जे न देखे रवि ते देखे कवी” असे म्हणतात. पावसाळ्याच्या दिवसात ढगाआड झाकून गेल्यामुळे सूर्यालाही कदाचित पृथ्वीवरचे स्पष्ट दिसत नसेल, पण अंधारातले किंवा अस्तित्वात नसलेले सुध्दा पाहण्याची दिव्यदृष्टी कवींकडे असते. तरीही ते स्वतः मात्र सहसा फारसे नजरेला पडत नाहीत. बालकवी ठोंबरे ज्या काळात होऊन गेले तेंव्हा दृकश्राव्य माध्यमे नव्हतीच, पण टेलिव्हिजन आल्यानंतरच्या काळातसुध्दा सुप्रसिध्द कवींचेही दर्शन तसे दुर्मिळच असते. स्व.ग.दि.माडगूळकरांना त्यांनी काम केलेल्या चित्रपटांमधील भूमिकांमध्ये मी पाहिले. त्यांच्या सुंदर कविता त्यांच्याकडून ऐकायची संधी कधी मिळाल्याचे आठवत नाही. सुरेश भट, आरती प्रभू, पी.सावळाराम वगैरे नावे हजारो वेळा ऐकली असली तरी त्यांना पडद्यावरसुध्दा क्वचितच पाहिले असेल. यशवंत देव यांना मात्र अनेक वेळा जवळून प्रत्यक्ष पहायची संधी मला सुदैवाने मिळाली, ती एक संगीतकार, गायक, विद्वान, विचारवंत, फर्डा वक्ता वगैरे म्हणून. प्रवीण दवणे यांना निवेदन करतांना पाहिले. मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करंदीकर या त्रिमूर्तींनी काव्यवाचन या प्रकाराला प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यातील वसंत बापट यांना एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतांना आणि विंदा करंदीकर यांना सत्कारमूर्ती म्हणून मी पाहिले. मंगेश पाडगावकर हे मात्र मला त्यांच्या कविता कळू आणि आवडू लागल्यापासून नेहमी नजरेसमोर येत राहिले आहेत. त्यांचे कार्यक्रम काही वेळा प्रत्यक्ष आणि अनेक वेळा टीव्हीवर पाहिले असल्यामुळे ते जवळचे वाटतात. माझ्या पिढीला मंगेश पाडगांवकरांच्या गीतांनी नुसतीच भुरळ घातली नाही तर जीवनाचा आस्वाद घेण्याची एक नवी दृष्टी दिली. बहुधा प्रथम मराठी आकाशवाणीवर आलेले आणि तुफान प्रसिध्दी पावलेले, अरुण दाते यांनी गायिलेले आणि पाडगावकर यांनी लिहिलेले पावसाच्या संदर्भातले एक अत्यंत भावपूर्ण प्रेमगीत पहा.\nभेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची \nधुंद वादळाची होती रात्र पावसाची \nकुठे दिवा नव्हता, गगनी एक ही न तारा \nआंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा \nतुला मुळी नव्हती बाधा भीतिच्या विषाची \nक्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती \nनावगाव टाकुनि आली अशी तुझी प्रीती \nतुला परी जाणिव नव्हती तुझ्या सा���साची \nकेस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली \nओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली \nश्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची \nसुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास \nस्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास \nसुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची \nअचाट कल्पकता आणि अद्भुत भाषासौंदर्य याचे सुरेख मिश्रण मला त्यांच्या कवितांमध्ये दिसते. मुख्य म्हणजे त्यांची अलंकारिक भाषा आणि त्यातील रूपके, प्रतिमा वगैरे माझ्या पार डोक्यावरून जात नाहीत. वर्षा ऋतूमधील सृष्टीचे रंग आणि गंध आपल्यासमोर साक्षात उभे करणारे पाडगावकरांनी लिहिलेले आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबध्द केलेले स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे हे गाणे पहा.\nश्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा \nउलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा \nजागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी \nजिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी \nमाझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा \nरंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी \nनिळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी \nगतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा \nपाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले \nमाझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले \nमातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा \nपानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा \nअशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा \nअंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा \nसंगीतकाराने दिलेल्या तालासुरावर शब्द गुंफून गीतरचना करणे मंगेश पाडगावकर यांना पसंत नव्हते. तसे त्यांनी कधीच केले नाही, त्यांनी लिहिलेल्या कविता त्यांना अंतःप्रेरणेने स्फुरतात असे ते आपल्या कार्यक्रमांमध्ये सांगतात. त्यामुळे त्यांच्या नावावर चित्रपटगीते दिसणार नाहीत. पण कवितेचे गाणे व्हायचे असल्यास तिची रचना एकाद्या वृत्तानुसार किंवा ठेक्यावर केलेली असणे आवश्यक असते. संगीताची उत्तम जाण पाडगावकरांना असणार आणि त्यामुळेच तालावर व्यवस्थित बसणारे नादमय शब्द गुंफून त्यांनी रचना केली आहे हे त्यांची गोड गीते ऐकतांना लक्षात येते. त्यांनी मुख्यतः भावगीते लिहिली असली तरी अगदी विडंबनासकट इतर प्रकारची गाणीसुध्दा लिहिली आहेत. त्यांनी पावसावर लिहिलेले एक मजेदार गाणे ज्यांना लहानपणी अत्यंत आवडले होते असे सांगणारे लोक आता वयस्क झाले आहेत, प्रश्न ऐकून मुंडी हलवणा-या नंदीबैल���ला घेऊन रस्त्यावर हिंडणारे लोक आजकाल शहरात तरी दिसेनासे झाले आहेत, त्यामुळे आजच्या काळातल्या मुलांना त्यांचा संदर्भ लागणे कठीण झाले आहे, असे असले तरी या गाण्याचे शब्द आणि चाल यामुळे हे गाणे मात्र अजून लहान मुलांना आकर्षक वाटते.\nसांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय \nशाळेभोवती तळे साचुन, सुट्टी मिळेल काय \nभोलानाथ दुपारी आई झोपेल काय \nलाडू हळूच घेताना आवाज होईल काय \nभोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा ,\nआठवड्यातून रविवार, येतील का रे तीनदा \nभोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर\nपोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर \nभोलानाथ भोलानाथ चॉकलेट मिळेल काय \nआकाशातून वेफर्सचा पाऊस पडेल काय \nभोलानाथ जादूचा शंख मिळेल काय \nभोलानाथ परीसारखे पंख देशील काय \nसांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय \nआरती, पूजा, अक्षता यासारखी नावे मुलींना ठेवणे अजून सुरू झाले नव्हते त्या काळात प्रसिध्दीला आलेले आरती प्रभू हे नाव ऐकून ते एका कोवळ्या कॉलेजकुमारीचे नाव असेल असेच त्या काळात कोणालाही वाटले असते, पण चिं.त्र्यं,खानोलकर असे भारदस्त नाव असलेल्या एका प्रौढ माणसाने हे टोपणनाव धारण केले आहे असे समजल्यानंतर आपण कसे फसलो याचा विचार करून त्याला त्याचेच हंसूही आले असेल. त्यांनी लिहिलेल्या एका कवितेवरचा एक लेख मी वाचला होता. त्यात असे लिहिले होते की खाली दिलेल्या कवितेचे ध्रुपद आणि पहिले कडवे खानोलकरांनी खूप पूर्वी लिहिले होते आणि ती अर्धवटच सोडून दिली होती. कदाचित त्या वेळी त्यांना ती तेवढीच कविता पुरेशी वाटलीही असेल. पुढे अनेक वर्षांनंतर त्यांच्या काही गीतांना पं.हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत देऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या आणि त्यांचे सोने झाले. त्या वेळी ही कविता बाळासाहेबांच्या वाचण्यात आली आणि त्यांनी बोलता बोलता त्याला चाल लावून ती गुणगुणून पाहिली. यातून एक मस्त गीत तयार होईल असे दोघांनाही वाटले आणि ते करायचे त्यांनी ठरवले. पण यासाठी एवढे लहानसे गाणे पुरेसे न वाटल्यामुळे आरती प्रभूंनी आणखी दोन कडवी लिहून दिली. या गाण्याचा अर्धा भाग एका वयात असतांना अंतःप्रेरणेने स्फुरला असेल आणि उरलेला भाग वेगळ्याच वयात आल्यानंतर मार्केटसाठी विचार करून रचला असेल असे हे गाणे ऐकतांना कधीच जाणवले नाही.\nये रे घना, ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना \nफुले माझि अळुमाळु, वारा बघे चुर���ळू \nनको नको म्हणताना, गंध गेला रानावना \nटाकुनिया घरदार नाचणार, नाचणार \nनको नको म्हणताना, मनमोर भर राना \nनको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू \nबोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना \nना.धों.महानोर यांची आता आजकालचे निसर्गकवी अशी ओळख तयार झाली आहे. ग्रामीण भागाचे दर्शन त्यांच्या कवितांमध्ये होत असल्यामुळे त्यात निसर्गाला मोठे स्थान असतेच. पावसाच्या आठवणीतूनच मनाला चिंब भिजवणारे त्यांचे हे सुप्रसिध्द गीत नव्या पिढीमधील संगीतकार कौशल इनामदार यांनी स्वरबध्द केले आहे.\nमन चिंब पावसाळी झाडात रंग ओले \nघनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले \nपाऊस पाखरांच्या पंखांत थेंब थेंबी \nशिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी \nमन चिंब पावसाळी …….\nघरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा \nगात्रात कापणारा ओला फिका पिसारा \nया सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे \nआकाश पांघरोनी मन दूरदूर जावे \nमन चिंब पावसाळी …….\nरानात एककल्ली सुनसान सांजवेळी \nडोळ्यात गल्बताच्या मनमोर रम्य गावी \nकेसात मोकळ्या त्या वेटाळुनी फुलांना \nराजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे \nमन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले\nत्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले\nमन चिंब पावसाळी ………\nनिसर्गाचा परिणाम मनावर होतोच, पण कधी कधी मनातल्या भावनांमुळे निसर्गाचे रूप वेगळे भासते. आज तसाच पडत असलेला पाऊस कालच्या पावसाहून वेगळा वाटायला लागतो. संगीता जोशी यांनी लिहिलेल्या आणि श्रीधर फडके यांनी गायिलेल्या या गीताला सुप्रसिध्द संगीतकार श्री.यशवंत देव यांनी अत्यंत भावपूर्ण चाल लावली आहे. श्री यशवंत देव यांनी ‘शब्दप्रधान गायकी’ या विषयावर पुस्तक लिहिले आहे आणि ते यावर प्रात्यक्षिकासह कार्यक्रम करतात. अर्थातच त्यांच्या गाण्यांमधले सर्व शब्द स्पष्ट ऐकू येतात आणि चांगले समजतात.\nजो काल इथे आला तो पाऊस वेगळा होता \nआभाळ निराळे होते, तो मेघ वेगळा होता \nओलेत्या चिंब क्षणीही रक्तात निखारे होते \nती जुनीच होती सलगी, पण स्पर्श कोवळा होता \nवेचली फुले थेंबांची ओठही फुलांचे होते \nडोळ्यांत पावसामधला निथळता जिव्हाळा होता \nपाऊस असा आला की अद्याप थांबला नाही \nह्या अशा पावसासाठी सोसला उन्हाळा होता \nजीवनदायी पाऊस कधी कधी रौद्ररूप धारण करतो आणि विध्वंस करतो. अशा धिंगाणा घालू पाहणा-या पावसाला उद्देशून सुप्रसिध्द कवयित्री इंदिरा संत चार ग��ष्टी एका सुंदर कवितेत सांगतात. “माझे चंद्रमौळी घरकूल, दारातला नाजुक सायलीचा वेल वगैरेंना धक्का लावू नको, छप्पराला गळवू नको, माझे कपडे भिजवू नकोस वगैरे सांगून झाल्यानंतर माझ्या सख्याला सुखरूप आणि लवकर घरी परतून आण, त्यानंतर वाटेल तेवढा धुमाकूळ घाल, मी तुला बोल लावणार नाही, तुझी पूजाच करीन.” श्री.यशवंत देव यांनी लावलेल्या अत्यंत भावपूर्ण चालीवर गायिका पुष्पा\nपागघरे यांनी हे गाणे गायिले आहे.\nनको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी \nघर माझे चंद्रमौळी, आणि दारात सायली \nनको नाचू तडातडा, अस्सा कौलारावरून \nतांबे सतेली पातेली, आणू भांडी मी कोठून \nनको करू झोंबाझोंबी, माझी नाजूक वेलण \nनको टाकू फूलमाळ, अशी मातीत लोटून \nआडदांडा नको येऊ, झेपावत दारांतून \nमाझं नेसूचं जुनेर, नको टाकू भिजवून \nकिती सोसले मी तुझे, माझे एवढे ऐकना \nवाटेवरी माझा सखा, त्याला माघारी आणा ना \nवेशीपुढे आठ कोस, जा रे आडवा धावत \nविजेबाई कडाकडून मागे फिरव पांथस्थ \nआणि पावसा, राजसा, नीट आणि सांभाळून \nघाल कितीही धिंगाणा, मग मुळी न बोलेन \nपितळेची लोटीवाटी, तुझ्यासाठी मी मांडीन \nमाझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन \nआपल्याला हव्या असलेल्या खुबीने सांगण्याचे कौशल्य स्त्रियांमध्ये उपजत असते. सोंगाड्या या चित्रपटातल्या या लावणीत कवी वसंत सबनीसांनी ही गोष्ट किती खुमासदार पध्दतीने दाखवली आहे पहा. तमाशाप्रधान चित्रपटांना संगीत देण्यात हातखंडा असलेल्या राम कदमांनी लावलेल्या चालीवर हे गाणेसुध्दा पुष्पा पागघरे यांनीच गायिले आहे.\nनाही कधी का तुम्हास म्हटलं, दोष ना द्यावा फुका \nअन्‌ राया मला, पावसात नेऊ नका \nलई गार हा झोंबे वारा \nवाटेत कुठेही नाही निवारा \nभिजली साडी भिजली चोळी, भंवतील ओल्या चुका \nअन्‌ राया मला, पावसात नेऊ नका \nखबूतरागत हसत बसू या \nउबदारसं गोड बोलू या \nखुळ्या मिठीतच खुळे होऊ या \nलावून घेऊ खिडक्या दारं, पाऊस होईल मुका \nअन्‌ राया मला, पावसात नेऊ नका \nग्रामीण चित्रपटांना स्व.दादा कोंडके यांनी एक वेगळेच वळण लावले आणि लोकप्रियतेचे उच्चांक गाठून चमत्कार करून दाखवले. त्यांच्या सगळ्याच गाण्यांनी भरपूर खळबळ माजवली होता, त्यातल्या एका गाण्याने तर काही काळ अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यातला मुखडा सोडला तर कुठेच पावसाचा उल्लेख येत नाही आणि मुखडा पण थोडा विचित्रच वा��तो. कसा ते पहाच.\nजसा जीवात जीव घुटमळं \nतसा पिरतीचा लागतयं बळ \nतुझ्या तोंडाला तोंड माझं मिळं \nह्ये बघून दुष्मन जळं \nवर ढगाला लागली कळ \nपाणी थेंब थेंब गळं \nचल गं राणी, गाऊ या गाणी, फिरूया पाखरासंग \nरामाच्या पार्‍यात, घरघर वार्‍यात, अंगाला भिडू दे अंग \nजेव्हा तुझं नि माझं जुळं, पाणी थेंब थेंब गळं \nसुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा, कुठे हा घेऊन जावा \nकाय बाई अप्रित, झालया विपरीत, सश्याला भितुया छावा \nमाझ्या पदरात पडाळंय खुळं, पाणी थेंब थेंब गळं \nजमीन आपली, उन्हानं तापली, लाल लाल झालिया माती \nकरूया काम आणि गाळूया घाम, चला पिकवू माणिकमोती \nएका वर्षात होईल तिळं, पाणी थेंब थेंब गळं \nशिवार फुलतय, तोर्‍यात डुलतय, झोक्यात नाचतोय धोतरा \nतुरीच्या शेंगा दावतात ठेंगा, लपलाय भूईमूग भित्रा \nमधे वाटाणा बघ वळवळ, पाणी थेंब थेंब गळं \nबामनाच्या मळ्यात, कमळाच्या तळ्यात, येशील का संध्याकाळी \nजाऊ दुसरीकडं, नको बाबा तिकडं, बसलाय संतू माळी \nम्हाताऱ्याला त्या लागलाय चळ, पाणी थेंब थेंब गळं \nझाडावर बुलबुल, बोलत्यात गुलगुल, वराडतिया कोकिळा \nचिमणी झुरते उगीच राघू मैनेवरती खुळा \nमोर लांडोरीसंगं खेळं, पाणी थेंब थेंब गळं \nथुईथुई नाचते, खुशीत हासते, मनात फुलपाखरु \nसोडा की राया, नाजूक काया, नका गुदगुल्या करु \nतू दमयंती मी नळ, पाणी थेंब थेंब गळं \nआलोया फारमात, पडलोय पिरमात, सांग मी दिसतोय कसा \nअडाणी ठोकळा, मनाचा मोकळा, पांडू हवालदार जसा \nतुझ्या वाचून जीव तळमळं, पाणी थेंब थेंब गळं \nFiled under: पावसाची गाणी, साहित्य आणि साहित्यिक |\t5 Comments »\nपावसाची गाणी – भाग २\nआधीचा भाग : पावसाची गाणी १ पुढील भाग : भाग ३, भाग ४ अनुक्रमणिका\n‘आषाढस्य प्रथमदिवसे’ आभाळात ‘मेघमाला’ दिसायला लागतात आणि पाहता पाहता त्याला झाकोळून टाकतात, टप टप, रिमझिम करता करता मुसळधार पाऊस पडायला लागतो, नदी-नाले पाण्याने दुथडी भरून वाहू लागतात. आषाढ संपून श्रावणमास सुरू होईपर्यंत त्याचा जोर जरा ओसरू लागलेला असतो, पण त्याने निसर्गात घडवलेली जादू बहराला आलेली असते. निसर्गकवी म्हणून प्रख्यात झालेले बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी या श्रावणमासाचा महिमा एका सुंदर कवितेत सांगितला आहे. याची परंपरागत चालीमध्ये ध्वनिफीतपण निघाली आहे.\nश्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे \nक्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे \nवरती बघता ��ंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे \nमंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे \nझालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा \nतरूशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे \nउठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा \nसर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा \nबलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते \nउतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते \nफडफड करूनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती \nसुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती \nखिल्लारे ही चरती रानीं, गोपही गाणी गात फिरे \nमंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे \nसुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला \nपारीजातही बघता भामारोष मनीचा मावळला \nएके काळी मराठी चित्रपटगीतांच्या क्षेत्रात स्व.ग.दि.माडगूळकरांचे एकछत्र साम्राज्य होते आणि त्याच काळात गीतरामायणाची रचना करून आधुनिक वाल्मिकी अशी ख्यातीही त्यांना प्राप्त झाली होती. अशा शब्दप्रभू गदिमांनी वरदक्षिणा या चित्रपटासाठी लिहिलेले पर्जन्यराजाचे एक गाणे इतके गाजले की पावसाळा म्हंटले की या गाण्याचेच शब्द चटकन ओठावर येतात. संगीतकार वसंत पवार यांनी वर्षाकालाला अनुरूप अशा मेघमल्हार रागात याची सुरावट बांधली होती आणि हिंदी चित्रपटसंगीतीत शास्त्रीय संगीतावर आधारलेली गीते गाण्यात हातखंडा असलेल्या मन्ना डे यांच्याकडून ते गाऊन घेतले होते.\nघन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा \nकेकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा ॥धृ.\nतशात घुमवी धुंद बासरी \nएक अनामिक सुगंध येतो, ओल्या अंधारा ॥१॥\nलुकलुक करिती दिवे गोकुळी \nउगाच त्यांच्या पाठिस लागे भिरभिरता वारा ॥२॥\nतिला अडविते कवाड, अंगण \nअंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा ॥३॥\nपुराणकालीन श्रीकृष्ण, राधा, गोपी, यमुनातट वगैरेंचा संबंध हिंदी किंवा मराठी गीतांमध्ये अनेक वेळा येत असतो, तसाच या गाण्यातसुध्दा गदिमांनी दाखवला आहे. पण आजच्या काळातल्या गोष्टीवर आधारित मुंबईचा जावई या सिनेमासाठी गदिमांनीच लिहिलेल्या एक गाण्यातसुध्दा पावसाचा उल्लेख येतो आणि स्व.सुधीर फडके यांनी मल्हार रागावर याची संगीतरचना करून वर्षाकालाचे वातावरण निर्माण केले आहे. यौवनात पदार्पण केलेल्या मुलीच्या मनात वयानुसार निसर्गाने निर्माण केलेल्या नाजुक भावना यात व्यक्त होतात. आशा भोसले यांनी त्या भावनांना छान उठाव दिला आहे.\nआज कुणी���री यावे, ओळखिचे व्हावे \nजशी अचानक या धरणीवर \nगर्जत आली वळवाची सर, तसे तयाने गावे \nत्याचा माझा स्नेह जुळवा, हाती हात धरावे \nनिघून जावे तया संगती, कुठे तेही ना ठावे \nजेंव्हा स्व.ग.दि.माडगूळकरांचे नाव चित्रपटसंगीताच्या क्षेत्रात गाजत होते त्याच काळात सुप्रसिध्द कवयित्री शांताबाई शेळके यांनी काही चित्रपटांसाठी उत्कृष्ट गीतरचना केली आहे. जैत रे जैत या आदीवासींच्या जीनवावरील एका वेगळ्या प्रकारच्या चित्रपटासाठी त्यांनी ग्रामीण भाषेत हे गीत लिहिले होते किंवा त्यांनी लिहिलेल्या या सुरेख कवितेचा उपयोग केला गेला होता. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेल्या आगळ्या प्रकारच्या चालींमुळे या सिनेमातली सारीच गाणी तुफान गाजली होती. आशा भोसले यांच्याच स्वरातले हे गाणे सुध्दा सुगमसंगीताच्या कार्यक्रमांमध्ये आजही ऐकायला मिळते.\nनभं उतरू आलं, चिंब थरथर वलं \nअंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात \nअशा वलंस राती, गळा शपथा येती \nसाता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात \nवल्या पान्यात पारा, एक गगन धरा \nतसा तुझा उबारा, सोडून रीतभात \nनगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू \nगाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा \nपं. हृदयनाथ मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी लतादीदी यांनी एकत्र येऊन आणि स्व.हेमंतकुमारांनाही साथीला घेऊन तीन कोळीगीतांची एक अप्रतिम ध्वनिमुद्रिका काढली होती. त्या गीतांची रचनासुध्दा शांता शेळके यांनीच केली होती. श्रावण महिन्यात पावसाचा जोर ओसरू लागतो, खवळलेला समुद्र आपले रौद्ररूप सोडून शांत होऊ लागतो. नारळी पौर्णिमेला सागराला नारळ अर्पण करून कोळी बांधव मासेमारीचे काम पुनः सुरू करतात. पण कधी कधी निसर्ग अवचितपणे वेगळे रूप दाखवतो आणि त्याला न जुमानता निधड्या छातीचे वीर आपली नौका पाण्यात घेऊन जातात. अशा वेळी घरी राहिलेल्या त्याच्या सजणीचे मन कसे धास्तावते तसेच त्याच्यावर तिचा भरंवसाही असतो याचे सुंदर वर्णन शांताबाईंनी या कवितेत केले आहे.\nवादलवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो \nभिरभिर वाऱ्यात, पावसाच्या माऱ्यात,\nसजनानं होडीला पान्यात लोटलंय् \nगडगड ढगांत बिजली करी \nफडफड शिडात धडधड उरी \nएकली मी आज घरी बाय \nसंगतीला माझ्या कुनी नाय \nसळसळ माडांत, खोपीच्या कुडात,\nजागनाऱ्या डोल्यांत सपान मिटलं \nसरसर चालली होडीची नाळ \nदूरवर उठली फेसाची माळ \nनाखवा माजा, दर्याचा राजा,\nलाखा��ं धन त्यानं जाल्यात लुटलं \nशांताबाईंनी लिहिलेल्या कित्येक कवितांना बाबूजींनी म्हणजे स्व.सुधीर फडके यांनी चाली लावलेल्या आहेतच, पण त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनी नव्या को-या पध्दतीच्या संगीतरचना करून गाणी बसवली, त्यांच्यासाठी देखील शांताबाईंनी गीते रचली. श्रावणाचा महिमा सांगणारे हे आणखी एक गाणे. यालाही आशाताईंनीच स्वर दिला आहे.\nऋतु हिरवा, ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा \nयुग विरही हृदयांवर सरसरतो मधु शिरवा \nभिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती \nनितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा \nमनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण \nभिजवी तन, भिजवी मन हा श्रावण \nथरथरत्या अधरांवर प्रणयी संकेत नवा \nनभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू \nगगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा \nशांता शेळके यांनी पावसावर प्रेमगीते लिहिली, कोळीगीते लिहिली, तशीच बालगीतेही लिहिली. असेच एक गोड गाणे त्या काळातील बालगायिका सुषमा श्रेष्ट हिच्या आवाजात संगीतकार स्व.श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केले होते.\nपाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू \nथेंब टपोरे गोरे गोरे, भर भर गारा वेचू \nगरगर गिरकी घेते झाड, धडधड वाजे दार कवाड \nअंगणातही बघता बघता, पाणी लागे साचू \nअंगे झाली ओलीचिंब, झुलू लागला दारी लिंब \nओली नक्षी, पाऊसपक्षी, कुणी पाहतो वाचू \nओसरुनी सर गेली रे, उन्हे ढगांतुन आली रे \nइंद्रधनुष्यामध्ये झळकती, हिरे माणके पाचू \nपावसाची गाणी – भाग ३\nFiled under: पावसाची गाणी, साहित्य आणि साहित्यिक |\t4 Comments »\nपावसाची गाणी – भाग १\nही पावसाची लोकप्रिय गाणी मी चार भागांमध्ये संकलित केली आहेत.\nअनुक्रमणिका पुढील भाग : भाग २, भाग ३, भाग ४\nये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा \nपैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा \nये गं ये गं सरी, माझं मडकं भरी \nसर आली धाऊन, मडकं गेलं वाहून \nपाऊस पडतो रिम झिम, अंगण झालं ओलं चिंब \nपाऊस पडतो मुसळधार, रान झालं हिरवंगार \nहे गाणे कोणी आणि कधी लिहिले हे मला ठाऊक नाही, पण मला बोबडे बोलता येऊ लागल्यानंतर आणि लिहिण्यावाचण्या किंवा अर्थ समजू लागण्याच्या आधी या मधल्या शैशवकाळात केंव्हा तरी ऐकून ऐकून ते पाठ झाले आणि आजतागायत ते स्मरणात राहिलेले आहे. लहानपणी शिकलेल्या बडबडगीतांचा उगम कधीच माहीत नसतो आणि तो शोधावा अशी कल्पनाही सहसा कधी मनात येत नाही. ‘येरे येरे पावसा’ या गाण्याच्या मुळाचा गूगलवर शोध घेण���यचा प्रयत्न इतक्या वर्षांनंतर मी आता करून पाहिला. त्यात हे गाणे मला चक्क विकीपीडियावर सापडले, पण त्याच्याबद्दल कुठलीच माहिती मात्र मिळाली नाही. पण गंमत म्हणजे हेच्या हेच गाणे गेली निदान साठ वर्षे तरी असंख्य मराठी घरांमध्ये लहान मुलांना जसेच्या तसे शिकवले जात आहे. ‘पैसा’ हे नाणे तर कधीच चलनामधून हद्दपार झालेले आहे, माझ्या लहानपणीसुध्दा त्याला काहीच विनिमयमूल्य नव्हते. त्यामुळे हे गाणे रचले जाण्याचा काळ खूप पूर्वीचा असला पाहिजे. कदाचित माझ्या आजोबा आजींच्या काळात सुध्दा पावसाचे हे गाणे लहानग्यांना असेच शिकवले गेले असेल. या गाण्याच्या पहिल्या दोन ओळींचा सुसंगत अर्थ लावणे कठीण आहे. “पावसाला पैसा कसा देणार”, “खोट्या पैशाला दुकानदार सुध्दा काही सामान देत नाही, मग तो घेऊन मोठ्ठा पाऊस कसा येईल”, “खोट्या पैशाला दुकानदार सुध्दा काही सामान देत नाही, मग तो घेऊन मोठ्ठा पाऊस कसा येईल” असले प्रश्न बालगीतांबद्दल विचारायचे नसतात. तरीही असले निरर्थक वाटणारे गाणे अजरामर कसे काय झाले असेल” असले प्रश्न बालगीतांबद्दल विचारायचे नसतात. तरीही असले निरर्थक वाटणारे गाणे अजरामर कसे काय झाले असेल काव्य, संगीत वगैरेंचा विचार केला तर काही क्ल्यू सापडतील. या गाण्यात एकसुध्दा जोडाक्षर नाही किंवा बोजड शब्द नाही. लहान मुलांना ऐकून लगेच उच्चारता येतील असे मुख्यतः दोन तीन अक्षरांचे आणि सोपे असे शब्द आणि प्रत्येकी फक्त तीनच शब्द असलेली सोपी वाक्ये त्यात आहेत. हे गाणे ‘एक दोन तीन चार’ अशा चार चार मात्रांच्या ठेक्याच्या चार चार ओळींच्या कडव्यांमध्ये असल्यामुळे त्याला एक सिमेट्री आहे आणि कोणालाही ते ठेक्यावर म्हणतांना मजा येते. गाण्याच्या प्रत्येक दोन ओळींमध्ये यमक साधले आहे. किंबहुना या शब्दांची निवड बहुधा केवळ यमक साधण्यासाठीच केली आहे. कडव्यांच्या शेवटच्या ओळीत अनपेक्षित कलाटणी देणारे असे काही सांगून धक्का दिला जातो, त्यामुळे ते मनोरंजक वाटते.\nलहानपणी अनेक वेळा ऐकून तोंडपाठ झालेले आणखी एक गाणे आहे,\nनाच रे मोरा, अंब्याच्या बनात,\nनाच रे मोरा नाच \nढगांशि वारा झुंजला रे,\nकाळा काळा कापूस पिंजला रे,\nआता तुझी पाळी, वीज देते टाळी,\nझरझर धार झरली रे,\nझाडांचि भिजली इरली रे,\nपावसात न्हाऊ, काहितरि गाऊ,\nथेंबथेंब तळ्यात नाचती रे,\nटपटप पानांत वाजती रे.\nपावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत,\nपावसाचि रिमझिम थांबली रे,\nतुझि माझि जोडी जमली रे,\nआभाळात छान छान, सात रंगी कमान,\nया गाण्यातला मुखडा (ध्रुवपद) सोडला तर संपूर्ण गाणे पावसावरच आहे. आमच्या गावाला लागूनच आंबराई होती आणि त्यातल्या ‘आम्रतरूंवर वसंतवैभवाचे कूजन’ करणारे कोकीळ पक्षी आपले मधुर संगीत ऐकवायचे, पण मोर हा पक्षी मात्र मी त्या काळात फक्त चित्रातच पाहिला होता आणि आभाळात ढग आले की खूष होऊन तो आपला पिसारा फुलवून नाचतो असे ऐकले होते. मला त्याचे प्रत्यक्ष दर्शन मोठेपणीच झाले. ढग, वारा, पाऊस,\nतळे, झाडे वगैरे ओळखीचे असल्यामुळे त्यांचे संदर्भ समजत आणि आवडत होते. त्यामुळे मला तरी हे गाणे मोराबद्दल वाटायच्या ऐवजी पावसाचेच वाटायचे. अत्यंत लोकप्रिय गायिका आशा भोसले यांनी गायिलेले हे मजेदार गाणे महाकवी स्व.ग.दि.माडगूळकर यांनी देवबाप्पा या चित्रपटासाठी लिहिले आणि चतुरस्र प्रतिभेचे धनी असलेले स्व.पु. ल. देशपांडे यांनी याला चाल लावली वगैरे तपशील नंतर समजत गेले. माझ्या लहानपणीचे हे गाणे रेडिओ, टेलिव्हिजन, मुलांचे कार्यक्रम वगैरेंवर आजतागायत अधूनमधून ऐकायला येत राहिले आहे.\nसंथ लयीवर बराच काळ पडत राहणा-या पावसाला ‘रिमझिम’ असे विशेषण बहुधा ‘येरे येरे पावसा’ या गाण्यामधून पहिल्यांदा मिळाले असावे. कदाचित ‘चिंब’ या शब्दाशी यमक जुळवण्याच्या दृष्टीने ‘रिमझिम’ हा शब्द आणला गेला आणि तो कायमचा त्याला चिकटून राहिला. त्यावरूनच लिहिलेले माझ्या लहानपणच्या काळात गाजलेले एक गाणे खाली दिले आहे.\nरिमझिम पाऊस पडे सारखा,\nपाणीच पाणी चहूकडे, ग बाई,\nतरुवर भिजले भिजल्या वेली,\nओली चिंब राधा झाली,\nचमकुन लवता वरती बिजली,\nदचकुन माझा ऊर उडे ग बाई,\nहाक धावली कृष्णा म्हणुनी,\nरोखुनी धरली दाही दिशानी,\nखुणाविता तुज कर उंचावुनी,\nगुंजत मंजुळ मुग्ध चुडे ग बाई,\nतुझेच हसरे बिंब बघुनी,\nहसता राधा हिरव्या रानी,\nपावसातही ऊन पडे, ग बाई,\nपहिल्या कडव्यात दिल्याप्रमाणे यमुनेला पूर येऊन सगळीकडे पाणीच पाणी झाले असतांना कृष्ण कुठेच दिसत नाही म्हणून यशोदेलाच त्याची काळजी वाटत असेल, कारण वेळी अवेळी यमुनेच्या काठी जायची खोड त्याला होती. यामुळे ‘गेला मोहन कुणीकडे’ हा प्रश्न नक्की यशोदामैयालाच पडला असणार अशी माझी लहानपणी खात्री झाली होती. पुढल्या कडव्यांचा अर्थ समजायला मध्यंतरी बरीच वर्षे जावी लागली. गीतकार स्व.पी. सावळाराम, संगीतकार स्व.वसंत प्रभू आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या त्रयींनी मराठी रसिकांना दिलेली अनेक अप्रतिम गाणी अजरामर झाली आहेत. वसंत प्रभू यांनी संगीत देतांना पी.सावळाराम यांच्या या गाण्यासाठी मात्र आशा भोसले यांची निवड केली होती हे विशेष.\nनिसर्गामधील बदलांचे परिणाम माणसांच्या मनावरसुध्दा होत असतात. पर्जन्य आणि प्रणयभावना यात तर एक जवळचा संबंध आहे. रिमझिम पाऊस पडू लागल्यावर कृष्णाला भेटण्याची अतीव ओढ राधेला लागली आणि ओली चिंब होऊनसुध्दा ती यमुनेच्या किनारी जाऊन त्याला शोधत राहिली हे वर दिलेल्या गाण्यात आपण पाहिलेच. आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघांनी आकाश झाकून टाकलेले पाहता मेघदूतामधील यक्षाला त्याच्या प्रियतमेची अत्यंत तीव्रतेने आठवण येते. विरहाचा आवेग असह्य होतो. अशा वेळी प्रियकराशी मीलन झाले तर होणारा आनंदसुध्दा अपूर्व असतो. या भावना व्यक्त करणारे पूर्वीच्या काळातले एक लोकप्रिय गाणे होते.\nझिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात\nप्रियाविण उदास वाटे रात \nबरस बरस तू मेघा रिमझिम, आज यायचे माझे प्रियतम \nआतुरलेले लोचन माझे बघती अंधारात \nप्रियाविण उदास वाटे रात \nप्रासादी या जिवलग येता, कमळमिठीमधि भृंग भेटता \nबरस असा की प्रिया न जाइल माघारी दारात \nप्रियाविण उदास वाटे रात \nमेघा असशी तू आकाशी, वर्षातुन तू कधी वर्षसी \nवर्षामागुन वर्षति नयने, करिती नित बरसात \nप्रियाविण उदास वाटे रात \nअत्यंत भावपूर्ण असे हे गाणे रचतांना कवी मधुकर जोशी यांनी ‘रिमझिम’ या नेहमीच्या विशेषणाऐवजी ‘झिमझिम’ हा वेगळा शब्द योजून कदाचित ‘झिमझिम झरती’ असा अनुप्रास साधला असावा. पण अनेक लोक हे गाणे ‘रिमझिम झरती ….’ आहे असेच समजतात. एकदा टेलीव्हिजनवरील गाण्यांच्या भेंड्यांच्या एका प्रसिध्द कार्यक्रमात यावर वाद झाला होता, तसेच एका प्रमुख दैनिकाच्या वाचकांच्या पत्रव्यवहारावरसुध्दा यावर चर्चा झाली\nहोती असे मला आठवते. भावपूर्ण शब्दरचना, स्व.दशरथ पूजारी यांनी दिलेली अत्यंत सुरेल जाल आणि सुमन कल्याणपूर यांचा मधुर आवाज यांचा सुरेख त्रिवेणी संगम या गाण्यात झाला आहे. हे गाणे अनेकांच्या आवडत्या ‘टॉप टेन’ मध्ये असेल.\nपर्जन्य आणि विरहामधून येणारी व्याकुळता यांचा संबंध प्राचीन कालापासून आहे. शंभराहून जास्त ��र्षांपूर्वी नाट्याचार्य कै.अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेल्या संगीत सौभद्र या नाटकामधील प्रसिध्द पदात देखील त्यांनी याचा उल्लेख केला आहे.\nतारांगण सर्वहि झांकुनि गेले ॥\nकड कड कड कड शब्द करोनी \nजातातचि हे नेत्र दिपोनी \nअति विरही जन ते व्याकुळ झाले ॥\nप्रजन्यराजा जसा विरहाची व्यथा वाढवतो तसाच मीलनाची गोडीसुद्धा जास्त मधुर करतो. दुसरे आद्य नाट्याचार्य कै.गोविंद बल्लाळ देवल यांनी ‘संगीत मृच्छकटिक’ या शंभरी ओलांडलेल्या अजरामर नाटकामधील एका पदात ही गोष्ट काहीशा सोप्या भाषेत थेट सांगितली आहे.\n धन्य धन्य जगिं साचे ॥\n ऐशा ललना स्वयें येउनी \nदेती आलिंगन ज्यां धांवुनि थोर भाग्य त्यांचें ॥\nनवकवितेच्या आधुनिक काळामधील कवी ग्रेस यांचे काव्य जरासे दुर्बोध किंवा अस्पष्ट असते. वाचकाने किंवा श्रोत्याने त्यातून आपापल्या परीने अर्थ काढून घ्यायचा असतो. त्यांनी लिहिलेल्या एका प्रसिध्द कवितेच्या ओळी अशा आहेत.\nपाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने \nहलकेच जाग मज आली, दु:खाच्या मंद सुराने \nडोळ्यांत उतरते पाणी, पाण्यावर डोळे फिरती \nदु:खाचा उडला पारा, या नितळ उतरणीवरती \nपेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला \nताऱ्यांच्या प्रहरापाशी, पाऊस असा कोसळला \nसंदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा \nमाझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा \nकवी ग्रेस यांच्या पुढे दिलेल्या कवितेत त्यांनी आपल्या वेदना जास्त स्पष्ट केल्या आहेत. कदाचित या दुःखदायी आठवणींमुळेच त्यांना पाऊस कष्टदायी वाटत असावा.\nती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता \nमेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता \nती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो \nत्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता \nअंगणात गमले मजला संपले बालपण माझे \nखिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता \nपावसाची गाणी – भाग २\nFiled under: पावसाची गाणी, साहित्य आणि साहित्यिक |\t4 Comments »\nपावसाची गाणी – अनुक्रमणिका\nपाऊस या विषयाशी संबंधित खूप गाणी आहेत, कविता तर असंख्य असतील. त्यातली माझ्या ओळखीतली प्रसिध्द अशी गीते गेले काही दिवस मी आठवून आठवून आणि आंतर्जालावर शोधून काढून ती माझ्या अभिप्रायांसह माझ्या ब्लॉगवर दिली होती. आता ती या ठिकाणी देणार आहे. या सर्व गाण्यांची यादी संकलित करून या भागात दिली आहे. अर्थातच ही सर्व गाणी फक्त मराठी भाषेतली आहेत.\n१. ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा \n२. नाच रे मोरा, अंब्याच्या वनात\n३. रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे\n४, झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात\n५. नभ मेघांनीं आक्रमिले\n६. तेचि पुरुष दैवाचे धन्य धन्य जगिं साचे \n७. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने \n८. ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता \n९. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे \n१०. घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा \n११. आज कुणीतरी यावे, ओळखिचे व्हावे \n१२. नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं \n१३. वादलवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो \n१४. ऋतु हिरवा, ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा \n१५. पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू \n१६. भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची \n१७. श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा \n१८. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय \n१९. ये रे घना, ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना \n२०. मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले \n२१. जो काल इथे आला तो पाऊस वेगळा होता \n२२. नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी \n२३. राया मला, पावसात नेऊ नका \n२४. वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं \n२५. आला आला वारा संगे पावसाच्या धारा \n२६. केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर\n२७. ढग दाटूनि येतात, मन वाहूनी नेतात \n२८. टप टप टप काय बाहेर वाजतंय्‌ ते पाहू \n२९. ए आई मला पावसात जाउ दे \n३०. अग्गोबाई ढग्गोबाई, लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ \nFiled under: पावसाची गाणी, विविध विषय, साहित्य आणि साहित्यिक |\t6 Comments »\nविद्युतनिर्मितीचे अर्थशास्त्र सप्टेंबर 28, 2020\nअणुविद्युतकेंद्रांचे प्रकार सप्टेंबर 27, 2020\nअणुऊर्जेपासून विजेची निर्मिती – १ इतिहास आणि विज्ञान सप्टेंबर 25, 2020\nअनाग्रही सभ्य भूमिका सप्टेंबर 18, 2020\nमोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया ऑगस्ट 30, 2020\nगणपतीच्या आरत्या आणि स्तोत्रे ऑगस्ट 28, 2020\nया ब्लॉगवरील गणेशोत्सव ऑगस्ट 28, 2020\nदशावतार जुलै 25, 2020\nआध्यात्मिक ‘तो मी नव्हेच’ – चिदानंदरूपः शिवोSहम् शिवोSहम् जुलै 16, 2020\nश्यामची आई आणि साने गुरुजी जून 11, 2020\nहोडी ते पाणबुडी एप्रिल 28, 2020\nअणुशक्तीचा शोध – एक नवा स्रोत एप्रिल 13, 2020\nविजेची निर्मिती मार्च 4, 2020\nऊर्जेचे उगमस्थान फेब्रुवारी 25, 2020\nनिरनिराळे परंपरागत ऊर्जास्रोत फेब्रुवारी 23, 2020\nमानवी संबंध फेब्रुवारी 12, 2020\nपंपपुराण – भाग ४ – विविधता जानेवारी 31, 2020\nपंपपुराण – भाग ३ – तांत्रिक माहिती जानेवारी 30, 2020\nपंपपुराण – भाग २ – सेंट्रिफ्यूगल पंप जानेवारी 9, 2020\nपंपपुराण – भाग १ : लहानपणी पाहिलेले पंप जानेवारी 8, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/javed-akhtar-birthday-when-shabana-azmi-reveals-about-javed-mumbai-days-mhmj-429485.html", "date_download": "2020-09-29T01:57:23Z", "digest": "sha1:YN4VBJVBBSR6VMR55VILIDFC3HI7YCIQ", "length": 22274, "nlines": 190, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर 4 दिवस उपाशी होते जावेद अख्तर, पत्नीचा धक्कादायक खुलासा javed akhtar birthday when shabana azmi reveals about javed mumbai days | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nLIVE : बॉम्बच्या निनावी फोननंतर आमदार निवास रिकामं, पोलिसांकडून कसून तपासणी\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् ���ावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर 4 दिवस उपाशी होते जावेद अख्तर, पत्नीचा धक्कादायक खुलासा\nLIVE : बॉम्बच्या निनावी फोननंतर आमदार निवास रिकामं, पोलिसांकडून कसून तपासणी\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विचारले प्रश्न\nIPL 2020 : थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCB��े मारली बाजी,\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nमुंबईच्या रेल्वे स्टेशनवर 4 दिवस उपाशी होते जावेद अख्तर, पत्नीचा धक्कादायक खुलासा\nबॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तरांना मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर 4 दिवस उपाशी राहावं लागलं होतं.\nमुंबई, 17 जानेवारी : बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचा आज 75 वा वाढदिवस. त्यांचा जन्म 17 जानेवारी 1945ला ग्वालियारमध्ये झाला होता. जावेद अख्तर आज बॉलिवूडमधील नामवंत व्यक्ती असले तरीही त्यांच्यावर एक वेळ अशीही आली होती. जेव्हा त्यांना मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर 4 दिवस उपाशी राहावं लागलं होतं. पण आपली स्वप्न सोडली नाहीत. त्यांच्या हा प्रवास त्यांची पत्नी शबाना आझमी यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवरुन सर्वांसमोर मांडला होता.\nबॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि स्क्रिनप्ले रायटर जावेद अख्तर यांनी काही दिवसांपूर्वीच सिने इंडस्ट्रीमध्ये 55 वर्ष पूर्ण केली. 1964मध्ये जावेद यांनी मुंबईमध्ये पहिलं पाऊल ठेवलं होतं. सध्याच्या घडीला ते बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक आहेत. जावेद यांनी सलमान खानचे वडील सलीम खान यांच्यासोबत 70 आणि 80 च्या दशकात अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांचे संवाद लिहिले. आणि काही सुपरहिट सिनेमांच्या कथाही लिहिल्या. ज्यात शोले, जंजीर सारख्या सिनेमांचा समावेश आहे. जावेद यांच्या पत्नी शबाना आझमी यांनी ट्विटरवर जावेद यांच्या स्ट्रगलिंग काळाविषयी लिहिलं.\n फॉलो करा हा Diet Plan\nशबाना यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, आजच्या दिवशी 55 वर्षांपूर्वी एक 19 वर्षीय मुलगा मुंबईमध्ये आला होता. खिशात फक्त 27 रुपये आणि डोळ्यात असंख्य स्वप्न घेऊन जावेद फुटपाथवर झोपले. 4-4 दिवस उपाशी राहिले पण त्यांना त्यांच्या कामावर विश्वास होता. ही समस्यांसमोर हार न मानणाऱ्या व्यक्तीची प्रेरणादायी कथा आहे. मी तुमचा खूप आदर करते.\nजावेद अख्तर आणि शबाना आझमी हे बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपलपैकी एक आहेत. त्यांचा मुलगा फरहान आणि मुलगी झोया यांनी सुद्धा बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. शबाना यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर त्या लवकरच 'शिर कुर्मा' मध्ये दिसणार आहे. या सिनेमाची कथा समलैंगिक प्रेमावर आधारित आहे. या सिनेमात शबाना यां���्या व्यतिरिक्त स्वरा भास्कर आणि दिव्या दत्ता यांच्या मुख्य भूमिका आहेत.\nदबंग खानला वाटतेय या गोष्टीची भीती, स्वतःच केला खुलासा\nबॉलिवूडमध्ये पदार्पण करताना अवघे 27 रुपये घेऊन मुंबईत आलेल्या जावेद यांनी शोले सिनेमाच्या स्क्रिनप्लेसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. तेव्हा पासून आपल्याला हवं असलेलं मानधन मागण्याची प्रथा बॉलिवूडमध्ये सुरू झाली. त्यावेळी त्यांनी या सिनेमाचे नायक अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही जास्त मानधन घेतलं होतं. आज त्यांना बॉलिवूडमधील सर्वाधिक मेहनत करणारा लेखक म्हणून ओळखलं जातं.\n'तानाजी'त अजय देवगणच्या एंट्रीवर थिएटरमध्ये नोटांचा पाऊस, पाहा हा VIDEO\nLIVE : बॉम्बच्या निनावी फोननंतर आमदार निवास रिकामं, पोलिसांकडून कसून तपासणी\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nLIVE : बॉम्बच्या निनावी फोननंतर आमदार निवास रिकामं, पोलिसांकडून कसून तपासणी\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2020-09-29T01:28:57Z", "digest": "sha1:RJ7XOULV5VTVF4OJ2URBOZN6KRHMWJ7G", "length": 6444, "nlines": 68, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "थेरवाद - ���िकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nथेरवाद किंवा स्थविरवाद हा बौद्ध धर्मातील सर्वांत जुना पंथ आहे. थेरवादामध्ये पारंपरिक बौद्ध धर्माच्या शिकवणींचे अधिक काटेकोपणे पालन केले जाते. थेरवाद ह्या शब्दाचा अर्थ \"प्राचीन शिकवण\" असाच आहे.\nभगवान बुद्धाने स्थापन केलेल्या बौद्ध भिक्षुसंघात सर्व प्रकारचे लोक होते वादविवाद, शास्त्रार्थ खंडन मंडन, स्वतंत्र बुद्धीने तर्क किंवा विचार करणे आणि त्या विचारात जे तत्त्व गवसले असेल ते सभेत निःसंकोच सांगणे अशा प्रकारचे बौद्धिक स्वातंत्र्य मठात आणि विहारात राहणाऱ्या प्रत्येक भिक्षूला मिळत असे. या विचारस्वातंत्र्यामुळेच वैशाली येथे भरलेल्या बौद्ध भिक्षूंच्या दुसऱ्या धर्मपरिषदेत मतभेदांची तीव्रता होऊन बौद्ध भिक्षूत पूर्वेकडील (वैशाली व पाटलीपुत्र येथे राहणारे) व पश्चिमेकडील (कौशांबी व अवन्तीकडील) असे दोन गट पडले. यापैकी पश्चिमेकडच्या गटाने निर्माण केलेल्या पंथाला हीनयान म्हणतात व पूर्वेकडील पंथाला थेरवाद म्हणतात. या पंथात बुद्धाला महात्मा समजतात पण देव मानत नाहीत. हा पंथ त्रिपिटक ग्रंथाप्रमाणे आचरण करतो.\n४ संदर्भ आणि नोंदी\nथेरवाद बौद्ध संप्रदायाचा विस्तार (लाल रंगात)\nश्रीलंका तसेच आग्नेय आशियामधील म्यानमार, कंबोडिया, लाओस व थायलंड ह्या देशांमधील बहुसंख्य जनता थेरवादी बौद्ध धर्मीय आहे.\nथेरवादी लोक बहुसंख्य असलेल्या देशांची यादी\n०१ ६,६७,२०,१५३ ०२ ९४.६ % ०१ ६,३१,१७,२६५ ०३ ९७%\n०२ ६,०२,८०,००० ०३ ८९% ०२ ५,३६,४९,२०० ०४ ९६%\n०३ २,०२,७७,५९७ ०४ ७०.२% ०३ १,४२,२२,८४४ ०१ १००%\n०४ १,४७,०१,७१७ ०१ ९६.९% ०४ १,४१,७२,४५५ ०५ ९५%\n०५ ६४,७७,२११ ०५ ६७% - ९०% ०५ ४३,३९,७३१ - ५८,३०,५०३ ०२ ९८%\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०२० रोजी १५:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%2B%E0%A5%A6%E0%A5%A9:%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2020-09-29T01:55:35Z", "digest": "sha1:GTKUIJQF3BTTIBD2ZWFEHH3NPMLX23TU", "length": 6471, "nlines": 68, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "यूटीसी+०३:०० - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयूटीसी+०३:०० ही यूटीसीच्या ३ तास पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. ही प्रमाणवेळ मुख्यत: पूर्व आफ्रिका, पूर्व युरोप व मध्य पूर्व ह्या भागांमध्ये वापरली जाते. मॉस्को प्रमाणवेळ व मिन्स्क प्रमाणवेळ ह्या वेळा यूटीसी+०३:०० सोबत वर्षभर संलग्न आहेत.\nयूटीसी+०३:०० ~ ४५ अंश पू – संपूर्ण वर्ष\n− (मागे) यूटीसी + (पुढे)\n१२ ११ १० ०९ ०८ ०७ ०६ ०५ ०४ ०३ ०२ ०१ ०० ०१ ०२ ०३ ०४ ०५ ०६ ०७ ०८ ०९ १० ११ १२ १३ १४\n०९३० ०४३० ०३३० ०३३० ०४३० ०५३० ०६३० ०८३० ०९३० १०३० ११३०\nगडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे.\nरेखांश ४५ अंश पू\nफिका निळा पश्चिम युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०)\nनिळा पश्चिम युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०)\nपश्चिम युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)\nगुलाबी मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)\nतपकीरी मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)\nमध्य युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)\nपिवळा कालिनिनग्राद प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)\nसोनेरी पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)\nपूर्व युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)\nफिका हिरवा मिन्स्क प्रमाणवेळ, मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)\nफिक्या र्ंगाने दाखवलेले देश उन्हाळी प्रमाणवेळ पाळत नाहीत: अल्जिरिया, बेलारूस, आइसलँड, रशिया, ट्युनिसिया.\nयूटीसी+०२:०० MSK−1: कालिनिनग्राद प्रमाणवेळ\nयूटीसी+०३:०० MSK: मॉस्को प्रमाणवेळ\nयूटीसी+०४:०० MSK+1: समारा प्रमाणवेळ\nयूटीसी+०५:०० MSK+2: येकातेरिनबुर्ग प्रमाणवेळ\nयूटीसी+०६:०० MSK+3: ओम्स्क प्रमाणवेळ\nयूटीसी+०७:०० MSK+4: क्रास्नोयार्स्क प्रमाणवेळ\nयूटीसी+०८:०० MSK+5: इरकुत्स्क प्रमाणवेळ\nयूटीसी+०९:०० MSK+6: याकुत्स्क प्रमाणवेळ\nयूटीसी+१०:०० MSK+7: व्लादिवोस्तॉक प्रमाणवेळ\nयूटीसी+११:०० MSK+8: स्रेद्नेकोलिम्स्क प्रमाणवेळ\nयूटीसी+१२:०० MSK+9: कामचत्का प्रमाणवेळ\nLast edited on ६ डिसेंबर २०१६, at २१:४५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ डिसेंबर २०१६ रोजी २१:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/news/elgaar-central-gvo-court-maharashtra-politics/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=elgaar-central-gvo-court-maharashtra-politics", "date_download": "2020-09-29T00:47:56Z", "digest": "sha1:JX46FTEBESECXOPG4JIEASOAZ5TIJ4UJ", "length": 10624, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे .. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे शरद पवारांची नाराजी | My Marathi", "raw_content": "\n2 ऑक्टोबर किसान मजदूर बचाओ दिन, राज्यभर आंदोलन\nजम्बो रुग्णालयात रक्तशुद्धीकरणाची सुविधा, दहा डायलिसिस मशीन उपलब्ध-रुबल अग्रवाल\nमालाड पूर्व दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री आदित्य ठाकरे\nमाणगाव येथील महिंद्रा कंपनीबाबत आढावा बैठक संपन्न\n स्थायी समिती ने ‘ते’टेंडर रद्द करावे-अरविंद शिंदे यांची मागणी (व्हिडीओ )\nआदिवासी भागातील १ लाख २१ हजार गरोदर महिलांना, ६ लाख ५१ हजार लाख बालकांना मिळणार मोफत दूध भुकटी\nमित्राची वाट पाहणाऱ्या तरुणाचा कोयत्याने वार करून खून\nशालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची कोरोनावर मात\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nउत्तमनगर भागातील सराईत गुंड तडीपार\nHome News एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे .. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे शरद पवारांची नाराजी\nएल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे .. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे शरद पवारांची नाराजी\nपुणे- भीमा कोरेगाव एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा आदेश पुणे सत्र न्यायालयाने घेतला आहे. पुणे पोलिसांनी हा तपास एनआयएकडे सोपवायला हरकत नाही, असे कोर्टात सांगितले. 28 फेब्रुवारीला आरोपींना मुद्देमालासह मुंबई एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nएल्गार परिषद गुन्ह्याचा तपास एनआयएकडे देण्यास राज्य शासनाने मान्यता दिल्याने, पुणे शहर पोलिसांनी नावंदर कोर्टात गुन्ह्याची कागदपत्रे, मुंबई एनआयए विशेष न्यायालयात पाठवण्यासाठी ना हरकत पत्र दिले होते. यासंदर्भात दुपारी 3 वाजता नावंदर कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने सुनावनी दरम्यान तपास एनआयएकडे सोपवण्याचे आदेश दिले. यापूर्वी राज्य सरकारने या खटल्याचा तपास एनआयएकडे सोपवण्यास नकार दिला होता. मात्र आता न्यायालयीन लढाईत ठाकरे सरकारने एक पाऊल मागे घेत, हा खटला मुंबईत एनआयएच्या विशेष कोर्टात चालवण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे.\nभीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे तपास सोपवण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. पण भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवून मुख्यमंत्र्यांनी माझा निर्णय फिरवला, अशी खंत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. तसेच, भीमा कोरेगावबाबत तपासाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. केंद्राने राज्य सरकारकडून तपास काढून घेणे योग्य नाहीच, मात्र राज्य सरकारने त्याला पाठिंबा देणे, हे त्यापेक्षा योग्य नाही, अशी नाराजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.\nसगळं कर्ज फेडतो पण भारतात जाणार नाही: मल्ल्या\nऔरंगाबादचे संभाजीनगर -सेना मनसे आणि एमआयएम चे नेते पहा काय म्हणतात ..\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nमालाड पूर्व दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री आदित्य ठाकरे\nमाणगाव येथील महिंद्रा कंपनीबाबत आढावा बैठक संपन्न\nआदिवासी भागातील १ लाख २१ हजार गरोदर महिलांना, ६ लाख ५१ हजार लाख बालकांना मिळणार मोफत दूध भुकटी\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम��या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%9A-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2020-09-29T01:16:13Z", "digest": "sha1:5BBI2IC53VFTUKZVJV2AYJ22JJK4PVB4", "length": 12977, "nlines": 69, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "डोंबिवलीत प्रथमच आयुर्वेदिक उपचारांची माहिती देणारे प्रदर्शन | मुंबई आस पास", "raw_content": "\nअडीच वर्षीय मुलाला ७० हजारांना विकले, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार\nकोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने पितृपक्षातील महालय श्राद्धविधी कसा कराल \nठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात २ जुलै ते ११ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर\nगोहत्या बंदी’साठी कठोर अध्यादेश आणणार्‍या उत्तरप्रदेशच्या ‘योगी सरकार’चे अभिनंदन \nबहिण -भावाचा गळा चिरून निर्घृण खून ; औरंगाबाद शहर शहारले\nमुंबई आस पास न्यूज\nडोंबिवलीत प्रथमच आयुर्वेदिक उपचारांची माहिती देणारे प्रदर्शन\n( श्रीराम कंदु )\nरुग्ण आयुर्वेद उपचार पद्धतीकडे वळले असून या पद्धतीची सर्व माहिती जनसामान्यांना मिळावी म्हणून क-हाडे ब्राह्मण सेवा मंडळ व डोंबिवलीतील पहिले आयुर्वेदिक रुग्णालय आर्थोवेद हाँस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने टिळक नगर समाजमंदिर सभागृहात येथे `आयुर्प्रबोध`कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी डोंबिवलीत प्रथमच आयुर्वेदावर माहिती देणारे प्रदर्शन भरविण्यात आले.तसेच मोफत आयुर्वेदिक तपासनीय व चिकित्सा करण्यात आली. या प्रदर्शनात मंगेश देशपांडे यांनी उपस्थित नागरिकांना डॉ. ऋषीमुनींनी आयुर्वेदावर केलेल्या कामाची माहिती सांगताना आयुर्वेदाचा प्रचार करण्यासाठी सरकारने जोरदार प्रयत्न केले पाहिजे असे मत व्यक्त केले.\nजनसामान्यांमध्ये आयुर्वेदाचा प्रचार व प्रसाराची गरज असून आयुर्वेद औषधे स्वस्त झाली पाहिजेत. तसेच सरकारने या उपचार पद्धतीची जास्तीत जास्त प्रचार करण्याने पुढे आले पाहिजे असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले. यावेळी डॉ. चिंतन सांगणी,डॉ. संकल्प घरत, डॉ. अमित डांगे, डॉ. ऋषिकेश नागवेकर, डॉ. सुनील ढवळे उपस्थित होते. विशेष म्हणजे डोंबिवलीतील आर्थ��वेद हाँस्पिटलमध्ये दर मंगळवारी ते शनिवारी दुपारी २ ते ४ वेळेत रुपये १० रुपयात सात दिवसांचे औषध देतो. जवळपास फ्री ओपोडी बाह्य रुग्ण विभाग सुरु आहे. डोंबिवलीत आयुष नावाचे वेगळे मंत्रालय आहे. रिचर्ससाठी दिला आहे. आयुर्वेदिक उपचार घेणारे डोंबिवलीत अनेक रुग्ण आहेत. अनेक नवीन वैद्य तयार होत आहे. मात्र औषध अधिक स्वस्त झाली पाहिजे. रुग्ण आयुर्वेदाकडे वळला पाहिजे यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. डोंबिवलीत आयुर्वेदाचे माहिती देणारे प्रदर्शन भरवले आहे.पूर्वीचे ऋषीमुनी यांनीकिती प्रभावीपणे मांडले आहे. `आयुर्प्रबोध`कार्यक्रमात मोफत आयुवेर्दिक चिकित्सा शिबीर , अस्थीघनता चाचणी, केसांची संगणकद्वारे तपासणी, संगणकद्वारे नदी तपासणी करण्यात आली. तसेच व्याख्याने, रुग्णानुभव, आयुर्वेद ,पंचकर्मचलत चित्रफीत आणि चर्चासत्र , मोफत वैद्यकीय सल्ला , मोफत अग्नी आणि विदध चिकित्सा करण्यात आल्या. यावेळी ऑर्थोवेदचे सर्व आयुर्वेदिक डॉक्टर्स , ज्येष्ठ अस्थिचिकित्सक, डॉ. जयंत गोखले , गोखले ऑर्थोपेडिकचे सर्व सर्जन , कॅन्सर तज्ञ डॉ. अनिल हेरूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.\n← सेवानिवृत्त शासकीय वाहन चालकांच्या निरोपाचा कार्यक्रम\nमाजी पंतप्रधान स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी यांना जिल्हा परिषदेच्या वतीने अभिवादन →\nकौशल्य विकास केंद्रातील १८० विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात नोकऱ्या, कौशल्य विकास राज्यमंत्र्यांकडून जिल्हा प्रशासनाचे कौतुक\nलोकपाल अध्यक्षांनी लोकपाल सदस्यांना दिली शपथ\nयंदाच्या बझेट मधील ठळक मुददे\nअडीच वर्षीय मुलाला ७० हजारांना विकले, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार\nअंबरनाथ येथील सर्कस मैदान परिसरातील एका अडीच वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करत, त्या मुलाला ७० हजार रुपयांत एका महिलेला विक्री करण्यात\nकोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने पितृपक्षातील महालय श्राद्धविधी कसा कराल \nठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात २ जुलै ते ११ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर\nगोहत्या बंदी’साठी कठोर अध्यादेश आणणार्‍या उत्तरप्रदेशच्या ‘योगी सरकार’चे अभिनंदन \nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार���ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%A4%E0%A4%B3/18", "date_download": "2020-09-29T02:32:27Z", "digest": "sha1:LUUSFD5QYPXDQ457IRKSQXBRMLXGKUUD", "length": 4985, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसोने चोरणारी टोळी जेरबंद\nआघाडीच्या युद्धनौका दुरुस्तीच्या प्रतीक्षेत\nनौदल हेलिकॉप्टर पाहण्याची आज संधी\nचंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न पुन्हा करू\nशिळफाटा येथे नवे अग्निशमन केंद्र\n‘आयएनएस विराट’चा डिसेंबरमध्ये लिलाव\nनौदलाचे प्रशिक्षक विमान कोसळले\nबुकिंग विमानाचे, प्रवास कारने; प्रवाशांना मनस्ताप\nसागरी सुरक्षेचा केंद्रबिंदू मुरुडमध्ये\n‘योसेमिटी’च्या न मिटणाऱ्या आठवणी...\nमारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा\nपावले चालती ‘वगदर्डी’ची वाट\nडीजीसीएचा इंडिगोला अखेरचा इशारा\nपर्यटकांनी शहर झाले फुल्ल\nसागरी सुरक्षेचा केंद्रबिंदू मुरुडमध्ये\nबचत गटाचा मॉल होणार कधी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/hindu-mahasabha-demands-thats-meerut-name-should-be-replaced-with-godse-nagar-1789970/", "date_download": "2020-09-29T01:18:04Z", "digest": "sha1:XCCTO5G7HHIGKQJ5VG4HIMRWARGHKSY3", "length": 10944, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "hindu mahasabha demands thats Meerut name should be replaced with godse nagar | मेरठचे नाव गोडसे नगर ठेवा, हिंदू महासभेची मागणी | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nमेरठचे नाव गोडसे नगर ठेवा, हिंदू महासभेची मागणी\nमेरठचे नाव गोडसे नगर ठेवा, हिंदू महासभेची मागणी\nगाझियाबादचे नाव बदलून दिग्विजय नगर करा अशीही मागणी हिंदू महासभेने केली आहे\nमेरठ या शहराचे नाव बदलून ते गोडसे नगर ठेवा अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे. सध्या उत्तर��्रदेशात नावं बदलली जात आहेत. अलाहाबादचे नाव प्रयागराज करण्यात आले आहे तर फैजाबादचे नाव अयोध्या असे ठेवण्यात आले आहे. त्यानंतर आता मेरठचे नाव गोडसे नगर ठेवले जावे अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे.\nमेरठमध्ये गुरुवारी नथुराम गोडसे आणि नाना आपटे या दोघांचा बलिदान दिवस साजरा करण्यात आला. ज्यानंतर हिंदू महासभेने मेरठचे नाव बदलून गोडसे नगर ठेवावे अशी मागणी केली आहे. एवढेच नाही तर गाझियाबादचे नाव दिग्विजय नगर आणि हापुडचे नाव बदलून महंत अवैद्यनाथ असे ठेवण्याचीही मागणी करण्यात आली आहे.\nनथुराम गोडसेच्या प्रतिमेला हार घालून यज्ञ करण्यात आला. हिंदू महासभेचे महामंत्री मुन्ना कुमार शर्मा या कार्यक्रमाला हजर होते. नथुरामसारख्या देशभक्ताची आपल्या देशाला गरज आहे असे वक्तव्य यावेळी शर्मा यांनी केले. नथुराम गोडसे हे प्रखर विचारांचे राष्ट्रभक्त होते आपण त्यांचा आदर्श ठेवला पाहिजे असे हिंदू महासभेचे उपाध्यक्ष अशोक शर्मा यांनी म्हटले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 बलात्काराच्या आरोपीची सुटका केल्याने आयर्लंडमध्ये आक्रोश, अंतर्वस्त्र घेऊन संसदेत पोहोचली महिला खासदार\n2 शेतावर निघालेल्या महिलेचा माकडांच्या हल्ल्यात मृत्यू\n3 काँग्रेसकडे ना नेता आहे, ना धोरण – अमित शाह\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/india-joins-the-list-of-countries-where-homosexuality-is-not-a-crime-1746212/", "date_download": "2020-09-29T00:16:01Z", "digest": "sha1:UAU2HJBYRXJT7BL6IIZPC6TWKUJRJS2I", "length": 15373, "nlines": 240, "source_domain": "www.loksatta.com", "title": "समलैंगिकतेसाठी मृत्यूदंड देणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या देशांची यादी | India Joins The List Of Countries Where Homosexuality Is Not A Crime | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nसमलैंगिकतेसाठी मृत्यूदंड देणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या देशांची यादी\nसमलैंगिकतेसाठी मृत्यूदंड देणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या देशांची यादी\nनेपाळने २००७ मध्ये समलैंगिकतेला मान्यता दिली तर पाकिस्तानमध्ये समलैंगिकतेसाठी मृत्यूदंडाची शिक्षा\nभारताने दिली समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता\nसर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७ संदर्भात महत्वाचा निर्णय देऊन समलैंगिकता हा कायद्याने गुन्हा नसल्याचे स्पष्ट केले. काल न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे भारताचा अशाप्रकारे समलैंगिक संबंधांना पाठिंबा देणाऱ्या १२० हून अधिक देशांच्या यादीमध्ये समावेश झाला आहे.\nब्रिटीश काळापासून अंमलात असणारा हा कायदा रद्द करण्यासाठी भारताला १५० हून अधिक वर्षे लागली. मात्र भारतामध्ये हा कायदा करणाऱ्या ब्रिटनच्या संसदेने १९६७ मध्येच इंग्लंड आणि वेल्समध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर परवाणगी दिली. तर स्कॉटलंडने १९८० साली समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता दिली. महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत सर्वोच्च न्यायलयाने जून २०१५ मध्ये समलैंगिक संबंधांना मान्यता दिली. भारताचा शेजारी असणाऱ्या नेपाळ या लहानश्या देशानेही भारताच्या ११ वर्षे आधीच म्हणजेच २००७ साली समलैंगिक संबंधांना कायद्याचे पाठबळ दिले.\nअनेक देशांमध्ये हळूहळू का होईन��� पण समलैंगिक संबंधांना कायदेशीर मंजूरी मिळू लागली आहे. तरी आजही अनेक देशांमध्ये आजही समलैंगिकता कायद्याने गुन्हाच आहे. आंतरराष्ट्रीय लेस्बियन, गे, बायसेक्शूअल, ट्रान्स आणि इंटरनसेक्स असोशिएशनच्या (आयएलजीए) अहवालानुसार आजही ७२ देशांमध्ये समलैंगिक असणे हा कायद्याने गुन्हा आहे. यामध्ये प्रामुख्याने नायझेरिया, घाना, इराण, सुदान, येमेन, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, मॉरिटानिया, कतार, पाकिस्तान या देशांचा समावेश होतो. याच अहवालानुसार इराण, सुदान, सौदी अरेबिया आणि येमेन या देशांमध्ये तर समलैंगिकतेसाठी अगदी मृत्यूदंडाचीही शिक्षा दिली जाते.\nसमलैंगिक संबंधांना मान्यता देणारे देश\nवरील सर्व देशांनी आपल्या नागरिकांना त्यांचा जोडीदार समलैंगिक असला तरी त्यांना स्वीकारले असून त्यांना सर्वसामान्यांप्रमाणे नागरी हक्क दिले आहेत. मात्र आजही अनेक देशांनी समलैंगिकतेवर घातलेली बंधने शिथिल करुन त्यांना स्वीकारण्याची गरज आहे.\nसमलैंगिक संबंधांसाठी मृत्यूदंडाची शिक्षा असणारे देश १३ देश\nसमलैंगिक संबंध आणि त्यांच्या प्रचारावर बंदी असलेले देश १७ देश\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणा���\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 आळशी देशांची यादी; कुठे नेऊन ठेवलाय भारत माझा\n2 Mob Lynching: सुप्रीम कोर्टाची तंबी, राज्यांना १३ सप्टेंबरपर्यंतची डेडलाईन\n रेल्वे प्रवाशाकडे सापडलं १७ किलो सोनं\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/education/physically-disabled-students-get-special-facility-in-ssc-and-hsc-board-exams-29390", "date_download": "2020-09-29T02:16:58Z", "digest": "sha1:CNSAE2OQF3UHKPHRRHCPNRMTILQVSQRH", "length": 10502, "nlines": 125, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांसाठी स्वतंत्र संकेतांक क्रमांक | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nदिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांसाठी स्वतंत्र संकेतांक क्रमांक\nदिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांसाठी स्वतंत्र संकेतांक क्रमांक\nBy मुंबई लाइव्ह टीम शिक्षण\nदिव्यांग विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अतिरिक्त गुणांसह इतर सवलती मिळाव्यात यासाठी या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांना स्वतंत्र संकेतांक देण्यात येणार आहेत. या विद्यार्थ्यांसाठीचं सुधारित धोरण शिक्षण विभागानं जाहीर केलं असून, त्यात ही तरतूद करण्यात आली आहे.\nप्रत्येकवेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेत अतिरिक्त गुण देण्यात येत असून प्रश्न सोडवण्यात सवलत आणि लेखनिक पुरवणे अशा सुविधाही देण्यात येतात. मात्र, या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका न ओळखता आल्यामुळे काहीवेळा विद्यार्थी सुविधांपासून वंचित राहतात. हे सर्व टाळण्यासाठी या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांना स्वतंत्र संकेतांक देण्यात येणार आहे. त्याशिवाय या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत असून समग्र शिक्षा अभियांतर्गत त्या एकत्रित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात आलं आहे.\nदिव्यांग विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षेला अतिरिक्त वेळ, उत्तीर्ण होण्यासाठी गुणांची सवलत, आवश्यकतेनुसार लेखनिक देणे बंधनकारक असणार असून अंशत: अंध विद्यार्थ्यांसाठी मोठ्या अक्षरात प्रश्नपत्रिका छापण्यात येणार आहेत.\nया विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार कॅल्क्युलेटर, भिंग वापरता येणार आहे. तसंच अंशत: अंध, अस्थिव्यंग असलेल्या विद्यार्थ्यांना आकृत्या किंवा नकाशावर आधारित प्रश्न सोडवण्यातून सवलत मिळणार आहे. विशेष म्हणजे श्रवणदोष, वाचादोष असलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरांमध्ये स्पेलिंग, व्याकरण, विराम चिन्हे यांसंबंधीच्या चुका ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.\nकाही आजार असलेले विद्यार्थी हे हातावर जोर देऊन लिहत असल्यानं अशा विद्यार्थ्यांना जाड कागदाच्या उत्तरपत्रिका देण्यात येतील. त्याशिवाय सर्व शाळा आणि कॉलेजांना लेखनिक मिळवण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.\nदिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धोरणं आखण्यात येत असली तरी शाळास्तरावर आवश्यक सुविधा देण्यासाठी खर्च करण्याची शासनाची तयारी नाही. या विद्यार्थ्यांचं शिक्षण, परीक्षा यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचं बंधन शाळांवर घालण्यात आलं आहे. मात्र, या सर्व सुविधा लोकसहभागातून निधी उभा करून उपलब्ध करून द्याव्यात, असं शासनाचं म्हणणं आहे.\nराज्यातील पोलिस दलात १८९ नवे रुग्ण, आतापर्यंत २४५ पोलिसांचा मृत्यू\nWorld heart Day: बायपास सर्जरीनंतरही २५ ते ३० वर्षे जगणं शक्य\nमुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासस्थानात बाॅम्ब \nIPL 2020 : मुंबई इंडियन्सविरोधात अखेर सुपर ओव्हरमध्ये बंगळुरूनं मारली बाजी\nराज्यात ११ हजार ९२१ नवे रुग्ण, दिवसभरात १८० जणांचा मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे २०५५ नवे रुग्ण, ४० जणांचा दिवसभरात मृत्यू\nगिलबर्ट हिलच्या जतन आणि संरक्षणाची गरज - उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/team-of-marathi-play-sakhar-khallela-manus-will-participate-in-the-show-chala-hava-yeu-dya-6856", "date_download": "2020-09-28T23:53:00Z", "digest": "sha1:Y4KYK6L7MTOD6CDO4QG5C73TVKGWG5BK", "length": 6086, "nlines": 121, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "थुकरटवाडीतली नाटकं! | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nBy मुंबई लाइव्ह टीम मनोरंजन\nमुंबई - 'चला हवा येऊ द्या' च्या थुकरटवाडीत या सोमवार आणि मंगळवारी दोन नव्या नाटकातील कलाकार मंडळी हजर राहणार आहेत. 'साखर खाल्लेला माणूस' आणि 'एक शून्य तीन' या दोन नाटकातील कलाकार मंडळी आपल्याला या भागात पाहायला मिळतील. 'साखर खाल्लेला माणूस' या नाटकातील प्रशांत दामले, शुभांगी गोखले, संकर्षण कऱ्हाडे, रुचा आपटे, संगीतकार अशोक पत्की आणि 'एक शून्य तीन' य नाटकातील सुमित राघवन आणि स्वानंदी टिकेकर यांचा या भागात समावेश असेल.\nमुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासस्थानात बाॅम्ब \nIPL 2020 : मुंबई इंडियन्सविरोधात अखेर सुपर ओव्हरमध्ये बंगळुरूनं मारली बाजी\nराज्यात ११ हजार ९२१ नवे रुग्ण, दिवसभरात १८० जणांचा मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे २०५५ नवे रुग्ण, ४० जणांचा दिवसभरात मृत्यू\nगिलबर्ट हिलच्या जतन आणि संरक्षणाची गरज - उद्धव ठाकरे\nसुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास महाराष्ट्रात बंदी\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबईत उभारणार जागतिक दर्जाचं मंगेशकर संगीत महाविद्यालय\nटीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कोरोना पॉझिटिव्ह\nबलमवा बंबई गईल हमार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/protest-against-open-manhole/articleshow/60137508.cms", "date_download": "2020-09-29T01:11:01Z", "digest": "sha1:BTTPDM4UI2BWKNHVPHGPOM6CHH67NENJ", "length": 14079, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकल्याणातील बिर्ला कॉलेज ते आधारवाडी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग ६९चा भाग असला तरीदेखील या रस्त्यावरील अनेक मॅनहोल अद्याप उघडे ठेवण्यात आले आहेत. वारंवार केडीएमसीच्या प्रशासनाला या धोकादायक स्थितीतील मॅनहोलबाबत कळवल्यानंतरही ते बंदिस्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अखेर शनिवारी खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटनेने या उघड्या मॅनहोलवरच खुर्च्या टाकून पालिकेचा निषेध केला.\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nकल्याणातील बिर्ला कॉलेज ते आधारवाडी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग ६९चा भाग असला तरीदेखील या रस्त्यावरील अनेक मॅनहोल अद्याप उघडे ठेवण्यात आले आहेत. वारंवार केडीएमसीच्या प्रशासनाला या धोकादायक स्थितीतील मॅनहोलबाबत कळवल्यानंतरही ते बंदिस्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अखेर शनिवारी खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटनेने या उघड्या मॅनहोलवरच खुर्च्या टाकून पालिकेचा निषेध केला.\nकेडीएमसीतर्फे सध्या अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग ६९चा कल्याणातून जाणारा भाग आता काँक्रीटचा झाला असला तरी अद्याप मॅनहोल बंद करण्यात आल��ले नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांत या मॅनहोलमुळे अपघातांची मालिका सुरू असल्याचा आरोप खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटनेचे अध्यक्ष व माजी नगरसेववक उमेश बोरगांवकर यांनी केला आहे. कोणाचा तरी जीव गेल्यानंतरच पालिकेचे प्रशासन या उघड्या मॅनहोलची दखल घेणार का, असा सवाल त्यांनी केला आहे.\nगेल्या महिनाभरात संघटनेतर्फे अनेकदा या धोकादायक उघड्या मॅनहोलबाबत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. परंतु त्याबाबत कार्यवाही झाली नाही. त्यामुळे पालिकेच्या निष्क्रीयतेविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला. परंतु या इशाऱ्याचीही दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे भर पावसात व्यापारी रहिवासी संघटनेचे सदस्य उमेश बोरगांवकर, प्रवीण मुसळे, रोहन ठाकुर आणि हर्षद सुर्वे यांनी मॅनहोलवर खुर्ची टाकून ठिय्या आंदोलन पुकारले. या आंदोलनानंतर पालिकेचे सिटी इंजिनीअर प्रमोद कुलकर्णी यांनी येत्या दोन दिवसांत सर्व मॅनहोल बंद करण्यात येतील, असे आश्वासन दिल्याची माहिती बोरगांवकर यांनी दिली. यानंतरही तातडीने ही मॅनहोल बंदिस्त झाली नाहीत, तर आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. पालिकेकडे गटारींवर झाकणे टाकायला पैसे नसताना स्मार्टसिटीची स्वप्ने कशाच्या आधारावर दाखवली जात आहेत, असा सवाल संघटनेच्या वतीने करण्यात आला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nJitendra Awhad: एकनाथ शिंदे पुन्हा लढताना दिसतील; आव्हा...\nठाण्यातील शिवसेना नगरसेवकाच्या मुलाची गोळ्या घालून केली...\nEknath Shinde: इमारत कोसळताच एकनाथ शिंदे यांची भिवंडीत ...\nभिवंडी इमारत दुर्घटना;मृताचा आकडा ३८वर...\nसेल्फी स्पर्धेतील विजेत्यांची प्रतीक्षाच महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर ���ुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nरत्नागिरीकोकण किनारा वादळांना भीडणार; 'अशी' आहे केंद्राची योजना\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nपुणेकरोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणून घ्या 'ही' खास माहिती\nमुंबईकंगनाच्या बंगल्यावरील कारवाई; हायकोर्टाने नोंदवले 'हे' महत्त्वाचे निरीक्षण\nकोल्हापूरकोल्हापूर आग दुर्घटना: 'त्या' तीन मृत्यूंमागील सत्य उजेडात येणार\n नवीन रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली\n डॉक्टर पती-पत्नी मध्यरात्री पुण्याकडे येत होते, ते थांबताच...\n केंद्र सरकार दोन दिवस आधीच सुरू करणार धान्य खरेदी\nदेशराहुल गांधी म्हणाले, 'अन्नदात्याच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा स्वतंत्र होईल'\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार्गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathisexstories.net/tag/zava-zavi-kahani/", "date_download": "2020-09-29T00:11:33Z", "digest": "sha1:SKNOWOGIS2UPLLFI7JYDEEUAD6L3NC4G", "length": 2117, "nlines": 22, "source_domain": "marathisexstories.net", "title": "zava zavi kahani Archives - Marathi Sex Stories", "raw_content": "\nस्टोरी पाठवा आणि जिंका\nवाहिनी – भाभी झवली\nस्टोरी पाठवा आणि जिंका\nवाहिनी – भाभी झवली\nनमस्कार मित्रांनो… हि मराठी चावट कथा एका चाळीतील घरामधील ,४ माणसांचं कुटुंब तिथे वास्तव्यास होते . नवरा बायको आणि त्यांच्या २ मुली . मोठी मुलगी ही २० वर्षाची तिचे नाव सरिता होते तर छोटी १८ वर्षाची तिचे नाव निकिता होते . तर त्याचे आई वडील हे नोकरी करायचे वेळ सकाळची होती . त्यांना गावाहून अचानक … Read more\nCategories घरात झवा झवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6", "date_download": "2020-09-29T01:30:13Z", "digest": "sha1:7KFVAWFVKDONMIGZUU2PHVZDKGBIK6CJ", "length": 5349, "nlines": 69, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "तैत्तिरीय उपनिषद् - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(तैत्तरियोपनिषद या पानावरून पुनर्निर्देशित)\nतैत्तिरीय हे उपनिषद हे जुने शांकरभाष्य असलेले उपनिषद आहे.\nहे यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेशी संबंधित आहे. हे तीन भागात मांडलेले आहे. या भागांना वल्ली असे म्हंटले जाते.\nया वल्ली पुढील प्रमाणे.\nहिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग\nईश · तैत्तरिय · छांदोग्य\nभगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई\nमनाचे श्लोक · रामचरितमानस\nहा वेदांगांचा पहिला भाग आहे.\nयातल्या पहिल्या अनुवाकाची सुरुवात शांतिमंत्राने होते.\nदुसरा अनुवाक्‌ हा शिक्षावल्लीची अनुक्रमणिका आहे.\nया वल्लीमध्ये वरुणाच्या मुलाने, भृगूने तपश्चर्येने व वरुणाच्या कृपेने ब्राह्मणत्व कसे मिळविले याचे वर्णन आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nऋग्वेद • यजुर्वेद •सामवेद • अथर्ववेद\nLast edited on १७ ऑक्टोबर २०१४, at २२:४७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०१४ रोजी २२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://shabdbhandar.com/atm-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/", "date_download": "2020-09-29T00:57:52Z", "digest": "sha1:5AP6HIMWRQT2UB3ZOGFVPOEAHEKEYO5K", "length": 9883, "nlines": 82, "source_domain": "shabdbhandar.com", "title": "ATM विषयी - शब्द भंडार", "raw_content": "\nशब्दांतच दडलंय सार काही \nनाही उमगत ” ती “\nसंचारबंदी आणि जेवणाचे नियोजन\nभीती मरणाची नाही तिरस्काराची वाटते\nसर्व ATM धारकासाठी महत्वाची सूचना —— आशीष एका खासगी कंपनीत मॅनेजर आहेत. आशीष एटीएममधून 10 हजार रुपये काढण्यासाठी गेले. त्यांनी कार्ड स्वॅप करून पिन टाकला आणि 10 हजाराची नोंद केली. त्यांच्या अक��ऊंटमधून पैसे कट झाले, मात्र एटीएममधून पैसेच बाहेर आले नाही. त्यानंतर आशीष संबंधीत बँकेत गेला आणि आरबीआयच्या एटीएम ट्रान्झॅक्शनच्या गाईडलाईन प्रमाणे त्याने प्रक्रिया पूर्ण केली. बँकेने त्याला 10,800 रुपये परत केले. म्हणजेच 800 रुपये जास्त.\nजर अशाच परिस्थितीत तुम्हीही अडकलात तर बँकेकडून कशा प्रकारे भरपाई मिळवाल माहित नाही ना.. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो, 7 सोप्या स्टेप्समध्ये…\nसर्वात पहिले आरबीआय एटीएम ट्रान्झॅक्शन गाईडलाईन समजून घेऊयात –\n1- आरबीआय गाईडलाईन प्रमाणे, अकाऊंटमधून पैसे कट झाले मात्र एटीएममधून तुम्हाला ते मिळाले नाहीत, अशा प्रसंगी 7 दिवसांच्या आत (कार्यालयीन दिवस) बँक त्या ग्राहकाच्या अकाऊंटमध्ये पैसे पुन्हा टाकेल. जर असे झाले नाही तर, पेमेंट आणि सेटेलमेंट सिस्टम अॅक्ट 2007 अंतर्गत बँक 100 रुपये प्रति दिवस या हिशोबाने नुकसान भरपाई देईल.\n2- ट्रांझॅक्शनच्या 30 दिवसांच्या आत तक्रार केल्यावरसुध्दा एटीएम यूजरला बँकेकडून भरपाई घेण्याचा हक्क आहे. यानंतर तक्रार केल्यानंतर बँकेला भरपाई देण्यास बंधन नसते.\nएटीएम स्लीप अथवा अकाऊंट स्टेटमेंटसंबंधीत बँकेच्या शाखेत तक्रार करावी.\nएटीएम मशीनमध्येच संबंधीत शाखा आणि मॅनेजरचे नाव आणि नंबर लिहिलेला असतो.\nट्रान्झेक्शनच्या 30 दिवसांच्या आतच तुम्हाला तक्रार करायची आहे. तुमच्या एटीएम कार्डाची संपूर्ण माहिती, अकाऊंट नंबर, एटीएम आयडी अथवा लोकेशन आणि ट्रान्झेक्शनची तारीख, वेळ इत्यादी माहिती बँकेला देणे आवश्यक आहे.\nब्रँच मॅनेजरकडून बँकेचा स्टॅम्प आणि स्वाक्षरीसोबत तक्रारीची पोचपावती नक्की घ्या. ही प्रत 100 रुपये प्रती दिवस या भरपाईसाठी खुप महत्त्वाची आहे.\nतक्रारीच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत पैसे न आल्यास एनेक्जर – 5 फॉर्म (http://rbidocs.rbi.org.in/rdocs/content/pdfs/170811AN_5.pdf) हा फॉर्म भरून मॅनेजरला द्या.\nज्या बँकेत तुमचे अकाऊंट आहे तेथेच हा फॉर्म जमा करायचा आहे.\nबँक एनेक्जर-5 फॉर्म भरण्याच्या तारखेपासूनच पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये येईल पर्यंत प्रति दिवस 100 रुपये या प्रमाणे भरपाई देईल. अकाऊंटमधून कापलेल्या पैशांसोबतच भरपाईची रक्कमसुध्दा तुमच्या अकाऊंटमध्ये जमा करण्यात येते.\nउदाहरणार्थ, तुमच्या अकाऊंटमधून 10 हजार रुपये कापले गेले, मात्र ते एटीएममधून बाहेर आले नाही. जर तुम्ही 5 एप्रिलला एनेक्जर-5 भरला आहे आ���ि पैसे 20 एप्रिलला तुमच्या खात्यामध्ये जमा झाले तर तुमच्या खात्यात 11500 रुपये येतील. यामध्ये 15 दिवसांचे 1500 रुपयांची भरपाई देण्यात येईल.\nजर बँक पेनल्टी देत नसेल तर आरबीआय च्या बँकींग ओम्बड्समॅनला https://secweb.rbi.org.in/BO/precompltindex.htm वर ऑनलाईन तक्रार करू शकता.\nफोनवरूनसुध्दा तक्रार करू शकता. ओम्बड्समॅनचे नाव आणि फोन नंबर जाणून घेण्यासाठी https://www.rbi.org.in/scripts/bs_viewcontent.aspx\n– *तक्रारीच्या आधारे आरबीआय ओम्बड्समॅन संबंधीत बँकेला उत्तर मागेल.\n– बँकेकडून देण्यात आलेले उत्तर आणि सपोर्टींग पुरावा तपासला जाईल.\n– बँकेची चूक असल्यास बँकेला भरपाई देण्यास आरबीआय सांगेल.\nNext Post: योग्य दृष्टीचा परिणाम\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nअम्बे माता आई आनंदी आयुर्वेद आयुष्य आरती कथा कर्पूर आरती कविता क्रोध गणपती गिरनार घर चिठ्ठी जग जगदंबा माता जपवणूक जीवन टेक्नोलॉजी दार दु:ख देवीची आरती नमस्कार नवरात्री प्रार्थना बाबा बायको बिस्किट भूपाळी मंत्रपुष्पांजली मराठी मुलगी रेणुका देवी लाल चुनरियाँ लेख वडील वाजेश्वरी देवी शक्ती शब्द संसार सत्कर्म सांज आरती सासू सुख सून\n© साईं आशिर्वाद इन्फोर्मटिया", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/thane/coronavirus-silence-phadke-road-dombivali-due-corona-mac/", "date_download": "2020-09-29T02:12:00Z", "digest": "sha1:NF3CQAYO6FZD3FUVPUX3JKY2K2LMV35K", "length": 32531, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Coronavirus: कोरोनामुळे स्वागतयात्रा रद्द; डोंबिवलीच्या फडके रोडवर दिसला शुकशुकाट - Marathi News | Coronavirus: Silence on Phadke Road in Dombivali due to corona mac | Latest thane News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nएमएमआरडीएचे अंदाजपत्रक : मेट्रो-४ वर यंदा होणार सर्वाधिक खर्च\nशिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत, निधी मिळत नाही\nराज्यात अचानक ‘काहीतरी’ घडेल\nउषा मंगेशकर यांना राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार\nअनलॉक-५ : मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे सुरू होण्याची शक्यता\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते ���ाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nकर्नाटकचे मंत्री मधुस्वामी यांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह\nठाणे - येऊर येथील जंगलात फिरायला गेलेली 3 मुले हरवली, ठाणे वनविभाग व स्थानिक पोलिसांकडून शोध मोहीम सुरु आहे\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nकर्नाटकचे मंत्री मधुस्वामी यांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह\nठाणे - येऊर येथील जंगलात फिरायला गेलेली 3 मुले हरवली, ठाणे वनविभाग व स्थानिक पोलिसांकडून शोध मोहीम सुरु आहे\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महार��ष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nCoronavirus: कोरोनामुळे स्वागतयात्रा रद्द; डोंबिवलीच्या फडके रोडवर दिसला शुकशुकाट\nलॉकडाऊन व कोरोनामुळे केलेल्या आवाहनाला सुज्ञ डोंबिवलीकरांनी उत्तम प्रतिसाद दिला.\nCoronavirus: कोरोनामुळे स्वागतयात्रा रद्द; डोंबिवलीच्या फडके रोडवर दिसला शुकशुकाट\nडोंबिवली-हिंदू नववर्ष स्वागतयात्रेची सुरुवात डोंबिवलीतून झाली. ही स्वागतयात्रा सातासमुद्रापार पोहचली. कोरोनाची लागण पसरु नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 14 एप्रिलपर्यत लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे आज डोंबिवलीत नववर्ष स्वागतयात्रा निघालीच नाही.\nडोंबिवलीच्या सांस्कृतिक वातावरणात अशा प्रकारची घटना प्रथम घडली आहे. त्यामुळे आज डोंबिवलीचा फडके रोडवर सन्नाटा पाहावयास मिळाला.\nस्वागत यात्न काढू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नाव्रेकर यांनी यापूर्वीच केले होते. त्यामुळे सगळया स्वागतयात्रा रद्द करण्यात आल्या होत्या. आता परिस्थिती अजून बिघडत चालल्याने लॉकडाऊनचा कालावधी पंतप्रधानांकडून वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आजची स्वागतयात्रा काढली गेली नाही.\nडोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या गणोश मंदिराजवळ सगळे तरुण ,तरुणी आबाल वृद्ध व बच्चे कंपनी जमून सगळीच एकमेकांना पाडव्याच्या शुभेच्छा देतात. भागशाळा मैदानातून स्वागत यात्ना काढली जाते. त्यात 90 पेक्षा जास्त संस्था सामाजिक जनजागृतीचा संदेश देत चित्ररथ काढतात. यावेळी कोपर पूल वाहतूकीसाठी बंद असल्याने यात्ना काढण्यावर ठाम मत नव्हते. त्यात कोरोनाची भर पडली. समाज स्वास्थासाठी व देशहितासाठी यात्रा काढली गेली नसली तरी यात्रा ऑनलाईन असे असा दावा आयोजकांकडून करण्यात आला होता. फडकेरोडवर तरुणाई जमलीच नाही.\nलॉकडाऊन व कोरोनामुळे केलेल्या आवाहनाला सुज्ञ डोंबिवलीकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. मात्र सोशल मीडियावर एकमेकांना पाडव्याच्या शुभेच्छा देत कोरोनामुक्त भारत अशा शुभेच्छा दिल्या. काहींनी व्हाटॅसअप व्हीडीओ कॉल करुन एकमेकांशी संवाद साधला. कोरोनासाठी एकत्न न येणं आणि एकमेकांना न भेटणं हीच कोरोनामुक्त भारताची सुरुवात असू शकते असेही अनेकांनी एकमेकांना मेसेज पाठविले. नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समितीतून फारसे कोणी मंदिराकडे फिरकले नाही. मंदिरातील पूजारीनी पूजाअर्चा केल्याचे समजते.\nस्वागतयात्रेच सहभागी होणारे तरुण तरुणींशी संवाद साधला असता तेजल लकेश्री हिने सांगितले की, मराठी नववर्षाला स्वागतयात्रेची परंपरा डोंबिवली शहराने सुरूवात केली. त्यात आज खंड पडला याचे दुख आहे. देशावर कोरोनाचे संकट आहे. सर्व नागरिक सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करीत आहेत. कोरोना हरेल आणि देश जिंकेल तेव्हा पुढच्या वर्षी आणखी मोठय़ा उत्साहात यात्र काढता येईल. यानिमित्ताने एकमेकांशी भेटणो होते पण भेटता आले नसले तरी सोशल माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्वागतयात्र संयोजन समितीने ऑनलाईन कार्यक्रमातून गुढीपाडव्याचे दर्शन घडविणार असे सांगितले होते पण परिस्थिती बिकट होत असल्याने ते ही शक्य झाले नसल्याचे दिसून येत आहे.\nप्रतीक वेलणकर म्हणाला, नववर्ष स्वागतयात्रेच्या निमित्ताने आम्ही मित्र-मैत्रिणी एकत्र जमून गणेशाचे दर्शन घेतो. पारंपारिक वेशभूषा परिधान केल्याने आपली संस्कृती ही आपण जपत असल्याचा आनंद होतो. सर्व एकत्रित जमतो त्यांचा एक वेगळा आनंद असतो यावर्षी मात्र आम्ही सर्वानी एकजूटीने सरकारी आदेशाचे पालन क रीत आहोत. लोकांनी सरकारी आदेशांचे गांर्भीयाने पालन क���ावे. कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये.\nसाक्षी शिर्सेकर म्हणाली, नववर्ष स्वागतयात्रेला डोंबिवलीच्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. देशावर ओढवलेल्या कोरोना संकटाच्या पाश्र्वभूमीवर स्वागतयात्रेच्या आयोजकांनी यात्र रद्द करण्याचा घेतलेला निर्णय अगदी योग्य वाटतो. कोरोनाचे संकट टळल्यानंतर पुढील वर्षाच्या स्वागतयात्रेत आम्ही मित्र मंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊ.\nCoronavirus in Maharashtracorona virusdombivaliMaharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याडोंबिवलीमहाराष्ट्र\ncoronavirus : डोंबिवलीतील 'त्या' कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती स्थिर\nआम्ही कोल्हापूरी, जगात भारी : 'कोई भी रोडपे ना आये' जाहिरातीची संकल्पना कोल्हापूरची\nघरात बसून कुटुंबासोबत आनंद लुटा, बाहेर पडू नका- उद्धव ठाकरे\nCoronavirus:…तर महाराष्ट्रात ‘ही’ वेळ येऊ नये यासाठी वेळीच सावध व्हा; अजित पवारांचा इशारा\ncoronavirus : इस्लामपुरात एकाच कुटुंबातील ९ कोरोनाग्रस्त, सांगलीत घबराट\n कोरोनापासून बचावासाठी पुणेकरांची भन्नाट आयडिया, तुम्हीही जगा इतरांना जगू द्या\nठाण्यात म्हाडाने वाटली अतिरिक्त एफएसआयची विकासकांना खैरात\n ठाण्यात ट्रेलरच्या धडकेने खड्डयात पडून मोटारसायकलस्वाराचा मृत्यु: दोघे गंभीर जखमी\nघरतांचे केडीएमसीतील कमबॅक लांबणीवर\nपोलीस असल्याची बतावणी करीत वृद्धाची सोनसाखळी लुबाडली\nकोरोनामुळे खबरदारी : नवरात्रोत्सवात गरबा-रासचा घुमर नाही\nमेट्रोच्या मार्गात येणारे ३३३ पथदिवे हटविणार\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nIPL 2020 : सामना भलेही RCBनं जिंकला, पण मनात कायमचं घर केलं ते या फोटोनं\nअभिनेत्री अमृता खानविलकरच्या दिलखेच अदांवर चाहते झाले फिदा, फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर\nसंस्कृती बालगुडेच्या स्टायलिश लूकची चाहत्यांना भुरळ\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nIPL 2020 : सामना भलेही RCBनं जिंकला, पण मनात कायमचं घर केलं ते या फोटोनं\nAdhik Maas 2020: विष्णू पूजेत शंखपूजनालाही महत्त्व असते, कारण...\nअवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे...\nअभिनेत्री अमृता खानविलकरच्या दिलखेच अदांवर चाहते झाले फिदा, फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर\nवनहक्कासाठी आता करता येणार विभागीय आयुक्तांकडे अपील\nराज्यात अचानक ‘काहीतरी’ घडेल\nशिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत, निधी मिळत नाही\nकृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची उग्र निदर्शने\nएमएमआरडीएचे अंदाजपत्रक : मेट्रो-४ वर यंदा होणार सर्वाधिक खर्च\nउषा मंगेशकर यांना राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार\nजगात कोरोनाचे १० लाखांहून अधिक बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/5-celebrity-and-garbhdarana", "date_download": "2020-09-29T01:57:05Z", "digest": "sha1:LBYZXDX3V3SB2JZ6UEZZPMUQQZCEROIS", "length": 10696, "nlines": 250, "source_domain": "www.tinystep.in", "title": "या प्रसिद्ध व्यक्तीने पालक होण्यासाठी हे गर्भधारणेसाठी हे प्रकार वापरले - Tinystep", "raw_content": "\nया प्रसिद्ध व्यक्तीने पालक होण्यासाठी हे गर्भधारणेसाठी हे प्रकार वापरले\nबऱ्याच प्रसिद्ध जोडप्यांनी गर्भधारणेसाठी विविध पर्यायाचा वापर केले आहे.या ख्यातनाम व्यक्तींना आनंदी व कुटुंब मिळण्याचा पर्यायी मार्ग सापडला. कोणत्या जोडप्यांनी अपत्य प्राप्तीसाठी इतर उपाय निवडाल आणि त्याचे फायदा त्यांना कसा झाला ते बघूया\n१. शाहरुख खान आणि गौरी खान\nहिंदी सिनेसृष्टीतील किंग खान म्हणून प्रसिद्ध असलेला शाहरुख खान याला आर्यन आणि सुहाना अशी दोन मुले आहेत पण तिसऱ्या अपत्यासाठी त्यांनी काही कारणस्तव आय व्ही एफ पर्याय निवडला आणि टेस्ट ट्यूब बेबीद्वारे या तंत्रज्ञाच्या आधारे त्यांना अबराम हे तिसरे अपत्य प्राप्त झाल\n२. अमीर खान आणि किरण राव\nअमीर खान ला पहिल्या पत्नीपासून २ मुले आहेत परंतु पहिल्या पत्नी पासून विभक्त झाल्यावर , अमीर खान आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांना आपले अपत्य हवे होते त्यावेळी काही अडचणी आल्या म्हणून त्यांनी त्यांनी आय व्ही एफ या तंत्राचा वापर केला आणि त्यांना डिसेंबर २०११ मध्ये पुत्ररत्न प्राप्त झाले त्याचे त्यांनी आजाद असे नाव ठेवले.\n३. महेश आणि हसीना जेठमलानी\nभारतातल्या जुन्या वकील घराण्यांपैकी महेश जेठमलानी आणि डिझायनर हसीना यांना देखील मुल होण्यासंदर्भात काही समस्या निर्मण झाल्या आणि त्यांनी देखील आय व्ही एफ या तंत्राचा वापर केला आणि त्यांना देखील अपत्य प्राप्त झाले\n४. फराह खान आणि शिरीष कुंदर\nफराह खान वयाच्या ४० व्या वर्षी शिरीष कुंदर याच्याशी विवाहबद्ध झाली. काही कारणाने त्यांना २ वर्षे मुल झाले नाही म्हणून त्यांना देखील आय व्ही एफ या तंत्राद्वारे तीन अपत्यांना जन्म दिला.\n५. सोहेल खान आणि सीमा खान\nसोहेल आणि सीमा यांचे ज्यावेळी लग्न झाले त्यानंतर त्यांना एक अपत्य झाले आणि नंतर त्यांना १० वर्षानंतर एक आणखी अपत्य असावे असे वाटू लागले पण त्यावेळी वयाचा अडसर आला आणि त्यांनी देखील आय व्ही एफ या तंत्रच वापर केला आणि त्यांना जून २०११ मध्ये पुत्र प्राप्ती झाली\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.homeminister.com/searchbusiness/Dhapate", "date_download": "2020-09-29T00:40:47Z", "digest": "sha1:MDRGEYRLX4UFKECVIBII72UR6RSFFZTR", "length": 2419, "nlines": 35, "source_domain": "www.homeminister.com", "title": "Home Minister - Zee Marathi presents a networking platform for women entrepreneurs", "raw_content": "\nकॉल बॅक ची विनंती करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमुख्यपान | लॉगीन / सदस्य नोंदणी\nतालुका निवडा शहर / गाव\nशहर किंवा गाव निवडा परिसर\nयासाठी परिणाम दर्शवित आह���: Dhapate\nसॉर्ट बाय: नवीन लाईक्स रेटिंग चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने\nApp डाउनलोड साठी उपलब्ध\nगुगल प्ले-स्टोअर किंवा App-स्टोअर मध्ये “Home Minister” या नावाने App शोधा\n© HomeMinister.com - सर्व हक्क सुरक्षित.\nसभासदत्व | पैसे भरण्याचे पर्याय | संपर्क | नियम व अटी | गोपनीयता धोरण | रिफंड / कॅन्सलेशन | नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nही सेवा ८ मार्च २०१९ पासून उपलब्ध होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/chemical-factory-blast", "date_download": "2020-09-29T02:05:30Z", "digest": "sha1:NESVMNHV3NDF33YKVVGLZ2UFTRQ4DJOD", "length": 9255, "nlines": 169, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "chemical factory blast Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nधुळ्यात केमिकल फॅक्टरीत स्फोट, व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा\nशिरपूर येथील केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट (Dhule chemical factory blast) झाला. या प्रकरणी पोलिसांनी फॅक्टरी व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nधुळ्यातील स्फोटाने पुन्हा महाराष्ट्र हादरला\nExclusive Video : धुळ्यातील भीषण स्फोटाची सीसीटीव्ही दृष्ये\nधुळे : केमिकल कंपनीच्या स्फोटात 12 जणांचा मृत्यू, 12 जण बेपत्ता\nधुळे : केमिकल फॅक्टरीच्या स्फोटात 12 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर\nधुळ्यात केमिकल फॅक्टरीत स्फोट, 7 जणांचा मृत्यू, 15-20 जण जखमी\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/if-joe-biden-elected-president-we-will-create-millions-jobs-country-333611", "date_download": "2020-09-29T00:07:59Z", "digest": "sha1:D4OMBGUMLY6GL24Q56GEIMRAAWDX3BFG", "length": 14334, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "नोकऱ्या निर्माण करू, जनकल्याण करू : हॅरिस | eSakal", "raw_content": "\nनोकऱ्या निर्माण करू, जनकल्याण करू : हॅरिस\nकोरोना परिस्थिती योग्य रितीने हाताळली गेली नसल्याचा दावाही त्यांनी केला. अमेरिकी जनतेच्या कल्याणाकरता विविध कायदे आणि योजना राबविण्याबरोबरच महिलांकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.\nवॉशिंग्टन - अमेरिकेच्या उपाध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या भारतीय वंशाच्या सिनेटर कमला हॅरिस यांनी आज मतदारांना नोकरीचे आश्‍वासन दिले आहे. ज्यो बिडेन हे अध्यक्षपदावर निवडून आल्यास देशात लाखो नोकऱ्या निर्माण करू, पर्यावरण बदलाविरोधात लढू आणि अमेरिकी जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना राबवू, असे हॅरिस यांनी प्रचारावेळी सांगितले.\nज्यो बिडेन आणि कमला हॅरिस यांनी आज पहिली संयुक्त प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या साडे तीन वर्षांच्या कारभारावर जोरदार टीका केली. ट्रम्प यांनी अनेक चुकीचे निर्णय घेतल्याने देशाचे नुकसान झाले असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, कोरोना परिस्थिती योग्य रितीने हाताळली गेली नसल्याचा दावाही त्यांनी केला. अमेरिकी जनतेच्या कल्याणाकरता विविध कायदे आणि योजना राबविण्याबरोबरच महिलांकडे विशेष लक्ष दिले जाई���, असे आश्‍वासन त्यांनी दिले. देशात सामाजिक समता निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nचोवीस तासांत निधी वाढला\nअध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार ज्यो बिडेन यांनी ‘रनिंग मेट’ म्हणून कमला हॅरिस यांचे नाव घोषित केल्याचा त्यांना तत्काळ फायदा झाला. गेल्या चोवीस तासांत बिडेन यांच्या निधीत २.६ कोटी डॉलरची भर पडली आहे. यापूर्वीच्या एका दिवसातील जमा झालेल्या निधीच्या विक्रमापेक्षा ही रक्कम दुप्पट आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअतिक्रमणांमुळे रखडले शिर्डी- हैदराबाद राज्यमार्गाचे काम\nपाथर्डी (अहमदनगर) : शहरातून जाणाऱ्या राज्यमार्गाचे काम चक्क अतिक्रमणधारकांनी रोखले आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार, तसेच पालिकेने संबंधित दुकानदारांना,...\nमध्य रेल्वेवर सोशल डिस्टंन्सिंगची फज्जा, पश्चिम रेल्वेवरही सारखीच परिस्थिती\nमुंबई: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सध्या लोकल सेवा सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या 500 तर मध्य रेल्वे मार्गावर 355 फेऱ्यांमध्ये 68...\nदहा दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला शेतात\nआडुळ (जि.औरंगाबाद) : घरात कोणालाही काहीही न सांगता घरातुन निघून गेलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल दहा दिवसानंतर गावातील एका शेतातील लिंबाच्या झाडाखाली...\nपरवानगी नसताना 'क्लीनअप मार्शल'ची प्रवाशांकडून दंडवसूली; कल्याण स्थानक परिसरातील धक्कादायक प्रकार\nकल्याण : कोरोना काळात तोंडावर मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध कल्याण-डोंबिवली महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. याचाच फायदा उचलत रेल्वे...\nतब्बल 28 वर्षांनंतर उल्हासनगरमध्ये सिग्नल यंत्रणा सुरू; वाहतूक कोंडीवर नियंत्रणामुळे शहरवासीयांना दिलासा\nउल्हासनगर : तब्बल 28 वर्षांच्या तपानंतर उल्हासनगर शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या पाचवीला...\n'कसारा मार्गावर सर्व स्थानकांना लोकल थांबा द्या'; प्रवाशांना वेळेसोबतच आर्थिक भुर्दंड\nखर्डी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या लोकलमध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी वाढत आहे. यात कोरोनाचा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/chandrapur-ballarpur-bus-stand-or-airport-msrtc-video-dr-350001.html", "date_download": "2020-09-28T23:51:16Z", "digest": "sha1:PQ5Z2QA7JF45CFN2CFZDJZPHDV6E3LR6", "length": 23037, "nlines": 239, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :VIDEO: याला नेमकं म्हणावं तरी काय, बस स्टॉप की एअरपोर्ट? chandrapur ballarpur bus stand or airport | Maharashtra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जात��ना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nVIDEO: याला नेमकं म्हणावं तरी काय, बस स्टॉप की एअरपोर्ट\nVIDEO: याला नेमकं म्हणावं तरी काय, बस स्टॉप की एअरपोर्ट\n��हेश तिवारी, बल्लारपूर (चंद्रपूर), 11 मार्च : प्रशस्त इमारत, आकर्षक रंगसंगती, सर्वत्र मनमोहक सजावट आणि भिंतीवर वन्यप्राण्यांची मनोहारी चित्रांमुळे बल्लारपुरातील नवीन बसस्थानकाचं रूपडंच पालटून गेलंय. प्रवाशांना बसण्यासाठी स्टीलचे चकचकीत बेंच आणि बसेस उभ्या करण्यासाठी बांधण्यात आलेले सोयीचे फलाट, प्रवेशद्वारावर वेळ दर्शविणारा 70 फूट उंचीचा देखणा मनोरा या सर्व गोष्टींमुळे याला बसस्थानक म्हणावं की एअर पोर्ट असा प्रश्न इथे आल्यावर पडतो. या सगळ्या बदलांमुळे बल्लारपूर बसस्थानकावर सेल्फी काढणाऱ्यांची गर्दी वाढली आहे.\nVIDEO : बाप्पा निघाले गावाला यंदा पुणेकरांनी साधेपणानेच दिला बाप्पांना निरोप\nपुण्यात मानाचे गणपती साधेपणाने, तरीही दिमाखात\nVIDEO भुयारी रस्त्यांमुळे मुंबईला धोका 5 ऑगस्टच्या पावसाचा धडा\nखळबळजनक VIDEO: ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना रुग्णाचा मृत्यू\nआशा भोसलेंना 2 लाखांवर बिल; आणखी कोणत्या सेलेब्रिटींना विजेचा शॉक\nEXCLUSIVE VIDEO : उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींबद्दल काय म्हणाले शरद पवार पाहा..\nVIDEO : राज्यात 11 ते 13 जुलैदरम्यान होणार मुसळधार पाऊस\nलॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीला पुण्याच्या महापौरांचा यासाठी आहे विरोध, पाहा VIDEO\nस्पेशल रिपोर्टः ग्रीन झोनमध्ये असणारं नांदेड 8 दिवसात Red Zone मध्ये कसं आलं\nVIDEO: रत्नागिरीमधून कोरोनाचा ग्राऊंड रिपोर्ट\nमहाराष्ट्र April 23, 2020\nपुण्यात आणखी 53 जणांना कोरोनाची लागण\n'गोळ्या घालून ठार करा', मरकजवाल्यांवर कसे भडकले राज ठाकरे\nमहाराष्ट्र March 22, 2020\nगजबजलेल्या कोल्हापुरात 'कोरोना'मुळे स्मशानशांतता, पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : कोरोना दुसऱ्या स्टेजला, उद्धव ठाकरे म्हणाले, आता स्वयंशिस्त पाळा\nमहाराष्ट्र March 9, 2020\nVIDEO : जिगरबाज संयाजी शिंदे डोंगरावर लागलेली आग विझवताना सांगितला थरारक अनुभव\nEXCLUSIVE VIDEO: 'पत्नीचा पगार जास्त, हे सांगताना देवेंद्रजींचा इगो आड येत नाही'\nVIDEO : उद्धव ठाकरे यांची जोरदार बॅटिंग; पाहा त्यांचे 'अर्थ'पूर्ण फटकारे\n'मला विकू नका', 'न्यूज18 लोकमत'च्या स्पेशल स्टोरीला मिळाला ENBA अ‍ॅवॉर्ड\nनारायण राणे UNCUT : 'हिंमत असेल तर हे करा...' उद्धव ठाकरेंना दिलं थेट आव्हान\nमहाविकास आघाडीत बिघाडी झाल्यास भाजपचे 2 पर्याय, पाहा VIDEO\nSPECIAL REPORT: दिव्यांग महिलेच्या संघर्षाची कहाणी, पाहा VIDEO\nस्वबळावर लढता लढता विधानसभेला युती कशी झाली CM उद्धव ठाकरेंनी केला खुलासा\nVIDEO : विधानसभेसाठी युती टिकवण्यामागचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण\n'दोन भावांच्या कात्रीत मी पकडलो गेलो', असं का म्हणाले उद्धव ठाकरे\n'बाळासाहेबांची नक्कल करायला अक्कल लागते', शिवसेनेच्या टीकेवर मनसेचं प्रत्युत्तर\nVIDEO : फक्त सिनेमातच नाही तर 'रोबो तानाजी'चाही जगभरातही डंका\nVIDEO : 27 वर्षात मी पहिल्यांदा व्यासपीठावरून बोलतोय - अमित राज ठाकरे\nतोंड गोड करणाऱ्या गुळाचा व्यापाऱ्यांना फटका, काय आहे कारण पाहा VIDEO\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nबातम्या, देश, फोटो गॅलरी, लाइफस्टाइल, कोरोना\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\n'बाबा लवकर घरी या...',आजारी वडिलांसाठी अंकिता लोखंडेची भावनिक पोस्ट\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n मुलाच्या एका निर्णयामुळे आई-बापाचा गेला जीव; राहत्या घरात घेतला गळफास\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/29/the-import-ban-hit-the-raw-material-ordered-from-china-for-drug-production/", "date_download": "2020-09-29T02:20:34Z", "digest": "sha1:G33QLEHE4SK22O7F4RFMNUML5YLBSLDQ", "length": 6266, "nlines": 43, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आयात बंदीचा औषध निर्मितीसाठी चीनमधून मागवलेल्या कच्चा मालाला फटका - Majha Paper", "raw_content": "\nआयात बंदीचा औषध निर्मितीसाठी चीनमधून मागवलेल्या कच्चा मालाला फटका\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर / औषधे, कच्चा माल, चीन आयात / June 29, 2020 June 29, 2020\nनवी दिल्ली – पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात चिनी लष्करासोबत झालेल्या झटापटीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात सध्या चीनविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच देशातील नागरिकांकडून चिनी सामानावर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरु लागली आहे. पण चीनमधून आयात बंदीच्या मागणीचा फटका सध्या भारतीय औषध कंपन्यांना बसत आहे. भारतीय औषध कंपन्यांनी चीनमधून आयात केलेला माल बंदरात अडकून पडल्यामुळे औषध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.\nयासाठी वरिष्ठ सरकारी कार्यालये आणि पंतप्रधान कार्यालयाला भारतीय औषध कंपन्यांनी आयातीला मंजुरी देण्यासाठी साकडे घातले आहे. चीनमधून औषध निर्मितीसाठी मागवलेला कच्चा माल, द्रव्य, कोरोना उपकरणे जवाहरलाल नेहरु बंदर आणि दिल्ली विमानतळावर अडकून पडली आहेत.\nयासंदर्भातील वृत्त सीएनबीसी टीव्ही १८ ने दिले. हा माल बंदरामधून बाहेर निघाला तर औषध कंपन्यांपर्यंत पोहोचू शकतो. पण हा माल आवश्यक मंजुरीविना अजून बंदरामध्येच आहे. आयातील प्राधान्य देऊन झटपट मंजुरी दिली नाही तर ९० ते १०० टक्के उत्पादन कायम ठेवणे कठिण आहे तसेच कोरोनाच्या या संकटकाळात औषध पुरवठयाची साखळी सुद्धा विस्कळीत होईल असे औषध क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.\nतात्काळ सरकारी हस्तक्षेपाची मागणी औषध उद्योगाने केली आहे. औषध क्षेत्रासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय चांगले आहेत, पण आत्मनिर्भर होण्यास अजून काही कालावधी लागेल, असे औषध क्षेत्रातील कंपन्यांचे म्हणणे आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विच���रप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/26/west-africa-second-wedding-traditions-in-tribes/", "date_download": "2020-09-28T23:59:01Z", "digest": "sha1:PT6AFIJLS45Q3JB7T6EFIQ7MMTKANKJ7", "length": 7061, "nlines": 43, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "या समाजात लग्न करण्यासाठी चोरावी लागते दुसऱ्याची बायको - Majha Paper", "raw_content": "\nया समाजात लग्न करण्यासाठी चोरावी लागते दुसऱ्याची बायको\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / पश्चिम आफ्रिका, रितीरिवाज, लग्न / April 26, 2019 April 26, 2019\nजगभरात लग्नाच्या बाबतीत ज्याच्या त्याच्या आपल्या प्रथा-रितीरिवाज आहेत. त्यातच आपल्या देशात लग्नापद्धतीचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. पण आम्ही आज तुम्हाला एका देशातील समाजात सुरु असलेल्या अशाच रितीरिवाजाबाबत सांगणार आहोत. जे वाचून तुम्ही अवाक् होणार एवढे मात्र नक्की…\nया समाजातील प्रथेसंदर्भातील वृत्त डेली मेलने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार एक असा समाज पश्चिम आफ्रिकेत आहे जिथे लग्न करण्यासाठी दुसऱ्याची पत्नी चोरावी लागते. या प्रथेमुळे एकमेकांच्या पत्नी चोरुन तेथील लोक लग्न करतात. आणखी काही या अनोख्या रिवाजाबाबत जाणून घेऊ.\nएकमेकांच्या पत्नींना चोरुन आणून पश्चिम आफ्रिकेच्या वोदाब्बे जमातीत लोक लग्न करतात. या जमातीच्या लोकांची अशाप्रकारचे लग्न ओळख आहे. या लोकांमध्ये ही परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. या प्रथेसंदर्भात असे सांगितले जाते की, कुटुंबातील लोकांच्या या समाजातील लोकांचे पहिले लग्न सहमतीने केले जाते. पण दुसरे लग्न करायचा रिवाज फारच वेगळा आहे. दुसऱ्या लग्नासाठी या समाजात दुसऱ्या व्यक्तीची पत्नी चोरुन आणणे गरजेचे आहे. जर असे करु शकत नसाल तर तुम्हाला दुसरे लग्न करण्याचा अधिकार मिळत नाही.\nदरवर्षी गेरेवोल फेस्टिव्हलचे या समाजातील लोकांमध्ये आयोजन केले जाते. मुले या आयोजनादरम्यान साज करुन चेहऱ्यावर रंग लावून असतात. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डान्स आणि वेगवेगळ्या गोष्टी करुन दुसऱ्यांच्या पत्नींना आपल्याकडे आकर��षित करण्याचा प्रयत्न केला जातो. पण यादरम्यान काळजी घ्यावी लागते की, त्या महिलेच्या पतीला याची माहिती होऊ नये. त्यानंतर जर एखादी महिला दुसऱ्या पुरुषासोबत पळून जात असेल तर तेव्हा या समुदायातील लोक दोघांना शोधून त्यांचे लग्न लावून देतात. या दुसऱ्या लग्नाला लव्ह मॅरेज म्हणूण स्विकारले जाते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/entertainment-news/news/3079/ye-re-ye-re-paisa-2-marathi-movie-teaser--out.html", "date_download": "2020-09-29T00:05:15Z", "digest": "sha1:7YHU5JWL7ROTUWMRAE3GDXT3VXG7TVQ3", "length": 9797, "nlines": 105, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "Video : पाहा मल्टिस्टारर 'येरे येरे पैसा 2' चा धम्माल टीजर", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nVideo : पाहा मल्टिस्टारर 'येरे येरे पैसा 2' चा धम्माल टीजर\nअण्णा परत येतोय अशी कॅची टॅगलाईन घेऊन उत्सुकता निर्माण केलेल्या \"ये रे ये रे पैसा २\" या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. अमेय खोपकर निर्मित या बिगबजेट चित्रपटाचं जवळपास ९० टक्के चित्रीकरण लंडनमध्ये झालं आहे.\nअमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओज ची निर्मिती असलेल्या \"ये रे ये रे पैसा २\" या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे.\n\"ये रे ये रे पैसा\" या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली होती. गुंतवून ठेवणारं कथानक, दमदार विनोद, उत्तम स्टारकास्टमुळे या चित्रपटाला प्रेक्षकांना डोक्यावर घेतलं. आता लेखक दिग्दर्शक हेमंत ढोमेनं या चित्रपटाला \"ये रे ये रे पैसा २\" च्या रुपात पुढे नेलं आहे.\nसंजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर असे उत्तमोत्तम कलाकार या च��त्रपटात आहेत. टीजरमधून या चित्रपटात वेगवान कथानक पहायला मिळणार असल्याचं स्पष्ट होत आहे. अण्णा परत आल्यानं आता काय धमाल उडणार याचं उत्तर चित्रपटातच मिळेल.\nयेत्या ९ ऑगस्टला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.\nउषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nपाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती\nपाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार\nअफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात\n'रंग माझा वेगळा' मधील दीपाने खऱ्या आयुष्यातील हे फोटो केले पोस्ट\nलतादीदींच्या वाढदिवसानिमित्ताने अंकुश चौधरीने पोस्ट केला 1993 सालचा हा जुना फोटो\nपाहा Video : 'नच बलिये'च्या मंचावर अमृताने असा घातला होता हिमांशुच्या गळ्यात हार\n'आई कुठे काय करते' मधील संजनाचे हे सारी लुक एकदा पाहाच\nPhotos : अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या या दिखेचक अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा\nपाच भाषांमध्ये निर्मिती होणारा पहिला मराठी चित्रपट 'चोरीचा मामला'\nशिक्षक आई-वडिलांप्रती रिंकू राजगुरुने व्यक्त केली कृतज्ञता\nया कारणासाठी वीणा जगतापने केलं मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेचं अभिनंदन\nपुन्हा दिसला रिंकू राजगुरुचा साडीतला Swag, पाहा तिच्या दिलखेचक अदा\nपावसात अशी चिंब भिजली सोनाली कुलकर्णी, येतय नवं गाणं\nउषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nपाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती\nपाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार\nअफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात\nExclusive: रकुल प्रीत सिंगची चौकशी सुरु, म्हणते, ‘मी कधी अमली पदार्थ सेवन केलं नाही, मेडिकल टेस्टसाठी तयार\nPeepingMoon Exclusive: दीपिकाला मी सहापेक्षा अधिक वेळा ड्रग्ज पुरवले, करिश्मा प्रकाशची एनसीबीकडे कबुली\nPeepingMoon Exclusive: ड्रग्स प्रकरणात साराचं नाव आल्याने वडील सैफने दिला अमृता सिंगला दोष शर्मिला टागोर वाचवणार का नातीला\nExclusive: दीपिकाच्या चौकशी दरम्यान उपस्थित राहण्याची पती रणवीरने मागितली परवानगी\nExclusive: दीपिकाच्या फोनवरून जया साहाकडून कुणी दुस-यानेच केली ड्रग्जची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.beinghistorian.com/2020/09/10/saurabh-rao-saurabh-rao-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA/", "date_download": "2020-09-29T01:50:54Z", "digest": "sha1:GYGWR7QTDO7BCUPIOJDSD5YNJS3Q6XSE", "length": 9571, "nlines": 82, "source_domain": "www.beinghistorian.com", "title": "Saurabh Rao: Saurabh Rao: करोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध; ३६०० पथके फिल्डवर! – covid 19 updates 3600 squads for contact tracing in pune district | Being Historian", "raw_content": "\nSaurabh Rao: Saurabh Rao: करोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध; ३६०० पथके फिल्डवर\nSaurabh Rao: Saurabh Rao: करोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध; ३६०० पथके फिल्डवर\nपुणे:करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम अधिक व्यापक केली जाणार असून, तपासणी पथके वाढविण्यात येणार आहेत. सध्या पुणे महापालिकेच्या क्षेत्रात बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे प्रमाण सुमारे ११.२० टक्के आहे तर, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत दहा टक्के आहे. ( Divisional commissioner Saurabh Rao On Coronavirus in Pune )\nवाचा: करोना: पुण्यात बेड पडणार अपुरे; ‘ही’ धडक मोहीम घेणार हाती\nकरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची चाचणी आणि विलगीकरण करण्याच्या कामावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे बाधित रुग्ण हे वेळीच सापडून संसर्गाचे प्रमाण कमी होऊ शकणार आहे. याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, ‘सध्या बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे प्रमाण वाढविण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पथकांची संख्या वाढविण्यात येणार आहे’\nवाचा: महाराष्ट्रात करोनाबळींचा उच्चांक; आज ४४८ मृत्यूंची नोंद, २३४४६ नवे बाधित\n‘बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा वेळीच शोध घेतला गेल्यास संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होणार आहे. संबंधित नागरिकांची चाचणी करणे, विलगीकरण करणे या गोष्टी वेळेवर झाल्यास संसर्ग वाढणार नाही. त्यामुळे ही माहीम व्यापक केली जाणार आहे’ असे राव यांनी स्पष्ट केले. ‘सध्या हे काम सुरू असून, पुणे महापालिकेच्या हद्दीत बाधित रुग्णांच्या ��ंपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे प्रमाण हे ११.२० टक्के आहे. सर्वांत कमी प्रमाण हे पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आहे. या महापालिकेच्या क्षेत्रात हे प्रमाण दहा टक्के आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हे प्रमाण सर्वाधिक १३ टक्के आहे. हे प्रमाण आणखी वाढविण्यात येणार आहे’ असे राव यांनी सांगितले.\nवाचा: १०३ वर्षांच्या आजीची करोनावर मात; वाढदिवस दणक्यात साजरा\n‘करोनाची साखळी तोडण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याबरोबरच बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती शोधणे हे अत्यावश्यक झाले आहे. सध्या चाचण्यांचे प्रमाण हे देशात सर्वाधिक आहे. चाचण्या घेण्याचे काम सुरू राहणार आहे’ असे राव म्हणाले.\nज्येष्ठ नागरिक आणि व्याधिग्रस्त नागरिकांचे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. ३६०० पथकांकडून हे काम करण्यात येत आहे. या पथकांमुळे ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्त १७२४ नागरिक हे करोनाबाधित असल्याचे शोधण्यात यश आले आहे. पुण्यात ५४०, पिंपरी चिंचवडमध्ये ४२२ आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २६३८ पथकांकडून हे काम करण्यात येत आहे’ अशी माहिती राव यांनी दिली.\nवाचा: दशक्रिया विधी करणार नाही; पुरोहितांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://educalingo.com/de/dic-mr/kumba", "date_download": "2020-09-29T01:43:43Z", "digest": "sha1:SUPNYYRT2UHKTMI77IBPWZ5UPIS5ZOQT", "length": 11243, "nlines": 290, "source_domain": "educalingo.com", "title": "कुंब - Definition und Synonyme von कुंब im Wörterbuch Marathi", "raw_content": "\nएक अति ने 'गाये बीसेर यकाने नम/गान एवर सांनेयससमयं तंहुलय मम दृमयुपृसुपीने बब/धि नो याति पत्र कवित इति कुंब अमोंकीन गोया \"यदि प्र-य पुष्य के समय नवयोवना नायगोपाकि रायल का ...\n( ३ ) षष्ठ स्थान में गुरु हो तथा धनु या मीन राशि में चन्द्रमा हो तो १९ या २२ वें वर्ष में कुक्षि रोग होता है ७ कुषड़ेपन के योग कमर या पीठ में कुंब निकलने को कुबड़ापन कहते हैं ७ कुषड़ेपन के योग कमर या पीठ में कुंब निकलने को कुबड़ापन कहते हैं \n... असे दिसेल केहे, सया स्वरुप-त ध्वनिदृष्टथा आगि अर्थदृष्टषा एक सूरिम पण महार-वाचा भेद अधि. गट ( १ ) जात \" तुनेब है बस, धानु अहे, तर गट ( र ) व ( ३ ) यह ' कुंब , असा धात अदि. फस्त:, और इं-र वास घेणे.\nजाता भूपठाष्टियाबर लिहिले पाहिजे- मदर न्याष्टिश मअसाल सदर बम-ई जंतर यश केले पहिने वयं कुंब, शेती-य, यया ले-परिया, व्यक्ति मोश\", सभी जाविन्यासाठी होया/त् मखतिर, तभी जामाब०ययया ...\nत्या संबं९बीचा उसकी प्रस्तुत लेखात आलेला अहि . उबल छो- ही मस ही है होई ( ( अबीजिर्माचे भाषण-कूर दिसणरि\" भीषण भधितव्य मजय मबम सं/नेवला जिम यया आगे होय/मता के दिवस कुंब\"/हनेआ ...\n... ला कहहीं अन्याय वायनाड ममयाना अब असभ्य बीर अशा एलन कुंब पहन सालअंपए अलस बाल सहन कराता लरायता. लाले सुनाने साहा-ज मशेरनी की लशयची, शीणुजबधील साब-मलया एक लहरिया सता आ-शील, ...\nकुंब नियोजन शखक्रिया कमरे ठरलंच होते. लापमाणे गोया दिल्ली वमन केले ब अकराठया दिवशी त्यत्ना घरी आले बाद बाराठया हिलती अन नाव 'विपिन' टेबल, बिपिन दिसायला होव ब एम गोरा होता.\nकाल (३०२७) अय: अंकल आणि अय: शब्दत, आणि (५) सप्तर्थीख्या नक्षवावस्वीतीचा पौराणिक दृष्टआ निर्देश आता या अचि क्रमश: परीक्षण करू. ( , ) कुंब-शकाज्ञा यर ' ई. पू. ३ १ ० : वर्षों सुरू आलेल्या ...\nयमछोत्यष्टि किया शतितेन्या मार्माने भी जल छोडकूर देध्याची आमची तयारी बहे. एधिका.सी शोमा भागना माएदामेतीचे १ २ अपर निक देत. पण औष१शलाही शिल्लक नाही, है मराठी भाषिका) कुंब ...\n... कवितेत झालेला अहे ती कर्णमधुर कविता खाली दिली अहि'रिन-ध कुंचित कोमल\" कच गंडमंडित कोमल अधरबिब समान सुन्दर शरदचंद्रनिभाननन् : जय कुंब कंठ विशाल लोचन सार मूज्जल औरस बाहुबली ...\nअ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ऑ ओ औ क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/entertainment-news/news/5345/adinath-kothare-shares-dilip-vengsar-look-in-83-movie.html", "date_download": "2020-09-29T01:28:27Z", "digest": "sha1:QMHLL2GCS5NOOT5I37AHRRD5CSYG7W6A", "length": 9827, "nlines": 105, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "‘हा आयुष्य बदलवणारा अनुभव’ म्हणत आदिनाथ कोठारेने शेअर केला, दिलीप वेंगसरकरांच्या लूकमधील फोटो", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomeLatest Marathi NewsMarathi Entertainment News‘हा आयुष्य बदलवणारा अनुभव’ म्हणत आदिनाथ कोठारेने शेअर केला, दिलीप वेंगसरकरांच्या लूकमधील फोटो\n‘हा आयुष्य बदलवणारा अनुभव’ म्हणत आदिनाथ कोठारेने शेअर केला, दिलीप वेंगसरकरांच्या लूकमधील फोटो\nकबीर खान दिग्दर्शित ‘83’ सिनेमातील कलाकारांचे वेगवेगळे लूक रसिकांसमोर येत आहेत. अभिनेता आदिनाथ कोठारेने या सिनेमातील त्याचा लूक शेअर केला आहे. आदिनाथ या सिनेमात दिलीप वेंगसरकरांच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये आदिनाथ म्हणतो, ‘त्यांनी 1983च्या वर्ल्ड कप विजयात मोलाची कामगिरी बजावल��� आहे. त्यांना पडद्यावर साकारणं हा खरोखरीच आयुष्य बदलणारा अनुभव होता. सादर करत आहे कोलोनेल दिलीप वेंगसरकर.’\nसाजिद नाडियाडवाला, मधु मंतेना शिबाशीष सरकार आणि विष्णु इंदूरी यांच्या प्रॉडक्शनखाली बनत असलेला हा सिनेमा कबीर खान दिग्दर्शित करत आहेत. कबीर खान दिग्दर्शित '83' या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची प्रमुख भूमिका साकारत आहे. बॉलीवूडमधील या मोठ्या प्रोजेक्ट्चा भाग झाल्याने आदिनाथ भलताच खुश आहे. हा सिनेमा 10 एप्रिल 2020ला रसिकांच्या भेटीला येत आहे.\nउषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nपाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती\nपाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार\nअफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात\n'रंग माझा वेगळा' मधील दीपाने खऱ्या आयुष्यातील हे फोटो केले पोस्ट\nलतादीदींच्या वाढदिवसानिमित्ताने अंकुश चौधरीने पोस्ट केला 1993 सालचा हा जुना फोटो\nपाहा Video : 'नच बलिये'च्या मंचावर अमृताने असा घातला होता हिमांशुच्या गळ्यात हार\n'आई कुठे काय करते' मधील संजनाचे हे सारी लुक एकदा पाहाच\nPhotos : अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या या दिखेचक अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा\nपाच भाषांमध्ये निर्मिती होणारा पहिला मराठी चित्रपट 'चोरीचा मामला'\nशिक्षक आई-वडिलांप्रती रिंकू राजगुरुने व्यक्त केली कृतज्ञता\nया कारणासाठी वीणा जगतापने केलं मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेचं अभिनंदन\nपुन्हा दिसला रिंकू राजगुरुचा साडीतला Swag, पाहा तिच्या दिलखेचक अदा\nपावसात अशी चिंब भिजली सोनाली कुलकर्णी, येतय नवं गाणं\nउषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nपाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती\nपाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार\nअफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात\nExclusive: रकुल प्रीत सिंगची चौकशी सुरु, म्हणते, ‘मी कधी अमली पदार्थ सेवन केलं नाही, मेडिकल टेस्ट��ाठी तयार\nPeepingMoon Exclusive: दीपिकाला मी सहापेक्षा अधिक वेळा ड्रग्ज पुरवले, करिश्मा प्रकाशची एनसीबीकडे कबुली\nPeepingMoon Exclusive: ड्रग्स प्रकरणात साराचं नाव आल्याने वडील सैफने दिला अमृता सिंगला दोष शर्मिला टागोर वाचवणार का नातीला\nExclusive: दीपिकाच्या चौकशी दरम्यान उपस्थित राहण्याची पती रणवीरने मागितली परवानगी\nExclusive: दीपिकाच्या फोनवरून जया साहाकडून कुणी दुस-यानेच केली ड्रग्जची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/geeta-shlok/", "date_download": "2020-09-29T00:46:28Z", "digest": "sha1:2DJCJOFMMPNYCEBOCBAV3O2TTB3G5WQQ", "length": 20312, "nlines": 193, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "जीवनाचा सार सांगणारे श्रीमद भगवत गीता चे श्लोक - Geeta Shlok in Marathi", "raw_content": "\nजीवनाचा सार सांगणारे श्रीमद भगवत गीता चे श्लोक\nजाणून घ्या २९ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nजाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nभारताची हि व्यक्ती इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत, एवढी होती संपत्ती\nजाणून घ्या २६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nजाणून घ्या रतन टाटांविषयी 8 महत्वपूर्ण गोष्टी\nजाणून घ्या २५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nबँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती आणि काही महत्वपूर्ण टिप्स\nजाणून घ्या २४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nजीवनाचा सार सांगणारे श्रीमद भगवत गीता चे श्लोक\nश्रीमद भगवत गीता श्लोक हे एकप्रकारे महर्षी व्यास रचित महाभारत या पवित्र ग्रंथाचे संस्कृत मध्ये केलेले रुपांतर होय. संस्कृत भाषा ही खूप प्राचीन भाषा असून हिंदू धर्मातील जवळपास सर्वच पवित्र ग्रंथाचे संस्कृत मध्ये वर्णन केलं गेलं आहे, आपण त्याला श्लोक असे म्हणतो.\nआज आपण या लेखाच्या माध्यमातून गीता श्लोकांचे लिखाण करणार आहोत. जेणेकरून आपण देखील या श्लोकांचा व्यवस्थित अर्थ लावून वाचन करू शकाल.\nजीवनाचा सार सांगणारे श्रीमद भगवत गीता चे श्लोक – Geeta Shlok in Marathi\nकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन\nमा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥\nपरित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्\nधर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥\nगुरूनहत्वा हि महानुभवान श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके\nहत्वार्थकामांस्तु गुरुनिहैव भुञ्जीय भोगान्रुधिरप्रदिग्धान्\nन चैतद्विद्मः कतरन्नो गरियो यद्वा जयेम यदि वा नो जयेयु:\nयानेव हत्वा न जिजीविषाम- स्तेSवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः\nपृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः\nयच्छ्रेयः स्यान्निश्र्चितं ब्रूहि तन्मे\nशिष्यस्तेSहं शाधि मां त्वां प्रपन्नम्\nन हि प्रपश्यामि ममापनुद्या-\nयोगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय\nसिद्धयसिद्धयोः समो भूत्वा समत्वं योग उच्यते\nदुरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धञ्जय\nबुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः\nकर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः\nयदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति\nतदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च\nश्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्र्चला\nप्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान्\nपिताहमस्य जगतो माता धाता पितामह \nवेद्यं पवित्रमोङ्कार ऋक्साम यजुरेव च॥\nगतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत्‌\nप्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम्‌॥\nतपाम्यहमहं वर्षं निगृह्‌णाम्युत्सृजामि च\nअमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन॥\nनैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः\nन चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥\nयदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत:\nस यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते॥\nसर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज\nअहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः॥\nश्रद्धावान्ल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः\nज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति॥\nहतो वा प्राप्यसि स्वर्गम्, जित्वा वा भोक्ष्यसे महिम्\nतस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय:॥\nबहूनि में व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन\nतान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप॥\nअजो अपि सन्नव्यायात्मा भूतानामिश्वरोमपि सन\nप्रकृतिम स्वामवष्टभ्य विसृजामि पुन: पुन:\nअनाश्रित: कर्मफलम कार्यम कर्म करोति य:\nस: संन्यासी च योगी न निरग्निर्ना चाक्रिया:\nन हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्‌\nकार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः॥\nन मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन\nनानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि\nप्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः\nत्रिभिर्गुण मयै र्भावैरेभिः सर्वमिदं जगत\n���ोहितं नाभि जानाति मामेभ्य परमव्ययम्॥\nआत्मैं ह्यात्मनों बन्धुरात्मैव रिपुरात्मनः॥\nसंस्कृत भाषेत वर्णीत गीता श्लोक म्हणजे एक प्रकारे भागवत गीताच होय. पौराणिक कथेनुसार द्वापारयुगात या भूलोकावर कौरव आणि पांडव यांच्यामध्ये झालेले भीषण युद्ध होय. या युद्धाचा सार म्हणजे गीता होय, हे विश्वातील सर्वात मोठे महाकाव्य असून त्याची रचना महर्षी व्यास यांनी केली आहे.\nतसचं, भागवत गीता या महाकाव्यात सुमारे अठरा अध्याय म्हणजे सातशे श्लोकांचा उल्लेख करण्यात आला असून हे महाकाव्य म्हणजे महाभारताचा एक छोटासा भाग आहे. विद्यमान हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र या ठिकाणी ही भीषण लढाई झाली होती.\nआज देखील कुरुक्षेत्र या स्थळी द्वापारयुगातील भीषण युद्धाच्या खुणा पाहायला मिळतात. देशाच्या अनेक भागातील पर्यटक या ठिकाणी येत असतात. भारतीय परंपरा आणि पौराणिक साहित्यिक माहिती नुसार हे युद्ध सुमारे पाच हजार वर्षापूर्वी झाल्याचे निष्पन्न होते.\nमहर्षी व्यास यांनी भागवत गीतेत वर्णिल्या प्रमाणे द्वापार युगात या भूलोकात कौरव आणि पांडव यांच्यात झालेले भीषण रणसंग्राम होय. हे रणसंग्राम पांडवानी आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि धर्माच्या रक्षण करण्यासाठी केले होते. कौरव आणि पांडव यांचे नाते मामेभाऊ आणि आतेभाऊ अशे असतांना देखील हे युद्ध केवळ क्षेत्रीय धर्माच्या रक्षणासाठी झाले होते अशी मान्यता आहे.\nभगवान कृष्ण या युद्धाच्या दरम्यान अर्जुनाचे सारथी बनून त्यांना मार्गदर्शन करतांना धर्माची शिकवण देतात. भगवान कृष्ण यांना विष्णूचा अवतार मानलं जाते. कृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करतांना मानवी जीवन आणि मृत्यू याबद्दल महत्व समजवून सांगतात.\nभागवत गीतेचे वाचन केल्यास आपणास या गोष्टीची अनुभूती होईल. या महाकाव्याचे वाचन केल्याने आपणास एकाप्रकारे आनंदी जीवन जगण्याचा महत्वपूर्ण उपदेश मिळतो असे अनेक साहित्यकांची मान्यता आहे.\nभगवान कृष्ण अर्जुनाला उपदेश देतांना आपल्या विश्वरूपी अवताराचे दर्शन देतात. युद्ध प्रसंगातील हे दृश्य पाहण्याजोगे आहे, परंतु त्या अवताराचे दर्शन केवळ अर्जुनच करू शकले. भगवान कृष्णाने गीतेचा सार सांगताना म्हणतात की, हे जीवन नश्वर आहे.\nतसचं, आपण या पृथ्वीवर जन्म घेतला त्या क्षणी आपण सोबत काहीच घेऊन आलो नव्हतो आणि मेल्यानं���र सुद्धा आपल्या सोबत काहीच घेऊन जाणार नाही. आपल्या जीवनांत आपण जे काही मिळवलं ते येथूनच आणि जे काही अर्पण केलं ते येथेच. म्हणून कोणत्याही गोष्टीची हाव न करता ईश्वर चरणी भाव धरून आपल जीवन जगावं. असा बहुमोलाचा उपदेश भगवान कृष्ण अर्जुनाला देतात.\nभगवान कृष्ण यांनी अर्जुनाला उपदेशून केलेले श्लोक हे मानवाला मिळालेला बहुमूल्य ठेवा आहे. याची जाणीव आपणास सतत राहावी याकरिता आम्ही देखील भगवान कृष्ण यांनी अर्जुनाला उपदेशून केलेल्या श्लोकांचे आणि व्यास यांनी रचलेल्या गीता श्लोकांचे लिखाण आम्ही या लेखाच्या माध्यमातून केलं आहे. तरी आपण या श्लोकांचे नियमित पठन करावे हीच विनंती.. धन्यवाद..\nAdinath Chalisa जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभदेव यांना भगवान आदिनाथ म्हणून संबोधले जाते. तीर्थकार म्हणजे तीर्थाची रचना करणारे, तसचं,...\nचंद्रदेव मंत्र – Chandra Mantra\nChandra Dev Mantra देवी देवतांची आराधना करण्यासाठी मंत्र उच्चारण करणे ही हिंदू धर्मांतील फार प्राचीन प्रथा असून, ग्रंथांमधून सुद्धा याबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/infestation-of-fall-armyworm-in-maize-crop-5e2aba5b9937d2c123425d77", "date_download": "2020-09-29T01:58:10Z", "digest": "sha1:SZLEB7RG7C35VKA3V4LFNZLMUV6A6KMH", "length": 5603, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - मका पिकातील लष्करी अळीचे नियंत्रण - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nमका पिकातील लष्करी अळीचे नियंत्रण\nशेतकऱ्याचे नाव - श्री. रोशन कुमार राज्य - बिहार टीप:- क्लोरँट्रेनिलिप्रोल १८.५% एससी @४ मिली प्रति पंप (१५ लिटर) फवारणी करावी.\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nअखेर मका खरेदी शेतकऱ्यांना 'इतक्या' कोटींचा लाभ\nमागील वर्षी खरीपात बाजारात दर तेजीत असल्याने शेतकऱ्यांनी खाजगी बाजारातच मका विक्री केल्याने खरिपातील शासकीय मका खरेदी प्रक्रिया गुंडाळी गेली होती. याचा लाभ शेतकऱ्यांना...\nकृषी वार्ता | सकाळ\nकापूस, मूग,उडद पिकांसाठी कृषी सल्ला\nपीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात मित्र कीटकांची संख्या भरपूर प्रमाणात असते. परिणामी हानिकारक किडींची संख्या नि���ंत्रणात राहते. या काळात रासायनिक कीडनाशकांची फवारणी केल्यास...\nसल्लागार लेख | अ‍ॅग्रोवन\nमकापीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nमका पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव\nशेतकऱ्याचे नाव:- श्री. रामस्वरूप धाकड़ राज्य:- राजस्‍थान उपाय:- लेम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% + थायोमेथॉक्झाम १२.६% झेडसी @५० मिली प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी...\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/24/after-long-run/", "date_download": "2020-09-29T00:20:26Z", "digest": "sha1:QU74XVYEGNYUQV63Z234I7CKWPBP5BOW", "length": 9602, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "'लॉंग डीस्टन्स रनिंग' नंतर... - Majha Paper", "raw_content": "\n‘लॉंग डीस्टन्स रनिंग’ नंतर…\nआरोग्य, सर्वात लोकप्रिय / By मानसी टोकेकर / धावणे, व्यायाम / April 24, 2019 April 24, 2019\nआजकाल अनेक व्यायामप्रकारांमध्ये धावणे हा व्यायामप्रकार अतिशय लोकप्रिय होऊ लागला असून, यामध्ये लॉंग डीस्टन्स रनिंग हा प्रकारही लोकप्रिय होऊ लागला आहे. ‘हाफ’ किंवा ‘फुल मॅरथॉन’ याच प्रकारामध्ये मोडणारे आहेत. ‘हाफ’ मॅरथॉनच्या अंतर्गत धावपटू एकवीस किलोमीटरचे अंतर धावून पार करीत असतो, तर ‘फुल’ मॅरथॉनच्या अंतर्गत हेच अंतर बेचाळीस किलोमीटर इतके असते. अशा प्रकारचे लॉंग डीस्टन्स रनिंग करण्यासाठी योग्य सराव आणि पोषक आहाराची आवश्यकता असते. त्याचबरोबर जास्त अंतरे धावण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी इतर पूरक व्यायामाची जोड देणेही आवश्यक असते. लॉंग डीस्टन्स रनसाठी आवश्यक ती तयारी करणे गरजेचे असतेच पण त्याचबरोबर हे रनिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्या शरीराची काळजी कशा प्रकारे घेतली जावी हे जाणून घेणे ही तितकेच महत्वाचे ठरते.\nलॉंग डीस्टन्स रान पूर्ण झाल्याच्या पाच ते दहा मिनिटांच्या नंतर सतत थोडे थोडे पाणी पीत राहणे आवश्यक आहे. रन पूर्ण झाल्यानतर किमान २५० मिलीलीटर पाणी त्वरित पिणे आवश्यक आहे. त्याच्या जोडीने एखादे एनर्जी ड्रिंकही सेवन केले जावे. त्यानंतर शरीराच्या सर्व स्नायूंना योग्य ताण मिळावा अशा पद्धतीचे ‘स्ट्रेचिंग’चे व्यायामप्रकार केले जावेत. कोणत्या ही व्यायामानंतर स्नायूंचे स्ट्रेचिंग होणे अतिशय आवश्यक असते. जास्त अंतर धावल्यानंतर पायांच्या पिंढऱ्या, मांड्या आणि घोट्याच्या स्नायूंचे स्ट्रेचिंग महत्त्वाचे ठरते. यामुळे स्नायूंमध्ये रक���ताभिसरण सुरळीत होते. जर स्नायूंचे स्ट्रेचिंग योग्य प्रकारे केले गेले नाही, तर स्नायूंमध्ये असह्य वेदना उत्पन्न होण्याची शक्यता असते.\nरन पूर्ण झाल्यानंतरच्या सुमारे अर्धा तासानंतर कर्बोदके आणि प्रथिने जास्त असलेला हलका आहार घ्यावा. त्यानंतर सुमारे अर्धा तासाच्या अवधीने थंड पाण्याने स्नान करावे. थंड पाण्याने स्नान केल्याने शरीरावर अत्यधिक शारीरिक श्रमांमुळे ( जास्त अंतर धावल्याने) हलकी सूज आली असल्यास ती कमी होण्यास मदत होते. स्नान करून झाल्यानंतर कॉम्प्रेशन सॉक्स घालवेत. या प्रकारच्या पायमोज्यांमुळे स्नायूंची वेदना कमी होयास मदत होते. त्यामुळे काही वेळाकरिता हे पायमोजे घातले जावेत.\nस्नान उरकल्यानंतर सुमारे एका तासाने भोजन घ्यावे. भोजनामध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि एखादा गोड पदार्थ देखील समाविष्ट असावा. भोजनाच्या नंतर काही वेळाने विश्रांती घ्यावी. जास्त अंतर धावल्याने शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. त्यामुळे शरीराला आवश्यक त्या प्रमाणात झोप मिळणेही ‘रिकव्हरी’च्या दृष्टीने महत्वाचे ठरते. संध्याकाळच्या वेळी हलके भोजन केल्यानंतर झोपण्याआधी हलके स्ट्रेचिंगचे व्यायाम पुनश्च केले जावेत. त्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते. रात्रीची झोप किमान आठ तासांची असावी.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/GATULA/1126.aspx", "date_download": "2020-09-29T00:45:50Z", "digest": "sha1:BNMUUVJR227U3SBEC6UL7I2RSAFXD6VP", "length": 28404, "nlines": 194, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "GATULA", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nचर्मकार समाजात जन्मलेल्या आणि मुंबईतल्या फुटपाथवर वाढलेल्या श्री. रवींद्र बागडे यांची ही आत्मकथनात्मक कादंबरी. यातला ‘ना-या’ हे लेखकाचंच प्रतिरूप. कमालीचं दारिद्र्य, दारूच्या व्यसनापायी कुटुंबाची धूळधाण करणारा बाप आणि नव-याच्या छळाला तोंड देत सात पोरांच्या कुटुंबाच्या पोटाला घालण्यासाठी मरेमरेस्तोवर कष्ट करणारी आई; सोबतीला गलिच्छ फुटपाथवरचं जनावरांच्या मोलानं जगणं आणि भोवताली बहुरंगी, बहुढंगी मुंबई हे ना-याचं प्राक्तन. त्यामुळे त्याच्या कोवळ्या भावविश्वात अनेक ‘जहरी’ अनुभवांचं ‘गटुळं’ आहे. त्यामुळे या आत्मकथनात केवळ चर्मकार समाजाचं दर्शन घडत नाही, तर गाळात रुतलेल्या माणसाच्या जगण्याच्या धडपडीचं आणि आपल्यासारख्या रुतलेल्यांना हात देण्याच्या जिद्दीचं वास्तव चित्र उमटलेलं आहे. यातलं फुटपाथवरचं वातावरण, वेश्याव्यवसायाचं जग, रेस, जुगार यांचं विदारक चित्रण पांढरपेशा मनाला धक्का देणारं आहे आज असंख्य माणसं या परिस्थितीत जगतायत्. याला जबाबदार कोण आज असंख्य माणसं या परिस्थितीत जगतायत्. याला जबाबदार कोण बालमजूर प्रतिबंधक कायदा नेमका कोणासाठी बालमजूर प्रतिबंधक कायदा नेमका कोणासाठी यांच्या पोटाची सोय होत नाही, तोवर ही मुलं धंदापाणी सोडून शिकणार कशी यांच्या पोटाची सोय होत नाही, तोवर ही मुलं धंदापाणी सोडून शिकणार कशी बोलभाषेत सहज उलगडत जात ही कादंबरी परिस्थितीचं विदारक दर्शन घडवते व वाचकांना अंतर्मुख करते.\n* सह्यनागरी २००१ . * भि.ग.रोहमारे पुरस्कार २००१ . * आशिर्वाद २००२ . * को.म.स.प. २००३. * नाथ माधव २००३ . * साहित्यरत्न २००३ . * वारणेचा वाघ २००४ . * राज्य पुरस्कार २००२-०३ . * बापूसाहेब धाक्रे स्मुर्ती पुरस्कार २००४. * संत प्रसाद २००५ . * आंबेकर श्रमगौरव २०११ . * राष्ट्राशाहीर अमर शेख २०१२ .\nविदारक अनुभवांचं ‘गटुळं’... मुंबईसारख्या महानगरात कित्येक मुलं आणि मुली गल्ल्यांमधून रेल्वे गाड्यांमध्ये, स्टेशनजवळच्या बकान जगांमध्ये नजरेला पडतात. काही आपल्याला झेपेल त्या पद्धतीनं लहान-मोठी कामं करत जगतात आणि आपल्या भावंडांना जगवतात. हजारो मध्यमव्गीय प्रवासी रोज त्यांना बघतात. त्यांची कीव करतात, तिरस्कार करतात. पण नंतर त्यांना विसरून कामालाही लागतात. काय भवितव्य असतं या मुलांचं, घर हरवलेली-दुरावलेली ही मुलं उद्या कोणत्या वाटेवर जाणार, अशा अनेक प्रश्नांना उत्तरं मिळत नाहीत. हेही एक भयाण वास्तव आहे, असं म्हणून सगळेच जण त्याकडे पुन्हा नजर न वळवता आपला रस्ता धरतात. कधी काळी काहीसं असंच भरकटलेलं आयुष्य जगलेल्या रवींद्र बागडे नामक लेखकाचं ‘गटुळं’ हे पुस्तक भरकटलेल्या अनुभवाचं चित्रण करतं. चर्मकार समाजात जन्मलेला लेखक मुंबईतल्या आपल्या जगण्यातून जे शिकत गेला, जे अनुभव घेत गेला त्याचं दर्शन या लेखनात घडतं. कादंबरीचा नायक नारायण-नाऱ्या हे लेखकाचंचं दुसरं रूप आहे. दारूड्या बाप, त्याची मारहाण सतत सहन करत, कष्ट उपसत मुलांना वाढवणारी आई आणि रस्त्यावरचा त्यांचा उघडा संसार... दारिद्र्य हा या घराचा स्थायीभावच होऊन गेलेला. पारंपरिक काम न करता नाऱ्याचा बाप भाजी विकायचा धंदा करणारा. पण दारूच्या व्यसनानं त्याला पुरतं गिळून टाकलेलं, अशा परिस्थितीत पाच पोरांना खाऊ घालणं हे त्यांच्या आईवरच येऊन पडलेलं. तरीही नाऱ्या शाळेत जायचा. पण पुस्तक नाही म्हणून त्याला शाळेत हाकलून लावलं. असे अनेक अनुभव घेत नाऱ्या मॅट्रिक झाला. रस्त्यावरच्या जगण्यातली कुचंबणा, तिथला गलिच्छपण यातून आपण वर यायचं आहे ही भावना मनात जपत धडपडणारा नाऱ्या ज्या चाकोरीतून गेला, ती मध्यमवर्गीय माणसाला मानसिक धक्का देणारी आहे. कोवळ्या वयातलं नाऱ्याचं भावविश्व आणि त्याच्या अवतीभवती भयंकर वास्तव याचं या कादंबरीतलं चित्रण जण्याचा कुरूप चेहरा समोर ठेवतं. नाऱ्याच्या डोक्यावरचं अनुभवाचं हे ‘गटुळं’ विदारक सामाजिक परिस्थिती, गरीब माणसाची परवड, चुकीच्या रस्त्याला लागलेली मुलं, व्यसनामुळे उद्धध्वस्त होणारे संसार, जनावराच्या पातळीवरचं जगणं अशा अनेक गोष्टींनी भरलेलं आहे. नाऱ्या भाजी विकून आईला मदत करतो, पण शाळेतली वर्गमैत्रीण भाजी घ्यायला आली की त्याला शरम वाटते. शाळेतली त्याची टिंगल होते. नाऱ्याचं संवेदनशील वयातलं मानस कादंबरीत उलगडून समोर येतं. १९५५ ते १९६८ या काळातल्या मुंबईचं चित्रणही वैशिष्ट्यपूर्ण आहे. नाऱ्यानं या वाटचालीत अनेकविध अनुभव घेतले. डोक्यावर भाजीची पाटी घेऊन वणवण फिरला. दारूड्या बापाशी भांडला-तंटला... त्याला झटापटीत मारहाणही केली. शाळेतल्या चंचल या मुलीशी त्याची मैत्री झाली, पण नाऱ��याची पार्श्वभूमी कळताच ही मैत्री झटकन तुटलीही. नाऱ्याचं जगणं, शिकणं भरकटणं, त्याला बरंच काही शिकवून गेलं. नाऱ्याच्या या अनुभवांमध्ये त्याचं वेश्यावस्तीतला शब्दांमध्ये गुंतणंही आहे. अंगावर काटा आणणारे बाललैंगिक शोषणाचे अनुभव आहेत. कॉलेजातलं अर्धवट शिक्षण, त्यानंतरच्या सरकारी नोकऱ्या यातून जाताना मदत करणारे, वाट दाखवणारेही भेटले. नाऱ्याच्या लग्नापर्यंतची ही कहाणी आहे. यापुढचा लेखकानं लिहिलेला भाग प्रसिद्ध व्हायचा आहे. आपल्या आयुष्यात नाऱ्याला प्रेरणा आहे आईची. आईच्या कष्टांचा, तिच्या डोळ्यातील पाण्याचा तो साक्षीदार आहे. बापाबद्दल चीड बाळगणारा लेखक बापानं आपल्याला माझ्यासारखं वागू नकोस म्हणून कसं सांगितलं होतं तेही लिहितो. नाऱ्याच्या जीवनातले हे खळबळजनक, वेदनापूर्ण दिवस समाजापुढे काही प्रश्न ठेवतात. त्याला जाबही विचारतात. बोली भाषेचा वापर, विस्कळित जगणं तशाच पद्धतीने मांडणारी शैली आणि नाऱ्याचं ‘मी’पण उलगडून सांगणारं प्रांजळ निवदेन यामुळे ‘गटुळं’ मनाला भिडतं. त्यातला सूर नुसताच तक्रारीचा नाही. तक्रारीपेक्षा वास्तवाचं दर्शन थेटपणे घडवण्याला लेखकानं महत्त्व दिलं आहे. आपल्याबरोबर इतरांच्याही वेदना कळत-नकळत चित्रित केल्या आहेत. लेखकाची ही सहवेदना या लेखनाला एक निराळी उंची प्राप्त करून देते. ...Read more\nविदारक परिस्थितीचं भेदक दर्शन… जाती, धर्म यांच्या भेदाभेदांनी पोखरलेल्या आणि आर्थिक उच्चनीचतेच्या उतरंडीने माणसाला श्रेष्ठकनिष्ठा देणाऱ्या भारतीय समाजात, दैववशात् लाभलेला जन्मच कुणाला कधी सुखाच्या शिखरावर बसवू शकतो, तर कुण्या दुर्भाग्याला विनाअपराध ु:ख-अपमानाच्या नरकात लोटू शकतो. त्या प्रतिकूलतेला मूकपणे शरण जाणाऱ्यांचा एक गट बहुसंख्येने आढळतो. दुसरा गट आढळतो तो ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’ असा आक्रस्ताळेपणा करीत आपल्या समाजाच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांचा तिसरा गट तुलनेने ‘अल्पसंख्याक’ असतो, पण तोच या समाजाला विधायक वळण लावत असतो. या गटातील सूज्ञ, दैवजात दु:खांबद्दल आकांडतांडव न करता, जिद्दीने जन्मजात प्रतिकूलतेशी झगडून तिच्यावर मात करतात आणि स्वत:चे एक स्थान तथाकथित उच्चवर्णियांत निर्माण करतात. चर्मकार समाजात जन्मलेले मुंबईतील एक समाजसेवक रवींद्र बागडेलिखित ‘गटुंळ’ ही आत्मकथनपर कादंबरी वाचताना वरील सारे विचार मनात येतात. त्यामुळेच मुंबईतल्या पदपथावर अमानुष जिणे जगत वाएलेल्या लेखकाचे स्वत:च्या जिण्याबद्दलचे हे चित्रण वाचल्यानंतही वाचक खचून जात नाही; उलट हे पुस्तक त्याला जगण्याची उमेद देऊन जाते. ‘गटुळं’ नायक नाऱ्या हे मुंबईतल्या फूटपाथवर वाढलेल्या लेखकाचेच प्रतिरूप तिसरा गट तुलनेने ‘अल्पसंख्याक’ असतो, पण तोच या समाजाला विधायक वळण लावत असतो. या गटातील सूज्ञ, दैवजात दु:खांबद्दल आकांडतांडव न करता, जिद्दीने जन्मजात प्रतिकूलतेशी झगडून तिच्यावर मात करतात आणि स्वत:चे एक स्थान तथाकथित उच्चवर्णियांत निर्माण करतात. चर्मकार समाजात जन्मलेले मुंबईतील एक समाजसेवक रवींद्र बागडेलिखित ‘गटुंळ’ ही आत्मकथनपर कादंबरी वाचताना वरील सारे विचार मनात येतात. त्यामुळेच मुंबईतल्या पदपथावर अमानुष जिणे जगत वाएलेल्या लेखकाचे स्वत:च्या जिण्याबद्दलचे हे चित्रण वाचल्यानंतही वाचक खचून जात नाही; उलट हे पुस्तक त्याला जगण्याची उमेद देऊन जाते. ‘गटुळं’ नायक नाऱ्या हे मुंबईतल्या फूटपाथवर वाढलेल्या लेखकाचेच प्रतिरूप कमालीचे दारिद्र्य, दारूच्या व्यसनामुळे कुटुंबाची धूळदाण उडवणारा बेजबाबदार बाप, नवऱ्याचा मार खात सात पोरांच्या पोटाला घालण्यासाठी सतत कष्ट करणारी आई आणि सभोवतालच्या बहुरंगी, बहुढंगी मुंबापुरीच्या झगमगत्या पार्श्वभूमीवर वाट्याला आलेले घाणेरड्या फूटपाथवरचे ढोरागत हेच नशिबी आलेल्या नाऱ्याच्या भावविश्वात अनेक जहरी अनुभवांचे ‘गटुळं’ आहे. यातले फूटपाथवरच भाज्यांच्या हाऱ्यांत, फळांच्या खोक्यात दैनंदिन वापराच्या वस्तू, चिरगुटं ठेवत वर्षानुवर्षे जगणाऱ्या नायकाचे भयानक कौटुंबिक जीवन, वेश्याव्यवसायाचे जगावेगळे जग, रेस/जुगार यांचे भोवंडून टाकणारे विश्व या साऱ्यांचे लेखकाने प्रत्ययकारकतेने केलेले चित्रण संवेदनशील पांढरपेशा वाचकांच्या मनाला भोवळ आणते. मग तो ढोर चाळीत यल्लमाच्या आरतीच्या वेळी भग्या जोगत्याकडून कोवळ्या नाऱ्याला आलेला विकृत लैंगिक अनुभव असो की, शाळेला दांडी मारून सिनेमा बघायला गेला असता, शेजारी बसलेल्या पुरुषांनी त्याच्याशी केलेले लैंगिक चाळे असोत. लेखक ते सारे घृणास्पद अनुभव काहीही हातचे न राखता वर्णन करतो. पण ते सारे जीवनाचा अटळ भाग आहे, हे उमजल्यामुळे, ती वर्णने वाचक कडू औषणाप्रमाणे रिचवत���. लेखकाची स्मरणशक्ती तल्लख आहे. त्यामुळे अशा या कडवट प्रसंगांबरोबरच संबंधित व्यक्तींच्या व्यक्तिरेखाही तो हुबेहूब साकारतो. त्यामुळेच बायकोच्या मंगळसूत्रवाटीचे पैसे घराच्या भाड्याऐवजी दारूत उडवून टाकणारा, नाऱ्याच्या पहिल्या पगाराचे कौतुक करण्याऐवजी तो चोरून दारूवर उधळणारा, पतीचे/पित्याचे कोणतेही कर्तव्य न बजावताही पत्नीवर नवरेशाही गाजवणाऱ्या बापाचे चित्रण लेखक यथायोग्य करतो. लेखकापासून पोटुशी राहिलेल्या शबनम या वेश्येचे, कष्टाळू आई सायत्रा, त्याच्यावर प्रेम करणारी पण तो भाजीविक्रेता आहे हे कळल्यावर त्याच्याकडे पाठ फिरवणारी वर्गमैत्रीण चंचगल, घरची रोजची भांडणं सहन न होऊन विष खाणारा भाऊ नामदेव या साऱ्या व्यक्तिरेखा लेखकाने नेमकेपणाने उभ्या केल्या आहेत. सभ्यतेची बंधने झुगारून, रांगड्या, बोलीभाषेत सहज उलगडत जाणारी ‘गटुळं’ कादंबरी परिस्थितीचं विदारक दर्शन घडवते आणि वाचकाला अंतर्मुख करते. -नीला उपाध्ये ...Read more\nसत्तरच्या दशकातली ही कथा आहे. बोस्टन शहरातील `मेमोरियल` हे एक प्रतिष्ठित व भव्य रुग्णालय. दरवर्षी प्रमाणे त्यावर्षी सुद्धा मेडिकल च्या पाच विद्यार्थ्यांचा एक समूह तिथे प्रशिक्षणासाठी येतो. त्यांतलीच एक म्हणजे कथेची नायिका - सुसान. तिथे तिला अज्ञातव रहस्यमय कारणाने कोमात गेलेल्या रुग्णांच्या काही केसेस पाहायला मिळतात. बुद्धिमान सुसान तशी अभ्यासू असल्यामुळे व तसेच काही रुग्णांबद्दल वाटणाऱ्या सहानुभूतीमुळे तिच्या मनात अशा अज्ञात कारणाने कोमात जाणाऱ्या रुग्णांच्या केसेस बद्दल कुतूहल निर्माण होतं. आणि मग ती त्या प्रकरणांचा छडा लावायचा कसा प्रयत्न करते, तिला कोणकोणते अडथळे येतात आणि शेवटी भीषण वास्तव कसं समोर येतं ते सांगणारी ही रंजक कथा. कथेतील बरेच प्रसंग हे थरारक असले तरी पुढे काय होईल त्याचा अंदाज लागतो. तसेच मलपृष्ठावरील परिचय देणाऱ्या मजकुरामुळे रुग्ण कोमात का जातायत त्याचा थोडा अंदाज वाचकाला आधीच आलेला असतो. त्यामुळे रहस्याचा घटक थोडा कमी झालेला आहे. अनुवाद नेहमीप्रमाणे उत्तम. एकदा नक्कीच वाचण्यासारखी कादंबरी. अभिप्राय- 3.5/5 #थरारकथा ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/mpsc-daily-current-affairs-8-january-2018/", "date_download": "2020-09-29T01:38:57Z", "digest": "sha1:NW4GTH5GZMPV6HFUH75BAHS4G6MCXWQ7", "length": 17457, "nlines": 132, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "MPSC Daily Current Affairs 8 January 2018 | Mission MPSC", "raw_content": "\n1) ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाचे बदल\nशैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ करिता शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के आरक्षित जागांसाठी येत्या २४ जानेवारीपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यंदा यात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नवीन बदलानुसार जे विद्यार्थी २०१७-२०१८ मध्ये पहिलीमध्ये शिक्षण घेत आहेत, ते वर्ष २०१८-२०१९ मध्ये पहिलीत प्रवेश घेण्यास पात्र राहणार नाही. नर्सरीसाठी ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत तीन वर्षे पूर्ण तर पहिलीसाठी ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत ५ वर्षे ८ महिने पूर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक वर्ष २०१८- २०१९ या वर्षाकरिता शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये (२५ टक्के) आरक्षित जागांसाठी डिसेंबर २०१७ मध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जाणे अपेक्षित होती. मात्र, याबाबत शिक्षण विभागाकडून कोणतीही अधिसूचना जाहीर न झाल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेशाबाबत प्रतीक्षा होती. मागील वर्षाप्रमाणे यंदाही शिक्षणहक्कची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. ‘आरटीई’ अंतर्गत इयत्ता पहिल्या वर्गापासून प्रवेश देण्यात येतात. काही शाळा नर्सरीमध्येही विद्यार्थ्यांना प्रवेश देत असल्या तरी त्यांना ‘आरटीई’चे लाभ देता येत नाहीत. हे सर्व लाभ इयत्ता पहिलीपासूनच मिळतात. शासनाकडून शाळांना देण्यात येणारी प्रतिपूर्तीही इयत्ता पहिलीच्या प्रवेशापासूनच देण्यात येते. त्यामुळे ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश मिळवून पाल्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी अनेक पालक मागील वर्षी ‘आरटीई’मध्ये प्रवेश न मिळाल्यास पुन्हा दुसऱ्या वर्षीही इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी अर्ज करतात. मात्र, या वर्षापासून पालकांना असा लाभ घेता येणार नसल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये इयत्ता पहिलीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षासाठी पुन्हा अर्ज करता येणार नाही.\n2) ‘जमात’, ‘जैश’सह ७२ अतिरेकी संघटना काळ्या यादीत\nअमेरिकेने दहशतवाद्यांवर प्रभावी कारवाई न केल्याचे कारण पुढे करत पाकची तब्बल १६०० कोटी रुपयांची ���र्थिक मदत रोखून धरली आहे. यामुळे पाकची चांगलीच आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाकने शनिवारी हाफिज सईदच्या ‘जमात उद दावा’ व ‘फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन’ तथा मौलाना मसूद अजहरच्या ‘जैश-ए-मोहम्मद’सह तब्बल ७२ अतिरेकी संघटनांना काळ्या यादीत टाकले आहे. यासंबंधीचा निर्णय सरकारने देशभरातील उर्दू वर्तमानपत्रांतून जाहीर केला आहे. यासंबंधीची जाहिरात देशातील सर्वच प्रमुख स्थानिक वृत्तपत्रांतही देण्यात आली आहे. ‘प्रस्तुत यादीतील संघटनांना दान किंवा प्रोत्साहन देणाऱ्यांना तब्बल १० वर्षांची कैद व आर्थिक दंडाला सामोरे जावे लागेल,’ असे सरकारने स्पष्ट केले आहे. ‘नागरिकांनी या संघटनांना कोणतेही दान देऊ नये. विशेषत: त्यांच्या संशयास्पद कारवायांची माहिती मिळाली, तर ती १७१७ या क्रमांकावर कळवावी,’असे पाकच्या गृहमंत्रालयाने यासंबंधी स्पष्ट केले आहे.\n3) चंद्रावर चाललेले ‘नासा’चे विक्रमी अंतराळवीर कालवश\nतब्बल सहा वेळा अंतराळात प्रवास करून विक्रम नोंदविणारे अमेरिकेचे महान अंतराळवीर जॉन यंग यांचे निधन झाले आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘नासा’ने त्यांच्या निधनाची माहिती माध्यमांना दिली. ८७ वर्षीय जॉन यंग यांचे ह्युस्टनमधील राहत्या घरी शुक्रवारी उशिरा रात्री निधन झाल्याचे ‘नासा’ने म्हटले आहे. न्यूमोनियामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात आले आहे. नासा आणि जगाने एक अग्रगण्य व्यक्तिमत्त्व गमावल्याचे ‘नासा’चे प्रशासक रॉबर्ट लिघटफूट म्हणाले. ‘नासा’च्या जेमिनी, अपोलो अंतराळ मोहिमांमध्ये सहभागी होऊन सहा वेळा अंतराळ प्रवास करण्याचा विक्रम जॉन यांनी नोंदविला आहे. अंतराळ शटल मोहिमातही त्यांनी सहभाग नोंदविला आहे. अंतराळात सर्वाधिक काळ वास्तव्याचा विक्रमही त्यांच्या नावे होता. यंग यांनी गुस ग्रिसम यांच्यासोबत जेमिनी-३ मोहिमेत सहभाग नोंदविला होता. त्यानंतर पहिल्या अंतराळ शटल मोहिमेसह जेमिनी-१० मोहिमेची धुराही त्यांनी सांभाळली होती. तर अपोलो-१० मोहिमेदरम्यान चंद्राला प्रदक्षिणा त्यांनी घातली होती. अपोलो-१६ मोहिमेदरम्यान ते चंद्रावरही उतरले होते. या मोहिमेदरम्यान त्यांनी चार्ल्स ड्युक यांच्यासह चंद्राच्या पृष्ठभागावरून जवळपास ९० किलो माती व दगडाचे नमुने गोळा ���ेले होते. तसेच चंद्राच्या स्पूक क्रेटरमध्ये रोव्हरच्या साहाय्याने २६ किलोमीटरचा प्रवासही केला होता. अमेरिकन नौदलातील पायलट असलेल्या यंग यांनी दलात कार्यरत असताना एफ-४ फॅन्टम-२ जेटच्या साहाय्याने वेगवान उड्डाणाचाही विक्रमही नोंदविला होता.\n4) इस्रो १० जानेवारीला कार्टोसॅटसह ६ देशांचे ३१ उपग्रह पाठवणार\nभारत १० जानेवारीला आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून पृथ्वीचा अभ्यास करणारे कार्टोसॅटसह ३१ उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे. त्यापैकी २८ उपग्रह अमेरिकेचे आणि पाच इतर देशांचे असतील. २०१८पूर्वी अंतराळ मोहिमेंतर्गत ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाच्या (पीएसएलव्ही-सी ४४०) माध्यमातून ३१ उपग्रह प्रक्षेपित केले जातील. या मोहिमेद्वारे चार महिन्यांपूर्वी नौका मोहिमेचा ८ वा उपग्रह सोडला होता; परंतु अग्निबाण पृथ्वीच्या कक्षेत पोहोचवण्यास अयशस्वी ठरला. या मोहिमेत कार्टोसॅट-२ शिवाय भारताचा एक नॅनो (सूक्ष्म) उपग्रह व एक मायक्रो (अतिसूक्ष्म) उपग्रहही प्रक्षेपित हाेईल. याच्या माध्यमातून कार्टोसॅट शहरी व ग्रामीण नियोजन, रस्त्यांचे जाळे, किनारपट्टी निगराणी ठेवता येईल.\n5) अशोक चव्हाण यांचे प्रदेशाध्यक्षपद कायम\nदेशातील सर्व प्रदेश काँग्रेस, विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षांना त्यांच्या पदावर कायम ठेवण्याचा निर्णय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी जाहीर केला. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी अशोक चव्हाण व मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी खासदार संजय निरुपम पदावर कायम राहणार आहेत. त्यांचा कालावधी मार्च २०१८ मध्ये संपुष्टात येत आहे. या दोघांच्या जागी वर्णी लागावी यासाठी पक्षातील काही इच्छुकांनी जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या. चव्हाण, निरुपम यांची फेरनियुक्ती झालेली नाही, त्यांच्या पदांना दिलेली मुदतवाढ तांत्रिक आहे, काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या निवडणुका अद्याप व्हायच्या आहेत, त्या झाल्यानंतर नवे अध्यक्ष एक विशेष अधिवेशन घेतील. त्या अधिवेशनामध्ये प्रदेश काँग्रेसच्या फेरनियुक्त्या होऊ शकतात, हे अधिवेशन आगामी २ महिन्यांत होऊ शकते, अशी माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली.\nMSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फ��लो करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/anna-hazare-writes-letter-to-state-government-ask-why-such-a-favor-on-adani-and-ambani-20223", "date_download": "2020-09-29T01:16:49Z", "digest": "sha1:U5NXW4VUALCZVX2VGATNLTJVWAKS42F5", "length": 10283, "nlines": 129, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "राज्य सरकार अंबानी आणि अदानींवर इतकं मेहेरबान का? | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nराज्य सरकार अंबानी आणि अदानींवर इतकं मेहेरबान का\nराज्य सरकार अंबानी आणि अदानींवर इतकं मेहेरबान का\nBy मुंबई लाइव्ह टीम | मुंबई लाइव्ह नेटवर्क सिविक\nराज्य सरकारचा १ हजार ४५२ कोटी रुपयांचा कर न भरताच उद्योगपती अनिल अंबानी यांनी अापली रिलायन्स वीज कंपनी अदानी समूहाला विकली. तरीही राज्य सरकारनं या कंपनीच्या विक्रीला मान्यता दिली अाहे. त्यामुळे कराची थकित रक्कम कोण भरणार अाणि राज्य सरकार अदानी अाणि अंबानींवर इतकं मेहेरबान का झालंय असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला विचारला अाहे.\nअण्णा हजारे यांनी विचारला सरकारला जाब\nमाहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराद्वारे अंबानींच्या रिलायन्स वीज कंपनीने राज्य सरकारला कर भरला नसल्याची माहिती उघडकीस अाणली होती. त्यातच रिलायन्स वीज कंपनीची विक्री करण्यात येणार असल्याचे उघडकीस अाणल्यानंतरही राज्य सरकारनं कोणतीच कारवाई केली नव्हती. त्यामुळे गलगली यांच्या माहितीच्या अाधारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारलाच जाब विचारला अाहे.\nखरेदी-विक्रीचा व्यवहार करताना ही कराची रक्कम कोण भरणार याबाबत दोन्ही कंपन्यांकडून राज्य सरकारनं हमी घेतलेली नाही. त्यामुळे ही कराची रक्कम भरेपर्यंत अंबानी-अदानींच्या या खरेदी-विक्रीला स्थगिती द्यावी अाणि रिलायन्स वीज कंपनीच्या बँक खात्याचे लेखा परीक्षण करण्यात यावे, अशी मागणीही अण्णा हजारेंनी पत्राद्वारे केली अाहे.\nग्राहकांकडून रिलायन्सनं गोळा केला कर\nअंबानी यांच्या रिलायन्स वीज कंपनीने अापल्या वीज ग्राहकांकडून मात्र वीज अाकार अाणि यूनिट वापराबद्दल कर गोळा केला अाहे. अंबानींच्या या कंपनीकडून हा कर राज्याच्या तिजोरीत जमा करायला हवा होता. मात्र हा कर न भरताच अंबानींनी रिलायन्स वीज कंपनीची मालकी अदानी उद्योगाला विकली. सदर कराची रक्कम भरण्यासाठी राज्य सरकारच्या मालकीच्या महावितरणने रिलायन्सला कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.\nराज्य सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह\nशेतकऱ्यानं साधं महिना किंवा दोन महिन्यांचं वीजबिल थकवलं तरी त्यांचं वीज कनेक्शन तातडीनं कापलं जातं. मात्र इतकी मोठी रक्कम रिलायन्स वीज कंपनीने थकवली असतानाही त्यांच्या विक्रीला कशी मान्यता देण्यात अाली. अदानी-अंबानीवर राज्य सरकार इतकं का मेहेरबान होतय असा सवाल कर आण्णा हजारेंनी राज्य सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.\nअण्णांनी काय लिहिलंय पत्रात\n आर इन्फ्रा अदानीला विकणार इलेक्ट्रीसिटी बिझनेस\n'अंबानींनी अनाथांच्या जागेवर बांधलं 'अँटिलिया'\nअंबानीअदानीअण्णा हजारेअनिल गलगलीमाहिती अधिकारीमुंबईदेवेंद्र फडणवीस\nमुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासस्थानात बाॅम्ब \nIPL 2020 : मुंबई इंडियन्सविरोधात अखेर सुपर ओव्हरमध्ये बंगळुरूनं मारली बाजी\nराज्यात ११ हजार ९२१ नवे रुग्ण, दिवसभरात १८० जणांचा मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे २०५५ नवे रुग्ण, ४० जणांचा दिवसभरात मृत्यू\nगिलबर्ट हिलच्या जतन आणि संरक्षणाची गरज - उद्धव ठाकरे\nसुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास महाराष्ट्रात बंदी\nहातांच्या प्रत्यारोपणानंतर मोनिका मोरेला रुग्णालयातून डिस्चार्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/entertainment-news/news/5328/rasika-sunil-bold-photoshoot.html", "date_download": "2020-09-29T00:54:52Z", "digest": "sha1:PEQKP3T2XF4IRQOVVNVWOVVPCHMLS4LV", "length": 11903, "nlines": 127, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "ऐन थंडीत सोशल मिडियावर रसिका सुनीलच्या हॉट फोटोंचा जलवा", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomeLatest Marathi NewsMarathi Entertainment Newsऐन थंडीत सोशल मिडियावर रसिका सुनीलच्या हॉट फोटोंचा जलवा\nऐन थंडीत सोशल मिडियावर रसिका सुनीलच्या हॉट फोटोंचा जलवा\nअभिनेत्री रसिका सुनील स्वत: सोबत नेहमीच वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असते. आताही तिने काही खास फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.\nरसिकाने तिचे बोल्ड फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. यात ती कमालीची फिट दिसत आहे. फ्लोरल स्विमसुट आणि ब्लॅक स्विम सुटमध्ये तिचा सेक्सी लूक चाहत्यांना भुरळ घालत आहे.\nरसिका मागील वर्षी रिलीज झालेल्या सई ताम्हणकर आणि अमेय वाघ स्टारर गर्लफ्रेंड सिनेमात झळकली होती. आता तिच्या आगामी प्रोजेक्टसची चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.\nउषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्रा���्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nपाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती\nपाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार\nअफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात\n'रंग माझा वेगळा' मधील दीपाने खऱ्या आयुष्यातील हे फोटो केले पोस्ट\nलतादीदींच्या वाढदिवसानिमित्ताने अंकुश चौधरीने पोस्ट केला 1993 सालचा हा जुना फोटो\nपाहा Video : 'नच बलिये'च्या मंचावर अमृताने असा घातला होता हिमांशुच्या गळ्यात हार\n'आई कुठे काय करते' मधील संजनाचे हे सारी लुक एकदा पाहाच\nPhotos : अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या या दिखेचक अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा\nपाच भाषांमध्ये निर्मिती होणारा पहिला मराठी चित्रपट 'चोरीचा मामला'\nशिक्षक आई-वडिलांप्रती रिंकू राजगुरुने व्यक्त केली कृतज्ञता\nया कारणासाठी वीणा जगतापने केलं मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेचं अभिनंदन\nपुन्हा दिसला रिंकू राजगुरुचा साडीतला Swag, पाहा तिच्या दिलखेचक अदा\nपावसात अशी चिंब भिजली सोनाली कुलकर्णी, येतय नवं गाणं\nउषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nपाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती\nपाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार\nअफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात\nExclusive: रकुल प्रीत सिंगची चौकशी सुरु, म्हणते, ‘मी कधी अमली पदार्थ सेवन केलं नाही, मेडिकल टेस्टसाठी तयार\nPeepingMoon Exclusive: दीपिकाला मी सहापेक्षा अधिक वेळा ड्रग्ज पुरवले, करिश्मा प्रकाशची एनसीबीकडे कबुली\nPeepingMoon Exclusive: ड्रग्स प्रकरणात साराचं नाव आल्याने वडील सैफने दिला अमृता सिंगला दोष शर्मिला टागोर वाचवणार का नातीला\nExclusive: दीपिकाच्या चौकशी दरम्यान उपस्थित राहण्याची पती रणवीरने मागितली परवानगी\nExclusive: दीपिकाच्या फोनवरून जया साहाकडून कुणी दुस-यानेच केली ड्रग्जची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/twitter-conversation-replay-mumbai-news/", "date_download": "2020-09-29T02:05:28Z", "digest": "sha1:C2U7UJTYDQ53XNK6AHFIHHSR6C5B66XA", "length": 16455, "nlines": 158, "source_domain": "www.saamana.com", "title": "ट्विटरवर जुन्या आठवणींना उजाळा देण्यात मुंबईकर आघाडीवर! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\nप्ले स्टोअरमधून हटवण्यात आले ‘हे’ 17 खतरनाक ऍप, तुमच्या मोबाईलमध्ये तर…\nछत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा मृत्यू, अनेक जखमी\nमुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या\nपुलवामात एनकाऊंटरदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी\nमैदानावरील तुफानामुळे राजकारणात रंगले वाकयुद्ध, सॅमसमवरून गंभीर-थरूरमध्ये जुंपली\nआर्मेनिया-अजरबैजानमध्ये युद्धाला सुरुवात; 24 ठार, शेकडो जखमी\nचीनकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ, हजारो नागरिकांना टोचली असुरक्षित लस\nसावधान…कोरोना व्हायरस करतोय मेंदूवर हल्ला; संशोधनातील निष्कर्ष\nअरेच्चा… कोरोनाचे भाषेशी कनेक्शन इंग्रजी न बोलणाऱयांना पाचपट अधिक धोका\nचीनने तीन वर्षांत पाडल्या शिंजियांगच्या हजारो मशिदी\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर…\nPhoto – आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 5 फलंदाज\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nलेख – शेती संस्कृतीमधील स्त्रियांचा सहभाग\nमुंबई बेट आहे, लक्षात घ्या\nकमी पैशांत घर चालू शकते\nपूनम पांडेचा युटर्न, मारहाणीचा आरोपानंतर पुन्हा नवऱ्याकडे परतली\nसुबोध भावेची नवी इनिंग ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेची केली निर्मिती\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nCar History – ‘हे’ उद्योगपती होते हिंदुस्थानातील पहिल्या कारचे मालक, निर्माण…\nHealth tips – एक चमचा कोर��ड आयुष्य बदलेल, जाणून घ्या 9…\nHealth tips – मधुमेह टाळण्यासाठी ‘या’ 6 सोप्या नियमांचे पालन करा\nआगळं वेगळं- आपलं पाटणा त्यांचं पाटणा\nसंस्कृती सोहळा – गोदातीरावरचे त्र्यंबकेश्वर\nनिमित्त- प्रश्न ज्येष्ठ कलाकारांच्या सुरक्षिततेचा\nजगाच्या पाठीवर- पहिली शाळा\nट्विटरवर जुन्या आठवणींना उजाळा देण्यात मुंबईकर आघाडीवर\nकोरोनामुळे 2020 हे वर्ष अनेकांच्या आयुष्यात चढ उतारांचे राहिले आहे. कोरोनाच्या महामारीपूर्वी ट्विटरवर कोणत्या विषयावर सर्वाधिक चर्चा केली गेली याचा आढावा घेणारा कन्वर्सेशन रिप्ले हा अहवाल नुकताच ट्विटरने सादर केला आहे. जुन्या आठवणींबद्दल ट्विटरवर चर्चा करण्यात मुंबईकर आघाडीवर असल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. या काळात मुंबईकरांनी जुने ब्लॅक अँड व्हाईट फोटो, बालपणीचे फोटो सर्वाधिक शेयर केल्याचे पाहायला मिळाले.\nया अभ्यासासाठी ट्विटर इंडियाने 22 शहरांमधील सप्टेंबर-नोव्हेंबर 2019 या महिन्यातील 8,50,000 ट्विटसचा अभ्यास केला होता. त्यानुसार, 2019 मध्ये एनिमल्स, सेलिब्रेशन, सेलिब्रिटी कन्टेन्ट, डुइंग गुड डीड्स, फॅमिली, फूड, ह्यूमर, नॉस्टेल्जिया, रोमान्स व स्पोर्टस् अशा विविध विषयांवर ट्विटरवर सर्वाधिक चर्चा केल्याचे पाहायला मिळाले. एर्नाकुलम, हैद्राबाद व चेनई यासारखी शहरे स्पोर्टस्, फूड, सेलिब्रेशन, सेलिब्रिटी कन्टेन्ट व ह्यूमर या थीम्समधील संवादांमध्ये अव्वल स्थानी राहिले. लुधियाना रोमान्समधील संवादांमध्ये, तर रायपूर प्राण्यांबद्दलच्या संवादांमध्ये अव्वल स्थानी राहिले. भुवनेश्वरमध्ये नागरिकांनी फॅमिली व डुइंग गुड डीड्स या थीम्समधील संवादाला पसंती दिली आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\n‘बालिका वधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nपश्चिम रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक दोन शिफ्टमध्ये केले\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर...\nया बातम्या अवश्य वाचा\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%82/word", "date_download": "2020-09-28T23:57:03Z", "digest": "sha1:FXCSLBY5ZGBQR2QHBSXWZSOL2M3RJM4I", "length": 14173, "nlines": 78, "source_domain": "www.transliteral.org", "title": "बाहेर-बाहेर काढणें - Marathi Dictionary Definition", "raw_content": "\n| Marathi | मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार\nहद्दपार करणें. ‘ दाहिजें प्रजळतीं वैरी चिंतिती आन् बाहेर काढिले \nबाहेर-बाहेर काढणें अंडींपिल्लीं बाहेर काढणें तोंड बाहेर काढणें माग-माग काढणें-लावणें काढा काढणें बाहेर-बाहेर काढणें घरांत उष्‍टी, बाहेर गोष्‍टी घरांत वाघ, बाहेर कोल्‍हें घरी नाहीं ज्‍वारी, आणि बाहेर उधारी दार लोटलें आणि बाहेर झोपलें बाहेर चांदणें अन् घरांत अंधार घरांतून बाहेर काढणें गुण काढणें कडळ काढणें घरांत दांडगाई, बाहेर कोरडें खाई बाहेर पडण्याची छाती कज्‍जा काढणें आंख काढणें बिंग-बिंग बाहेर काढणें-पडणें ओढ काढणें वरात-वरात काढणें खरवड काढणें आगी दुगी पहाणें, काढणें-उकरणें दगडाचा दोर काढणें दिवस दारीं बाहेर आला डोंगर पोखरून उंदीर काढणें खाजवून खरूज काढणें दिवसानें डोकें काढणें पाठ काढणें पाठीचे चकदे काढणें पिन्हा काढणें-पुरविणें-पाडणें काम काढणें काढणें काढा काढणें दिवस काढणें दुखणें काढणें अंग काढणें गळा काढणें घोडा काढणें दिव्यानें रात्र, दिवस काढणें धोंडें खणून काढणें माग-माग काढणें-लावणें (डोक्यावरचा) पदर काढणें अंगाचे चकदे काढणें अरड - अरड काढणें - घेणें डोई (वर) काढणें नांव काढणें पाताळांतून-पाताळ फोडून काढणें पाय काढणें मान वर करणें-काढणें कज्‍जा काढणें गंधे काढणें घाण्यांतून पिळणें-काढणें चंदन काढणें जन्मांतर काढणें दांड काढणें दांत काढणें, दाखविणें दांताची मिरवणूक काढणें दिवसानें डोकें काढणें दैव काढणें दैव-प्रारब्‍ध-नशीब काढणें धोंडयाचे दोर काढणें नशीब काढणें नाकदुराया(ही), नाकधुर्‍या काढणें पपा काढणें पाठ काढणें पाठीचे चकदे काढणें पाठीचें धिरडें करणें-काढणें भुसकट-भुसकट काढणें-पाडणें रडें काढणें वचपा-वचपा काढणें अंड - अंड काढणें - बडविणें आंख काढणें उणें काढणें-पाहणें एखाद्याच्या तोंडचा घास काढणें ओठाबाहेर काढणें ओढून काढणें कड काढणें (कामाची वगैरे) कापटे-कापटे काढणें खिचडी काढणें गुण काढणें गोष्ट बगलेंतून काढणें घोडी काढणें घोडी काढणें-भरविणें चौफेर काढणें डोकें काढणें तोड काढणें दगडाची साल काढणें दगडापासून दूध काढणें दाणा-पीक काढणें नीर काढणें पळ काढणें पाऊल माघारें घेणें, काढणें पितरांच्या शिंदळक्या काढणें पिन्हा काढणें-पुरविणें-पाडणें प्रकरण निकालांत काढणें प्रसंग मारुन नेणें-काढणें-संपादणें-शेवटास नेणें भरल्या माणसांतून उठविणें-काढणें-घालविणें रान काढणें लाज-लाज काढणें शेत-बनजर-नवें रान काढणें (पाठ हात इ. चें) धिरडें काढणें-निघणें अवळा देऊन कोहळा (बेल) काढणें आकाशाची साल काढणें आगी दुगी पहाणें, काढणें-उकरणें आवळा देऊन कोहळा काढणें उंबर्‍याची साल काढणें, उंबर्‍याला माती राहूं न देणें उघड्या डोळयाने रात्र काढणें उच्छाद काढणें उट्टे काढणें-उगवणें ओ��� काढणें ओवाळणी काढणें कडळ काढणें कांटा काढणें-फेडणें कांट्यानें कांटा काढणें केश काढणें कोरडी खाकरी देणें-काढणें खडका घेणें-काढणें गुळें उचलणें-काढणें गोट काढणें घरांतून बाहेर काढणें घशांतून काढणें चव काढणें चौपायीं काढणें डोळ्यांतून पाणी काढणें तिरडी काढणें तेजाब काढणें तेल काढणें तोंड बाहेर काढणें दगडाचा दोर काढणें देवावरची तुळस-फूल-बेल काढणें-उचलणें धूर काढणें धोरडा काढणें नख्या बाहेर काढणें निकालांत काढणें पट्टी काढणें पाण्यावर लोणी काढणें पायांवर डोकी ठेवून कुरचे काढणें पिलकूं पाठीमागें लावणें-काढणें पुराण-पुराण काढणें-चालविणें-मांडणें-लावणें-सोडणें पैशून्य काढणें पैसे काढणें पोटाचें दुःख काढणें-सोसणें फडका-फडका काढणें फुसकट-फुसकट काढणें-पाडणें फोदा-फोदलपट्टी काढणें बत्तिशी-बत्तिशी काढणें बूट-बूट काढणें भीक-भीक काढणें मूळ-मूळ काढणें-खणणें-झाडाणें-पुसणें-मोडणें-भारणें-निर्मूळ करणें लाथ मारुन पाणी काढणें अक्षत काढणें-निघणें-फिरविणें अंग काढणें अंगाचे चकदे काढणें अगीदुगी-करणें-काढणें-उरकणें-पाहणें अंड - अंड काढणें - बडविणें अंडींपिल्लीं बाहेर काढणें अरड - अरड काढणें - घेणें अवळा देऊन कोहळा (बेल) काढणें आकाशाची साल काढणें आंख काढणें आगा काढणें आगीत तावून काढणें आगी दुगी पहाणें, काढणें-उकरणें आवळा देऊन कोहळा काढणें इरळण काढणें इराडा काढणें उकरून काढणें उखळ काढणें उघड्या डोळयाने रात्र काढणें उच्छाद काढणें उट्टे काढणें-उगवणें उणें काढणें-पाहणें उपासतान काढणें उंबरे फोडून केंबरें काढणें उंबर्‍याची साल काढणें, उंबर्‍याला माती राहूं न देणें एखाद्याच्या तोंडचा घास काढणें ओठाबाहेर काढणें ओढ काढणें ओढून काढणें ओवाळणी काढणें कज्‍जा काढणें कड काढणें (कामाची वगैरे) कडू पाणी काढणें कडळ काढणें करड काढणें केश काढणें कांट्याने कांटा काढणें कांट्यानें कांटा काढणें कांट्यानें कांटा काढणें नि पिळानें पीळ काढणें कांटा काढणें-फेडणें कांडात काढणें काढणें काढ्यावर काढ्यानें काढणें काढा काढणें कापटे-कापटे काढणें काम काढणें कावड काढणें कोरडी खाकरी देणें-काढणें खडका घेणें-काढणें खरवड काढणें\nलग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात\nवायवीय संहिता - उत्तर भागः\nवायवीय संहिता - पूर्व भागः\nविश्वेश्वरसंहिता - अध्याय २५ वा\nविश्वेश्वरसंहिता - अध्याय २४ वा\nविश्वेश्वरसंहिता - अध्याय २३ वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/tyson-gay-horoscope.asp", "date_download": "2020-09-29T01:46:31Z", "digest": "sha1:VLDS6VQ3GNAUNB3XIFQHDAZTZGLJECGE", "length": 8091, "nlines": 135, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "टायसन गे जन्म तारखेची कुंडली | टायसन गे 2020 ची कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » टायसन गे जन्मपत्रिका\nवर्णमाला द्वारे ब्राउझ करा:\nरेखांश: 81 W 14\nज्योतिष अक्षांश: 33 N 58\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nटायसन गे प्रेम जन्मपत्रिका\nटायसन गे व्यवसाय जन्मपत्रिका\nटायसन गे जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nटायसन गे 2020 जन्मपत्रिका\nटायसन गे ज्योतिष अहवाल\nटायसन गे फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nटायसन गेच्या कुंडली बद्दल अधिक वाचा\nटायसन गे 2020 जन्मपत्रिका\nशत्रू किंवा विरोधक तुम्हाला सामोरे जाण्याचा विचारही करणार नाहीत. कायदेशीर प्रकरणे तुमच्या बाजूने असतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला नाव, लोकप्रितयता, फायदा आणि यश मिळेल. भाऊ आणि नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. तुम्ही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेट द्याल आणि लोकांकडून मदत घ्याल. तुम्ही केलेल्या कष्टांना आणि प्रयत्नांना यश मिळेल.\nपुढे वाचा टायसन गे 2020 जन्मपत्रिका\nटायसन गे जन्म आलेख/ कुंडली/ जन्म कुंडली\nजन्माच्या वेळी (कुंडली, जन्म कुंडली म्हणून ओळखले जाणारे) जन्मभ्रंश हे स्वर्गाचा नकाशा आहे. टायसन गे चा जन्म नकाशा आपल्याला टायसन गे चे ग्रहस्थाने, दास, राशी नकाशा आणि राशि चिन्ह दर्शवेल. यामुळे आपल्याला 'अॅस्ट्रोसेज क्लाउडमध्ये' मध्ये टायसन गे चे तपशीलवार संशोधन आणि विश्लेषण करून कुंडली उघडण्यास अनुमती मिळेल.\nपुढे वाचा टायसन गे जन्म आलेख\nटायसन गे साठी ज्योतिष अहवाल पहा -\nटायसन गे मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nटायसन गे शनि साडेसाती अहवाल\nटायसन गे दशा फल अहवाल\nटायसन गे पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/gangster-ejaz-lakdawala-arrested-by-anti-extortion-cell-mumbai-crime-branch-update-new-mhsp-428186.html", "date_download": "2020-09-29T01:59:53Z", "digest": "sha1:IP5BP6E3YX37DJBSHJKMKB72LUWV7PHH", "length": 20738, "nlines": 189, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई क्राईम ब्रँचला मोठं यश, कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाच्या अखेर मुसक्या आवळल्या! | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nLIVE : बॉम्बच्या निनावी फोननंतर आमदार निवास रिकामं, पोलिसांकडून कसून तपासणी\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nमुंबई क्राईम ब्रँचला मोठं यश, कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाच्या अखेर मुसक्या आवळल्या\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\nDG पदावरच्या अधिकाऱ्याचा पत्नीला मारहाण करतानाचा हा VIDEO VIRAL; पदावरून हटवलं पण...\nकारमध्ये घुसून बाहेर काढलं आणि चाकू-कुऱ्हाडीने बाल्याला संपवलं, नागपूरचा VIDEO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nमुंबई क्राईम ब्रँचला मोठं यश, कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाच्या अखेर मुसक्या आवळल्या\nम��ंबईत खंडणीचे रॅकेट चालवणारा कुख्यात गँगस्टर आणि अंडवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा माजी हस्तक एजाज लकडावाला याच्या अखेर मुंबई क्राईम ब्रँचने मुसक्या आवळल्या आहेत\nमुंबई, 9 जानेवारी: मुंबईत खंडणीचे रॅकेट चालवणारा कुख्यात गँगस्टर आणि अंडवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा माजी हस्तक एजाज लकडावाला याच्या अखेर मुंबई क्राईम ब्रँचने मुसक्या आवळल्या आहेत. बिहारमधील पाटणा येथे मुंबई क्राईम ब्रँचच्या खंडणी विरोधी पथकाने एजाज लकडावाला याच्या हातात बेड्या ठोकल्या. एजाज त्याला कोर्टात हजर केले असता त्याची 21 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अखेर खुद्द एजाज लकडावालाला पोलिसांनी अटक केल्यामुळे हे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना मोठं यश आल्याचे सांगितले जात आहे.\nदरम्यान, 10 दिवसांपूर्वीच म्हणजे 29 डिसेंबर रोजी एजाज याची मुलगी सोनिया शेख हिला पोलिसांनी विमानतळावरून अटक केली होती. आपल्या मुलीसोबत ती भारत सोडून नेपाळला पळून जात असताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.\nसहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी सांगितले की, एजाजची मुलगी आधीपासून आमच्या ताब्यात आहे. तिने आम्हाला खूप सारी माहिती पुरवली. एजाज पाटण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर आम्ही सापळा रचून एजाजला पाटण्यातल्या जत्तनपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अटक केली आहे.\nदाऊदचे म्होरकेही होते मागावर..\nभारतात मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक असलेला एजाज लकडावाला अंडवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा माजी हस्तक होता. त्याच्याविरोधात खंडणी, हत्या आणि असेच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दाऊदच्या टोळीतून बाहेर पडल्यानंतर दाऊदचे म्होरकेही त्याच्या मागावर होते.\n2003 मध्ये दाऊदच्या सहकाऱ्यांनी एका बॉम्बस्फोटात त्याला ठार मारण्याचा कट रचला होता. मात्र, तो या हल्ल्यातून बचावला होता. नंतर तो कॅनडामधून आपले खंडणीचे उद्योग करत होता. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एजाजविरुद्ध 27 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 25 एकट्या मुंबईतील आहेत. या प्रकरणीच लकडावालाची सध्या कसून चौकशी केली जात आहे.\nLIVE : बॉम्बच्या निनावी फोननंतर आमदार निवास रिकामं, पोलिसांकडून कसून तपासणी\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चे���डूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nLIVE : बॉम्बच्या निनावी फोननंतर आमदार निवास रिकामं, पोलिसांकडून कसून तपासणी\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/brazilian-cops-bought-helicopter-to-scare-people-in-coronavirus-lock-down-mhpg-443530.html", "date_download": "2020-09-29T02:15:33Z", "digest": "sha1:ZZDPWWICTZZZBJKW6C7IZWE657B3AAQG", "length": 20628, "nlines": 188, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : नाद नाही करायचा! लॉक डाऊनमध्ये बीचवर गेलेल्या तरुणांना पोलिसांनी हेलिकॉप्टर आणून पकडलं Brazilian cops bought helicopter to scare people in coronavirus lock down mhpg | Viral - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ��ाबा\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भर���ाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nVIDEO : नाद नाही करायचा लॉक डाऊनमध्ये बीचवर गेलेल्या तरुणांना पोलिसांनी हेलिकॉप्टर आणून पकडलं\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर मात्र गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nशूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या 'रॉक'ने लोखंडी गेटच उखडून काढला; पाहा VIDEO\nएका कॅचमध्ये श्वानानं केलं तरुणाला आऊट, पाहा क्रिकेटचा मजेशीर VIDEO\nVIDEO : नाद नाही करायचा लॉक डाऊनमध्ये बीचवर गेलेल्या तरुणांना पोलिसांनी हेलिकॉप्टर आणून पकडलं\nपोलीस झाले खतरों के खिलाडी, नियम तोडणाऱ्यांना हेलिकॉप्टरमधून उचललं.\nब्राझीलिया, 25 मार्च : कोरोना व्हायरसच्या विळख्यात सारं जग आहे. तब्बल 175 देशांना कोरोनाची लागण झाली आहे. 18 हजार लोकांना आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यामुळं जगातील अनेक देशांमध्ये लॉक डाऊन घोषित करण्यात आला. कोरोनाला संसर्ग रोखण्यासाठी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले जात असताना, लोकं मात्र घराबाहेर पडत आहे. अशाच लोकांना इंगा दाखवण्यासाठी पोलिसांनी थेट हेलिकॉप्टर आणलं. हा प्रकार ब्राझीलमध्ये घडला.\nब्राझीलमध्येही कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. देशात 2 हजार 201 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 46 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं ब्राझीलमध्येही लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. तरी लोक समुद्रकिनाऱ्यावर मज्जा करण्यासाठी बाहेर पडत आहे. अशाच लोकांना पळवण्यासाठी ब्राझिलियन पोलिसांनी समुद्रकिनारी हेलिकॉप्टर ��डवून वाळूचे वादळ तयार केले. फ्लोरियानो पोलिस गॅल्हेटा बीचवर लोकांवर वाळूचे कण उडवण्यासाठी हेलिकॉप्टर घेऊन आले.\nवाचा-VIDEO : दोस्त दोस्त ना रहा पोलिसांचा दंडूका पडताच पाहा काय केलं\nवाचा-'पप्पा नका जाऊ...बाहेर कोरोना आहे' म्हणत पोलिसाच्या मुलाने फोडला हंबरडा, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणवतील\nपोलिसांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, कोरोनामध्येही लोक समुद्रकिनारी गर्दी करत आहेत. त्यामुळं आम्हाला हा मार्ग अवलंबवावा लागला. हे केल्यानंतर बरेच लोक पळून गेले. सांता कॅटरिना सरकारने 17 मार्च रोजी आणीबाणी घोषित केली आणि लोकांना मोठ्या गटांत जमण्यास मनाई केली आणि सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.\nवाचा-पोलीस आईनं पोटच्या लेकीला करोनाच्या भीतीनं वलंठे अडीचशे किलोमीटर दूर\nकोरोनाचा मृत्यू दर झाला कमी\nचीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या विषाणूनचे जगातील तब्बल 175 देशांना विळखा घातला. प्रत्येक देश कोरोनापासून वाचण्यासाठी उपाययोजना करत आहे. यामुळं सध्या जवळजवळ संपर्ण जग लॉक डाऊन झाले आहे. जगभरात कोरोनामुळे 18 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 175 देशांमध्ये 4 लाख 22 हजार 829 हून अधिक रुग्णांची पुष्टी झाली आहे. मात्र असे असले तरी जगभरात जवळ जवळ 1 लाख 09 हजार 102 लोकं निरोगी झाले आहेत.\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्य��चा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/entertainment-news/news/2556/big-boss-marathi-2-contestant-rupali-bhosle-shows-her-beauty-skills.html", "date_download": "2020-09-29T01:54:07Z", "digest": "sha1:6M44JBOA73VNGS65NYLARG6XUJ2D5CXD", "length": 9577, "nlines": 114, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "'बिग बॉस मराठी 2' मध्ये रुपाली भोसले सदस्यांसाठी बनली मेकअप आर्टिस्ट्", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomeLatest Marathi NewsMarathi Entertainment News'बिग बॉस मराठी 2' मध्ये रुपाली भोसले सदस्यांसाठी बनली मेकअप आर्टिस्ट्\n'बिग बॉस मराठी 2' मध्ये रुपाली भोसले सदस्यांसाठी बनली मेकअप आर्टिस्ट्\n'बिग बॉस मराठी 2' सुरु होऊन काही दिवस झाले असतानाच यामध्ये सहभागी असलेल्या स्पर्धकांचे स्वभाव हळूहळू प्रेक्षकांना कळू लागले आहेत. पहिल्या आठ्वड्यासाठी शिव ठाकरेवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. तसेच अभिजीत बिचुकले आणि वैशाली माडे हे दोघं कॅप्टन झाले असून या दोन कॅप्टनच्या अंतर्गत स्पर्धकांची विभागणी करण्यातआली आहे.\nनॉमिनेशन आणि टास्क या गोष्टीमधून वेळात वेळ काढून रुपाली भोसलेने मात्र स्वतःमधलं सौन्दर्यप्रसाधनाचे कौशल्य दाखवून दिलं आहे. रुपालीने स्वतःसोबत दिगंबर नाईक यांच्या चेहऱ्यावर क्रीम लावून स्वतःमधलं सौन्दर्यप्रसाधनाचं अनोखं कौशल्य बिग बॉसच्या घरात दाखवलं आहे.\nप्रचंड गरमीमध्ये चेहरा नीट राहावा म्हणून बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी अनेक स्पर्धकांनी स्वतःच्या चेहऱ्यावर क्रीम लावली होती. पहिल्या सिजनप्रमाणे सध्या सुरु असलेला दुसरा सीजनसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता या खेळात अजून कोणती रंगत येणार, हे येत्या काही दिवसांमध्ये कळून येईल.\nउषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nपाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती\nपाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार\nअफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कला��ाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात\n'रंग माझा वेगळा' मधील दीपाने खऱ्या आयुष्यातील हे फोटो केले पोस्ट\nलतादीदींच्या वाढदिवसानिमित्ताने अंकुश चौधरीने पोस्ट केला 1993 सालचा हा जुना फोटो\nपाहा Video : 'नच बलिये'च्या मंचावर अमृताने असा घातला होता हिमांशुच्या गळ्यात हार\n'आई कुठे काय करते' मधील संजनाचे हे सारी लुक एकदा पाहाच\nPhotos : अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या या दिखेचक अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा\nपाच भाषांमध्ये निर्मिती होणारा पहिला मराठी चित्रपट 'चोरीचा मामला'\nशिक्षक आई-वडिलांप्रती रिंकू राजगुरुने व्यक्त केली कृतज्ञता\nया कारणासाठी वीणा जगतापने केलं मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेचं अभिनंदन\nपुन्हा दिसला रिंकू राजगुरुचा साडीतला Swag, पाहा तिच्या दिलखेचक अदा\nपावसात अशी चिंब भिजली सोनाली कुलकर्णी, येतय नवं गाणं\nउषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nपाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती\nपाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार\nअफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात\nExclusive: रकुल प्रीत सिंगची चौकशी सुरु, म्हणते, ‘मी कधी अमली पदार्थ सेवन केलं नाही, मेडिकल टेस्टसाठी तयार\nPeepingMoon Exclusive: दीपिकाला मी सहापेक्षा अधिक वेळा ड्रग्ज पुरवले, करिश्मा प्रकाशची एनसीबीकडे कबुली\nPeepingMoon Exclusive: ड्रग्स प्रकरणात साराचं नाव आल्याने वडील सैफने दिला अमृता सिंगला दोष शर्मिला टागोर वाचवणार का नातीला\nExclusive: दीपिकाच्या चौकशी दरम्यान उपस्थित राहण्याची पती रणवीरने मागितली परवानगी\nExclusive: दीपिकाच्या फोनवरून जया साहाकडून कुणी दुस-यानेच केली ड्रग्जची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://shabdbhandar.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87/", "date_download": "2020-09-29T01:42:23Z", "digest": "sha1:DOMBUVBDRIIHQ4VPJVYXVKZ72UQ5ADGX", "length": 4012, "nlines": 71, "source_domain": "shabdbhandar.com", "title": "सोडुनिया आलो माझे - शब्द भंडार", "raw_content": "\nशब्दांतच दडलंय सार काही \nनाही उमगत ” ती “\nसंचारबंदी आणि जेवणाचे नियोजन\nभीती मरणाची नाही तिरस्काराची वाटते\nसोडुनिया आलो माझे मी घरदार\nगाठलां मी साई बाबा तुझा दरबार\n���िर्डीच्या साई दावा चमत्कार दावा || धृ ||\nकरतोस रोज तु भक्तांची चाकरी\nअसा थोर आहेस तु देव अवतारी\nतुझ्या चरणाशी देवा द्यावा विसावा\nभाव माझ्या मनीचा तू जाणून घ्यावा || १ ||\nमोडलीस ना तु मर्जी कुणाची\nजाणतोस वेदांता तु सर्वांच्या मनाची\nकृपा हस्त माझ्यावरी सदा तू ठेवावा\nसाई साई हाच मंत्र मनी हा रुजावा || २ ||\nअशक्य जे होते घडुनी आणीले\nआंधळ्याला साई बाबा तु दाखविले\nरात दिन देह माझा सेवेत झिजावा\nभजनात देवा तुझ्या चिंब चिंब न्हावा || ३ ||\nNext Post: मराठीची मज्जा\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nअम्बे माता आई आनंदी आयुर्वेद आयुष्य आरती कथा कर्पूर आरती कविता क्रोध गणपती गिरनार घर चिठ्ठी जग जगदंबा माता जपवणूक जीवन टेक्नोलॉजी दार दु:ख देवीची आरती नमस्कार नवरात्री प्रार्थना बाबा बायको बिस्किट भूपाळी मंत्रपुष्पांजली मराठी मुलगी रेणुका देवी लाल चुनरियाँ लेख वडील वाजेश्वरी देवी शक्ती शब्द संसार सत्कर्म सांज आरती सासू सुख सून\n© साईं आशिर्वाद इन्फोर्मटिया", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/antararastriya-duradhvani-kramanka+00263.php?from=in", "date_download": "2020-09-29T01:48:01Z", "digest": "sha1:YPJ7ZCUNVGUKDMTETJFPF2U55DISVWUF", "length": 10491, "nlines": 25, "source_domain": "www.desakoda.info", "title": "आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +263 / 00263 / 011263 / +२६३ / ००२६३ / ०११२६३", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +263 / 00263\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +263 / 00263\nदेशाचे नाव वा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे ���ोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक: +263\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 02629 1992629 देश कोडसह +263 2629 1992629 बनतो.\nझिंबाब्वे चा क्षेत्र कोड...\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +263 / 00263 / 011263 / +२६३ / ००२६३ / ०११२६३\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +263 / 00263 / 011263 / +२६३ / ००२६३ / ०११२६३: झिंबाब्वे\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी झिंबाब्वे या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00263.8765.123456 असा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/five-people-die-in-safety-tank-and-in-nallah-56468.html", "date_download": "2020-09-29T01:14:54Z", "digest": "sha1:STMCCENNXFVFQDWETVVQZ73YBWOP52BQ", "length": 17970, "nlines": 192, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "सेप्टीक टँकमध्ये तिघांचा, तर नाल्यात 2 जणांचा मृत्यू", "raw_content": "\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nसेप्टीक टँकमध्ये तिघांचा, तर नाल्यात 2 जणांचा मृत्यू\nसेप्टीक टँकमध्ये तिघांचा, तर नाल्यात 2 जणांचा मृत्यू\nठाणे : नालासोपारा पश्चिम येथे एका इमारतीच्या सेप्टीक टँकमध्ये गुदमरुन 3 मजुरांचा मृत्यू झाला. तसेच अन्य एका ठिकाणी नालासोपारा पूर्व-पश्चिम नाल्यात 2 जणांचे मृतदेह सापडले आहेत. नालासोपाऱ्यात एकाच दिवशी 12 तासात एकूण 5 जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास नालासोपारा आणि तुलिंज पोलीस करत आहेत. …\nविजय गायकवाड, टीव्ही 9 मराठी, ठाणे\nठाणे : नालासोपारा पश्चिम येथे एका इमारतीच्या सेप्टीक टँकमध्ये गुदमरुन 3 मजुरांचा मृत्यू झाला. तसेच अन्य एका ठिकाणी नालासोपारा पूर्व-पश्चिम नाल्यात 2 जणांचे मृतदेह सापडले आहेत. नालासोपाऱ्यात एकाच दिवशी 12 तासात एकूण 5 जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास नालासोपारा आणि तुलिंज पोलीस करत आहेत.\nनालासोपारा पश्चिममधील कारशेड समोर विनय कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्समध्ये आनंद व्ह्यूव या इमारतीच्या सेप्टीक टँक सफाईसाठी रात्री 6 मजूर काम करत होते. त्यातील एक मजूर सेप्टीक टँकमध्ये उतरल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो टाकीतच बेशुध्द पडला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी 2 मजूर गेले. मात्र, टँकमध्ये विषारी गॅसचे प्रमाण एवढे होते की या तिन्ही मजुरांचा गुदमरुन मृत्यू झाला. सुनील चावरिया (30), प्रदीप सरवटे (25), बिका बुंबक (25) अशी मृत मजूरांची नावे आहेत.\nआनंद व्ह्यू सोसायटीत चेंबर सफाईसाठी 6 मजुरांना बोलावण्यात आले होते. मजुरांनी रात्री जेवण केले. त्यानंतर त्यांच्यापैकी एक मजूर रात्री 12.30 च्या सुमारास सेप्टीक टँकमध्ये उतरला. टँकमध्ये त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याचवेळी तो आतमध्ये बेशुद्ध पडला. त्याला वाचवायला इतर 2 मजूर गेले, मात्र या तिन्ही मजुरांचा गुदमरुन मृत्यू झाला. पोलिसांनी रात्री उशिरा अग्निशमन दलाच्या मदतीने तिघांचे मृतदेह बाहेर काढले. या प्रकरणी इमारतीच्या सुपरवायझरलाही ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी इमारतीच्या बांधकाम व्यावसायिकांसह 8 जणांवर गुन्हा दाखल केला. यात मजूरांच्या इतर साथीदारांवरही हलगर्जीपणा केल्याचे सांगत गुन्हा दाखल केला आहे.\nदुसरीकडे नालासोपारा पूर्व आणि पश्चिमच्या नाल्यात दुपारच्या सुमारास 2 मृतदेह आढळून आले आहेत. एक मृतदेह नालासोपारा पश्चिमकडील शुरपार्क मैदानाच्या बाजुच्या नाल्यात आढळला. त्याचा मृतदेह पूर्णपणे फुगला होता. दूसरा मृतदेह नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन जवळच्या नाल्यात आढळला. त्या मृतदेहाच्या पॉकेटमधून आधार कार्ड आणि वोटिंग कार्ड सापडले. त्यावर अविनाश मनोहर द��धाने असे नाव आहे. पत्त्यावरुन तो व्यक्ती मुंबईचा रहिवासी असल्याचे समजते. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने दोन्ही मृतदेह नाल्यातून बाहेर काढले आहेत. तसेच शवविच्छेदनासाठी पाठवले. दोघांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरु आहे.\nराज्यात कोव्हिडबाबत 2 लाख 70 हजार गुन्हे, तर 28 कोटी…\nकोरोनाचा फटका, ‘बालिका वधू’चा दिग्दर्शक विकतोय भाजीपाला\nराज्यातील सर्व पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये, मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कडक…\nकिरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात, मुंबईच्या महापौरांविरोधात ठिय्या आंदोलनामुळे कारवाई\nफडणवीसांना भेटणं अपराध आहे का\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nसेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात…\nचेन्नईहून चार्टड विमानाने हात मुंबईत, 16 तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, मोनिका…\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून…\n\"तुमच्या निर्णयांमुळे शेतकऱ्याच्या गळ्यातील सुती उपरण्याची जागा सुती दोरी घेतेय\",…\nमुख्यमंत्री आणि शिवसेना आमदारांची समोरासमोर बैठक, नेमकं काय ठरलं\nपंढरपुरात वासुदेव नारायण यांचं कोरोनामुळे निधन\nराज्यात कोव्हिडबाबत 2 लाख 70 हजार गुन्हे, तर 28 कोटी…\nतुम्ही माझे कॅमेरे, जबाबदारी तुमच्यावर, मुख्यमंत्र्यांचा रेस्टोरंट मालकांशी संवाद\nशिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं, आठवलेंचं आमंत्रण\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन…\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकां���ा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://amnapur.epanchayat.in/?page_id=101", "date_download": "2020-09-29T01:43:33Z", "digest": "sha1:A4DMTR22KAJISQNR75DQ5FOUVZGX2UXQ", "length": 10690, "nlines": 41, "source_domain": "amnapur.epanchayat.in", "title": "माझे गाव | आमणापूर ग्राम पंचायत", "raw_content": "\nप्रिती संगमाने न्हावून निघालेली कृष्णामाई दक्षिणेस संथ वाहते कृष्णामाई …… आनंदाचंउधानयेवूनकाठावरतीराहिलेलंसुख्सम्रुद्धिच्यावैभवावरजनताआरुडझालेलीआहे. कृष्णेच्या पाण्याने रक्तवाहिन्या शिवारात गेलेने गावचा जवळपास संपूर्ण शिवार हिरवागार झालेला आहे. पक्षाचा किलबिलाट वानरांचा हैदोस, बाभूळ बन मावळतीच्या दिशेला विराजमान आहे. पूर्वी तेथे वनराई होती उगवतीच्या दिशेला आमणापूर रेल्वे स्टेशन वाहणारा मंजूळ ‘काळा ओढा’ ओढयाखाली ध्यानस्त बसलेले हिंदू–मुस्लिमांचे आराध्य दैवत बंदे–गेसू राज.\nकृष्णा नदीकाठचे एक अध्यात्मिक वैशिष्टे म्हणजे कहाडचा प्रितीसंगम बहे येथील श्री. रामाच मंदिर आमणापूर येथील श्री. समर्थ अंबाजी (बुवा) महाराज बाबाजी महाराज मठ श्री.ओम औदुंबर येथील दत्तमंदिर आर्दानी पावन झालेले कृष्णाकाठ आध्यात्मिक वारसा मोठया अभिमानाने सांगत आहे.\nगावात माळी वाडयात श्रीरामच मंदिर, बाबाजी बुवा मठ, नागोला देवालय, श्री. गुरु गंगूकाका शिरवळकर वारकरी संप्रदाय हरिमंदीर, अंबाजी बुवा मठ–जोगा–जोगी मंदिर, नुकतीच राज्य शासनाने बांधकाम पूर्ण अवस्थेतील संरक्षक भिंत श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर संप्रदाय हरीमंदिर महादेव मंदिर, श्री. लक्ष्मी मंदिर अंबामाता मंदिर समोर दत���तमंदिर गावाच्या मध्यभागी ग्रामदैवत हनुमान मंदिर, गणेश मंदिर, पुरातन काळातील दोन डिकमली ज्या गावात अंधकारातील जनतेला ‘तमसो मा ज्योर्तिगमय’ धरतीवर प्रकाशासाठी उपयुक्त रचना होती उत्तरेस ज्योतिबा मंदिर, मुस्लिम समाजाची मस्जिद वेताळया मंदिराचा का, आग्नेय दिशेस मुस्लिम समाजाची मस्जिद, कृष्णानदी काठी लगत मागासवर्गीय वस्तीत लक्ष्मीमंदिर, ज्योतिबा मंदिर, बंदे गेसूदराज, हनुमान मंदिर अनुगडेवाडी, श्री. समर्थ व देवीच्या मंदिर बोरजाईनगर येथील बोरजाईदेवी मंदिर. आदी मंदिरे धार्मिक श्रध्देची भावनेची मंदिरे उभारली बहुजनाच्या उन्नतीचे मूळ याच मातीत फुलले.\nकर्मधर्म संयोगाने कृष्णेच्या काठावर वसलेले अंबापूर गाव निसर्गरम्य व थंडगार उत्साही व मनाला प्रसन्न करणारे वातावरण लाभलेली भू–माता कृष्णेच्या निळया डोहात दिसणारे रुन अवर्णनीय आहे. कृष्णेच्या काठावरुन जाणाया पाऊलवाटा गावाच्या जनू रक्तवाहिन्या असलेचा भास पैलतीरावरुन झाल्याशिवाय राहत नाही इसवी सन 14 व्या शतकापासून गावाचा इतिहास बखरीमध्ये आढळतो इतिहासकालीन पुरावे आढळतात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा मिरजेचा किल्ला जिंकण्यासाठी, आदीलशाही, निजामशाहीशी संघर्ष करताना कृष्णा घाटावर पदस्पर्शाने पावन झालेले अंबापूर रामायन काळातील दंडकारण्य भूमिचा उल्लेखही दिसून येतो.\nतिर्थक्षेत्र औदुंबर च्या धर्तीवर अंबापूर गावाचा आध्यात्मिक वारसा आहे. श्री. समर्थ अंबाजी बुवा महाराज या हिमालयातील थोर तपस्वी साधुने जप ध्यान तप साधनेसाठी अंबापूरची निवड केलेली आहे. त्यावरुनच या भूमिचे असणारे महत्व समजून येते आपल्या पत्नीसह जिवंत समाधी रथसप्तमी माघ शुध्द सप्तमी 1697 रोजी घेतलेली उदाहरण दुर्मिहच मानावे लागेल. सदरचा अंबानी बुवा मठ गावाचे आराध्य दैवत व श्रध्दास्थान आहे. पुरातन बांधलेल्या कृष्णा घाटाला आध्यात्मिक मोठी आख्यायिका आहे. कृष्णा नदीच्या मध्यभागापर्यंत गुहासदृश्य बोगदा आहे. वास्तुशास्त्राचा गाभा असणारी पुरातन दगडी भिंत अभेद रुपाने कृष्णेच्या महापुराचा सामना करीत आहे.\nपुर्वीपासून सदर कृष्णाघाटावर कृष्णामाई उत्सव भरत होता व तशी बांधकाम योजना नदीच्या पात्रात दिसून येते. मठाच्या समोर शंकराच्या पुरातन अनेक पिंडी आहेत. श्री. बाबुराव ईश्वरा टोणपे व जगन्नाथ चिंचकर गुरुजी यांनी अंबाजी महाराजाचे मठाच्या मंदिराचे नविन बांधकाम मोठया कष्टाने अडचणींवर मात करुन बांधलेले आहे. श्री. समर्थ अंबाजी महाराजाचे समाधीबाबतची आख्यायिका आजही कै. गणेश श्रीपती कुलकर्णी यांनी चारित्र वर्णन केलेले आहे.\nआमणापूर झाले अमन हा उर्दू शब्द असून त्याचा अर्थ समृध्दी शांतता व विकास असा त्रिवेणी संगम घेवून आमणापूर नांव उदयास आले. असा आमणापूरचा आध्यात्मिक व ऐतीहासिक वारसा जपणार गाव आहे. परंपरांगत रुढी आध्यात्मिक साथ व शैक्षणिक विचार याचा सुरेख त्रिवेणी संगम झालेला दिसतो. 18 बलुत अठरा पगड समाज आजही आपआपली कामे परंपरा मोठया कष्टाने जपताना दिसतो. जणू ते आपल कर्तव्य समजून काम करतात.\n© 2020 आमणापूर ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/coronavirus-loan-installments-should-not-be-recovered-three-months-wake-corona-virus/", "date_download": "2020-09-29T02:04:51Z", "digest": "sha1:4XTJBPAVSQQFWYU7MJEADHVIFYERGADZ", "length": 30248, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Coronavirus: कर्जाचा हप्ता चुकविणे पडू शकेल महागात - Marathi News | Coronavirus: Loan installments should not be recovered for three months in the wake of the Corona virus | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २६ सप्टेंबर २०२०\n‘त्या’ ग्रुपची दीपिकाच होती अ‍ॅडमिन\nवेश्याव्यवसाय करणे गुन्हा नाही\nबॅकलॉगच्या परीक्षांचा पहिला दिवस गोंधळाचा\nतळमजल्यावरील अन्य बांधकाम का तोडले\nपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना ‘कोविड क्रुसेडर्र्स २०२०’ पुरस्कार\n 'त्या' ड्रग्स चॅटिंग ग्रुपची अ‍ॅडमिन होती दीपिका पादुकोण, ज्यात लिहिलं होतं माल है क्या\nअर्धांगवायूच्या झटक्यामुळे या अभिनेत्रीला ओळखणं झालं कठीण, नवऱ्याने मागितली आर्थिक मदत\nश्रद्धा कपूरच्या नावे कारमध्ये सप्लाय व्हायचे ड्रग्ज, करमजीतने साराबद्दलही केला मोठा खुलासा\nएसपी बालासुब्रमण्यम यांना आयुष्यभर वाटत होती या गोष्टीची खंंत, मुलांबाबत केले होते वक्तव्य\nin Pics: एक्स्ट्रा पॉकेटमनीसाठी चित्रपटांत आली होती रकुलप्रीत सिंह, ट्रेनिंग जिममधून करते बम्पर कमाई\nबिहारमध्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News\nबॉलीवूड अभिनेत्रींची चौकशी करणारा मराठी अधिकारी कोण \nनवीन कामगार कायदा नोकऱ्या घालवणार \nराजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेतृत्व की लुटारु, दलालांचे\nकोरोनापश्चात जगाशी जुळवून घेताना...\nचांगल्या आरोग्यासाठी ऋतुंनुसार कसा आहार घ्यायचा जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला\nडेंग्यू झाल्यानंतर तयार झालेल्या एंटीबॉडी कोरोनाचा सामना करणार; संशोधनानंतर तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus : समोर आली कोरोनाची नवीन ३ लक्षणं; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो संसर्गाचा धोका\nलडाखमध्ये मध्यरात्री 2.14 वाजता 3.7 रिश्टर स्केलचा भूकंप\nयुक्रेनमध्ये लष्कराचे विमान कोसळले; 22 शिकाऊ सैनिक ठार\nउल्हासनगर : शहर पूर्वेतील व्हीटीसी रोड शेजारील बाबा प्राईमला लागून असलेल्या फर्निचर कंपनीला भीषण आग. दलाच्या जवानांचा आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न.\nठाणे जिल्ह्यात एका हजार 671 रुग्णांसह 32 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.\nदीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न\nदहशतवाद पोसणाऱ्या देशानं आम्हाला मानवाधिकारांचे धडे देऊ नयेत; संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत भारतानं पाकिस्तानला सुनावलं\nCSK vs DC Latest News : महेंद्रसिंग धोनीचा अफलातून झेल; दिल्लीच्या कर्णधाराला पाठवलं माघारी, Video\nमुंबईत आज दिवसभरात १ हजार ८७६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांची संख्या १ लाख ९४ हजार १७७ वर\nCSK vs DC Latest News : क्रिज बाहेर जाण्याआधी यष्टिंमागे कोण आहे हे लक्षात ठेवा; MS Dhoniची सुपर स्टम्पिंग\nIPL 2020 : मला धमकावलं गेलं, तेव्हा अनुष्का गप्प बसलीस, पण आता...; कंगना राणौतनं झापलं\nराज्यात आतापर्यंत १३ लाख ७५७ जणांना कोरोनाची लागण; सध्या २ लाख ७२ हजार ७७५ जणांवर उपचार सुरू; ९ लाख ९२ हजार ८०६ जणांना डिस्चार्ज\nराज्यात आज १७ हजार ७९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाखांच्या पुढे\nधारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या\nरेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस/ पनवेल ते गोरखपूर दरम्यान विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - विद्याविहार अप व डाऊन धीम्या मार्गावर रविवारी २७/९/२०२०ला सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० पर्यंत मेगाब्लॉक\nलडाखमध्ये मध्यरात्री 2.14 वाजता 3.7 रिश्टर स्केलचा भूकंप\nयुक्रेनमध्ये लष्कराचे विमान कोसळले; 22 शिकाऊ सैनिक ठार\nउल्हासनगर : शहर पूर्वेतील व्हीटीसी रोड शेजारील बाबा प्राईमला लागून असलेल्या फर्निचर कंपनीला भीषण आग. दलाच्या जवानांचा आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न.\nठाणे जिल्ह्यात एका हजार 671 रुग्णांसह 32 जणांच्या मृत्यूची नोंद ��रण्यात आली.\nदीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न\nदहशतवाद पोसणाऱ्या देशानं आम्हाला मानवाधिकारांचे धडे देऊ नयेत; संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत भारतानं पाकिस्तानला सुनावलं\nCSK vs DC Latest News : महेंद्रसिंग धोनीचा अफलातून झेल; दिल्लीच्या कर्णधाराला पाठवलं माघारी, Video\nमुंबईत आज दिवसभरात १ हजार ८७६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांची संख्या १ लाख ९४ हजार १७७ वर\nCSK vs DC Latest News : क्रिज बाहेर जाण्याआधी यष्टिंमागे कोण आहे हे लक्षात ठेवा; MS Dhoniची सुपर स्टम्पिंग\nIPL 2020 : मला धमकावलं गेलं, तेव्हा अनुष्का गप्प बसलीस, पण आता...; कंगना राणौतनं झापलं\nराज्यात आतापर्यंत १३ लाख ७५७ जणांना कोरोनाची लागण; सध्या २ लाख ७२ हजार ७७५ जणांवर उपचार सुरू; ९ लाख ९२ हजार ८०६ जणांना डिस्चार्ज\nराज्यात आज १७ हजार ७९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाखांच्या पुढे\nधारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या\nरेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस/ पनवेल ते गोरखपूर दरम्यान विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - विद्याविहार अप व डाऊन धीम्या मार्गावर रविवारी २७/९/२०२०ला सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० पर्यंत मेगाब्लॉक\nAll post in लाइव न्यूज़\nCoronavirus: कर्जाचा हप्ता चुकविणे पडू शकेल महागात\nकर्ज हप्त्यांच्या स्थगितीचा लाभ ग्राहकांना कसा द्यायचा, यावर बहुतांश बँका अजून काम करीत आहेत.\nCoronavirus: कर्जाचा हप्ता चुकविणे पडू शकेल महागात\nमुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तीन महिने कर्जाचे हप्ते वसूल करू नयेत, अशा सूचना रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांना दिल्या असल्या तरी क्रेडिट कार्डावरील कर्जे आणि वैयक्तिक कर्जे (पर्सनल लोन) यांचे हप्ते लांबणीवर टाकणे ग्राहकांना महागात पडणार आहे. कारण या कर्जांचा हप्ता थकल्यास चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारले जाते.\nकर्ज हप्त्यांच्या स्थगितीचा लाभ ग्राहकांना कसा द्यायचा, यावर बहुतांश बँका अजून काम करीत आहेत. तथापि, या क्षेत्रातील जाणकारांनी हप्ते न थकविण्याचा सल्ला दिला आहे. आरबीएल बँकेने सांगितले की, हप्त्यांना देण्यात आलेली स्थगिती सर्व प्रकारच्या कार्डावरील थकीत रकमेलाही लागू आहे; पण या कर्जाचा भरणा थकल्यास मुद्दलप्रमा���ेच थकीत व्याजावरही वेगळे व्याज लागेल. त्यामुळे ग्राहकांनी भरणा लांबणीवर टाकण्यापेक्षा शक्यतो भरणा करण्याचा प्रयत्न करावा आणि चक्रवाढ व्याज टाळावे.\nसूत्रांनी सांगितले की, गृहकर्जासारख्या सरळ व्याजावरील कर्जाचे हप्ते थकल्यास फारसे बिघडण्यासारखे नाही. या कर्जांचे व्याजदरही तसेच कमीच असतात. क्रेडिट कार्ड आणि असुरक्षित वैयक्तिक कर्जांचे तसे नाही. यातील अनेक कर्जांचा वार्षिक व्याजदर ४० टक्क्यांपर्यंत आहे.\nक्रेडिट कार्ड बिल व्यवस्थापन संस्था ‘क्रेड’ने एका ग्राहकाला दिलेल्या हिशेबानुसार, एक लाखाची थकबाकी असलेल्या ग्राहकाने मे अखेरपर्यंत भरणा न केल्यास जूनमध्ये त्याला १,१५,००० रुपये भरावे लागतील. यात एक लाख रुपये मुद्दल आणि १५ हजार रुपयांचे व्याज असेल.\nजाणकारांनी सांगितले की, केंद्रीय बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हप्ते लांबणीवर टाकण्याच्या सवलतीत फक्त मुद्दल रकमेचा समावेश आहे. व्याजाचा समावेश त्यात नाही. त्यामुळे थकीत व्याजावर पुन्हा व्याज लावण्याचा बँकांसमोरील पर्याय खुलाच आहे. हप्ते सवलत संपल्यानंतर ग्राहकांवर मोठे ओझे येऊ शकते.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nCoronavirus in Maharashtracorona virusbankReserve Bank of Indiaमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याबँकभारतीय रिझर्व्ह बँक\nनिर्यात सुरू करू द्या, अन्यथा चीन बाजार बळकावेल; अडचणीतील निर्यातदारांची सरकारला विनंती\nअखिल विश्वाला कोरोनाने दिलेला धडा\nकोरोना : लवचिक पुरवठा साखळीची गरज\nCoronavirus: तणावातून मुक्ती हवीच\nसरकार आणि पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; केंद्र-राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव\nकोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करा; काँग्रेसची मागणी\nवेश्याव्यवसाय करणे गुन्हा नाही\nबॅकलॉगच्या परीक्षांचा पहिला दिवस गोंधळाचा\nतळमजल्यावरील अन्य बांधकाम का तोडले\nपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना ‘कोविड क्रुसेडर्र्स २०२०’ पुरस्कार\nकोरोना काळात वाढला मुंबईचा टोल\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाही; अनलॉक कधी होणार\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nबिहारम���्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News\nबॉलीवूड अभिनेत्रींची चौकशी करणारा मराठी अधिकारी कोण \nनवीन कामगार कायदा नोकऱ्या घालवणार \nराजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेतृत्व की लुटारु, दलालांचे\nपुण्याच्या अंबिलओढ्याच्या पुराला एक वर्ष पूर्ण | Pune Flood | Pune News\nपुण्यात गणेशोत्सवात कार्यकर्ते ग्रुपने बसल्याने कोरोना रुग्ण वाढले |Ajit Pawar On Corona | Pune News\nराज्यात कृषी विधेयक लागू होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्रांची बैठक | Ajit Pawar | Pune News\nकपलचा होईल खपल चॅलेंज | कपल चॅलेंज स्वीकारणाऱ्यांना पुणे पोलिसांच्या सूचना | CoupleChallenge News\nअस्थमा रूग्णांना कोरोना झाल्यास 'ही' घ्या काळजी | Asthma and COVID-19 | Lokmat Oxygen\nरश्मी देसाई स्टायलिश फोटोशूटमुळे आली चर्चेत, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव\n... अन् तुम्ही परीक्षेत नापास होता, सुनिल गावस्कर-अनुष्का वादात पुत्र रोहनची एंट्री\n कपल्स चॅलेन्जसाठी केला असा 'देशी' जुगाड; पाहा एकापेक्षा एक व्हायरल मीम्स\nin Pics: एक्स्ट्रा पॉकेटमनीसाठी चित्रपटांत आली होती रकुलप्रीत सिंह, ट्रेनिंग जिममधून करते बम्पर कमाई\nIPL 2020 : शब्दाला शब्द वाढतोय; अनुष्का शर्माच्या टीकेवर सुनील गावस्कर यांचं मोजक्या शब्दात उत्तर\nदसऱ्याआधी मोदी सरकार करणार सर्वात मोठी घोषणा; जोरदार तयारी सुरू\nमौनी रॉय ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय खूप स्टनिंग, पहा तिचे हे ग्लॅमरस फोटो\nजुना फोन बदलून खरेदी करा नवीन आयफोन, २३००० रुपयांपर्यंत मिळेल डिस्काउंट\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच नव्हे, तर यापूर्वीही MS Dhoni च्या निर्णयाचा संघाला बसलाय फटका\nNCB च्या प्रश्नांचा दीपिका एकटीच करेल सामना, रणवीर सोबत जाण्याची होती चर्चा; पण....\nवेश्याव्यवसाय करणे गुन्हा नाही\nबॅकलॉगच्या परीक्षांचा पहिला दिवस गोंधळाचा\nतळमजल्यावरील अन्य बांधकाम का तोडले\nपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना ‘कोविड क्रुसेडर्र्स २०२०’ पुरस्कार\nकोरोना काळात वाढला मुंबईचा टोल\nसीएसएमटी खासगी हातांमध्ये सोपवण्याची तयारी सुरू; अदानी, टाटा शर्यतीत\nचिनी सैनिक आमच्या पोस्टवर आले तर गोळी चालवायला मागे-पुढे पाहणार नाही, भारताचा इशारा\nदीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न\nSushant Singh Rajput Case: \"सुशांत प्रकरणाचा तपास भरकटतोय; दररोज केवळ सेलिब्रिटींची फॅशन परेड सुरू\"\nशेतकरी विधेयकांवरुन 'बादल' गरजले, आमच��या एका अणुबॉम्बने मोदी हादरले\nअसंच, आज अन्ना हजारेंची आठवण येतेय, ऑलिंपिक विजेत्या खेळाडूची खंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/do-not-miss-this-success-symbolic/articleshow/69329548.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-29T01:24:58Z", "digest": "sha1:KC2ZOVCJ6CDF45C32WEW3DUSNNRPVF32", "length": 29079, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Ravivar MATA News : हे यश प्रतीकात्मक न ठरो - do not miss this success symbolic\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nहे यश प्रतीकात्मक न ठरो\n'जैश ए महंमद'चा म्होरक्या मसूद अजहरला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर केले आणि भारताला एक मोठे राजनैतिक ...\n'जैश ए महंमद'चा म्होरक्या मसूद अजहरला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर केले आणि भारताला एक मोठे राजनैतिक यश मिळाले आहे. चीनकडून अनेक वर्षांपासून या मुद्द्यावर नकाराधिकाराचा वापर करण्यात येत होता. आता या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते, हे पाहणे महत्त्वाचे असून, त्यासाठी पाकिस्तानवरील दबाव कायम ठेवण्याचे आव्हान भारतासमोर आहे.\nसंयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने एक मे रोजी 'जैश-ए-महंमद'चा म्होरक्या मसूद अजहरला अखेर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर केले आणि भारताच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश आले. नकाराधिकाराचा वापर करून, चीनने जवळपास दहा वर्षे भारतासह अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन यांच्या प्रयत्नांना खोडा घातला होता. सुरक्षा परिषदेचा हा निर्णय म्हणजे भारतासाठी निश्चितच एक मोठे राजनैतिक यश असून, अन्य देशांच्या मदतीने आर्थिक बाजूने पाकिस्तानची कोंडी करणे आणि चीनला आंतरराष्ट्रीय पटलावर एकटे पडण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळेच भारताला या यशापर्यंत जाता आले आहे. मात्र, अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर करण्यापुरते हे यश प्रतीकात्मक राहता कामा नये; अन्यथा 'जमात उद दावा'चा म्होरक्या हाफिज सईदसारखा मसूद अजहरही संघटनेचे नाव बदलत पाकिस्तानच्या कोणत्या तरी रस्त्यावर मोकाट फिरताना दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nकंदहार विमान अपहरण प्रकर���ामध्ये सोडण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये मसूद अजहर हा प्रमुख दहशतवादी होता आणि त्यानंतर त्याने लगेचच 'जैश-ए-महंमद'ची स्थापना केली. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये बहावलपूर आणि परिसरामध्ये मदरसे आणि अन्य संस्थांच्या माध्यमातून त्याने जाळे उभे करून अनेक तरुणांना फितवले. भारतीय संसदेवर २००१मध्ये झालेला हल्ला, जम्मू-काश्मीरच्या विधानसभेवरील हल्ला, पठाणकोटच्या हवाई तळावरील हल्ला येथपासून १४ फेब्रुवारी रोजी झालेला पुलवामाचा हल्ला या सर्व कारवायांमागे 'जैश-ए-महंमद' आणि मसूद अजहरच होता. विशेषतः मुंबईवरील हल्ल्यानंतर 'लष्करे तैयबा'ला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कर, 'आयएसआय'ला मर्यादा येत होत्या. त्यामुळे त्यांनी 'जैश-ए-महंमद'चा भारताविरोधात वापर केला. काही वर्षांपासून 'जैश-ए-महंमद'ने काश्मीर खोऱ्यामध्ये जाळे जास्त शक्तीने विणण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे, 'जैश-ए-महंमद' आणि मसूद अजहर हा भारतासाठी डोकेदुखी ठरत होता. पाकिस्तानला उघडे पाडतानाच, अजहरच्या कारवायांना चाप लावण्यासाठी भारताने सुरक्षा परिषदेमध्ये अनेक वेळा प्रयत्न केले. त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर करण्यासाठी २००९, २०१६, २०१७ आणि पुलवामा हल्ल्यानंतर म्हणजे मार्च २०१९मध्ये चार वेळा प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र, प्रत्येक वेळी चीनकडून तांत्रिक मुद्द्याचा आधार घेऊन, नकाराधिकार वापरण्यात आला. त्याच्याविरोधात पुरावे नसल्याची री चीनकडून ओढण्यात येत होती. चीन आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सातत्याने वाढलेले संबंध आणि दक्षिण आशियामध्ये पाकिस्तानचा एखाद्या अस्त्रासारखा वापर करण्याचे चीनचे धोरण यांचाच एक भाग म्हणून चीनच्या या नकाराधिकाराकडे पाहता येऊ शकते. मात्र, पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवाद्यांचा होणारा वापर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून येणारा दबाव यांमुळे चीनला अखेर त्यांच्या भूमिकेमध्ये बदल करावा लागला. विशेषतः या वेळी आलेला प्रस्ताव अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन या तीन देशांनी आणला होता आणि हा प्रस्ताव भारतासाठी महत्त्वाचा होता. एखाद्या दहशतवाद्याला सातत्याने पाठीशी घातल्यामुळे चीनच्या प्रतिमेला तडा जात होता आणि पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवादी कारवाया होत असल्यामुळे प्रत्येक वेळी चीनचा मुखभंगही हो�� होता. त्यामुळे, या प्रस्तावावर नकाराधिकार कायम ठेवणे म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला एकटे पाडून घेण्यासारखे आहे, या गोष्टीचा दबाव चीनवर होता. त्यातूनच चीनने हा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.\nमात्र, या निर्णयाकडे पाहताना केवळ भारत-चीन किंवा चीन-पाकिस्तान संबंध यांपुरतेच पाहता येणार नाही. दक्षिण आशियातील संबंधांची समीकरणे आता गुंतागुंतीच्या नव्या अंकामध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे, येथील समीकरणांवर भारत-पाकिस्तान हाच एकमेव कंगोरा यापुढे राहणार नाही. भारत-पाकिस्तान संबंधांबरोबरच पाकिस्तान-चीन यांच्यातील संबंध व त्यातील आर्थिक बाजू, भारत-चीन संबंध, भारत-अमेरिका हे नव्याने उदयाला येणार संबंध, शीतयुद्ध व व्यापाराच्या पार्श्वभूमीवरील चीन-अमेरिका संबंध, पूर्वापार सामरिक भागीदार असणारे व आता टोकाच्या तणावाच्या दिशेने जाणारे अमेरिका-पाकिस्तान संबंध असे अनेक आयाम येथे दिसत आहेत. भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने सीमाप्रश्न काही काळ बाजूला ठेवण्याचे दोन्ही देशांचे धोरण आहे. वुहान परिषदेनंतर या संबंधांमध्ये आणखी दृढता येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर, चीनसाठी भारताबरोबरील संबंध निश्चितच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच, आतापर्यंत व्यापारामध्ये चर्चेलाही नसणाऱ्या आणि भारतासाठी पोषक असणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान, औषधे चीनने काही प्रमाणात प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. आता दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये मसूद अजहर हा मोठा अडथळा ठरत होता. त्यातच, 'जैश-ए-महंमद'कडून चीनच्या पाकिस्तानातील 'चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर'सह (सीपेक) अन्य आर्थिक हितसंबंधांनाही अडसर येत होता. भारताबरोबरील संबंध आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकटे पडण्याची निर्माण झालेली परिस्थिती यांमुळे चीनने भूमिका बदलली असल्याचे सांगण्यात येत आहे. 'बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह'मधील 'सीपेक' पाकव्याप्त काश्मीरमधून गेला असून, त्याला भारताचा कडवा विरोध आहे. त्यावर भारताने काही काळ मौन बाळगले असून, त्यावरूनही चीनने अझरवर निर्बंध लादण्याला सहमती दिली असू शकते.\nदहशतवाद्यांना कायम मोकळे रान देऊन, त्यांचा वापर आंतरराष्ट्रीय स्तरावर उपद्रवमूल्याच्या रूपाने करण्याचे पाकिस्तानचे आतापर्यंतचे धोरण आहे. त्याचे सर्वाधिक नुकसान भारताचे झाले आहे. त्यामुळेच, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी काही महिन्यांपासून त्यांच्याविरोधात आर्थिक आघाडी उघडली होती. यामध्ये ३६ देश सदस्य असणाऱ्या 'फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स'च्या (एफएटीएफ) माध्यमातून दबाव वाढविण्यात आला होता. अवैध आर्थिक व्यवहार आणि दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी १९८९मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेमध्ये अमेरिका, युरोपीय देशांसह जगातील प्रमुख देशांचा समावेश आहे. या संघटनेने गेल्या वर्षी पाकिस्तानला 'ग्रे लिस्ट'मध्ये टाकले असून, दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी पाकिस्तानने काहीच केले नाही, असा या संघटनेचा ठपका आहे. या संघटनेची पुढील महिन्यात वॉशिंग्टनमध्ये बैठक होत असून, त्यामध्ये पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याविषयी चर्चा होऊ शकते. सध्या पाकिस्तान आर्थिक दृष्टीने दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मदत करण्यासाठी कडक अटी समोर केल्या आहेत. यातच 'एफएटीएफ'नेही काळ्या यादीत समावेश केला, तर पाकिस्तानला दर वर्षी मिळणारे जवळपास १० अब्ज डॉलर बंद होतील आणि पाकिस्तानची दिवाळखोरी अटळच होऊ शकते. त्यामुळेच, पाकिस्तानवरही दहशतवाद्यांवरील कारवाई प्रकरणी प्रचंड दबाव आहे. सुरक्षा परिषदेने मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर केल्यानंतर, पाकिस्ताननेही तातडीने आदेश जारी करून अजहरच्या सर्व मालमत्ता गोठविण्याचे व त्याच्या प्रवासावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.\nअजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर करण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली असून, आता त्याचा पुढील टप्पा उरतो, तो म्हणजे अंमलबजावणीचा. या निर्बंधांमुळे मसूद अजहरची सर्व देशांमधील मालमत्ता गोठविण्यात येईल आणि त्याला कोणीही अर्थपुरवठा करू शकणार नाही; त्याला निधी गोळा करण्यामध्ये अडचणी येतील, कोणत्याही देशाला त्याला थारा देता येणार नाही किंवा त्याला प्रवास करणे शक्य होणार नाही. त्याला कोणताही देश किंवा कंपनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शस्त्रपुरवठा करू शकणार नाही. सुरक्षा परिषदेची निर्बंध समिती या अंमलबजावणीवर लक्ष ठेवील आणि दर वर्षी त्याचा अहवाल सुरक्षा परिषदेसमोर सादर करील. या अंमलबजावणीमुळे अजहरच्या हालचालींना लगाम बसेल, त्या���्या संघटनेला अर्थपुरवठा बंद होईल, त्याचे मदरसे व अन्य संस्था बंद होऊ शकतील. मात्र, या सर्व गोष्टी शक्य आहेत, त्या पाकिस्तान सरकारकडून होणाऱ्या कडक अंमलबजावणीनंतरच मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर करण्यात आले. अमेरिकेने त्याच्यावर एक कोटी डॉलरचे बक्षीसही जाहीर केले. मात्र, हाच हाफिज लाहोरच्या रस्त्यांवर मोकाट फिरत आहे. त्याने गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत स्वतःचा राजकीय पक्ष उतरवला होता. निवडणुकीच्या माध्यमातून त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न पाकिस्तानातील यंत्रणा करत असताना, मसूद अजहर हे याच यादीतील दुसरे उदाहरण ठरले, तर भारताला सुरक्षा परिषदेमध्ये मिळालेले यश हे केवळ प्रतीकात्मक ठरेल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nशैक्षणिक धोरण : महत्त्वाचे पाऊल...\nकृषी विधेयकांमुळे शेतकरी आत्मनिर्भर...\nलडाखमध्ये युद्ध, अपेक्षित की असंभव\nप्राध्यापक पदभरतीच्या लुटीविरोधातील आकांत महत्तवाचा लेख\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nपुणेसहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nदेशराहुल गांधी म्हणाले, 'अन्नदात्याच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा स्वतंत्र होईल'\nकोल्हापूरकोल्हापूर आग दुर्घटना: 'त्या' तीन मृत्यूंमागील सत्य उजेडात येणार\nमुंबईआठवलेंचा पवारांना न मागता सल्ला; राष्ट्रवादीने 'असा' केला प्रतिहल्ला\nमुंबईकंगनाच्या बंगल्यावरील कारवाई; हायकोर्टाने नोंदवले 'हे' महत्त्वाचे निरीक्षण\nजळगावपोहणं बेतलं जीवावर; जळगावात तीन लहानग्यांचा बुडून मृत्यू\nपुणेकरोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणून घ्��ा 'ही' खास माहिती\n केंद्र सरकार दोन दिवस आधीच सुरू करणार धान्य खरेदी\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार्गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/matka-king-jignesh-thakkar-case-mastermind-arrested-police-333108", "date_download": "2020-09-29T01:09:14Z", "digest": "sha1:56KWCE6JSYGBZX75IUV25AXMVNOPBX4V", "length": 16348, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "मटका किंग जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत | eSakal", "raw_content": "\nमटका किंग जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत\nजिग्नेश ठक्कर हत्या प्रकरणात 3 ऑगस्टला ठाणे खंडणी विरोधी पथकाने जयपाल दुलगज ऊर्फ जपान या शूटरला अहमदाबाद (गुजरात) येथून अटक केली होती.\nठाणे : कल्याणमधील मटका किंग जिग्नेश ठक्कर याच्या हत्येप्रकरणी ठाणे पोलिसांनी गुजरातमधून मुख्य सूत्रधार धर्मेश ऊर्फ नन्नू शहा याला ताब्यात घेतले आहे. अनेक गुन्हे दाखल असलेला धर्मेश हा कुख्यात डॉन छोटा राजनचा हस्तक आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली असली तरी, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या कारवाईबाबत मौन पाळले आहे.\nहेही वाचा : आतापर्यंत 1520 पोलिसांचा सिडकोच्या घरांना प्रतिसाद\nकल्याण रेल्वेस्थानक परिसरात 31 जुलैच्या रात्री जिग्नेश ठक्करची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. काम आटपून कार्यालयातून घरी जाताना हल्लेखोरांनी जिग्नेशवर पाच गोळ्या झाडल्या होत्या. जिग्नेश याचे ठाणे, कल्याण आणि उल्हासनगर भागात अनेक क्‍लब असून तो क्रिकेटवर लावण्यात येणाऱ्या सट्टा बाजारात बुकी म्हणून देखील काम करीत होता. त्याचा बालपणीचा मित्र धर्मेश ऊर्फ ननू शहा हा त्यास या धंद्यात साथ देत होता. गुंड प्रवृत्तीच्या धर्मेश याचे धंद्यातील पैशावरून जिग्नेशसोबत काही दिवसांपूर्वी वाद झाले अन्‌ येथूनच दोघा मित्रांमध्ये कट्टर दुष्मनीस सुरुवात झाली.\nनक्की वाचा : आदिवासी पाड्यांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पडत नाही खंड; भिवंडीतील दाम्पत्य जोपासताहेत शिकवण्याचा छंद\nधर्मेश याचा मित्र चेतन पटेल व जिग्नेशमध्ये 29 जुलैला वाद झाला व तो हाणामारीपर्यंत पोहोचला. याचवेळी धर्मेशने जिग्नेशचा काटा काढायचे ठरवले. त्यानुसार धर्मेशने जयपाल व इतर दोघा तिघा साथीदारांची मदत घेत 31 जुलैच्या रात्री कल्याण रेल्वे स्थानकाजवळच्या सुयश प्लाझा बिल्डिंग कम्पाऊंडमध्ये जिग्नेशवर पाच गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या केली. ठक्कर हत्या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केला होता.\n महिलांनो, साडी पडेल लाखात भारी\nपोलिसांना तपासात मोठे यश\nजिग्नेश ठक्कर हत्या प्रकरणात 3 ऑगस्टला ठाणे खंडणी विरोधी पथकाने जयपाल दुलगज ऊर्फ जपान या शूटरला अहमदाबाद (गुजरात) येथून अटक केली होती. आता यातील प्रमुख आरोपी धर्मेश शहा याला पोलिसांनी गुजरातमधून ताब्यात घेतले. धर्मेश हा छोटा राजन याचा मुख्य हस्तक असून जिग्नेशच्या हत्येच्या वेळी घटनास्थळी धर्मेश स्वत: होता, त्यानेच ही हत्या घडवून आणल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या 5 झाली असून पोलिसांना या गुन्ह्याच्या तपासात मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.\n(संपादन : वैभव गाटे)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतीन दिवसांत २६६ आरोपींवर दारू, जुगाराचे १९२ गुन्हे नोंद ; एसपी रामास्वामींची धडक मोहिम\nबीड : नवे पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनीही अवैध धंद्यांविरुद्ध जोरदार मोहीम हाती घेतली आहे. मागच्या तीन दिवसांत जिल्हाभरात अवैध दारू विक्री आणि...\nगुन्हेगारीच्या नासुराचे आॅपरेशन करणार- एसपी प्रमोदकुमार शेवाळे\nनांदेड : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाधीत होणार नाही याची काळजी घेतली जाणार असून येणाऱ्या काळात जिल्ह्यातील वाढलेल्या गुन्हेगारीच्या नासुराचे...\n'कोकणात माझे कुटुंब, माझी जबाबदारी' योजना पोहोचली साडेदहा लाख कुटुंबांपर्यंत\nचिपळूण : माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहीमेअंतर्गत शासकीय यंत्रणा कोकणातील 10 लाख 64 हजार 143 कुटूंबापर्यंत पोहचली आहे. हे अभियान कोकणात 25 टक्के...\nअर्धापूर : गुटखा बंदीसाठी पाच वर्षात 166 निवेदनं, प्रशासन मात्र गप्प\nअर्धापूर (जिल्हा नांदेड): तंबाखूजन्य पादार्थाचे सेवनाने शरीरावर घातक परिणाम लक्षात घेवून राज्यशासनाने गुटखा विक्री,साठा,वाहतुक यावर बंदी घातली...\nपोलिस पांडुरंग विटेवर नाही वाटेवर उभा : बहिणींनीकडून पोलिसांच्या कामाला सलाम\nदेवराष्ट्रे (सांगली) : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना आपला जीव धोक्यात घालून नागरिक सुरक्षित रहावे यासाठी पोलिस प्रशासन कोरोना मिशन...\nडॉ. मुणगेकर यांचा टास्क फोर्स मध्ये काम करण्यास नकार; निवड करताना शासकीय संकेत न पाळल्याबद्दल नाराजी\nमुंबई : नवीन शैक्षणिक धोरणाची उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात अंमलबजावणी करण्याबाबत राज्य सरकारने टास्क फोर्स तयार केला आहे. या समितीमध्ये माझी निवड...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-29-april-2019/", "date_download": "2020-09-29T02:09:26Z", "digest": "sha1:WTQTIET6HELU6XTL5UJIOU2QE7RCFQJZ", "length": 8749, "nlines": 140, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Current Affairs 29 April 2019 | Mission MPSC", "raw_content": "\nचीनमधील २०० अमेरिकी कंपन्या येणार भारतात\nअमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध सुरू असताना चीनसाठी एक नकारात्मक वृत्त आहे. अमेरिकेतील जवळपास २०० कंपन्या लोकसभा निवडणुकीनंतर आपले प्रकल्प चीनमधून भारतात स्थलांतरित करणार आहेत.\nअमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध दृढ करू पाहणाऱ्या यूएस- इंडिया स्ट्रॅटेजिक अ‍ॅण्ड पार्टनरशिप फोरमने ही माहिती दिली आहे.\nया स्वयंसेवी समूहाने म्हटले आहे की, चीनऐवजी अन्य पर्याय शोधू पाहणाऱ्या या कंपन्यांसाठी भारत एक शानदार पर्याय आहे. या समूहाचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी सांगितले की, अनेक कंपन्या आमच्याशी चर्चा करीत आहेत आणि विचारत आहेत की, भारतात गुंतवणूक करून कशाप्रकारे चीनला पर्याय शोधला जाऊ शकतो. निवडणुकानंतर भारतात स्थापन होणाऱ्या नव्या सरकारला हा समूह सुधारणांबाबतचा सल्ला देणार आहे. मुकेश अघी सांगितले की, भारत- अमेरिका यांच्यातील मुक्त व्यापाराचे आम्ही समर्थन करतो.\nसुनील कुमार, गुरप्रीतची रौप्यकमाई\nआशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ग्रीको-रोमन प्रकारातील ७७ किलो वजनी गटात भारताच्या गुरप्रीत सिंगने आणि ८७ किलो वजनी गटात सुनील कुमारने रौप्यपदक पटकावले.\nस्पर्धेच्या अंतिम फेरीत गुरप्रीतसमोर कोरियाच्या ह्य़ेऑनवू किमचे आव्हान समोर होते. या लढतीत किमने ८-० असे वर्चस्व राखल्यामुळे गुरप्रीत सिंगला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.\nभारताच्या सुनील कुमारने ८७ किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली. परंतु सुनीलला इराणच्या हुसेन अहमद नुरीशी झुंज देताना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सुनीललादेखील रौप्यवर समाधान मानवे लागले\nहरप्रीतला रौप्य आणि ग्यानेंद्रला कांस्य\nआशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या शानदार अभियानाची भारतीय मल्लांनी एकूण १६ पदकांची लयलूट करीत सांगता केली. रविवारी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी ग्रीको-रोमन मल्लांनी एक रौप्य आणि एक कांस्य पदकाची कमाई केली.\n८२ किलो वजनी गटात हरप्रीत सिंगने रौप्यपदक मिळवले, तर ६० किलोमध्ये ग्यानेंद्रने कांस्य पदक प्राप्त केले. भारताच्या एकंदर १६ पदकांमध्ये एक सुवर्ण, सहा रौप्य आणि नऊ कांस्यपदकांचा समावेश आहे.\nवीस रुपयांचीही नवी नोट लवकरच चलनात\nदहा रुपयांची नवी नोट सादर केल्यानंतर आता लवकरच वीस रुपयांचीही नवी नोट चलनात येणार आहे. फिकट पिवळ्या रंगातील या नोटेच्या एका बाजूला महात्मा गांधींचे चित्र असून, दुसऱ्या बाजूला अजिंठा-वेरूळ लेण्यांचे चित्र असणार आहे.\nया नोटेवर रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असेल. वीस रुपयांची नवीन नोट सादर झाल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेल्या नोटाही चलनात राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.\nनव्या नोटेवरही स्वच्छ भारत अभियानाचे बोधचिन्ह अंकित करण्यात येणार आहे. या नोटेचा आकार ६३ सेमी रूंद आणि १२९ सेमी लांब असेल. ही नोट सादर झाल्यानंतर कमी मूल्याच्या चिल्लरची सध्या भासणारी टंचाई दूर होण्याची चिन्हे आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/india-vs-bangaldesh-1st-t20-match-bangladesh-won-by-7-wicket-delhi-pollution-mhpg-417185.html", "date_download": "2020-09-29T01:32:44Z", "digest": "sha1:HAQTS2LL7BZSOQOLSJGFGAL2HKQRS7CD", "length": 23829, "nlines": 191, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "India vs Bangladesh : बांगलादेशनं घेतला 10 वर्षांचा बदला, भारतावर 7 विकेटनं विजय india vs bangaldesh 1st t20 match bangladesh won by 7 wicket delhi pollution mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nIndia vs Bangladesh : बांगलादेशनं घेतला 10 वर्षांचा बदला, भारतावर 7 विकेटनं विजय\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विचारले प्रश्न\nIPL 2020 : थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी,\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\nIndia vs Bangladesh : बांगलादेशनं घेतला 10 वर्षांचा बदला, भारतावर 7 विकेटनं विजय\nमुशफिकर रहिमच्या अर्धशतकामुळं तर टीम इंडियाच्या चुकांमळे बांगलादेशनं हा सामना जिंकल���.\nनवी दिल्ली, 03 नोव्हेंबर : भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाची युवा ब्रिगेड सपेशल अयशस्वी ठरली. भारताच्या गोलंदाजांना आणि फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं तब्बल दहा वर्षांनी बांगलादेशनं भारतीय संघावर विजय मिळवला. मुशफिकर रहिमच्या अर्धशतकामुळं बांगलादेशनं 7 विकेटनं हा सामना जिंकला.\nभारतानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच ओव्हरमध्ये दीपक चहरनं लिटन दासला माघारी धाडले. त्यानंतर सौम्य सरकार आणि मोहम्मद नैम यांची जोडी चांगली फलंदाजी करत असताना युजवेंद्र चहलनं मोहम्मद नैमला माघारी पाठवले. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांना कमबॅक करता आला नाही. त्यानंतर मुशफिकर रहिम आणि सौम्य सरकार यांनी अर्धशतकी भागिदारी केली. 17व्या ओव्हरमध्ये खलीली अहमदनं सौम्या सरकारला बाद करत भारताला जिंकण्याची संधी दिली, मात्र पुढच्याच ओव्हरमध्ये कृणाल पांड्येच्या एका चुकीमुळं भारतानं सामना गमावला. चहलच्या 18व्या ओव्हरमध्ये कृणाल पांड्यानं मुशफिकर रहिमचा कॅच सोडला आणि 4 धावा दिल्या. चहलच्या या ओव्हरमध्ये बांगलादेशला 13 धावा मिळाल्या.\nबांगलादेशनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. आधीच दिल्लीतील वायू प्रदूषणामुळं मैदानावरील वातावरण धुकरट झाले होते. यामुळं पहिल्याच ओव्हरमध्ये शिखर धवन रनआऊट होता होता वाचला. त्यानंतर लगेचच कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर युवा ब्रिगेडकडे सर्वांचे लक्ष असताना केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि शिवम दुबे यांना चांगली फलंदाजी करता आली नाही.\nपुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवत टीम इंडियानं युवा खेळाडूंना संघात जागा दिली. मात्र कोणालाही चांगली फलंदाजी करता आली नाही. विराट कोहलीली विश्रांती दिल्यामुळं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला केएल राहुल 15 धावा करत बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यरनं आक्रमक फलंदाजी करण्यात सुरुवात केली. मात्र सातत्य राखण्यास अपयश आल्यानंतर श्रेयस 22 धावा करत बाद झाला. तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा शिवम दुबे फक्त 1 धाव करत बाद झाला.\nपंतला नक्की झालयं काय\nकसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपली जागा गमावलेल्या ऋषभ पंतला टी-20 क्रिकेटमध्ये स्थान कायम राखावे लागणार आहे. मात्र पहिल्या टी-20 सामन्यात ऋषभ पंतला चांगली फलंदाजी करता आली नाही. संथ सुरुवात केलेल्या पंतनं चौकार मारण्यास सुरुवात केली. मात्र 19व्या ओव्हरमध्ये संघाला जास्त धावांची गरज असताना पंत मोठा शॉट मारण्याच्या नादात बाद झाला. त्यामुळं सोशल मीडियावर पुन्हा एकदा पंतला ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे.\nदहा वर्षांनी बांगलादेशनं जिंकला सामना\nभारत-बांगलादेश यांच्यातील रेकॉर्डवर एक नजर टाकल्यास भारतानं नेहमीच बांगलादेशवर राज्य केले आहे. बांगलादेशचे रेकॉर्ड खराब आहेत. आतापर्यंत एकही सामना बांगलादेशनं जिंकला नाही आहे. भारतीय संघानं आतापर्यंत बांगलादेश विरोधात 8 सामने खेळले आहेत. यात भारताचा रेकॉर्ड हा 100 टक्के आहे. दोन्ही संघांमध्ये 2009पासून सामने खेळले जात आहे. शेवटचा टी-20 सामना 2018मध्ये झाला होता. 2018मध्ये झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशच्या तोंडचा घास पळवला होता. दिनेश कार्तिकनं शेवटच्या चेंडूवर सौम्य सरकारला षटकार मारत सामना खिशात घातला. दरम्यान दिल्लीमध्ये झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात बांगलादेशनं 10 वर्षांचा दुष्काळ संपवला. भारतावर 7 विकेटनं विजय मिळवला.\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदीं��ा खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://amnapur.epanchayat.in/?page_id=30", "date_download": "2020-09-29T02:11:27Z", "digest": "sha1:LHPGAFWMWDDMTL6O4PHO4EIQIFKNZF3H", "length": 18750, "nlines": 59, "source_domain": "amnapur.epanchayat.in", "title": "धार्मिक, सांस्कृतिक | आमणापूर ग्राम पंचायत", "raw_content": "\n–धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक उत्सव–\nचैत्र शुध्द नवमी रामनवमी हा उत्सव माळी वाडयात पारंपारिक पध्दतीने केला जातो. चैत्र शुध्द प्रतिपदेपासून नवमीपर्यंत भजन नित्यकिर्तन हरिपाठ आदी गावातील वारकरी गंगूकाका शिरवळकर यांचे व श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर वारकरी संप्रदाय यांचे वतीने साजरा करणेत येतो रामनवमी जन्मकाळ किर्तन सोहळयात कै. ह.भ.प. सोपान धुमाळ, हिंदू राडे महाराज यांचे किर्तन होते असे सध्या ह.भ.प. बाळासो पवार, ह.भ.प. पोपट माने महाराज व परिसरातील ज्येष्ठ किर्तनकार यांच्या किर्तनाचे आयोजन दरवर्षी पारंपारिक पद्ध्दतीने श्री. माळी कुंटुबिय स्वखर्चाने करतात. रामनवमी नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम मोठया उत्साहात होतो. सदर महाप्रसादाचा लाभ घेणेसाठी वाडया वसयांवर व गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित असतात.\nचैत्र शुध्द पौर्णिमा या दिवशी हनुमान जयंती असते किर्तनकार किर्तनात हनुमान जयंतीचे आध्यात्मिक महत्व व माहिती सांगतात तद्नंतर हनुमान जयंती पुष्पवर्षाव करुन मोठया उत्साहात साजरी करणेत येते. हनुमान जयंती उत्सव समिती माफ‍र्त सांस्कृतिक कार्यक्रम भव्य कुस्त्यांचे मैदान भरविले जाते. दुबैली गाडयाच्या शर्यती गावातील गुणवंत हौशी नाटय कलाकाराच्यांवतीने श्री. संभाजी बाळकृष्ण नलवडे नाटय लेखक–दिग्दर्शक, निर्माता यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक हनुमान जयंतीला नाटक सादरीकरण करुन गावातील नागरिकांना मनोरंजनाचा आस्वाद दिला जातो.\nतुकाराम महादेव राजमाने यांची दुपारी हनुमान जयंतीचा महाप्रसाद दुपारी वितरीत केली जाते. सदरची खीर महादेव राजमाने यांची प्रसिध्द आहे. हनुमान जयंती साजरी झालेनंतर गावातील ग्रामस्थ आपलया ऐपतीनुसार स्वच्छ��ने सकाळपासून गहू, गूळ आदी महाप्रसादासाठी स्वत:हून आणून देतात हनुमान जयंती उत्सव समितीच्या वतीने सदरच महाप्रसाद सायंकाळी तयार करुन भरवताना व ग्रामस्थांना वितरीत केला जातो.\nआमणापूर गावाचे भौगोलिकदृष्टया एक महत्वाचे वैशिष्टये म्हणजे गावातील 35% लोकसंख्या वाडयावस्त्यांवर राहत आहे. बारेजाईनगर येथील गावातील सर्व नागरिक अक्षयतृत्तीया या दिवशी बारेजाई देवीची यात्रा मोठया उत्साहात साजरी करीत असतात. सदर यात्रेच्या निमित्ताने देवी भव्य मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, तमाशा, यात्रा समितींच्यावतीने आयोजित करणेत येतात.\nहा सण हिंदू–मुस्लिम ऐक्याचा सण मुस्लिम महिण्याच्या पाहिल्या महिन्यात पाचव्या दिवसापासून 10 दिवसांपर्यंत ताबूत यांची उभारणी करुन साजरा केला जातो उगळे, घाडगे, चौगुले पाटील यांना या ताजिया पुजनाचा मान असून हिंदू–मुस्लिम आबाल वृध्द हा सण पारंपारिक पद्धतीने श्रध्देने साजरा करतात.\nमहाराष्ट्रांतील प्रसिध्द सव्वा लाख आहे येथील भावई–जोगण्याचा उत्सव आहे. सदरची परंपरा वैशिष्टपूर्ण आहे कारण भावईचा सण पुर्वीच्याकाळी गावातील अठरा पगड बलुतेदार यांचा सर्वात महत्वपूर्ण उत्सव भावईचा आहे त्याच धर्तीवर पारंपारिकपणे व मोठया उत्साहात साजरा केला जातो. यापूर्वी गावातील शेतकयाच्या शेतीतील पेरण्या मशागती पूर्ण झालेल्या असतात त्यामुळे गावातील सर्वांचा उत्फूर्त सहभाग असतो. सकाळी महादेव मंदिरात दिवा काढला जातो. दिवापूजन झालेनंतर राजाराम दत्तात्रय कुलकर्णी, विष्णू गजानन, कुलकर्णी व कै. हरिभाऊ महिपती कुलकर्णी, नारायण दामोदर कुलकर्णी या मानकयांच्या घरी दिपपूजा करुन जागो जागी यांची पूजा करतात. दिपपूजाननंतर मोठया गाडग्यात पिठाचे पाणी घेवून मानकयांच्या अंगावर फेकले जाते, त्यावेळी खालील आरोळी सर्वजण देतात.\n‘गावडा गावडी बसली गावडी अशी गावडी शहाणी दाताड उपसून काढी धनमंगल’ गावडा गावडी नसली गावडी गावडींच्या गांडीत मोडली काडी धनमंगल’ वरील घोषणा दिल्यानंतर दिवा काढला जातो त्यातून बाहेर येणाया पक्षी प्राण्यांवर वर्षातील पावसाचा अंदाज गांवातील ज्येष्ठ नागरिक थकत करतात आणि खया अर्थाने त्यांनी सांगितलेला अंदाज खरा ठरतो याचा प्रत्यक्ष या उत्सवाच्या निमित्ताने गावातील शेतकरी व ग्रामस्थांना येतो.\nतद्नंतर परीट व नाभिक समाजातील काही मंडळी पिसे सकाळी प्रत्येक घरी जावून लिबांचा पाला प्रसाद म्हणून दिला जातो. गावातील सर्व महिला घरासमोर पाट, पाटावर पाण्याचा तांब्या, खोबरे व गूळ ठेवून पिसे यांचे स्वागत केलेले असते सदरचा पिसा तांब्यातील पाणी पायावर ओतून लिबांचा प्रसाद ठेवून गूळ खोबरे व देणगी रक्कम घेवून जातो.\nजोगा होण्याचा मान नाभिक समाजाला आहे व जोगी होणेचा मान कुंभार समाजाला आहे जोगा हातात कुंड व जोगीच्या हातात तलवार व कुंड असतो. सदरचा कुंड ज्या गावात राहीले तिथेच हा भावई सण साजरा करणेत येतो त्यासाठी रामोशी व इतर समाज कुंडाच्या संरक्षणासाठी तलवार व काठया हातात घेवून कुंडाच्या संरक्षण स्वत:च्या प्राणापलीकडे जावून केले जाते.\n‘‘आवरीच्या मवारीच्या कराडीच्या कोल्हापूरीच्या सव्या जोगिणी सव्वा मिळाल’’ अशा घोषणा देत हनुमान मंदिरापासून गावाबाहेरच्या रस्त्यापासून कृष्णा नदीच्या काठावरुन मिरवणुकीने जोगा जोगिणीचा मंदिरापर्यंत जातात पोलिस पाटील व सर्वांच्या आदेशानुसार जोगा जोगणिचा मंदिरापर्यंत जाते पळण्याच्या कार्यक्रम पाहण्यातून परिसरातील हजोरो ग्रामस्थाच्या साक्षीने पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात. सदरच्या भावईचा मान गावातील सूर्यवंशी, टोणपे, पोलिस पाटील कुलकर्णी, सुतार, रामोशी, कोतवाल, गुरव, तराळ, कैकाडी, फडणे, उगळे, आवटे आदींना आहे. सांस्कृतिकतेतूनच मानवतेचे कार्य करणाया परंपरचे काम आजही येथील बारा बलुतेदार समाज करत आहे.\nभाद्रपद शुध्द चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती हा उत्सव गणेशोत्सव मंडळे अत्यंत उत्साहाने करत असतात प्रामुख्याने शिवाजी मंडळ, विशाल मंडळ, मध्यवर्ती मंडळ, भैरवनाथ मंडळ, वेताळबा मंडळ आदी गणेशोत्सव मंडळे सद्यस्थितीतील देखावे मनोरंजनात्मक कार्यक्रम स्थानिक युवकांना नाटयकलेची माहिती देवून सामाजिक समस्येवरील नाटीका तयार करुन नागरिकांच्यात प्रबोधन केले जाते.\nगोकुळ अष्टमी दिवशी गावातील युवक मंडळाच्या माफ‍र्त दंहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम साजरा मोठया उत्साहात साजरा केला जातो.\nहोळीपेठ मित्र मंडळाच्या वतीने 14 जानेवारी या मकर संक्रांत दिवशी दिपोत्सव गावातील हनुमान मंदिरासमोरील पुरातन दोन डिकमलीवर घेतला जातो. सदरच्या पुरातन डिकमली स्वच्छ धुवून रंगरंगोटी केली जाते भव्य आकर्षक रांगोळी काढून सायंकाळी दिपोत्���व मोठया उत्साहाने साजरा केला जातो.\nकार्तिक शुध्द पौर्णिमा या दिवशी श्री. समर्थ अंबाजीबुवा मठ येथील स्वच्छता समर्थ युवक मंडळ अनेक वर्षे करत असून कृष्णा घाटपरिसराची स्वच्छता करुन दिपोत्सव मोठया उत्साहाने साजरा करतात.\nफेब्रुवारी महिन्यात मोठया उत्साहाने ऊरुस उत्सव समितीच्या वतीने मोठया प्रमाणात साजरा करणेत येतो. बंदे गेसूदराज नवाज यांचा ऊरुस हिंदू–मुस्लिम बांधव एकदिलाने मोठया उत्साहाने भरवतात. ऊरुसात गंधराज सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्त्यांचे भव्य मैदान, तमाशा बैलगाडया शर्यती आदी कार्यक्रम दरवर्षी साजरे करणेत येतात हिंदू–मुस्लिम ऐक्याचा सण दुर्मिळ मानावा लागेल. लहान मुलांना आकर्षित करणारी घोडा गाडी, पाळणा, रेल्वे खेळणी दुकाने मिठाई दुकाने असतात.\nबाहेरगावी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले ग्रामस्थ नातेवाईक या ऊरुसानिमित्त एकत्र येतात. ऊरुसकाळात गावातील बाजारपेठ आकर्षक असते. गावात स्थानिक ग्रामस्थ आणि पाहुण्यांची गर्दी असते.\n26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर हे राष्ट्रीय सणही मोठया उत्साहाने साजरे केले जातात राष्ट्रीय ध्वजा रोहणाच्या निमित्ताने ध्वजवंदन करणेसाठी गावातील ग्रामस्थ मोठया प्रमाणात हजर असतात. शाळेतील विद्यार्थी, सांस्कृतिक कार्यक्रम विविध कसरतीचे प्रयोग करत असतात.\nनिर्मित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रम साजरा करणेत येतो. बुध्दपौर्णिमा व आंबेडकर जयंती मोठया उत्साहाने साजरी करणेत येते.\n© 2020 आमणापूर ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2020-09-29T01:33:45Z", "digest": "sha1:YJMA2L6X6HFE6ALCDSDXOPRPA57JSVO7", "length": 3568, "nlines": 62, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "युक्रेनियन भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयुक्रेनियन ही स्लाव्हिक भाषागटातील एक भाषा युक्रेन देशाची राष्ट्रभाषा आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये युक्रेनियन भाषेला अल्पसंख्य दर्जा प्राप्त झाला आहे.\nयुक्रेन व इतर देश\nहे पण पहासंपादन करा\nLast edited on २३ सप्टेंबर २०१५, at ००:४६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ सप्टेंबर २०१५ रोजी ००:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shabdbhandar.com/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2020-09-29T00:04:30Z", "digest": "sha1:CJHXWAO3HLMSQUD3UOOUD5RVIQEAYJZA", "length": 6536, "nlines": 61, "source_domain": "shabdbhandar.com", "title": "योग्य दृष्टीचा परिणाम - शब्द भंडार", "raw_content": "\nशब्दांतच दडलंय सार काही \nनाही उमगत ” ती “\nसंचारबंदी आणि जेवणाचे नियोजन\nभीती मरणाची नाही तिरस्काराची वाटते\nएका देवळाच्या मागे एक दलदलयुक्त तळे असते. त्यात खूप सुंदर कमळे उमललेली असतात. त्या कमळान्मुळे परिसर खूप सुंदर दिसत असतो. येणारा जाणारा प्रत्येक जण कमळांची प्रशंसा करत असतो.\nएक दिवस त्यातील एक कमळ स्वतःची स्तुती ऐकून खूष होते. त्याचवेळी त्याच्या मनात येते मी इतके “सुंदर” पण हे काय माझ्या आजूबाजूला इतकी घाण, अस्वच्छता. याने माझे सौंदर्य कमी होत आहे. आणि सारखा असाच विचार करून ते कमळ दुःखी होऊ लागते. मग ते देवाकडे तक्रार करते. देवा तू मला असं चिखलात का ढकललं माझ्या आजूबाजूला इतकी घाण, अस्वच्छता. याने माझे सौंदर्य कमी होत आहे. आणि सारखा असाच विचार करून ते कमळ दुःखी होऊ लागते. मग ते देवाकडे तक्रार करते. देवा तू मला असं चिखलात का ढकललं ते काही नाही तू मला लवकर एका सुंदर तळ्यात रहायला जागा दे. देव त्याला समजावतो पण ते कमळ काही ऐकत नाही.\nमग देव त्या कमळाची रवानगी एका राजवाड्यातल्या स्वच्छ तळ्यात करतो. तिथे पण जाणारा येणारा प्रत्येक जण त्या कमळाची स्तुती करतो. अन तळे स्वच्छ असल्याने तिथली माणसे, राजपुत्र छानछान म्हणून त्या कमळाला हात लावून ओरबाडू लागतात. त्या कमळाला आता पूर्वीपेक्षा जास्त त्रास होतो. मग ते देवाकडे जाऊन क्षमा मागते. मग देव त्याला समजावतो अरे तुझ्या आजूबाजूला चिखल हे तुझ्या संरक्षणार्थ व हिताचे आहे. कुठलीही गोष्ट उगाच नसते. कमळाला ते पटते आणि ते पूर्वीसारखे जुन्या तळ्यात आनंदाने राहू लागते.\nथोडा विचार केला तर आपल्या आजूबाजूचे होणारे दुःख, त्रास हे आपले बळ वाढवणारे व हिताचेच असते. पण अहंकारामुळे आपण ते दुर्लक्षितो. थोडे आत्मनिरीक्षण, संयम बाळगला तर अशा दुःखरुपी चिखलात पण आपण आनंदाने व समाधानाने कमळासारखे दिमाखात उभे राहू शकतो.\nतात्पर्य:- ” दृष्टी दूषित असेल तर अमृताचे सेवन केले तरी त्याचा योग्य परिणाम दिसून येणार नाही. म्हणून दृष्टी अंतत: हेतू शुद्ध असावयास हवा, तरच सुयोग्य परिणाम अनुभवास येईल. “\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nअम्बे माता आई आनंदी आयुर्वेद आयुष्य आरती कथा कर्पूर आरती कविता क्रोध गणपती गिरनार घर चिठ्ठी जग जगदंबा माता जपवणूक जीवन टेक्नोलॉजी दार दु:ख देवीची आरती नमस्कार नवरात्री प्रार्थना बाबा बायको बिस्किट भूपाळी मंत्रपुष्पांजली मराठी मुलगी रेणुका देवी लाल चुनरियाँ लेख वडील वाजेश्वरी देवी शक्ती शब्द संसार सत्कर्म सांज आरती सासू सुख सून\n© साईं आशिर्वाद इन्फोर्मटिया", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/heavy-rains-velhe-taluka-330286", "date_download": "2020-09-29T00:12:26Z", "digest": "sha1:GXZYELGM3XANWEREHVMTYYFLFKH7HFFN", "length": 14356, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "वेल्ह्यात तुफान पाऊस, राजगडाकडे जाणाऱ्या पुलावर पाणी | eSakal", "raw_content": "\nवेल्ह्यात तुफान पाऊस, राजगडाकडे जाणाऱ्या पुलावर पाणी\nवेल्हे तालुक्यात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तालुक्यात गेल्या चोवीस तासात सरासरी १५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, तालुक्यातील भातपिकांना जीवदान मिळाले, तर रखडलेल्या भातलावण्या पुन्हा सुरु झाल्या आहेत.\nवेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्यात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तालुक्यात गेल्या चोवीस तासात सरासरी १५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, तालुक्यातील भातपिकांना जीवदान मिळाले, तर रखडलेल्या भातलावण्या पुन्हा सुरु झाल्या आहेत. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे.\nआॅनलाइनचा नवा फिटनेस फंडा\nवेल्हे तालुक्यात गेल्या दोन दिवसांनपासून पावसाने हजेरी लावली असून, काल (ता. ४) रोजी पावसाचा जोर वाढल्याने तालुक्यातील नद्या, ओढे, नाले दुथडी वाहू लागले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याच्या किरकोळ घटना घडल्या होत्या. तर, राजगड किल्ल्याकडे जाणारा साखर गावाजवळील पुलावरून पाणी जात होते, परंतु वाहतुक सुरळीत होती. तालुक्यात या वर्षीतील सर्वात जास्त पावसाची नोंद गेल्या चोवीस तासांत झाली आहे.\nपुण्यात रेल्वेे, विमान, रिक्षा, कॅबला परवानगी, पण पीएमपीला\nजोरदार पडलेल्या पावसाने भात पिकांना जीवदान मिळाले असून, ऱखडलेल्या भातलावण्या पुन्हा सुरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. असे असले तरी यावर्षी तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे अत्यल्प प्रमाण आहे. जुलै २०१९ अखेर १६६६ मि.मी. सरासरी पाऊस पडला होता, तर या वर्षी जुलै २०२० अखेर फक्त ३४७ मि.मी. पाऊस पडला आहे.\nयंदा डाळिंबाचा नाद करायचा नाय\nवेल्हे तालुक्यात चार मंडल असून, यामध्ये सर्वात जास्त पाऊस गुंजवणी धरण भागामध्ये झाला. वेल्हे मंडलमध्ये १८३ मि.मी., पानशेत परिसरात १५९ मि.मी., विंझर मंडलात १५३ मि.मी., तर अंबवणे मंडलात ११७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात सरासरी १५३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Update - पुण्यात दर सोमवारी चाचण्यांची संख्या होतेय कमी आज १९४५ नवे रुग्ण\nपुणे - पुणे जिल्ह्यात फक्त दर सोमवारीच कोरोना चाचण्यांची संख्या कमी केली जात आहे. नेमक्या या चाचण्या सोमवारीच का कमी केल्या जातात, हा प्रश्न...\nआधीच असंख्य अडचणी; पोर्टलवर माहिती भरण्यास कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा नकार\nपुणे - शिक्षक करत असलेल्या दैंनदिन कामकाजा आढावा आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घ्यायचा ठरविला आहे. हा आढावा घेण्यासाठी परिषदेने...\nस्वारगेट परिसरात प्रवाशाचा खून करणाऱ्यास अटक\nपुणे - स्वारगेट येथील पीएमपी स्थानकाच्या परिसरात चोरट्यास विरोध केल्यामुळे प्रवाशाचा खून केल्याच्या प्रकरणातील आरोपीस गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या...\n कोरोनाच्या नावावर कोणीही घरी येतंय; आयुक्तांकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना\nपुणे - कोरोनाच्या नावाखाली सरकारी कर्मचारी असल्याचे सांगत काहीजण नागरिकांच्या घरी जात असल्याच्या तक्रारी कानावर आल्या आहेत. नागरिकांनी ते अधिकृत...\nकसबा पेठेत घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक; सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nपुणे - बहिणीकडे काही दिवसांसाठी राहण्यास गेलेल्या महिलेच्या बंद असलेल्या घरातील तीन लाख रुपयांचा ऐवज चोरी झाल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली...\nसहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सहकार व पणन विभागाने दिले आदेश\nपुणे - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबर 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतचे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnews.in/pune-bjp-starts-war-room-for-assembly-elections/", "date_download": "2020-09-29T01:11:21Z", "digest": "sha1:DZMJTNUZ5AWC7KBQUUWMK6BMCCRAPN3Y", "length": 8796, "nlines": 86, "source_domain": "www.punekarnews.in", "title": "पुणे :विधानसभेसाठी भाजपची वॉर रूम कार्यान्वित – Punekar News पुणे :विधानसभेसाठी भाजपची वॉर रूम कार्यान्वित – Punekar News", "raw_content": "\nपुणे :विधानसभेसाठी भाजपची वॉर रूम कार्यान्वित\nपुणे :विधानसभेसाठी भाजपची वॉर रूम कार्यान्वित\nपुणे, दि. ८ सप्टेंबर, २०१९ : विधानभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी “वॉर रूम’ कार्यान्वित झाली आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टिम पोचणार असून आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे, अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी दिली आहे.\nविधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पुणे शहरातील वॉर रूम प्रदेश आणि केंद्रीय वॉर रूमला संलग्न असेल. पक्षाच्या शहरातील मुख्यालयातून या वॉर रूमचे काम चालणार आहे. शहरावरील टिम तसेच प्रत्येक विधानभा मतदारसंघासाठी एक प्रभारी असेल. त्याच्या मदतीसाठी तेथे दहा जणांची टिम असेल. शहरात सुमारे १०० युवकांची टिम सोशल मीडियावर पक्षाची टिम काम करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत मतदारांपर्यंत पोचविलेल्या योजनांची माहिती मतदारांना देतानाच तिहेरी तलाक रद्द करणे, कलम ३७० रद्द करणे, चांद्रयान, सार्वजनिक स्वच्छता, मेट्रो आदींबाबत घेतलेल्या प्रमुख निर्णयांचीही माहितीही मतदारांपर्यं�� पोचविण्यात येणार आहे, असे मिसाळ यांनी सांगितले.\nफेसबुक, व्हॉटसअप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदींच्या माध्यमातून भाजप मतदारांपर्यंत पोचणार आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय व्हॉटसअपचे ग्रूपही कार्यान्वित करण्यात आले आहेत. पर्वती, खडकवासला, कोथरूड, शिवाजीनगर, हडपसर, कॅंटोन्मेंट, वडगाव शेरी, आणि कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आठही आमदारांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत कोणती विकास कामे केली आहेत, याचीही माहिती मतदारांना मिळणार आहे. पीएमआरडीएचा विकास आराखडा, रिंगरोड, विमानतळ विस्तारीकरण, नव्या ई-बस, मेट्रोचे विस्तारीकरण, झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसाठीच्या नियमावलीतील सुधारणा आदींचा त्यात समावेश आहे. सोशल मीडियावर मतदारांच्या मिळणारा प्रतिसाद, त्यांच्या सूचना भाजपच्या वॉररूमध्ये नोंदविण्यात येणार आहेत.\nशहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील मतदारांची माहिती पक्षाकडे असून त्यांच्यापर्यंत पक्षाचे कार्यक्रम, उपक्रम पोचविण्यात येणार आहेत. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपचा सोशल मीडिया सेल पोचणार आहे, अशीही माहिती मिसाळ यांनी दिली.\nमाधुरी मिसाळ, (शहराध्यक्ष- भारतीय जनता पाटी, पुणे)- “सोशल मीडियामार्फत भाजप मतदारांपर्यंत पोचत असून त्यासाठीची वॉर रूम आता कार्यान्वित झाली आहे. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी भाजपची वॉर रूम कार्यान्वित राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट भाजप गाठणार आहे.”\nPrevious आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून प्रथमच प्राधिकरण प्रशासन आणि नागरिकांमध्ये मुक्त संवाद\nNext गणेशाची कृपा आणि नागरिकांचा विश्वास ही एनडीआरएफची शक्ती – डेप्युटी कमांडंट अलोककुमार\nअप्पर पोलीस अधिक्षक सुषमा चव्हाण यांचा सन्मान\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वीपणे राबवून कोरोनाचा संसर्ग रोखूया : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nपुणे: ‘जम्बो’मध्ये करोना रुग्णांना असा मिळतो प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vatadya.blog/2015/04/19/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A5%A7%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-29T01:31:00Z", "digest": "sha1:JCIPIKSANJ4WNAHTWTEJAT7QPLORBH2B", "length": 32245, "nlines": 67, "source_domain": "vatadya.blog", "title": "दिवस १ला – सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील भटकंती – Vatadya", "raw_content": "\nदिवस १ला – सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील भटकंती\nअकलूज किल्ला आणि शिवसृष्टी, टेंभूर्णी ची गढी, माढा किल्ला, परंडा किल्ला\nअकलूज किल्ला – अकलूज किल्ल्यावरील शिवसृष्टी हे इथले प्रमुख आकर्षण. तटबंदी बांधताना वापरलेल्या विशाल विरगळ, किल्ल्याला वळसा देत जाणारी निरा नदी आणि किल्ल्याच्या मधोमध असलेल्या टेहळणी बुरुजावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहताना मन भूतकाळात जाऊन पोहचतं. नदीकाठची तटबंदी, घाट, किल्ल्याचे उत्तुंग बुरुज, घाटावरील पिळदार मिशीवाल्या मारुतीरायाचे मंदिर आणि किल्ल्याच्या मधोमध उभा ठाकलेला टेहळणी बुरुज हि अकलूज किल्ल्याची काही वैशिष्ट्ये.\nअक्लाई देवी हे अकलूज चे ग्रामदैवत या देवीच्या नावावरून या शहराला अकलूज नाव पडले.. हा किल्ला यादवकालीन आहे असे इतिहासकार सांगतात.. १३ व्या शतकात यादवकालीन राजा सिंघन याने याची निर्मिती केली.. पुढे मुघल आणि मग इंग्रज यांनी या किल्ल्यावर राज्य केले.. औरंगजेबाचा दख्खनचा सुभेदार बहाद्दूरखान याच्या कडे हा किल्ला होता.. दौंड जवळील बहाद्दूरगड देखील त्याच्या अखत्यारीत होता.. पुढे रणमस्तखान इथला किल्लेदार झाला.. इथे दस्तूरखुद्द संभाजी महाराज ४ महिने राहिल्याचे काही इतिहास कार सांगतात.. तसेच इंग्रजांनी पेशवाई बुडविल्यानंतर दुसरा माधवराव पेशवा याने इथे आश्रय घेतल्याचेहि सांगतात.. अकलूजच्या परिसरात औरंगजेबाने डेरा टाकला होता आणि मुकर्रबखानाने संभाजी महाराजांना जेंव्हा संगमेश्वर येथे विश्वासघाताने पकडले.. तेंव्हा याच परिसरात डेरा टाकून बसलेल्या कपटी औरंग्याच्या सेनेने जल्लोष केला होता याबद्दल महाराष्ट्र ग्याझेटीअर मध्ये नोंद आहे..\nसध्या इथे एक भव्य शिवसृष्टी चितारली आहे.. इथली शिवरायांच्या जीवनकाळातील काही महत्वाच्या घटना शिल्पबद्ध केल्या आहेत.. आणि ती पाहताना मन आपोआप शिवकाळात जावून पोचते आणि आपण देखील या नकळत शिवमय होवून जातो.. याशिवाय टेहळणी बुरुजावर असलेला महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा विलक्षण आहे.. इथे उजवीकडे एक किल्ले प्रदर्शन आहे.. इथे बऱ्याच मुख्य किल्ल्यांच्या प्रतीकृती आपल्याला हिंदवी स्वराज्यातील महत्वाच्या किल्ल्यांची एक सफर घडवून आणतात.. सहकुटुंब पाहावे असे हे शिवशिल्पालय आहे..\nटेंभुर्णीची गढी – टेंभूर्णीची गढीच्या अस्तित्वाची लढाई शेवटच्या टप्प्यात आली आहे, ऐतिहासिक अवशेषांबद्दलची अनास्था या गढीच्या मुळावर उठल्याचे दिसून आले. सदाशिव माणकेश्वर नावाचा कुणी सरदार होता त्याने हि गढी बांधल्याचे सांगतात. गढी मध्ये माणकेश्वरांचा लाकडाचे कोरीव नक्षीकाम असणारा सातमजली वाडा होता आणि तो मालमत्ता वादातून जाळून टाकल्याचे इतिहासकार सांगतात. किल्ल्यात राम आणि विठ्ठलाचे मंदिर असून सध्या ते मोडकळीस आले आहे. रामभक्त हनुमान मंदिर मात्र तंदुरुस्त असल्याचे जाणवते.. किल्ल्यावर बामनतळे आणि मांगतळे.. गतकाळच्या दुर्दैवी जातीयतेची मूर्त उदाहरणे आहेत. अकलूज–टेंभूर्णी रस्त्यावर उजवीकडे गढीचा मुख्य दरवाजा आणि आत डोकावल्यास डावीकडे बामनतळे नजरेस पडते. तसेच पुणे–सोलापूर महामार्गाकडे जाताना उजवीकडे काही बुरुज आणि तटबंदीचे अवशेष नजरेस पडतात.\nमाढा किल्ला हा १७०७ साली रंभाजी निंबाळकर या सरदाराने बांधला असे इतिहासकार सांगतात. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर रंभाजी निंबाळकर आणि चंद्रसेन जाधव (मोघलांना सालो कि पळो करून सोडणारे संताजी जाधव यांचा पुत्र) यांनी मुघलांची चाकरी पत्करली. १७०७ साली झालेल्या पुरंदरच्या लढाईत रंभाजी ने मुघलांकडून लढताना बाळाजी विश्वनाथ आणि हैबतराव निंबाळकर याचा पराभव केला आणि निजाम–उल–मुल्कने त्याला ‘राव’ अशी पदवी दिली. पुढे करमाळा इथे रावरंभा निंबाळकर यांनी आपला तळ हलवला आणि त्यांच्या कुलदेवतेचे म्हणजे श्री कमला–भवानी मातेचे भव्य मंदिर बांधले. सतराव्या शतकात याच राव रंभा निंबाळकरांकडे पुणे सुभ्याची जहागिरी होती असं म्हणतात. बीड जिल्ह्यातील खर्डा येथील १७९५ च्या मराठे आणि निजाम यांच्यातील महासंग्रामात या रावरंभा निंबाळकर यांनी छातीचा कोट करून निजामाला वाचवले असे इतिहासकार सांगतात. चार बुरुजांचा भुईकोट म्हणजेच चौबुर्जी, राजे राव–रंभा निंबाळकर यांची राजगादी इथे होती असे गावकरी सांगतात. याशिवाय शे–सव्वाशे फुट खोल ५–६ फुट रुंद अशी एक दगडी बांधीव विहीर आहे इथे पाच फण्यांचा नाग मुक्कामास असतो अशी एक आख्यायिका प्रचलित आहे. तटबंदी च्या आतील देवड्या वाड्यांचे चौथरे आणि मुख्य द्वाराच्या आतून शेजारी उजवीकडे एक भुयार.. डावीकडच्या तटावर एक महादेवाचे मंदिर आहे. किल्ला पाहून बाहेर आलो आणि गावकऱ्यांनी इथले विठ्ठल मंदिर, मल्���िकार्जुन मंदिर आणि खंडोबाचे देऊळ पाहून जा असे सांगितले. अफजलखानाने जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्याची मोहीम चालू केली तेंव्हा तो इकडे आला ते देवळांची आणि गावांची नासधूस करीत. यातून पंढरपूरचा विठोबा देखिल सुटला नाही, त्यावेळी विठ्ठलाची मूर्ती इकडे आणल्याचे आणि नंतर ती इथेच राहिली त्यामुळे खरा विठ्ठल इकडचाच असा दावाही काही लोक करतात. या माढ्याच्या विठ्ठल मंदिरासमोर एक समाधी आहे यातून एक भुयारी दरवाजा माढ्याच्या किल्ल्यावरील भूयाराला जोडला गेला आहे असाही समज आहे. प्राचीन मल्लिकार्जुन मंदिर आणि त्याशेजारची जुनाट विहीर पाहून इथल्या खंडोबाच्या मंदिराकडे निघालो. इथे एक खंडोबाचे देऊळ आहे, मल्हारी–मार्तंडाची दोन मुखवटे असलेली पिंड असून शेजारी आणखी एक अशीच एक सुंदर पिंड आहे. त्याशेजारी उजवीकडे जोगेश्वरी देवीची मूर्ती आहे.\nपरांडा किल्ला – अकलूज, टेंभूर्णी आणि माढा किल्ल्यांना धावती भेट देवून मराठवाडा भटकंतीतील पहिला किल्ला परांडा इथे पोहोचलो. यष्टी स्थानकापासून गल्ली बोळातून वाट काढीत किल्ल्यासमोरील खंदकाजवळ येवून पोहोचलो, इथून गडाचा मुख्य दरवाजा दिसतो, एका दांडग्या बुरुजाच्या मधोमध कोरलेला हा दरवाजा आणि तितक्याच दांडग्या बुरुजाच्या पाकळ्या असा हा अभिनव दरवाजा आहे. खंदकाच्या अल्याड दोन लहानगे बुरुज एखाद्या भालदार–चोपदारासारखे आपले अगत्यशील स्वागत करतात. पूर्वी खंदकातून आत येण्यास लाकडी काढता–घालता पूल होता, पण नंतर जनताजनार्द्नाच्या सोयीसाठी राजरोस एक नवा पूल बांधला आहे. सध्या हा किल्ला पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असून, तिकीट फाडण्याखेरीज मि. पुरातत्त्व महाराज काहीच करीत नसल्याचे दिसून येते. मोडकळीस आलेल्या लाकडी चौकटीतून आत प्रवेश केला, तर काही वटवाघळांनी इथे ‘वटवाघळे कि दुनिया’ वसविल्याचे दिसले. एका अर्धगोलाकार बुरुजामध्ये मध्यभागी गडाचा दरवाजा आहे, आत आलं कि लगेच समोर एक रांगत जाता येण्याइतुका चोर दरवाजा आहे आणि उजवीकडे काही देवड्या आणि इथे काटकोनात डावीकडे वळताच आतील कमान नजरेस पडते. आत शिरताच पुन्हा समोर धिप्पाड पाकळी बुरुज, दुबाजूस दणकट तट आणि उजवीकडे एक सज्जाधारी बुरुज नजरेस पडतो, सज्जाच्या दिमतीला दोन्ही बाजूस व्याघ्रशिल्प आणि वर आकर्षक गजशिल्पपट्टिका कोरल्याचे दिसून येते. या बुरुजाला खेटून पुढे उजवीकडे थोडा आत दडवलेला असा किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे. समोरील बुरुजांच्या कोनाड्यातून काही लहानग्या तोफा बाहेर डोकावताना दिसले आणि मराठवाड्यातील किल्ल्यात काय पाहणार या खोचक प्रश्नाचे पहिले उत्तर मिळाले.. तोफा पाहणार \nगडभ्रमंतीच्या दहाव्या मिनिटाला इतक्या तोफांच्या दर्शनाने अगदी भारावून न जाता.. आत आणखी काय दडलेलं आहे हे पाहण्यास निघालो. दुसऱ्या दरवाजातून आत प्रवेश केला आणि समोर पाहिलं तर आणखी पुन्हा दोन सज्जाधारी बुरुज, पण इथल्या बुरुजांची उंची हि बाहेरील बुरुजांपेक्षा पेक्षा काकणभर सरस आहेत. भुईकोटाची हि अभेद्य रचना खरोखर थक्क करणारी आहे. समोरच्या उंचपुऱ्या बुरुजाच्या अलीकडे डावीकडे सहा–सात कमानी असलेली एक इमारत लक्ष वेधून घेते.. हि घोडेपागा असावी. समोर दिसणाऱ्या दोन उंचपुऱ्या बुरुजांच्या मधून काटकोनात उजवीकडे जाताच गडाचा तिसरा दरवाजा नजरेस पडतो. या दरवाजा समोर एक पाण्याची आयताकृती विहीर आहे. या दरवाजातून आत प्रवेश करताच आपण किल्ल्याच्या मध्यवर्ती भागातील जो कोट आहे (ज्याला आपण बालेकिल्ला म्हणून हवं तर) त्यावर प्रवेश करतो. इथे पुन्हा उजवीकडे जाताच समोर दारुकोठार आहे आणि डावीकडे मशिद. मशिदीकडे पाठ करून पाहताच मुख्य दरवाजाला आतून खेटून असलेल्या लगतच्या उंचपुऱ्या बुरुजावर जाण्यासाठी चक्क शे–दीडशे पायऱ्यांचा जिना तयार करण्यात आल्याचे दिसते. येताना इकडे जावे असे म्हणून अंधार पडण्याआधी उजवीकडे फेरफटका मारण्यासाठी निघालो. परांडा किल्ल्यावर पुष्कळ तोफा आहेत असे कुणाकडून तरी ऐकले होते, त्याची झलक दुसऱ्या दरवाजात पाहायला मिळाली होती, पण इथे काही अजस्त्र तोफा देखिल आहेत असे कळले.\nपरांडा किल्ला हा सुमारे इ.स. १००० च्या दरम्यान बहामनी शिलेदारांनी बांधल्याचे इतिहास कार सांगतात. सध्या विजापूरच्या किल्ल्यावर असणारी प्रसिद्ध मुलुखमैदान तोफ हि आधी याच किल्ल्यावर होती आणि पुढे आदिलशाहच्या काळात ती विजापूर येथे स्थलांतरित करण्यात आल्याचे सांगितले जाते.. तर तब्बल २६ बलाढ्य बुरुज असणारा हा किल्ला आवर्जून पाहण्यासारखा आहे.. महाकाळ बुरुज, बुलंद बुरुज, चंचल बुरुज शाह महाकाळ बुरुज आणि नासा ईद बुरुज अशी काही बुरुजांची नावे.. याशिवाय किल्ल्यात एक मशीद असून, तळघर असलेली विहीर, तोफखाना, नरसि���ह मंदिर आणि रामतीर्थ अशी काही आणखी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.. हजार वर्षांचा इतिहास अंगाखांद्यावर मिरवणारा हा एक बलाढ्य भूदुर्ग आहे..\nअसो गडावर अजस्त्र तोफांची भाऊगर्दी आहे हि बातमी कळताच अन्ना माशाळकर यांच्या मेंदूत तोफ हा शब्द फिट्ट बसला आणि अन्ना तोफा शोधू लागला. मशिदीच्या समोर डावीकडे दारुकोठार आहे, तिथे अन्नाला एक तोफ दिसली, यावर दुबाजूस पकडण्यास कड्या म्हणून बेडकाच्या प्रतिमांचा वापर करण्यात आला आहे. या तोफेच्या मागे कोनाड्यातून डोकावल्यास शेकडो तोफगोळ्यांची रास पाहायला मिळते, या वरून गडावर किती तोफा असतील याची कल्पना येते. दारूकोठाराची झाडाझडती घेवून पुढे निघालो तर डावीकडे एक अष्टकोनी बांधीव विहीर दिसू लागली. विहिरीचा घेर तसा बराच मोठा असून समोरून विहिरीच्या परिघात चक्क काही तळमजले बांधून काढल्याचे दिसले. इथे उतरण्यास डावीकडून पायऱ्या आहेत. मावळतीचा रागरंग पाहून उजवीकडच्या एका कमानीकडे मोर्चा वळविला इथे पांढऱ्या रंगात रंगविलेले एक लहानगे कळस नसलेले मंदिर आहे, आत मात्र काहीच नाही त्यामुळे याला मंदीर का म्हणावे की आणखी काही असा प्रश्न पडतो. पण मंदिरावरील कळसाचा मनोरा त्यावरील फुलांची नक्षी पाहता इथे पूर्वाश्रमीचे मंदीर असावे असे वाटते. असो अष्टकोनी विहीरदर्शन उरकून पुन्हा मशिदीजवळ येवून पोहोचलो. आता निशान बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या चढू लागलो, दारूकोठारातील तांब्याची तोफ पाहून तरतरीत झालेला अन्ना तरातरा पायऱ्या चढून गेला आणि वर पोहोचताच ओरडला अरे खाली पाहिलेल्या तोफेपेक्षा पाच पट तोफ इकडे आहे, तसं तोफेच्या दिशेने सगळे धावू लागले. पायऱ्या संपताच थोडं उजवीकडे जात पुन्हा डावीकडे तिरपा जिना दिसतो हा आपल्याला निशान बुरुजावर घेवून जातो. इथे या किल्ल्यावरची सगळ्यात मोठी तोफ आहे. वर पोहोचलो आणि तोफेकडे पाहून आश्चर्यचा धक्का बसला या तोफेसमोर खाली दारुकोठारासमोर पाहिलेली तोफ म्हणजे अगदीच लहान वाटू लागली. तोफेच्या मुखाशी फारसी भाषेत काही मजकूर कोरला आहे. याशिवाय तोफेच्या मध्यावर दोन सिंह बसविले आहे. तोफेच्या मागच्या भाग हा एखाद्या गदेसारखा भासतो.. तोफेवर मागील बाजूस फुलाफुलांची नक्षी इथे आहे. सदर तोफ हि पंचधातूची असून चार मोठ्या बांगड्या जोडून तयार केल्याचे दिसते. प्रत्येक जोडणीच्या ठिकाणी नक्षीदार रिंग कोरल्याचे आढळते.. पण तोफेला एके ठिकाणी खड्डा पडल्याचे दिसून आले.. छत्रपती शिवाजी महाराजांचा गुडघा लागून हा खड्डा पडल्याची एक आख्यायिका आहे.. तसेच इथे गुडघा दुखावल्याने महाराजांना गुडघा रोग झाला असेही काही महाभाग सांगतात.. तर अशा महाकाय तोफेला शिरावर घेवून उभा असलेला बुरुज हा तितकाच भक्कम असावा. गडाच्या इतर बुरुजांवर देखिल अशाच पण थोड्या लहान तोफा आहेत यातील एक मगर तोफ आहे.. तोफेचा दर्शन सोहळा डोळे विस्फारून पाहता पाहता सूर्यास्ताची चाहूल लागली आणि मावळतीचे रंग आसमंत व्यापू लागले.. तिकडे अन्ना शेजारील सज्जामध्ये डोकावून आणखी काय दिसते ते पाहून लागला. त्याला समोरील काही बुरुजांवर अशाच मोठ्या तोफा असल्याचे दिसले. अन्नाने ‘आधी पहिले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे त्याने इतरांना त्या दाखवल्या. इतक्यात अन्नाची आणि तटबंदीतून बाहेर डोकावणाऱ्या एका पिंपळाच्या झाडावर बसलेल्या घुबडाची नजरानजर झाली. तशी घुबड पाहण्यास झुंबड उडाली. पुन्हा पायऱ्या उतरून आतल्या तिसऱ्या द्वाराशी येवून पोहोचलो अन्नाला वाकुल्या दाखवणारे घुबड अजून तिथे टकामका पहात होते. मग अंधारल्या वातवरणात घुबडाची काही छायाचित्रे घेण्याचा केविलवाणा कार्यक्रम उरकून पुन्हा मुख्य दरवाजाच्या बाहेर आलो. एव्हाना अंधारलं होतं त्यामुळे पोटपूजा करण्यास निघालो. इथे जवळच सोनारी येथे कालभैरवनाथाचे जागृत देवस्थान मग तिथे निघालो.\nदिवसाचा शेवट गोड झाला होता.. सोनारी गावच्या हॉटेल मध्ये असले अस्सल गावरान जेवण मिळाले कि काय सांगू.. मटकी भाजी, शेव भाजी आणि चपात्या.. पार बेंबीला तडस लागेपर्यंत जेवलो. सकाळपासून अकलूज रस्त्यावरच्या वडापुरी गावच्या शिळ्या पाक्या पुऱ्या आणि मिसळवर भटकंती मित्र मंडळाला फिर–फिर फिरावे लागले.. त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच खवळले होते. रात्र गडद झाल्याचे पाहून मुक्कामाच्या सोयीसाठी निघालो. सोनारी गावात पाव्हण्यांकडे सोय लावली, इथे बेलसरे आणि बेलसरे सन्स यांच्या लायब्ररी मध्ये मुक्कामाची सोय करण्याचे फायनल झाले. झोपण्याआधी ‘उद्या पहायचे किल्ले’ या चर्चासत्रात.. बीड जिल्ह्यातील किल्ले पाहण्याचे आणि सोबत कपिलधारा तीर्थक्षेत्र पाहण्याचे नक्की झाले. नळदुर्गची सफर तिसऱ्या दिवशी करण्याचे नक्की केले.\nPrevious Post मराठवाड्यातील दुर्लक्षित क��ल्ले\nNext Post दिवस २ रा – उस्मानाबाद-बीड जिल्ह्यातील भटकंती\nब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://amnapur.epanchayat.in/?page_id=32", "date_download": "2020-09-29T01:20:26Z", "digest": "sha1:QWJSWIV5FYJPWBXQTHG2KUBUAN57Q53J", "length": 13168, "nlines": 40, "source_domain": "amnapur.epanchayat.in", "title": "इतिहास | आमणापूर ग्राम पंचायत", "raw_content": "\n–स्वातंय सैनिकाचा ऐताहासिक वारसा–\nस्वातंय सैनिकाचा ऐताहासिक वारसा आमच्या गावाला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाष चंद्रबोस यांच्या चलेजाव आंदोलन, भारत छोडो किंवा देव देश अन् धर्मापायी प्राण घेतल हाती. लोकनेत्यांच्या आवाहनानुसार गावातील देशभक्तीची प्रेरणा घेवून स्वातंय सैनिक गोविंदराव बाबूराव कदम खोत तत्कालीन तरुण पिढीने ऐताहासिक कामगिरी केलेली आहे याचा सार्थ अभिमान गावातील नागरिकांना आहे. आमणापूर गावाला स्वातंयलढयाच्या माध्यमातून आपली कर्मभूमि मानणाया कै. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री सरकार महर्षी याच भूमित कतृ‍र्त्व पराक्रम बहारला.\nजोग मळयाजवळ भिलवडीच्या अलीकडे कै. खोत बापूच्या नेतृत्वाखाली रेल्वे पाडण्याचा पराक्रम याच मातीतील तरुण कार्यकत्र्यांनी केला. किर्लोस्करवाडी–भिलवडी दरम्यान रेल्वेचा पोलीस डबा उडविला सरकारी बंगले जाळणे, रेल्वेस्टेशन जाळणे, इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज याचा पुतळा तासगांव कचेरीसमोर जाळला. इस्लामपूर सन 1942 च्या इस्लामपूर कहाडचा मोर्चाचे नेवृत्वही खोत बापूंनी केले पंडया या किर्लोस्कर कंपनीतील अभियंत्याला गोळी लागली त्यावेळी खोत बापू हजर होते. महाराष्ट्राचे शिल्पकार कै. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा दक्षिण विभागात कै. वसंतदादा पाटील क्रांतिअग्रणी जी.डी. लाड कै. क्रांतिवीर नाना पाटील सध्या हयात असणारे क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांच्या बरोबरी या गावाच्या वीरपुत्राने स्वातंयलढयात महत्वपूर्ण कामगिरी केली. 3 सप्टेंबर 1942 रोजी वि.स. पागे व खोत बापू यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर क्रांतीकारकांच्या इतिहासात नोंद घेणेसारखी कामगिरी तिरंगा तत्कालीन मामलेदारांच्या हस्ते केली. स्वातंयलढयात भारावून गेलेल्या त्यांच्या बरोबरीने कै. तुकाराम उगळे, कै शंकर यशवंत अनुगडे, कै तुकाराम उगळे, कै धोंडी उगळे, कै. रामचंद्र माळी, कै. मारुती जाधव, कै. तुकाराम यादव कै बापू औटे, कै गोविंद जाधव, कै. आनंदा शिंदे, इब्राहिम पिजांरी, कै. वासुदेव कुलकर्णी, कै. दामोदर उगळे, कै. केशव पवार, कै बापू राडे, कै. बाबू कांबळे, हिंदू राडे, कै दत्तू पाटील गावचे पाटील पहिले सरपंच आदींनी खादंयास खादा लावून मातृभूमिच्या संरक्षणांसाठी इंग्रजी सत्तेला हादरा देणेच महत्वपूर्ण कार्य याच भूमित झाले.\nपूर्वीचा सातारा जिल्हा आजचा दक्षिण सातारा आजचा सांगली जिल्हा निर्मिती झालेनंतर कै गोविंदराव बाबूराव खोत तासगांव कॉंग्रेस पक्ष अध्यक्ष होते त्यावेळी कै वसंतदादा पाटील कॉंग्रेस पक्षाचे सचिव होते पुढील काळात वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले परंतु या मातीला बापूना कधीही विसरले नाहीत बापूनीही सत्तेची कास न धरता लोकसेवेचे वेत शेवटपर्यंत ठेवले हिच त्यागाची भूमिका आजच्या राजकीय नेत्यांनी घेतल्यास आज लोकशाहीत लोकांच्या जिव्हाळयाच्या प्रश्नांची अडचणींची सोडवणूक करणारे ठरेल. कै. स्वातंय सैनिक गोविंद जाधव यांनी स्वातंयपूर्वकाळात नाणी बंदुका तलवार अशी शस्त्रे तयार केली स्वातंय लढयातील झालेल्या शिक्षेपोटी येरवडा तुरुगांत बांधलेली दगडी भिंत आजही पहावयास मिळते, तिर्थक्षेत्र औदुंबर येथील दत्त देवालयाचे नक्षीदार बांधकाम केले कारागीर उत्कृष्ठ मंदिराचे कळस काम करणारे स्थापत्य कलाकार व भेदीक गायनात पटाईत होते.\nस्वातंय सैनिक शंकर गणपती राजमाने– येरवडा तुरुंगात 4 वर्षे शिक्षा 400 रुपये दंड स्वातंय लढयाच्या आंदोलकाळात 4 वर्षे फरारी होते त्यामुळे त्यांचे वडिलांना मुलगा सापडत नाही म्हणून 2 महिने अटक सुरली घाट टपाल मोटार लुटली मात्र अहमदनगर रेल्वे स्टेशनवर अमेरिकन बनावटीच्या रिल्व्हॉलर पिस्तुलासह अटक करणेत आली 25 काडतुसे बरोबरी होती. स्वातंय मिळाल्यानंतर आण्णाची सुटका झाली त्यावेळी गावातील नागरिकांनी बैलगाडीतून आण्णांची भव्य मिरवणूक काढून सत्कार केला होता. आजही आण्णा नागरिकांच्या अडचणीवर प्रश्नांवर मार्गदर्शन करतात. समाजवादी चळवळीची माहिती गावातील युवकांना सातत्याने देत असतात. आजही आण्णा तरुणांना लाभलेले एवढे परिश्रम करतात.\nकै. स्वातंयसैनिक तुकाराम उगळे– स्वातंय लढयात कै. खोत बापूंच्या बरोबरीने आंदोलनकाळात हिरीरीने भाग घेवून स्वातंयासाठी तळमळीने कार्य करणारा कार्यकर्ता स्वातंय ��िळालेनंतर समाजकारणासाठी गावाच्या अडचणी सोडवण्याची जाणीवपूर्वक प्रयत्न केले. विसापूर जेलमध्ये 7 महिने तुरुंगवास भोगला. कै. खोतबापू कै.राम माळी, कै. शंकर अनुगडे, कै. तुकाराम उगळे, कै. धोंडी उगळे, कै. मारुती रामा जाधव, इब्राहिम पिंजारी, बापू औटे, आनंदा शिंदे, तुकाराम शिंदे, वासुदेव कुलकर्णी, दामोदर उगळे आदींना 7 महिने तुरुंगवासाची शिक्षा अहमदनगर येथील विसापूर जेलला झाली परंतु स्वातंय सैनिंकांचा मुख्य प्रयत्न भूमिगत राहून गनिमी काव्याने इंग्रजांना सळो की पळो करुन सोडण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न होता असा या गावाचा स्वातंय चळवळीचा ऐताहासिक वारसा आहे.\nकेंद्रशासन स्वातंयसैनिक – कै. गोविंदराव बाबूराव कदम, शंकर यशवंत अनुगडे, तुकाराम ज्ञानू उगळे, धोंडी नारायण उगळे, शंकर गणपती राजमाने, रामचंद्र आग्नू माळी, मारुती रामा जाधव, तुकाराम कृष्णा यादव, बापू भगवंत औटे, गोविंद आप्पा जाधव, आनंदा पांडु शिंदे, तुकाराम राऊ शिंदे, इब्राहिम रहिमान पिंजारी, वासुदेव महिपती कुलकर्णी.\nमहाराष्ट्र शासन स्वातंयसैनिक – कै. दामोदर दादा उगळे, केशव बाळा पवार, बापू रामा राडे, बापू बाळा कांबळे, हिंदू मारुती राडे, दत्तू तात्या पाटील.\n© 2020 आमणापूर ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-parbhani-kharif-sowing-estimated-five-lakh-hectares-30510", "date_download": "2020-09-29T02:04:02Z", "digest": "sha1:6JKO2GAQASIHTEVEOQ2UE4KUOIBW6J3D", "length": 18449, "nlines": 175, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi In Parbhani kharif, sowing is estimated on five lakh hectares | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरभणीत खरिपात सव्वापाच लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज\nपरभणीत खरिपात सव्वापाच लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज\nसोमवार, 27 एप्रिल 2020\nपरभणी ः यंदाच्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात ५ लाख ३७ हजार हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात घट तर कपाशीच्या क्षेत्रात वाढ गृहीत धरण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.\nपरभणी ः यंदाच्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात ५ लाख ३७ हजार हेक्टरवर पेरणी होईल, असा अंद���ज कृषी विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात घट तर कपाशीच्या क्षेत्रात वाढ गृहीत धरण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.\nजिल्ह्यात गतवर्षीच्या खरिपात ५ लाख ३३ हजार ८८० हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा खरिपाच्या क्षेत्रात ३ हजार १२० हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे वाढला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सुमारे तीनपट वाढ झाली आहे. परंतु यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत १७ हजार ३९० हेक्टरने घट होण्याचा अंदाज आहे.\nकपाशीच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत यंदा १६ हजार ३५ हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. कडधान्यामध्ये तुरीच्या क्षेत्रात ४ हजार ६५९ हेक्टरने, मृगाच्या क्षेत्रात सव्वाशे हेक्टरने, उडिदाच्या क्षेत्रात अडीचशे हेक्टरने वाढ अपेक्षित आहे. तृणधान्यामध्ये ज्वारीच्या क्षेत्रात ४९२ हेक्टरने, बाजरीच्या क्षेत्रात १०४ हेक्टरने घट होण्याचा अंदाज आहे.\nहळदीच्या क्षेत्राची नोंद आवश्यक\nगेल्या आठ ते दहा वर्षांत परभणी जिल्ह्यातील हळदीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. पूर्णा, परभणी, जिंतूर तसेच अन्य तालुक्यातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले आहे. हळद लागवड वाढल्यामुळे खरीप पिकांच्या क्षेत्रात घट झाली. खरीप पीक पेऱ्यासोबत हळद लागवडीची नोंद घेतल्यास हळदीचे क्षेत्र निश्चित होईल.\n३२ हजार टन खते उपलब्ध\nयंदाच्या खरिपात जिल्ह्यासाठी विविध ग्रेडच्या १ लाख ५१ हजार २०० टन खताची मागणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात ९१ हजार १७० टन खतसाठा मंजूर झाला. एप्रिल महिन्यात पहिल्या पंधरावाड्यात ११ हजार ८९२ टन खतसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षीचा २४ हजार ७७१ टन खत शिल्लक होता. त्यामुळे ३६ हजार ६६३ टन खते उपलब्ध होती. त्यातून ३ हजार ८४७ टन खताची विक्री झाल्याने ३२ हजार ८१६ टन खतासाठा शिल्लक आहे.\nकपाशी बियाण्याचे साडेअकरा लाख पाकिटांची मागणी\nकपाशीच्या बीजी २ वाणाच्या बियाणाच्या ११ लाख ५५ हजार पाकिटांची मागणी करण्यात आली आहे.सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका, कपाशी आदी पिकांचे मिळून एकूण ८७ हजार १७१ क्विंटल बियाणाची मागणी महाबीज आणि खासगी कंपन्यांकडे करण्यात आली आहे. आजवर महाबीजक���ून ८८५ क्विंटल बियाणाचा पुरवठा करण्यात आला आहे.\nशेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे, खते आदी निविष्ठा उपलब्ध\nकरून देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. खते आणि बियाणे उत्पादक कंपन्यांकडून पुरवठा सुरू झाला आहे.\n- हनुमंत ममदे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, परभणी.\nपरभणी जिल्हा तुलनात्मक खरीप क्षेत्र (हेक्टरमध्ये)\nपीक २०१९-२० (पेरणी क्षेत्र) २०२०-२१ (प्रस्तावित क्षेत्र)\nपरभणी parbhabi खरीप कृषी विभाग agriculture department विभाग sections सोयाबीन कडधान्य तृणधान्य ज्वारी jowar हळद तूर हळद लागवड turmeric cultivation fertiliser विकास\nवाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...\nजमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी पिकांची निवड महत्त्वाची आहे.\nकेळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे व्यवस्थापन\nकंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून होतो.\nदेशी गोपालनातून शेती केली शाश्वत\nकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक दणाणे या अभियंता युवकाने नोकरी सोडून से\nरेशीम शेतीने दिली आर्थिक साथ\nपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील शेतकरी सोपान शिंदे यांनी पारंपारिक शेती\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून माघार सुरू...\nपुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल झालेल्या मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू के\nसाखर कामगारांचा संपाचा इशारा पुणे/कोल्हापूर ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...\nमॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...\nपावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...\nपरभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...\nसोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम ः यावर्षी सातत्याने...\nवऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...\nखानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...\nमराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...\nपुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...\nसांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...\nअकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनच�� गुणवत्ताहिन...\nनगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...\nखानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...\nराज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...\nगुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...\nराहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...\nतुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...\nनागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण...\nमराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी...परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी...\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/shimmery-dress-trending-in-bollywood-actoress-mhmj-427944.html", "date_download": "2020-09-29T02:15:45Z", "digest": "sha1:IJMU5JUP4KBWC6HFLCJN7LYCP7M4SWL5", "length": 18305, "nlines": 188, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : जुनं ते सोनं! अभिनेत्रींमध्ये वाढतोय चमचमत्या ड्रेसचा ट्रेंड shimmery dress trending in bollywood actoress– News18 Lokmat", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवस���ना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावण���र, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nहोम » फ़ोटो गैलरी » बातम्या\n अभिनेत्रींमध्ये वाढतोय चमचमत्या ड्रेसचा ट्रेंड\nअगदी 90 च्या दशकातील ही फॅशन आता पुन्हा एकदा नव्या टचसह बॉलिवूडमध्ये चमकताना दिसत आहे.\nबॉलिवूडमध्ये रोज नवी फॅशन येते आणि आधीची फॅशन जुनी होऊन जाते. पण अनेकदा जुन्याच काही फॅशन नव्यानं बॉलिवूडमध्ये दिसू लागतात. असा एक ट्रेंड सध्या बॉलिवूडमध्ये वाढताना दिसत आहे. तो म्हणजे चमचमत्या शिमरी किंवा ग्लिटरी ड्रेसचा\nआलिया भट्ट पासून ते करिश्मा कपूर पर्यंत सर्वच अभिनेत्री आजकाल सगळीकडे अशाच ग्लिटरी किंवा शिमरी ड्रेसला प्राधान्य देताना दिसतात.\nअगदी 90 च्या दशकातील ही फॅशन आता पुन्हा एकदा नव्या टचसह बॉलिवूडमध्ये चमकताना दिसत आहे.\nटीव्ही अभिनेत्री हिना खाननं एका अवॉर्ड फंक्शनला घातलेला हा ड्रेस सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.\nमुळात बॉलिवूडमध्ये एखादा ड्रेसची फॅशन ट्रेड होण्यामागे सर्वात मोठा वाटा असतो तो सोशल मीडियाचा. अनेकदा अभिनेत्री त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.\nएका इव्हेंट लुकसाठी अभिनेत्री करिना कपूरनं हा ड्रेस घातला होता. करिनाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.\nडिझायनर मनिष मल्होत्राच्या इव्हेंटमधील करिश्मा कपूरचा ब्लॅक कलरच्या शिमरी साडीतील लुक.\nअभिनेत्री कतरिना कैफनं आयफा अवॉर्ड सोहळ्यात परिधान केलेल्या लाल रंगाच्या शिमरी ड्रेसनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तिचा हा आयफा लुक खूपच चर्चेत राहिला होता.\n'स्टुडंट ऑफ द इयर 2' या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारियानं जेव्हा दिवाळी पार्टीमध्ये या सिल्व्हर ग्लिटरी साडीमध्ये एंट्री घेतली त्यावेळी सर्वांचंच लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं होतं. तिचा लुक सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.\nअभिनेत्री उर्वशी रौतेलानं एका सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान हा निळ्या रंगाचा शिमरी ड्रेस घातला होता. ज्यातील तिचा लुक घायाळ करणारा असाच होता.\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/28/lockdown-in-pune-a-case-has-been-registered-against-the-parents-of-the-bride-and-groom/", "date_download": "2020-09-29T01:53:35Z", "digest": "sha1:ABXUIMLC4HAME3NRZTHHBCU3YEFX76YG", "length": 6153, "nlines": 41, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "लॉकडाऊन; पुण्यात नववर-वधुच्या आईवडिलांसह वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल - Majha Paper", "raw_content": "\nलॉकडाऊन; पुण्यात नववर-वधुच्या आईवडिलांसह वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल\nमुख्य, पुणे / By माझा पेपर / नियमावली, पुणे ग्रामीण पोलीस, लग्न सोहळा, लॉकडाऊन / June 28, 2020 June 28, 2020\nपुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी कोरोनाच्या संकटकाळात होणाऱ्या लग्न समारंभात फक्त 50 लोकांना परवानगी दिली आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमादरम्यान मास्क, सॅनिटायझर वापरायला सांगितले आहे. पण सद्यपरिस्थितीत तसे काही होताना दिसत नाही, कारण कोणतीही परवानगी घेता सर्वात जास्त मोरांची संख्या असलेल्या शांतता प्रिय गावात डीजेच्या तालावर कर्कश आवाजावर नवरदेव स्वतः आणि सोबत मित्रमंडळींना घेऊन ते देखील विना मास्क थिरकला. सोशल मीडियात या कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवरा-नवरीच्या आई-वडिलांसह 20 ते 25 वऱ्हाडी मंडळीवर पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्याच्या मोराची-चिंचोली गावात ही घटना घडली आहे.\nव्हायरल झालेल्या व्हिडीओत नवरदेवासह ही सगळी मंडळी डिजेच्या तालावर थिरकताना दिसत आहेत. तर नवरदेवासह कोणीही मास्कचा वापर केलेला दिसत नाही, त्याचबरोबर यादरम्यान सोशल डिस्टन्सचा देखील फज्जा उडाला आहे. 25 जूनला गणेश आप्पासाहेब थोपटे याचे लग्न होते. लग्नात कोणीही मास्क न लावता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. त्याचबरोबर कोणतेही वाद्य वाजवण्याची परवानगी घेतली नाही. याबाबत नवरा मुलगा व नवरी मुलीचे आई वडील यांच्यासह 20 ते 25 लोकांच्या विरोधात शिरुर पोलिसात 26 जून रोजी गुन्हा दाखल केल्याची माहिती शिरुरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापूरे यांनी दिली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-agricultural-news-marathi-article-regarding-implements-use-ginger-management-34871", "date_download": "2020-09-29T00:46:46Z", "digest": "sha1:C5OFLW3JF454ZTBOUWTMADQ6YGR2GZDB", "length": 21458, "nlines": 187, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture Agricultural News Marathi article regarding implements use in Ginger management. | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआले पिकासाठी सुधारित अवजारे\nआले पिकासाठी सुधारित अवजारे\nडॉ. जयश्री रोडगे, सौ. मंजुषा रेवणवार\nशुक्रवार, 7 ऑगस्ट 2020\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि आले पिकाचे व्यवस्थापन करण्यासाठी छोटी अवजारे तयार केली आहेत. या अवजारांच्यामुळे महिलांचे श्रम कमी होतात. कामाची गती वाढते. वेळेवर काम करणे सोपे जाते.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि आले पिकाचे व्यवस्थापन करण्यासाठी छोटी अवजारे तयार केली आहेत. या अवजारांच्यामुळे महिलांचे श्रम कमी होतात. कामाची गती वाढते. वेळेवर काम करणे सोपे जाते.\nआले आणि हळद लागवडीपासून विविध मशागतीची कामे केली जातात. अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्पांतर्गत हळद, आले लागवड ते उत्पादनापर्यंतचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये असे निदर्शनास आले की, बहुतांश पीक व्यवस्थापनाची कामे ही महिला करतात. ही कामे करण्यासाठी महिला अजुनही सुधारीत तंत्रज्ञानाचा उपयोग करत नाहीत. हे लक्षात घेऊन महिलांचे श्रम कमी होण्यासाठी प्रकल्पांतर्गत विविध अवजारे विकसित करण्यात आली आहेत.विद्यापीठाच्या प्रकल्पांतर्गत हळद आणि आले पिकासाठी विविध लहान अवजारे तयार करण्यात आली आहेत. या अवजारांच्यामुळे महिलांचे श्रम कमी झाले. वेळेवर काम करणे सुलभ झाले आहे.\nमे ते जून या काळात शेतातील काडी,कचरा गोळा केला जातो. हे काम महिलांना करावे लागते.\nहाताने काडी,कचरा वेचण्यासाठी महिलांना वाकून काम करावे लागते. त्यामुळे हातांना जखमा होतात. वाकल्यामुळे कंबरदुखीचा त्रास होतो.\nमहिलांचा शेतातील काडीकचरा गोळा करण्याचा त्रास कमी करण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेले दाताळे वापरणे फायदेशीर ठरते. यामुळे शारीरिक श्रम कमी होतात. वेळेची बचत होते.\nकंद लागवडीसाठी उकरी आणि नखाळ्या\nकाडी कचरा वेचल्यानंतर जमीन लागवडीसाठी तयार केली जाते. लागवडीसाठी सरी किंवा गादी वाफे तयार केले जातात.\nकंद लावताना महिलांना दोन पायांवर बसून हाताच्या बोटांनी किंवा खुरप्याच्या साहाय्याने माती उकरून कंद लावावा लागतो. त्यामुळे बोटांना जखमा होतात, खुरप्याने माती उकरताना वेळ जास्त लागतो.\nमाती उकरून हळद आणि आले कंद लागवड करण्यासाठी उकरी आणि नखाळ्या ही छोटी अवजारे तयार करण्यात आली आहेत. उकरीमुळे माती उकरण्यास कमी वेळ लागतो. आले कंद लागवडीचे काम नेहमीच्या पद्धतीपेक्षा (३३ टक्के) लवकर होते.\nनखाळ्यांचा सं��� पाच बोटांमध्ये घालून जर माती उकरण्याचे काम केले तर पारंपरिक पद्धतीपेक्षा आले कंद लागवडीचे काम (१६ टक्के) जास्त गतीने होते. हाताच्या बोटांना जखमा होत नाहीत. या अवजारांच्या वापरामुळे श्रमामध्ये बचत होऊन थकवा जाणवत नाही.\nतण काढण्यासाठी नवीन खुरपे\nपिकामध्ये बहुतांश निंदणीची कामे महिला करतात.\nपारंपरिक पद्धतीने खुरप्याने तण काढले जाते. या पद्धतीमुळे महिलांना शारीरिक थकवा जाणवतो. श्रम जास्त लागतात. तण काढणे काहीवेळा अवघड जाते. वेळ जास्त लागतो.\nनिंदणीचे श्रम कमी करण्यासाठी विद्यापिठाने सुधारित खुरपे विकसित केले आहे. या खुरप्यामुळे तण काढणे सोपे जाते. वेळ कमी लागतो. शारीरिक कष्ट कमी होतात. पारंपरिक खुरप्यापेक्षा ५ टक्के काम अधिक होते.\nरोपांना माती लावण्यासाठी सावडी\nरोपांना माती लावताना पुरुष मंडळी खोरे वापरतात. हे खोरे वजनाने जड असल्यामुळे महिलांना त्यांचा वापर करणे अवघड जाते. महिला रोपांना मातीची भर देण्यासाठी जुन्या पाइपचा तुकडा, जुना पत्रा वापरतात.\nमातीची भर देण्यासाठी पाईप तुकडा किंवा पत्रा वापरल्याने महिलांच्या हाताला इजा होते. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने सावडी तयार केली आहे.\nसावडीला वरच्या बाजूस लाकडी मूठ आहे. याच्या वापराने महिलांच्या हाताला जखमा होत नाहीत. मातीची भर देण्याची गती (२१ टक्के) वाढते.\nमाती लावण्याचे श्रम कमी झाल्याने शारीरिक थकवा जाणवत नाही.\nआले काढणी करताना नांगराचा वापर केला जातो. यामुळे आल्याचे कंद उघडे पडतात.\nतयार आल्याचे कंद जमिनीच्या बाहेर आल्यावर महिला हे गड्डे हाताने माती फोडून वेगळे करतात. हे काम महिला हातांच्या बोटांच्या साहाय्याने करतात. यामुळे बोटे आणि कातडीला जखमा होतात.\nपारंपरिक पद्धतीमध्ये महिला आल्याच्या गड्याची माती काढताना लोकरीचे मोजे वापरतात. पण हे मोजे एका दिवसात फाटून जातात. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने विशिष्ट हातमोजे तयार केले आहेत.\nसुधारित हातमोजामुळे बोटांना इजा होत नाही. गड्डा स्वच्छ करण्याच्या कामाची गती वाढते. शारीरिक थकवा कमी होते.\n- डॉ. जयश्री रोडगे, ९५९४००५८४०\n(अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प, कौटुंबिक साधनसंपत्ती व्यवस्थापन,गृह विज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून माघार सुरू...\nपुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल झालेल्या मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू के\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया गेटसमोर ट्रॅक्टर...\nनवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (ता.२७) शिक\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्न\nशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभता) विधेयक, शेतकरी (सबलीकरण आणि संरक्ष\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी\nनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन की बात :...\nनवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमात सहसा राजकीय विषयांवर भाष्य करण्याचे टा\nसंपूर्ण स्वयंचलित सिंचनासाठी केला...वॅगेनिंगन विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने...\nनिर्यातीसाठी उष्णगृहामध्ये फळे, ...जॉर्जिया येथील ग्लेनबेरीज या थंड फळे आणि भाजीपाला...\nतापमान, वारे, सापेक्ष आर्द्रता...पिकांच्या वाढीवर प्रामुख्याने हवामान घटकांचा (...\nसीताफळातील गर, बिया वेगळे करण्यासाठी...सीताफळ हे फळ पिकल्यानंतर फार काळ साठवणे शक्य होत...\nदर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...\nआवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेआपल्या गुणकारी, औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदीय...\nवितरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाला गोदाम...सध्या केवळ ड्रोनच्या वापरातून उत्पादने...\nअत्याधुनिक लायसीमीटर आधारित सिंचन...पिकाच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी...\nदूध काढण्यासाठी फिरती घडवंची, तिपाईदुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल...\nप्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील...हिरव्या वनस्पती किंवा पिकांद्वारे सूर्यप्रकाशाचे...\nहायड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चाराहायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ...\nचाऱ्यासाठी कमी किमतीचे हायड्रोपोनिक्स...अल्प भूधारक पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता...\nअपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर...अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये सूर्यप्रकाश, वारा,...\nस्वयंचलित ठिबकासह ९० एकरांत यांत्रिकी...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील कृषी पदवीधर व...\nसुपारी प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेसुपारी हे कोकणातील व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे...\nपिकातील सूक्ष���महवामान मोजणारी उपकरणेया वर्षी महाराष्ट्राच्या अनेक विभागात...\nयांत्रिक पद्धतीने भात रोपलागवडीचा...सांगे (जि. पालघर) येथील कृषिभूषण व अभ्यासू शेतकरी...\nविरळणी, तण काढणी करा झोपूनअत्यंत आरामदायी स्थितीमध्ये तणनियंत्रणासारखी काम...\nअकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...\nयोग्य प्रकारे करा ट्रॅक्टर,अवजारांचा...ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://amnapur.epanchayat.in/?page_id=35", "date_download": "2020-09-29T01:23:55Z", "digest": "sha1:HSVUNF63J6OBT7IDTJWNUMRF7API37X3", "length": 4610, "nlines": 51, "source_domain": "amnapur.epanchayat.in", "title": "विविध योजना | आमणापूर ग्राम पंचायत", "raw_content": "\nगावातील संजय गांधी लाभार्थींची संख्या 12.\nसंजय गांधी निराधार 12.\nइंदिरा गांधी निराधार, शेतमजुर महिला – 0.\nश्रावण बाळ सेवा योजना 11.\nराष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती योजना 11.\nराष्ट्रीय कुटुंब योजना – 0.\nमातृत्व लाभ योजना – 0.\nआमणापूर गावात खालील विविध योजना राबवून गावाला प्रगतीपथावर नेणेचे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मा.प्रा. रामचंद्र पांडुरंग उगळे यांच्या सहकार्यातून भगिरथ प्रयत्न करुन योजना मंजूर केलेल्या आहेत.\nयशवंत ग्रामसमृध्दी योजनेतून रु. दहा लाख एवढया आर्थिक अनुदानातून गटर 70% काम पूर्ण.\nएम.आय.डी.सी. च्या रस्ते विकास कार्यक्रमातंर्गत अनुगडेवाडी येथील ओढयावर रू. 45,00,000 (पंचेचाळीस लाख) बाधकाम पूर्ण.\nग्रामसडक योजनेतून आमणापूर बारेजाईनगर रेल्वेलाईन पर्यटनाचा पंच्चेचाळीस लाख – रस्ता पूर्ण.\n9 पी.एच योजनेतून 2 लाख लिटर क्षमतेची पाण्याच्या टाकीचे काम पूर्णवस्थेत.\nकेंद्रीय ग्राम सडक रस्ते योजनेतून 1 कोटी 99 लाख एवढया अनुदानातून आमणापूर अंकलखोप दरम्यान पुलाचे काम पूर्ण.\nशासन निर्णयानुसार एकाच छताखाली सर्व कार्यालये ग्रामसचिवालय बांधकाम पूर्ण.\nआमणापूर विठ्ठलवाडी स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना मंजुर.\nआमणापुर विठ्ठलवाडी प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीसाठी प्रयत्न.\nसर्व शिक्षा अभियानातंर्गत जिल्हा परिषद शाळा 16 खोल्या बांधकाम पूर्��.\nदलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत समाज मंदीर रस्ता कॉंक्रीटीकरण गटर बांधकाम पूर्ण.\nआमणापूर कृष्णा नदीकाठी महापुरापासून संभाव्य धोका टाळणेसाठी पुरसंरक्षक भिंतीचे काम पूर्णावस्थेत टप्पा नं. 2 प्रस्तावित.\n© 2020 आमणापूर ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathimaaj.in/ajunahi-tiger-srof-chi-aai-diste-itki-sundar/", "date_download": "2020-09-29T02:17:09Z", "digest": "sha1:NWQMQTMS4KIFXBKPWY74Z5YAJG5BBJTK", "length": 9123, "nlines": 71, "source_domain": "marathimaaj.in", "title": "टा-यगर श्रॉफची आ -ई 57 वर्षातही दिसतेय इतकी सुंदर, की भ-ल्या भ-ल्या अभिनेत्री देखील तिच्यापुढे आहेत फि -क्या - MarathiMaaj.in", "raw_content": "\nटा-यगर श्रॉफची आ -ई 57 वर्षातही दिसतेय इतकी सुंदर, की भ-ल्या भ-ल्या अभिनेत्री देखील तिच्यापुढे आहेत फि -क्या\nटा-यगर श्रॉफची आ -ई 57 वर्षातही दिसतेय इतकी सुंदर, की भ-ल्या भ-ल्या अभिनेत्री देखील तिच्यापुढे आहेत फि -क्या\nबॉलीवुड मधील अशा काही अभिनेत्री आहेत की ज्यांचे वय होऊन देखील त्या आजही खूपच सुंदर दिसत आहे. त्यांच्याकडे बघून अजिबातच कुणीही अंदाज करू शकत नाही की या अभिनेत्रींचे वय नेमके किती असेल. अगदी वय होऊन देखील एखाद्या तरुण अभिनेत्री सारख्या सुंदर दिसतात या अभिनेत्री.\nबॉलीवुड चित्रपटांच्या या जगात असे अनेक हुशार अभिनेते आहेत जे आपल्या अभिनयाच्या जोरावर ला-खोंच्या मनावर राज्य करून गेलेत आणि आजही लोकांना त्यांचे चित्रपट बघून आवडतात. त्या काळातील असे काही अभिनेते होते ज्यांनी स्वताला सिद्ध करत त्यांची अभिनय कला उत्कृष्ट पणाने सादर केली आहे. त्यांचे कलेचे ला-खो चाहते आज देखील या समाजात आहेत. त्या काळात अश्या अभिनेत्यांचे अभिनयाला तोड नव्हती.\nआम्ही या लेखाच्या माध्यमातून आपल्याला अशा अभिनेत्याच्या कुटूंबाबद्दल सांगणार आहोत, जो आता चित्रपटांपासून खूप लांब आहे, परंतु त्यांचा मुलगा या काळात बॉलिवूड जगात बराच चर्चेत रहात असतो. लेखाच्या माध्यमातून बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेता जॅकी श्रॉफच्या कुटुंबासंदर्भात इतर कोणीही विशिष्ट माहिती देणार नाही. जॉकी श्रॉफ त्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेते होते. आज त्यांचा मुलगा ही काही कमी नाहीये.\nबॉलीवुड चित्रपट अभिनेता टा-यगर श्रॉफ आजच्या काळात बॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय आणि आवडता अभिनेता मानला जातो. टा-यगर श्रॉफने आपल्या चित्रपटांद्वारे को-ट्यवधी लोकांच्या हृदयात आपले स���थान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अलीकडेच त्याचा बागी 2 हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला असून या चित्रपटाने 100 को-टींपेक्षा जास्त कमाई केली आहे.\nटा-यगर श्रॉफची गणना त्या बॉलिवूड कलाकारांमध्ये केली जाते ज्यांनी अगदी थोड्या वेळात ला-खो लोकांना आपल्या चमकदार अभिनय आणि व्यक्तिमत्त्वाने वेड लावले आहे. त्यांना ते खूपच पसंत करू लागले आहेत, त्याचे शरीर आणि त्याचे डान्स बघून सर्व वेडे आहेत, परंतु आपण त्याच्या आईबद्दल देखील आज माहीत करून घेणार आहोत. आहात टा-यगर श्रॉफ चे आईबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे.\nटा-यगर श्रॉफच्या आईचे नाव आयशा श्रॉफ आहे जी या बॉलीवूड जगापासून खूप दूर आहे, परंतु आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की टा-यगर श्रॉफची आई आयशा श्रॉफ एकेकाळी एक सुप्रसिद्ध मॉ-डेल होती. आणि मॉ-डेल असण्याव्यतिरिक्त तिने अनेक चित्रपटांची निर्मिती देखील केली ज्यात ग्रहण आणि जिस देश में गंगा रहता हैं अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे.\nटा-यगर श्रॉफची आई आयशा श्रॉफ यावेळी 57 वर्षांची झाली आहे, पण आपण तिच्या सौंदर्याबद्दल जर बोलायच झाल तर ती 57 वर्षांच्या वयातही खूपच सुंदर आणि हॉ -ट दिसत आहे.\nबॉलिवुडच्या या अभिनेत्रींना फ्लॉप ठरल्यानंतर कुटुंबीयांनी हाकलले होते घराबाहेर, पहा कोणी मागत आहे भीक तर कोणी करताय चोरी…\nकेस गळती थांबविण्यासाठी बिपाशा बसूने या औषधाची केली चाचणी, पहा कशी थांबली तीची केसगळती…\nकोणत्याही सुपर मॉ-डे-ल पेक्षा कमी सुंदर नाही जॉन अब्राहम ची पत्नी, पहा प्रसिद्ध अभिनेत्री नसेल इतकी सौदर्यवान दिसतेय…\nबुद्धीने तल्लक आणि तीक्ष्ण नजर असलेला माणूसच या फोटोतील 2 फरक ओळखु शकेल, फोटो ZOOM करून पहा उत्तर मिळेल \nम्हणून हिंदू धर्मात “स्रियांना” अंतीम संस्कार करतेवेळी स्मशान भूमीत येणेस असते मनाई, ही आहेत त्यामागील 5 कारणे…\nतब्बल 10 वर्ष डेट करून सुद्धा तब्बू ने नाही केले लग्न, अजय देवगण ने सांगितले यामागील हे रहस्यमय कारण …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/?option=com_content&view=section&layout=blog&id=340&fontstyle=f-smaller", "date_download": "2020-09-29T02:05:00Z", "digest": "sha1:DLMVXNA2XZAUHU4QBPC5HP4U6QSXSJEU", "length": 34346, "nlines": 33, "source_domain": "saneguruji.net", "title": "स्वातंत्र्य व स्वराज्य", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर 29, 2020\nकाँग्रेसची मोठमोठे नेते म्हणत असतात, ''एक काँग्रेस तरी सत्ता चालवील, नाह��� तर कम्युनिस्ट. समाजवाद्यांना कोण विचारतो'' श्री रामानंदतीर्थाचे हेच हैदराबादी उदगार. '''Either we rule or the Communists.' युत्त प्रान्तातील एक मंत्री असेच एका मित्राजवळ बोलले. श्री. एस. के. पाटील वर्षापूर्वी हेच म्हणाले होते. निर्मळ साधनांनी, लोकशाहीवर श्रध्दा ठेऊन समाजवाद आणू पाहाणार्‍या समाजवाद्यांना डोके वर काढू द्यायचे नाही. त्यांचे कार्यकर्ते तुरुंगात डांबून त्यांच्या संघटना मोडायच्या आणि कायद्याने इंटक येथे स्थापायची. अशा रीतीने काँग्रेसच सत्ता चालवील या मताने वागायचे. जनतेत असंतोष तर धुमसत आहे. समाजवादी त्याला संयमी मार्गाने संघटित करू बघतात, तर त्यांना मुंडी वर काढू द्यायची नाही. तेव्हा शेवटी कम्युनिस्टच या असंतोषाचा फायदा घेतील. आचार्य जावडेकरांनी म्हटल्याप्रमाणे मग उडेल भडका'' श्री रामानंदतीर्थाचे हेच हैदराबादी उदगार. '''Either we rule or the Communists.' युत्त प्रान्तातील एक मंत्री असेच एका मित्राजवळ बोलले. श्री. एस. के. पाटील वर्षापूर्वी हेच म्हणाले होते. निर्मळ साधनांनी, लोकशाहीवर श्रध्दा ठेऊन समाजवाद आणू पाहाणार्‍या समाजवाद्यांना डोके वर काढू द्यायचे नाही. त्यांचे कार्यकर्ते तुरुंगात डांबून त्यांच्या संघटना मोडायच्या आणि कायद्याने इंटक येथे स्थापायची. अशा रीतीने काँग्रेसच सत्ता चालवील या मताने वागायचे. जनतेत असंतोष तर धुमसत आहे. समाजवादी त्याला संयमी मार्गाने संघटित करू बघतात, तर त्यांना मुंडी वर काढू द्यायची नाही. तेव्हा शेवटी कम्युनिस्टच या असंतोषाचा फायदा घेतील. आचार्य जावडेकरांनी म्हटल्याप्रमाणे मग उडेल भडका तुमचे आस्ते कदम धोरण. ''आधी भांडवलदारांजवळ जमू दे तरी भरपूर-'' हे भुसावळचे श्री. शंकरराव देवांचे तथाकथित उदगार तुमचे आस्ते कदम धोरण. ''आधी भांडवलदारांजवळ जमू दे तरी भरपूर-'' हे भुसावळचे श्री. शंकरराव देवांचे तथाकथित उदगार आणि पुरोगामी संयमी असे समाजवादी नेतृत्व येनकेनप्रकारेण हाणून पाडायची द्वेषी, दुष्ट वृत्ती. याने शेवटी एकच होईल - गुदमरलेला असंतोष पेट घेईल. आमच्या काँग्रेसवाल्यांना त्याचीच हौस आहे असे दिसते. ''एक आम्ही राज्य करू, नाही तर कम्युनिस्ट'' असे गमतीने शब्द उच्चारतात. परंतु म्हणावे तुमचा होईल खेळ; राष्ट्राचा जाईल जीव आणि पुरोगामी संयमी असे समाजवादी नेतृत्व येनकेनप्रकारेण हाणून पाडायची द्वेषी, दुष्ट वृत्ती. याने शेवटी एकच होईल - गुदमरलेला असंतोष पेट घेईल. आमच्या काँग्रेसवाल्यांना त्याचीच हौस आहे असे दिसते. ''एक आम्ही राज्य करू, नाही तर कम्युनिस्ट'' असे गमतीने शब्द उच्चारतात. परंतु म्हणावे तुमचा होईल खेळ; राष्ट्राचा जाईल जीव बर्नार्ड शॉने एके ठिकाणी सत्ताधार्‍या ना उद्देशून म्हटले आहे - ''If you want blood you will have it, at your own choice.'' ''तुम्हांला रक्तपाताचेच डोहाळे असतील तर तीही तुमची इच्छा पूर्ण होईल.'' समाजवादी शक्ती नष्ट होणे, म्हणजे लाल कम्युनिस्टांना मोकळे रान. मग होईल तुमची रक्ताची हौस पुरी.\nचीन लाल झाला; ब्रह्मदेशात लाल भेसूर छायांचे तांडव नृत्य चालू आहे. इंडोनेशियात लाल रंगाचे वातावरण आहेच. पॅलेस्टाईनकडे लाल पंजा घुसत आहे. या खुणा आहेत. कम्युनिस्टांची शक्ती वाढायला नको असेल तर त्वरेने जनतेचा संसार नीट उभा करायला हवा. पंडित जवाहरलाल असे मागे म्हणाले. ऑस्ट्रेलियन अध्यक्ष नि मंत्री यांनी या उदगाराचे स्वागत केले. परंतु शब्दाबरोबर कृती हवी. ''भांडवलदारांजवळ आणखी जमू दे'' असे म्हणण्याने कम्युनिस्टी शक्ती कमी होत नसते.\nभारतीय जनते, भांडवलदारांना काँग्रेस जरासा चिमटा घेईल. परंतु ती त्यांना निर्वीष करू इच्छित नाही. सर्पाचे विषारी दात काढून घ्या. मग ते निरुपद्रवी खुशाल खेळोत. परंतु सरकार आज त्याला तयार नाही. कम्युनिस्टांची राजवट येणे म्हणजे रक्तपात येणे, हुकुमशाही येणे, समाजाशी अविरोधी असे मर्यादित का होईना परंतु मोलाचे व्यक्तिस्वातंत्र्य गमावणे. या दोन्ही आपत्ती टाळायच्या असतील तर विचारपूर्वक आणि श्रध्देने समाजवादी पक्षाभोवती तमाम जनतेने उभे राहिले पाहिजे.\n तुला सुखवणारे स्वराज्य दूर आहे. ते जवळ यावे म्हणून निर्मळपणाने जी संघटना करू पहातात, जे लोकशाही मार्गाने जाऊ इच्छितात, त्यांच्या वाटेत निखारे पेरले आहेत. परंतु गांधीजींनी दिलेली श्रध्दा घेऊन आपण जाऊ. जय की पराजय हा सवाल नसून सारे सहन करीत, न दमता, न थकता उत्कटपणे काम करणे एवढेच आपल्या हाती.\nसार्‍या जातीपाती समान माना म्हणून म्हटले तरी जिच्या नेसू चिंधी अशी कातकरीण-, स्वच्छ इरकली पातळ नेसलेल्या, वेणीफणी केलेल्या भगिनीजवळ कशी बसणार तिला बसू कोण देणार तिला बसू कोण देणार बिहारमध्ये चंपारण्यात गांधीजी गेले. कस्तुरबांना म्हणाले, ''भगिनींना स्वच्छता शिकव.'' एक भगिनी कस्तुरबांना म्हणाली, ''आंग धुतले तर न��सू काय बिहारमध्ये चंपारण्यात गांधीजी गेले. कस्तुरबांना म्हणाले, ''भगिनींना स्वच्छता शिकव.'' एक भगिनी कस्तुरबांना म्हणाली, ''आंग धुतले तर नेसू काय'' सामाजिक विषमता नष्ट करायलाहि आर्थिक विषमता दूर करावी लागते. धार्मिक विषमता दूर करण्यासाठी सर्व धर्मातील चांगल्या गोष्टींचा प्रसार करणे, कोणत्याही धर्माचा असो,-तो लायक असेल तर त्याला कामावर घेणे, धर्मामुळे भेदभाव न करणे, या गोष्टी हव्यात. परंतु सोलापूर म्युनिसिपालिटीने बस सर्व्हिस ताब्यात घेऊन मुसलमान कामगार काढले. एका मुस्लिम आझाद सैनिकाने, जो त्यात नोकर होता त्याने जाहीर पत्रकाने प्रसिध्द केले. म्युनिसिपालिटीत कोणाचे बहुमत आहे'' सामाजिक विषमता नष्ट करायलाहि आर्थिक विषमता दूर करावी लागते. धार्मिक विषमता दूर करण्यासाठी सर्व धर्मातील चांगल्या गोष्टींचा प्रसार करणे, कोणत्याही धर्माचा असो,-तो लायक असेल तर त्याला कामावर घेणे, धर्मामुळे भेदभाव न करणे, या गोष्टी हव्यात. परंतु सोलापूर म्युनिसिपालिटीने बस सर्व्हिस ताब्यात घेऊन मुसलमान कामगार काढले. एका मुस्लिम आझाद सैनिकाने, जो त्यात नोकर होता त्याने जाहीर पत्रकाने प्रसिध्द केले. म्युनिसिपालिटीत कोणाचे बहुमत आहे ती गोष्ट खरी असेल तर किती वाईट\nस्वराज्यातील चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अहिंसक रीतीने सरकारला विरोध दाखविण्याची मोकळीक असणें. गांधीजी म्हणत ''I am the greatest democrat'' - मी सर्वात मोठा लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे. परंतु आज काय आहे बिहारमध्ये समाजवादी पक्षाच्या अधिवेशनाला मंडपही घालण्याची परवानगी मिळणे कठीण होत आले. विदर्भात समाजवादी अधिवेशनास परवानगी नाकारण्यात आली. सरकार लोकशाहीचे पुरस्कर्ते असते तर येता-जाता समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक ना करते. त्यांच्या मार्गात अडचणी ना आणते परंतु ''बिजली नाचेल गगनात'' हे सुन्दर नृत्यगीत पाहून आमच्या एका अहिंसक सहिष्णु मंत्र्यांनी कपाळाला आठया घातल्या. सेवादलाचे गाणे कशाला असे म्हणाले. पू. विनाबाजींनी धुळयाला सेवादलाच्या कलापथकाचा कार्यक्रम पाहून संतोष दर्शविला व खेडयापाडयांतून जा असे सांगितले. परंतु सेवादलाचे गाणे कानी पडताच या लोकशाही मंत्र्यांना अब्रह्मण्यम् वाटले बिहारमध्ये समाजवादी पक्षाच्या अधिवेशनाला मंडपही घालण्याची परवानगी मिळणे कठीण होत आले. विदर्भात समाजवादी अधिवेशनास परवानगी नाकारण्यात आली. सरकार लोकशाहीचे पुरस्कर्ते असते तर येता-जाता समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक ना करते. त्यांच्या मार्गात अडचणी ना आणते परंतु ''बिजली नाचेल गगनात'' हे सुन्दर नृत्यगीत पाहून आमच्या एका अहिंसक सहिष्णु मंत्र्यांनी कपाळाला आठया घातल्या. सेवादलाचे गाणे कशाला असे म्हणाले. पू. विनाबाजींनी धुळयाला सेवादलाच्या कलापथकाचा कार्यक्रम पाहून संतोष दर्शविला व खेडयापाडयांतून जा असे सांगितले. परंतु सेवादलाचे गाणे कानी पडताच या लोकशाही मंत्र्यांना अब्रह्मण्यम् वाटले एवढी असहिष्णुता सत्यअहिंसेशी, सर्वोदयाच्या ध्येयाशी सुसंगत आहे वाटते एवढी असहिष्णुता सत्यअहिंसेशी, सर्वोदयाच्या ध्येयाशी सुसंगत आहे वाटते सेवादलाला लेझिमचीही बंदी; येथवर यांची अहिंसा गेली आहे. सेवादलात काहीही आकर्षक असता कामा नये. म्हणजे मुल तिकडे जाणार नाहीत, ही दुष्ट भावना मुळाशी. बाबारे, केवळ कायद्याने जनतेचे हृदये का मिळत असतात सेवादलाला लेझिमचीही बंदी; येथवर यांची अहिंसा गेली आहे. सेवादलात काहीही आकर्षक असता कामा नये. म्हणजे मुल तिकडे जाणार नाहीत, ही दुष्ट भावना मुळाशी. बाबारे, केवळ कायद्याने जनतेचे हृदये का मिळत असतात दुसर्‍या पक्षाला विधायक सेवाहि करू द्यायची नाही, कारण त्याच्या कानावर सेवेचे भांडवल जमा व्हायचे दुसर्‍या पक्षाला विधायक सेवाहि करू द्यायची नाही, कारण त्याच्या कानावर सेवेचे भांडवल जमा व्हायचे बेळगावचे समाजवादी तरुण कार्यकर्ते म्हणाले, ''आमच्या साक्षरता वर्गांना मंजुरी मिळत नाही; मग मदत कोठून मिळणार बेळगावचे समाजवादी तरुण कार्यकर्ते म्हणाले, ''आमच्या साक्षरता वर्गांना मंजुरी मिळत नाही; मग मदत कोठून मिळणार'' उदाहरणे कोठवर सांगू'' उदाहरणे कोठवर सांगू समाजवादी म्हणजे सरकारच्या द्दष्टीने, काँग्रेसच्या द्दष्टीने राष्ट्रद्रोही लोक, धन्य त्या काँग्रेसची.\nआपण श्रध्दांजली वाहिली. त्यांना श्रध्दांजली म्हणजे त्यांनी दिलेल्या ध्येयाला श्रध्दांजली. आज सर्वोदय, समन्वय अनेक\nशब्द उच्चारले जात आहेत. सर्वांचा उदय व्हावा, सारे सुखी व्हावेत म्हणून प्राचीन ॠषीश्वरांपासून सारे सांगत आले. परंतु केवळ शब्दोच्चाराने सारे सुखी कसे व्हायचे हा प्रश्न आहे. सर्वाचा उदय व्हावा म्हणूनच स्वराज्य हवे होते. परंतु सर्वांच्या उदयाची तीव्रता लागूल राहिली आहे का भांडवलदारांना शतसवलती देऊन, आणखी काही वर्षे तुमचे कारखाने राष्ट्राचे\nहोणार नाहीत असे आश्वासन देऊन त्यांचा उदय सुरक्षित केला जात आहे. गरिबांचे काय - हा प्रश्न आहे.\nमहात्माजींनी स्वराज्यात चार गोष्टी हव्यात म्हणून लिहिले होते. (१) आर्थिक समता, (२) सामाजिक समता, (३) धार्मिक समता (४) लोकशाही सरकारचे धोरण पसंत नसेल तर शांततेने विरोध दाखवायला परवानगी. या चार गोष्टी अजून किती दूर आहेत हे पाहिले म्हणजे दुःख होते. वेदना होतात. दिल्लीला महात्माजींनी म्हटले,... ''एक दिवसही स्वतंत्र हिंदुस्थान आर्थिक विषमता सहन करणार नाही.'' परंतु आज काय दिसते शेतकर्‍याला दिलीत जमीन काटकसर करून विकत घे असे सांगणे म्हणजे सर्वोदयी श्रध्दा नव्हे. शेतमजुराजवळ मालकीची जमीन नाही. त्याच्याजवळ दोन-चार बिघे जमीन विकत घेण्याइतके पैसे कधीही साठणार नाहीत हे का काँग्रेसी मंत्र्यांना माहीत नाही चलनवाढीची सबब न सांगता जमीनमालकाला दीर्घ मुदतीची सेव्हिंग्ज सर्टिफिकिटे द्या आणि शेतमजुराला जमीन द्या. कानावर आले की, कोणी काँग्रेसचे बडे अधिकारी म्हणाले, पुढच्या निवडणुकीनंतर हे करावयाचेच आहे. तुमच्या निवडणुकीसाठी आज या लोकांना असेच सडत पिचत ठेवणार होय चलनवाढीची सबब न सांगता जमीनमालकाला दीर्घ मुदतीची सेव्हिंग्ज सर्टिफिकिटे द्या आणि शेतमजुराला जमीन द्या. कानावर आले की, कोणी काँग्रेसचे बडे अधिकारी म्हणाले, पुढच्या निवडणुकीनंतर हे करावयाचेच आहे. तुमच्या निवडणुकीसाठी आज या लोकांना असेच सडत पिचत ठेवणार होय गरीबांच्या चितेची होळी पेटत ठेवून त्यावर भावी निवडणुकीची भाकर भाजणार गरीबांच्या चितेची होळी पेटत ठेवून त्यावर भावी निवडणुकीची भाकर भाजणार दुसर्‍यांना सत्तालोलुप म्हणणार्‍या या लोकांची ही सत्ता टिकविण्याची कारस्थाने पाहिली की किळस येतो. जो प्रकार शेतकर्‍याच्या बाबतीत तोच प्रकार कामगारांच्या बाबतीत. उत्पादन वाढवा, उत्पादन वाढवा म्हणून त्यांना येता जाता सारे डोस पाजीत आहेत. चार महिन्यांत १०० कोट नफा उकळणार्‍या गांधीभक्त मालकांसाठी का अधिक उत्पादन करायचे दुसर्‍यांना सत्तालोलुप म्हणणार्‍या या लोकांची ही सत्ता टिकविण्याची कारस्थाने पाहिली की किळस येतो. जो प्रकार शेतकर्‍याच्या बाबतीत तोच प्रकार कामगारांच्��ा बाबतीत. उत्पादन वाढवा, उत्पादन वाढवा म्हणून त्यांना येता जाता सारे डोस पाजीत आहेत. चार महिन्यांत १०० कोट नफा उकळणार्‍या गांधीभक्त मालकांसाठी का अधिक उत्पादन करायचे ज्या कारखान्यात आपण श्रमतो तेथील माल जनकल्याणार्थ आहे, जनता पिळली जाणार नाही, काळा बाजार होणार नाही, तेथील नफा धनवंतांच्या विलास दगडी राजवाडयात उधळला जाणार नाही ही खात्री वाटली तर कामगार आनंदाने नाचत वाटेल तितका श्रमेल. परंतु जोवर गरिबांची होते होळी, बडयांची पिकते पोळी, - हे त्याला दिसत आहे तोवर त्याचा जीव अधिक उत्पादनात संपूर्णतया कसा रंगेल ज्या कारखान्यात आपण श्रमतो तेथील माल जनकल्याणार्थ आहे, जनता पिळली जाणार नाही, काळा बाजार होणार नाही, तेथील नफा धनवंतांच्या विलास दगडी राजवाडयात उधळला जाणार नाही ही खात्री वाटली तर कामगार आनंदाने नाचत वाटेल तितका श्रमेल. परंतु जोवर गरिबांची होते होळी, बडयांची पिकते पोळी, - हे त्याला दिसत आहे तोवर त्याचा जीव अधिक उत्पादनात संपूर्णतया कसा रंगेल एवंच, आर्थिक समता दूर आहे. आणि सामाजिक समता एवंच, आर्थिक समता दूर आहे. आणि सामाजिक समता जोवर शिक्षणाने, राहणीने, संस्कृतीने सर्व थर समान पातळीवर येत नाहीत तोवर सामाजिक विषमता तरी कशी दूर होणार\nआपल्या सर्व व्यवहारांत एक प्रकारची नैतिक तळमळ हवी. स्वराज्य लोकशाही म्हणजे थट्टा नाही, ही एक गंभीर वस्तू आहे. आपल्याला जनतेचे कल्याण करावयाचे आहे. एखाद्या जातीचे, पंथाचे स्तोम नाही माजवावयाचे. सार्वजनिक नीती म्हणून वस्तू आहे. इंग्लंडमध्ये प्रधानालाही त्याने सार्वजनिक वाहतुकीचा नियम मोडला म्हणून दंड करण्यात आला. परंतु आपल्याकडे काय प्रकार आहे स्वराज्यात आपणच कायद्याची प्रतिष्ठा मानली पाहिजे. हातून बेकायदा काही झाले तर दिलगीरी दाखवावी. शिक्षा-दंड झाला तर भोगावा. अन्याय्य कायदे असतील तर त्यांच्या विरुध्द आपण जनमत तयार करू शकतो. परंतु जे कायदे जनतेचे जीवन नीट चालावे म्हणूनच केलेले असतील ते मोडणे पाप आहे. ते मोडून त्यात प्रतिष्ठा मानणे म्हणजे तर महान पाप आहे. तो माझ्या पक्षाचा, तो माझ्या जातीचा, तो माझ्या धर्माचा, तो माझ्या प्रान्ताचा, तो माझ आप्त, तो माझा सखा, असले संबंध न्यायालयासमोर थोर वर्तनाने हे जनतेला शिकवावयाचे आहे. आपण अजून सर्व राष्ट्राची सर्व समाजाची, अशी द्दष्टी घेऊ शकत नाही. प��ंतु जोवर ही येत नाही तोवर लोकशाही म्हणजे एक थट्टा होईल. आलेले स्वातंत्र्य, मिळालेले स्वराज्य जर टिकवावयाचे असेल, कार्य जर करावयाचे असेल तर संकुचितपणा, क्षुद्रता, स्वार्थ इत्यादी गोष्टी आपण दूर करावयास शिकले पाहिजे. काही तरी सार्वजनिक भान आपणास आले पाहिजे. स्वराज्याच्या महान साधनाने आपणास मानव फुलवावयाचे आहेत. संस्कृती समृध्द करावयाची आहे. त्यासाठी अखंड साधना हवी. जीवन अनेकांगी आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात, सर्व व्यवहारात आपण साधकाच्या वृत्तीनेच वागण्याची धडपड केली पाहिजे. यालाच पुरुषार्थ असे म्हणतात. याचा अर्थ उत्तरोत्तर अधिक चांगले होण्याची खटपट करणे. एका अमेरिकन लेखकाने ''पुन्हा धर्माकडे'' म्हणून एक सुन्दर अनुभवजन्य पुस्तक लिहिले आहे. त्यात त्याने Betterism असा शब्द योजिला आहे. ''बेटरिझम'' म्हणजे माणसाने चांगला होईन, अधिक चांगला होईन-, हा ध्यास घेणे होय. चांगले कसे होता येईल स्वराज्यात आपणच कायद्याची प्रतिष्ठा मानली पाहिजे. हातून बेकायदा काही झाले तर दिलगीरी दाखवावी. शिक्षा-दंड झाला तर भोगावा. अन्याय्य कायदे असतील तर त्यांच्या विरुध्द आपण जनमत तयार करू शकतो. परंतु जे कायदे जनतेचे जीवन नीट चालावे म्हणूनच केलेले असतील ते मोडणे पाप आहे. ते मोडून त्यात प्रतिष्ठा मानणे म्हणजे तर महान पाप आहे. तो माझ्या पक्षाचा, तो माझ्या जातीचा, तो माझ्या धर्माचा, तो माझ्या प्रान्ताचा, तो माझ आप्त, तो माझा सखा, असले संबंध न्यायालयासमोर थोर वर्तनाने हे जनतेला शिकवावयाचे आहे. आपण अजून सर्व राष्ट्राची सर्व समाजाची, अशी द्दष्टी घेऊ शकत नाही. परंतु जोवर ही येत नाही तोवर लोकशाही म्हणजे एक थट्टा होईल. आलेले स्वातंत्र्य, मिळालेले स्वराज्य जर टिकवावयाचे असेल, कार्य जर करावयाचे असेल तर संकुचितपणा, क्षुद्रता, स्वार्थ इत्यादी गोष्टी आपण दूर करावयास शिकले पाहिजे. काही तरी सार्वजनिक भान आपणास आले पाहिजे. स्वराज्याच्या महान साधनाने आपणास मानव फुलवावयाचे आहेत. संस्कृती समृध्द करावयाची आहे. त्यासाठी अखंड साधना हवी. जीवन अनेकांगी आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात, सर्व व्यवहारात आपण साधकाच्या वृत्तीनेच वागण्याची धडपड केली पाहिजे. यालाच पुरुषार्थ असे म्हणतात. याचा अर्थ उत्तरोत्तर अधिक चांगले होण्याची खटपट करणे. एका अमेरिकन लेखकाने ''पुन्हा धर्माकडे'' म्हणून ए�� सुन्दर अनुभवजन्य पुस्तक लिहिले आहे. त्यात त्याने Betterism असा शब्द योजिला आहे. ''बेटरिझम'' म्हणजे माणसाने चांगला होईन, अधिक चांगला होईन-, हा ध्यास घेणे होय. चांगले कसे होता येईल जीवन अधिक समृध्द, अंतर्बाह्य संपन्न कसे करता येईल जीवन अधिक समृध्द, अंतर्बाह्य संपन्न कसे करता येईल 'मी आणि माझे' हे तुणतुणे दूर करून, दुसर्‍याच्या सुखदुःखाचा जेव्हा आपण विचार करू, सेवा करू, दुसर्‍याचे चांगले करू, सर्वांचे स्वागत करू, अधिक लोकांशी मिसळायला लागू, तेव्हा अधिक चांगले होण्याचा मार्ग लाभेल. भारतीय जनतेला हे शिकावयाचे आहे. येथे अनेक प्रांत, अनेक भाषा, अनेक जातिप्रजाती, अनेक धर्म यांचा संगम आहे. अशा देशांत जर खरी संस्कृती वाढवावयाची असेल तर मिळते - जुळते घेऊनच वागावे लागेल. वैराचा अभाव आणि विषमता नसणे ही रामराज्याची दोन लक्षणे होत. हीच व्याख्या गांधीजींनी केली होती. पण त्यांनी पाहिले की स्वराज्याचे दर्शन झाले नाही. तोच, वैराचे शमन होणे दूरच राहिले, वैराची अशी काही आग पसरली आहे की तिची क्वचितच तुलना असेल, हे पाहून स्वाभाविकच गांधीजी दुःखी राहात. ज्या वस्तूंचे पालन गांधीजींच्या जिवंतपणी आपण केले नाही ते आता केले पाहिजे. स्वराज्याची ही दोन लक्षणे आपण पूर्णपणे सिध्द केली पाहिजेत. हिंदुस्थानात इतके विविध समाज राहात आहेत मित्रभावचा पाठ शिकण्यासाठी होत असे आपण समजावे. आपल्या उदार संस्कृतीचा हा बोध जर आपण घेतला तर वैरभावही नाहीसा होईल आणि विषमताही समाप्त होईल. वैरभाव व विषमता नष्ट करण्याची थोर साधना आपणास करावयाची आहे.\nमहात्माजींचा प्रथम श्राध्ददिन भारतातच नव्हे तर जगात पाळला गेला. ते भारताच्या द्वारा जगाचीच सेवा करीत होते. कारण येथे सर्व धर्म, सर्व संस्कृती. भारत म्हणजे मानवजातीचे प्रतिक. गांधीजी जगाचे हृदय झाले होते. त्यांच्यावरच्या आघाताने सारे जग क्षणभर निर्जीव झाले होते. सार्‍या जगाने त्यांना श्रध्दांजली वहावी हे समुचितच होय.\nश्राध्द अति पवित्र व मंगल वस्तू आहे. कृतज्ञतेची ती मधुर खूण आहे. ज्यांचे आपण श्राध्द करतो त्याला आपण श्रध्दापूर्वक स्मरतो. श्रध्दा चमत्कार जननी आहे. यजुर्वेदात म्हटले आहे की, अ-देवाला श्रध्द देवत्व देते. जो अ-देव आहे, ज्याच्या जीवनात दिव्यता नाही, अशा माणसाला जर अमर श्रध्दा मिळाली तर, त्याचे जीवन ज्वलंत होते, ते दैवी होत��. श्रध्दा ध्येयाकडे घेऊन जाते. ध्येयाचा ध्यास लावते. सारे जीवन धगधगीत, रसरशीत होते. मग अन्य काही सुचत नाही, रुचत नाही.\nनंतर बुध्ददेव त्या माणसाला म्हणाले, ''मित्रा, आता झोप; विश्रान्ती घे.'' तो मनुष्य झोपला. ''भगवान् तुम्ही त्याला धर्म शिकविण्याऐवजी खायला दिलेत, झोपायला सांगितलेत हे कसे'' शिष्यांनी विचारले. बुध्ददेव म्हणाले, ''या माणसाजवळ अन्नाच्या भाषेत बोलले पाहिजे; तरच त्याला समजेल. उपाशी पोटी माणसाजवळ अन्नाच्या भाषेत बोला. त्याला अन्नदेव नेऊन प्रथम भेटवा.'' पोटभर लोक जेवू देत. नीट झोप घेऊ देत. मग त्यांच्याजवळ इतर गोष्टी बोलू. हिंदुस्थानातील कोटयवधी लोकांस भाकर आधी देऊ द्या. त्यांना आधी कोठला धर्म, कोठली संस्कृती'' शिष्यांनी विचारले. बुध्ददेव म्हणाले, ''या माणसाजवळ अन्नाच्या भाषेत बोलले पाहिजे; तरच त्याला समजेल. उपाशी पोटी माणसाजवळ अन्नाच्या भाषेत बोला. त्याला अन्नदेव नेऊन प्रथम भेटवा.'' पोटभर लोक जेवू देत. नीट झोप घेऊ देत. मग त्यांच्याजवळ इतर गोष्टी बोलू. हिंदुस्थानातील कोटयवधी लोकांस भाकर आधी देऊ द्या. त्यांना आधी कोठला धर्म, कोठली संस्कृती ते सारे-, 'आधी कळस मग पाया-,' असे होईल. कोटयवधी उपाशी लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवावयास जो उभा राहील, तो खरा धार्मिक, तो खरा हिंदू धर्माचा. तो खरा उपासक, जगन्मातेचा उपासक, परंतु स्वतंत्र झाल्याखेरीज व स्वराज्य आल्याखेरीज हे कसे जमणार\nस्वातंत्र्य म्हणजे सर्वांच्या विकासाला संधी. स्वातंत्र्य म्हणजे मुखसंपन्न होण्याचे साधन. अतःपर या देशात कोणी दुःखीकष्टी नको. सर्वांना स्वाभिमानाने जगता येवू दे. विकासाच्या आड दारिद्य येता कामा नये. ज्ञानविज्ञानाचा प्रकाश सर्वत्र जाऊ दे. स्वच्छता, आरोग्य येऊ दे. अन्याय जावू दे. उपासमार जाऊ दे. नको लाचलुचपत, नको वशिले, नको कोणी उन्मत्त. सर्वांची सरळ मान होऊ दे. सर्वांना वाव असूदे. सर्वांना अन्नवस्त्र मिळो, राहायला साधे-सुधे घरदार असो. मिरासदारी कोणाचीच नको. जमीन नसेल त्याला जमीन द्या. ते स्वतःच कसायला तयार असले म्हणजे झाले. कामगारांचे हितसंबंध आधी संरक्षले जावोत. अहिंसक रीतीने सर्वांना संघटना करण्याची मोकळीक असो. सरकारी सत्तेने कोणावर दडपण आणू नये. श्रमणार्‍यांनी आपली प्रतिष्ठा ओळखावी. मालकांनी नम्रता शिकावी. वरच्यांनी खाली यावे; खालच्यांनी वर चढावे. दोघ���ंनी एकमेकांस भेटून रामराज्य निर्माण करावे.\nस्वातंत्र्यात असें हे सारे आपणास निर्मावयाचे आहे. एक नवे युग अजमावयाचे आहे. एक नवी द्दष्टी अजमावयाची आहे. हे महान कार्य आहे. त्यासाठी सर्वांना संयम पाळायला शिकले पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे उच्छृंखलपणा नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. आपण एकमेकांच्या भावना ओळखावयास शिकले पाहिजे. सर्वांना सांभाळले पाहिजे. सर्वांना सन्मानिले पाहिजे. माझी जात, माझा प्रश्न, माझा प्रान्त, माझी भाषा, माझा धर्म असे सारखे म्हणणें बरे नव्हे, अखिल भारतीय द्दष्टी कधी विसरून चालणार नाही. एवढेच नव्हे तर आज भारती असूनही अतिभारती झाले पाहिजे. आपण जगाचे नागरिक एका अर्थाने झाले पाहिजे. म्हणून क्षुद्र कुंपने घालू नका. क्षुद्र घरकूल नका बांधू. विशाल द्दष्टी, व्यापक सहानुभूती याची अत्यंत आवश्यकता आहे. तरच संस्कृती फुटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/exclusive/news/2757/exclusive-no-rift-between-rohit-shetty-and-akshay-kumar-over-sooryavanshi-.html", "date_download": "2020-09-28T23:51:32Z", "digest": "sha1:7SMPEQD547G3FF33K4T4JPOHIAU2LLRD", "length": 10681, "nlines": 105, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "Exclusive: 'सूर्यवंशी'च्या रिलीज डेटवरुन अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी यांच्यात कोणतेच मतभेद नाहीत", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomeLatest Bollywood NewsExclusive Bollywood GossipExclusive: 'सूर्यवंशी'च्या रिलीज डेटवरुन अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी यांच्यात कोणतेच मतभेद नाहीत\nExclusive: 'सूर्यवंशी'च्या रिलीज डेटवरुन अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी यांच्यात कोणतेच मतभेद नाहीत\nकाही दिवसांपुर्वी रोहित शेट्टी, करण जोहर आणि सलमान यांनी ‘सुर्यवंशीची’रिलीज डेट बदलण्याविषयी ट्वीट केलं होतं. पण त्याच वेळी अक्षयने मात्र हे ट्वीट केलं नव्हतं. यावरून अक्षय रोहितच्या या निर्णयाशी सहमत नसून त्याच्यावर नाराज असल्याचं बोललं जात होतं. पण अक्षयने ट्वीट करून या सगळ्या अफवा असल्याचं बोलून दाखवलं आहे. याशिवाय फॅन्सना आवाहन केलं आहे की अशा अफवा कृपया पसरवू नयेत.\nपीपिंगमूनच्या सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे रामोजी फिल्मसिटीमध्ये अक्षय आणि कतरिनाच्या ‘टिप टिप बरसा पानी’ शुटिंग सुरु आहे. अशा वेळी दिग्दर्शक आणि कलाकारांच्या कोणताही बेबनाव दिसून येत नाही. याशिवाय कोणत्याही बाबीवर असहमतीही दिसून येत नाही. पण तरीही या दोघांमध्ये गैरसमज झाल्याची अफवा सर्वत��र पसरली गेली. या अफवेला सुरुवात रिलीज डेट पासून झाली. यावेळी सलमानच्या ‘इन्शाअल्लाह’ला टक्कर न देण्यासाथी रोहितने रिलीज डेट २७ मार्च केली. पण ही बाब अक्षयला पसंत न पडल्याची अफवा व्हायरल होऊ लागली. पण अक्षय यासंबंधी ट्वीट करताना म्हणतो, ‘काही खास लोकांकडून माझ्या आगामी सिनेमाविषयी अफवा पसरवल्या जात आहेत. पण या अफवेत कोणतंही तथ्य नाही. मी ‘सुर्यवंशी’ सिनेमाबाबत खुप सकारात्मक आहे.’ अक्षयच्या या स्पष्टोक्ती नंतर अफवेला पुर्णविराम लागेल यात शंका नाही.\nExclusive: रकुल प्रीत सिंगची चौकशी सुरु, म्हणते, ‘मी कधी अमली पदार्थ सेवन केलं नाही, मेडिकल टेस्टसाठी तयार\nPeepingMoon Exclusive: दीपिकाला मी सहापेक्षा अधिक वेळा ड्रग्ज पुरवले, करिश्मा प्रकाशची एनसीबीकडे कबुली\nPeepingMoon Exclusive: ड्रग्स प्रकरणात साराचं नाव आल्याने वडील सैफने दिला अमृता सिंगला दोष शर्मिला टागोर वाचवणार का नातीला\nExclusive: दीपिकाच्या चौकशी दरम्यान उपस्थित राहण्याची पती रणवीरने मागितली परवानगी\nExclusive: दीपिकाच्या फोनवरून जया साहाकडून कुणी दुस-यानेच केली ड्रग्जची मागणी\nExclusive: ड्रग्ज केसमध्ये दोन टेलिव्हिजन अभिनेत्रींनाNCB समन्स पाठवणार, अभिनेत्रींचं बिग बॉसशी कनेक्शन\nPeepingMoon Exclusive: ‘सत्यमेव जयते -2’सिनेमात जॉन अब्राहम झळकणार तिहेरी भूमिकेत\nPeepingmoon Exclusive: सलमानला मिळाले काळवीट शिकार आणि आर्म्स अ‍ॅक्ट मध्ये समन्स, बिग बॉस 14 च्या मेकर्सची चिंता वाढली\nPeepingmoon Exclusive: बिग बॉस 14च्या प्रोमो शुटसाठी सलमान पोहोचला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये\nPeepingMoon Exclusive: YRF च्या 'पठान'मध्ये शाहरुख आणि जॉन अब्राहम येणार आमने-सामने\nपाच भाषांमध्ये निर्मिती होणारा पहिला मराठी चित्रपट 'चोरीचा मामला'\nशिक्षक आई-वडिलांप्रती रिंकू राजगुरुने व्यक्त केली कृतज्ञता\nया कारणासाठी वीणा जगतापने केलं मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेचं अभिनंदन\nपुन्हा दिसला रिंकू राजगुरुचा साडीतला Swag, पाहा तिच्या दिलखेचक अदा\nपावसात अशी चिंब भिजली सोनाली कुलकर्णी, येतय नवं गाणं\nउषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nपाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती\nपाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार\nअफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक\n'महाराष्ट्राची हास��यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात\nExclusive: रकुल प्रीत सिंगची चौकशी सुरु, म्हणते, ‘मी कधी अमली पदार्थ सेवन केलं नाही, मेडिकल टेस्टसाठी तयार\nPeepingMoon Exclusive: दीपिकाला मी सहापेक्षा अधिक वेळा ड्रग्ज पुरवले, करिश्मा प्रकाशची एनसीबीकडे कबुली\nPeepingMoon Exclusive: ड्रग्स प्रकरणात साराचं नाव आल्याने वडील सैफने दिला अमृता सिंगला दोष शर्मिला टागोर वाचवणार का नातीला\nExclusive: दीपिकाच्या चौकशी दरम्यान उपस्थित राहण्याची पती रणवीरने मागितली परवानगी\nExclusive: दीपिकाच्या फोनवरून जया साहाकडून कुणी दुस-यानेच केली ड्रग्जची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://amnapur.epanchayat.in/?page_id=37", "date_download": "2020-09-29T00:32:35Z", "digest": "sha1:TOLYV6P2XVOUBQ5XCG5756LAVU5SW4LF", "length": 5856, "nlines": 39, "source_domain": "amnapur.epanchayat.in", "title": "रोजगाराची उपलब्धता | आमणापूर ग्राम पंचायत", "raw_content": "\nगावातील प्रमुख व्यवसाय शेती व दूध व्यवसाय आहे. शेतीला प्रामुख्याने ऊस द्राक्ष गहू हरभरा सोयाबीन भात भूईमूग कांदे पालेभाल्या ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. बोरजाईनगर विभागातील द्राक्षे मुंबई कोलार बैंगलोर आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्यात द्राक्ष पीक घेतले जाते. श्रीकांत लक्ष्मण माळी, राजेंद्र कुमार माळी, दत्तात्रय कुमार माळी, हेमंत वसंत अनुगडे, पांडुरंग तुकाराम काटे आदींनी द्राक्षे पिके घेतात. तसेय अंकुश तानुगडे, निवृत्ती सखाराम पाटील, उगळे, भोसले आदी शेतकरी पिके प्रामुख्याने मोठया प्रमाणात घेतात. परंतु एकीकडे समृध्दी व आरपाड जमिन ही परिस्थिती आता नापिकी हा मोठया प्रमाणातील शेती अडचणीत येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.\nशेतीला जोडधंदा म्हणून गावात दुग्ध व्यवसाय मोठया प्रमाणात केला जातो दर आठवडयाला दुधाचे पगार होत असल्याने शेतकरी व मजूर या व्यवसायावर भर दिला जात आहे. त्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी दूध संकलनाचा धंदा सुरु केला आहे. दररोज एवढे दूध संकलन लिटर 2100/– केले जात आहे. गावातील शेळी मेंढी पालनही मोठया प्रमाणात केले जात आहे.\nगावात एक ठिकाणी रेशीम उद्योग, तीन हॉटेल्स आणि किराणा मालाची कडधान्य व्यवसाय काही तरुणांनी जीप टेम्पो ट्रक घेवून स्वत: रोजगार उपलब्ध केला आहे. चप्पल व्यवसाय पारंपारिक पध्दतीने चर्मकार समाज करीत आहे. वीटभट्टी कृष्णामाई मजूर संस्था कार्यरत आहे. अभय मस���ले आजही जिल्हयात प्रसिध्द आहे.\nकिर्लोस्कर बदर्स कंपनी मध्ये पुर्वी गावातील अनेक कामगार होते. परंतु जागतिककरणामुळे आजही जवळपास मोठया प्रमाणात कामगार काम करतात. पलूस एम.आय.डी.सी तासगांव सहकारी कारखाना सूतगिरणी क्रांतीकारखाना आदी ठिकाणी युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.\nगावातील महिला बचत गटातील महिलाही स्वत:चे छोटे उद्योग सुरु करत आहेत. मिरची कांडप, मेणबत्ती तयार करणे शाळेतील मुलांना खाऊ वाटप करणे अंगणवाडीतील लहान मुलांना सकस आहार देणे आदी उद्योग करीत आहेत.\nगावातील काही युवकांनी उच्च शिक्षण घेवून अमेरिका, युरोप, चीन पुणे–मुंबई येथे मोठया पदावर कंपनी मधून कार्यरत आहेत.\n© 2020 आमणापूर ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/satara/funeral-service-of-jawan-sambhaji-bhosle/articleshow/71911642.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-29T02:15:16Z", "digest": "sha1:KP54WYV6FBSFADEIOMEIDFQXZSDUT6EG", "length": 11267, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजवान संभाजी भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार\nतारगाव (ता कोरेगाव) येथील संभाजी केशवराव भोसले (वय ४१) सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते...\nतारगाव (ता. कोरेगाव) येथील संभाजी केशवराव भोसले (वय ४१) सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. त्रिपुरा येथील पानीसागर या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना शनिवारी, २ नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजण्याच्या दरम्यान गोळी लागून मृत्यू झाला होता. आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान त्यांचे पार्थिव तारगाव येथे दाखल झाले. त्यांचे मोठे बंधू शहाजी व संभाजी यांच्या मुली तनुजा (वय १३) व अपर्णा (वय, ९) यांनी हजारो लोकांच्या साक्षीने येथील कृष्णा नदीकाठावर संभाजी यांच्या पार्थिवास अग्नी दिला.\nतारगाव येथील संभाजी भोसले १९९९मध्ये सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. काही दिवसांपूर्वी दीपावलीच्या सुट्टीसाठी ते घरी आले होते. काही दिवसांतच ते निवृत्त होणार होते, त्या संबंधित लागणारी सर्व कागदपत्रे जमा करून ३० ऑक्टोबर रोजी कामावर हजर झाले होते. २ रोजी रात्री बंदोबस्त करीत असताना गोळी लागून मृत्यू झाल्याची बातमी गावात कळली होती. संभाजी भोसले यांच्या अंतिम दर्शनासाठी परिसरातील गावातील अनेकांनी गर्दी केली होती. पार्थिव प्रथम घरी नेण्यात आले. पत्नी अलका व आई यांनी तिरंगा ध्वजात लपेटलेले पार्थिव पाहताच मोठा आक्रोश केला. रहिमतपूर पोलिस स्टेशनच्या वतीने हवेत फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. सीमा सुरक्षा दलाच्या वतीने ही मानवंदना देण्यात आली. संभाजी यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, मुली तनुजा व अपर्णा तसेच दोन भाऊ असा परिवार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nपत्नीचा निर्घृण खून महत्तवाचा लेख\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nदेशराहुल गांधी म्हणाले, 'अन्नदात्याच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा स्वतंत्र होईल'\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nआयपीएलRCB vs MI: सुपर ओव्हरमध्ये आरसीबीचा मुंबईवर दमदार विजय\nरत्नागिरीकोकण किनारा वादळांना भीडणार; 'अशी' आहे केंद्राची योजना\nपुणे'... त्या कुटुंबांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवा'\nमुंबईकृषी कायद्यांवर काँग्रेस आक्रमक; 'ठाकरे सरकार' आता कोणती भूमिका घेणार\nजळगावपोहणं बेतलं जीवावर; जळगावात तीन लहानग्यांचा बुडून मृत्यू\nपुणेकरोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणून घ्या 'ही' खास माहिती\nमुंबईआठवलेंचा पवारांना न मागता सल्ला; राष्ट्रवादीने 'असा' केला प्रतिहल्ला\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A9%E0%A5%AF%E0%A5%AB", "date_download": "2020-09-29T00:11:01Z", "digest": "sha1:YPPSWNEYJJPY4TSQCTIX6RGC2B5W676F", "length": 3295, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ३९५ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ३ रे शतक - ४ थे शतक - ५ वे शतक\nदशके: ३७० चे - ३८० चे - ३९० चे - ४०० चे - ४१० चे\nवर्षे: ३९२ - ३९३ - ३९४ - ३९५ - ३९६ - ३९७ - ३९८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजानेवारी १७ - थियोडोसियस पहिला, रोमन सम्राट.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B8_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T23:49:12Z", "digest": "sha1:NAYWQPOGBZLSQGEZIMAAMEMQVBLQ3FKU", "length": 3239, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पोप निकोलस चौथा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपोप निकोलस चौथा (सप्टेंबर ३०, इ.स. १२२७ - एप्रिल ४, इ.स. १२९२:रोम, इटली) हा फेब्रुवारी २२, इ.स. १२८८ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.\nयाचे मूळ नाव गिरोलामो मासी होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपोप ऑनरियस चौथा पोप\nफेब्रुवारी २२, इ.स. १२८८–एप्रिल ४, इ.स. १२९२ पुढील\nLast edited on ६ सप्टेंबर २०१७, at १०:१९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर���गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/amithabh-kant-writes-article-about-education-system-329182", "date_download": "2020-09-29T00:40:32Z", "digest": "sha1:FB6QSIYN5URECU7M54TBW2IP553VKRWJ", "length": 22588, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "धाडसी, प्रागतिक आणि सर्वस्पर्शी धोरण | eSakal", "raw_content": "\nधाडसी, प्रागतिक आणि सर्वस्पर्शी धोरण\nभारतीयांनी भारतीयांसाठी तयार केलेले हे नवे शिक्षणधोरण ऐतिहासिक म्हणावे लागेल.त्याची प्रभावी अंमलबजावणी पुढच्या पिढ्यांच्याआयुष्यात बदल घडवेल,हे नक्की.भारताला ज्ञानाधारित शक्तीकडे नेणारी ही वाटचाल आहे\nशिक्षणव्यवस्थेच्या दृष्टीने एका ऐतिहासिक बदलाच्या वळणावर आपण आहोत. जवळजवळ ३४ वर्षांनंतर आधीच्या धोरणांचा फेरआढावा घेऊन आपण नव्या धोरणाचा स्वीकार केला. गेली अनेक वर्षे त्यावर काम सुरू होते. शिक्षक, तज्ज्ञ, सर्वसामान्य व्यक्ती या शिक्षणाशी संबंधित सर्व घटकांचे मत घेण्यात आले. एवढेच नव्हे तर देशभरातील अडीच लाख ग्रामपंचायतींकडूनही माहिती गोळा करण्यात आली. त्याआधारे या नव्या धोरणाचा मसुदा करण्यात आला. संयुक्तिक सुधारणांना चालना देणारे ‘एनईपी- २०२०’ हे अत्याधुनिक संशोधनाधारित आणि सर्वोत्तम पद्धतींचे एकत्रीकरण आहे.\nहेही वाचा : वास्तवापासून मोदी सरकार दूरच\nशैक्षणिक सुधारणांचा आराखडा तयार करण्याचे काम आधीपासूनच सुरू होते. विशेषतः ‘शालेय शिक्षणाच्या दर्जाचा निर्देशांक’ (स्कूल एजुकेशन क्वालिटी इंडेक्स) हा उपक्रम `नीती आयोगा`ने सुरु केला होता. याशिवाय शिक्षणातील मानवी भांडवलात सातत्याने आणि आमूलाग्र बदल घडवण्याचा कृती कार्यक्रम आणि `प्रगतीशील जिल्हा कार्यक्रम`ही हाती घेण्यात आला होता. अशा व्यापक प्रयत्नांमुळे काळाची हाक ओळखणारे, प्रागतिक धोरण आकाराला आले. सार्वत्रिक शिक्षणसंधी, दर्जा, पायाभूत सुविधा, प्रशासकीय कारभार आणि शिकवण्याची प्रक्रिया या सर्व पैलूंना त्यात स्पर्श करण्यात आला आहे. या सर्व गोष्टींकडे समग्रपणे पाहणारे हे धोरण आहे, हे विशेष. नवा भारत घडवण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअगदी बालवयापासून ते उच्च शिक्षणाच्या पातळीपर्यंत शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करू पाहणारे हे धोरण आहे. शाळेबाहेर असलेल्या दोन कोटी मुलांना शिक्षणाच्या परिघात आणण्याचा हा प्रयत्न असून वंचित घटकांचा त्यात विचार करण्यात आला आहे. या धोरणामागे अंत्योदयाचे तत्त्व आहे.\nजुन्या पद्धतीत आमूलाग्र बदल\nकामाच्या, अध्यापनाच्या पारंपारिक पद्धतीतही आमूलाग्र बदल सुचवण्यात आले आहेत. नव्या अभ्यासक्रमाच्या सहाय्याने लहान बालकांची काळजी तर घेतली जाईलच, त्याचबरोबर त्यांना वेगवेगळे सर्जनशील खेळ खेळण्यास दिले जातील. अक्षरओळख (साक्षरता मिशन) आणि आकडेमोड यासाठी सध्या सुरु असलेल्या मूलभूत कार्यक्रमांची जोड असेलच.\nशिक्षणांचे भक्कम अधिष्ठान निर्माण करणारे हे धोरण आहे. अभ्यासक्रमांतर्गत विषय आणि अभ्यासक्रमबाह्य विषय यासारख्या भिंती आता काढून टाकण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे उच्च शिक्षणात आत येण्याचे आणि बाहेर पडण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे आलेली लवचिकता विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल. त्यांना त्यांच्या आवडी जोपासत शिकता येईल. हे शिक्षण आनंदायी असेल. नव्या अभ्यासक्रमामुळे निम्म्या विद्यार्थ्यांना तरी निश्चितच एखादे व्यावसायिक कौशल्य शिकण्याची संधी मिळणार आहे.\nनीती आयोगाच्या धोरणानुसार `जे मोजले जाऊ शकत नाही, त्यात सुधारणाही केल्या जाऊ शकत नाहीत`. आत्तापर्यंत,भारताकडे शिकण्याच्या परिणामांची नियमित, विश्वासार्ह आणि तुलनात्मक मूल्यांकनासाठी एक विस्तृत प्रणाली नाही. परख (राष्ट्रीय कामगिरी मूल्यांकन, समग्र विकासासाठी ज्ञानाचे पुनरावलोकन आणि विश्लेषण केंद्र) नावाच्या `राष्ट्रीय मूल्यांकन केंद्रा`ची स्थापना यशस्वी झाली, हा त्यामुळेच आनंदाचा भाग आहे. शिकण्याचा सतत मागोवा, लवचिक बोर्ड परीक्षा, वैचारिक आकलन आणि एआय-सक्षम डेटा प्रणाली यामुळे हे केंद्र परिणामकारक ठरेल.\nपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n`शिक्षकांचे शिक्षण`याही महत्त्वाच्या मुद्द्याचा विचार करण्यात आला आहे. नवीन व्यापक अभ्यासक्रमाची चौकट आणतान���च निकृष्ट संस्थांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. धाडसी सुधारणांच्या माध्यमातून शिक्षणास बळकटी देण्यात येईल. स्पर्धात्मक शिक्षण, संवादावर भर देणारी अध्यापनशैली, गुणवत्ता-आधारित शिक्षकनिवड, त्यासाठीचे योग्य निकष आणि पारदर्शक प्रणालींसाठी शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांकाचा आधार घेणे हीदेखील नव्या धोरणाची वैशिष्ट्ये आहेत. या बदलांमुळे घोकंपट्टी (पठण अध्ययन) पद्धतीला सोडचिठ्ठी देण्यात आली आहे. सराव आधारित अभ्यासक्रम आणि स्थानिक व्यावसायिक तज्ञांसह इंटर्नशिपच्या माध्यमातून ‘एनईपी- २०२०’ ची लोकविद्या ही पंतप्रधानाच्या ‘लोकल फॉर व्होकल’ या घोषणेची पुष्टी करणारे आहे.\nभारतीयांनी भारतीयांसाठी तयार केलेले हे नवे शिक्षण धोरण ऐतिहासिक म्हणावे लागेल. त्याची प्रभावी अंमलबजावणी पुढच्या पिढ्यांच्या आयुष्यात बदल घडवेल, हे नक्की. भारताला ज्ञानाधारित शक्तीकडे नेणारी ही वाटचाल आहे.\nउच्च शिक्षणात शैक्षणिक पतपेढी (अॅकेडमिक क्रेडीट बँक) तयार करण्याची कल्पनाही शिक्षण क्षेत्रातील भारताचे ब्रॅंडिंग सुधारण्यास उपयुक्त ठरेल.. बहुभाषिक शिक्षण आणि ज्ञानवर्धनाच्या प्रयत्नांमुळे तक्षशिला आणि नालंदाच्या गौरवशाली वारशाला उजाळा मिळेल..गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे जाणारा भारताचा प्रवास वेगाने करण्यासाठी नवे धोरण योग्य दिशेने जाणारे एक स्वागतार्ह पाऊल आहे. सर्वसमावेशक डिजिटल शिक्षण चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या दिशेने जाण्याच्या भारताच्या वाटचालीला बळकट करेल. प्रत्येक धोरणाप्रमाणेच या धोरणाची खरी परीक्षा ही कागदावरील धोरण प्रत्यक्षात आणण्यात होणार आहे. भारतीयांनी भारतीयांसाठी तयार केलेले हे धोरण आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी पुढच्या पिढ्यांच्या आयुष्यात बदल घडवेल, हे नक्की. ज्ञानाधारित शक्तीकडे नेणारी ही वाटचाल आहे.\n(लेखक `नीती` आयोगाचे सीईओ आहेत. लेखातील मते वैयक्तिक.)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाष्य : दुर्बल कामगारांचे काय\nभारतातील कामगार-कायदे कोणाला धार्जिणे आहेत याचे एक उत्तर ते बलवान कामगारांना व बलवान मालकांना धार्जिणे असून, दुर्बल कामगारांना आणि दुर्बल मालकांना...\nअग्रलेख : ‘सत्तरी’च्या काठावर...\n‘म्हातारा न इतुका, की अवघे पाऊणशे वयमान’ अशा पंक्‍ती सत्तरी ओलांडल्यावरही एका षोडषवर्षीय कन्येशी लग्न करू पाहणाऱ्याची टर उडवण्यासाठी ‘शारदा’ नाटकात...\nइनर इंजिनिअरिंग : नैतिकता हा उपाय नाही\nभारत एक संस्कृती म्हणून यात नैतिकता नाही. या देशात आपण कधीच नैतिकता आणि नीतिशास्त्रावर भर दिला नाही. तुम्ही पाश्चिमात्य देशांत गेलात, तर त्या...\nअझरबैजान-अर्मेनियात युद्धस्थिती; कोठे आहेत देश आणि कशामुळे वाद\nयेरेवान(अर्मेनिया) - अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्या सैनिकांमध्ये संघर्ष कायम आहे. या प्रांताच्या संरक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार 16 सैनिक...\nपात्रता आणि विद्यापीठ परीक्षा एकत्र कशा घेणार \nनागपूर ः राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा १ ते १९ ऑक्टोंबरदरम्यान घेण्यात येणार आहेत. मात्र, दरम्यान राज्याच्या सीईटी सेलमार्फत ११ ते १६...\nआंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत नागपूरच्या रौनकने मिळवून दिले अर्मेनिया ईगल्सला विजेतेपद\nनागपूर : नागपूरचा युवा ग्रँडमास्टर रौनक साधवानीने ऑनलाइन प्रो-चेस लीग स्पर्धेतील चमकदार कामगिरी अंतिम फेरीतही कायम ठेवत आपल्या अर्मेनिया...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/deputy-chief-minister-ajit-pawar-reviews-of-the-flood-situation-sangli-kolhapur-msr-87-2185966/", "date_download": "2020-09-29T01:56:25Z", "digest": "sha1:5MM36VUNSPXSV6OOPF7RS4TGUQTTSNDI", "length": 14262, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Deputy Chief Minister Ajit Pawar reviews of the flood situation Sangli, Kolhapur msr 87|सांगली, कोल्हापूरच्या पूरस्थिती उपाययोजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nसांगली, कोल्हापूरच्या पूरस्थिती उपाययोजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ��ढावा\nसांगली, कोल्हापूरच्या पूरस्थिती उपाययोजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा\nदोन्ही जिल्ह्यांतील पुरस्थितीबाबत पुढील संशोधनासाठी शासन निधी उपलब्ध करून देईल, असे सांगितले.\nसांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत तज्ज्ञांनी केलेले संशोधन, सूचवलेल्या उपाययोजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आढावा घेतला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करुन उपाययोजनांची दिशा निश्चित करण्यात येईल. दोन्ही जिल्ह्यांतील पुरस्थितीबाबत पुढील संशोधनासाठी शासन निधी उपलब्ध करुन देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला.\nसांगली व कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीबाबत पुण्यातील ‘अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च’ आणि ‘शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया’चे तज्ज्ञ संशोधन करत आहेत. या तज्ज्ञांची निरीक्षणे, संशोधन, उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विशेष बैठकीत घेतला. पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, धरण पुनर्स्थापना समितीचे जागतिक बँकेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपक मोडक, तज्ज्ञ डॉ. पद्माकर केळकर, प्रा. सुधीर आगाशे, प्रा. भालचंद्र बिराजदार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सचिव प्रमिला गायकवाड, संस्थेचे सहसचिव ॲड. भगवानराव साळुंखे, सुनील ठाकरे, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ प्राध्यापक उपस्थित होते.\n‘कृष्णा खोरे, पूर आणि उपाययोजनां’संदर्भात तज्ज्ञांनी सादर केलेल्या अहवालाचे सादरीकरण बैठकीत झाले. तज्ज्ञांनी सूचविलेल्या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. धरण पुनर्स्थापना समितीचे दीपक मोडक व डॉ. पद्माकर केळकर यांनी सादरीकरण केले. कृष्णा नदीला येणाऱ्या पुरामध्ये कोयना, राधानगरी आदी धरणांच्या सांडव्याच्या विसर्गाचा भाग 30 ते 40 टक्के असतो. धरणामध्ये पावसाळ्यात तारखेनुसार किती पाणीपातळी राखावी, याबाबत नव्याने नियोजन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. कोयना धरणाच्या पाणीपातळीबाबत तयार केलेले वेळापत्रकही मोडक यांनी यावेळी सादर केले.\nउपमुख्यमंत्री अजित पवार या��नी यासंदर्भातील माहिती घेऊन, तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करुन पुढील दिशा ठरवावी, असे निर्देश दिले. या दोन्ही जिल्ह्यांतील पूरपरिस्थितीवर आधारित पुढील संशोधनासाठी राज्य शासन अर्थसहाय्य उपलब्ध करून देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 सरसेनापती घोरपडे साखर कारखान्याचे ३०० कोटींचे विस्तारीकरण\n2 वर्धा : कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाचा प्रशासनास फटका\n3 रणजितसिंह मोहिते-पाटील पुन्हा गृह विलगीकरणात\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.respectxp.com/how-to-increase-immunity-marathi/", "date_download": "2020-09-29T01:51:48Z", "digest": "sha1:RCCVN57NC6AGGA5ZTGJ6LAS2DDTUA5BA", "length": 6590, "nlines": 61, "source_domain": "www.respectxp.com", "title": "कोरोनाव्हायरस विरूद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती कशी वाढवायची. | नक्की वाचा » RespectXP Marathi", "raw_content": "\nकोरोनाव्हायरस विरूद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती कशी वाढवा���ची. | नक्की वाचा\nनिरोगी रोगप्रतिकारक शक्तीमुळे विषाणूचा संसर्ग आणि फ्लू होण्याची शक्यता कमी होते. आपण आपली प्रतिकारशक्ती कशी वाढवू शकता\nनिरोगी जीवनशैली अनुसरण करणे ही नैसर्गिकरित्या तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. रोगप्रतिकारक शक्ती शरीरात रोगास कारणीभूत सूक्ष्मजीवांपासून आपल्या शरीराचे संरक्षण करते.\nया नैसर्गिक मार्गांनी आपण रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकता आणि आपली रोगप्रतिकार शक्ती सुधारू शकता.\nजीवनसत्त्व ए, बी, सी, डी आणि ई रोगप्रतिकारक शक्तीची शक्ती वाढविण्यास मदत करू शकतात. आपल्या शरीरास काही विशिष्ट आहार दिल्यास तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते. जीवनसत्त्व सी (C) तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. जीवनसत्त्व सी (C) समृध्द असलेल्या पदार्थांमध्ये संत्री, द्राक्षफळे, ब्रोकोली, टँझरीन, स्ट्रॉबेरी, लिंबू आणि बेल मिरचीचा समावेश आहे.\n2. रंगीबेरंगी फळे आणि भाज्या खा\nभाजीपाला, फळे, बियाणे आणि शेंगदाणे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असलेल्या पौष्टिक पदार्थांनी भरलेले असतात. दररोज त्यांचे सेवन केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते.\n3. धूम्रपान करू नका\nधूम्रपान केल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. धूम्रपान करू नका.\n4. नियमित व्यायाम करा\nआपली संरक्षण प्रणाली सुधारित करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे व्यायाम. नियमित व्यायामामुळे संसर्गाशी लढणार्‍या पेशी मजबूत होतात.\nजास्त मद्यपान आपले प्रतिरोध कमकुवत करते आणि बर्‍याचदा आजारी पडते. जर आपण मद्यपान पित असाल तर मध्यम प्रमाणात मद्यपान घेणे.\n6. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा\nआपले रोगप्रतिकारक आरोग्य आणि आपले मानसिक आरोग्य यांच्यात एक मजबूत दुवा आहे. तणाव आपल्या शरीराची संरक्षण प्रणाली कमकुवत करू शकतो. जेव्हा शक्य असेल तेव्हा ते टाळा.\nजेव्हा आपण तीव्र ताणतणावामुळे किंवा चिंताग्रस्त असता तेव्हा आपले शरीर ताणात संप्रेरक तयार करते जे तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी करते. आपल्या नियमित दिनक्रमात योग, ध्यान किंवा दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा आणि सकारात्मक विचारसरणीदेखील बरीच मदत जाऊ शकते.\nहिंदू धर्म को मानने वाले हॉलीवुड सेलिब्रिटी →\nहिंदू धर्म को मानने वाले हॉलीवुड सेलिब्रिटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathimaaj.in/ips-vijay-vardhan-wrote-story-off-his-visdom/", "date_download": "2020-09-29T00:02:35Z", "digest": "sha1:5YQMYO73MWRXMOUIBAULTAUMZMWRERLJ", "length": 12480, "nlines": 73, "source_domain": "marathimaaj.in", "title": "तब्बल 35 वेळा अपयशी झालेनंतर IPS विजय वर्धन यांनी लिहिली यशाची अशी नवी कहानी.... - MarathiMaaj.in", "raw_content": "\nतब्बल 35 वेळा अपयशी झालेनंतर IPS विजय वर्धन यांनी लिहिली यशाची अशी नवी कहानी….\nतब्बल 35 वेळा अपयशी झालेनंतर IPS विजय वर्धन यांनी लिहिली यशाची अशी नवी कहानी….\nआयपीएस विजय वर्धन यांची सक्सेस स्टोरी. 35 वेळेस च्या अपयशानंतर आयपीएस विजय वर्धन यांनी यशाची नवी कहाणी लिहिली आहे:\nएक विधान आहे की कदाचित तुम्हीही ऐकले असावे की बऱ्याच अपयशानंतर यश पदरी पडते. ही उक्ती बर्‍याच ठिकाणी खरी ठरली आहे आणि ती आपण सभोवताली पाहिली पण गेली आहे, परंतु एकदा किंवा दोनदा किंवा तीन ते चार, चार ते पाच… यापेक्षा जास्त अपयश आपण पाहिलेले नाही, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका माणसाची माहिती सांगणार आहोत , की जो एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तब्बल 35 वेळा अयशस्वी झाला परंतु त्या नंतर एक दिवस यश हाती पडून ती व्यक्ती आयपीएस बनली.\nहोय, होय आम्ही आयपीएस विजय वर्धनबद्दल बोलत आहोत. असेच वर उल्लेख केल्याप्रमाणे काहीसे आयपीएस विजय वर्धन यांच्या बाबतीत घडले आहे. यूपीएससी परीक्षेची कठींनता जाणून घेतली तर आपल्या लक्षात येईल की अनेक प्रयत्न करूनही परीक्षार्थी परीक्षा उत्तीर्ण होणे सहजासहजी श्यक्य नसते, परंतु तुम्हाला ह्या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागेल की आयपीएस विजय वर्धन या परीक्षेत कमीतकमी 35 वेळा नापास झाले आहेत आणि ते 36 व्या वेळेस पास होऊन यशस्वी झालेले आहे.\nआयपीएस विजय वर्धन हे हरियाणाचे रहिवाशी आहे.\nआयपीएस विजय वर्धन हे हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील आहे. विजय वर्धन यांचे सुरुवातीचे शिक्षण हरियाणामध्येच झाले होते. यानंतर विजय वर्धन उच्च शिक्षण करून अभ्यासासाठी हिसारला गेले. येथून त्यांनी 2013 मध्ये इंजिनियरिंग चे शिक्षण पूर्ण केले. यानंतर, विजय वर्धन यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनियरिंग केली आणि सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते दिल्लीत गेले आणि तेथूनच त्यांनी यूपीएससी परीक्षेचे कोचिंग करून घेतले.\nयेथून त्यांची सिव्हिल सर्व्हिस सुरू झाली परंतु विजय वर्धन यांचे संपूर्ण लक्ष फक्त यूपीएससी परीक्षेवर होते, मग ते आणख�� काय करतील. याच अनुषंगाने त्यांनी 2014 पासून यूपीएससी परीक्षा देणे सुरू केले. 2014-15 मध्ये विजयल वर्धन यांनी फक्त यूपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण करण्यात यश आले, परंतु मुख्य परीक्षेत नापास झाले. तिसऱ्यांदा विजय वर्धन यांनी आपल्या तयारीवर थोडे अधिक लक्ष केंद्रित केले आणि अंतिम फेरीदेखील पास केली, परंतु केवळ 06 गुणांनी मुख्य परीक्षेच्या यादीमधून नाव गमावले. वारंवार अपयशी ठरल्यानंतरही विजय वर्धन यांचा हेतू बदलला नाही किंवा ते आपल्या ध्येयाच्या मार्गापासून दूर गेले नाही. त्यानंतर 2017 मध्ये, त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा दिली आणि यावेळी ते मुलाखतीपर्यंत पोहोचले, परंतु यश अद्याप त्याच्यापासून फार दूर होते. बर्‍याच वेळा अपयशी ठरल्यानंतरही विजयचे धाडस मोडलेले नाही आणि त्यापेक्षाही धैर्य वाखाणण्याजोगे होते.\nयूपीएससी परीक्षेला बसणारे बहुतेक उमेदवारांचे मत आहे की ही परीक्षा देताना दुसरा जॉब पर्यायही तयार ठेवावा, कारण या परीक्षेत यशस्वी होणे खूप अवघड मानले जाते, तर ते इतर पर्यायांवरही लक्ष ठेऊ शकतात. विजय यांनी यूपीएससी व्यतिरिक्त ए आणि बी दर्जाच्या 30 वेगवेगळ्या सरकारी नोकरीसाठी अर्ज केला होता. उदाहरणार्थ, हरियाणा पीसीएस, यूपी पीसीएस, एसएससी सीजीएल इत्यादी आणि त्यांची निवड कुठेही झाली नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. यामुळे विजय वर्धन नक्कीच विचलित झाले होते पण हताश मात्र झाले नव्हते.\nपाचव्या प्रयत्नास सर्वांनी त्यांना नकार दिला होता :\nविजय वर्धन अनेक वेळा अयशस्वी झाले तेव्हा विजय वर्धन यांनी नाही, परंतु आजूबाजूच्या लोकांनीच धैर्य गमावले होते. सर्वांनी पाचव्यांदा प्रयत्न करण्यास विजय यांना नकार दिला, पण विजय वर्धन कुणाचे ऐकन्याचे मनस्थितीत कोठे होते ते सर्वांना असे बोलले की होते त्यांच्या तयारीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या यशाचा आत्मविश्वास. विजय वर्धन यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि यावेळी त्यांनी ती परीक्षा 104 रँकसह उत्तीर्ण झाले. अश्या प्रकारे वेळोवेळी सर्व परिश्रमातून अपयशाला पायदळी तुडवून अखेरीस वर्ष 2018 मध्ये विजय वर्धन यांना त्याचे गंतव्यस्थान प्राप्त झाले आणि आयपीएस होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात त्यांना यश आले. विजय वर्धन हे अपयशी परीक्षार्थीना एक दिल���सा देणारे एक उत्तम उदाहरण म्हणून मानता येईल. परंतु बऱ्याच वेळा लोक अपयशाला उराशी कवटाळून हार मानतात.\nमासिक पीरियड्स दरम्यान महिलांनी चुकूनही दुर्लक्ष करू नका या गोष्टींकडे…. पहा महिलांनी जरूर वाचा…\nIAS परीक्षेच्या मुलाखती दरम्यान विचारला गेलेला एक द्विधा अवस्थेतील प्रश्न….पहा मुलाखत देणाऱ्याने दिले होते अचंबित करणारे उत्तर….\nकोणत्या ब्लड ग्रुप च्या व्यक्तींना जास्त प्रमाणात मच्छर चावतात IAS इंटरविव दरम्यान विचारला गेलेला अवघड प्रश्न..\nपहिल्याच प्रयत्नात सर्वात कमी वयात IAS ऑफिसर बनून घडवला इतिहास… वाचा यशाची परिपूर्ण कहाणी…\nसुरक्षित इंटरनेट बँकिंग कशी कराल…इंटरनेट बँकिंग नंतर चुकूनही लॉग आऊट करण्यास विसरू नका अन्यथा पस्तावाल\nजगातील सर्वात पहिले प्रवासी विमान: पहा कधी घेतली होती आकाशात झेप… कोणी घेतले होते तिकीट…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8", "date_download": "2020-09-29T02:01:26Z", "digest": "sha1:NDIT75MPBZJWFP6SO4JWGJQB2PB7OGSK", "length": 4127, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑत-गारोन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nऑत-गारोन (फ्रेंच: Haute-Garonne; ऑक्सितान: Nauta Garona; इंग्लिश लेखनभेदः अप्पर गॅरोन) हा फ्रान्स देशाच्या मिदी-पिरेनीज प्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्सच्या दक्षिण भागात स्पेनच्या सीमेवर स्थित असलेल्या ह्या विभागाचे नाव येथून वाहणार्‍या गारोन नदीवरून देण्यात आले आहे. तुलूझ हे फ्रान्समधील प्रमुख शहर ऑत-गारोनची राजधानी आहे.\nऑत-गारोनचे फ्रान्स देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ६,३०९ चौ. किमी (२,४३६ चौ. मैल)\nघनता १९०.७ /चौ. किमी (४९४ /चौ. मैल)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआर्येज · अ‍ॅव्हेरों · ऑत-गारोन · जेर · लॉत · ऑत-पिरेने · तार्न · तार्न-एत-गारोन\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-09-28T23:46:07Z", "digest": "sha1:WOXCUV3IXI3BV57C33AI4UUFAVN73L5Z", "length": 10383, "nlines": 118, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "साहित्य अकादमी पुरस्कार - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारतातील एक साहित्यिक सन्मान\nसाहित्य अकादमी पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या २४ भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होते. एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\nसाहित्य अकादमी, भारत सरकार\nइ.स. २००८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीतील लेखक व कादंबरीकार श्याम मनोहर यांना उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीसाठी मिळाला. इ.स. २०१० सालचा पुरस्कार सरोज देशपांडे यांना ’अशी काळवेळ’ नावाच्या, मूळ शशी देशपांडेलिखित अ मॅटर ऑफ टाइम या पुस्तकाच्या अनुवादासाठी मिळाला.\n२ मराठीतील पुरस्कार विजेते\n३ मराठी व इतर भाषांतील इ.स. २००८ सालचे पुरस्कार विजेते साहित्यिक\n४ साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणारे बालसाहित्य पुरस्कार(२०१२)\n५.१ साहित्यातील इतर पुरस्कार\nखालील २४ भारतीय भाषांमधील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.[१]\nआसामी, इंग्रजी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोग्री, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मणिपुरी, मराठी, मलयालम, मैथिली, राजस्थानी, संथाळी, संस्कृत, सिंधी व हिंदी.\nमराठीतील पुरस्कार विजेतेसंपादन करा\nमराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी\nमराठी व इतर भाषांतील इ.स. २००८ सालचे पुरस्कार विजेते साहित्यिकसंपादन करा\nश्‍याम मनोहर - मराठी\nअशोक कामत - कोकणी\nगोविंद मिश्रा - हिंदी भाषा\nरिता चौधरी - आसामी\nविद्या सागर नाझरे - बोडो\nश्रीनिवास बी. विद्या - कन्नड\nमिथीर सेन मीत - पंजाबी\nसरतकुमार मुखोपाध्याय - बंगाली\nचंपा शर्मा - डोग्री\nए. ओ. मेमोचोबी - मणिपुरी\nप्रमोदकुमार मोहंती - उडिया\nओम प्रकाश पांडे - संस्कृत\nजयंत परमार - उर्दू\nसुमन शाह - गुजराती\nश्री किरत - संस्कृत\nदिनेश पांचाल - राजस्थानी\nबादल होमबाम - संथाली\nमिलानमई पोन्नुस्वामी - तमिळ\nके. पी. अप्पान - मल्याळी\nनबी आताश - काश्‍मिरी\nहिरो शिवकणी - संथाली\nस���हित्य अकादमीतर्फे देण्यात येणारे बालसाहित्य पुरस्कार(२०१२)संपादन करा\nहा पुरस्कार वितरण समारंभ पुणे शहरात २० नोव्हेंबर २०१२ रोजी, लेखक आणि समाजसेवक अनिल अवचट यांच्या हस्ते झाला. त्यावेळी नऊ कथासंग्रह, चार कवितासंग्रह, दोन निबंधसंग्रह, एक विज्ञानकथा संग्रह आणि आठ अन्य बाल साहित्यासाठी योगदान करणारे लेखक पुरस्कारप्राप्त ठरले. मराठी भाषेतील लेखक बाबा भांड यांपैकी एक आहेत.\nबाबा भांड (मराठी बालसाहित्यकार)\nसाहित्यातील इतर पुरस्कारसंपादन करा\nपहा : पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक ; ज्ञानपीठ ; पुरस्कार\nसाहित्य अकादमीचे संकेतस्थळ (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\n^ पुरस्कारासाठी मान्यता प्राप्त भाषांची यादी (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ जून २०२० रोजी २०:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-do-not-collect-toll-farmers-maharashtra-30502", "date_download": "2020-09-29T01:09:49Z", "digest": "sha1:EHJTMF7ST36UNHFAYT36WFXCJJLLZU2P", "length": 18952, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi do not collect toll from farmers Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांकडून टोल वसुली नको : राज्य कृषी विभाग करणार केंद्राला विनंती\nशेतकऱ्यांकडून टोल वसुली नको : राज्य कृषी विभाग करणार केंद्राला विनंती\nसोमवार, 27 एप्रिल 2020\nशेतकऱ्यांच्या फळे, भाजीपाला, दूध यासह कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून टोल वसुली करू न��े असा नियम आहे. मात्र तरीही टोल वसुली होत असेल तर बाब गंभीर आहे. सध्याच्या काळात शेतकऱ्यांना आधार मिळण्याची गरज आहे. त्यामुळे टोल वसुलीबाबत मी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत बोलणार आहे. टोल वसुली होऊच नये. होत असेल तर ती तातडीने थांबली पाहिजे.\n- डॉ. अनिल बोंडे, माजी कृषिमंत्री\nनगर : कोरोनासारख्या गंभीर संकटातही अत्यावश्यक सेवा देताना शेतकरी कसरत आहे. अशा काळात शेतकऱ्यांच्या शेतमाल वाहनाकडून टोल वसुलीला नकोच आहे. मात्र टोलवसुलीचा विषय केंद्र सरकारच्या अंतर्गत येत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या शेतकऱ्यांच्या वाहनांकडून टोलवसुली न करण्याबाबत राज्य सरकारचा कृषी विभाग विनंती करणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. तर, शेतकऱ्यांकडून टोल वसुली थांबण्याबाबत शक्य त्या बाबी करणार असल्याचे पणन व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.\nयाविषयी बोलताना कृषिमंत्री भुसे म्हणाले,‘‘शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. शेतमाल विक्रीची साखळी भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहोत. अडचणीवर मात करून शेतकरी शेतमाल विक्री करत आहेत. शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अशा काळात शेतकऱ्यांच्या वाहनाकडून टोल वसुली नकोच आहे. मात्र हा विषय केंद्र सरकारच्या अंतर्गत येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वाहनांकडून लॉकडाऊनच्या काळात टोल वसुली करू नये याबाबत केंद्र सरकारला राज्याचा कृषी विभाग विनंती करणार आहे.’’\nपणनमंत्री पाटील म्हणाले,‘‘सध्याच्या काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांना मदत करण्याच्या भूमिकेतून सरकार काम करत आहे. कठीण प्रसंगातून शेतकरी जात असताना शेतकऱ्यांच्या फळे, भाजीपाला, शेतमाल, दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून टोल घेतला जाऊ नये अशी आमची भूमिका आहे. याबाबतची माहिती घेऊन लॉकडाऊनच्या काळात टोलवसुली कशी बंद होईल यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे.’’\nमाजी माजी पणन व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले,‘‘सध्याच्या संकटकाळात प्रशासन काम करतेय, तसेच काम अत्यावश्यक सेवा देण्यासाठी शेतकरी करत आहेत. सध्याच्या काळात भाजीपाला, दूध, फळे, कडधान्य, अन्नधान्य या अत्यावश्यक गरजेच्या बाबी आहेत. या साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून अजिबात टोल वसुली होऊ नये.\nका���ण ही वेळ नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे अत्यावश्यक वस्तू जर सगळ्यापर्यंत पोचवायच्या असतील तर खर्च कमी होणे गरजेचे आहे. त्यासाठी सिस्टिम ठरवून देणे महत्त्वाचे आहे. अत्यावश्यक सेवेतील किमतीत साधारण तीस ते चाळीस टक्के वाढ होते. त्यात ग्राहक व शेतकरी मरतो आहे. त्याला टोलसारख्या बाबी कारणीभूत आहे. त्यामुळे टोलवसुली नको आहे.’’\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी बोलणार\nशेतकऱ्यांच्या फळे, भाजीपाला, दूध यासह कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून टोल वसुली करू नये असा नियम आहे. मात्र तरीही टोल वसुली होत असेल तर बाब गंभीर आहे. सध्याच्या काळात शेतकऱ्यांना आधार मिळण्याची गरज आहे. त्यामुळे टोल वसुलीबाबत मी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत बोलणार आहे. टोल वसुली होऊच नये. होत असेल तर ती तातडीने थांबली पाहिजे.\n- डॉ. अनिल बोंडे, माजी कृषिमंत्री\nदूध नितीन गडकरी नगर कोरोना नासा सरकार कृषी विभाग दादा भुसे हर्षवर्धन पाटील प्रशासन कडधान्य साहित्य\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून माघार सुरू...\nपुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल झालेल्या मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू के\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया गेटसमोर ट्रॅक्टर...\nनवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (ता.२७) शिक\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्न\nशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभता) विधेयक, शेतकरी (सबलीकरण आणि संरक्ष\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी\nनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन की बात :...\nनवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमात सहसा राजकीय विषयांवर भाष्य करण्याचे टा\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...\nकोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी : कमी मेहनत, कमी...\nखावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...\nमुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...\nकृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्वसिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या...\nइथेनॉलकडे साखर वळविणारकोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या...\nमॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा...\nमराठवाडा, विदर्भात उद्या पावसाचा अंदाज पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे....\nअभूतपूर्व साखर साठ्याचे संकट पुणे: राज्यात ७२ लाख टन साखर शिल्लक असताना येत्या...\nश्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीप्रमाणे...पुणे ः आठवडे बाजारात थेट विक्रीच्या माध्यमातून...\nऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...\nचिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...\nऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...\nशेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...\nराज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...\nसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...\nतीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/gadchiroli/everywhere-triumph-great-hero-treta-era-a329/", "date_download": "2020-09-29T01:08:14Z", "digest": "sha1:GEFZIOY5IPGTMEGXNUGWYPJLWHA6CCNO", "length": 33280, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "त्रेता युगाच्या महानायकाचा सर्वत्र जयघोष - Marathi News | Everywhere the triumph of the great hero of the Treta era | Latest gadchiroli News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nएमएमआरडीएचे अंदाजपत्रक : मेट्रो-४ वर यंदा होणार सर्वाधिक खर्च\nशिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत, निधी मिळत नाही\nराज्यात अचानक ‘काहीतरी’ घडेल\nउषा मंगेशक�� यांना राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार\nअनलॉक-५ : मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे सुरू होण्याची शक्यता\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nत्रेता युगाच्या महानायकाचा सर्वत्र जयघोष\nचामोर्शी शहरातील लक्ष्मी गेटपासून बाजार चौकापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री मुख्य चौकात आणि नगरातील दोन राम मंदिरांसह सर्व मंदिरांमध्ये १०८ दिवे लावण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांसह रामभक्तांनी चौकात प्रभू रामचंद्राचे मोठे कटआऊट आणि भगवे झेंडे लावले होते. त्या ठिकाणी अनेक जण थांबून कटआऊटपुढे नतमस्तक होत होते.\nत्रेता युगाच्या महानायकाचा सर्वत्र जयघोष\nठळक मुद्देजिल्हाभरातील राम मंदिरांमध्ये दीपोत्सवासह भजन-पूजन, ठिकठिकाणी मिठाईचे वाटप\nगडचिरोली : श्रीराम जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातल्या अयोध्येतील जागेचा वाद सर्वोच्च न्यायालयात मिटल्यानंतर उभारल्या जात असलेल्या भव्यदिव्य राम मंदिराच्या पायाभरणीचा क्षण बुधवारी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने आणि विविध कार्यक्रमांनी साजरा केला.\nठिकठिकाणच्या राम मंदिरांमध्ये सकाळपासून भजनासह रामनामाचा गजर सुरू होता. काही मंदिरांमध्ये फुलांची सजावट केली होती. गडचिरोली शहरासह आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, अहेरी, सिरोंचा, कुरखेडा आदी ठिकाणी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.\nगडचिरोली शहरातील गुजरीजवळच्या श्रीराम मंदिरात सायंकाळी दिव्यांची आरास करून महिलांनी भजन सादर केले. चामोर्शी शहरातही आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण तयार झाले होते. देसाईगंजमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, तालुका अध्यक्ष राजू जेठानी, नरेश विठ्ठलानी, श्याम उईके, अनिल गुरफुले, अजय राऊत, प्रमोद शर्मा आदींनी फव्वारा चौकात नागरिकांना मिठाईचे वाटप केले.\nअहेरी येथे एकही राम मंदिर नाही. त्यामुळे अनेक दिवसांच्या रामभक्तांच्या इच्छेनुसार बुधवारी जागेची निवड करून नियोजित जागेवर मंदिर उभारण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी श्रीराम मंदिर ट्रस्ट व श्रीराम सेवा समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.\nचामोर्शी शहरातील लक्ष्मी गेटपासून बाजार चौकापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री मुख्य चौकात आणि नगरातील दोन राम मंदिरांसह सर्व मंदिरांमध्ये १०८ दिवे लावण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांसह रामभक्तांनी चौकात प्रभू रामचंद्राचे मोठे कटआऊट आणि भगवे झेंडे लावले होते. त्या ठिकाणी अनेक जण थांबून कटआऊटपुढे नतमस्तक होत होते.\nदक्षिण गडचिरोलीत भागातील अहेरी, सिरोंचा येथेही जल्लोष करण्यात आला. सिरोंचा येथील बस स्थानक चौकात प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेसमोर श्री रामनामाचा जयघोष करीत आतिषबाजी करण्यात आली. यावेळी भाजपसह श्रीराम सेना, रा.स्व.संघ, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अहेरी येथील शिवाजीनगरात श्रीराम मंदिर उभारण्याचा संकल्प करण्यात आला.\nअयोध्येतील श्रीरामाचे मंदिर हे तमाम भारतीयांच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा भाग आहे. ज्या गोष्टीला हजारो वर्षांचे पौराणिक दाखले आहेत त्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी अनेक वर्षांचा काळ लागला. उशिरा का होईना अखेर भारतीयांना त्यांचा राम मिळाल्याचा आनंद सर्वांना होणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच आज अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिराच्या पायाभरणीच्या मुहूर्तावर संपूर्ण भारतवासियांनी दिवाळीसारखा आनंद साजरा केला. गडचिरोली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या सर्व बुथस्तरीय कार्यकर्त्यांपासून सर्व पदाधिकाऱ्यांनी आजचा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला. सायंकाळी कार्यकर्त्यांनी घरोघरी दीप प्रज्वलन केले. त्यामुळे जणूकाही दिवाळीच साजरी होत असल्याचे जाणवत होते. देसाईगंजमध्ये दुपारी पावसाचा जोर कमी होताच मिठाई वाटप करण्यात आले. यात अनेक मुस्लिम बांधवांनीही आनंदाने तोंड गोड केले हे विशेष.\n- किशन नागदेवे, जिल्हाध्यक्ष, भाजप\nश्रीराम मंदिर भूमिपूजनाचा हा सोहळा सर्वांना सोबत पाहता आणि अनुभवता यावा म्हणून आमदार डॉ.देवराव होळी यांच्या संकल्पनेतून चामोर्शीत मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था केली होती. सायंकाळी चौकात ५ हजार लाडू आणि १० किलो पेढ्यांचा महाप्रसाद वाटण्यात आला. घराघरात दीप प्रज्वलन करण्यात आल्यामुळे चामोर्शीतील वातावरण हर्षोल्हासाने आणि भक्तीमय वातावरणाने न्हाऊन निघाले. जणूकाही दिवाळीच आली, असा उत्साह नगरात दिसत होता.\n- दिलीप चलाख, चामोर्शी\n1200 खांब अयोध्येत राममंदिरासाठी तयार होणार\n ...म्हणून एका महिन्यात अयोध्येतील जागांचे भाव झाले 'दुप्पट', आता आहे 'एवढी' किंमत\nमोदींच्या पाच मोठ्या निर्णयांनी देशाची दशा अन् दिशाच बदलली, जाणून घ्या...\nराम मंदिराच्या मार्गात मोठा अडथळा, राजस्थान सरकारच्या त्या निर्णयामुळे बांधकाम रखडण्याची चिन्हे\n\"कुणामध्ये एवढी हिंमत झाली आहे जो उद्धव ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखेल\"\n“विश्व हिंदू परिषदेने जास्त वळवळ करु नये; अयोध्या कोणाच्या बापाच्या मालकीची नाही”\nसदोष कामाने रस्त्यावर पाणी\nसहा महिन्यांपासून वीज समस्या\nगडचिरोलीत जादूटोण्याच्या संशयातून हत्या करणाऱ्या दोघांना जन्मठेप\nकोरोनाविरोधी मोहिमेला चळवळीचे स्वरूप\nसागवान मालासह पाच आरोपींना अटक\nशेतकऱ्यांनी बनविली कुत्र्याची गाडी\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकर��ची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nसंस्कृती बालगुडेच्या स्टायलिश लूकची चाहत्यांना भुरळ\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उघडणार राज्यातील रेस्टॉरंट-बार\nव्हेंटिलेटर पेटल्यामुळे रुग्णालयाला आग, दोन रुग्णांचा मृत्यू\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोना\nकुपोषित बालकांच्या स्क्रीनिंगला यंत्रणेची ‘ना’\nबसून रहाणे सिगारेटपेक्षा धोकादायक - डॉ. जोशी\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-29T00:26:02Z", "digest": "sha1:JKWCTSSXZCAHNWLBT7BLXFJQWJW5KCKS", "length": 9187, "nlines": 67, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "वणी-यवतमाळ मार��गावर अपघात ; दोन ठार ७ जखमी | मुंबई आस पास", "raw_content": "\nअडीच वर्षीय मुलाला ७० हजारांना विकले, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार\nकोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने पितृपक्षातील महालय श्राद्धविधी कसा कराल \nठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात २ जुलै ते ११ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर\nगोहत्या बंदी’साठी कठोर अध्यादेश आणणार्‍या उत्तरप्रदेशच्या ‘योगी सरकार’चे अभिनंदन \nबहिण -भावाचा गळा चिरून निर्घृण खून ; औरंगाबाद शहर शहारले\nमुंबई आस पास न्यूज\nवणी-यवतमाळ मार्गावर अपघात ; दोन ठार ७ जखमी\nवणी – वणी-यवतमाळ मार्गावरील बोटोणी गावाजवळ भरधाव ट्रकने दोन कारना धडक दिल्याने भयंकर अपघात झाला.यात एकाच कुटुंबातील दोन जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले.जितेंद्र रामदयाल सिडाणा (४०) आणि किरणताई मोहन सिडाणा (३७) अशी मृतांची नावे आहे. तर श्रीराम दयाराम सिडाणा , दिव्या जितेंद्र सिडाणा , नितू श्रीराम सिडाणा , इंदर दीपक चन्ना , रश्मी इंदर चन्ना , कान्हा श्रीराम सिडाणा , लाडो जितेंद्र सिडाणा , हे जखमी झालेत. शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास हा अपघात घडला.\n← पत्रकाराच्या आई आणि मुलीचं अपहरण करून निर्घृण हत्या ; हत्येचं कारण अस्पष्ट\n२०२२ ते २०२५ या दरम्यान मुंबईचा कायापालट होणार ; पंतप्रधान नरेंद्र मोदी →\nडोंबिवलीवासीयांना केमिकलच्या दुर्गंधीतून मोठ्याप्रमाणावर दिलासा मिळणार\nआपल्या देशातील श्रीमंतांनी देशाची प्रगती करण्यासाठी काय कार्य केले \nथॅलेसेमिया, हिमोफेलिया रुग्णांनाही मिळणार शिक्षण, नोकरीत आरक्षण खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश\nअडीच वर्षीय मुलाला ७० हजारांना विकले, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार\nअंबरनाथ येथील सर्कस मैदान परिसरातील एका अडीच वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करत, त्या मुलाला ७० हजार रुपयांत एका महिलेला विक्री करण्यात\nकोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने पितृपक्षातील महालय श्राद्धविधी कसा कराल \nठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात २ जुलै ते ११ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर\nगोहत्या बंदी’साठी कठोर अध्यादेश आणणार्‍या उत्तरप्रदेशच्या ‘योगी सरकार’चे अभिनंदन \nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका ��ार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/shabana-azami-family-friend-revealed-truth-what-was-happent-in-accident-mhkk-429964.html", "date_download": "2020-09-29T01:45:25Z", "digest": "sha1:453XDFSKJRK4H4YK4Q6WZNNWGABSJ4B3", "length": 20402, "nlines": 192, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'...म्हणून शबाना आझमी अपघातातून थोडक्यात वाचल्या', मित्रानं केला मोठा खुलासा | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n'...म्हणून शबाना आझमी अपघातातून थोडक्यात वाचल्या', मित्रानं केला मोठा खुलासा\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विचारले प्रश्न\nIPL 2020 : थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी,\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 ��ोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\n'...म्हणून शबाना आझमी अपघातातून थोडक्यात वाचल्या', मित्रानं केला मोठा खुलासा\nज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.\nमुंबई, 20 जानेवारी: येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi Accident) यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शनिवारी अपघात झाला होता. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून कोकीलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बोनी कपूर त्यांना भेटून आल्यावर शबाना आझमी या औषधांना चांगला रिस्पॉन्स देत असल्याचं सांगितलं आहे. शबाना आझमी यांच्या अपघातानंतर त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे.\nशबाना यांच्या मित्रानं या अपघातानंतर मोठा खुलासा केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने सांगितलं, 'अपघात होण्याआधी शबाना आझमी यांनी सीटबेल्ट लावला होता. सीटबेल्ट लावून त्या शांतपणे पडून असताना अचानक अपघात झाला. सीटबेल्ट लावल्यानं त्या वाचल्या नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.'\nआता शबाना यांची प्रकृती स्थीर आहे. सीट बेल्ट लावल्यामुळे त्या वाचल्या. कोकिलाबेन रुग्णालयात सध्या त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. पुढच्या 48 तासांनंतर डॉक्टर रुग्णालयातून डिश्चार्ज देण्याबाबत सांगतील अशी अपेक्षा आहे.\nहेही वाचा-अपघात शबाना आझमींचा आणि ट्रोल झाली उर्वशी रौतेला ते सुद्धा मोदींच्या ट्वीटवरून\nशनिवारी पुण्याच्या दिशेने जाताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शबाना आझमी यांच्या सफारी गाडीने ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला होता. याप्रकरणी आता ट्रक चालकाने आझमी यांच्या गाडीच्या ड्रायव्हरविरोधात तक्रार दाखल केली आहे.\nकोण आहेत शबाना आझमी\nशबाना आझमी यांचा जन्म 18 सप्टेंबर 1950 रोजी झाला\nअंकुर या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआझमी यांनी आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये जवळपास 130 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले\nजुनून, शतरंज के खिलाडी, कंधार, स्पर्श, पार, सती, अर्थ, गॉडमदर यासारख्या अनेक चित्रपटात काम\nजॉन श्लेसिंगर यांचा मॅडम सोऊसाटस्का आणि रोनाल्ड जॉफ यांचा सिटी ऑफ जॉय या हॉलिवू़ड चित्रपटातही काम\nहेही वाचा-नोरा फतेहीच्या चॅलेंजने बादशहा झाला बरबाद 'हाय गर्मी'व��� केली सगळ्यात HOT स्टेप\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/shiv-sena-leader-sanjay-raut-on-underworld-don-dawood-ibrahim-latest-news-mhsp-429174.html", "date_download": "2020-09-29T02:17:27Z", "digest": "sha1:EVJ5QY6TN5X3NBFBJBWNVYKD25ZL6JXW", "length": 25376, "nlines": 240, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मी दाऊद इब्राहिमलाही दम दिला होता, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट | Pune - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला रा���ेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्ह��यरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nमी दाऊद इब्राहिमलाही दम दिला होता, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट\nबदल्यांविरोधात पोलिसांमध्ये तीव्र असंतोष, पुणे आयुक्तालयात जमले 150 जवान\nविकास फक्त पवारांच्या बारामतीतच होतोय, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ आमदाराचा घरचा आहेर\nपुण्याच्या शेतकरी उत्पादक कंपनीची यशोगाथा 'मन की बात'मध्ये, मोदींनी केलं कौतुक\n पुण्यात भाजपशी घरोबा केलेल्या आमदाराच्या 3 आलिशान गाड्या जप्त\nचार दिवसांत होत्याचं नव्हतं झालं, कोरोनामुळे 3 सख्ख्या भावांचा मृत्यू\nमी दाऊद इब्राहिमलाही दम दिला होता, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला दम दिल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.\nपुणे,15 जानेवारी: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना एक गौप्यस्फोट केला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाहिले आहे. त्याच्या बोललोय, एवढेच नाही तर त्याला दम दिल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी यावेळी केला. पुण्यात दैनिक लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात संजय राऊत बोलत होते. संजय राऊत यांच्या हस्ते पत्रकारिता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी लोकमत समुहाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते.\nकरीम लालाच्या भेटीला इंदिरा गांधी जायच्या\nराऊत म्हणाले, दिवंगत इंदिरा गांधी माफिया डॉन करीम लाला याच्या भेटीला जात होत्या, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. 'आता अंडरवर्ल्ड राहिलेले नाही. आता काहीच नाही. तेव्हाच्या काळातील अंडरवर्ल्ड काय होते हो आम्��ी पाहिलेले आहे. त्या काळात मुंबईचे अंडरवर्ल्ड हे शिकागोच्या अंडरवर्ल्डपेक्षा अधिक गंभीर होते. एखाद्या गुंडाला भेटायला अख्ख मंत्रालय खाली येत होतं. करीम लालाला भेटण्यासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या.\nकाय म्हणाले संजय राऊत..\n-छत्रपतींच्या नावाने बाळासाहेबांनी कार्य पुढे नेलं आहे\n-उदयनराजे यांनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत\n-यशवंतराव गडाख यांचा वेगळा पक्ष आहे\n-उदयनराजे हे साताऱ्याचे माजी खासदार ते भाजप चे नेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचे वंशज\n-लूटमार करणारे नेते होत नाहीत\n-महात्मा गांधी हे सर्वात मोठे हिंदुत्ववादी नेते\n-शरद पवार हे जाणते राजे जनतेने उपाधी दिली हिंदू हृदय सम्राट ही उपाधी जनतेने दिली रयतेचा राजा लूटमार करणारे राजे होऊ शकत नाहीत\n-या देशात कर्माने हिंदूच\n-उदयनराजे ना राजे मानतो\n-पवारांना जाणते राजे मानतो\n-वीर सावरकरांच्या मुद्द्यावर आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न\n-वीर सावरकरांना भारतरत्न द्या आमची मागणी\n-राजकारणात धर्म आणू नका हे बाळासाहेबांनीही वारंवार सांगितलं\n-राज्य देश धर्मावर चालत नाही\n-आम्ही आमचे विचार अजिबात सोडणार नाही\n-वाजपेयींच्या काळापासून मी भाजपवर प्रेम करतो\n-काँग्रेस पक्ष हिंदुत्ववादी नाही कोणम्हटलं राज्य देश धर्मावर चालत नाही नाही तर पाकिस्तान होईल वीर सावरकर म्हटलं राज्य देश धर्मावर चालत नाही नाही तर पाकिस्तान होईल वीर सावरकर यांना भारत रत्न द्या राजकारणात धर्म आणू नका हे बाळासाहेब ठाकरे म्हटले होते हिंदुत्व ही श्रद्धा सेक्युलर ही -शिवी नाही सेक्युलर ला संविधानात महत्व आज नरेंद मोदी यांच्या तोडीचा नेतायांना भारत रत्न द्या राजकारणात धर्म आणू नका हे बाळासाहेब ठाकरे म्हटले होते हिंदुत्व ही श्रद्धा सेक्युलर ही -शिवी नाही सेक्युलर ला संविधानात महत्व आज नरेंद मोदी यांच्या तोडीचा नेता\n-त्यांच्या बद्दल आदर आहे ते जगभर फिरतायत\n-भाजपनं शब्द पाळला असता तर राज्यात चित्र वेगळं असतं\n-स्टेपनी ही गाडीसाठी महत्त्वाची गोष्ट\n-बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढणार आता मूर्ती अडीचशे फुटांऐवजी साडे ३०० फुट होणार ठाकरे सरकारनं नवा प्रस्ताव आणणार 709 कोटींचा खर्च आता 990 कोटी होणार 100 फुटांचा पायथा असणार याला म्हणतात फाजील आत्मविश्वास खर्च अकराशे कोटी\n-आमची गाडी घसरणार न���ही याची खात्री\n-अजित पवार हे महत्त्वाचा नेते\n-गाडी आमची ढकलणार नाही याची खात्री\n-मलापण एक तिसरा डोळा\n-मी फार निर्ढावलेला माणूस\n-राज्याचं नेतृत्व उद्धवच करु शकतात\n-आम्ही एक उत्तम कलाकृती निर्माण केली आहे\n-काही गोष्टी रहस्यमय राहिल्या\n-आम्ही हे सरकार चालवणार\n-खाणारी खाती ठेवली नाहीत\n-हे सरकार टिकणार लोकांच्या भावना सकारात्मक 100 दिवस होतील 5 वर्ष चालणारम\n-आम्ही पूर्ण पाच वर्ष चालवणार\n-आम्हाला राज्य चालवायचा उत्तम अनुभव\n-आम्ही आकडा लावतो आकडे कळत नाही\n-प्रत्येक खातं राज्यासाठी महत्त्वाचं असतं\n-आम्हाला आकडा कळत नाही\n-राष्ट्रवादी आणि कॉग्रेस महाराष्ट्राच्या मातीतले पक्ष\n-आम्ही सरकार बनवलं पण सरकार पासून लांब गेलो\n-अजित पवार आसपास असताना पत्रकारिता केली, राऊतांची टोलेबाजी सुरू\n-आता चळवळी होतात jnu मध्ये झालं ते चळवळ\n-समोर सांगतो मी अपनी हिंमत है आ जाओ\n- मी दाऊद इब्राहिमलाही दम दिला होता , तो काळ वेगळा होता\n- बाळासाहेब माझं सर्वस्व\n-ज्यांना सत्ता मिळाला नाही ते म्हणतात की संजय राऊत यांच्यामुळे घास गेला\nमुलाखत पाहिजे तर समोरच्याला चिडवायला पाहिजे\n-माझ्यावर बाळासाहेबांचा खूप प्रभाव\n-राज ठाकरे आजही माझे मित्र\n-शरद पवार यांच्या वर माझा विश्वास आणि श्रद्धा\n-इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी\n-आज जे सरकार बनले त्यालाकुणी खिचडी म्हणत नाही याचं नेतृत्व उद्धव करत आहेत आणि पाठीशी पवार आहेत\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया ���ालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://scitechinmarathi.com/2017/06/24/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AD/", "date_download": "2020-09-29T01:25:19Z", "digest": "sha1:XWH24J7LK2ZN63F7AWIVFOR35AZ7TZO6", "length": 18133, "nlines": 120, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "प्रदक्षिणा घालणे – स्वत:भोवती आणि दुसऱ्या भोवती (Rotational and Circular Displacement ) | | विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात", "raw_content": "\nविक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात\nया ब्लॉग मधील गोष्टींचे प्रकार Quick Links for Story Categories\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nप्रदक्षिणा घालणे – स्वत:भोवती आणि दुसऱ्या भोवती (Rotational and Circular Displacement )\nविक्रम राजाचं नशीब आणि वेताळाचं भेटणं यात अतूट नातंच निर्माण झालं होतं म्हणाना. विक्रम राजा एक प्रजाहित दक्ष राजा, कनवाळू राजा, धर्म-अर्थ नित्यनेमाने डोळ्यात तेल घालून जपणारा. आजही मनातल्या मनात राज्यातल्या रस्त्यांची बांधणी, डागडुजी, नवीन घाटांचे बांधकाम याविषयी मंत्र्यांशी चर्चा करून तो पुन्हा रानातल्या गूढ नशीबाच्या दिशेने चालत चालला होता. नागरिकांच्या समस्या जाणणे आणि त्यांवर उपाय शोधणे हा उद्योग विहिरीतून रहाटाने पाणी काढण्या इतकाच नित्याचा झाला होता.\n मागील वेळी चक्राकार गती (circular motion) बद्दल बोलून बोलून तू भोवळ आणली होतीस. आज मी तुला एक प्रश्न विचारतो. एका विहिरीला नुकतेच पाणी लागले आहे. विहिरीच्या सर्व बाजू आतून दगडाने बांधून काढल्या आहेत. विहीरीची खोली १० मीटर भरली. मला त्यावर एक रहाट बसवायचा आहे आणि दोरीने पाणी शेंदायचे आहे. विहरीच्या तळाशी दोन मीटर पाणी आहे असे समजू. या विहिरीवर बसवायच्या रहाटाचा व्यास ०.५ मीटर असेल आणि तो रहाट विहिरीच्या वर १ मी वर फिरतो, तर प्रत्येक वेळी पाणी शेंदताना या रहाटाची किती चक्रे पूर्ण होतील असे होताना पोहरा किती अंतर कापेल असे होताना पोहरा किती अंतर कापेल\n“वेताळा तुझ्या प्रश्नातूनच तू मला चक्रीचाली (angular motion) विषयी आणि चक्राकार विस्थापनाविषयी(angular displacement)बोलण्याची पुन्हा संधी दिलीस. राजा या प्रश्नात चक्राकार गतीशी संबंधित दोन विस्थापनांचा समावेश आहे. रहाटाचे चाक यामध्ये स्वत:च्या अक्षा भोवती फिरते हे झाले चक्रीय विस्थापन (angular displacement). या विस्थापनामध्ये हे रहाटचक्र स्वत:च्या अक्षाभोवती किती फिरले याचा हिशेब अंशांमध्ये आणि रेडीयन मध्ये केला जातो. ह्या चाकाने स्वत:च्या अक्षाभोवती पूर्ण प्रदक्षिणा घातली तर ते पूर्ण परिवलन ३६० अंश इतके भरते. याच्या अर्धीच प्रदक्षिणा घातली तर ती भरते १८० अंश. चतकोरच प्रदक्षिणा घातली तर ती होते ९० अंश. अशारितीने या परिवलनाचे मुख्य टप्पे म्हणजे चतकोर (९० अंश), अर्धकोर (१८० अंश), पाऊण कोर (२७० अंश) आणि पूर्ण परिवलन (३६० अंश). स्वत:च्या अक्षाभोवती पूर्ण परिवलन झाल्यावर पुन: आरंभबिंदूच येतो.”\n“अरेच्चा विक्रमा, म्हणजे शून्य परिवलन काय का पूर्ण परिवलन काय गोष्ट एकच\n“नाही नाही वेताळा. प्रकारच्या विस्थापनाचे मापन करण्यासाठी आणि अशा अडचणी टाळण्या साठीच अंशांबरोबरच रेडीयन हे एककही वापरले जाते. आपल्या अक्षा भोवती पूर्ण प्रदक्षिणा घालण्यासाठी त्या चक्राला आपल्या परिघा एवढे अंतर कापावे लागते.\nP = चक्राचा परीघ\nR = चक्राची त्रिज्या\nचक्रीय विस्थापनाच्या शब्दात बोलायचे झाल्यास\nचक्रीय विस्थापन (d) = कापलेले अंशात्मक अंतर (θ) x चक्राची त्रिज्या (R)\nसमीकरण १ आणि २ यांची सांगड घातल्यास\nपूर्ण परिवलनानंतर(३६० अंश) 2Π रेडीयन इतके अंतर कापले जाते\nपाऊण प्रदक्षिणेनंतर (२७० अंश) 2Πx3/4 इतके म्हणजे 3Π/2 रेडियन\nअर्धप्रदक्षिणेनंतर (१८० अंश) 2Πx1/2 इतके म्हणजे Π रेडियन\nचतकोर प्रदक्षिणेनंतर (९० अंश) 2Πx1/4 म्हणजे Π/2 रेडीयन.\nआणि शून्य प्रदक्षिणेनंतर (० अंश) 2Πx0 म्हणजे ० रेडीयन\nयाच हिशेबाने दोन पूर्ण प्रदक्षिणा घातल्यानंतर (३६०x २ = ७२० अंश) 2Π x 2 म्हणजे 4Π रेडियन\nहे झालं चक्राकार विस्थापनाविषयी. आता रहाटचक्राला जोडलेला पोहरा तर चक्राकार फिरणार नाही, कारण तो दोरखंडाबरोबर वर ओढला जाणार, म्हणजेच तो एका रेषेत प्रवास करणार (linear motion). पण दोरखंड जोपर्यंत चाकावरून जातोय तोपर्यंत तो वर्तुळाकारालाच धरून जाणार. (आकृती १)\nयाशिवाय दोरखंड वर ओढला तर तो रहाटाला गुंडाळला जाईल आणि पोहरा वर ओढला जाईल. म्हणून रहाटाचे चाक कायम चक्रगतीमध्ये राहील आणि दोरखंड जोपर्यंत चाकावर आहे तोपर्यंत चक्री फिरेल आणि इतर वेळी रेषेत प्रवास करेल. पोहरा वर ओढताना चक्रापर्यंत येइपर्यंत दोर चक्री फिरेल. पोहरा खाली सोडताना चक्रावरून सुटून सरळ रेषेत खाली जाईल.\n“अरे विक्रमा मुद्द्याला ये. विस्थापन किती झाले चक्राचे दोरखंडाचे किती वेटोळे पडले\n“चक्राचा अक्ष (Axis of rotation) विहीरी पासून १ मी. अंतरावर आहे. – १\nचक्राचा व्यास (diameter).५ मीटर आहे. म्हणजे चक्राचा परीघ (perimeter)ΠD = Πx.५ = ३.१४x .५ = १.५७ मीटर – २\nपोहऱ्याने कापायचे अंतर = विहिरीच्या तळापासून काठापर्यंत + काठापासून चाकापर्यंत = १० मीटर + १ मीटर – चाकाची त्रिज्या (Radius) = ११ – (.५/२) = ११ – .२५ = १०.७५ मीटर\nम्हणजे पोहऱ्याचे एकरेषीय विस्थापन (linear displacement) १०.७५ मीटर इतके होईल.”\n“अरे पण विक्रमा पोहोऱ्याला एवढे अंतर कापायचे असेल तर दोरखंडाची किती वेटोळे चाकाला पडतील किंवा चाक किती वेळा पूर्ण फिरेल किंवा चाक किती वेळा पूर्ण फिरेल\n“सांगतो वेताळा. दोर गुंडाळला जाणे म्हणजेच पूर्ण परिघाइतके अंतर कापणे. आपण पाहिले की चाकाचा परीघ १.५७ मीटर आहे. म्हणजे हे होण्यासाठी (एकरेषीय विस्थापन)/(चाकाचा परीघ) = १०.७५ / १.५७ = अंदाजे ६.७५ वळणे. म्हणजेच ६ पूर्ण वेटोळे (३६० अंश) आणि १ पाऊण (.७५) वेटोळा (२७० अंश) पडला. हे झाले चक्री विस्थापन (Angular displacement).”\n“अरे वेटोळे काय सांगतोस तुमच्या त्या रेडीयन च्या भाषेत सांग तुमच्या त्या रेडीयन च्या भाषेत सांग\n· ६ वेळा पूर्ण चक्र म्हणजे = ६ x परीघ = ६ x २Π = १२ Πरेडियन.\n· शेवटले एक पाऊण चक्र म्हणजे =३/४ x २ Π = ३Π/२ = १.५ Π रेडियन\nएकूण चक्री विस्थापन = १२ Π + १.५ Π = १३.५ Π रेडीयन”\n“पण विक्रमा तू मला चक्री चाली बद्दल आणि एकरेषीय चालीबद्दल आणि त्यांच्यातल्या संबंधाबद्दल काहीच सांगितले नाहीस. कसा रे तू राजा किती पाल्हाळ लावतोस पण आता मला ते ऐकायला वेळ नाही. मी चाललो पुन्हा आपल्या स्थानी..पुन्हा भेटू पुढच्या अमावस्येला..तो पर्यंत विचार करून ठेव..हाऽ हाऽऽ हाऽऽऽ”\nविक्रमाच्या जाण्यानंतर तिथेच एका झाडाला लपेटलेल्या अजगराने हळूच डोके वर काढले व शेजारच्या पिलाला विचारले\n“माझी लांबी १० मीटर..मी १ मी व्यासाच्या वृक्षाला किती वेटोळे घालू शकतो\nपिलू म्हणाले “तुम्हाला रेडियन मध्ये सांगू का त्यापेक्षा\nमुख्य पान: विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\n[…] नेणारा मार्ग.. anti clockwise direction.. मंदिराच्या प्रदक्षिणेचा ���ार्ग clock wise.. सैतानापासून सुटण्याचा मात्र anti […]\nElectromagnetism चा बहुमुखी वैश्वानल : बरसणारे इलेक्ट्रॉन्स, वेटोळे घालणारे चुंबकत्व, उधळणारे फोटॉन्स,…,आणि फॅरेडेची अफाट बुद्धिमत्ता\nFour fundamental forces बहुरूपी, बहुढंगी, बहुत ‘लोकां’सी चालवणाऱ्या बलांची चतुरंग सेना\nपदार्थ जडरूप (मॅटर) असो वा ऊर्जारूप (एनर्जी), प्रकाश कायमच सोबतीला असतो.. (e = m. c^2)\nगतिविषयक समीकरणे: विस्थापन, वेग, त्वरण यांना सांधणारे दुवे आणि भास्कराचार्यांची लीलावती(Kinematic Equations and Bhaskaracharya)\nवेगातला बदल – वाढता (त्वरण) वा घटता (मंदन) (Acceleration and Deceleration)\nसंगीतकला आणि फिजिक्स Music and Physics\nया ब्लॉग मधील गोष्टींचे प्रकार Quick Links for Story Categories\nगुरुत्वाकर्षण कसं कसं कळत गेलं \nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/statement-written-blood-tehsildar-offices-various-demands-dhangar-community-333445", "date_download": "2020-09-29T01:36:45Z", "digest": "sha1:UNKHGBUWJPLOGS2QORK4YWROE6WZAVJP", "length": 17484, "nlines": 296, "source_domain": "www.esakal.com", "title": "धनगर समाजाकडून या मागण्यांसाठी रक्ताने लिहिलेले निवेदन | eSakal", "raw_content": "\nधनगर समाजाकडून या मागण्यांसाठी रक्ताने लिहिलेले निवेदन\nधनगर समाजाच्या प्रमुख मागण्यांचे रक्ताने लिहिलेले निवेदन धनगर ऐक्य अभियानाच्या वतीने इंदापूर व पुरंदर येथील तहसील कार्यालयास देण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून हे निवेदन देण्यात आले.\nपुणे : धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाचे तातडीने आरक्षण द्यावे, धनगर समाजासाठी शासन निर्णयानुसार घोषित 22 योजनांची त्वरित अंमलबजावणी करावी, त्यासाठी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, मेंढपाळावरील हल्ले थांबवून त्यांना संरक्षण द्यावे, या प्रमुख मागण्यांचे रक्ताने लिहिलेले निवेदन धनगर ऐक्य अभियानाच्या वतीने इंदापूर व पुरंदर येथील तहसील कार्यालयास देण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून हे निवेदन देण्यात आले.\nअरे वा, 95 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात\nइंदापूर : महाराष्ट्र राज्य धनगर ऐक्य अभियान इंदापूर शाखेच्या वतीने अभियानाचे राज्यप्रमुख डॉ. शशिकांत तरंगे, समन्वयक पोपट पवार, शहा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच धनाजी देवकाते यांच्या हस्ते तहसीलदार सोनाली मेटकरी यांना धनगर समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.\nहनुमान बहूउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तानाजी मारकड यांनी स्वतःचे रक्त देऊन हे निवेदन तयार केले. या वेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके, इंदापूर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव डोंबाळे, पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, रासपचे तालुकाध्यक्ष सतीश शिंगाडे, विशाल मारकड, नानासाहेब खरात, आबासाहेब थोरात, तेजस देवकाते, प्रविण हरणावळ, दत्तात्रेय पांढरे उपस्थित होते.\nशेतकऱ्यांसाठी खूशखबर, दौंडमध्ये मुगाचे दिवसाआड लिलाव\nगराडे : सासवड (ता. पुरंदर) येथे धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य व पुरंदर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य धनगर अभियानाचे प्रमुख डॉ. शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली तालुका समन्वयक माणिकराव चोरमले पाटील यांनी रक्तलिखित निवेदन नायब तहसीलदार पठारे यांना देण्यात आले.\nपुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nया वेळी पुरंदर तालुका धनगर ऐक्य अभियानाचे तालुका समन्वयक माणिकराव चोरमले पाटील, पुरंदर तालुका विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष व तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष स्वप्नील बरकडे, माजी सरपंच अशोक बरकडे, सविता बरकडे, सागर चोरमले, शितल चोरमले, राजेंद्र बरकडे, गणेश चोरमले, अतुल बरकडे, नवनाथ बरकडे, दादा चोरमले, बापू बरकडे, दिलीप बरकडे आदी उपस्थित होते.\nधनगर ऐक्य अभियान समाजास मुख्य विकास प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यभर यात्रा काढून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. पंढरपूर ते बारामतीपर्यंत वारी काढली, बारामती येथे प्राणांतिक उपोषण केले. मात्र, तरीही आमचे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे आम्ही आता निर्णायक लढाई सुरू केली आहे. सरकारने आमच्या मागण्यांची त्वरित अंमल बजावणी न केल्यास संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.\n- डॉ. शशिकांत तरंगे,\nराज्यप्रमुख, महाराष्ट्र राज्य धनगर ऐक्य अभियान\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nपुणे- महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करावी, तसेच धनगर समाजावरील हल्ले रोखण्यासाठी कायदे करावे आदी विविध...\nधनगर समाजाच्या नेत्यांनीच केला आंदोलनाच्या संयोजकावर खुनी हल्ला\nसोलापूर : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शुक्रवारी (ता. 25) \"ढोल बजाओ - सरकार जगाओ' आंदोलन पुकारण्यात आले होते. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी...\nराज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे धनगर समाज आरक्षणापासून वंचित\nभिगवण (पुणे) : राज्यघटनेने धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये केला आहे, परंतु राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे धनगर समाज आरक्षणापासून वंचित...\nमराठाबरोबर धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटणार; माळशिरसमध्ये महत्वपूर्ण बैठक\nदहिवडी (जि. सातारा) : मराठा आरक्षणासोबतच धनगर आरक्षणासाठी धनगर आरक्षण कृती समिती प्रयत्नशील असून या अनुषंगाने माळशिरसमध्ये झालेल्या बैठकीत एक ऑक्‍...\nगावकऱ्यांनी खाण्यास दिल्‍याने माकडांनी घातला हैदोस; दोघांना केले जखमी\nरावेर (जळगाव) : रावेर तालुक्यातील पुनखेडा येथे पंचवीस- तीस माकडांनी सध्या हैदोस घातला असून, दोन जणांचा चावा घेतल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत....\n'आरक्षण द्या अन्यथा मंत्र्यांच्या घरात सोडू मेंढरे'; मागणी मान्य होण्यासाठी धनगर समाज आक्रमक\nअमरावती : धनगर जातीला अनुसूचित जमातीच्या सवलती केवळ केंद्र सरकारच देऊ शकते. त्यामुळे भाजपच्या सरकारने धनगर आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/raigad/health-department-needs-treatment-a601/", "date_download": "2020-09-29T01:39:34Z", "digest": "sha1:QVLT43HQERGQMNGOEL3HMPDWYXX6D7TB", "length": 31908, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आरोग्य विभागालाच उपचारांची गरज, अंतर्गत राजकारणाचाही कामकाजावर परिणाम - Marathi News | The health department needs treatment | Latest raigad News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nएमएमआरडीएचे अंदाजपत्रक : मेट्रो-४ वर यंदा होणार सर्वाधिक खर्च\nशिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत, निधी मिळत नाही\nराज्यात अचानक ‘काहीतरी’ घडेल\nउषा मंगेशकर यांना राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार\nअनलॉक-५ : मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे सुरू होण्याची शक्यता\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nठाणे - येऊर येथील जंगलात फिरायला गेलेली 3 मुले हरवली, ठाणे वनविभाग व स्थानिक पोलिसांकडून शोध मोहीम सुरु आहे\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nठाणे - येऊर येथील जंगलात फिरायला गेलेली 3 मुले हरवली, ठाणे वनविभाग व स्थानिक पोलिसांकडून शोध मोहीम सुरु आहे\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nAll post in लाइव न्यूज़\nआरोग्य विभागालाच उपचारांची गरज, अंतर्गत राजकारणाचाही कामकाजावर परिणाम\nसक्षम अधिकाऱ्यांची कमतरता : मुख्य आरोग्य अधिकारी पदही अस्थिर; अंतर्गत राजकारणाचाही कामकाजावर परिणाम\nआरोग्य विभागालाच उपचारांची गरज, अंतर्गत राजकारणाचाही कामकाजावर परिणाम\nनवी मुंबई : श्रीमंती व विकासाचा ढोल वाजवणाºया नवी मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग शहरवासीयांचा उत्तम सुविधा देण्यास सक्षम नसल्याचे पाच महिन्यांत निदर्शनास आले आहे. मुख्य आरोग्य अधिकाºयासह कोविडची जबाबदारी असणारे उपायुक्त महत्त्वाच्या क्षणी सुट्टीवर गेले आहेत. सक्���म अधिकारी नसल्याने जबाबदारीची वारंवार खांदेपालट करावी लागत आहे. आरोग्य विभागांतर्गत कुरघोडीच्या राजकारणानेही पोखरला गेला असून, या विभागालाच उपचारांची गरज निर्माण झाली आहे.\nनवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्षी आरोग्य विभागावर १00 ते १५0 कोटी रुपये खर्च करत आहे. रुग्णालयीन इमारतींची बांधणी व दुरुस्तीवरही कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत, परंतु एवढा खर्च करूनही शहरवासीयांना चांगल्या सुविधा देण्यात अपयश येऊ लागले आहे. नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या साडेसोळा हजारांपेक्षा जास्त झाली आहे. आयुक्तांसह सर्व प्रशासन महामारी रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना, ऐन मोक्याच्या क्षणी मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.बाळासाहेब सोनावणे आजारी पडले आहेत. आयुक्तांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर ते अचानक अजारी पडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. आरोग्य विभागातील पहिले उपायुक्त डॉ.राहुल गेठे यांच्यावर कोविडची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती, परंतु त्यांनीही महत्त्वाच्या क्षणी महानगरपालिकेतून पळ काढला आहे. सद्यस्थितीमध्ये डॉ.दयानंद कटके यांच्याकडे तात्पुरती या विभागाची जबाबदारी सोपविली आहे.\nवास्तविक, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून महानगरपालिकेला सक्षम अधिकारी सापडलाच नाही. वारंवार जबाबदारी बदलावी लागत आहे. सुरुवातीला परिमंडळ दोनचे उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली, परंतु त्यांच्यावर टीका होऊ लागल्यामुळे त्यांचे अधिकार कमी करण्यात आले. साथ नियंत्रण अधिकारी डॉ.उज्ज्वला ओतुरकर या कोविडविषयी काम पाहात होत्या. त्यांच्याकडील कामही काढून घेण्यात आले. काही दिवस डेंटिस्ट असणाºया डॉक्टरवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. यानंतर, पुन्हा खांदेपालट करून कोविडविषयी जबाबदारी प्रशासनाचा पुरेसा अनुभव नसलेल्या डॉ.राहुल गेठे यांच्यावर सोपविण्यात आला. तेही प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. गेठे यांनी महानगरपालिकेच्या सेवेतून मुक्त करण्याचा अर्ज केला असून, त्यांनी जबाबदारीमधून पळ काढल्याची टीका होऊ लागली आहे.\nआरोग्य विभागावर खर्च करण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही कधीच नाराजी व्यक्त केली नाही.डॉक्टर, कर्मचाºयांची कमतरता असून, आयत्या वेळी भरतीची वेळ पाल��केवर आली आहे.\nच्नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाएवढे कुरघोडीचे राजकारण इतर कोणत्याच विभागात पाहावयास मिळत नाही.\nच्महत्त्वाचे पद मिळविण्यासाठी एकमेकांविरोधात कुरघोडी करण्याचे प्रकार पाहावयास मिळतात. काही महत्त्वाच्या पदांवर वर्षानुवर्षे ठरावीक अधिकारी ठाण मांडून बसले आहेत.\nच्अनेकांनी मुख्यालयाच्या बाहेर फारसे काम केलेले नाही. प्रत्यक्ष रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्रात काम करण्यात अनेक जण नकार देतात.\nआरोग्य अधिकारी पदही अस्थिर\nमहानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी हे पदच अस्थिर झाले आहे. अनेक वेळा अधिकारी बदलले आहेत. काही दिवस डॉ.दयानंद कटके यांच्याकडे जबाबदारी दिली. शासनाकडून बाळासाहेब सोनावणे यांची नियुक्ती करण्यात आली. सद्यस्थितीमध्ये ते आजारी असल्यामुळे पुन्हा कटके यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. मुख्य आरोग्य अधिकारी पदासाठी सक्षम अधिकारी नसल्याने, शहरवासीयांना सुविधा देता येत नाहीत.\nगजबजलेले खोरा बंदर पर्यटकांअभावी सुनेसुने\nउरण तालुक्यातील शिलालेख अडगळीत\nजिल्ह्यामधील ८०९ ग्रामपंचायतींमधून निवड शिवकर ग्रामपंचायत प्रथम\n‘मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा यशस्वी होणारच’\nआठ वर्षांपासून रखडलेले करंजा मच्छीमार बंदर सहा महिन्यांत पूर्ण\nबाहेरून औषध आणण्यास सांगितल्यास निलंबित करा, पालकमंत्र्यांचे आदेश\nमुंबई-गोवा महामार्ग रुतला चिखलात; वाहनचालक त्रस्त\nसंघराज्याच्या संकल्पनेला केंद्र सरकारकडून तडा - सुनील तटकरे\nबीएसएनएलची सेवा सुरळीत करा, सुनील तटकरे यांचे निर्देश\nगजबजलेले खोरा बंदर पर्यटकांअभावी सुनेसुने\nउरण तालुक्यातील शिलालेख अडगळीत\nजिल्ह्यामधील ८०९ ग्रामपंचायतींमधून निवड शिवकर ग्रामपंचायत प्रथम\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nअभिनेत्री अमृता खानविलकरच्या दिलखेच अदांवर चाहते झाले फिदा, फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर\nसंस्कृती बालगुडेच्या स्टायलिश लूक���ी चाहत्यांना भुरळ\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\nजगात कोरोनाचे १० लाखांहून अधिक बळी\nएमएमआरडीएचे अंदाजपत्रक : मेट्रो-४ वर यंदा होणार सर्वाधिक खर्च\nशिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत, निधी मिळत नाही\nराज्यात अचानक ‘काहीतरी’ घडेल\nउषा मंगेशकर यांना राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार\nराज्यात अचानक ‘काहीतरी’ घडेल\nशिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत, निधी मिळत नाही\nकृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची उग्र निदर्शने\nएमएमआरडीएचे अंदाजपत्रक : मेट्रो-४ वर यंदा होणार सर्वाधिक खर्च\nउषा मंगेशकर यांना राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार\nजगात कोरोनाचे १० लाखांहून अधिक बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/taking-precautions-of-joint-pain-and-bone-health-this-winter-season-1810760/", "date_download": "2020-09-29T01:59:03Z", "digest": "sha1:NABX6Q32TTN7MGPTUHNCB7MGAJDSZDDE", "length": 13791, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "taking precautions of joint pain and bone health this winter season | हिवाळ्यात सांधेदुखी दूर ठेवण्यासाठी.. | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nहिवाळ्यात सांधेदुखी दूर ठेवण्यासाठी..\nहिवाळ्यात सांधेदुखी दूर ठेवण्यासाठी..\nथंडीत मुख्यत्वेकरून सांध्यांचे जुनाट आजार, त्वचेच्या समस्या त्याचप्रमाणे फ्रॅक्चर झालेल्या हाडांच्या समस्या तोंड वर काढतात.\nथंडीमध्ये बहुतेक ज्येष्ठांना सांधेदुखीची तक्रार जाणवते.\nतापमान जसजसं कमी होतं, तसं काही लोकांमध्ये हाडांशी निगडीत समस्या वाढतात. थंडीमध्ये बहुतेक ज्येष्ठांना सांधेदुखीची तक्रार जाणवते. थंडीत मुख्यत्वेकरून सांध्यांचे जुनाट आजार, त्वचेच्या समस्या त्याचप्रमाणे फ्रॅक्चर झालेल्या हाडांच्या समस्या तोंड वर काढतात. नेहमी दुखत असलेल्या शरिराच्या एखाद्या अवयवाचं दुखणं थंडीत असह्य होतं. थंडीत उद्भवणाऱ्या अशाच काही समस्यांचा आणि त्यांवरच्या उपायांचा परामर्श आपण आज घेणार आहोत.\nपायऱ्या चढउतार करताना किंवा उठता-बसताना त्रास होणे\nथोडासा अधिक दाब पडल्यानंतर सांध्याच्या भागात सूज येणे\nपाण्यात अधिक काम केल्यास त्रास होणे\nहाडे दुखणे वा ठसठसत राहणे\nपाठ, पायांची हाडे, हातांच्या हाडांमध्ये होणाऱ्या वेदना अधिक वाढणे\nबदलती जीवनशैली, व्यायामाची कमतरता, खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचा अभाव यामुळे सांधेदुखीच्या तक्रारी वाढतात. सांधेदुखी आनुवंशिकही असू शकते. त्यासाठी काही आरोग्यपूर्ण गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत. या गोष्टी पाळल्या, तर हिवाळ्यात होणारा सांधेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.\nहिवाळ्यात ऊन कमी असते. त्यामुळे उन्हात बसायला हवे. त्याने हाडांना पोषण मिळते.\nथंड पाण्यात काम करणे टाळा. पायात कायम घरात वापरायच्या चपला घाला.\nहिवाळ्यात आहारावर लक्ष ठेवावे. शिळे अन्न खाऊ नये. आहारात फळे, पालेभाज्या, डाळी, कडधान्य आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर करा.\nवजन वाढणाऱ्या पदार्थांना या दिवसात दूर ठेवावे. तसेच आहारात ड आणि क जीवनसत्त्व देणाऱ्या पदार्थांचा वापर करावा.\nहिवाळ्यात भूक जास्त लागते. मधल्या वेळी पौष्टिक लाडू, सूप, उपमा, एखादे फळ किंवा खजूर असा पौष्टिक आहार घ्यावा.\nसायकल चालवणे, पोहणे, चालण्यासारखे व्यायाम करणेसुद्धा गरजेचे आहे. व्यायामामुळे सांध्यांना लवचिकपणा, गतिशीलता आणि स्नायूंना शक्ती मिळते.\nगुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी आपल्या वजनावर लक्ष केंद्रीत करावे. अधिक आहार घेतल्याने त्यांचे वजन वाढू लागते व त्याचा ताण गुडघ्यांवर येऊन वेदना वाढतात.\nरात्री झोपण्यापूवी दोन्ही पाय गरम पाण्यात ठेवावे व नंतर तिळाच्या तेलाने मालिश करून मोजे घालून झोपावे.\nया दिवसात गरम पाण्याने आंघोळ करावी. मात्र, अतिगरम पाणी टा���ावे.\n– डॉ. किरण एम लडकत, ऑर्थोपेडिक आणि हँड सर्जन सल्लागार, जसलोक हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 कृत्रिम प्रकाश आरोग्याला घातकच\n2 बाळाच्या स्किनकेअरबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरे\n3 श्री दत्त विशेष : आडवाटेवरची दत्तस्थाने\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-on-day-1-over-5400-orders-placed-for-liquor-home-delivery-nck-90-2163536/", "date_download": "2020-09-29T01:45:35Z", "digest": "sha1:5UP5Y3LY75BIH3Q72AQOKT2AXWGUEUOZ", "length": 13179, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra: On Day 1, over 5,400 orders placed for liquor home delivery nck 90 | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nदारुची होम डिलेव्हरी सुरु: मुंबई-पुणे नाही तर या दोन जिल्ह्यांमधून झाली ८८ टक्के मागणी\nदारुची होम डिलेव्हरी सुरु: मुंबई-पुणे नाही तर या दोन जिल्ह्यांमधून झाली ८८ टक्के मागणी\nराज्य सरकारनं काही अटींसह मद्य विक्री करण्यास मान्यता दिली.\nराज्य सरकारनं काही अटींसह मद्य विक्री करण्यास मान्यता दिली. पण, त्यानंतर रस्त्यावर दिसणाऱ्या गर्दीमुळे सरकारला धडकीच भरली. तातडीनं काही ठिकाणी मद्यविक्री बंद करण्यात आली. त्यानंतर सरकारनं घरपोच मद्यसेवा (ई-टोकन) विक्री करण्याचा निर्णय घेतला. आज, शनिवारपासून घरपोच मद्यविक्रीला सुरूवात झाली. दिवसभरात राज्यातील पाच हजार ४३४ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री केल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे.\nघरपोच मद्यविक्रीसाठी राज्यातून लातूर आणि नागपूर या दोन शहरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. नागपूर आणि लातूर या शहरातून तब्बल ८८ टक्के ग्राहक आहेत. राज्यातील एकूण ग्राहकांपैकी चार हजार ८७५ ग्राहक या दोन शहरातील असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.\nतीन मे पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील ३३ जिल्ह्यात ( ३ ड्राय जिल्हे वगळता गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर ) काही जिल्हयांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे तर काही जिल्हयांमध्ये मद्य विक्री बंद आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण १० हजार ७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ४५९७ अनुज्ञप्ती सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त उमाप यांनी दिली.\nराज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ई-टोकन सुविधा उलब्ध केली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या http://www.mahaexcise.com या संकेत स्थळावर सुरु करण्यात आली आहे. मद्य खरेदी करण्यासाठी ई-टोकन कसं मिळवायचं याबद्दल एक व्हिडीओ उत्पादन शुल्क विभागानं जारी केला आहे. त्यात संपूर्ण प्रक्रियेची सोप्या पद्धतीनं माहिती देण्यात आली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभाजपाचे माजी आमदार योगेश टिळेकर करोना पॉझिटिव्ह\n….तर करोनाची परिस्थिती आज वेगळी असती, तज्ज्ञांनी मोदींकडे सोपवला अहवाल\nआधी आमची टेस्ट करा म्हणत पुण्यातल्या स्वॅब सेंटरमध्ये दोघांचा राडा\nकरोनाच्या संकटामुळं जनगणना आणि एनपीआरचा पहिला टप्पा स्थगित\nकरोना चाचणीसाठी आलेल्या तरुणीच्या गुप्तांगामधून घेतला स्वॅब, अमरावतीमधील संतापजनक प्रकार\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 “महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे, त्यामुळे…”; राहुल गांधींची मोदी सरकारकडे मागणी\n2 महिनाभरात आरोग्य विभागात ३० हजार जागांची भरती, कोणतीही परीक्षा नाही : आरोग्य मंत्र्यांची माहिती\n3 पंढरपूर पालखी सोहळ्याबद्दल रोहित पवारांनी दिला ‘हा’ सल्ला\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/heavy-rain-started-in-mumbai-bmh-90-1962682/", "date_download": "2020-09-29T01:59:27Z", "digest": "sha1:ZDOVFNCXYJ35VENQDV4K4VQK2P552SPC", "length": 12118, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "heavy rain started in mumbai bmh 90 । मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nविघ्नहर्त्याला पावसाची मुसळधार सलामी; मुंबईसह उपनगरांमध्ये संततधार\nविघ्नहर्त्याला पावसाची मुसळधार सल���मी; मुंबईसह उपनगरांमध्ये संततधार\nअनेक सखल भागांत पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे.\nविघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी पायघड्या अंथरत पावसाने मुंबईसह राज्यभरात मुसळधार हजेरी लावली. मुंबईसह उपनगरांमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, हिंदमाता, सायन परिसरासह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, पुढील ४८ तासांत मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.\nगणपती आगमनाच्या पूर्वसंध्येला पावसाचे मुंबईसह राज्यात पुर्नरागमन झाले. गेल्या २४ तासांत राज्यातील विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबईत सोमवारी दिवसभर रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने मध्यरात्रीनंतर जोर धरला. त्यानंतर सकाळीही पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे अनेक भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. तर ठाणे, कल्याण, डोंबिवली भिवंडी, नवी मुंबईतही जोरदार पाऊस सुरू आहे. मध्य रेल्वे सेवेवरही पावसाचा परिणाम झाला असून, रेल्वे गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहे. दरम्यान, येत्या ४८ तासांत मुंबईसह कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.\nगोंदिया जिल्ह्यात सोमवारी मुसळदार पाऊस झाला. दोन तास सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव भागात पाणी साचलं. या तालुक्यात असलेल्या केशोरी गावाजवळील धोबी नाल्यावरच्या पुलावरून २ ते ३ फूट पाणी असल्यानं नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे पुलावरील वाहतूकही बंद झाली असून चार गावांचा संपर्क तुटलेला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्ज��ा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या अध्यक्षपदी विस्पी बालपोरिया\n2 मराठी विश्वकोश आता डिजिटल स्वरूपात\n3 पूरग्रस्त बळीराजाच्या मदतीला पालिकेतील चालकांची धाव\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8B_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-09-29T01:56:20Z", "digest": "sha1:JD2IGI4SXHBKKHLBX4RW757RU2GKDQJD", "length": 2650, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "टोगो फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया राष्ट्रीय फुटबॉल संघ-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १० जून २०१६ रोजी १०:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://royalmarathi.in/jan-sanghshar-will-not-stop/", "date_download": "2020-09-29T01:50:08Z", "digest": "sha1:OU6S3H7THYOTBYOMBJAH4BKG3WHIMFFI", "length": 8435, "nlines": 123, "source_domain": "royalmarathi.in", "title": "भाजप शिवसेनेला सत्तेतून पायउतार केल्याशिवाय जनसंघर्ष थांबणार नाहीः अशोक चव्हाण", "raw_content": "\nभाजप शिवसेनेला सत्तेतून पायउतार केल्याशिवाय जनसंघर्ष थांबणार नाहीः अशोक चव्हाण\nकेंद्रातील व राज्यातील भाजप शिवसेनेच्या नाकर्त्या सरकारविरोधात काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढली आहे. आज जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे या यात्रेच्या दुस-या टप्प्याचा शुभारंभ झाला. यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, फैजपूरची ऐतिहासीक भूमी उर्जा देणारी आहे. फैजपूरच्या अधिवेशनाने देशाला दिशा दिली व जुलमी इंग्रज सरकारच्या तावडीतून देशाला मुक्त केले. तसाच प्रकारे भाजपला सत्तेवरून दूर केल्याशिवाय आता हा जनसंघर्ष थांबणार नाही. देशोतली लोकशाही व्यवस्था मोडीत काढून हुकुमशाही आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.\nगांधीजींच्या चरख्यासोबत फोटो काढणा-यांच्या पूर्वजांचे स्वातंत्र्यलढ्यात काय योगदान आहे असा सवाल करून राजकीय फायद्यासाठी भाजप महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावांचा वापर करत आहेत. त्यांच्या विचारांशी भाजपचा काही संबंध नाही. मुख्यमंत्र्यांच्या खोट्या आश्वासनामुळे त्रस्त झालेली जनता आता विचारतेय क्या हुआ तेरा वादा असा सवाल करून राजकीय फायद्यासाठी भाजप महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावांचा वापर करत आहेत. त्यांच्या विचारांशी भाजपचा काही संबंध नाही. मुख्यमंत्र्यांच्या खोट्या आश्वासनामुळे त्रस्त झालेली जनता आता विचारतेय क्या हुआ तेरा वादा पण मुख्यमंत्र्यांकडे याचे काही उत्तर नाही.\nभाजपचा भ्रष्ट चेहरा आता राज्यातील जनतेसमोर आला असून भाजपला पराभूत केल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही असे खा. चव्हाण म्हणाले.\nआधी सत्तेतून बाहेर पडा; मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा\nभाजप देश तोडण्याचे काम करत आहेः मल्लिकार्जुन खर्गे\nबंद नशिबा चे कुलूप उघडलं, बजरंगबलींच्या कृपेने या 5 राशीच्या प्रगतीचा रथ वेगाने धावणार… मोठा धनलाभ…\nसुशांतची ह’त्या कि आ’त्म’ह’त्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला शेवटी सी’बी’आयने दिले उत्तर\nसुशांतची ह’त्या कि आ’त्म’ह’त्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला शेवटी सी’बी’आयने दिले उत्तर\nसुशांतला 29 जूनपासून असे काही सुरू करायचे होते, अशी माहिती बहीण श्वेताने दिली वाचल्यानंतर आपणही भावूक व्हाल.\nअभिनेत्री तापसी पन्नूचे या एका ऑडिशनने संपूर्ण नशीब बदलले नाहीतर आज तापसी ही नौकरी करत असती.\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका बंद करण्यासाठी शिवसेना भाजप कडून दबाव \nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \nराष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केलाय \nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.chinananhu.com/mr/ladies-microfleece-vest-df19-108a.html", "date_download": "2020-09-29T00:51:30Z", "digest": "sha1:ABJ4SL6ZEBHUNUAQHP4PZOFVQWOISY5J", "length": 6942, "nlines": 195, "source_domain": "www.chinananhu.com", "title": "", "raw_content": "घाऊक स्त्रिया MICROFLEECE बंडी DF19-108A पुरवठादार आणि उत्पादक | Dongfang विणकाम\nशोधण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी Esc Enter दाबा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nध्रुवीय लोकर जाकीट DFP-027\nध्रुवीय लोकर जाकीट DFP-019\nस्वेटर एकजूट लोकर कॉरिडॉरचे बांधकाम-012\nस्वेटर एकजूट लोकर कॉरिडॉरचे बांधकाम-009\nसह ध्रुवीय लोकर उच्च दर्जाचे वितरण 20 वर्षांचा अनुभव, आम्ही लोकर प्रमुख purveyor झाले आहेत. ब्रश microfleece हवा प्रकाश आहे, पण ते आपण उबदार आणि उबदार ठेवू शकता. वाय...\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nसह ध्रुवीय लोकर उच्च दर्जाचे वितरण 20 वर्षांचा अनुभव, आम्ही लोकर प्रमुख purveyor झाले आहेत.\nब्रश microfleece हवा प्रकाश आहे, पण ते आपण उबदार आणि उबदार ठेवू शकता. त्याच्या zippered दाखवतात आणि स्वच्छ ओळी, तो थंड हवामानातील मैदानी कार्यांसाठी आवश्यक होते.\n100% पॉलिस्टर सूक्ष्म ध्रुवीय लोकर 260G, एका बाजूला सारल्या\nझिप, एक छाती वर लहान भरतकाम दोन खाली दाखवतात\nप्रौढ स्त्रिया XS-2XL आकार\nमागील: नायलॉन DF19-107A लोकांबरोबर लोकर जाकीट\nपुढील: ध्रुवीय लोकर जाकीट DFP-014\nलहान मुले ध्रुवीय लोकर जाकीट\nपुरुष ध्रुवीय लोकर जॅकेट\nजांभळा ध्रुवीय लोकर जॅकेट\nunisex हिवाळी अंगरखे ध्रुवीय लोकर जाकीट\nमहिला ध्रुवीय लोकर जॅकेट\nमायक्रो ध्रुवीय लोकर जाकीट DF19-116A\nध्रुवीय लोकर जाकीट DFP-016\nनायलॉन DF19-107A लोकांबरोबर लोकर जाकीट\nहलके ¼ झिप लोकर DF19-111A\nध्रुवीय लोकर जाकीट DFP-011\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव. मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने - साइटमॅप - मोबाइल साइट\nस्वेटर विणकाम लोकर जॅकेट , स्वेटर लोकर जॅकेट , स्वेटर -Knit लोकर , लोकर हिवाळी Softshell जाकीट , शेर्पा लोकर जॅकेट मऊ शेल , स्वेटर पुरुष लोकर ,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/category/%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T23:55:58Z", "digest": "sha1:CFNRKMTUZW5QAHPN4FPVP7PO3M2NLZ4G", "length": 186352, "nlines": 264, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "ललित कथा | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (73)\nचीन चिनी चायनीज (4)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nमी सहसा ललित वाङमयाच्या वाटेला जात नाही. थोडीशी रुचिपालट म्हणून मागे एकदा लिहिलेली एक लघुकथा यावेळी सादर करीत आहे.\nप्रमोदचे लहानपण एका लहान गावातल्या मोठ्या एकत्र कुटुंबात गेले होते. दरवर्षी गणेशचतुर्थीला त्यांच्या घरी गणपतीची स्थापना होत असे आणि त्याचा उत्सव खूप उत्साहाने साजरा केला जात असे. कळायला लागल्यापासूनच प्रमोदही त्यात हौसेने सहभाग घ्यायला लागला. गणपतीच्या मूर्तीला वाजत गाजत घरी आणण्यापासून ते त्याचे मिरवत नेत विसर्जन करण्यापर्यंतच्या सर्व काळात त्याच्या मखराची सजावट, पूजा, आरती, भजन, कीर्तन, नैवेद्य, प्रसाद वगैरे सगळ्या गोष्टींकडे तो लक्ष देऊन पहात असे आणि शक्य तितके काम अंगावर घेऊन ते उत्साहाने आणि मनापासून करत असे. या उत्सवाची इत्थंभूत माहिती त्याने स्वतःच्या प्रत्यक्ष सहभागामधून लहानपणीच करून घेतली होती.\nशिक्षण पूर्ण करून प्रमोद नोकरीला लागला, त्याने लग्न करून बिऱ्हाड थाटले आणि ते नवराबायको दोघे मिळून दरवर्षी मोठ्या हौसेने आणि भक्तीभावाने आपल्या घरात गणपती बसवायला लागले. त्याची पत्नी प्रमिलाही त्याच्याइतकीच किंबहुना त्याच्यापेक्षाही कांकणभर जास्तच उत्साही होती. दरवर्षी गणेशचतुर्थीच्या आठ दहा दिवस आधीपासूनच दोघेही प्रचंड उत्साहाने तयारीला लागत असत आणि सगळे काही व्यवस्थि�� आणि उत्तम प्रकारे होईल याची संपूर्ण काळजी घेत.\nयथाकाल त्यांच्या संसारात मुलांचे आगमन झाले आणि जसजशी ती मोठी होत गेली तशी तीसुध्दा आईवडिलांना हातभार लावण्याच्या उद्देशाने त्यांच्या कामात गोड लुडबूड करायला लागली. दरवर्षीचा गणेशोत्सव आधीच्या वर्षीपेक्षा अधिक चांगला कसा करायचा याचा प्रयत्न ते कुटुंब करत असे.\nत्या उत्सवाच्या काळात ते सगळ्या आप्तेष्टांना अगत्याने आपल्या घरी बोलावत असत आणि दोघांचेही मित्रमैत्रिणी, शेजारीपाजारी, नातेवाईक वगैरे सगळे लोक त्यांच्याकडे येऊन जात, दोन घटका गप्पा मारत, चांगले चुंगले जिन्नस खात त्यांचे तसेच गणपतीच्या सजावटीचे कौतुक करत, आरत्यांमध्ये भाग घेत. एकंदरीत त्या उत्सवाच्या दिवसांमध्ये त्यांच्या घरात खूप धामधूम, धमाल चालत असे. सगळ्यांनाच याची इतकी सवय होऊन गेली की त्या दोघांनी “आमच्याकडे गणपतीच्या दर्शनाला या” असे म्हणून मुद्दाम सर्वांना सांगायचीही गरज वाटेनाशी झाली. गणेशोत्सव सुरू झाला की नेहमीचे आप्त स्वकीय औपचारिक बोलावण्याची वाट न पाहता आपणहून येऊ लागले.\nगणेशोत्सवाचे एक बरे असते, ते म्हणजे कोणालाही दर्शनाला येऊन जाण्यासाठी तारीख वार वेळ वगैरे ठरवावी लागत नाही. ज्याला जेंव्हा जेवढा वेळ मिळेल तेंव्हा तो डोकावून जातो आणि त्याचे त्यावेळी हसतमुखाने स्वागतच केले जाते.\nअशी पंधरा वीस वर्षे गेली. प्रमोद आणि प्रमिला हे दोघेही आपापल्या क्षेत्रात प्रगतीपथावर होते, त्यांची मुले मोठी होत होती आणि कामाला मदत करू लागली होती. दरवर्षी येणारा गणेशोत्सवसुध्दा पहिल्या प्रमाणेच उत्साहात साजरा होत होता.\nपण एकदा गणेशोत्सव अगदी तोंडावर आलेला असतांना प्रमिलाला कसलेसे गंभीर आजारपण आले आणि काही दिवसांसाठी बेडरेस्ट घेणे आवश्यक झाले. तिची प्रकृती तशी काळजी करण्यासारखी नव्हती, तिच्यात हळूहळू सुधारणा होत होती, पण तिला घरातसुध्दा ऊठबस करायला आणि इकडे तिकडे फिरायला डॉक्टरांनी बंदी घातली होती. तिने लवकर बरे होण्यासाठी ती बंधने पाळणे आवश्यक होते.\nअर्थातच प्रमोदने ऑफिसातून रजा घेतली आणि तो पूर्णवेळ घरी रहायला लागला. मुलेही आता मोठी झाली होती आणि त्याला लागेल ती मदत करत होती. प्रमिलाच्या तबेतीबद्दल चिंतेचे कारण नव्हते. त्यामुळे मुलांच्या हौसेसाठी त्यांनी दरवर्षीप्रमाणेच गणेशोत्सव साजरा कर���यचे ठरवले.\nकुठलेही काम योजनापूर्वक आणि सगळ्या गोष्टी तपशीलवार ध्यानात घेऊन मन लावून करणे हा प्रमोदचा स्वभावच होता. गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी त्याने गणेशोत्सवासाठी एक वेगळी वही उघडली आणि वेगवेगळ्या पानांवर पूजेचे सामान, सजावटीच्या वस्तू, खाद्यपेये वगैरे सर्व गोष्टींच्या तपशीलवार याद्या लिहून काढल्या. तसेच गणपती बसवायला रिकामी जागा करण्यासाठी घरात कोणते बदल करायचे, कोणते सामान कोठे हलवायचे, या कालावधीत काय काय करायचे, काय काय करायचे नाही वगैरे सगळ्या गोष्टींच्या नोंदी करून ठेवल्या.\nत्यातल्या कांही त्याने स्वतः लिहिल्या, काही प्रमिलाने सांगितल्या आणि काही मुलांनी सुचवल्या. सर्वांनी मिळून उत्सवासाठी लागणाऱ्या एकूण एक वस्तूंची यादी तयार केली. दुर्वा, शेंदूर, बुक्का आणि अष्टगंध वगैरे पूजाद्रव्यांपासून ते किती प्रकारचे मोदक आणायचे इथपर्यंत सगळे कांही लिहून काढले. वहीत पाहून त्याने सगळ्या वस्तू आणि पदार्थ बाजारातून आणलेच, शिवाय आयत्या वेळी समोर दिसल्या, आवडल्या, मुलांनी मागितल्या वगैरे कारणांनी चार जास्तच गोष्टी आणल्या.\nदरवर्षी प्रमोदला गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी ऑफिसातून आल्यानंतर रात्री जागून गणपतीची जमेल तेवढी सजावट करावी लागत असे. त्या वर्षी दोन तीन दिवस आधीपासूनच एकत्र बसून त्यांनी सुंदर मखर तयार केले, त्याच्या आजूबाजूला छानशी सजावट केली. प्रमोदला हौसही होती आणि त्याच्या हातात कसबही होते. घरगुती गणेशोत्सवांच्या स्पर्धेत भाग घेऊन बक्षिस मिळवण्याइतका चांगला देखावा त्याने उभा केला. त्याला रंगीबेरंगी विजेच्या माळांनी सजवले, दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले.\nघरी येणाऱ्या पाहुण्यांना देण्यासाठी तीन चार प्रकारच्या मिठाया आणि तीन चार प्रकारचे टिकाऊ तिखटमिठाचे पदार्थ आणून ते डब्यांमध्ये भरून ठेवले. त्यांच्या नावांच्या चिठ्ठ्या त्या डब्यांवर चिकटवून ठेवल्या. दोन तीन प्रकारच्या थंड पेयांच्या मोठ्या बाटल्या आणून फ्रिजमध्ये ठेवल्या. पेपर डिशेस आणि प्लॅस्टिकच्या ग्लासेसची पॅकेट्स आणून जवळच ठेवली. पहिल्या दिवसाच्या पूजेसाठी भरपूर फुले आणली आणि रोज फुलांचे दोन ताजे हार आणून देण्याची ऑर्डर फुलवाल्याला देऊन ठेवली.\nगणेशचतुर्थीचा दिवस उजाडण्याच्या आधीच प्रमोदने अशी सगळी तयारी करून ठेवल�� होती. त्या दिवशी त्याने दरवर्षाप्रमाणेच गणपतीची स्थापना करून त्याची पूजा अर्चा केली. आंब्याचे, खव्याचे आणि तळलेले मोदक, इतर मिठाया, सफरचंद, केळी, चिकू वगैरे निरनिराळी फळे या सर्वांचा महानैवेद्य दाखवला. जवळ राहणारे शेजारीपाजारी झांजांचा आवाज ऐकून आले होते त्यांना प्लेटमध्ये प्रसाद दिला. उत्सवाची सुरुवात तर नेहमीप्रमाणे अगदी व्यवस्थित झाली.\nयापूर्वीच्या वर्षापर्यंत त्याला रोज पहाटे लवकर उठून ऑफीसला जायच्या आधी घाईघाईने गणपतीची पूजा आटपून, त्याला हार घालून आणि दिवा व उदबत्ती ओवाळून ऑफिसची बस पकडायला धांवत जावे लागत असे. या वर्षी तो दिवसभर घरीच असल्यामुळे रोज सकाळी सावकाशपणे गणपतीची साग्रसंगीत पूजा करत होता, अथर्वशीर्षाची आवर्तने करत होता, स्तोत्रसंग्रह, समग्र चातुर्मास यासारख्या पुस्तकांमधून वेगवेगळी स्तोत्रे शोधून काढून ती वाचत होता. निरनिराळ्या आरत्या म्हणत होता. “सर्वांना सुखी ठेव”, विशेषतः “प्रमिलाला लवकर पूर्णपणे बरे वाटू दे” यासाठी रोज प्रार्थना करत होता.\nशेजारच्या स्वीटमार्टमधून रोज नवनवी पक्वान्ने आणून तो त्यांचा नैवेद्य दाखवत होता. त्यामुळे बाप्पांची आणि मुलांची चंगळ झाली. संध्याकाळची आरती वेळेवर होत होती. प्रमोदने भरपूर मिठाया आणि नमकीन पदार्थ आणि ते वाढून देण्यासाठी पेपर प्लेट्स आणि ग्लासेस आणून ठेवले होते. गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जो कोणी येईल त्याचे स्वागत करणे, त्याच्याशी चार शब्द बोलणे, त्याला तत्परतेने प्लेटमध्ये खाद्यपदार्थ आणि पेल्यामध्ये शीतपेय प्रसाद भरून देणे वगैरे सगळे मुलांच्या सहाय्याने तो व्यवस्थितपणे सांभाळत होता. प्रमिलाचा सहभाग नसल्यामुळे कसलेही न्यून राहू नये याची तो प्रयत्नपूर्वक काळजी घेत होता.\nयापूर्वी दरवर्षी हे काम प्रमिला करायची. फराळाचे सगळे डबे असे खाली मांडून ठेवणे तिला पसंत नसल्यामुळे ती एक एक डबा खाली काढून त्यात काय आहे हे पाहून प्लेट भरायची आणि खाली काढलेले डबे उचलून ठेवायला प्रमोदला सांगायची. ते करतांना तो हमखास इकडचा डबा तिकडे आणि तिकडचा तिसरीकडे वगैरे करायचा आणि त्यामुळे पुन्हा कोणासाठी प्लेट भरतांना प्रमिलाला जास्त शोधाशोध करावी लागायची. यात वेळ जात असे.\nशिवाय कोणी बेसनाचा लाडू खात नसला तर “खरंच तुला लाडू आवडत नाही का थांब तुझ्यासाठी काजूकटली आणते.” असे म्हणून प्रमिला आत जायची आणि “काजूकटली कुठे ठेवली गेली कुणास ठाऊक, हा पेढा घे.” असे म्हणत बाहेर यायची. कधी एकादीला उपास असला तर “तुझ्यासाठी मी बटाट्याचा चिवडा आणायचा अगदी ठरवला होता गं, पण आयत्या वेळी लक्षातून राहून गेलं बघ.” असे म्हणत तिच्या प्लेटमध्ये एक केळं आणून ठेवायची.\nपण या वर्षी असे काही होत नव्हते. जवळच्या लोकांच्या आवडीनिवडी प्रमोदला चांगल्या ठाऊक झाल्या होत्या. त्याच्या घरी आलेले लोक गणपतीचे दर्शन घेऊन, त्याला हळदकुंकू, फुले, दुर्वा वाहून नमस्कार करून आणि आरास पाहून खुर्चीवर येऊन बसेपर्यंत त्यांच्या आवडीच्या पदार्थांनी भरलेली प्लेट त्यांच्यासमोर येत होती.\nप्रमोदचे मित्र त्याच्याशी आरामात गप्पा मारत बसत, त्याच्या ऑफिसातले सहकारी तर जास्त वेळ बसून त्याच्या गैरहजेरीत ऑपिसात काय काय चालले आहे याची सविस्तर चर्चा करत. जाण्यापूर्वी प्रमिलाची चौकशी करून तिला “गेट वेल सून” म्हणून जात. प्रमिलाच्या मैत्रिणी प्लेट घेऊन आतल्या खोलीत जात आणि तिच्याशी गप्पागोष्टी करत बसत. बहुतेक वेळी त्या अशा होत असत.\n“अगं तुला काय सांगू मी अशी बिछान्यावर पडलेली, आता कसला गणपती आणि कसचं काय मी अशी बिछान्यावर पडलेली, आता कसला गणपती आणि कसचं काय देवा रे, मला माफ कर रे बाबा.”\n“खरंच गं, मुख्य तूच नाहीस तर मग यात काय उरलंय् तुझी सारखी किती धावपळ चाललेली असायची ते मला माहीत आहे ना.”\n“अगं, एक सेकंद श्वास घ्यायला पण फुरसत मिळायची नाही बघ. या वर्षी काय जे काही चाललंय तसं चाललंय्” …. वगैरे वगैरे\n“खरंच गं, यंदा जरासुध्दा मजा नाही आली.” एकादी मैत्रिण उद्गारायची.\nशेजारच्या खोलीत चाललेला हा संवाद प्रमोदच्या कानावर पडायचा. तो मनातून थोडा खट्टू झाला. आपल्या प्रयत्नात न्यून राहून गेले याची खंत त्याच्या मनाला बोचत राहिली, तसेच नेमके काय कमी पडले याचे गूढ त्याला पडले.\n“मी काही विसरतोय का माझ्याकडून गणपतीचं काही करण्यात राहून जातंय का माझ्याकडून गणपतीचं काही करण्यात राहून जातंय का” असं त्यानं प्रमिलाला विचारून पाहिलं. त्यावर “मी कुठं असं म्हणतेय्” असं त्यानं प्रमिलाला विचारून पाहिलं. त्यावर “मी कुठं असं म्हणतेय्” असं म्हणून ती त्याला उडवून लावायची आणि आणखी एकादी मैत्रिण आली की पुन्हा तेच तुणतुणं सुरू करायची. त्यामुळे “या वर्षीच्या उत्सवात कोणती उणीव राहिली” असं म्हणून ती त्याला उडवून लावायची आणि आणखी एकादी मैत्रिण आली की पुन्हा तेच तुणतुणं सुरू करायची. त्यामुळे “या वर्षीच्या उत्सवात कोणती उणीव राहिली” या प्रश्नाचा भुंगा प्रमोदच्या डोक्यात भुणभुणत राहिला.\nत्या वर्षातला गणपतीचा उत्सव संपला, पुढे प्रमिलाही पूर्ण बरी होऊन हिंडूफिरू लागली, त्यांच्या संसाराची गाडी व्यवस्थित रुळावर आली. वर्षभराने पुन्हा गणेशचतुर्थी आली. पूर्वीप्रमाणेच दोघांनी मिळून सगळी खरेदी, सजावट वगैरे केली. गणपतीच्या मूर्तीची स्थापना, पूजा आरती वगैरे झाले. प्रमिला नेमके काय काय कामे करते आहे यावर मात्र या वेळी प्रमोद अगदी बारीक लक्ष ठेवून पहात होता.\nपहिल्या दिवशी दुपारचा चहा होऊन गेल्यानंतर काही वेळाने प्रमिलाच्या दोन मैत्रिणी आल्या आणि तिच्या खोलीत त्यांची मैफिल जमली. प्रमिलानं तिच्या कपाटातल्या साड्यांचे गठ्ठे काढून ते पलंगावर ठेवले आणि त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाल्या. त्यातल्या एकेक साडीचा प्रकार, पोत, किंमत, ती कोणत्या प्रसंगी आणि कुठल्या शहरातल्या कुठल्या दुकानातून विकत घेतली की भेट मिळाली वगैरेवर चर्चा करता करताच “ही साडी खूप तलम आहे तर ती जास्तच जाड आणि जड आहे, एकीचा रंग फारच फिका आहे तर दुसरीचा जरा भडकच आहे, एक आउट ऑफ फॅशन झाली आहे तर दुसरी एकदम मॉड आहे” वगैरे कारणांनी त्या बाद होत गेल्या.\nएक साडी चांगली वाटली पण तिचा फॉल एका जागी उसवला होता, तर दुसरीच्या मॅचिंग ब्लाउजचा हूक तुटला होता. असे करून नाकारता नाकारता अखेर एक छानशी साडी प्रमिलाला पसंत पडली, त्याला अनुरूप ब्लाउज, पेटीकोट वगैरे सारे काही नीट होते. चांगली दिसणारी ती साडी हातात घेऊन प्रमिलानं विचारलं, “आज संध्याकाळी मी ही साडी नेसू का\n“कुठे बाहेर जाणार आहेस का” एका मैत्रिणीने विचारले\n“छेः गं, आज ही कसली बाहेर जातेय् आता हिच्याच घरी सगळे लोक येतील ना आता हिच्याच घरी सगळे लोक येतील ना\n“हो, म्हणून तर जरा नीट दिसायला नको का\n“ही साडी तशी ठीक आहे, पण जरा जुन्या फॅशनची वाटते ना\n“मग तर छानच आहे, लोकांना एथ्निक वाटेल.”\n“इतकी काही ही जुनीही नाहीय् हां. पण ठीक आहे, ही बघ कशी वाटतेय्\n“अगं मागच्या महिन्यात त्या सुलीच्या घरी फंक्शनला तू हीच साडी नेसली होतीस. ही नको, ती बघ छान आहे.”\n“पण महिला मंडळाच्या मागच्या मीटिंगला मी ही साडी नेस���े होते, आज त्यातल्या कोणी आल्या तर त्या काय म्हणतील\n हिच्याकडे एकच साडी आहे की काय असंच म्हणायच्या, महाखंवचट असतात त्या.”\nया चर्चा चालल्या असतांना बाहेर ताईमावशी आल्याची वर्दी आली.\n“त्यांना पाच मिनिटं बसायला सांगा हं, मी आलेच.” असे प्रमोदला सांगून प्रमिलाने एक साडी निवडली आणि ती परिधान करून, त्या साडीला पिना, टाचण्या टोचून आणि वेगवेगळ्या कोनातून आरशात निरखून झाल्यानंतर ती पंधरा वीस मिनिटांनी बाहेर आली. ताईमावशी तिच्याच दूरच्या नात्यातल्या होत्या. त्यांच्याशी काय बोलावे हे प्रमोदला समजत नव्हते. महागाई, गर्दी, आवाज प्रदूषण, ताज्या बातम्या वगैरेंवर काही तरी बोलत त्याने कसाबसा वेळ काढून नेला.\nताईमावशी थोडा वेळ बसून बोलून गेल्यानंतर प्रमिला पुन्हा आत गेली. मैत्रिणी तिची वाट पहातच होत्या. त्यात आणखी एका मैत्रिणीची भर पडली. त्यांच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणे आणि त्याची कारणे सांगून झाल्यावर ती तिसरी मैत्रिण उद्गारली, “हे काय आज ही साडी नेसणार आहेस तू आज ही साडी नेसणार आहेस तू\nदोघी मैत्रिणी एकदम म्हणाल्या “कां ग काय झालं\n“अगं, मागच्या महिन्यात प्रतीक्षाच्या नणंदेच्या मंगळागौरीला तू हीच साडी नेसली नव्हतीस का\n त्या दिवशी मी मला माझ्या जावेकडे जावं लागलं होतं त्यामुळे मी आले नव्हते. पण तिचं म्हणणं बरोबर आहे, आज प्रतीक्षा इथे आली तर ती काय म्हणेल\nत्यामुळे वेगळ्या साडीसाठी नव्याने संशोधन सुरू झाले. आधी पाहिलेल्या बनारसी, कांजीवरम, पटोला, चंदेरी, आसाम सिल्क, इटालियन क्रेप, आणखी कुठली तरी जॉर्जेट वगैरे सगळ्यांची उजळणी झाली. शिवाय साडीच कशाला म्हणून निरनिराळे ड्रेसेसही पाहून झाले, प्रमिला एकटी असती तर तिने पंधरा मिनिटात निर्णय घेतला असता, दोघींना मिळून दुप्पट वेळ लागला असता. आता तीन डोकी जमल्यावर तिप्पट चौपट वेळ लागणे साहजीक होते.\n“ही साडी नेसल्यावर मस्तच दिसते आहे हं, पण बाकीच्याचं काय” मग प्रमिलाने कपाटातले खऱ्या खोट्या दागिन्यांचे सगळे बॉक्स बाहेर काढले. त्यातला एक एक उघडून “अय्या कित्ती छान” मग प्रमिलाने कपाटातले खऱ्या खोट्या दागिन्यांचे सगळे बॉक्स बाहेर काढले. त्यातला एक एक उघडून “अय्या कित्ती छान”, “कुठून घेतलास गं”, “कुठून घेतलास गं” “केवढ्याला पडला” वगैरे त्या अलंकारांचं स��ग्रसंगीत रसग्रहण सुरू झाले. त्याला फाटा देत “यातलं मी आज काय काय घालू” असे म्हणत प्रमिलाने मुद्द्याला हात घातला. तिलाही होत असलेल्या उशीराची थोडी जाणीव होत होती. त्यावर मग “हे छान दिसेल.”, “नाही गं, या साडीला हे इतकं सूट नाही होत, त्यापेक्षा हे बघ.”, “तुझ्या हॉलमधल्या लाइटिंगमध्ये हे फँटास्टिक दिसेल बघ.” वगैरे चर्चा सुरू असतांना बाहेर आणखी कोणी आल्याचे समजले.\nठीकठाक पोशाख करून प्रमोद केंव्हाच तयार होऊन बसला होता. त्याने पाहुण्यांचे स्वागत केले. “एक मिनिटात मी येतेय् हं.” असे आतूनच प्रमिलाने सांगितले. बाहेर आणखी दोन तीन कुटुंबे आली. प्रमोदने त्यांची आवभगत करून संभाषण चालू ठेवले. महागाई, पर्यावरण, ट्रॅफिक जॅम यासारख्या विषयावर पुरुषमंडळी थोडी टोलवाटोलवी करत होती आणि महिलावर्ग प्रमिलाची वाट पहात होता.\n“हे लोक सुध्दा ना, एक मिनिट निवांतपणे बसून काही करू देणार नाहीत.” असे काही तरी पुटपुटत ती त्यातला एक सेट गळ्यात, कानात, हातात वगैरे चढवून बाहेर यायला निघाली.\n“अगं, अशीच बाहेर जाणार जरा आरशात तोंड बघ, घामानं किती डबडबलंय जरा आरशात तोंड बघ, घामानं किती डबडबलंय\nमग प्रमिलाने घाईघाईत तोंडावरून हात फिरवला, मुखडा, केस वगैरे थोडे नीटनीटके करून ती बाहेर आली.\nतोपर्यंत आलेली कांही मंडळी तिची वाट पाहून “आम्हाला आज आणखी एकांकडे जायचे आहे” असे सांगून निघून गेली होती. प्रमिला फणफणत पुन्हा आत गेली. जरा साग्रसंगीत तयार होऊन झाल्यावर दहा बारा मिनिटांनी तीघी मैत्रिणींसह बाहेर आली. आता बाहेर चाललेल्या चर्चांची गाडी सांधे बदलून साड्या, ड्रेसेस, कॉस्मेटिक्स, ज्युवेलरी वगैरे स्टेशनांवरून धावू लागली. पुरुषमंडळी प्रसादाच्या प्लेटची वाट पहात आणि त्यातले पदार्थ चवीने खाण्यात गुंगली. प्रमिलाही त्यानंतर आलेल्या मंडळींना मात्र हसतमुखाने सामोरी गेली. त्यांची चांगली विचारपूस, आदरातिथ्य वगैरे करता करता ती अखेरीस दमून गेली. शिवाय पलंगावर पडलेला तिच्या साड्यांचा ढीग तिची वाट पहात होता. त्याला एका हाताने बाजूला सारून आणि अंगाचं मुटकुळं करून उरलेल्या जागेत पडल्या पडल्या ती झोपी गेली.\nहे सगळे पाहून झाल्यावर प्रमोदच्या डोक्यातला भुणभुण करणारा भुंगा मात्र शांत झाला. “मागल्या वर्षीच्या गणेशोत्सवात प्रमिलाला कोणती उणीव भासत होती ती काय मिस् करत होती ती काय मिस् करत होती” या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले होते. त्याला वर्षभर सतावणारे कोडे सुटले होते, त्याच्या मनातली खंत मिटली होती आणि त्यांच्या घरातल्या गणेशोत्सवात येऊन भेटणारी सर्व मंडळी बाप्पाच्या दर्शनासाठी किंवा त्यांना भेटायला येतात हा त्याचा गोड गैरसमज दूर झाला होता.\nकोंडी – एक लघुकथा\nमी सहसा कथा, कादंबरी, नाटक वगैरे फिक्शनल साहित्याच्या वाट्याला जात नाही कारण तो माझा प्रांत नाही. पण कधी कधी आजूबाजूला घडलेल्या किंवा कानावर आलेल्या घटनांचा आपल्या परीने अर्थ लावावयाचा प्रयत्न करावासा वाटतो. दहा वर्षांपूर्वी केलेला असाच एक प्रयत्न.\nअगदी आडबाजूला असलेल्या एका लहान गांवातल्या एका बाळबोध वळणाच्या कुटुंबात जनार्दन म्हणजेच जन्या जन्माला आला, तिथल्या सरकारी शाळेत गेला आणि तिथेच लहानाचा मोठा झाला. शाळेत जाऊन तो नक्की काय काय शिकला ते सांगणे थोडे कठीण आहे, पण त्या काळातली बहुतेक मुले शाळेत जाऊन जे कांही करायची तेच तोसुध्दा करत असे.\nशिक्षकांच्या नेमणुका, बदल्या वगैरेंची सूत्रे दूर कुठेतरी असलेल्या शिक्षणखात्याच्या मुख्यालयातून हलवली जात असल्यामुळे त्या लहान गांवातल्या शाळेतल्या वर्गांची आणि ते सांभाळणार्‍या शिक्षकांची संख्या यातले गणीत कांही नेहमीच सरळ सोपे नसे. नेमून दिलेल्या मास्तरांपैकी कोणाची गांवाजवळच शेतीवाडी किंवा गांवात दुकान असायचे, आणिक कोणी पूजाअर्चा, अभिषेक वगैरेमध्ये मग्न असत. त्या व्यापातून वेळ मिळेल तसे ते शाळेत येत, वर्गातल्या मुलांना बाराखड्या, जोडाक्षरे किंवा पाढे लिहून काढायला सांगत आणि खुर्चीवर बसून आराम करत असत. परीक्षेत मात्र ते मुलांना सर्वतोपरी प्रयत्न करून वरच्या वर्गात ढकलत असत. बहुतेक सारी मुलेसुध्दा शेतीची कामे, दूधदुभते, सुतारकाम, लोहारकाम, विड्या वळणे वगैरे घरातल्या उद्योग व्यवसायाला हातभार लावत असत. जेंव्हा त्यांना देण्याजोगे काम नसे त्या वेळी घरातला दंगा कमी व्हावा म्हणून त्यांना शाळेत पिटाळले जात असे.\nवर्गात डोकावून पाहून गुरूजी दिसले नाहीत की ते शाळेच्या प्रशस्त आवारात गोट्या, विटीदांडू, लपंडाव वगैरे खेळू लागत किंवा चिंचा, आवळे, बोरे, कैर्‍या वगैरे ऋतुकालोद्भव फळांच्या झाडांकडे आपला मोर्चा वळवत. कांही मुले वर्गातच बसून गप्पा व थापा मारणे, नवनव्या गोष्टी सांग���े, कविता किंवा गाणी म्हणणे वगैरे गतिविधींमध्ये आपला वेळ घालवत आणि मास्तर येतांना दिसले तर बाहेर जाऊन आपल्या वर्गातल्या मुलांना गोळा करून आणत. जन्याचे कधी या गटात तर कधी त्या गटात असे आंतबाहेर चालले असे. प्राथमिक शाळेत असा आनंद होता.\nमाध्यमिक शाळेत गेल्यानंतर वर्गात उपस्थित असणारे विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांच्या संख्येत थोडी वाढ झाली. त्याबरोबरच वर्गात बसल्या बसल्या टिंगल-टवाळ्या, कुचाळक्या वगैरें करण्याचे नवनवे प्रयोग मुले करू लागली. जन्या त्यात उत्साहाने सहभागी होत राहिला. मॅट्रिकच्या परीक्षेचे पेपर बाहेरून येत आणि तपासण्यासाठी बाहेर पाठवले जात यामुळे त्या परीक्षेची सर्वांनाच धास्ती वाटत असे. शाळेतले त्यातल्या त्यात कामसू आणि अनुभवी शिक्षक जास्तीचे खास वर्ग घेऊन परीक्षेचा सारा अभ्यासक्रम कसाबसा संपवत असत. जन्याला कधीच अभ्यासाची गोडी लागली नसली तरी त्याचे डोके तल्लख असल्यामुळे कानावर पडलेल्या कांही गोष्टी त्याच्या लक्षात राहिल्या, नशीबाने त्याला थोडी साथ दिली आणि शाळेचा मॅट्रिक परीक्षेचा निकाल जेमतेम वीस बावीस टक्के लागला असला तरी त्यात जन्याचा नंबर लागून गेला. एकदाचे गंगेत घोडे न्हाले.\nजन्याच्या गांवात महाविद्यालय नव्हते आणि त्याने शहरात राहून शिक्षण घेण्याइतकी त्याच्या कुटुंबाची ऐपत नव्हती. त्यामुळे कॉलेज शिकण्याचे स्वप्न त्याने कधी पाहिलेच नव्हते. किंबहुना स्वप्नरंजन हा प्रकारच त्याला माहीत नव्हता. आज मिळते तेवढी मौजमजा करून घ्यायची, उद्याचा विचार उद्या करू, त्याचा ताप आज कशाला असे तो वर्तमानकाळातच जगत आला होता. पण मॅट्रिकचा अडसर त्याने पहिल्या फटक्यात ओलांडल्याचे ऐकून शहरात राहणार्‍या त्याच्या कांही आप्तांनी मदतीचा हात पुढे केला. त्या काळात तांत्रिक शिक्षणाला आजच्याइतकी मागणी नव्हती, पण भविष्यकाळाचा विचार करून कांही नवी तंत्रशिक्षणाची केंद्रे उघडली गेली होती. तशा एका तंत्रनिकेतनात त्याला प्रवेश मिळवून दिला, आर्थिक दुर्बलतेच्या आधारावर नादारी मिळाली आणि कोणा उदार गृहस्थांकडे राहण्याजेवण्याची सोय झाली. अशा प्रकारे कांहीशा अनपेक्षित रीतीने जन्याचे उच्च शिक्षण सुरू झाले.\nपण त्यापूर्वी त्याने कधीही मन लावून अभ्यास केला नव्हता किंवा अंग मोडून कामही केले नव्हते. तंत्रनिकेतनाती��� शिक्षणात रोज तीन चार तास कार्यशाळेत (वर्कशॉप) किंवा चित्रशाळेत (ड्रॉइंग ऑफिस) उभे राहून काम करावे लागे आणि त्याशिवाय तीन चार तास कधी न ऐकलेल्या विषय़ांवरील व्याख्याने ऐकावी लागत असत. त्यानंतर घरी येऊन त्याचा अभ्यास करायचा. हे बहुतेक सारे विषय विज्ञान आणि गणितावर आधारलेले होते आणि ते इंग्रजी माध्यमातून शिकायचे होते. गणीत, विज्ञान आणि इंग्रजी हे विषय जन्याचे जरा जास्तच कच्चे राहिले असल्यामुळे त्याला वर्गात शिकवलेले कांही समजत नव्हते आणि ते शिकण्यात रस वाटत नव्हता. आलेला दिवस जनार्दन कसाबसा ढकलत होता. अखेर पहिल्याच परीक्षेत तो एकूण एक विषयात नापास झाला आणि त्याचे बिंग फुटले. ज्यांनी त्याला मदत केली होती त्यांना ती वाया गेल्याचा राग आला आणि ज्यांनी त्याच्यासाठी आपला शब्द टाकला होता ते तोंडघशी पडले. शहरातला आधार न राहिल्यामुळे जनार्दन गांवाकडे परत गेला.\nपण तिथले चित्र तोंपर्यंत बदलले होते. त्याच्या वर्गात शिकणारी धनिक लोकांची मुले कॉलेजच्या शिक्षणासाठी शहरांत गेली होती. त्यातली कांही मुले तिथे अभ्यासात चांगली प्रगती करत होती, पण ज्यांना ते एवढे जमत नव्हते ती सुध्दा त्या निमित्याने शहरात राहू शकत होती. गरजू मुले वेगवेगळ्या जागी नोकरीला लागली होती किंवा नोकरीच्या शोधात हिंडत होती. ज्या मुलांचा घरचा उद्योग व्यवसाय होता ती पूर्णवेळ कामाला लागली होती. जनार्दनाबरोबर घालवण्यासाठी आता त्यातल्या कोणाकडेच फारसा वेळ नव्हता. घराची सांपत्तिक परिस्थिती सुधारण्यासाठी घरातले लोक त्याच्याकडे डोळे लावून बसलेले होते. त्यांची बोलणी आणि शेजार्‍यांचे टोमणे सहन करणे दिवसेदिवस कठीण होत चालले होते. थोड्याच दिवसात आपले बालपण संपले असल्याचे त्याच्या ध्यानात आले आणि तो नोकरीच्या शोधाला लागला.\n‘अन्नासाठी दाही दिशां’ना शोध घेता घेता जनार्दनाला मुंबईजवळच्या एका गांवात नोकरी मिळाली. तिथल्या नगरपालिकेच्या जकातनाक्यावर कारकुनाच्या जागेवर त्याची नेमणूक जाली. ‘पोटापुरता पसा’ मिळण्याची सोय झाली आणि त्या गांवात राहणार्‍या एका नातलगाच्या बाल्कनीत पथारी पसरून झोपायला आडोसा मिळाला. अशा प्रकारे त्याच्या जीवनाचा दुसरा खंड सुरू झाला. तिथले काम फारसे कठीण नव्हते, पण नोकरीच्या तीन पाळ्या असत, त्यामुळे कधी भल्या पहाटे, कधी भर दुपारच्या उन��हात, तर कधी अपरात्री तंगड्या तोडत गांवाच्या वेशीपर्यंत जावे यावे लागत असे. पावसाळ्याच्या दिवसात पाऊसवारा सहन करत पाण्यातून व चिखलातून जाणे त्याच्या जीवावर येत असे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आता त्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागणार आहेत हे त्याला पूर्णपणे कळून चुकले.\nकामावर नसतांना तसेच असतांनाही त्याला भरपूर मोकळा वेळ मिळायचा. त्याचा सदुपयोग करून घेऊन त्याने सार्वजनिक आरोग्यावरचा एक लहानसा अभ्यासक्रम पुरा केला आणि त्याचे प्रमाणपत्र प्राप्त केले. त्याच्या आधारावर त्याला नगरपालिकेच्या आरोग्यविभागात बदली मिळाली. महिन्याचा पगार, कामाची जागा आणि कामाचे तास या तीन्ही गोष्टीत चांगला फरक पडला. दीड दोन वर्षे लक्षपूर्वक काम करून त्याने त्या कामाबाबतची सगळी माहिती शिकून घेतली. शिवाय इकडे तिकडे त्याचे लक्ष होतेच. मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत कांही जागा रिकाम्या असल्याचे कळताच त्याने त्यासाठी अर्ज केला.\nचांगल्या व्यक्तीमत्वाची देण जनार्दनाला जन्मतःच मिळालेली होती, त्याचा स्वभाव बोलका होता आणि कामाबद्दलची माहिती आणि अनुभव यातून त्याचा आत्मविश्वास वाढला होता. इंटरव्ह्यूमध्ये त्या जागेसाठी त्याची निवड झाली आणि मुंबईच्या सीमेच्या पलीकडे असलेल्या लहान गांवातून तो मुख्य महानगरात आला. तरी त्याची पहिली नेमणूक मुंबईच्या पार सीमेवरच्या एका उपनगरात झाली होती. त्या काळात दळणवळणाची आणि संदेशवहनाची एवढी साधने नव्हती तसेच त्या भागात इतर नागरी सुखसोयीसुध्दा फारशा सुलभ नव्हत्या. त्या बाबतीत तो भाग थोडा गैरसोय़ीचा असल्याने मुंबईमधील रहिवासी तिथे जाऊन राहण्यास फारसे उत्सुक नसायचे. योगायोगाने जनार्दन नोकरीला लागल्यानंतर लवकरच तिथल्या महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांच्या वसाहतीतली एक जागा रिकामी झाली आणि जनार्दनाला ती विनासायास मिळून गेली.\nपंचविशी गाठेपर्यंत जनार्दन नोकरीत चांगला रुळला होता, रहायला जागा मिळाली होती आणि कामावर जाण्यायेण्यासाठी त्याने हप्त्यांवर एक स्कूटर घेतली होती. साहजीकच उपवर कन्यांच्या पालकांची नजर त्याच्याकडे गेली आणि त्याच्यासाठी वधूसंशोधन सुरू झाले. या बाबतीतही त्याचे दैव जोरावर होते. फार काळ वाट पहावी न लागता अनुरूप अशी जीवनसंगिनी त्याला सापडली आणि जान्हवीबरोबर तो विवाहबध्द झ���ला. जान्हवी सर्व दृष्टीने जनार्दनाला हवी तशीच, किंबहुना त्याला पूरक अशी होती. प्राप्त परिस्थितीतील अडचणी व गैरसोयींबद्दल कुरकुर करत न बसता त्यात जमेल तेवढी सुधारणा करायची आणि उरलेल्यांची खंत मनात न बाळगता त्या शांतपणे सोसायच्या असे तिचे जीवनसूत्र होते. त्याचबरोबर मिळत असलेले सुख आनंदाने उपभोगायची तिची वृत्ती होती. जीवनात जास्त आनंद निर्माण करण्यासाठी प्रयत्न आणि कष्ट करायला ती नेहमी तयार असे. घराजवळच असलेल्या महानगरपालिकेच्या इस्पितळात तिलाही नोकरी मिळाली आणि दुहेरी अर्थार्जनाचे सुपरिणाम दिसू लागले. रंगीत टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर, टेलीफोन, धुलाईयंत्र वगैरे उपयोगाच्या एकेक आधुनिक काळातल्या वस्तू त्यांच्या घरात येत गेल्या.\nजनार्दन आणि जान्हवीच्या संसारात प्राजक्ताने चिमुकले पाऊल टाकले आणि एका अनोख्या सुगंधाने तो दरवळला. लहानग्या प्राजक्ताचे अत्यंत मायेने लालन पालन होत गेले. तिला वसाहतीमधल्या इतर मुलांबरोबर तिथल्या महापालिकेच्या शाळेत न घालता मैलभर अंतरावरील एका नामांकित संस्थेच्या विद्यालयात शिकायला पाठवले. शाळेत जायच्या आधीच घरच्या घरी तिचा अभ्यास सुरू झाला होता. जान्हवीने तिच्या शिक्षणाकडे बारीक लक्ष ठेवले होते आणि प्राजक्ता सुध्दा अभ्यासात हुषार निघाली. पहिल्या इयत्तेत तिने वर्गात पहिला क्रमांक मिळवला आणि शालांत परीक्षेपर्यंत तो टिकवून धरला. त्यानंतर ती इंजिनियरिंग कॉलेजला गेली आणि तिथेही प्रत्येक वर्षी पहिला वर्ग टिकवून धरून ती उत्तम टक्केवारी घेऊन पदवीधर झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र तेंव्हा चांगले जोरात प्रगतीपथावर होते. एका प्रतिष्ठित कंपनीतली चांगल्या लठ्ठ पगाराची नोकरी प्राजूकडे आपणहून चालून आली. आयुष्याच्या सुरुवातीलाच ती आपल्या आई वडिलांच्या दुप्पट तिप्पट अर्थार्जन करू लागली. तिची प्रगती पहात असतांना जनार्दन आणि जान्हवी मनोमन हरखून जात होते. त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळतांना पाहून त्यांना अपूर्व समाधान वाटत होते.\nप्राजक्ता नाकीडोळी नीटस तसेच रंगाने उजळ होती, गोडवा आणि शालीनता हे तिचे दोन्ही गुण तिच्या चेहेर्‍यावर स्पष्ट दिसायचे, तिच्या बोलण्यात माधुर्य होते, ती बुध्दीमान होतीच, इंजिनियरिंगची पदवी तिने मिळवली होती आणि एका प्रख्यात कंपनीत ती चांगल्या पदावर नो��री करत होती. तिचे लग्न तर अगदी चुटकीसरशी जमून जाईल याबद्दल सर्वच आप्तेष्टांना पूर्ण खात्री होती. तिला चांगला मनाजोगता जोडीदार मिळावा असेच सर्वांना आपुलकीपोटी वाटत होते आणि त्यातले थोडे श्रेय़ आपल्याला मिळाले तर तेही हवे होते. त्यामुळे शिक्षण पूर्ण करून प्राजू नोकरीला लागताच जो तो आपापल्या वर्तुळात तिच्यासाठी वरसंशोधन करू लागला. वय, उंची, शिक्षण आणि उत्पन्न या चार बाबतीत नवरा मुलगा मुलीच्या मानाने सरस असावा असा सर्वमान्य संकेत आपल्याकडे आहे. त्यात दोघांचे शिक्षण समान असले तरी चालते आणि उत्पन्नाचा आकडा सारखा बदलत असतो, पण लग्न जुळवण्याच्या वेळी तरी वराचेच उत्पन्न वधूपेक्षा जास्त असावे लागते. ठरवून केलेल्या विवाहात सहसा कोणीही परभाषिक, परजातीचे किंवा परधर्माचे स्थळ पहात नाही, सुचवत तर नाहीच नाही. एवढी किमान अवधाने पाळूनसुध्दा प्राजक्तासाठी योग्य अशा विवाहोत्सुक युवकांची कमतरता नव्हती. त्यामुळे सर्वच आप्तस्वकीयांनी आपापल्या परिचयातली दोन चार स्थळे सुचवली. प्राजक्ताचे लग्न जुळवण्याचा विचार मनात येतो न येतो तोंपर्यंत निदान शंभर तरी स्थळांची नांवे, माहिती, पत्ते आणि फोन नंबर जनूभाऊंच्याकडे आले. त्यांनी त्याची छाननी सुरू केली. या बाबतीत मात्र जनूभाऊ, जान्हवी आणि प्राजू यांचे निकष वेगवेगळे होते. त्यामागे तशीच सबळ कारणे होती.\nजनार्दनाचा जनूभाऊ होण्यापर्यंत त्याची प्रगति झाली असली तरी महापालिकेचे सफाई कामगार आणि त्यांनी गोळा केलेला कचरा ट्रकमध्ये भरून तो डंपिंग ग्राउंडमध्ये नेऊन टाकणारे ट्रक ड्रायव्हर यांच्यावर देखरेख ठेवणे हे त्याच्या कामाचे स्वरूप कांही बदलले नव्हते. त्यामुळे दिवसातला त्याचा बराचसा वेळ या लोकांच्या सहवासात जात असे. त्यातील अशुध्द शब्दोच्चारासह त्यांची गांवढळ भाषा त्याच्या जिभेवर बसली होती. कधी कधी अनवधानाने एकादा अपशब्द त्याच्या तोंडातून निघून जात असे. त्याचे दांत तंबाखूच्या सेवनाने रंगले होते आणि त्या लोकांचे हांतवारे, अंगविक्षेप वगैरे जनूभाऊंच्या देहबोलीचा भाग झाले होते. त्याच्या विचारसरणीवरही त्या कामगारांच्या सहवासाचा थोडा प्रभाव पडला असावा. जान्हवीचा संपर्क जास्त करून मध्यम वर्गातील पांढरपेशा महिलांबरोबर येत असे. त्यामुळे तिचे बोलणे, वागणे त्या वर्गाच्या प्रातिनिधिक स��वरूपाचे झाले होते. थोडक्यात सांगायचे झाल्यास ती जुन्या काळातल्या काकूबाईंची पण खूप सुधारलेली आधुनिक आवृत्ती वाटायची. प्राजूला लहानपणापासून जसे घरापासून दूर असलेल्या चांगल्या दर्जेदार अशा शाळेत घातले होते, तसेच घराच्या आसपासच्या मुलांपासूनही तिला थोडे दूरच ठेवले गेले होते. तिच्या बहुतेक वर्गमैत्रिणी उच्च मध्यवर्गीयांच्या हाउसिंग सोसायट्यातल्या फ्लॅटमध्ये रहात असत. प्राजू जसजशी मोठी होत गेली तसतसे तिचे आपल्या मैत्रिणींकडे जाणेयेणे वाढत गेले. इंजिनियरिंगसाठी ती कॉलेजच्या हॉस्टेलवर रहात होती, तिथल्या मैत्रिणी सांपत्तिक व सामाजिक दृष्ट्या अधिकच वरच्या स्तरातून आल्या होत्या. त्यांच्या संपर्कात राहून प्राजक्ताच्या वागण्यात सफाई, अदब आणि रिफाइनमेंट आली होती. वेषभूषा, केशभूषा, सौंदर्यसाधनांचा वापर वगैरे बाह्य स्वरूपाच्या गोष्टींच्या बाबतीत तिने आपल्या आईवडिलांना जितपत पसंत पडेल तितपतच मजल मारली असली तरी अंतरंगातून ती त्यांच्या विश्वापासून खूप पुढे गेली होती. त्या तीघांनीही कधीही ही गोष्ट आपल्या ओठावर येऊ दिली नसली तरी ती त्यांच्या कळत नकळत घडत होती. यामुळे लग्नसंबंधासाठी स्थळांचा विचार करून त्यांची छाननी करतांना त्या तीघांच्या हातात वेगवेगळ्या चाळणी होत्या.\nजनार्दन आणि जान्हवी या उभयतांचे बहुतेक सर्व नातलग मुंबई, पुणे, नाशिक या त्रिकोणातच रहात असल्यामुळे आपले लहानपणी वास्तव्य असलेले खेडेगांव सोडल्यानंतर जनार्दनाचा सारा प्रवास एवढ्या भागातच झाला होता. त्यापलीकडचे विश्व त्याने कधी पाहिलेच नव्हते. त्यामुळे आपल्या लाडक्या कन्यकेला लग्न लावून सातासमुद्रापलीकडे पाठवून द्यायची कल्पनासुध्दा तो सहन करू शकत नव्हता. फार फार तर बडोदा, इंदूर किंवा धारवाडपर्यंत तिला पाठवायची त्याच्या मनाची तयारी होती. प्राजूने आपल्या नजरेच्या टप्प्यात असावे असेच जान्हवीलाही वाटत होते. शिवाय नवरदेवाचे आईवडील, भाऊ बहिणी वगैरे मंडळीसुध्दा त्याच्यासोबतच रहात असली तर उत्तमच, निदान ती गरज पडतांच लगेच येऊ शकतील एवढ्या जवळ असावीत असे तिला वाटत होते. या बाबतीत प्राजूचे मत विचारण्याचा धोका त्यांनी पत्करला नाही. सांगून आलेल्या स्थळांमधली अनेक मुले परदेशी गेलेली होती, किंवा जायच्या तयारीत होती. ज्यांची भावंडे अमेरिकेत आधीच जाऊन स्थायिक झाली होती ती आज ना उद्या जाणारच असे गृहीत धरून अशी सर्व स्थळे जनूभाऊने यादीतून कटाप केली. नोकरीसाठी दिल्ली, कोलकाता किंवा बंगलोरला गेलेल्या मुलांचाही विचार केला नाही आणि ज्यांचे आईवडील डेहराडून किंवा कोचीनसारख्या दूरच्या ठिकाणी रहात होते त्यांनाही बाजूला ठेवले. मुंबई व पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रातल्या इतर विभागात प्राजूपेक्षा जास्त पगार मिळवणारी अशी कितीशी मुले असणार त्यामुळे तिच्यासाठी वरसंशोधन करण्याचे क्षेत्र मुंबईपुण्याच्या सीमेतच मर्यादित राहिले.\nप्राजूच्या ज्या मैत्रिणींची लग्ने झाली होती त्या माहेरच्या चांगल्या सुखवस्तू घरातून निघून सासरच्या अधिकच प्रशस्त घरी गेल्या होत्या. कांहीजणींची ठरलेली लग्ने त्यांच्यासाठी नवा फ्लॅट बांधून तयार होण्याची वाट पहात थांबवून ठेवली होती. तिलासुध्दा आपला नवा संसार छानशा जागी थाटावा असे वाटले तर त्यात काही विशेष आश्चर्य वाटण्यासारखे नव्हते. पण तिला सांगून आलेल्या स्थळातली कांही मुले सध्या तरी दादर गिरगांवातल्या चाळीत किंवा डोंबिवली भायंदरसारख्या दूरच्या नगरातल्या दोन खोल्यात रहात असलेल्या आपल्या मध्यमवर्गीय आईवडिलांकडे रहात होती. परदेशातल्याप्रमाणे वयात आल्याबरोबर मुलांनी लगेच स्वतंत्र होऊन राहणे अजून आपल्या देशात रूढ झालेले नाही. पुढे त्यांनी गरजेपोटी आपले वेगळे घर केले असतेच, पण लग्न झाल्या झाल्या त्यासाठी पुढाकार घेऊन प्राजूला वाईटपणा घ्यायचा नव्हता. तसेच ते होण्याची वाट पहात त्या माणसांच्या गर्दीत जाऊन राहण्याची तिच्या मनाची तयारी नव्हती आणि तिला तसा आग्रह करावा असे जनार्दनालाही वाटत नव्हते. आधीपासूनच व्यवस्थित परिस्थितीत रहात असलेल्या कुटुंबात लग्नानंतर जायची तिची इच्छा त्यालासुध्दा मान्य होती.\nअशा प्रकारे मुंबईपुण्यात राहणारी सुस्थितीतली स्थळे निवडून त्यातील एकेकाला प्राजक्ताची माहिती, पत्रिका वगैरे पत्राने पाठवायला जनूभाऊंनी सुरुवात केली. तसेच संभाव्य वराची चौकशी केली. पत्रिका पाहणारे लोक गोत्र, मंगळ, एकनाड यासारख्या कांही किमान गोष्टींकडे लक्ष देतातच, सगोत्र विवाह कोणालाच चालत नाही आणि कांही गोत्रांचे आपसात जमत नाही. त्यामुळे त्या मुद्यांवरून १०-१५ टक्के पत्रिका वर्ज्य ठरतात. आकाशातील राशीचक्रातल्या एकूण ��ारा राशींपैकी पाच राशींमध्ये (म्हणजे सुमारे चाळीस टक्के लोकांच्या पत्रिकेत) मंगळ हा ग्रह असला तर त्या व्यक्तीला मंगळ आहे असे समजले जाते आणि उरलेल्या अमंगळ व्यक्ती त्यांच्याबरोबर लग्न करायला तयार नसतात. कोणाला मंगळ असला तर यात साठ टक्के जागी पत्रिका जुळत नाहीत. जगातील एक तृतियांश म्हणजे तेहतीस टक्के लोकांची नाड एकच असते, ते ही गेले. त्याशिवाय कोणाचा जन्म चांगल्या तिथीवर झालेला नसतो, तर कोणाचे जन्मनक्षत्र अशुभ मानले जाते. अशा सर्व नकारघंटा ऐकल्यानंतर सुमारे वीस टक्के पत्रिकांतल्या जोड्याच एकमेकीशी जुळतात आणि बहुसंख्य म्हणजे ऐंशी टक्के जुळत नाहीतच. असे सर्वांच्याच बाबतीत होत असते. त्याप्रमाणे अनेक लोकांनी प्राजक्ताची पत्रिका त्यांच्या मुलाच्या पत्रिकेशी जुळत नसल्याचा निकाल जनूभाऊंना कळवला.\nम्युनिसिपल क्वार्टर्समधला जनूभाऊंचा पत्ता पाहूनच कांही वरपित्यांनी ते पत्र कचर्‍याच्या पेटीत टाकून दिले असेल. त्याला उत्तर देण्याची गरज त्यांना वाटली नसेल. कांही लोकांना टेलीफोन करून जनूभाऊने आठवण करून दिली, पण रांगडेपणाचा स्पर्श असलेल्या भाषेतले त्याचे बोलणे ऐकल्यानंतर त्यांनी ते संभाषण जास्त वाढवले नाही. बंगल्यात किंवा उत्तुंग गगनचुंबी इमारतीत रहात असलेल्या लोकांच्या घरी जायला त्याला संकोच वाटत होता, पण उद्या आपली मुलगी त्यांच्या घरी द्यायची असेल तर तिथे जावे लागणारच, असा विचार करून तो कांही लोकांच्या घरी जाऊन त्यांना भेटून आला. पण दर वाक्यात दोन तीन इंग्रजी शब्द आणि दर दोन तीन वाक्यात एक अख्खे इंग्रजी वाक्य असे मिश्रण असलेले त्यांचे बरेचसे बोलणे जनूभाऊच्या डोक्यावरून जात होते. त्यांच्या घरातल्या स्त्रियांनी केलेली वेषभूषा, केशभूषा व एकंदर साजश्रुंगार आणि त्यांचे मॅनर्स व एटिकेट्स सांभाळत कृत्रिमपणे बोलणे जान्हवीच्या मनात इन्फीरिएरिटी काँप्लेक्स निर्माण करत होते. त्यांना एकमेकांशी बोलता येईल असा समान विषय सापडत नव्हता. त्यामुळे त्यांच्यात सुसंवाद साधला गेला नाही. अर्थातच त्यांच्याकडून होकार येण्याची अपेक्षा धरण्यात अर्थ नव्हता.\nप्राजक्ताला प्रत्यक्ष पाहून कोणी तिला नाकारले असे कधी झाले नाही आणि दाखवल्यानंतर तिला कोणीही नकार दिलाही नसता, पण तिच्या वरसंशोधनाच्या प्रवासाची गाडी त्या स्टेशनापर्यंत गेल्याशिवाय पुढे जायला पसंतीचा हिरवा कंदील मिळणार तरी कसा मुलीला दाखवणे किंवा मुलगा व मुलगी यांची भेट घडवून आणणे इथपर्यंतसुद्धा बोलण्यातली प्रगती होत नव्हती. दरम्यानच्या काळात प्राजक्ताची नोकरीतली घोडदौड मात्र चालू होती. प्रमोशन, इन्क्रिमेंट, बोनस, रिवॉर्ड्स वगैरेमधून तिची प्राप्ती तीन वर्षात दुपटीवर गेली. त्याबरोबर वराबद्दलच्या अपेक्षा वाढत गेल्या आणि छाननीच्या चाळणीतल्या जाळीची वीण अधिकाधिक दाट होत गेली. ज्या आप्तस्वकीयांनी उत्साहाने आधी परिचयातली दोन चार स्थळे सुचवली होती त्यांना त्यांच्या ओळखीमध्ये पहिल्यापेक्षा जास्त चांगली स्थळे मिळालीही नसती आणि मिळाली असती तरी त्यांची पहिल्यासारखीच गत झाली असती असे पहिला अनुभव पाहिल्यानंतर वाटल्यामुळे त्यांनी आणखी नवी स्थळे शोधण्यात रस घेतला नाही. वधुवर सूचक मंडळे, वर्तमानपत्रातल्या आणि इंटरनेटवरच्या जाहिराती वगैरे पाहून जनूभाऊने आपले प्रयत्न चालू ठेवले होते, पण त्यातून कांही निष्पन्न होत नव्हते. प्राजू तर रात्रंदिवस आपल्या कामातच गढून गेली असल्यासारखे दिसत होते आणि तिचे असे कांही फार मोठे वय झाले नसल्यामुळे आपल्या कमावत्या मुलीचे तातडीने लग्न करून तिची सासरी पाठवणी करण्याची जनार्दनालाही विशेष घाई वाटत नव्हती. प्राजूचे आणि अज्ञात असलेल्या संभाव्य वराचे आईवडील एकमेकांना नापसंत करत होते किंवा आकाशातले ग्रह त्यांच्या आड येत होते. तिच्या लग्नाची झालेली अनपेक्षित अशी ही कोंडी कशी फुटणार हेच कळत नव्हते.\nअशातच एका दिवशी अचानक जनार्दनाचा फोन आला. तो घाईघाईने बोलला, “अरे या रविवारी कसलाही कार्यक्रम ठरवू नकोस हां, ठरला असला तरी तो रद्द कर, तुम्हाला दोघांनाही आमच्या गेट टुगेदरला यायचंय् बरं.”\nमला कसलाच बोध होत नव्हता. त्या दिवशी त्याच्या घरी कोणाचा वाढदिवस नव्हता की दसरा, संक्रांत यासारखा सण नव्हता. यापूर्वी जनार्दनाने अशा निमित्याने सुध्दा कधीच असे संमेलन भरवले नव्हते. कधी कधी परदेशात राहणारे पाहुणे थोडी सुटी घेऊन भारतात येतात आणि सर्व नातेवाईकांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी वेगवेगळे जाण्याइतका वेळ त्यांच्याकडे नसतो म्हणून सर्वांना एकत्र भेटण्याचा कार्यक्रम ठेवतात. जनार्दनाच्या जवळचे असे कोणीच परदेशात रहात नव्हते. मी विचार करत असतांना जनार्दन पु��े सांगत होता, “तुझी मुलं इकडे आली असतील तर त्यांनाही घेऊन ये, नसतील तरी ती येण्यासारखी असतील तर त्यांना यायला सांग. त्यांच्याही सगळ्यांशी भेटी होतील.”\nमी त्याला म्हंटले, “अरे हो, हे कशाबद्दल आहे ते जरा नीट सांगशील तरी, प्राजूचं लग्नबिग्न …” मी खडा मारून पहात होतो, पण माझे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच तो म्हणाला, “हां, त्याबद्दलच आहे. तू आलास की सगळं कळेल तुला. आधी पत्ता तर लिहून घे. मला अजून खूप फोन करायचे आहेत.”\nमी दिसेल ते पेन हातात घेऊन समोरच्या वर्तमानपत्रावरच त्याने सांगितलेला पत्ता, तारीख आणि वेळ लिहून घेतली. तेवढ्यात त्याने फोन बंदच केला. मी त्याला फोन लावून पाहिला, पण तो सारखा एंगेज्ड येत राहिला. त्याने सांगितल्याप्रमाणे तो फोनवर एकामागून एक बोलावणी करत असणार. रात्री त्याच्या घरी कोणी फोन उचलतच नव्हते. बहुधा तो समारंभाच्या तयारीसाठी बाहेर गेला असावा आणि मुक्कामाला तिकडेच राहिला असावा असा तर्क करून मी त्याचा नाद सोडून दिला.\nरविवारी त्याने दिलेल्या पत्त्यावर जाऊन पोचलो. अनोळखी भागातल्या पूर्वी कधी न ऐकलेल्या जागेचा शोध घेताघेता थोडा उशीरच झाला. तीन मजले चढून गेल्यावर तिथे तो हॉल होता. त्याच्या अंवतीभोवती दिव्याच्या किंवा फुलांच्या माळांची आरास नव्हती की दाराला तोरण नव्हते किंवा स्वागतासाठी कोणी उभे नव्हते. बाहेर कसला बोर्डही नव्हता. उघड्या दरवाजातून आत बसलेली ओळखीची माणसे दिसली तेंव्हा त्यांना पाहून आम्हीही आत गेलो. मुंबई पुणे नाशिक त्रिकोणातली बरीचशी नातेवाईक मंडळी आमच्या आधी तिथे येऊन पोचली होती. आणखी कांही लोक यायला निघाले होते. दारातून आत गेल्यावर जे समोर दिसतील त्यांना “हॅलो, हाय्, कसं काय ” वगैरे विचारत, वडिलधारी लोकांचा चरणस्पर्श करत आणि आमच्या पाया पडणार्‍या मुलांच्या पाठीवर थाप मारून त्यांची खुशाली विचारत आम्ही हळूहळू पुढे सरकत स्टेजपाशी जाऊन पोचलो. भेटवस्तू किंवा लिफाफे हातात घेऊन अभिनंदन करायला आलेल्या लोकांच्या छोट्याशा रांगेत उभे राहून समोरचे निरीक्षण केले.\nनखशिखांत साजशृंगार करून स्टेजवर उभी राहिलेली प्राजक्ता दृष्ट लागण्यासारखी सुरेख दिसत होती. तिच्या आमच्याकडच्या बाजूला उभे असलेले जनार्दन आणि जान्हवी भेटायला येणार्‍या लोकाचे हंसतमुखाने स्वागत करत होते. प्राजूच्या पलीकडे एक काळासा��ळा, तिच्या मानाने थोडा राकट वाटणारा पण तरतरीत दिसणारा एक युवक उभा होता. अर्थातच तो तिचा पती असणार. त्याच्या पलीकडे बरीच जागा सोडून स्टेजच्या कडेला दोन खुर्च्या मांडून त्यावर एक वयस्क जोडपे बसले होते. त्यातल्या गृहस्थाने सुटावर बो बांधला होता. अशा प्रकारच्या समारंभात मी प्रथमच बो बांधलेला पहात होतो. त्याच्या शेजारी बसलेल्या मॅडमने चक्क फ्रॉक घातला होता. तिच्या कपाळाला कुंकुवाची टिकली नव्हती की गळ्यात मंगळसूत्र नव्हते. तिथे फक्त एक टपोर्‍या मोत्यांची माळ दिसत होती. त्यांचे रंगरूप आणि चेहेरामोहरा पाहता ते त्या युवकाचे मातापिता असणार हे लक्षात येत होते. हॉलमध्ये आलेल्या लोकांकडे दुरूनच पहात ते फक्त एक दुसर्‍याशी बोलत बसले होते.\nआमच्या पुढे असलेला ग्रुप स्टेजवरून उतरायला लागल्याबरोबर आम्ही पुढे झालो. जनार्जन आणि जान्हवीने एक पाऊल पुढे येऊन आमचे स्वागत केले. त्यांचे अभिनंदन करून होताच त्याने ओळख करून दिली, “हे आमचे जावई, टॉम कार्व्हाल्लो. “मी ही “हौडीडू” म्हणत त्याच्याशी हस्तांदोलन केले, “काँग्रॅट्स” म्हणून त्या जोडप्याला “ऑल द बेस्ट विशेस” दिल्या, आम्ही येऊन गेल्याची नोंद आल्बममध्ये ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत फोटो काढून घेतला आणि स्टेजवरून खाली उतरून जनार्दनाच्या सख्ख्या भावंडांच्या शेजारी जाऊन बसलो.\nती मंडळी अजून धक्क्यातून सावरलेली दिसत नव्हती आणि त्यांनाही संपूर्ण माहिती नव्हती. थोडी माहिती, थोडा तर्क, थोडा अंदाज यातून जे तुकडे कानावर पडले त्यातून मी एक सुसंगत वाटेल अशी गोष्ट गुंफली. प्राजू आणि टॉम सात आठ वर्षांपूर्वी म्हणजे दोघेही शाळेत असतांना कसल्याशा कार्यक्रमात पहिल्यांदा भेटले होते आणि त्यांची नुसती तोंडओळख झाली होती. पुढे दोघे वेगवेगळ्या कॉलेजात शिक्षणासाठी गेले आणि कोण कुठे गेले तेसुध्दा त्यांना एकमेकांना समजायचे कांही कारण नव्हते. शिक्षण संपल्यावर टॉमला थेट दुबाईला नोकरी लागली आणि तो तिकडेच रहात होता. वर्षभरापूर्वी सहज ऑर्कुटवर मित्रमैत्रिणींच्या मित्रमैत्रिणींच्या मित्रमैत्रिणींची नांवे वाचतांना त्यातल्या कोणा एकाला दुसरे नांव दिसले आणि “मला ओळखलंस का, कांही आठवतंय् कां, कांही आठवतंय् कां” असे विचारत स्क्रॅप टाकायला सुरुवात झाली आणि “तूच ना” असे विचारत स्क्रॅप टाकायला सुरुवात ���ाली आणि “तूच ना”, “आता तुझं कसं चाललंय्”, “आता तुझं कसं चाललंय्”, सध्या तू कुठे आहेस”, सध्या तू कुठे आहेस” वगैरेंमधून ते संभाषण वाढत गेले. स्क्रॅप नंतर मेल, चॅटिंग वगैरे करता करता आपण दोघे ‘एकदूजेके लिये’ निर्माण झालो असल्याचा साक्षात्कार होऊन त्याचे ई-लव्ह अफेअर सुरू झाले. प्राजक्ताने याबद्दल चकार शब्द न उच्चारल्यामुळे घरात किंवा तिच्या मैत्रिणींना त्याचा पत्ता लागला नाही.\nती इंजिनियरिंगला गेली तेंव्हा तिच्या अभ्यासासाठी घरी कॉम्प्यूटर आणला होता आणि नोकरीला लागल्यानंतर इंटरनेट कनेक्शन घेतले होते. घरी असतांना ती त्याच्यासमोर नेहमी बसलेली असते एवढेच तिच्या आईवडिलांना दिसत होते, पण ती इंग्रजी भाषेत काय गिटर पिटर करत असे ते त्यांच्या आकलनाच्या पलीकडे असल्यामुळे त्यांनी ते समजून घेण्याचा प्रयत्नसुध्दा कधी केला नव्हता. आठवडाभरापूर्वी टॉम भारतात आला. दोघांनी कुठे आणि केंव्हा भेटायचे हे आधी ठरवलेलेच होते, त्याप्रमाणे भेटून त्यांनी सर्व तपशील पक्का केला. टॉमला सोबत घेऊन प्राजू घरी आली आणि तिने सांगितले, “आम्ही दोघे तीन दिवसांनी चेंबूरच्या चर्चमध्ये विवाहबध्द होत आहोत. तिथून परस्पर विमानतळावर जाऊन सिंगापूरला जाऊ आणि चार दिवसांनी परत आल्यावर आठवडाभर मुंबईला हॉटेलात राहून व्हिसा, इन्शुअरन्स, बँक अकौंट्स वगैरेची कामे आटपून अमक्या तारखेला दुबईला जाणार आहोत. माझी बदली दुबईच्या ऑफीसमध्ये झाली आहे आणि दोन आठवड्यात मला तिकडे जॉइन करायचे आहे. सर्व प्रवासांची आणि हॉटेलांची रिझर्वेशने झाली आहेत. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावेत अशी आमची इच्छा आणि अपेक्षा आहे.”\nकुशल इंजिनियरच्या सफाईने त्यांनी एकूण एक गोष्टी विचारपूर्वक आणि पध्दतशीर रीतीने नियोजन करून केल्या होत्या. त्यात अविचार किंवा उतावळेपणा दिसत नव्हता. त्यामुळे ते त्यात बदल करतील अशी शक्यता नव्हती. त्यांना होकार देऊन आपल्या मायेचे उरले सुरले बंध जपून ठेवणेच जनार्दन आणि जान्हवी यांच्या दृष्टीने शहाणपणाचे होते. ते अशा गोष्टी नाटकसिनेमातून रोज पहात असले तरी गदिमांच्या शब्दात सांगायचे झाले तर “अतर्क्य ना झाले कांही जरी अकस्मात” अशी गोष्ट आता त्यांच्याच जीवनात घडत होती. त्यांनी त्याला विरोध केला नाही. प्राजू आणि टॉमच्या बिझी शेड्यूलमधला रविवारचा सुटीचा दिवस ���ेवढा आपल्यासाठी मागून घेतला.\nप्राजू जन्मल्यापासूनच तिच्या लग्नाची तयारी हळूहळू सुरू झाली होती. तिच्यासाठी एकेक ग्रॅम सोन्याची खरेदी करून ते साठवले होते. ती मोठी झाल्यावर त्याचे अलंकार घडवून घेतले होते. अलीकडे तर कुठेही छानशी साडी किंवा ड्रेस दिसला, एकादी नवी संसारोपयोगी वस्तू दिसली की तिच्यासाठी घेऊन ठेवली जात होती, आपण कोणाकोणाकडे लग्नकार्याला गेलो होतो त्या सगळ्यांना आग्रहाने प्राजूच्या लग्नासाठी बोलावून धूमधडाक्याने तिचा बार उडवायचा असे मनसुबे रचले जात होते. त्यासाठी सर्व नातेवाइकांचे लेटेस्ट पत्ते आणि फोन नंबर एका वेगळ्या वहीत उतरवून काढले होते. पण लग्नसमारंभ तर हे दोघे परस्पर ठरवून मोकळे झाले होते. तिथे इतर कोणाला बोलवायला वाव नव्हता. त्यामुळे जनूभाऊंनी या संमेलनाचा घाट घातला. त्या क्षणाला जो हॉल मोकळा सापडला तो बुक करून टाकला आणि दोन दिवस धांवपळ करून बाकीची सारी जमवाजमव केली. हे पाहता ते संमेलन छानच झाले होते आणि जवळ राहणारी झाडून सगळी आप्तेष्ट मंडळीसुध्दा आली होती. आजकाल कोणी ‘खानदानकी इज्जत’चा बाऊ करत नाही.\nराहून राहून सर्वांना एकच प्रश्न पडत होता. प्राजक्ताच्या मित्रमैत्रिणींच्या मित्रमैत्रिणींच्या मित्रमैत्रिणींमध्ये भारतीय, हिंदू आणि मराठी मुले शेकड्यांनी असतील, त्यांना सोडून नेमका हा टॉमच कसा तिला भेटला त्याचप्रमाणे टॉमला त्याच्यासारखीच गोव्याची एकादी कोंकणी बोलणारी लिझ किंवा मॅग कशी सापडली नाही त्याचप्रमाणे टॉमला त्याच्यासारखीच गोव्याची एकादी कोंकणी बोलणारी लिझ किंवा मॅग कशी सापडली नाही कदाचित हे दोघे आपापल्या परिस्थितीच्या कोंडीत सापडल्यामुळे त्या धाग्यानेच एकमेकांत गुंतत गेले असतील आणि त्यांनी दोघांनी मिळून तिला फोडायचे ठरवले असणार\nपूर्वी ऑफिसात होत असलेला माझा नित्याचा जनसंपर्क सेवानिवृत्तीनंतर बंद झाला. शेजारी पाजारी, माझ्या घरी मला भेटायला येणारे आणि मी ज्यांना भेटायला जातो असे सगेसोयरे, आप्त वगैरेची वर्दळ किंचितशी वाढली असली तरी त्या सर्वांच्या फाइली माझ्या मनात आधीपासून उघडलेल्या आहेत. त्यांत क्वचित एकाददुसरी नवी नोंद झाली तर झाली, एरवी त्या नुसत्याच अपडेट होत असतात. लहान मोठ्या कारणाच्या निमित्याने थोडा प्रवास घडला तर मात्र दोन चार वेगळी माणसे भेटतात, निदान द��ष्टीला तरी पडतात. यामुळे टॅक्सीचा प्रवास शरीराला आरामशीर वाटत असला आणि खिशाला परवडत असला तरीही स्थानिक प्रवासासाठी सहसा मी तो करत नाही. त्यापेक्षा बसमधून धक्के खात जाणेच पसंत करतो. अशाच एका लहानशा बसच्या प्रवासात मला ‘ती’ भेटली. म्हंटले, चला आता ‘ति’च्याबद्दल लिहून मोकळे व्हावे.\nवाशीहून मुंबईच्या दिशेने जाणा-या बसच्या थांब्यावर बस येण्याच्या दिशेकडे पहात मी उभा होतो. सकाळच्या वेळी वाहनांच्या गर्दीनेच तो रस्ता दुथडीने भरून वहात होता. त्या जागी घोळका करून उभे राहण्यासाठी मोकळी जागाच नव्हती. बसची वाट पहाणा-या लोकांना रस्त्याच्या कडेलाच ओळीत उभे रहावे लागत होते म्हणून त्याला रांग म्हणायचे. पण रांगेत शिस्तीने उभे रहाणे, बस आल्यानंतर क्रमवार बसमध्ये चढणे वगैरे गोष्टी आता सुरूवातीच्या स्थानकावरच दिसल्या तर दिसतात. इतर ठिकाणी त्या इतिहासजमा झाल्या आहेत. पण त्यामुळे बस येण्याच्या आधी कोणी कुठे उभे रहावे यावरून आता भांडणे होत नाहीत.\nआपल्या सहप्रवासोत्सुक मंडळींबरोबर मीही बसची वाट पहात उभा होतो. त्यांच्यात वैविध्य होतेच, पण त्या सर्वांपेक्षा खूप वेगळी अशी ‘ती’ समोरून येतांना दिसली. यौवनाने मुसमुसलेला सुडौल बांधा, विलक्षण लक्षवेधक चेहरा …… (बाकीच्या वर्णनासाठी एकादी शृंगारिक कादंबरी वाचावी किंवा फर्मास लावणी ऐकली तरी चालेल.) ‘लटपट लटपट’, ‘ठुमक ठुमक’ वगैरे सगळी विशेषणे चोळामोळा करून फेकून द्यावीत अशा जीवघेण्या चालीमध्ये हाय हीलच्या शूजने टिकटॉक टिकटॉक करत ती आली आणि चक्क आमच्या रांगेच्या सुरुवातीलाच उभी राहिली. रांगेमधल्या सा-या नजरा आता कोणच्या दिशेने वळल्या हे सांगायची गरज नाही. तिच्या बुटांची हील्स किती उंच होती आणि केशसंभारामध्ये खोचलेल्या क्लिपांची लांबी रुंदी किती होती वगैरे तपशीलाकडे बघ्यांमधल्या स्त्रीवर्गाचे लक्ष असले तर कदाचित असेल. तिच्या अंगाला घट्ट चिकटून तिची कमनीय आकृती इनामदारीने दाखवणारी जीन पँट चढवून त्यावर भडक रंगाचा टीशर्ट (किंवा टॉप) तिने घातला होता. ‘ही दौलत तुझ्याचसाठी रे, माझ्या राया’ अशा अर्थाचे एक इंग्रजी वाक्य त्यावर गिचमीड अक्षरांत छापलेले होते. कोणाला तिकडे निरखून पहायचे असेल तर ते वाक्य वाचण्याचे निमित्य तो करू शकला असता आणि ज्याला वाचनाचीच आवड असेल अशाला त्या ‘शब्दांच्या पलीकडले’ दिसल्यावाचून राहिले नसते.\nकोणत्याही प्राण्याच्या कोणत्याही वयातल्या नराच्या मनात अशा प्रसंगी कोणत्या प्रकारच्या लहरींचे तरंग उठायला हवेत ते या विश्वाचा निर्माता, निर्माती, निर्माते जे कोणी असतील त्यांनी आधीपासूनच ठरवून ठेवले आहे आणि त्याचा अंतर्भाव त्यांच्या जीन्समधल्या प्रोग्रॅमिंगमध्ये करून ठेवलेला आहे. इतर प्राणी अशा वेळी कान उभे करून, नाक फेंदारून, फुस्कारून किंवा शेपूट हालवून त्या तरंगांना मोकळी वाट करून देतात. मनुष्यप्राणी मात्र सुसंस्कृत वगैरे झाल्यानंतर ही गोष्ट जाहीरपणे मान्य करायला धजत नाही. शिवाय तो लबाड असल्यामुळे ही गोष्ट आपल्या चेहे-यावरही आणू देत नाही. तरीसुध्दा आपण त्या भावनेला एका नजरेत ओळखतो असा दावा केला जातो. अशा नजरांना सामोरे जात तिच्या तो-यातच ‘ती’ आली, ‘ति’नेही एक नजर रांगेतल्या लोकांवर टाकली आणि आपला सेलफोन कानाला लावून कोणाशी तरी खिदळत मोत्यांचा सडा घालत राहिली.\nत्या दिवशी बसला यायला थोडा उशीर लागला असला तरी कदाचित कोणी फारशी कुरकुर केलीही नसती, पण कांही सेकंदातच ती (बस) येऊन धडकली. बसच्या ड्रायव्हरनेसुध्दा ‘ति’ला पाहिले असणार. थांबा येण्याच्या आधीच बसचे मागचे दार बरोबर ‘ति’च्या समोर येईल अशा अंदाजाने ती बस उभी राहिली. बसमध्ये गच्च भरलेली उभ्या प्रवाशांची गर्दी नसली तरी बसायलाही रिकामी जागा नव्हती. ‘ती’ बसमध्ये चढल्यानंतर चपळाईने पुढे गेली. स्त्रियांसाठी राखीव असलेल्या एका जागेवर बसलेल्या तरुण मुलाला तिने उठायला लावले आणि ती जागा तिने पकडली. नेहमीप्रमाणेच बस आल्यानंतर स्टॉपवरले सारे लोक रांग मोडून धांवले आणि धक्काबुक्की करत बसमध्ये घुसले. स्वतःचा जीव आणि खिशातले पाकीट अशा धक्काबुक्कीपासून सांभाळण्याच्या दृष्टीने मी त्यात सहभागी झालो नाही. सरळ पुढच्या दरवाजाने प्रवेश करून ज्येष्ठ नागरिकांसाठी राखून ठेवलेली जागा गाठली. बहुतेक वेळी त्या जागेवर ‘चुकून’ बसलेला एक तरी बकरा सापडतो आणि त्याला उठायला लावून ती जागा मिळते. पण त्या दिवशी त्या जागांवर बसलेले सगळेच माझ्यासारखेच ज्येष्ठ दिसत होते. त्यामुळे मला उभ्याने प्रवास करणे भागच होते.\nएका मिनिटाच्या आत ती बस वाशीच्या टोलनाक्यापर्यंत आली. तोंवर माझे तिकीट काढून झाले होते. आता खाडीवरील पूल ओलांडून पलीकडे गेल्यानंत��च कोणी जागेवरून उठला तर मला बसायला मिळणार होते. पण त्यानंतर लगेच मला पण उतरायचे होते. म्हणजे मला त्या दिवशी उभ्यानेच प्रवास करायचा होता. एक हात खिशावर ठेवून आणि दुस-या हाताने खांबाला धरून हिंदकळत आणि आपला तोल सांवरत मी उभा राहिलो. अधून मधून आपल्या शरीराची राखीव क्षमता पाहणेही आवश्यकच असते असे म्हणत मी स्वतःची समजूत घातली. खरोखर मला त्याचे असह्य असे कष्ट वाटतही नव्हते. ही बस सोडली असती तर पुढच्या बससाठी स्टॉपवर पंधरा वीस मिनिटे उभे रहावे लागले असतेच. तेवढा वेळ बसच्या आत उभे राहिलो असे समजायला हरकत नव्हती. शिवाय सकाळच्या गर्दीच्या वेळात पुढल्या बसमध्येही सीट मिळण्याची खात्री नव्हतीच.\nबसमध्ये जिथे मी उभा होतो तिथून जवळच राखीव सीट काबीज करून तिच्यावर आरूढ झालेली ‘ती’ बसली होती. अचानक ‘ती’ उठून उभी राहिली. ‘ति’च्या ओळखीचे कोणी तरी मागून येत असेल असे समजून मी मागे वळून पाहिले. तिकडे कोणतीच हालचाल दिसली नाही. मला गोंधळलेला पाहून ‘ति’ने मला खुणेनेच त्या जागेवर बसायची सूचना केली. मीही खुणेनेच ‘स्त्रियांसाठी राखीव’चा फलक तिला दाखवला. आता मात्र ती बोलली, “मी माझी जागा तुम्हाला देते आहे.”\n“ते ठीक आहे. पण …” असे म्हणत मी माझ्या मागेच उभ्या असलेल्या दुस-या मुलीकडे हळूच बोट दाखवले.\n“तिची काळजी करू नका, तिला मी सांगेन.” त्या मुलीला ऐकू येईल अशा पध्दतीने ‘ती’ अधिकारवाणीत बोलली. त्यावर कसलेही भाष्य करायची हिंमत त्या दुस-या मुलीला झाली नाही.\nआता तिने दिलेल्या सीटचा साभार स्वीकार करणे मला भागच होते. मात्र वर लिहिलेली तिच्याबद्दलची सर्व विशेषणे मी आता पार विसरून गेलो. त्यांऐवजी माया, ममता, करुणा वगैरे भावना मूर्तिमंत होऊन माझ्या बाजूला उभ्या राहिल्या आहेत असा भास मला होत राहिला.\nमहत्वाची सूचनाः हा भाग वाचण्यापूर्वी पहिले दोन भाग वाचून घ्या. कारण ही एक रहस्यकथा आहे.\n. . . . . (मागील भागातील . . पुन्हा एकदा इन्स्पेक्टरने एल्माला समजावीत विचारले, “तसं नव्हे हो, पण तुमच्या अगदी जवळचं कोणी आलं असेल. . . . . इथून पुढे )\n“समजा तुमचा मुलगा आला असेल.”\n रविवारी सकाळी मेजर चर्चला गेला होता ना, तेंव्हाच आमचा मुलगा इथं आला होता. त्या दिवशी माझ्याशी किती लाडात बोलत होता” गळ्यात आलेला आवंढा गिळत एल्मा बोलू लागली, “मला म्हणाला की त्या दिवशी त्याला माझ्या हांतचं मशरू�� सूपच प्यायचंय्. मी त्याला म्हंटलं की अरे आताशा कुठे सकाळ होते आहे, मी गरम गरम कॉफी बनवते, तर नको म्हणाला. म्हणे तो आताच कॉफी पिऊन आला आहे. त्याला थोडीशी सर्दी झाल्यासारखी वाटते आहे आणि म्हणून मी लहानपणी त्याला बनवून देत होते तसं छान गरम सूपच पाहिजे. माझ्यापाशी अगदी हट्टच धरून बसला. मग मीही म्हंटलं की बरं बाबा, मी आणते करून. तू बैस इथं.”\n“तुम्हाला सूप बनवायला साधारण किती वेळ लागला असेल हो” इन्स्पेक्टरने पृच्छा केली.\nत्यावर एल्मा पुटपुटली, “आता मी काय हांतात घड्याळ लावून बसले होते कां म्हणे किती वेळ लागला ते सांगा म्हणे किती वेळ लागला ते सांगा अहो मशरूमचं सूप बनवायला वेळ लागणार नाही कां अहो मशरूमचं सूप बनवायला वेळ लागणार नाही कां आधी ते निवडा, वाफवा, सोला, चिरा. थोडा कांदा बारीक चिरून घेऊन परतून घातला चवीला, थोडं आलं पण किसून घातलं. माझे काम कांही आताच्या पोरींसारखं नाही हो. की एक कॅन बाजारातून आणा आणि गरम करून घशात घाला. पण मी तरी हे सगळं मेलं तुम्हाला कशाला सांगतेय् आधी ते निवडा, वाफवा, सोला, चिरा. थोडा कांदा बारीक चिरून घेऊन परतून घातला चवीला, थोडं आलं पण किसून घातलं. माझे काम कांही आताच्या पोरींसारखं नाही हो. की एक कॅन बाजारातून आणा आणि गरम करून घशात घाला. पण मी तरी हे सगळं मेलं तुम्हाला कशाला सांगतेय् तुमची बायको पण हेच करत असेल ना तुमची बायको पण हेच करत असेल ना पण मी सांगते इन्स्पेक्टर, तुम्हाला कधी वेळ मिळाला तर आमच्याकडे या. खरं मशरूमचं सूप कसं असायला पाहिजे त्याची चंव तरी तुम्हाला कळेल.”\nएल्माबाई वाहवत जात होत्या. त्यांना पुन्हा पहिल्या वळणावर आणीत इन्स्पेक्टरने विचारले, “तुमच्या मदतीला तुमचा मुलगा आला असेलच ना\n तो बसला होता या इथे हॉलमध्येच. कसली तरी ती कर्कश रीमिक्सची टेप ढणाढणा लावून ऐकत बसला होता.”\n“सूप तयार झाल्यावर तुमच्याबरोबर कांही बोलला असेलच ना\n“हो. आपलं ते नेहमीचंच पुराण. त्याला म्हणे कसलासा बिझिनेस करायचाय् आणि त्यासाठी एकदम वीस हजार पौंड पाहिजेत. मी म्हंटलं, अरे आम्ही एवढे पैसे कुठून देणार रे तर म्हणतो की डॅडींच्या फंडाचे आहेत ना तर म्हणतो की डॅडींच्या फंडाचे आहेत ना मी त्याला साफ सांगितलं की मी त्या पैशाला कुणालाही हात लावू देणार नाही. अरे हा फंड आहे म्हणून तर अडी अडचणीला आणि सणासुदीला त्याचा आधार आहे. नाही तर य��ंची ती जुन्या काळातली पेनशन कांही पुरणार आहे कां मी त्याला साफ सांगितलं की मी त्या पैशाला कुणालाही हात लावू देणार नाही. अरे हा फंड आहे म्हणून तर अडी अडचणीला आणि सणासुदीला त्याचा आधार आहे. नाही तर यांची ती जुन्या काळातली पेनशन कांही पुरणार आहे कां त्यांत यांचं हे ढोसणं आणि खादाडी काय कमी आहे त्यांत यांचं हे ढोसणं आणि खादाडी काय कमी आहे मी त्याला अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की जरी तुझे डॅड तयार झाले तरी मी माझ्या जिवात जीव असेपर्यंत त्यांना त्यांच्या फंडाच्या पैशाला हांत लावू देणार नाही. त्यावर तो काय म्हणाला माहीत आहे मी त्याला अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की जरी तुझे डॅड तयार झाले तरी मी माझ्या जिवात जीव असेपर्यंत त्यांना त्यांच्या फंडाच्या पैशाला हांत लावू देणार नाही. त्यावर तो काय म्हणाला माहीत आहे म्हणे तू मेल्यावर तरी मला पैसे मिळतीलच ना म्हणे तू मेल्यावर तरी मला पैसे मिळतीलच ना काय मेल्याच्या जिभेला हाड तरी आहे की नाही काय मेल्याच्या जिभेला हाड तरी आहे की नाही म्हाता-या आईची कोणी अशी थट्टा करतात कां हो म्हाता-या आईची कोणी अशी थट्टा करतात कां हो” एल्माला गलबलून आलं.\n“बस्स, एवढं बोलला आणि चालला गेला हो. नेहमीसारखी खाऊ म्हणून पाच दहा पौंडांची चिरीमिरी पण घेतली नाहीन\nम्हातारीचा गळा पुन्हा दाटून आला. मेजरकडे वळून इन्स्पेक्टरने विचारले, “माफ करा मेजर, पण तुमचं तुमच्या पत्नीबरोबर कधी भांडण व्हायचं कां\nमेजरने उत्तर दिलं, “अहो तिची बोलण्याची पद्धत पहातच आहात तुम्ही. त्यावर आमचीसुद्धा अधून मधून वादावादी जुंपायची.”\n“आणि बरं कां इन्स्पेक्टर, हे मेजरसाहेब एकदा चिडले ना, की एकदम हांतात ते जुनं पिस्तुल घेऊन ओरडायचे” एल्मा मिश्किलपणे पुढे म्हणाली, “आमचा बॉबीसुद्धा लहानपणी त्यांची छान नक्कल करायचा. आता एक छब्द बोललीस तल गोळी घालीन, ठो” एल्मा मिश्किलपणे पुढे म्हणाली, “आमचा बॉबीसुद्धा लहानपणी त्यांची छान नक्कल करायचा. आता एक छब्द बोललीस तल गोळी घालीन, ठो ठो आणि खाली पडल्याचं नाटक करायचा.” बाईंचे ओले डोळे पुन्हा पाणावले.\n“ओके, सगळा खुलासा झाला. हे रहस्य तर उलगडलं.” इन्स्पेक्टरने निःश्वास टाकीत म्हंटले.\n“हो, पण गुन्हेगाराला शिक्षा कधी देणार ” एल्माने किंचाळत विचारले.\n“तो तर आता कोणाच्या हाती लागणे शक्यच नाही, पण त्याच्या गुन्ह्य���ची फार मोठी शिक्षा त्याला आधीच मिळाली आहे.” इन्स्पेक्टरने सगळ्यांना अधिकच बुचकळ्यात टाकले.\nसर्वांच्या चेहे-यावरील प्रश्नचिन्ह पाहून त्याने खुलासा केला, “मेजर तुम्ही ते सांगितलं नाहीत पण आमच्या तपासात आम्हाला कळलं की रॉबर्टला म्हणजे तुमच्या मुलाला ड्रग्जचं व्यसन लागलं होतं. त्यामुळेच त्याची नोकरी टिकायची नाही, त्याला बेकारीचा भत्ता पुरायचा नाही आणि नैराश्याचे झटकेही येत असत. तुमच्याकडे असलेल्या फंडाच्या रकमेवर त्याचा डोळा होता पण आई हे पैसे मिळू देणार नाही हे त्याला कळून चुकलं होतं. कदाचित गुन्हेगारीवरील एखादी कादंबरी वाचून किंवा चित्रपट पाहून त्याच्या मनात एक दुष्ट विचार आला. हांतात पिस्तुल घेऊन बायकोला धांक दाखवायची तुमची संवय त्याला ठाऊक होती. त्यानेच जुन्या सामानाच्या बाजारातून त्या काळच्या गोळ्या शोधून काढून तुमच्या नांवाने विकत आणल्या. तुम्ही दर रविवारी ठरलेल्या वेळी निदान तासभरासाठी चर्चला जाता हे त्याला माहीत होतं. त्या दिवशी तुमच्यावर पाळत ठेऊन तुम्ही घराबाहेर पडतांच तो तुमच्या घरी आला, तुमच्या मिसेसना मशरूमचं सूप बनवायला सांगून स्वयंपाकघरात गुंतवून ठेवलं, बाहेर आवाज ऐकू जाऊ नये म्हणून मोठ्याने टेप वाजवली आणि गुपचुपपणे तुमच्या पिस्तुलात गोळ्या भरून ठेवल्या. कधी तरी तुमचं भांडण होईल, तुम्ही संवयीप्रमाणे पिस्तुल रोखाल. रागाच्या भरात अनवधानाने त्यातून गोळी सुटून एल्माचा प्राण जाईल असं त्याला वाटत होतं. त्यानंतर तुम्हाला त्यात गुंतवण्यासाठी तुम्ही एल्माचा नेहमी छळ करता, त्यातूनच तिचा जीव घेतलात असे दाखवणारे एक निनावी पत्रसुद्धा त्यानं लिहून ठेवलं होतं. घटना घडताच तो ते पोस्ट करणार होता. पण जसजसा वेळ गेला तसतसा तो अस्वस्थ होऊ लागला. भांडण व्हायच्या आधीच पिस्तुलातल्या गोळ्या तुमच्या लक्षात आल्या तर आपलं बिंग फुटेल ही भीती त्याला वाटायला लागली. त्याचं मन तर त्याला खात होतंच. हांतात पैसे नसल्यामुळे त्याला ड्रग्ज मिळेनात. त्यामुळे त्याला अधिकच नैराश्य आलं. अशा परिस्थितीत सांपडलेल्या माणसाच्या मनात आत्महत्येचे विचार येतात. तसा त्याच्या मनात येताच त्याने वैतागाच्या भरात खिडकी उघडून आपला जीव देण्यासाठी दहाव्या मजल्यावरून खाली उडी मारली. योगायोगाने नेमक्या त्याच वेळी तुम्ही हांतात पिस्तुल घेऊन पत्नीशी भांडत होतात व अनवधानाने त्यातून गोळी सुटलीसुद्धा होती. पण त्याच क्षणी खिडकीबाहेर झालेल्या आवाजाने दचकून मॅडम बाजूला झाल्या ल पिस्तुलातून सुटलेली गोळी नेमकी खिडकीबाहेर वरून खाली पडत असलेल्या बॉबीच्या मस्तकात घुसली. तुमचे पिस्तुल असे अचानक फायर झाल्यामुळे तुम्हा दोघांनाही धक्का बसला. त्यामुळे खिडकीबाहेर काय झाले इकडे तुमचे लक्ष गेलं नाही. रॉबर्टने आत्महत्येचा प्रयत्न केला असला तरी तो खाली बांधलेल्या नायलॉनच्या नेटमध्ये पडल्यामुळे त्याचा प्रयत्न असफल झाला असता. पण ती पिस्तुलातली गोळीच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. ती तशा प्रकारे उडावी असा डांव मात्र त्याने स्वतःच रचला होता. दैवयोगाने तो स्वतःच त्या डावाला बळी पडला. तुमच्या मनात खून करण्याचा उद्देश नव्हताच त्यामुळे या घटनेला खून म्हणता येणार नाही. तेंव्हा आता अपघात या नांवाखाली हे प्रकरण संपवावे हे उत्तम.”\nया गोष्टीचे बीज शेरलॉक होम्सच्या एका पुस्तकात असून ‘आत्महत्या की खून’ अशा कांहीशा नांवाने एक संक्षिप्त गोष्ट ईमेलद्वारा माझ्याकडे आली होती. त्यातील पात्ररचना, संवाद आणि त्यांची रहस्यकथेच्या दृष्टीने तिची मांडणी व विस्तार करण्याचा प्रयत्न मी केला आहे.\nमहत्वाची सूचनाः हा भाग वाचण्यापूर्वी पहिला भाग वाचून घ्या. कारण ही एक रहस्यकथा आहे.\nरॉबर्टबद्दल विचारलेली सर्व माहिती मेजरनी इन्स्पेक्टरला दिली. तो एक तिशीतला तरुण होता, पण अजूनही जीवनात स्थिरावला नव्हता. त्याने धड शिक्षण पुरे केले नव्हते की एकाही नोकरीत फार काळ टिकला नाही. कधी त्याला कामावरून काढून टाकण्यात आले तर कधी त्यानेच नोकरी सोडली होती. सध्या तो बेकारभत्त्यावरच जगत होता. पण तो गुन्हेगारी जगापासून तसा दूरच राहिला होता. त्यामुळे त्याचे कोणाशी शत्रुत्व असेल किंवा त्याला मारण्यामुळे कोणाचा फायदा होऊ शकेल असे मेजरना वाटत नव्हते. त्याच्याजवळ कसल्याही प्रकारचे शस्त्र नव्हते, पिस्तूल तर नव्हतेच. त्यामुळे कोणी तरी त्याचा गोळी घालून खून केला असेल हेच मेजरना खरे वाटत नव्हते. यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता.\nबोलत असतांनाच इन्स्पेक्टरचे लक्ष भिंतीवर लटकवून ठेवलेल्या एका शोभिवंत पिस्तुलाकडे गेले. तीस पस्तीस वर्षे जुन्या पण नियमितपणे पॉलिश करून चमकवलेल्या एका चामड्याच्या पाऊचमध्���े एक तितकेच जुनाट पिस्तुल खोचून ठेवलेले होते. त्याबद्दल विचारणा करतां मेजरनी सांगितले की ते त्यांचे आयुष्यातले पहिले सर्व्हिस रिव्हॉल्व्हर होते. एका चकमकीमध्ये त्यांनी दाखवलेल्या मर्दुमकीची आठवण म्हणून त्यांच्या युनिटतर्फे त्यांना ते स्मरणचिन्ह बक्षिस मिळाले होते. आता ते निव्वळ ऐतिहासिक वस्तू झाले होते. तसल्या बोजड पिस्तुलात भरायची काडतुसेसुद्धा आता बाजारात उपलब्ध नव्हती. त्यांनी आपले ते स्मरणचिन्ह मोठ्या कौतुकाने सांभाळून ठेवले होते, इतकेच नव्हे तर कायद्याप्रमाणे त्याचा लायसेन्सही काढून ठेवला होता एवढेच. एरवी त्या पिस्तुलाचा कांही उपयोग नव्हता. निवृत्तीनंतर त्यांच्याकडे दुसरे कोठलेही पिस्तुल नव्हते.\nइन्स्पेक्टरने आपल्याकडील एक प्लॅस्टिकची पिशवी काढून ते पिस्तुल काळजीपूर्वकपणे त्यात ठेवले. मेजरनी सांगितले, “आणखी कांही माहिती पाहिजे असेल तर लगेच फोन करा आणि चौकशीची प्रगती मधून मधून सांगत रहा.” पुढील दोन दिवसात पोलिसांनी भरपूर तपास केला. ज्या खिडकीतून रॉबर्ट बाहेर पडला असावा तिच्या समोरील दलदलीचा भाग पिंजून काठला पण अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साधने वापरूनसुद्धा कोठलेही पिस्तुल किंवा गोळीसुद्धा हाती लागली नाही. मृताच्या मेंदूमध्ये रुतलेली गोळी बाहेर काढून तिची चिकित्सा केली. तशा प्रकारच्या गोळ्या सामान्यपणे बाजारात मिळत नसल्या तरी चार पांच दिवसापूर्वीच कुठल्याशा कबाड्याच्या जुनाट वस्तूंच्या दुकानातून तशा डझनभर गोळ्या विकल्या गेल्या असल्याची माहिती मिळाली. मेजरकडून घेतलेले पिस्तुल उघडून पाहता त्यात पांच जीवंत काडतुसे सापडली. मिळालेल्या माहितीच्या आधारे धाडी घालून आणखी सहा गोळ्या त्यांनी जप्त केल्या. त्यांच्याचसोबत ठेवलेले एक निनावी पत्र मिळाले. रॉबर्टच्या अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज आला. त्याला लागलेल्या व्यसनांच्या खुणा सापडल्या.\nपुन्हा एकदा डेव्हिडला सोबत घेऊन इन्स्पेक्टर मेजर स्मिथच्या घरी गेले. या वेळेस मिसेस स्मिथने म्हणजे एल्माने दार उघडले. तिने लगेच विचारले, “खुन्याचा कांही पत्ता लागला कां हो\nतिच्याकडे दुर्लक्ष करीत समोर बसलेल्या मेजरना अभिवादन करून इन्स्पेक्टर बोलले, “आम्हाला मर्डर वेपन मिळाले आहे. आणि त्यातल्या गोळ्यांचाही तपास लागलेला आहे.”\n“मग त्य�� बदमाश खुन्याला पकडून आधी फांसावर लटकवा ना.” एल्मा किंचाळली.\nइन्स्पेक्टर थोड्याशा करड्या आवाजात म्हणाले, “मेजर, रॉबर्टच्या डोक्यात घुसलेली गोळी तुमच्याच पिस्तुलातून सुटली असल्याची खात्री पटावी असा भक्कम पुरावा आम्हाला मिळाला आहे.”\n त्या दिवशी मलासुद्धा गोळी घातली होतीत. आता मी काय करू” एल्माने आकांत मांडला.\n“मिसेस स्मिथ, मला जरा यांच्याशी बोलू द्या.” इन्स्पेक्टरने एल्माला गप्प करून मेजरना विचारले, “मला तुम्ही दिलेत तेंव्हा हे पिस्तुल लोडेड होते हे खरे ना\n“अं..अं, म..मला तशी शंका आली होती.” मेजर चांचरतच बोलले. “पण देवाशप्पथ खरं सांगतो, यातल्या गोळ्या कुठून, कधी व कशा त्यात आल्या यातलं मला कांहीसुद्धा ठाऊक नाही हो.”\n“हो. तुमच्या पिस्तुलात आणखी कोण गोळ्या भरू शकतं आणखी कोण कोण इथे असतात किंवा इथे येतात आणखी कोण कोण इथे असतात किंवा इथे येतात\n“म्हणजे आता माझ्यावरच बालंट की काय” एल्माने आपला बचाव सुरू केला, “बाई, बाई, मी तर लंगडी मेली, आठवडाभर लंगडते आहे, कधी दाराबाहेरसुद्धा पडलेली नाही.”\n“तसं नाही मिसेस स्मिथ, तिसरंच कुणी येऊन गेलं असेल. गेल्या आठ दिवसात तुमच्याकडे कोण कोण आले होते ते आठवा बरं.” इन्स्पेक्टर म्हणाले.\n“अहो यांचेच उडाणटप्पू दोस्त आले तर येतात. फुकटचं ढोसायला मिळतं ना मेल्यांना\nतेंव्हा डेव्हिडने ग्वाही दिली, “नाही हो. त्यातल्या कुणाचीही मेजरच्या पिस्तुलाला हांतसुद्धा लावायची हिम्मत होणार नाही. पिस्तुलाच्या बाबतीत ते किती पझेसिव्ह आहेत ते सगळ्यांना पक्कं ठाऊक आहे.”\n“एल्मा, मी घरी नसतांना कुणी आलं होतं कां\n“म्हणजे पुन्हा माझ्यावरच रोख आता या वयात मला भेटायला कोण कशाला येतंय् आता या वयात मला भेटायला कोण कशाला येतंय् आणि कोणी आलं तर त्याला मी बाहेरच्या बाहेरच पिटाळून लावते हे तुम्हाला माहीत आहे ना आणि कोणी आलं तर त्याला मी बाहेरच्या बाहेरच पिटाळून लावते हे तुम्हाला माहीत आहे ना तरी मेला संशय घ्यायचा तरी मेला संशय घ्यायचा” एल्माचा आक्रस्ताळेपणा अधिक भडकला.\nटेलीफोन खणाणला आणि सिटी हॉस्पिटलचे ट्रॉमा युनिट क्षणार्धात कामाला लागले. दोन वॉर्डबॉय ट्रॉलीवर स्ट्रेचर घेऊन गेटपाशी पोचले तोवर एक कार तेथे आली. त्यात असलेल्या अत्यवस्थ रुग्णाला उचलून लगेच ऑपरेशन टेबलवर नेले. डॉक्टर व नर्स त्या ठिकाणी जय्यत तयारीनिशी हजर होते. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण ते रुग्णाचे प्राण वाचवू शकले नाहीत.\nत्या आवारात पोलिस इन्स्पेक्टर तैनात होते व त्यांनी चौकशीला सुरुवातही केलेली होती. शेजारच्याच उपनगरात रहाणारा डेव्हिड नांवाचा तरुण मरणप्राय अवस्थेतील रॉबर्टला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता. त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला मोठी जखम झालेली होती. त्यामधून खूप रक्तस्राव झाला होता. पिस्तुलाची गोळी थेट मेंदूत जाऊन रुतली होती. तिनेच त्याचा प्राण घेतला होता. पण डेव्हिड म्हणाला की त्याला याबद्दल कांहीच माहिती नव्हती.\nडेव्हिडला घेऊन पोलिस लगेच घटनास्थळी गेले. ईव्हान टॉवरच्या तळमजल्यावर त्याचे दुकान होते. त्या इमारतीच्या बाहेरील भिंतीचे रंगकाम सुरू होते. त्यासाठी स्कॅफोल्डिंग बांधले होते. तसेच कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खालच्या बाजूला नायलॉनच्या दो-यांचे भरभक्कम जाळे बांधलेले होते. बॉबी म्हणजे रॉबर्टला आपल्या डोळ्यादेखत या जाळ्यामध्येच वरून खाली पडतांना आपण पाहिल्याचे डेव्हिड सांगत होता. एका ठिकाणी जाळीचा थोडा भाग रक्ताळलेला होता तसेच त्या ठिकाणी खाली जमीनीवर रक्ताचे शिंतोडे उडलेले दिसत होते.\nतिथली नोंद घेऊन लगेच इन्स्पेक्टर दहाव्या मजल्यावरील रॉबर्टच्या फ्लॅट नंबर १०१२ कडे गेले. त्याच्या खिशात मिळालेल्या चावीने दरवाचाचे कुलूप उघडल्याचा खट्ट आवाज आला पण दरवाजा कांही उघडला नाही. कारण त्याला आंतून खिटी लावलेली होती. याचा अर्थ घरात कोणी तरी, कदाचित एकाहून अधिक माणसे असावीत असा तर्क लावून पोलिसांनी जोरात घंटी वाजवली तसेच दरवाजा ठोठावला सुद्धा. पण आंतून कांहीच प्रतिसाद किंवा कसल्याही हालचालीचा आवाज आला नाही.\nपोलिसांनी सावधगिरीचा पवित्रा घेत जोराने धक्का देऊन दार फोडून उघडले. पण आंत पहाता तेथे कोणीसुद्धा नव्हते. त्या लहानशा फ्लॅटमध्ये कुठे लपून बसण्यासारखी जागाही नव्हती. अगदी पलंगाखाली वाकून व माळ्यावर चढूनसुद्धा पाहून झाले पण तेथे कोणीच नव्हते. घरातील सामान फारसे अस्ताव्यस्त पडलेले नव्हते. एखाद्या सडाफटिंगाच्या घरात जसा असेल इतपतच पसारा होता. हॉलच्या दारासमोरच एक खिडकी उघडी होती. त्या खिडकीच्या बरोबर खालीच रॉबर्ट जाळ्यात पडला होता. खिडकीजवळ भिंतीला लागून एक खुर्ची ठेवलेली होती. एखाद्या सडपातळ माणसाला ��ीवर चढून खिडकीबाहेर जाता येणे शक्य दिसत होते. निश्चितपणे कोणीतरी त्या मार्गाने बाहेर गेला असणार असे सुचवणारे पावलांचे ताजे ठसे खुर्चीवर व खिडकीच्या चौकटीवर उमटलेले सापडले. पण घरात कुठेही झटापटीचे कसलेही चिन्ह तर नव्हतेच पण रक्ताचा एक थेंबसुद्धा दिसला नाही की कुठली जागा नुकतीच पुसून साफ केल्यासारखी दिसत नव्हती.\nरॉबर्टच्या फ्लॅटच्या एका बाजूचा फ्लॅट महिनाभरापासून बंदच होता कारण तिथे रहाणारे लोक परगांवी गेले होते. दारवाजावरील सांचलेली धूळ व तिथे जमलेल्या कोळ्याच्या जाळ्यावरून तो ब-याच दिवसात उघडलेला नाही हे सिद्ध होत होते. दुस-या बाजूच्या फ्लॅटमध्ये डेव्हिड स्वतः रहात होता. त्याने आपला फ्लॅट उघडून दाखवला. तिथेही संशयास्पद असे कांहीच नव्हते.\nडेव्हिडला घेऊनच इन्स्पेक्टर खालच्या मजल्यावरील फ्लॅट नंबर ९१२ मध्ये आले. तिथे एक सेवानिवृत्त लश्करी अधिकारी मेजर स्मिथ त्यांच्या पत्नीसह रहात होते. ते वयाच्या सत्तरीला आलेले चांगले उंचे पुरे, किंचित स्थूल पण तंदुरुस्त गृहस्थ होते. थोडे कडक शिस्त पाळणारे पण स्वभावाने अत्यंत सुशील, शांत व नेहमी सगळ्यांना मदत करणारे होते. मिसेस स्मिथ थोड्या तोंडाने फटकळ वाटल्या तरी सरळमार्गी व प्रेमळ स्वभावाच्या होत्या. उभयतांना त्या बिल्डिंगमध्ये मानाचे व आदराचे स्थान होते. ही सगळी माहिती त्यांच्याकडे जाता जाता डेव्हिडने पुरवली.\nइन्स्पेक्टरने बेल वाजवताच मेजर स्मिथ यांनी दरवाजा उघडला. डेव्हिडला पहाताच ते म्हणाले, “अरे डेव्हिड, ये ना. आज नवीन कोणते पाहुणे आणले आहेस\n“मी इन्स्पेक्टर वेन, क्राइम ब्रँच.” स्वतःचा ओळख करून देतच त्याने लगेच सांगितले, “मी इथे रॉबर्टच्या खुनाच्या तपासासाठी आलेलो आहे.”\n” असे म्हणत मेजर मटकन खाली बसते. बेल वाजण्याचा आवाज ऐकतांच एका हांताने काठीचा आधार घेत व “आता या वेळी कोण तडमडलं ” असे पुटपुटत मिसेस स्मिथ बेडरूममधून बाहेर येत होत्या. इन्स्पेक्टरचे बोलणे ऐकून त्या तर धाडकन दारातच खाली कोसळल्या. मेजरनी लगेच उठून, पुढे होऊन व त्यांना हाताने उठवून छातीशी घट्ट धरले व हळूहळू त्यांच्या पाठीवर थोपटत त्यांना कोचावर बसवले. हे हृदयद्रावक दृष्य पाहून इन्स्पेक्टरने विचारले, “मी थोड्या वेळाने येऊ कां” असे पुटपुटत मिसेस स्मिथ बेडरूममधून बाहेर येत होत्या. इन्स्पेक्टरचे ��ोलणे ऐकून त्या तर धाडकन दारातच खाली कोसळल्या. मेजरनी लगेच उठून, पुढे होऊन व त्यांना हाताने उठवून छातीशी घट्ट धरले व हळूहळू त्यांच्या पाठीवर थोपटत त्यांना कोचावर बसवले. हे हृदयद्रावक दृष्य पाहून इन्स्पेक्टरने विचारले, “मी थोड्या वेळाने येऊ कां\nमेजरनी त्यांना हातानेच थांबवीत ते म्हणाले, “तुमची चौकशी ताबडतोब सुरू करा. उगाच उशीर करून अपराध्याला वेळ देता कामा नये. हो ना\nस्वातंत्र्यदिनाच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा.\nया निमित्य या ब्लॉगचा हा शंभरावा भाग सादर समर्पित.\nझोपु (झोपडपट्टी पुनर्वसन) योजनेखाली बांधण्यात आलेल्या नव्या संकुलात अनेक प्रकारची घरे होती. झोपड्यांमध्ये राहणा-या मूळ रहिवाशांसाठी एकदीड खोल्यांचे गाळे बांधून उरलेल्या जागेत मध्यमवर्गीयांसाठी दोन किंवा तीन खोल्यांच्या सदनिका आणि श्रीमंत ग्राहकांसाठी आलीशान अपार्टमेंट्स असलेल्या गगनचुंबी इमारती उभ्या केल्या होत्या. संकुलातील सगळ्या लोकांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यदिनोत्सव साजरा करावा असे कांही उत्साही लोकांना वाटले. त्याचा कार्यक्रम ठरवण्यासाठी त्यांनी सगळ्या इमारतींमधील रहिवाशांच्या प्रतिनिधींची एक सभा घेतली.\nलोकांनी एकत्र येऊन झेंडावंदन करायचे, थोडी देशभक्तीपर गाणी म्हणायची आणि मिठाई खाऊन तोंड गोड करायचे इतका साधा कार्यक्रम आयोजकांच्या मनात होता. पण त्यावरील चर्चा मारुतीच्या शेपटासारखी वाढत गेली. ध्वजारोहण कोणी करायचे हेच आधी ठरेना. कोणाला त्यासाठी स्वातंत्र्यसैनिक हवा होता, पण स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये प्रत्यक्ष भाग घेतलेला सैनिक साठ वर्षानंतर कुठून आणायचा शासकीय प्रमाणपत्र धारण करणा-याचे प्रमाणपत्र कशावरून खरे मानायचे शासकीय प्रमाणपत्र धारण करणा-याचे प्रमाणपत्र कशावरून खरे मानायचे गेल्या साठ वर्षात त्याने इतर कसले उद्योग केले असतील गेल्या साठ वर्षात त्याने इतर कसले उद्योग केले असतील सध्याच्या काळातला प्रसिद्ध माणूस बोलवायचा तर कोणत्या क्षेत्रातला सध्याच्या काळातला प्रसिद्ध माणूस बोलवायचा तर कोणत्या क्षेत्रातला कोणाला राजकीय पुढारी हवा तर कोणाला सिनेमानट कोणाला राजकीय पुढारी हवा तर कोणाला सिनेमानट राजकीय पुढारी पुन्हा कुठल्या पक्षातला आणि नट का नटी, नवी का जुनी राजकीय पुढारी पुन्हा कुठल्या पक्षातला आणि नट का नटी, नवी का जुनी शिवाय कोणाला क्रिकेटपटू हवा तर कोणाला गायक नाहीतर वादक शिवाय कोणाला क्रिकेटपटू हवा तर कोणाला गायक नाहीतर वादक “बाहेरच्या लोकांना कशाला बोलवायला पाहिजे “बाहेरच्या लोकांना कशाला बोलवायला पाहिजे तो मान संकुलातल्या रहिवाशालाच मिळाला पाहिजे.” असे कित्येकांचे म्हणणे होते. पुन्हा तो माणूस वयाने सर्वात ज्येष्ठ असायला हवा की शिक्षणाने किंवा अधिकारपदाने हा वाद झाला. मतमोजणी करून ठरवायचे झाले तर मताधिकार कोणाला द्यायचा आणि कोणाच्या मताला किती किंमत द्यायची तो मान संकुलातल्या रहिवाशालाच मिळाला पाहिजे.” असे कित्येकांचे म्हणणे होते. पुन्हा तो माणूस वयाने सर्वात ज्येष्ठ असायला हवा की शिक्षणाने किंवा अधिकारपदाने हा वाद झाला. मतमोजणी करून ठरवायचे झाले तर मताधिकार कोणाला द्यायचा आणि कोणाच्या मताला किती किंमत द्यायची कोणी म्हणाला “प्रत्येक रहिवाशाला एक मत असायला हवे”, तर कोणाच्या मते प्रत्येक घराला एक मत. कोणाचे असे म्हणणे होते की जागेच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात मताला वजन दिले पाहिजे, तर कोणाच्या मते येथील जागेसाठी ज्याने त्याने मोजलेल्या किंमतीच्या प्रमाणात ते मिळाले पाहिजे.\nदेशभक्तीपर गाणी म्हणण्यावर सुद्धा वाद झाला. “ती राष्ट्रभाषेतीलच हवीत” असे एकजण म्हणाला, तर दुस-याने मराठीचा आग्रह धरला. कांही लोकांना तामीळ, तेलगू, बंगाली आणि पंजाबीसुद्धा पाहिजे होती. कोणाला फक्त शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गायची होती आणि त्यासाठी तबलापेटीची साथ हवीच, तर एकाद्या डीजेला बोलावून ट्रॅक्सवर किंचाळायची हौस काही लोकांना होती. त्यातसुद्धा पुन्हा “आधी आमचेच व्हायला हवे, वेळ उरला तर इतरांचे पाहू.” असा आग्रह प्रत्येकाने धरला.\nमिठाईमध्येसुद्धा कोणाला पेढा पाहिजे तर कोणाला बर्फी. कोणाला पावसाळ्यात कुठल्याही प्रकारचा खव्याचा पदार्थ खाणे धोकादायक वाटले तर कोणाला मधुमेह असल्यामुळे साखर खायला बंदी होती. खा-या पदार्थातसुद्धा कोणाला वेफर्स पाहिजेत तर कोणाला सामोसा किंवा बटाटा वडा. कोणी चिवड्याचे भोक्ते तर कोणी सुक्या मेव्याशिवाय इतर कशाला हात न लावणारे “याने तोंड कसे गोड होणार “याने तोंड कसे गोड होणार” असे कोणी म्हणाले तर “ते गोडच कशाला व्हायला पाहिजे” असे कोणी म्हणाले तर “ते गोडच कशाला व्हायला पाहिजे” असे दुस-या कोणी विचारले.\nइकडे अशी वादावादी चाललेली असतांना दुसरीकडे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणा-या चारपांच युवकांचे वेगळेच बेत सुरू होते. त्यातल्या एकाने पुढे येऊन सांगितले, “तुम्हा सगळ्यांना वेगवेगळ्या गोष्टी हव्यात ना आता कॉँप्यूटरच्या सहाय्याने ते सुद्धा शक्य आहे. आम्ही एक प्रोग्रॅम बनवून तुम्हाला आपापली निवड करायची संधी देऊ. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही कॉँप्यूटरच्या स्क्रीनवर पाहू शकाल. झेंडा कोणी फडकवायला पाहिजे, पुरुषाने की स्त्रीने आता कॉँप्यूटरच्या सहाय्याने ते सुद्धा शक्य आहे. आम्ही एक प्रोग्रॅम बनवून तुम्हाला आपापली निवड करायची संधी देऊ. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही कॉँप्यूटरच्या स्क्रीनवर पाहू शकाल. झेंडा कोणी फडकवायला पाहिजे, पुरुषाने की स्त्रीने त्यासाठी निवड करा आणि एक बटन दाबा. पुरुष असेल तर त्याने कोठला पोषाख घातला पाहिजे, सूटबूट कां धोतर कां कुर्ता पायजमा त्यासाठी निवड करा आणि एक बटन दाबा. पुरुष असेल तर त्याने कोठला पोषाख घातला पाहिजे, सूटबूट कां धोतर कां कुर्ता पायजमा करा निवड. स्त्रियांसाठी शेकडो ड्रेसेस असतात, पण आम्ही त्यातल्या त्यात पांच पर्याय देऊ. कपडे निवडून झाल्यावर त्या कपड्यात कोणती व्यक्ती हवी करा निवड. स्त्रियांसाठी शेकडो ड्रेसेस असतात, पण आम्ही त्यातल्या त्यात पांच पर्याय देऊ. कपडे निवडून झाल्यावर त्या कपड्यात कोणती व्यक्ती हवी नेते, अभिनेते, खेळाडू वगैरेंचे प्रत्येकी दहा चेहेरे आम्ही देऊ, त्यातला पाहिजे तो चेहेरा आपण निवडलेले कपडे परिधान करून पडद्यावर दिसेल आणि माऊसची कळ दाबली की ती तुमच्या मनाजोगती काल्पनिक व्यक्ती तुमच्या स्क्रीनवर ध्वजारोहण करेल.”\n“तुम्हाला वेगवेगळी गाणी पाहिजेत ना आम्ही पन्नास निरनिराळ्या गाण्यांच्या एम् पी थ्री फाईल्स देऊ. त्यातले पाहिजे ते निवडा आणि त्यावर क्लिक करा. लगेच ते गाणे ऐकू येईल.” दुस-याने पुस्ती जोडली. तिसरा म्हणाला, “तुम्हाला हवी ती मिठाईसुद्धा कॉंप्यूटरवरून सिलेक्ट करता येईल, पण ती घरपोच मिळण्यासाठी मात्र थोडा खर्च येईल.”\nसंगणकतज्ञांच्या कल्पना सगळ्यांनाच पसंत पडल्या. फक्त दोन विसंवादी सूर निघाले. एकजण म्हणाला, “ज्यांच्या घरी काँप्यूटर नसेल त्यांनी काय करायचं” ज्यांनी या उपक्रमाची सुरुवात केली होती त्यातील एकजण म्हणाला, “अहो, या निमित्ताने लोकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपापल्या घरात बसून ते काँप्यूटर पाहतील, नाही तर टीव्ही पाहतील. तो सार्वजनिक स्वातंत्र्यदिनोत्सव कसा होईल” ज्यांनी या उपक्रमाची सुरुवात केली होती त्यातील एकजण म्हणाला, “अहो, या निमित्ताने लोकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपापल्या घरात बसून ते काँप्यूटर पाहतील, नाही तर टीव्ही पाहतील. तो सार्वजनिक स्वातंत्र्यदिनोत्सव कसा होईल\nया मुद्यांवर विचार करता कांही विधायक सूचना आल्या. हा उत्सव सार्वजनिक जागेवरच साजरा करायचा. ज्या लोकांकडे लॅपटॉप असतील आणि ज्यांना ऑफीसमधला लॅपटॉप एक दिवसासाठी घरी आणणे शक्य असेल त्यांनी आपापला लॅपटॉप आणायचा. त्यांना एकत्र जोडून घ्यायचे काम संगणकतज्ञ करतील. असे पंचवीस तीस लॅपटॉप जमले तरी शंभर लोक ते पाहू शकतील. मिठाईऐवजी चॉकलेटे वाटायची, तीही फक्त लहान मुलांना. संकुलात कार्य करणारे एक मंडळ त्याची व्यवस्था करेल. अशा रीतीने स्वातंत्र्यदिनोत्सवाचा कार्यक्रम निश्चित झाला.\nठरल्याप्रमाणे पंधरा ऑगस्टला सकाळी बरेच लोक ठरलेल्या जागी जमले आणि उत्साहाने कामाला लागले. सगळे लॅपटॉप जोडून झाले. मुख्य कॉँप्यूटरवर प्रोग्रॅम लोड करून ठेवलेलाच होता. प्रत्येक लॅपटॉपवर वेगवेगळ्या लोकांच्या आपापल्या आवडीनुसार गाणी वाजू लागली. त्यांनी निवडलेले पाहुणे त्यांच्या आवडीच्या वेषात येऊन झेंडा फडकवण्यास सिद्ध झालेले प्रत्येक स्क्रीनवर दिसू लागले. पण एकाही स्क्रीनवरील ध्वज उंचावला जात नव्हता. माऊसची बटने दाबून लोक वैतागले, कारण ज्यासाठी ही सगळी तयारी केली होती ते झेंडावंदनच होत नव्हते. “कॉंप्यूटरचे काम असेच बेभरवशाचे मोठे आले होते हायटेकवाले मोठे आले होते हायटेकवाले झाली ना फजीती” वगैरे ताशेरे सुरू झाले.\nएक संगणकतज्ञ उभा राहून म्हणाला, “लोक हो, शांत व्हा. तुम्हाला ध्वजवंदन करायचे आहे ना ते नक्की होईल. फक्त मी सांगतो तसे करावे लागेल. आपापल्या हातातील माऊसवर बोट टेकवून सज्ज रहा. मी एक दोन तीन म्हणेन. तीन म्हणताच सर्वांनी एकदम क्लिक करायला पाहिजे.” त्याने सांगितल्याप्रमाणे एकसाथ क्लिक करताच सर्व लॅपटॉपच्या स्क्रीनवर तिरंगा झेंडा फडफडू लागला. इतर सर्व गाणी थांबून राष्ट्रगीत सुरू झाले. सगळे लोक उभे राहून एका सुरात गाऊ लागले, “जन गण मन अ��िनायक जय हे भारत भाग्यविधाता ते नक्की होईल. फक्त मी सांगतो तसे करावे लागेल. आपापल्या हातातील माऊसवर बोट टेकवून सज्ज रहा. मी एक दोन तीन म्हणेन. तीन म्हणताच सर्वांनी एकदम क्लिक करायला पाहिजे.” त्याने सांगितल्याप्रमाणे एकसाथ क्लिक करताच सर्व लॅपटॉपच्या स्क्रीनवर तिरंगा झेंडा फडफडू लागला. इतर सर्व गाणी थांबून राष्ट्रगीत सुरू झाले. सगळे लोक उभे राहून एका सुरात गाऊ लागले, “जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता\n—– या गोष्टीची मध्यवर्ती कल्पना श्री. गिरीश गोगटे यांची आहे. मी त्यांचा ऋणी आहे.\nविद्युतनिर्मितीचे अर्थशास्त्र सप्टेंबर 28, 2020\nअणुविद्युतकेंद्रांचे प्रकार सप्टेंबर 27, 2020\nअणुऊर्जेपासून विजेची निर्मिती – १ इतिहास आणि विज्ञान सप्टेंबर 25, 2020\nअनाग्रही सभ्य भूमिका सप्टेंबर 18, 2020\nमोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया ऑगस्ट 30, 2020\nगणपतीच्या आरत्या आणि स्तोत्रे ऑगस्ट 28, 2020\nया ब्लॉगवरील गणेशोत्सव ऑगस्ट 28, 2020\nदशावतार जुलै 25, 2020\nआध्यात्मिक ‘तो मी नव्हेच’ – चिदानंदरूपः शिवोSहम् शिवोSहम् जुलै 16, 2020\nश्यामची आई आणि साने गुरुजी जून 11, 2020\nहोडी ते पाणबुडी एप्रिल 28, 2020\nअणुशक्तीचा शोध – एक नवा स्रोत एप्रिल 13, 2020\nविजेची निर्मिती मार्च 4, 2020\nऊर्जेचे उगमस्थान फेब्रुवारी 25, 2020\nनिरनिराळे परंपरागत ऊर्जास्रोत फेब्रुवारी 23, 2020\nमानवी संबंध फेब्रुवारी 12, 2020\nपंपपुराण – भाग ४ – विविधता जानेवारी 31, 2020\nपंपपुराण – भाग ३ – तांत्रिक माहिती जानेवारी 30, 2020\nपंपपुराण – भाग २ – सेंट्रिफ्यूगल पंप जानेवारी 9, 2020\nपंपपुराण – भाग १ : लहानपणी पाहिलेले पंप जानेवारी 8, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/usa-new-report-state-25-thousand-cases-of-child-pornography-in-last-5-months-with-india-mhpg-431700.html", "date_download": "2020-09-29T01:25:33Z", "digest": "sha1:MIK7C5GMKZSUQ5HXOFUHNQQ5M4VZUGJC", "length": 22317, "nlines": 192, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारताची प्रगती नक्की कुठे? 5 महिन्यात तब्बल 25,000 चाईल्ड पोर्नोग्राफीची प्रकरणे उघड usa new report state 25 thousand cases of child pornography in last 5 months with india mhpg | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन ���ुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उप���ुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nभारताची प्रगती नक्की कुठे 5 महिन्यात तब्बल 25,000 चाईल्ड पोर्नोग्राफीची प्रकरणे उघड\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nस्मशानभूमीत रात्रंदिवस काम करून या 2 महिला भरतात मुलांचं पोट\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\nDG पदावरच्या अधिकाऱ्याचा पत्नीला मारहाण करतानाचा हा VIDEO VIRAL; पदावरून हटवलं पण...\n उपचारासाठी दारोदार भटकत राहिली गर्भवती, जुळ्याचा पोटातच मृत्यू\nभारताची प्रगती नक्की कुठे 5 महिन्यात तब्बल 25,000 चाईल्ड पोर्नोग्राफीची प्रकरणे उघड\nभारतासोबत शेअर केलेल्या अहवालानुसार गेल्या 5 महिन्यांत 25 हजाराहून अधिक चाईल्ड पोर्नोग्राफी व्हिडीओ भारतातील वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले गेले आहेत. नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लोइटेड चिल्ड्रन ऑफ अमेरिकाने (NCMEC) हा डेटा राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो ऑफ इंडियाला दिला आहे.\nनवी दिल्ली, 28 जानेवारी : अमेरिकेने चाईल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित एक धक्कादायक आकडेवारी भारताला दिली आहे. भारतासोबत शेअर केलेल्या अहवालानुसार गेल्या 5 महिन्यांत 25 हजाराहून अधिक चाईल्ड पोर्नोग्राफी व्हिडीओ भारतातील वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले गेले आहेत. नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लोइटेड चिल्ड्रन ऑफ अमेरिकाने (NCMEC) हा डेटा राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो ऑफ इंडियाला दिला आहे. हा डेटा शेअर करण्यासाठी भारत आणि अमेरिकेने मागील वर्षी करार केला होता.\nराजधानीत सगळ्या जास्त प्रकरणे\nइंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार सर्वाधिक प्रकरणे राजधानी दिल्लीची आहेत. यानंतर महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये बाल लैंगिक अत्याचाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले जातात. प्रत्येक राज्यातील आकडेवारी स्वतंत्रपणे समोर आलेली नाही, परंतु महाराष्ट्रात एकूण 1700 प्रकरणे उघडकीस आली आहेत.\nवाचा-आई-वडीलांच्या लग्नाआधीच झाला अभिनेत्रीचा जन्म, ब्रेकअप नंतर गेली नशेच्या आहारी\nगृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीत, देशभरात वेगवेगळ्या ठिकाणाहून लोकांना चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधित अटक करण्यात आली आहे. याचसंदर्भात गेल्या वर्षी NCMECशी करार करण्यात आला होता. 23 जानेवारीपर्यंत गेल्या पाच महिन्यांत अशी 25 हजार प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले आहे की, हा डेटा प्रथमच समोर आला आहे.\nवाचा-भारतीयांना वाचवण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, चीनमधून 250 जणांची करणार सुटका\nएकट्या मुंबईत 500 प्रकरणे\nगृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 7 प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे शहरांमध्ये सर्वात जास्त प्रकरणे उघडकीस आली आली. मुंबईमध्ये गेल्या पाच महिन्यात 500 प्रकरणे समोर आली आहेत. तर, दिल्ली, गुजरात आणि केरळमध्येही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.\nवाचा-आईची माया आटली, अडीच वर्षाच्या लेकराला पलंगात बंद करून प्रियकरासोबत पळाली आणि...\nअसे ठरवले जाते चाइल्ड पोर्नोग्राफी आहे की नाही\nही माहिती जमवण्यासाठी इंटरनेट सेवा देणाऱ्यांपासून ते विविध सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. यात नग्नता आणि मुलांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून या व्हिडीओची तपासणी केली जाते. बाल पोर्नोग्राफी अंतर्गत मुलांच्या संरक्षणासाठी पॉक्सो कायदा लागू करण्यात आला आहे. यात लहान मुलांचे फोटो, व्हिडिओ, डिजिटल किंवा संगणक-निर्मित प्रतिमा जी वास्तविक मुलांसारखी दिसत आहे, यांचा समावेश होतो.\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-09-29T00:54:14Z", "digest": "sha1:I43MG4AYKG3CCOM4CQ3IVDJYJ6O437QI", "length": 3227, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "युगोस्लाव्हिया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयुगोस्लाव्हिया हे नाव विसाव्या व एकविसाव्या शतकात अस्तित्वात असलेल्या तीन वेगवेगळ्या सत्तांचा उल्लेख करण्यासाठी वापरले जाते.\nयुगोस्लाव्हियाचे राजतंत्र: १९१८ - १९४१\nयुगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक: १९४५ - १९९२\nयुगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक: १९९२ - २००३\nसाचा:देश माहिती सर्बिया आणि मॉंटेनिग्रो: २००३ - २००६\nसर्बिया: २००६ - आजवर\nसाचा:देश माहिती मॉंटेनिग्रो: २००६ - आजवर\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २��२० रोजी १७:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%96/", "date_download": "2020-09-29T00:28:56Z", "digest": "sha1:GV45WMZM5JWTILURL6EVFVZVG3OCE3XN", "length": 86706, "nlines": 140, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "जन्मतारीख | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (73)\nचीन चिनी चायनीज (4)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nजन्मतारीख – भाग ५\nअत्यंत दुर्मिळ असे वाटणारे कांही योगायोग आपल्याला आपल्या आजूबाजूला घडत असतांना नेहमी दिसतात व त्याचे नवल वाटते. पण संख्याशास्त्राच्या नियमांप्रमाणे मुळात ते तितकेसे दुर्मिळ नसतातच असे मी मागे एका शास्त्रीय स्वरूपाच्या लेखात त्यातल्या गणितासह दाखवले होते. या बाबतीत जन्मतारखांचे उदाहरण नेहमी दिले जाते. रोज जन्म घेणा-या मुलांची संख्या सर्वसाधारणपणे वर्षभर समानच असते असे गृहीत धरले तर आपला जन्मदिवस वर्षामधील ३६५ दिवसापैकी कधीही येऊ शकतो. म्हणजे एका विशिष्ट तारखेला तो येण्याची शक्यता ३६५ मध्ये १ इतकी कमी असते. चाळीस किंवा पन्नास माणसांचा समूह घेतला तरी त्यातील कुठल्या तरी एका माणसाची जन्मतारीख त्या विशिष्ट तारखेला येण्याची शक्यता ३६५ मध्ये ४०-५० किंवा सात आठमध्ये एक इतकीच येईल. पण अशा समूहातील कुठल्याही दोन माणसांची जन्मतारीख कुठल्या तरी एका दिवशी येण्याची शक्यता मात्र माणसांच्या संख्येबरोबर झपाट्याने वाढत जाते. तेवीस जणांमध्ये ती पन्नास टक्क्यावर जाते, चाळीस माणसात सुमारे ९० टक्के आणि पन्नास माणसात तर ९७ टक्के इतकी होते. त्यामुळेच एका वर्गातील विद्यार्थी, एका इमारतीमधील रहिवासी, लोकप्रिय नटनट्या वगैरे कोणताही पन्नासजणांचा समूह घेतल्यास त्यात एका तारखेला जन्मलेल्या दोन व्यक्ती हटकून सापडतात.\nपन्नास लोकांच्या समूहात एका दिवशी जन्माला आलेल्या दोन व���यक्ती जरी निघत असल्या तरी त्या दोनमध्ये आपला समावेश होण्याची संभाव्यता नगण्यच असते. त्यामुळे आपल्या जन्मतारखेलाच जन्माला आलेल्या व्यक्ती ब-याच लोकांना कधी भेटतही नसतील. या बाबतीत मात्र मी फारच सुदैवी आहे असे म्हणावे लागेल. आधुनिक इतिहासात जगद्वंद्य ठरलेल्या विभूती हाताच्या बोटावरच मोजता येतील. त्यांच्यातल्या एका महापुरुषाच्या वाढदिवसालाच जन्म घेण्याचे भाग्य शेकडा एक दोन टक्के एवढ्यांनाच लाभत असेल. गांधीजयंतीच्या दिवशी जन्म घेऊन मला ते लाभले. पंडित नेहरूंच्यापासून मनमोहनसिंगांपर्यंत भारताचे पंधरा सोळा पंतप्रधान झाले असतील. त्यातल्या एकाचा, पं.लालबहादूर शास्त्री यांचा, जन्मदिवससुद्धा त्याच दिवशी येतो हा आणखी एक योगायोग. हे भाग्यसुद्धा चार पांच टक्क्यावर अधिक लोकांना मिळणार नाही.\nमाझे सख्खे, चुलत, आते, मामे, मावस वगैरे सगळे मिळून वीस पंचवीस बहीणभाऊ आहेत, ते देशभर वेगवेगळ्या भागात विखुरलेले आहेत. त्यातल्या फारच थोड्याजणांची जन्मतारीख मला माहीत आहे कारण आम्ही जेंव्हा कारणाकारणाने भेटतो तेंव्हा आमच्या बोलण्यात वाढदिवस हा विषयच सहसा कधी निघत नाही. तरीसुद्धा एकदा कधीतरी हा विषय निघाला आणि चक्क माझ्या एका जवळच्या आप्ताची जन्मतारीखसुद्धा २ ऑक्टोबर आहे हे समजले. आम्ही रहात असलेल्या बिल्डिंगमध्ये माझ्या मुलांच्या वयाची जी पंधरा वीस इतर मुले होती त्यातल्या गौरवचा वाढदिससुद्धा गांधीजयंतीलाच येत असे.\nया सगळ्या लोकांची जन्मतारीख एक असली तरी ते वेगवेगळ्या वर्षी जन्मलेले होते. जुळी भावंडे सोडली तर एकाच दिवशी जन्माला आलेली दोन माणसे शाळेतच भेटली तर भेटली. त्यानंतर ती भेटण्याची शक्यता फारच कमी असते. असे असले तरी मी ज्या दिवशी जन्माला आलो नेमक्या त्याच दिवशी जन्म घेतलेल्या दुस-या व्यक्तीशी माझी ओळखच झाली एवढेच नव्हे तर घनिष्ठ संबंध जुळले. खरे तर आधी संबंध जुळले आणि त्यातून पुरेशी जवळीक निर्माण झाल्यानंतर हा योगायोग समजला. त्याचे नांवदेखील मोहन हेच होते. कदाचित त्याचा जन्म गांधीजयंतीला झाला हे त्याच्या मातापित्यांच्या लक्षात आले असेल म्हणून त्यांनी त्याचे नांव मोहनदास यावरून मोहन ठेवले असणार असे कोणालाही वाटेल. पण त्या कुटुंबातील लोकांची एकंदर विचारसरणी पाहता महात्मा गांधींच्या हयातीत, त्यातही भारताला स्���ातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच्या काळात महात्माजींच्याबद्दल इतका आदरभाव त्यांच्या मनात वाटत असेल याची शक्यता मला कमीच दिसते.\nअर्थातच आम्हा दोघांची जन्मतिथीसुद्धा एकच होती. मागे भारतीय आणि पाश्चात्य कालगणनापद्धतींचा तौलनिक अभ्यास करतांना माझ्या लक्षात एक गोष्ट आली होती. ती म्हणजे या दोन्ही पद्धतींमध्ये एकोणीस वर्षांचा कालावधी जवळजवळ तंतोतंत समान असतो. म्हणजे आजच्या तारखेला पंचांगात जी तिथी आहे तीच तिथी एकोणीस वर्षांपूर्वी याच तारखेला होती आणि एकोणीस वर्षांनंतर येणार आहे. हे गणिताने सिद्ध होत असले तरी ते पडताळून पाहण्यासाठी माझ्याकडे जुनी पंचांगे नव्हती. त्यामुळे मनाची खात्री होत नव्हती. त्यानंतर मी जेंव्हा महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग वाचायला सुरुवात केली तेंव्हा त्यातल्या पहिल्याच प्रकरणात या माझ्या द़ष्टीने आगळ्या वेगळ्या ‘सत्याची’ प्रचीती आली. एकोणीस वर्षानंतर हा योग येतो म्हंटले तर दोन माणसांची जन्मतारीख व जन्मतिथी या दोन्ही गोष्टी जुळण्याची संभवनीयता सात हजारांत एक इतकी कमी आहे. तरीही मला अशा एका महान व्यक्तीची माहिती मिळाली आणि दुसरी अशी प्रत्यक्षात भेटली हा तर पांच कोटींमध्ये एक इतका दुर्मिळ योगायोग मानावा लागेल.\nखरोखरच हा निव्वळ योगायोग होता की मला ठाऊक नसलेले एकादे कारण त्याच्या मागे आहे असा प्रश्न मला नेहमी पडतो.\nजन्मतारीख – भाग ४\nमाझ्या लहानपणी जन्मतारखेला जसे फारसे महत्व नव्हते, तसेच आमच्या जीवनात शुभेच्छांचा प्रवेशसुद्धा अजून झाला नव्हता. आम्ही संक्रांतीला आप्तेष्टांकडे जाऊन त्यांना तिळगूळ देत असू आणि दस-याला सोने. दिवाळीला तर एकमेकांच्या घरी जाऊन फराळ झोडणे हेच मुख्य काम असे. या सगळयांबरोबर आणि इतर वेळांसुद्धा वडीलधा-यांना वाकून नमस्कार करायचा आणि त्यांनी प्रेमाने थोपटून आशीर्वाद द्यायचे यातच सर्व शुभेच्छा, सदीच्छा वगैरे येत असत. लहान मुलाने मोठ्या माणसाकडे जाऊन त्याला “देव तुमचे भले करो” वगैरे म्हणणे हा फारच चोंबडेपणा झाला असता. आता काळ बदलला आहे. माझ्या नातवंडांच्या वयाची मुले मला नेहमी “हॅपी अमुक तमुक डे” असे ‘विश’ करतात आणि मी अत्यंत आनंदाने व कौतुकाने त्या सदीच्छांचा स्वीकार करतो.\nआमच्या लहानशा गांवात दुस-या कोणाला पत्र लिहून पाठवणारा माणूस वेडाच ठरला असता. त्याल��� अपवाद एकाद्या प्रेमवीराचा असेल; पण तोही एक प्रकारचा वेडाच झाला ना परगांवाहून आलेली पत्रे टपालखाते इमाने इतबारे घरपोंच आणून देत असे. त्या काळांत दाराला टपालपेटी लावलेली नव्हती आणि मुळांत दरवाजाच दिवसभर उघडा असे. पोस्टमन त्यातून दहा पावले चालत आंत यायचा आणि सोप्यामध्ये बसलेल्या व्यक्तीच्या हांतात अदबीने पत्र द्यायचा.\nअमीन नांवाचा एकच वयस्कर पोस्टमन मी अगदी लहान असतांना वर्षानुवर्षे आमच्या घरी पत्रे द्यायला येत असल्यामुळे घरच्यासारखाच झाला होता. तो कितव्या इयत्तेपर्यंत शाळा शिकला होता आणि त्याला कोणकोणत्या भाषा वाचता येत होत्या कुणास ठाऊक. त्याला पत्तादेखील वाचायची गरज वाटत नसे. फक्त नांव वाचल्यावर ती व्यक्ती कुठे राहते ते त्याला समजायचे. “मजमूँ भाप लेते हैं लिफाफा देखकर” असे हुषार माणसाबद्दल म्हणतात. या अमीनला सुद्धा पत्र हांतात देतादेताच त्यातल्या मजकुराची कल्पना येत असावी. एखादे लग्न ठरल्यासारखी गोड बातमी आणल्याबद्दल त्याचे तोंड गोड केले जायचेच. क्वचित प्रसंगी वडिलपणाच्या अधिकाराने तो दोन शब्द बोलून धीरसुद्धा देत असे. पण त्याने आणलेल्या पत्रात कधीसुद्धा एकादे ग्रीटिंग कार्ड पाहिल्याचे मात्र मला आठवत नाही.\nआमचा पोस्टमन कितीही कर्तव्यदक्ष असला तरी त्या काळांतली दळणवळणाची साधने फारच तुटपुंजी होती. त्यातही वादळवारे, पाऊसपाणी यांमुळे व्यत्यय येत असे. त्यामुळे एका गांवाहून दुस-या गांवी पत्र कधी जाऊन पोंचेल याचा नेम नव्हता. तांतडीचा संदेश पाठवण्यासाठी तारेची सोय होती. त्यासाठी येणारा खर्च त्यातील शब्दांच्या संख्येप्रमाणे वाढत असल्यामुळे तार पाठवण्यासाठी एक संक्षिप्त भाषा प्रचारात आली होती.त्यात अव्यये व विशेषणे तर नसतच, कधीकधी क्रियापददेखील गाळले जात असे. बहुतेक तारांमध्ये “अमका गंभीर” नाही तर “तमका दिवंगत” आणि “ताबडतोब निघा” अशाच प्रकारचे संदेश असल्यामुळे तार वाटणा-या पोस्टमनची सायकल कोणाच्या दाराशी उभी राहिलेली दिसली की गल्लीत कुजबुज किंवा रडारड सुरू होत असे. तो कोणाच्या घरी पाणी प्यायला गेला असला तरी तो बाहेर पडलेला दिसतांच सांत्वन करण्याच्या उद्देशाने तिथे गेलेले लोक “या यमदूतापासून चार हांत दूर रहा” असा सल्ला त्या घरातल्या लोकांना देत असत. क्वचित कधीतरी परगांवी कोणाच्या घरी झालेल्य��� अपत्यजन्माची शुभवार्ता येई आणि तिथली मंडळी उत्साहाने बाळंतविडा तयार कराच्या कामाला लागत. उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी पहिल्यांदाच घराबाहेर पडणा-या मुलांना त्यांच्या माता पोटाशी कवटाळून निरोप देतांनाच “पोचल्याची तार कर” असे सांगत, त्यामुळे “सुखरूप पोंचलो” अशा मजकुराच्या तारा येऊ लागल्या आणि तारेबद्दल मनात वाटणारी धास्ती कमी झाली.\nहे ठराविक मजकुरांचे संदेश कडकट्ट करीत पाठवणा-या लोकांना त्याचा कंटाळा आला असावा किंवा त्यांना पुरेसे काम नाही असे त्यांच्या अधिका-यांना वाटले असावे, यातल्या कोठल्याशा कारणाने तारेमधून शुभेच्छासंदेश पाठवण्याची योजना सुरू झाली. परीक्षेतील यश, नोकरी वा बढती मिळणे, विवाह, अपत्यप्राप्ती अशा घटना आणि दिवाळी, ईद, ख्रिसमस वगैरेनिमित्त पाठवायचे पंधरा वीस संदेश लिहून त्याला क्रमांक दिले गेले आणि आपण फक्त तो क्रमांक लिहिला की तो वाक्य लिहिलेली तार पलीकडच्या माणसाला मिळत असे. पोस्टऑफीसात वर्षानुवर्षे धूळ खात पडून मळकट झालेल्या पांढ-या कागदाऐवजी फुलापानांची चित्रे असलेल्या आकर्षक रंगीबेरंगी कागदावर हा बधाईसंदेश दिला जात असे. या नाविन्यामुळे म्हणा किंवा एका शब्दाच्या खर्चात अख्खे वाक्य पाठवण्याचे समाधान मिळत असल्यामुळे म्हणा, हे संदेश बरेच लोकप्रिय झाले. त्यांमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करणारा संदेशसुद्धा असावा, पण मला तो मिळण्याचे भाग्य प्राप्त झाले नाही. ज्या काळात तारांद्वारे संदेश पाठवणे सुरू झाले तेंव्हा कोणालाच माझी जन्मतारीख माहीत नव्हती आणि जेंव्हा तिला महत्व आले तोपर्यंत तार पाठवणेच कालबाह्य झालेले होते.\n‘दूरध्वनी’ हा मराठी प्रतिशब्द जरी ‘तार’ या शब्दाप्रमाणे बोलीभाषेत रूढ झाला नाही तरी संदेशवहनाचे हे माध्यम तारेपेक्षा सहस्रावधीपटीने अधिक लोकप्रिय झाले. संदेश पाठवून त्याचे उत्तर येण्याची वाट पहात बसण्यापेक्षा परस्पर संवाद साधणे कितीतरी चांगले असते आणि तेही घरबसल्या होत असेल फारच उत्तम त्यामुळे टेलीफोनचा विकास आणि प्रसार झपाट्याने झाला. माझ्या संपूर्ण आयुष्यात जेवढ्या तारा मला मिळाल्या असतील किंवा मी पाठवल्या असतील त्यापेक्षा अधिक वेळा हल्ली रोजच फोनवर बोलणे होते. त्यात घरी कोणाचा जन्मदिवस असेल तर विचारायलाच लको. कधीकधी एका हांतात एक रिसीव्हर आणि दु���-या हांतात सेलफोन घेऊन एकदम दोघादोघांशीसुद्धा कधीकधी बोलावे लागते. एकदा माझ्या जन्मतारखेला मी पुण्यात होतो. तरीही ज्यांनी माझ्या ‘जेथे जातो तेथे सांगाती’ येणा-या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला तर कांही लोकांनी प्रयत्नपूर्वक पुण्याचा नंबर मिळवला. उरलेल्या लोकांचे ध्वनिमुद्रित केलेले संदेश आन्सरिंग मशीनवर दुसरे दिवशी मुंबईला गेल्यावर ऐकायला मिळाले. म्हणजे एकूण एकच\nघरातल्या संगणकाचे बोट धरून आपला आंतर्जालावर प्रवेश झाला आणि संदेशवहनाचे एक आगळेच दालन उघडले. टेलीफोनची सुविधा सुलभ झाल्यानंतर टपालाने पत्रे पाठवणे कमीच झाले होते. नव्या पिढीच्या मुलांना तर पत्रलेखनाची कलाच फारशी अवगत झाली नसेल. पण ईमेल सुरू होताच कधीही पत्र न पाठवणारेसुद्धा उत्साहाने चिठ्ठ्या खरडू लागले. चॅटिंगबरोबर त्यासाठी वेगळी भाषाच तयार झाली. यात व्याकरणाचे सारे नियम धाब्यावर बसवून शब्दांमधील अक्षरेसुद्धा गाळून फक्त आद्याक्षरांचा उपयोग होतो. कुठे अक्षरांऐवजी अंक वापरले जातात आणि विरामचिन्हांचा भरपूर वापर होतो. आधी विरामचिन्हांमधून राग, प्रेम, हंसू वगैरे सूचित केले जाई, आतां हंसरे, रडके, रुसलेले, खदखदणारे चेहेरेसुद्धा दाखवले जातात. या सर्वांबरोबर शुभेच्छापत्रांची एक लाटच आली आहे. चित्रमय कार्डांपासून त्याची सुरुवात झाली. नंतर ती चित्रे हलू लागली व बोलूसुद्धा लागली. शब्द, चित्रे आणि स्वर यंच्या मिश्रणातून अफलातून संदेश पाठवले जातात. त्यातसुद्धा मुलांसाठी, मित्रमैत्रिणीसाठी, आईवडिलांसाठी, शिक्षकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे शुभसंदेश त्यांच्या जन्मतारखेला पाठवले जाऊ लागले आहेत. माझ्याकडील एका संदेशात तर मुलाने आईला व सुनेने सासूला एकत्र शुभचिंतन केले आहे.\n—–> पुढील भाग ५\nजन्मतारीख – भाग ३\nएकदा गणेशोत्सवासाठी पुण्याला गेलो होतो, पण तो संपल्यानंतर माझा वाढदिवसही तिथेच साजरा करून मुंबईला परतायचा आग्रह माझ्या मुलाने धरला म्हणून तिथला मुक्काम आणखी वाढवला. वाढदिवस कसा साजरा करायचा यावर चर्चा सुरू झाली. त्या दिवशी सर्वांनी महाबळेश्वरला जाऊन येण्याचा एक प्रस्ताव समोर आला तसेच त्या दिवशी शिरडीचा जाऊन यायचा दुसरा. महाबळेश्वरला किंवा कोठल्याही थंड हवेच्या ठिकाणी गेल्यास तिथल्या रम्य निसर्गाची सकाळपासून संध्याकाळपर्यंत बदलत जाणारी रूपे पाहून घ्यायला हवीत, तिथली अंगात शिरशिरी आणणारी रात्रीची थंडी अनुभवायला पाहिजे तसेच सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांचा उबदारपणा जाणून घ्यायला हवा, शुद्ध हवा फुफ्फुसात भरून घ्यायला पाहिजे तसेच निसर्गाचे संगीत कानात साठवून घ्यायला हवे. हे सगळे करण्यासाठी पुरेसा निवांत वेळ द्यावा लागतो. धांवत पळत कसेबसे तिथे जाऊन पोचायचे आणि भोज्ज्याला शिवल्यागत करून घाईघाईने परत फिरायचे याला माझ्या लेखी कांही अर्थ नाही. शिरडीला हल्ली भक्तवर्गाची भरपूर गर्दी असते म्हणतात. त्यात सुटीच्या दिवशी तर विचारायलाच नको. तिथेही धांवतपळत जाऊन उभ्या उभ्या दर्शन घेऊन लगेच परत फिरावे लागले असते. मला साईनाथापुढे कसले गा-हाणे गायचे नव्हते की मागणे मागायचे नव्हते. त्यापेक्षा “मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही ” असे म्हणणे मला अधिक श्रेयस्कर वाटते.\nअशा कारणांमुळे मी दोन्ही प्रस्तावांना संमती दिली नाही. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी काय करायचे ते ठरवण्याचा माझा हक्क इतरांना मान्य करावाच लागला. पुण्याच्या वेशीच्या अगदी आंतबाहेरच कांही निसर्गरम्य विश्रांतीस्थाने (रिसॉर्ट्स) बांधली गेली आहेत असे ऐकले होते. त्यातल्याच एकाद्या जागी जावे, दिसतील तेवढ्या वृक्षवल्ली पहाव्यात, सोयरी वनचरे दिसण्याची शक्यता कमीच होती पण पक्ष्यांच्या सुस्वर गायनाचा नाद ऐकून घ्यावा आणि एक दिवस शांत आणि प्रसन्न वातावरणात घालवावा असा प्रस्ताव मी मांडला आणि सर्वानुमते तो संमत झाला.\nदोन ऑक्टोबरचा दिवस उजाडल्यानंतर प्रत्यक्षात मात्र त्या दृष्टीने कोणीही कसलीही हालचाल करतांना दिसला नाही. “ऑफिस आणि शाळांच्या वेळा सांभाळायची दगदग तर रोजचीच असते, सुटीच्या दिवशी तरी त्यातून सुटका नको कां” अशा विचाराने घरातले सगळे लोक उशीरापर्यंत अंथरुणात लोळत पडून राहिले. शिवाय “सुटीच्या दिवशी लवकर उठायची घाई नाही” म्हणून आदल्या रात्री सिनेमे वगैरे पहात जरा जास्तच जागरण झाले होते आणि जास्त वेळ झोपून राहण्यासाठी एक भूमिकासुद्धा तयार झाली होती. एकेकजण उठल्यानंतर त्यांची नित्याची कामेसुद्धा संथपणे चालली होती. घरकाम करणा-या बाईला याची पूर्वकल्पना असावी किंवा तिच्या घरीसुद्धा संथगतीची चळवळ (गो स्लो) सुरू असावी. माध्यान्ह होऊन गेल्यानंतर ती उगवली. ज्या वाहनचालकाच्या भरंवशावर आमचे इकडे तिकडे जाण्याचे विचार चालले होते तो तर अजीबात उगवलाच नाही. त्याने सार्वत्रिक सुटीचा लाभ घेतला असावा. वेळेअभावी रेंगाळत ठेवलेली घरातली कांही फुटकळ कामे कोणाला आठवली तसेच कांही अत्यावश्यक पण खास वस्तूंची खरेदी करायला तोच दिवस सोय़िस्कर होता. एरवी रविवारी दुकाने बंद असतात आणि इतर दिवशी ऑफीस असते यामुळे ती खरेदी करायची राहून जात होती. माझ्याप्रमाणेच माझ्या मुलालाही पितृपक्षाचे वावडे नसल्यामुळे खरेदी करण्याची ही सोयिस्कर संधी त्याने सोडली नाही.\nमहात्मा गांधीजींच्या जन्मदिवशी त्यांनी सांगितलेली शिकवण थोडी तरी पाळायला हवी. शिवाय वाढदिवसाच्या दिवशी शहाण्यासारखे वागायचे असे संस्कार माझ्या आईने लहानपणीच मनावर केले होते. कुठेतरी जाऊन आराम करण्यासाठी आधी घरी घाईगर्दी करायला कोणाला सांगणे तसे योग्य नव्हतेच. त्यामुळे मी आपले कान, डोळे आणि मुख्य म्हणजे तोंड बंद ठेऊन जे जे होईल ते ते स्वस्थपणे पहात राहिलो. वेळ जाण्यासाठी मांडीवरल्याला (लॅपटॉपला) अंजारत गोंजारत गांधीजयंतीवर एक लेख लिहून काढला आणि तो ब्लॉगवर चढवून दिला.\nअखेर सगळी कामे संपवून आणि सगळ्यांनी ‘तयार’ होऊन घराबाहेर पडेपर्यंत संध्याकाळ व्हायला आली होती. यानंतर त्या रिसॉर्टपर्यंत पोचल्यानंतर काळोखात कुठल्या वृक्षवल्ली दिसणार होत्या त्या रम्य आणि वन्य जागी रात्री खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था असते की नाही ते नक्की माहीत नव्हते. त्याऐवजी थोडा वेळ इकडे तिकडे एखाद्या बागबगीचात फिरून जेवायला चांगल्या हॉटेलात जाण्यावर विचार झाला. पण माझी पुण्याबद्दलची माहिती चाळीस वर्षांपूर्वीची होती. कॉलेजला असतांना आम्ही ज्या उपाहारगृहांना आवडीने भेट देत होतो त्यातली डेक्कन जिमखान्यावरील ‘पूनम’ आणि ‘पूना कॉफी हाउस’, टिळक रस्त्यावरील ‘जीवन’, शनीपाराजवळील ‘स्वीट होम ‘ अशी कांही नांवे अजून स्मरणात असली तरी आतापर्यंत ती हॉटेले टिकून आहेत की काळाच्या किंवा एकाद्या मॉलच्या उदरांत गडप झाली आहेत ते माहीत नव्हते. आजही ती चालत असली तरी त्यांचे आजचे रूप कसे असेल ते सांगता येत नव्हते. पुण्यात नव्यानेच स्थाईक झालेल्या माझ्या मुलाच्या कानांवर तरी ती नांवे पडली होती की नाही याची शंका होती. गेल्या चार दशकांच्या काळात तिथे कितीतरी न���ी खाद्यालये उघडली आणि नांवारूपाला आली असली तरी माझा मुलगा मुख्य गांवापासून दूर वानवडीला रहात असल्यामुळे त्याला याबद्दल अद्ययावत माहिती नव्हतीच. त्यातून पुण्याला आल्यावर पहिल्याच आठवड्यात आम्ही एका नव्या उपाहारगृहात जाऊन स्पॅघेटी, मॅकरोनी, सिझलर वगैरेंच्या हिंदुस्थानी आवृत्या खाऊन आलो होतो. त्यानंतर गणेशोत्सवात डेक्कन जिमखान्यावरील श्रेयस हॉलमध्ये मराठी जेवणाचा महोत्सव चालला होता. त्याला भेट देऊन तळकोकणापासून महाविदर्भापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या खास खाद्यपदार्थांचा समाचार घेऊन आलो होतो. त्यामुळे आता आणखी वेगळा कोणता प्रकार चाखून पहावा असा प्रश्न पडला. अखेरीस एका राजस्थानी पद्धतीच्या आधुनिक रिसॉर्टला भेट देण्याचे निश्चित झाले. त्याचे नांव होते “चोखी ढाणी.”\n———- > पुढील भाग ४\nजन्मतारीख – भाग २\nशालांत परीक्षा पास झाल्यानंतर शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र शाळेकडून मिळाले. त्यात माझे जन्मस्थान आणि जन्मतारीख या दोन्हींची नोंद होती. जन्मतारीख वाचल्यावर मी तर टाणकन उडालो. दोन ऑक्टोबर म्हणजे गांधीजयंती इतके दिवस मला हे कुणीच कसे सांगितले नाही माझ्या जन्माच्या आधीच गांधीजी महात्मा झाले असले तरी पारतंत्राच्या त्या काळात त्यांच्या जन्मतारखेला कदाचित इतके महात्म्य आले नसेल. त्या दिवशी सुटी असणे तर शक्यच नव्हते. त्यामुळे ते त्या वेळेस कोणाच्या ध्यानात आलेच नसेल किंवा नंतर कधी जन्मतारखेचा विषयच न निघाल्याने हा योगायोग सगळे विसरून गेले असतील. वाढदिवसासाठी तिथीलाच महत्व असल्याकारणाने “आपली दुर्गी अष्टमीची” किंवा “पांडोबा आषाढी एकादशीचे” असल्या गोष्टींचा बोलण्यात उल्लेख होत असे, पण जन्मतारखेच्या बाबतीत तसे होत नसे.\nदर वर्षी दोन ऑक्टोबरला आमच्या शाळेला सुटी तर असायचीच, शिवाय सूतकताई, सभा, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे गोष्टी शाळेत होत असत. त्यात गांधीजींच्या जीवनातल्या विविध प्रसंगावरील नाटुकल्या होत, निबंध किंवा वक्तृत्वाच्या स्पर्धा ठेवल्या जात, “ती पहा ती पहा बापूजींची प्राणज्योती तारकांच्या सुमनमाला देव त्यांना अर्पिताती तारकांच्या सुमनमाला देव त्यांना अर्पिताती ” यासारख्या कविता आणि “सुनो सुनो ऐ दुनियावालों बापूजीकी अमर कहानी” यासारखी गाणी म्हंटली जात असत. त्याच दिवशी माझीसुद्धा ‘जयंती’ आहे हे सांगून मला केवढा भाव मिळवता आला असता ” यासारख्या कविता आणि “सुनो सुनो ऐ दुनियावालों बापूजीकी अमर कहानी” यासारखी गाणी म्हंटली जात असत. त्याच दिवशी माझीसुद्धा ‘जयंती’ आहे हे सांगून मला केवढा भाव मिळवता आला असता पण आता त्याचा काय उपयोग\nशाळेत असेपर्यंत मी हॉटेलची पायरीसुद्धा चढलेली नसली तरी हॉस्टेलमध्ये गेल्यावर तीन्ही त्रिकाळच्या खाण्यासाठी मेसवरच विसंबून होतो. तिथला आचारी कुणाकुणाच्या वाढदिवसाला त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करणार शिवाय हाताशी पंचांगच नसल्यामुळे आपली जन्मतिथी कधी येऊन गेली तेसुद्धा कळायला मार्ग नव्हता. माझी जन्मतारीख मला आता समजली होती, पण त्याचा एवढा उपयोग नव्हता. तारखेनुसार वाढदिवस साजरा करण्याचा प्रघात अजून अंगात मुरला नव्हता. माझ्या मित्रमंडळातली सगळीच मुले लहान गांवांतून आलेली होती. त्यांच्या घरी खायलाप्यायला मुबलक मिळत असले, त्यात कसली ददात नसली तरी शहरातल्या खर्चासाठी पैसे उचलून देण्यात अडचणी होत्या. त्यामुळे शिक्षण आणि जीवन यांसाठी लागणा-या आवश्यक गोष्टी मिळवता मिळवताच नाकी नऊ येत असत. चार मित्रांना सोबत घेऊन त्यांना सिनेमा दाखवणे किंवा आईस्क्रीमची ट्रीट देणे हा चैनीचा किंवा उधळपट्टीचा अगदी कळस झाला असता. अशा परिस्थितीत कोणीही ‘बर्थडे पार्टी ‘ कुठून देणार. तोपर्यंत तसा रिवाजच पडला नव्हता. त्यामुळे फार फार तर एकाद्या जवळच्या मित्राला बरोबर घेऊन माफक मौजमजा करण्यापर्यंतच मजल जात होती.\nमुंबईला बि-हाड थाटल्यानंतर मुलांचे वाढदिवस मात्र तारखेप्रमाणेच आणि हौसेने साजरे करायला सुरुवात झाली. सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे रंगीबेरंगी पताका भिंतीवर लावणे, फुगे फुगवून टांगणे वगैरे करून दिवाणखाना सजवला जायचा. केकवर मेणबत्त्या लावणे, सगळ्यांनी कोंडाळे करून ‘हॅपी बर्थडे’चे गाणे म्हणणे, मेणबत्त्यांवर फुंकर घालून केक कापणे इत्यादी सोपस्कार सुरू झाले. बिल्डिंगमधली आणि जवळपास राहणारी बच्चेमंडळी यायची. त्यांच्यासाठी खेळ, कोडी वगैरे तयार करायची, नाच व गाणी व्हायची. त्यानिमित्त्याने लहान मुलांच्या घोळक्यात आम्हीसुद्धा समरस होऊन नाचून घेत असू.\nवीस पंचवीस वर्षाच्या काळात पुन्हा एकदा पिढी बदलली असली तरी वाढदिवसाचे हे स्वरूप जवळ जवळ तसेच राहिले आहे. त्यातील तपशीलात मात्र बराच फरक पडला आहे. पूर्वीच्या काळी लहान घर असले आणि त्यात जास्त माणसे रहात असली तरी आम्ही मुलांचे वाढदिवस घरातल्या पुढच्या खोलीतच दाटीवाटी करून साजरा करीत असू. वेफर्स किंवा काजूसारखे अपवाद सोडल्यास खाण्यापिण्याचे बहुतेक पदार्थ घरीच तयार होत असत. अगदी केकसुद्धा घरीच भाजला जाई आणि त्यावरील आईसिंगचे नक्षीकाम करण्यात खूप गंमत वाटत असे. मॉँजिनीजच्या शाखा उघडल्यानंतर तिथून केक यायला लागला. बंगाली संदेश, पंजाबी सामोसे, ओव्हनमधले पॅटिस वगैरे गोष्टी बाहेरून मागवल्या जाऊ लागल्या. तरीसुद्धा या प्रसंगाच्या निमित्याने चार लोकांनी आपल्या घरी यावे आणि त्यांनी आपल्या हातचे कांही ना कांही खावे अशी एक सुप्त भावना मनात असायची. आता ती भावना लुप्त होत चालली आहे. घरात प्रशस्त दिवाणखाना असला आणि कमी माणसे रहात असली तरी बाहेरच्या लोकांनी येऊन तिथे भिंतीला डाग पाडू नयेत, मुलांनी पडद्यांना हात पुसू नयेत आणि एकंदरीतच घरात पसारा होऊ नये म्हणून आजकाल बरेक लोक बाहेरचा हॉल भाड्याने घेतात. खाण्यापिण्याच्या वस्तू परस्पर तिथेच मागवतात आणि घरातली मंडळी देखील पाहुण्यांप्रमाणे सजूनधजून तिकडे जातात. तिथल्या गर्दीत बोलणे बसणे होतच नाही. कधीकधी तर आलेल्या गिफ्टवरचे लेबल पाहून ती व्यक्ती येऊन गेल्याचे उशीराने लक्षात येते.\nआमचे स्वतःचे वाढदिवस मात्र कधी घरीच गोडधोड खाऊन तर कधी बाहेर खायला जाऊन आम्ही साजरे करीत असू. हळूहळू घरी कांही बनवणे कमी होत गेले आणि बाहेर जाण्याचे प्रमाण वाढत गेले. त्यातसुद्धा सुरुवातीच्या काळातल्या डोसा-उत्तप्पाच्या ऐवजी छोले भटूरे, पनीर टिक्का मसाला किंवा बर्गर-पीझ्झा किंवा नूडल्स-मांचूरिया वगैरे करीत सिझलर्स, पिट्टा वगैरेसारखे पदार्थ येत गेले. अलीकडच्या काळात वयोमानानुसार खाण्यापिण्यावर बंधने पडत गेली आणि स्वतः खाण्यात मिळणा-या आनंदापेक्षा इतरांना चवीने मनसोक्त खातांना त्यांच्या चेहे-यावर फुललेला आनंद पाहतांना अधिक मजा वाटू लागली आहे.\n————-> पुढील भाग ३\nजन्मतारीख – भाग १\nआजकालची लहान मुले आपले नांव सांगायला लागतात त्याच्यापाठोपाठच आपली जन्मतारीखसुद्धा सांगायला शिकतात असे दिसते. आमच्या ईशा आणि इरा यांना आपापल्या नांवांमधल्या श आणि र चा उच्चारसुद्धा नीट जमत नव्हता तेंव्हापासून त्या “सोळा जूनला म���झा बड्डे आहे.” असे सांगायच्या. ‘सोळा’ ही एक ‘संख्या’ आहे आणि ‘जून’ हे एका ‘महिन्या’चे नांव आहे एवढेसुध्दा कळण्याइतकी समज त्यांना तेंव्हा आलेली नव्हती, कारण संख्या किंवा महिना या संकल्पनाच त्यांना कळलेल्या नसाव्यात, पण ‘बड्डे’ म्हणजे ‘धमाल’ एवढे त्यांना पक्के समजलेले होते. त्यामुळे ते नेहमी नेहमी येत रहावेत असे त्यांना वाटत असे. अधून मधून त्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या बर्थडे पार्ट्यांना जाऊन तिथे धमाल तर करायच्याच, इतर दिवशी आपल्या भातुकलीच्या खेळात मिकी उंदीरमामा, टेडी अस्वल किंवा बार्बी भावली यांचे वाढदिवस ‘मनवत’ असत.\nमला मात्र शाळेतून बाहेर पडेपर्यंत माझी जन्मतारीख माहीत सुध्दा नव्हती. सर्व प्रसिध्द लोकांना असते तशी मलासुद्धा एक जन्मतारीख असायला हवी अशी अनामिक जाणीव मला दहा बारा वर्षाचा झाल्यानंतर झाली होती, पण ती तारीख नेमकी कोणती आहे हे मात्र कळले नव्हते. माझ्याच जन्मतारखेचे कांही गूढ होते अशातला भाग नाही, कारण त्या काळात घरातल्या कुणालाच कुणाचीच जन्मतारीख माहीत नव्हती. किंबहुना त्या काळात जन्मतारीख या विषयाचा बोलण्यात कधी उल्लेखच होत नसे. मोठ्या माणसांची वाढ होणेच थांबलेले असेल तर त्यांचा वाढदिवस कसला करायचा लहान मुलांचे वाढदिवस तिथीनुसार येत. पण ते ‘साजरे’ केले जात असे म्हणणे आजच्या काळात धार्ष्ट्याचे होईल कारण त्या दिवशी घरात कसलाही समारंभ, गडबड, गोंधळ वा गोंगाट होत नसे.\nतरीसुद्धा मला माझा वाढदिवस येण्याची खूप आतुरता वाटत असे. गणपतीचा उत्सव झाला की मला पक्षपंधरवड्याचे वेध लागत असत. हे दिवस मला कधीच ‘अशुभ’ वाटले नाहीत. मोठा झाल्यानंतरसुध्दा घरातल्या कित्येक वस्तू मी याच काळात विकत आणल्या आणि माझ्यासारख्याच त्यासुद्धा ब-यापैकी चालल्या जन्मतिथीच्या एक दोन दिवस आधी ट्रंकेतले नवे कोरे कपडे काढून त्यातले कोणते कपडे त्या दिवशी घालायचे ते ठरवायचे. एकत्र कुटुंबांमधील घरातल्या सगळ्या मुलांसाठी ऊठसूट नवे कपडे त्या काळात शिवले जात नव्हते. पुण्यामुंबईकडे रेडीमेड कपडे विकत मिळतात असे नुसते ऐकले होते. आमच्या गांवात ड्रेसेसचे दुकान अजून उघडले गेले नव्हते. एकेका मुलासाठी वेगळ्याने त-हेत-हेचे कपडे शिवणे कल्पनेच्या पलीकडे होते. घरातल्या सरसकट सगळ्यांसाठी नवे कपडे शिवून आणल्यावर ते ट्रंकेत भरून ठेवले जात. सणवार, लग्नकार्य अशा प्रसंगी कांही वेळा घालून झाल्यानंतर यथावकाश गरजेनुसार ते रोजच्या वापरात येत असत. वाढदिवस हा खास माझा असल्यामुळे त्यासाठी फक्त माझे नवे कपडे ट्रंकेतून बाहेर निघत, याचे अप्रूप वाटायचे.\nवाढदिवसाच्या दिवशी सकाळी दिवाळीप्रमाणे अंगाला सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करायचे, कोरे कपडे अंगावर चढवायचे, कोणाच्या तरी मुंजीत घरी आलेली एकादी जरीची टोपी डोक्यावर ठेवायची आणि देवाला नमस्कार करून पाटावर बसायचे. प्रौक्षण वगैरे करून झाल्यावर घरातल्या सगळ्या मोठ्यांच्या पाया पडायचे. मोठी माणसे “मोठा हो, शहाणा हो, उदंड आयुष्यवंता हो.” असे तोंडभर आशीर्वाद देत आणि मोठी भावंडे या निमित्याने पाठीत धपाटा घालून घेत. पण या दिवशी त्यावरून मारामारी करायची नाही, चिडायचे नाही, रडायचे नाही, हट्ट किंवा आक्रस्ताळेपणा करायचा नाही, शहाण्यासारखे चांगले वागायचे वगैरे ठरलेले असे.\nसुसंस्कृत लोकांना बायकांमुलांसह एकत्र बसून जिथे खातापिता येईल अशा प्रकारचे हॉटेल आमच्या लहान गांवात अजून उघडलेले नव्हते. गरजू व शौकीन लोकांना चहा, चिवडा, भजी वा मिसळ वगैरे पुरवणा-या ज्या जागा होत्या तिथे फक्त उडाणटप्पू लोक वात्रटपणा करण्यासाठी जातात अशी आमची पक्की समजूत करून दिलेली असल्यामुळे लहानपणी कधीही तिथे पाऊलदेखील टाकले नव्हते. त्यामुळे आमचे खाद्यजीवन घरी तयार होत असलेल्या खाद्यपदार्थांपर्यंतच मर्यादित होते. कांही विशिष्ट बाबतीत ते आजच्यापेक्षा अधिक समृद्ध असले तरी त्याचा एकंदरीत आवाका लहान वयाला साजेसाच असायचा. त्या काळात ज्या मुलाचा वाढदिवस असे त्याच्या आवडीचे शक्य तितके पदार्थ जेवणात असत. जेवणात पंक्तीप्रपंच आणि मर्यादा नसल्याने ते सर्वांसाठी पोटभरच असत. वाढदिवस ज्याचा असेल त्याला अधिक आग्रहाने खाऊ घातले जाई एवढेच.\nपण हे सगळे घरातल्या घरातच होत असे. त्या दिवशी बाहेरच्या इतर कुणाला आमंत्रण वगैरे दिले जात नसे. त्यामुळे भेटवस्तू देणे घेणे वगैरे प्रकार नव्हतेच. दिवसभर घराचे दरवाजे उघडेच असल्याने या ना त्या निमित्याने कोणी ना कोणी येत असे. त्यांना त्या दिवशी बनवलेल्या खास पदार्थाचा वाटा अनायास मिळून जात असे. इतर लोकांना या वाढदिवसाची खबरबात समजणे जवळजवळ अशक्य होते. तरीसुद्धा आपला वाढदिवस हा ‘खास आपला’ असा इतर दिवसांपेक्षा वेगळा दिवस आहे या विचाराने तो हवाहवासा वाटेच\n———- > पुढील भाग २\nएकदा दोन तीन दिवस निवांत वेळ मिळाला होता म्हणून एक जुनेच पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली. पहिल्या प्रकरणातच “भाद्रपद वद्य द्वादशीला माझा जन्म झाला.” अशा अर्थाचे एक वाक्य वाचले आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. प्रत्येक तिथीला कितीतरी माणसे जन्माला येतात व त्यातली कांही प्रसिद्ध होतात, तेंव्हा त्यात नवल करण्यासारखे काय आहे असे कोणालाही वाटेल. पण जी गोष्ट मला पन्नास वर्षापासून माहीत असायला पाहिजे होती, ती इतक्या वर्षात कधीच कशी माझ्या लक्षात आली नाही याचे मला आश्चर्य वाटले तसेच स्वतःचाच थोडा रागही आला. पन्नास साठ वर्षापूर्वीच्या काळात आमच्या घरी कोणाच्याही वाढदिवसाला केक कापून “हॅपी बर्थडे टू यू” म्हणावयाची पद्धतच नव्हती. मुलांचे वाढदिवस त्यांच्या जन्मतिथीनुसार वेगळ्या प्रकारे साजरे केले जात. ज्याचा वाढदिवस येणार असेल त्याला आधीपासूनच त्या दिवसाचे वेध लागलेले असत. त्या दिवशी तो आपण होऊन पहाटे लवकर उठून कधी नाही ती आंघोळीची घाई करी. सचैल स्नान करून झाल्यावर तो नवीन कपडे घालून देवाच्या व सर्व वडील मंडळींच्या पाया पडत असे. या संधीचा फायदा घेऊन मोठी भावंडे त्याच्या पाठीत कौतुकाने हलकासा धपाटा घालून घेत. त्या दिवशी जेवणात अगदी चटणीपासून ते पक्वांन्नापर्यंत सारे पदार्थ त्याच्या आवडीचे बनत. त्या दिवशी कोणीही त्याला रागवायचे, चिडवायचे किंवा रडवायचे नाही आणि त्यानेही कसला हट्ट न धरता शहाण्यासारखे वागायचे असा एक अलिखित संकेत होता. कोणाच्याही जन्मतारखेची चर्चाच घरात कधी होत नसे त्यामुळे घरातल्या लोकांच्याच नव्हे तर अगदी स्वतःची जन्मतारीख देखील कोणाच्या लक्षात रहात नसे, किंवा ती माहीतच नसे. आमच्या लहानपणच्या जगात जन्मतारखेला कांहीच महत्व नव्हते. घरी असेपर्यंत माझा वाढदिवससुद्धा प्रत्येक भाद्रपद वद्य द्वादशीला अशाच पद्धतीने साजरा होत गेला. शालांत परीक्षा पास होऊन उच्च शिक्षणासाठी कॉलेजच्या प्रवेशाचा फॉर्म भरण्यासाठी स्कूल लीव्हिंग सर्टिफिकेटवरील माझी जन्मतारीख पहिल्यांदा पाहिली आणि जवळजवळ हर्षवायू झाला. चक्क एका अत्यंत महत्वाच्या तारखेला माझा जन्म झाला होता. दरवर्षी त्या तारखेला आम्हाला शाळेला सुटी तर असायचीच, त्याशिवाय त्या दिनानिमित्त शा��ेत निरनिराळे कार्यक्रम व स्पर्धा वगैरे असायच्या. माझी जन्मतारीखसुद्धा त्याच दिवशी आहे हे् आधी समजले असते तर किती मजा आली असती मित्रांवर रुबाब दाखवता आला असता, चार लोकांकडून कौतुक करून घेता आले असते. पण आता तर मी आपली शाळाच नव्हे तर गांव सुद्धा मागे सोडून शिक्षणासाठी शहरात आलेलो होतो. त्या काळातल्या आमच्या हॉस्टेलमधली बहुतेक मुले आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातून आलेली होती व आपापला न्यूनतम खर्च ओढाताण करून जिद्दीने कसाबसा भागवत होती. त्यात आपला वाढदिवस जाहीर करणे म्हणजे पार्टीचा खर्च अंगावर ओढवून घेण्यासारखे होते व ते कुवतीच्या पलीकडे असल्यामुळे कोणी करीत नसे. माझ्या वाढदिवसाला तर सार्वत्रिक सुटी असल्यामुळे सगळी मुले हुंदडायला मोकळीच असायची. त्यामुळे मीसुद्धा याबाबत मौनव्रत धारण करण्यात शहाणपण होते. फार फार तर गुपचुप एकाद्या मित्राला बरोबर घेऊन सिनेमा पाहून येत असे. अशा प्रकारे मधली कांही वर्षे जन्मतिथी किंवा जन्मतारीख यातला कुठलाच दिवस साजरा न करता येऊन गेली. लग्न करून मुंबईला संसार थाटल्यावर मात्र दरवर्षी तारखेप्रमाणे वाढदिवस साजरा होऊ लागला. नव-याकडून चांगले घसघशीत प्रेझेंट मिळवण्याची ही संधी कोणती पत्नी हातची जाऊ देईल मित्रांवर रुबाब दाखवता आला असता, चार लोकांकडून कौतुक करून घेता आले असते. पण आता तर मी आपली शाळाच नव्हे तर गांव सुद्धा मागे सोडून शिक्षणासाठी शहरात आलेलो होतो. त्या काळातल्या आमच्या हॉस्टेलमधली बहुतेक मुले आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातून आलेली होती व आपापला न्यूनतम खर्च ओढाताण करून जिद्दीने कसाबसा भागवत होती. त्यात आपला वाढदिवस जाहीर करणे म्हणजे पार्टीचा खर्च अंगावर ओढवून घेण्यासारखे होते व ते कुवतीच्या पलीकडे असल्यामुळे कोणी करीत नसे. माझ्या वाढदिवसाला तर सार्वत्रिक सुटी असल्यामुळे सगळी मुले हुंदडायला मोकळीच असायची. त्यामुळे मीसुद्धा याबाबत मौनव्रत धारण करण्यात शहाणपण होते. फार फार तर गुपचुप एकाद्या मित्राला बरोबर घेऊन सिनेमा पाहून येत असे. अशा प्रकारे मधली कांही वर्षे जन्मतिथी किंवा जन्मतारीख यातला कुठलाच दिवस साजरा न करता येऊन गेली. लग्न करून मुंबईला संसार थाटल्यावर मात्र दरवर्षी तारखेप्रमाणे वाढदिवस साजरा होऊ लागला. नव-याकडून चांगले घसघशीत प्रेझेंट मिळवण्याची ही स��धी कोणती पत्नी हातची जाऊ देईल आणि स्त्रीपुरुष समानता राखण्याकरता दोघांचेही वाढदिवस खाणे पिणे व खरेदी करून साजरे करणे क्रमप्राप्त होते. आजूबाजूच्या सगळ्या घरांतल्या लहान मुलांचे वाढदिवस फुगे व पताकांनी घर सजवून, कागदाच्या टोप्या व मुखवटे घालून, इतर मुलांना बोलावून, केक कापून, गाणी म्हणत, नाच करत मोठ्या उत्साहाने साजरे होत असत तसेच आमच्या मुलांचेही झाले. ती मोठी झाल्यावर बाहेरच्या लोकांना घरी बोलावण्याऐवजी आम्हीच त्या निमित्ताने बाहेर जाऊ लागलो. पण कांही तरी खाणे पिणे आणि मजा करणे या स्वरूपात घरातल्या सगळ्या व्यक्तींचे तारखेप्रमाणे येणारे वाढदिवस साजरे होत राहिले आणि कोणी दूरदेशी गेले तरी त्या दिवशी आठवणीने टेलीफोन व इंटरनेटवर संपर्क साधून शुभेच्छा पाठवल्याशिवाय रहात नाही. पण या दरम्यानच्या काळात पंचांग, तिथी वगैरे गोष्टी जवळजवळ नजरेआड झाल्या आहेत. गणेशचतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे मुख्य सण त्या दिवशी ऑफीसला सुटी असते त्यामुळे वेळेवर साजरे होतात. इतर फुटकर सणवार कधी येतात ते समजतच नाही. त्याचप्रमाणे दर वर्षी भाद्रपद वद्य द्वादशीसुद्धा नियमितपणे येऊन जात असे पण ती कधी आहे हे जाणून घेण्याचे कष्ट घ्यावे असे मला कधीच वाटले नाही इतकी ती विस्मरणाच्या पडद्याआड गेली होती. आज अचानक एक पुस्तक वाचतांना त्यांत तिचा उल्लेख आला आणि ती एकदम मला भूतकालात घेऊन गेली. ज्या तिथीला त्या पुस्तकाच्या महानायकाचा जन्म झाला ती तर आपलीच जन्मतिथी आहे ही गोष्ट अचानक नजरेसमोर आली. खरे तर यात आश्चर्य वाटण्याचे कांही कारण नव्हते. भारतीय पंचांग व इंग्रजी कॅलेंडर यातील कालगणनेचा तौलनिक अभ्यास करून पृथ्वी व चंद्र यांच्या भ्रमणकालानुसार येणारा १९ वर्षांचा कालावधी दोन्ही प्रकारात जवळजवळ सारखा असतो हे मी गणिताद्वारे एका लेखात यापूर्वी सिध्द करून दाखवले आहे. यामुळे दर १९ वर्षानंतर त्याच तारखेला तीच तिथी येत असते हे मला माहीत आहे. अर्थातच १९ च्या पाढ्यातील ३८, ५७, ७६ वगैरे वर्षानंतर तिथी व तारीख यांची पुनरावृत्ती होत रहाणार. पण ही सगळी थिअरी सांगतांना माझ्या स्वतःच्याच आयुष्यातले उदाहरण मात्र मला दिसले नाही. त्यामुळे माझ्या जन्माच्या बरोबर ७६ वर्षे आधी जन्माला आलेल्या महापुरुषाची जन्मतारीख व जन्मतिथी या दोन्ही माझ्या जन्माच्या वेळी त्���ाच असणार हे माझ्या लक्षातच आले नव्हते. मीच लिहिलेल्या दुस-या एका लेखात योगायोगांचे गणित मांडून त्यांची शक्याशक्यता वर्तवली होती. माझ्या जन्मतारखेबद्दलचा योगायोग त्यावेळी मला माहीत होता. पण असे योगायोग फारसे दुर्मिळ नसतात असे मी त्या लेखात साधार प्रतिपादन केलेले असल्यामुळे त्याचा उल्लेख करायचे कारण नव्हते. मात्र माझी जन्मतारीख व जन्मतिथी या दोन्ही गोष्टी एका महान व्यक्तीच्या जन्मतारीख व जन्मतिथी यांबरोबर जुळाव्यात हा मात्र खराच दुर्मिळ योगायोग आहे किंवा हे माझे महद्भाग्यच आहे. २ ऑक्टोबर १८६९ रोजी भाद्रपद वद्य द्वादशीला जन्मलेल्या या महात्म्याचे नांव आहे मोहनदास करमचंद गांधी आणि मी वाचत असलेल्या पुस्तकाचे नांव आहे ‘सत्याचे प्रयोग’\nविद्युतनिर्मितीचे अर्थशास्त्र सप्टेंबर 28, 2020\nअणुविद्युतकेंद्रांचे प्रकार सप्टेंबर 27, 2020\nअणुऊर्जेपासून विजेची निर्मिती – १ इतिहास आणि विज्ञान सप्टेंबर 25, 2020\nअनाग्रही सभ्य भूमिका सप्टेंबर 18, 2020\nमोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया ऑगस्ट 30, 2020\nगणपतीच्या आरत्या आणि स्तोत्रे ऑगस्ट 28, 2020\nया ब्लॉगवरील गणेशोत्सव ऑगस्ट 28, 2020\nदशावतार जुलै 25, 2020\nआध्यात्मिक ‘तो मी नव्हेच’ – चिदानंदरूपः शिवोSहम् शिवोSहम् जुलै 16, 2020\nश्यामची आई आणि साने गुरुजी जून 11, 2020\nहोडी ते पाणबुडी एप्रिल 28, 2020\nअणुशक्तीचा शोध – एक नवा स्रोत एप्रिल 13, 2020\nविजेची निर्मिती मार्च 4, 2020\nऊर्जेचे उगमस्थान फेब्रुवारी 25, 2020\nनिरनिराळे परंपरागत ऊर्जास्रोत फेब्रुवारी 23, 2020\nमानवी संबंध फेब्रुवारी 12, 2020\nपंपपुराण – भाग ४ – विविधता जानेवारी 31, 2020\nपंपपुराण – भाग ३ – तांत्रिक माहिती जानेवारी 30, 2020\nपंपपुराण – भाग २ – सेंट्रिफ्यूगल पंप जानेवारी 9, 2020\nपंपपुराण – भाग १ : लहानपणी पाहिलेले पंप जानेवारी 8, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/solapur/do-not-be-afraid-of-ed-make-ed-only/articleshow/71653557.cms", "date_download": "2020-09-29T02:25:59Z", "digest": "sha1:6SOSJDXTPD6RA5HLNW346KYDV3O6LMSR", "length": 14517, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nईडीची भीती दाखवू नका;ईडीलाच येडी बनवून टाकू\nईडीची भीती दाखवू नका;ईडीलाच येडी बनवून टाकीन��ंढरपूरच्या शरद पवार यांचा मोदी-शहांवर हल्लाबोलम टा...\nईडीची भीती दाखवू नका;\nईडीलाच येडी बनवून टाकीन\nपंढरपूरच्या शरद पवार यांचा मोदी-शहांवर हल्लाबोल\nम. टा. वृत्तसेवा, पंढरपूर\n'केंद्रातील मोदी सरकार सध्या सरकारी यंत्रणा गुन्हेगारांच्या विरोधात वापरण्याऐवजी राजकीय विरोधकांवर वापरात आहे. माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम सध्या तुरुंगात आहेत. कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनाही तुरुंगाची हवा खायला लागत आहे. मात्र, मला ईडीची भीती दाखवू नका, मी मेल्या आईचे दूध पिलेलो नाही. तुमच्या ईडीलाच येडी करून टाकीन,' अशी तुफानी टोलेबाजी शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये केली. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार आमदार भारत भालके यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी शिवतीर्थावर पवार यांची सभा झाली. या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. दोन्ही काँग्रेस आघाडीचे उमेदवार भालकेच आहेत, असा संकेत देण्यासाठीच शिंदे उपस्थित होते, अशी चर्चा आहे.\nपवार म्हणाले, 'गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच देशाचा नव्याने इतिहास लिहिण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारने चौथीच्या पाठ्यपुस्तकातून शिवाजी महाराजांवरील धडा वगळल्याची माहिती समोर येऊ लागली आहे, हे गंभीर आहे. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे संस्कार लहान मुलांवर होण्यासाठी महाराजांवरील धडा अभ्यासात ठेवणे आवश्यक असताना ही, तो काढण्याचे पाप भाजप सरकार करीत आहे. त्यांच्या हातात आता आहे, त्यामुळेच ते आता इतिहास बदलण्याची भाषा करू लागले आहेत. हेच सरकार छत्रपतींच्या जाज्वल पराक्रमाचा इतिहास असलेल्या गडकिल्ल्यावर दारूचे अड्डे आणि छमछम सुरू करायला लागले आहे. आमचे पैलवान तुम्हाला कसे चितपट करतात हे २४ तारखेला दिसेल.'\nसुशीलकुमार शिंदे म्हणाले, 'भालके दोन महिन्यांपूर्वी भाजप आणि शिवसेनेत जाण्याच्या तयारीत होते. मात्र, शेवटी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ते जाणार म्हणून आम्ही पंढरपूरमधील काँग्रेसचे नेते शिवाजी काळुंगे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, आता भारत भालके हेच काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील.'\n'मी राज्यभरात निवडणुकीच्या निमित्ताने फिरत आहे, मतदारांमध्ये भाजप सरकारविरुद्ध संताप आहे. त्यामुळे या निवडणुकीत राज्यातील युती सरकार जा���ार हे निश्‍चित आहे. लोकांचे प्रश्‍न समजणारे सरकार जनतेला हवे असल्याने बदल होईल, असा विश्‍वास वाटतो. पंढरपूर मतदारसंघ असो की, शहरातील कोणते ही प्रश्‍न असोत ते सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे,' अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली.\nउद्योगधंदे बंद पडत आहेत, शेतकरी अडचणीत सापडला आहे\nराज्यात सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत\nकृषीमालाला दर नाही, कांद्याचे भाव वाढले की, निर्यात बंदी केली जाते\nभाजप सरकार उद्योगपतींची साथ देत आहे\nपाच वर्षांपूर्वी अमित शहा राज्यातील नेत्यांना माहित होता का\nमी महिलांना आरक्षण दिले, ओबीसींसाठी काम केले\nमराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nईडीची भीती दाखवू नका; ईडीला 'येडी' बनवून टाकीन: पवार महत्तवाचा लेख\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nमुंबईशिवसेनेच्या मनधरणीसाठी फडणवीसांनी घेतली होती राऊतांची भेट\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nदेशसुशांतसिंहची हत्या की आत्महत्या AIIMS ने CBI कडे सोपवला रिपोर्ट\nजळगावपोहणं बेतलं जीवावर; जळगावात तीन लहानग्यांचा बुडून मृत्यू\nमुंबईदर निश्चित करूनही करोनासाठीच्या सिटीस्कॅन चाचण्यांमध्ये लूट\n पुनर्विकास प्रीमियममध्ये कपातीची शक्यता\nआयपीएलRCB vs MI: सुपर ओव्हरमध्ये आरसीबीचा मुंबईवर दमदार विजय\nदेशराहुल गांधी म्हणाले, 'अन्नदात्याच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा स्वतंत्र होईल'\nपुणेकरोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणून घ्या 'ही' खास माहिती\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे ��ॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकरिअर न्यूजउच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलल्या\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/ipl-2019-opening-ceremony-cancelled-money-to-be-given-to-families-of-pulwama-martyrs/articleshow/68117744.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-29T01:21:45Z", "digest": "sha1:G2HDTJBNMPFOQP7OTT63KJF42WSFTXV5", "length": 11506, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nIPL उद्घाटन सोहळा रद्द; निधी जवानांच्या कुटुंबियांना\nपुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात ४० जवानांनी हौतात्म्य पत्करल्यानंतर देशभरातील शोकाकूल वातावरण लक्षात घेता आगामी इंडियन प्रीमियर लीगमध्ये उद्घाटनाचा रंगारंग कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या प्रशासक समितीने घेतला आहे.\nपुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात ४० जवानांनी हौतात्म्य पत्करल्यानंतर देशभरातील शोकाकूल वातावरण लक्षात घेता आगामी इंडियन प्रीमियर लीगमध्ये उद्घाटनाचा रंगारंग कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या प्रशासक समितीने घेतला आहे. या समारंभासाठी जो निधी उपयोगात आणला जाणार होता, तो या जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.\nआयपीएलच्या उदघाटन सोहळ्यात बॉलीवूडमधील कलाकार भाग घेतात आणि संगीत नृत्य यांचा संगम त्यावेळी पाहायला मिळतो. मात्र सीआरपीएफच्या जवानांनी केलेले बलिदान लक्षात घेता त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी या सोहळ्यावर फुली मारण्यात आली आहे. २३ मार्चपासून आयपीएलच्या १२ व्या हंगामाला प्रारंभ होत आहे.\nप्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय यांनी माहिती दिली की, नेहमी साजरा होणारा थाटातील उद्घाटन सोहळा यावेळी रद्द करण्यात येणार आहे आणि त्यासाठी राखीव असलेला निधी या जवानांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येईल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभव��ी होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nसुनील गावस्करांचा पलटवार, अनुष्का शर्माचे असे टोचले कान...\nIPL2020: पराभवानंतर डेव्हिड वॉर्नर भडकला, सांगितले दोषी...\nसुनील गावस्करांवर अनुष्का शर्मा चांगलीच भडकली, म्हणाली....\nIPL 2020: जे केले ते योग्यच; धोनीचे गंभीरला उत्तर, पाहा...\nभारतीय संघ स्थिरस्थावर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुंबई विरुद्ध बेंगळुरू, आज होणार महामुकाबला\nराजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, कोण मिळवणार दुसरा विजय\nकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\n आज कोण ठरणार सरस\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nमुंबईरेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर; CM ठाकरेंनी सांगितली खास रेसीपी\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nआयपीएलRCB vs MI: सुपर ओव्हरमध्ये आरसीबीचा मुंबईवर दमदार विजय\nमुंबईकंगनाच्या बंगल्यावरील कारवाई; हायकोर्टाने नोंदवले 'हे' महत्त्वाचे निरीक्षण\nदेशकेंद्राच्या कृषी कायद्यांना पर्याय शोधा, सोनिया गांधींची सूचना\nआयपीएलआरसीबीने मुंबईला नमवल्यावर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nकोल्हापूरकोल्हापूर आग दुर्घटना: 'त्या' तीन मृत्यूंमागील सत्य उजेडात येणार\nपुणे'... त्या कुटुंबांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवा'\nजळगावपोहणं बेतलं जीवावर; जळगावात तीन लहानग्यांचा बुडून मृत्यू\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/07/blog-post_986.html", "date_download": "2020-09-29T00:49:16Z", "digest": "sha1:KUFBWUFPIZYEUKCCCSM73CEUWY26CPYY", "length": 8039, "nlines": 52, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "नगरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, सीनेला आला पूर ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Latest News / नगरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, सीनेला आला पूर \nनगरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, सीनेला आला पूर \nनगरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस\n- सीनेला आला पूर\nशहरासह जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरीवर्गाने समाधान व्यक्त केले आहे. नगर तालुक्यातील काही भागांत अतिवृष्टी झाली. यात सीना नदी पात्रा लगतच्या नावांचा समावेश असल्याने सीना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले. यंदाच्या पावसात सलग चौथ्यांदा सीना नदीला पूर आला आहे.\nशुक्रवारी पहाटेनंतर सीना नदीला पूर आला होता. या पुरामुळे वारूळाचा मारूती परिसर, कल्याण रस्ता, काटवन खंडोबा पूल, लोखंडीपूल, भूतकरवाडी, सावेडी परिसर या भागात पूर स्थिती निर्माण झाली. काल सायंकाळी सात वाजता सुरू झालेला हा पाऊस मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. या जोरदार पावसामुळे शहरातील काही भागांत पूर स्थिती निर्माण झाली असून, सीना नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. नगर तालुक्यात ११ महसूल मंडळे आहेत. यातील सहा महसूल मंडळांत काल अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे या परिसरातील ओढ्या-नाल्यांना पूर आला होता. यात सावेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, जेऊर व चास मंडळांचा समावेश आहे. या पावसामुळे नदी लगत असलेल्या गाळपेरीतील पिके या पावसाच्या पाण्याने वाहून गेल्याने शेतकर्‍यांना मोठा फटका बसला. मेहेकरी नदीच्या तिरावर असलेली मेहेकरी, भातोडी, पारगाव, चिचोंडी पाटील, आठवड, या गावांनाही कालच्या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. या पावसाने मेहेकरी नदी दुथडी भरून वाहत आहे. या पावसाळ्यात प्रथमच राहुरी तालुक्यातील देव नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. सडे येथे देव नदीच्या पूलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे सडे-वांबोरी रस्ता शुक्रवारी वाहतुकीसाठी बंद पडला. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे सडे पुलाचा काही भाग तुटला होता. नेवासा, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यातही पावसाने चांगली हजेरी लावली होती.\nनगरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, सीनेला आला पूर \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण \nसुपा येथून 17 वर्षीय अल्��वयीन मुलीचे अपहरण ----------------- तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणा चे वाढते प्रमाण चिंताजनक पारनेर प्रतिनिधी - ...\nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह \nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 23 व्यक...\nपारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय \nपारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यामध्...\nपारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील रुई चोंडा येथे वाहून गेलेल्या पोलिसाचा शोध सुरु \nवाहून गेलेल्या पोलिसाचा पुन्हा शोध सुरु तहसीलदार तहसीलदार ज्योती देवरे नगर येथून शोध घेण्यासाठी आपत्कालीन वाहन मागवण्यात आले आहे -----------...\nपत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर\nपत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर अकोले/ प्रतिनिधी : अकोले तालुक्यातील चैतन्यपुर येथील आरोपी भगवान भाऊ हुलवळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/29/dmk-mp-k-arjunan-hits-police-personnel-on-duty-on-e-pass-during-covid19-lockdown-guidelines-in-tamilnadu/", "date_download": "2020-09-28T23:49:45Z", "digest": "sha1:DQZT35FJEJNQNT6YGMFK3V33OVA435J6", "length": 5412, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ई-पास मागितला म्हणून माजी खासदाराने चक्क केली पोलिसाला मारहाण - Majha Paper", "raw_content": "\nई-पास मागितला म्हणून माजी खासदाराने चक्क केली पोलिसाला मारहाण\nदेश, मुख्य / By आकाश उभे / डीएमके, तामिळनाडू, पोलीस, माजी खासदार / June 29, 2020 June 29, 2020\nकोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात पोलीस दिवस-रात्र काम करत आहे. या काळात पोलिसांवर हल्ले झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता तामिळनाडूमधील एका माजी खासदाराचा पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून, ई-पास मागितल्यामुळे ही घटना घडली.\nतामिळनाडूचे माजी खासदार आणि डीएमके पक्षाचे नेते के अर्जुनन गाडीतून जात असताना, ड्यूटीवर तैनात पोलीस कर्मचाऱ्याने सलेम चेक पोस्टजवळ त्यांची गाडी थांबवली. लॉकडाऊनच्या काळात आवश्यक असल्याने पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना ई-पास दाखविण्याची मागणी केली असता, के अर्जुनन भडकले. यानंतर ��्यांनी कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करण्यास सुरूवात केली.\nके अर्जुनन यांनी दादागिरी करण्यास सुरुवात केल्यावर पोलीस कर्मचाऱ्याने देखील त्यांना धक्का दिला. यानंतर त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनास्थळी असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी यावेळी मध्यस्थी केली.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/14/ahmednagar-city-witnesses-malaise-illness/", "date_download": "2020-09-29T01:49:28Z", "digest": "sha1:7H2FCPJHO2ZFSDRPOMKED34TTGKYPXSD", "length": 10506, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर शहरात साथीच्या आजारांचे थैमान ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar City/अहमदनगर शहरात साथीच्या आजारांचे थैमान \nअहमदनगर शहरात साथीच्या आजारांचे थैमान \nअहमदनगर : कोठी भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना नुकतेच सुजाता सुरेश मकासरे या महिलेचे डेंग्यू सदृश्य आजाराने निधन झाले आहे. या भागात स्वच्छतेसंदर्भात उपाययोजना करून नागरिकांना एक प्रकारे संरक्षण देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली.\nयावेळी स्वप्नील शिंदे, संजय कांबळे, सुशांत देवढे, रमाकांत सोनवणे, संजय तडके, बबलू गायकवाड, चिकू गायकवाड, रवींद्र पोळ, हिरा कांबळे, सखुबाई शिरोळे, सविता गायकवाड, मधुमती केदारे, शोभा देवडे, शोभा कांबळे, सुरेखा बारके, चंद्रकांत क्षेत्रे आदी उपस्थित होते.\nया मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, की कोठी परिसरात अस्वच्छतेचा प्रश्­न निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.\nया भागात अस्वच्छता पसरलेली असून, उघड्यावरच्या गटारी देखील तुंबलेल्या अवस्थेत आहे. प्रत्येक घरात साथीच्या आजाराचे रुग्ण आढळत आहे. मनपा प्रशासन व प्रभागातील नगरसेवकदेखील या प्रश्­नांकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे नागरिकांनी आरोप केला आहे.\nया परिसराची पाहाणी करून साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण परिसराची स्वच्छता करून औषध फवारणी व फॉगिंग करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थ���क मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/15/parner-politics-vijay-autis-criticism-of-mla-nilesh-lanke/", "date_download": "2020-09-29T01:51:47Z", "digest": "sha1:GQWTAVQ63DHEL5ETESTGGHEMW3LPR6WD", "length": 10929, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "...आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संसार निभावणे अवघड... विजय औटी यांची आ.नीलेश लंकेवर टीका !", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Breaking/…आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संसार निभावणे अवघड… विजय औटी यांची आ.नीलेश लंकेवर टीका \n…आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संसार निभावणे अवघड… विजय औटी यांची आ.नीलेश लंकेवर टीका \nअहमदनगर Live24 ,15 जून 2020 : विद्यमान लोकप्रतिनिधींच्या कामकाजाची तुलना माझ्या १५ वर्षांच्या कारकिर्दीशी होणार आहे. ते सोपे नाही. लग्न करणे सोपे आहे, परंतु आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संसार निभावणे अवघड असते.\nत्यामुळे पुढचे दिवस आपलेच आहेत. वर्ष, दीड वर्षाच्या कालावधीत तुम्हाला सगळे सुरळीत झालेले दिसेल. आपण रण सोडणारी माणसं नाहीत. शिवसैनिक कधीही रण सोडत नसतो, असे माजी आमदार विजय औटी म्हणाले.\nपरानेर तालुक्यातील कोहकडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद््घाटनानिमित्त औटी यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमास हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी मनातील भावना मोकळेपणाने मांडल्या.\nयावेळी काशिनाथ दाते, गणेश शेळके, बाबासाहेब तांबे, विकास रोहोकले, राहुल शिंदे, शंकर नगरे, नितीन शेळके, सरपंच डॉ. साहेबराव पानगे आदी उपस्थित होते.\nनिवडणुकीतील यश व अपयश हे तात्पुरते असते. निवडणुकीतील निकाल फिरतात. कधी बहुरंगी, तर कधी दुरंगी लढती होतात. या निवडणुकीत पंकजा मुंडे, राम शिंदे या मंत्र्यांनाही पराभव पत्करावा लागला. त्यामुळे माझ्या मनामध्ये पराभवाचे अजिबात वैषम्य नसल्याचे विजय औटी यांनी सांगितले.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\n परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं\nकिसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/28/the-tremors-of-power-workers-due-to-her-delivery-fear-and-anxiety/", "date_download": "2020-09-29T01:41:43Z", "digest": "sha1:QADNOO4LVXM4J3RZUD4P4UKE4JXSFVB5", "length": 11654, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'ती'च्या प्रसूतीने वीज कर्मचाऱ्यांची त्रेधा; भीती अन चिंताही... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ म���ळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/‘ती’च्या प्रसूतीने वीज कर्मचाऱ्यांची त्रेधा; भीती अन चिंताही…\n‘ती’च्या प्रसूतीने वीज कर्मचाऱ्यांची त्रेधा; भीती अन चिंताही…\nअहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यातील कोदणी वीज प्रकल्पामधून काही दिवसापासून वीज निर्मिती बंद आहे. परंतु या ठिकाणी काम मात्र सुरु आहे. अशा ठिकाणी बिबट्याच्या मादीची प्रसूती झाली असून तिने चार पिल्लांना जन्म दिला आहे. यामुळे वीज कर्मचाऱ्यांची त्रेधा उडाली आहे.\nयेथे काम करायचे म्हणजे जीवाची भीती आणि पिंजरा लावून तिला पकडायचे झाले तर तिची व पिल्लांची ताटातूट होण्याची चिंता. आता अशा यापरिस्थितीमध्ये येथील कर्मचारी सध्या कामकाज करत आहेत. ६ ऑगस्ट रोजी या प्रकल्पात एका बिबिट्याने प्रवेश केल्यानंतर तिने चार पिलांना जन्म दिल्याचे लक्षात आले.\nपिल्लांच्या संगोपणासाठी मादी बिबट्याचा या परिसरातील वावर प्रकल्पाच्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची भिती आणखीच वाढली. त्यांनी वन विभागाला कळविले. वनविभागाचे अधिकारी आले. त्यांनी पिंजरा लावला. मात्र, त्यात बिबट्या अडकला नाही.\nमात्र, असे करणे पिल्लांच्या दुष्टीने योग नसल्याने काळजी घेत काम करण्याचे सूचना वनविभागाने प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना केल्या. रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांना विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले. त्यामुळे दुपारी ४ नंतरच प्रकल्पात शुकशुकाट होतो. रात्रपाळीचे कर्मचारी कॅबिन बंद करून बसतात.\nपंधरा दिवसांत मादी पिल्लांना घेऊन जाते. त्यामुळे प्रकल्पाचे गेट बंद न करता उघडे ठेवून त्यांना जाता येईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना वनविभागाने प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. आता सर्वजण आई आणि पिल्लांच्या तेथून जाण्याची वाट पाहत आहेत.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/14/three-injured-in-firing-at-shrirampur/", "date_download": "2020-09-29T02:09:51Z", "digest": "sha1:SSWJ5PAJ3EFL7QVBY64MPINIBK26MLQX", "length": 11401, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "घरगुती वादातून श्रीरामपुरमध्ये गोळीबार, तिघे जखमी ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Breaking/घरगुती वादातून श्रीरामपुरमध्ये गोळीबार, तिघे जखमी \nघरगुती वादातून श्रीरामपुरमध्ये गोळीबार, तिघे जखमी \nश्रीरामपूर :- अंगणात खेळणाऱ्या मुलांच्या वादातून शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी दाखल झालेल्या तक्रारीवरून मंगळवारी सायंकाळी हुसेननगर भागात झालेल्या गोळीबारात तिघे जखमी झाले. गोळीबार केल्यानंतर पळताना रस्त्यावर पडल्याने जखमी झालेल्या दोन आरोपींना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.\nमंगळवारी दुपारी घरासमोर मुलांचा गोंगाट सुरू असल्याने रिजवाना फरीद शेख यांनी त्यांना खडसावले. या कारणातून शेजारी शेजारी राहणाऱ्या रिजवाना शेख व मेहरूनिसा शेख यांच्या कुटुंबात वाद झाले. हा वाद शहर पोलिस ठाण्यात पोहोचला.\nदोन्ही कुटुंबीयांच्या वतीने परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. समज देण्यासाठी पोलिसांनी बुधवारी दोन्ही कुटुंबांना पाचारण केले. पोलिसांची चर्चा झाल्यानंतर ते घरी आले. दरम्यान, मेहरूनिसाने औरंगाबाद येथील नातेवाईक सय्यद मुजीब व शेख रफद यांना बोलावून घेतले.\nते आल्यानंतर सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास या दोन्ही कुटुंबांत पुन्हा वाद झाला. सय्यद मुजीब व शेख रफद यांनी गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात शरीफ, जमील व फरीद हे तिघे जखमी झाले. जमीलच्या छातीला, तर फरीदच्या हाताला गोळी चाटून गेली.\nगोळीबारानंतर दोघेही पळून जाताना ते खाली पडल्याने नागरिकांनी त्यांना पकडून चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमींना साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींवरही तेथेच उपचार सुरू आहेत.\nपोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. शेख रफद शेख रशीद (२६, औरंगाबाद), सय्यद मुजीब सय्यद मैनोद्दीन (३२, अन्सार कॉलनी, पढेगाव, ता. औरंगाबाद) अशी आरोपींची, तर शरीफ रशीद शेख, जमील रशीद शेख, फरीद रशीद शेख (हुसेननगर, श्रीरामपूर) अशी जखमींची नावे आहेत.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\n परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं\nकिसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/29/11th-victim-of-corona-in-this-taluka-so-much-affected/", "date_download": "2020-09-29T01:28:49Z", "digest": "sha1:TZYP7SH6KYZSKG3PD5VU7TQBWUDCHNPL", "length": 10416, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'ह्या' तालुक्यात कोरोनाचा 11 वा बळी, 'इतके' बाधित - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जार�� केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/‘ह्या’ तालुक्यात कोरोनाचा 11 वा बळी, ‘इतके’ बाधित\n‘ह्या’ तालुक्यात कोरोनाचा 11 वा बळी, ‘इतके’ बाधित\nअहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.\nअकोले तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे. तालुक्यात 25 ऑगस्ट रोजी तब्बल 41 म्हणजेच सर्वाधिक बाधित रुग्ण (आजपर्यंतच्या एकदिवसीय आकडेवारीनुसार) अकोले तालुक्यात आढळून आले.\nकाल तालुक्यातील धुमाळवाडी येथील 69 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तालुक्यातील हा 11 वा बळी ठरला आहे. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 511 वर जाऊन पोहचली आहे.\nत्यापैकी 382 व्यक्ती उपचार करून बरे होऊन घरी परतले आहेत. तर 118 व्यक्तींवर सध्या उपचार सुरू आहेत. काल दिवसभरात खासगी व अ‍ॅन्टीजेन मिळून एकूण 8 व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.\nतर खानापूर कोव्हिड सेंटर येथे काल 35 व्यक्तींचे स्वॅब घेऊन अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून आज शनिवारी सायंकाळपर्यंत त्यांचा अहवाल येणे अपेक्षित आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्��ा सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/chennai-flood/articleshow/50048748.cms", "date_download": "2020-09-29T02:22:08Z", "digest": "sha1:3ULG3V5SAGEHQXLVXCUUXKYWELX2ESTC", "length": 13136, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपुरात अडकलेल्यांना परत आणणार\nचेन्नईमधील आयआयटीत अडकून पडलेल्या, राज्यातील ११२ विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले असून, शनिवारी सकाळी हे विद्यार्थी बेंगळुरूकडे रवाना होणार आहेत.\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nचेन्नईमधील आयआयटीत अडकून पडलेल्या, राज्यातील ११२ विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले असून, शनिवारी सकाळी हे विद्यार्थी बेंगळुरूकडे रवाना होणार आहेत.\nपुण्यातील डॉ. राजेश देशपांडे यांचा मुलगा पार्थ हा आयआयटी चेन्नईमध्ये शिकत आहे. त्याच्यासोबत पुण्यातील त्याचे इतर सात-आठ मित्रही सध्या चेन्नईच्या पुरामुळे आयआयटी कॅम्पसवरच अडकून पडले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने, मोबाइल फोन डिस्चार्ज झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा संपर्कही तुटला आहे. पार्थने मोठ्या कष्टाने आपली ही परिस्थिती वडिलांपर्यंत पोहोचविली. डॉ. देशपांडे यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना विद्यार्थ्यांची ही परिस्थिती सांगून, या विद्यार्थ्यांसाठी तातडीने मदत पाठविण्याबाबत विनंती केली. पाटील यांनी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या परिस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्याच पातळीवरून प्रयत्न सुरू झा��े. हर्षवर्धन पाटील यांनी या मदतकार्याची ‘मटा’ला माहिती दिली.\n‘मराठी विद्यार्थ्यांना तेथील कँटीनमध्ये केवळ दोन दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा उपलब्ध आहे. त्यामुळेच आम्ही मुख्यमंत्र्यांना याची कल्पना दिली,’ असे पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून चर्चा केली आहे. त्यानुसार चेन्नई आयआयटीमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी बेंगळुरूहून तीन लक्झरी बस पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली असून, लवकरच ते राज्यातील सुखरूप परततील. या बसमधूनच आयआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी अन्नाची पाकिटेही पोहोचविण्याची सोय करण्यात आली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ह...\nकृषी कायद्याची अंमलबजावणी राज्यात होणार का; अजित पवार ...\nMaratha Reservation: अजित पवारांच्या बारामतीतील घराममोर...\nAjit Pawar: कोविड रुग्णालयांत रुग्णांची लूट\nसराफ व्यापाऱ्यांना दक्षतेच्या सूचना महत्तवाचा लेख\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nदेशसुशांतसिंहची हत्या की आत्महत्या AIIMS ने CBI कडे सोपवला रिपोर्ट\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\n केंद्र सरकार दोन दिवस आधीच सुरू करणार धान्य खरेदी\nमुंबईदर निश्चित करूनही करोनासाठीच्या सिटीस्कॅन चाचण्यांमध्ये लूट\nमुंबईऑक्सिजन वापरासाठी सरकारनं निश्चित केली 'ही' नियमावली\nदेशराहुल गांधी म्हणाले, 'अन्नदात्याच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा स्वतंत्र होईल'\nआयपीएलआरसीबीने मुंबईला नमवल्यावर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\n नवीन रुग्णांपेक्षा करोनामुक्त झा��ेल्या रुग्णांची संख्या वाढली\nआयपीएलRCB vs MI: सुपर ओव्हरमध्ये आरसीबीचा मुंबईवर दमदार विजय\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nकरिअर न्यूजउच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलल्या\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/anti-ageing-skin-tips/", "date_download": "2020-09-29T02:05:08Z", "digest": "sha1:3EFY6IXMISSWDWL3A637FO2BUHCQMXVK", "length": 17834, "nlines": 161, "source_domain": "www.saamana.com", "title": "नेहमी तरुण दिसण्यासाठी करा ‘या’ पाच गोष्टी… | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\nप्ले स्टोअरमधून हटवण्यात आले ‘हे’ 17 खतरनाक ऍप, तुमच्या मोबाईलमध्ये तर…\nछत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा मृत्यू, अनेक जखमी\nमुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या\nपुलवामात एनकाऊंटरदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी\nमैदानावरील तुफानामुळे राजकारणात रंगले वाकयुद्ध, सॅमसमवरून गंभीर-थरूरमध्ये जुंपली\nआर्मेनिया-अजरबैजानमध्ये युद्धाला सुरुवात; 24 ठार, शेकडो जखमी\nचीनकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ, हजारो नागरिकांना टोचली असुरक्षित लस\nसावधान…कोरोना व्हायरस करतोय मेंदूवर हल्ला; संशोधनातील निष्कर्ष\nअरेच्चा… कोरोनाचे भाषेशी कनेक्शन इंग्रजी न बोलणाऱयांना पाचपट अधिक धोका\nचीनने तीन वर्षांत पाडल्या शिंजियांगच्या हजारो मशिदी\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर…\nPhoto – आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 5 फलंदाज\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nलेख – शेती संस्कृतीमधील स्त्रियांचा सहभाग\nमुंबई बेट आहे, लक्षात घ्या\nकमी पैशांत घर चालू शकते\nपूनम पांडेचा युटर्न, मारहाणीचा आरोपानंतर पुन्हा नवऱ्याकडे परतली\nसुबोध भावेची नवी इनिंग ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेची केली निर्मिती\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nCar History – ‘हे’ उद्योगपती होते हिंदुस्थानातील पहिल्या कारचे मालक, निर्माण…\nHealth tips – एक चमचा कोरफड आयुष्य बदलेल, जाणून घ्या 9…\nHealth tips – मधुमेह टाळण्यासाठी ‘या’ 6 सोप्या नियमांचे पालन करा\nआगळं वेगळं- आपलं पाटणा त्यांचं पाटणा\nसंस्कृती सोहळा – गोदातीरावरचे त्र्यंबकेश्वर\nनिमित्त- प्रश्न ज्येष्ठ कलाकारांच्या सुरक्षिततेचा\nजगाच्या पाठीवर- पहिली शाळा\nनेहमी तरुण दिसण्यासाठी करा ‘या’ पाच गोष्टी…\nवय वाढायला लागल्यावर त्वचेची चमक कमी होते तसेच चेहऱ्यावर सुरकुत्याही येतात. काही साध्या, सोप्या टिप्स वापरून वाढत्या वयातही त्वचेचा तजेला कायम राखता येतो. तसेच चेहऱ्याची चमक कायम राहत असल्याने चेहऱ्यावरून वाढते वय दिसत नाही. त्यामुळे नेहमी तरुण दिसण्यास मदत होते. त्यामुळे चेहरा उजळ बनवण्यासाठी काही साध्या सोप्या टिप्स वापराव्यात.\nबदलती जीवनशैली, हवामान आणि ताणतणावामुळे सध्या वयाची तिशी ओलांडल्यावर चेहऱ्याची चमक कमी होते. तर चाळिशीनंतर चेहऱ्यावर डाग पडून सुरुकुत्या येण्यास सुरुवात होते. त्यामुळे काही सवयी बदलण्याची गरज आहे. त्वचेची चमक कायम राहण्यासाठी तळपत्या किंवा जास्त उन्हात जाणे टाळण्याची गरज आहे. उन्हामुळे चेहऱ्यावर डाग पडण्याची शक्यता असते. उन्हात जायचे असल्यास एखादी सनस्क्रीन वापरावी. त्याचप्रमाणे शरीराला विटामीन ई आणि सी मुबलक प्रमाणात मिळतील, असा आहार घ्यावा. या घटकांमुळे त्वचेच्या पेशींची हानी टाळता येते. त्यामुळे त्वचेची कोमलता कायम राहते. सुखा मेवा, दुधाचे पदार्थ, हिरव्या भाज्या, किवी, लिंबू यांचा आहारात समावेश केल्यास त्वचेला फायदा होतो.\nझोपण्यापूर्वी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. त्यामुळे त्वचेच्या कोशिका मोकळ्या होऊन विषारी घटक त्वचेबाहेर टाकण्यास मदत होते. चेहऱ्य़ाला मेकअप केला असल्यास तो झोपण्यापूर्वी काळजीपूर्वक काढावा. चेहरा पूर्ण स्वच्छ करूनच झोपण्यास जावे. त्यामुळे चोहऱ्यावर सुरकुत्या येण्याचे प्रमाण कमी होते. आंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी चेहऱ्याला मॉइस्चरायजर लावावे. ग्लिसरीन, मिनरल ऑइल आणि हाइलूरोनिक अॅसिड यांचा मॉइस्चराइजरमध्ये समावेश असावा. त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसाला कमीतकमी आठ ग्लास पाणी प्यावे. योग्य प्रमाणात पाणी घेतल्यास चेहऱ्याची कोमलता टिकून राहते. त्यामुळे जीवनशैलीत थोडेस बदल करून त्वचेचा तजेला टिकवता येतो.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\n‘बालिका वधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nपश्चिम रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक दोन शिफ्टमध्ये केले\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर...\nया बातम्या अवश्य वाचा\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://royalmarathi.in/after-lay-bhari-ritesh-deshmukh-new-marathi-movie-date-first-look-news-in-marathi/", "date_download": "2020-09-29T00:29:01Z", "digest": "sha1:KQMCJUVRJUFZPVMKOSIT76D2XYKTO7PQ", "length": 8405, "nlines": 152, "source_domain": "royalmarathi.in", "title": "लई भारी नंतर रितेश देशमुख चा हा नवा मराठी चित्रपट होतोय रिलीज, पहा फर्स्ट लुक", "raw_content": "\nलई भारी नंतर रितेश देशमुख चा हा नवा मराठी चित्रपट होतोय रिलीज, पहा फर्स्ट लुक\n‘माऊली माऊली…’ हे लई भारी या गाजलेल्या चित्रपटातील गाणं आज देखील आपल्या ओठावर असताना आता या ‘माऊली’ नावचाच मराठी चित्रपट रितेश देशमुख घेऊन येत आहे. या चित्रपटाबद्दलची माहिती देणारे ट्विट रितेशने आपल्या ट्वीटर अकाऊंट वरून केले आहे. माऊली हा चित्रपट 21 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.\nमुंबई फ्लिम कंपनी आणि हिंदुस्तान टाॅकीज निर्मित माऊली या चित्रपटाचे नवीन लुक असलेले पोस्टर रितेश देशमुखकडून ट्विट करण्यात आले आहे. हा चित्रपट आदित्य सरपोतदार यांच्याकडून दिग्दर्शित करण्यात आला आहे. अजय – अतुल या अफलातून जोडीने संगीत दिले आहे.\nया आधी अविनाश गोवारीकर यांनी या चित्रपटात असलेला लुक चा फोटो आपल्या ट्वीटर अकाऊंट वर टाकत रितेश इन हिज कूल मुच #माऊली असे लिहीत शेअर केला आहे. ज्यात रितेश आपल्या मिशीला ताव मारत आहे.\nदेशात स्त्रिया सुरक्षित नाहीत आणि सरकार गाई वाचवायला निघालय- उद्धव ठाकरे\nOPINION | आरक्षणाच्या धोरणांचा पुनर्विचार केला गेला पाहिजे का \nबंद नशिबा चे कुलूप उघडलं, बजरंगबलींच्या कृपेने या 5 राशीच्या प्रगतीचा रथ वेगाने धावणार… मोठा धनलाभ…\nसुशांतची ह’त्या कि आ’त्म’ह’त्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला शेवटी सी’बी’आयने दिले उत्तर\nसुशांतची ह’त्या कि आ’त्म’ह’त्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला शेवटी सी’बी’आयने दिले उत्तर\nहा सोपा घरेलू उपाय करा आणि काही क्षणात दुर होतील चेहऱ्याच्या सर्व समस्या, जाणून घ्या सविस्तर…\nहा सोपा घरेलू उपाय करा आणि काही क्षणात दुर होतील चेहऱ्याच्या सर्व समस्या, जाणून घ्या सविस्तर…\nकर्जातून मुक्तीसाठी मंगळवारी करा हा उपाय, काही दिवसांतच व्हाल कर्ज मुक्त… जाणून घ्या काय हे उपाय…\nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \nराष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केलाय \nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/07/blog-post_15.html", "date_download": "2020-09-29T01:17:09Z", "digest": "sha1:XHCSK7Q35EQ3V7CJFKKYG3AC2LREUHLR", "length": 4117, "nlines": 50, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "न्यू डिस्को फ्रेंडस सर्कल यांच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » न्यू डिस्को फ्रेंडस सर्कल यांच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम\nन्यू डिस्को फ्रेंडस सर्कल यांच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, १५ जुलै, २०११ | शुक्रवार, जुलै १५, २०११\nयेवला येथील न्यू डिस्को फ्रेंडस सर्कल यांच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर महाप्रसादाचे वाटप नारायणमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सदरप्रसंगी नंदलाल भांबारे , दत्ता नागडकर, विष्णुपंत कऱ्हेकर , प्रभाकर अहिरे, रामा तनपुरे उपस्थित होते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/first-look-release-of-sai-tamhankar-upcoming-film/", "date_download": "2020-09-29T01:47:34Z", "digest": "sha1:4F44YLMIWVDLLZXSQLRKHBWZRNMPPLJI", "length": 8887, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates सईच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nसईच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज\nसईच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज\nनुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.\nसई ताम्हणकरने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. बऱ्याच प्रसिद्ध चित्रपटात सईने भूमिका साकरल्या आहेत. हिंदी सिनेसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. ती आताच अमेय वाघसोबत “गर्लफ्रेंड” या सिनेमात झळकली होती. आता पुन्हा एकदा ती एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.\nदिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या आगामी “कुलकर्णी चौकातला देशपांडे” हा चित्रपट रिलीज होणार आहे. सईची या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका असणार आहे. या चित्रपटात तिचा असलेला फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.\nया चित्रपटात सई ताम्हणकरसोबत आपल्या राजेश श्रृंगारपूरे आणि निखिल रत्नपारखी हे देखील भूमिका साकारत दिसणार आहे.\nस्मिता प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.\nया चित्रपटाचे निर्माते विनय गानू हे आहेत.\nहा चित्रपट 22 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.\nचित्रपटाचा फर्स्ट लूक पाहून प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे.\nPrevious “कामाख्या” च्या रुपातील तेजस्विनी\nNext “लक्ष्मी बॉम्ब” या चित्रपटातला अक्��य कुमारचा फर्स्ट लूक\nपोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर आयुषमान खुराना संतापला\nआरोग्य सेवेतील २५००० कर्मचाऱ्यांना शाहरुखतर्फे PPE किट्सचं वाटप\n‘रामायण’ मालिकेत विविध भूमिकांत दिसणारे ‘ते’ कलाकार ३३ वर्षांनी प्रसिद्धीच्या झोतात\nकोरोनाग्रस्तांच्या सेवेत व्यस्त डॉक्टरांच्या मुलीची कविता\nवांद्रे स्टेशनबाहेर लॉकडाऊनच्या विरोधात हजारोंची गर्दी\nगृहमंत्रालय २४ तास सुरू ठेवण्याचे अमित शहा यांचे आदेश\n‘येथे’ १७ एप्रिलपासून मद्यविक्रीला परवानगी\n‘रडा, माझ्या देशवासियांनो’, चिदम्बरम यांची मोदींवर टीका\nकोरोनामुळे मानसिक आजारात वाढ\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nकोरोनाग्रस्तांच्या सेवेत व्यस्त डॉक्टरांच्या मुलीची कविता\nवांद्रे स्टेशनबाहेर लॉकडाऊनच्या विरोधात हजारोंची गर्दी\nगृहमंत्रालय २४ तास सुरू ठेवण्याचे अमित शहा यांचे आदेश\n‘येथे’ १७ एप्रिलपासून मद्यविक्रीला परवानगी\n‘रडा, माझ्या देशवासियांनो’, चिदम्बरम यांची मोदींवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2020-09-29T01:38:06Z", "digest": "sha1:DAHYUJCBN5YHZLUNBKPY2KZDP7XONRAI", "length": 4162, "nlines": 54, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "डेलावेर नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nडेलावेर नदी (इंग्लिश: Delaware River) ही अमेरिका देशाच्या पूर्व भागातील एक महत्त्वाची नदी आहे. ही नदी न्यू यॉर्क राज्यात दोन शाखांमध्ये उगम पावते. ह्या दोन शाखा एकत्र येऊन डेलावेर नदीची सुरूवात होते. तेथून दक्षिणेकडे ४८४ किमी लांब वाहत जाउन ती अटलांटिक महासागराला मिळते.\nन्यू यॉर्क राज्याच्या दक्षिण भागात डेलावेर नदी\nन्यू यॉर्क, न्यू जर्सी, पेनसिल्व्हेनिया व डेलावेर\n४८४ किमी (३०१ मैल)\n६८३ मी (२,२४१ फूट)\n३७�� घन मी/से (१३,१०० घन फूट/से)\nउगमापासून मुखापर्यंत डेलावेर नदीचा मार्ग\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/ncp-leader-nawab-malik-slam-to-railway-minister-goyal-over-shramik-trains-issue-bmh-90-2172129/", "date_download": "2020-09-29T01:57:57Z", "digest": "sha1:JOBJTVYPKIVEZXOHKLJ4H6FKMAAOO7IW", "length": 14928, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ncp Leader Nawab Malik slam to Railway minister Goyal over Shramik trains issue bmh 90 । पीयूष गोयलजी, घाणेरडं राजकारण आणि मनाचे खेळ थांबवा; राष्ट्रवादीचं आवाहन | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nपीयूष गोयलजी, घाणेरडं राजकारण आणि मनाचे खेळ थांबवा; राष्ट्रवादीचं आवाहन\nपीयूष गोयलजी, घाणेरडं राजकारण आणि मनाचे खेळ थांबवा; राष्ट्रवादीचं आवाहन\nएलटीटी'वर जी परिस्थिती निर्माण झाली, त्याला पीयूष गोयल जबाबदार\nकॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक. (संग्रहित छायाचित्र)\nश्रमिक रेल्वे गाड्या सोडण्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण पेटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वेगाड्या उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर यावरून ‘ट्विटवॉर’ सुरू झालं आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडून सातत्यानं महाराष्ट्र सरकारकडं विचारणा करणारे ट्विट होत असून, कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ‘हे घाणेरडं राजकारण आणि तुमच्या मनाचे खेळ थांबवण्याचं आवाहन गोयल यांना केलं आहे.\nविशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडण्यावरून सुरू झालेला वाद अद्यापही थांबलेला नाही. महाराष्टाला आवश्यक तितक्या गाड्या उपलब्ध करून देण्याचं आश्वासन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिलं होतं. त्यानंतर त्यांच्याकडून मजुरांविषयीची आवश्यक माहिती विचारली जात आहे. या सगळ्या वादात प्रशासकीय गोंधळ निर्माण झाला असल्याचं समोर येत असून, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी राजकारण थांबवण्याचं आवाहन केलं आहे.\nआणखी वाचा- “हा विनोद आहे की, तुम्ही अपरिपक्व आहात”, अंजली दमानिया यांचा पीयूष गोयल यांना सवाल\n“मागील दोन दिवसांपासून रेल्वेमंत्री राजकारण करत आहेत. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरून (एलटीटी) ४९ रेल्वे गाड्या सोडण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं होतं. दुसरीकडे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सांगत आहेत की, १६ गाड्यांपेक्षा जास्त गाड्या आम्ही सोडू शकत नाही. ४९ गाड्यांच्या हिशोबानं तिथे प्रवासी जमा झाले आणि रेल्वे प्रशासन गाड्या सोडण्यासाठी तयार नाही. आम्हाला वाटतं रेल्वेमंत्री पीयूष गोयल, रेल्वे विभाग आणि केंद्र सरकार जाणूनबजून राजकारण करत आहे. हे योग्य नाही. ‘एलटीटी’वर जी परिस्थिती निर्माण झाली, त्याला पीयूष गोयल जबाबदार आहेत. ४९ रेल्वे तुम्ही सोडणार होतात. त्या सोडा. प्रवासी येऊन उभे आहेत, गर्दी वाढत आहे. जी परिस्थिती निर्माण होत आहे, त्याची जबाबदारी पीयूष गोयल यांची आहे. त्यांनी घाणेरडं राजकारण आणि मनाचे खेळ थांबवावेत,” अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.\nआणखी वाचा- महाराष्ट्र सरकार प्रवासी आणण्यात असमर्थ, ८५ ऐवजी २७ ट्रेनच सुटल्या – पीयूष गोयल\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनसंवादानंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी महाराष्ट्रातून १४५ रेल्वेगाड्या सोडण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर प्रवाशांच्या माहितीसह इतर बाबींची पूर्तता राज्य सरकारनं करावी. जेणे करून रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच न��ही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 Coronavirus: चोवीस तासात ७५ पोलिसांना करोनाची लागण; एकूण संख्या १९६४ वर\n2 महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी का\n3 देवेंद्र फडणवीसांच्या आकडेवारीला पृथ्वीराज चव्हाणांचं जशास तसं उत्तर, ‘या’ दोन आकडेवारीही द्या\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/tongue-has-the-edge-the-fight-for-the-farmers-continues-says-raju-shetty-abn-97-2097612/", "date_download": "2020-09-29T02:03:47Z", "digest": "sha1:VQFQPJVO3BLO2B37RYPFCZMJ5ZMJRINW", "length": 12339, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "tongue has the edge, the fight for the farmers continues says raju shetty abn 97 | जोपर्यंत जिभेला धार आहे तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढा सुरू – शेट्टी | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nजोपर्यंत जिभेला धार आहे तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढा सुरू – शेट्टी\nजोपर्यंत जिभेला धार आहे तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढा सुरू – शेट्टी\nमाझ्या मिशीला खरकटे लागलेले नाही. त्यामुळे मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतच राहणार आहे.\nराजू शेट्टी, विलास शिंदे यांना राजमती ट्रस्टचा जनसेवा पुरस्कार चारूकीर्ती महास्वामी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी सुरेश पाटील, जयश्री पाटील, सुदर्शन पाटील आदी.\nजोपर्यंत जिभेला धार आहे त��पर्यंत शेतकऱ्यांसाठी लढा सुरूच राहील, शेतीबाबत काही धोरणे ठरवायची असल्याने पुन्हा लोकसभेत जाणे भाग असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.\nराजमती ट्रस्टच्या वतीने शुक्रवारी शेट्टी आणि नाशिकचे कृषी उद्योजक विलास शिंदे यांना श्रवणबेळगोळचे चारूकीर्ती महास्वामी यांच्या हस्ते जनसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी शेट्टी बोलत होते. या प्रसंगी ट्रस्टचे मानद सचिव सुरेश पाटील, जयश्री पाटील, सुदर्शन पाटील आदी उपस्थित होते.\nयावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, माझ्या मिशीला खरकटे लागलेले नाही. त्यामुळे मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतच राहणार आहे. जोपर्यंत जिभेला धार आहे तोपर्यंत माझा संघर्ष सुरूच राहील. शेतमालाला दर मिळण्यासाठी केवळ रस्त्यावरचा संघर्ष उपयुक्त ठरत नाही, तर कायद्यातही सुधारणा करावी लागणार आहे. यासाठी मला २०२४ मध्ये लोकसभेत जायचे आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकरी हितापेक्षा व्यापारी हिताकडे अधिक लक्ष दिले जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. यावेळी बोलताना चारूकीर्ती महास्वामी म्हणाले, कृषी क्षेत्र हा देशाचा कणा आहे. कितीही औद्योगिक प्रगती झाली तरी कृषी विकास होत नाही तोपर्यंत या विकासाचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचणे अशक्य आहे. या कार्यक्रमात मानद सचिव पाटील यांनी प्रास्ताविक केले, या प्रसंगी राजगोंडा पाटील, अविनाश पाटील, दीपक पाटील यांचाही गौरव करण्यात आला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्���ंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 गोरगरिबांना समाधान देणारी शिवभोजन योजना – वडेट्टीवार\n2 तीर्थक्षेत्र पंढरी विविध राष्ट्रीय महामार्गाना जोडली\n3 सांगली बाजारात शाळवाचे दर गडगडले\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/sherlyn-chopra-over-casting-couch-in-bollywood-code-word-is-dinner-ssj-93-2153286/", "date_download": "2020-09-29T00:42:36Z", "digest": "sha1:NX6LR7MUL2ZZTWDWQ2DMKBCGD3S3AKMT", "length": 13066, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sherlyn chopra over casting couch in bollywood code word is dinner | शर्लिन चोप्राने सांगितला कास्टिंग काऊचचा कोडवर्ड | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nशर्लिन चोप्राने सांगितला कास्टिंग काऊचचा कोडवर्ड\nशर्लिन चोप्राने सांगितला कास्टिंग काऊचचा कोडवर्ड\nशर्लिनने सांगितला तिचा कास्टिंग काऊचचा अनुभव\nप्ले बॉयच्या मुखपृष्टावर नग्न छायाचित्र देण्याचं धाडस करुन चर्चेत आलेल्या अभिनेत्री शर्लिन चोप्राने तिचा कास्टिंग काऊचच्या अनुभव सांगितला आहे. कलाविश्वात कास्टिंग काऊचविषयी एक खास शब्द वापरला जातो असं तिने एका मुलाखतीत म्हटलं आहे. तिच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत काही दिवसापूर्वी अभिनेता आयुषमान खुरानाने त्याचा कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला होता.\n‘हिंदुस्तान टाइम्स’नुसार, कलाविश्वात अनेकांना कास्टिंग काऊच सारख्या भयान प्रसंगाचा अनुभव आला आहे. यामध्येच शर्लिन चोप्रानेदेखील तिचा अनुभव सांगितला आहे. स्ट्रगल काळात एका दिग्दर्शकाने तिला डिनरसाठी बोलावलं होतं. मात्र या डिनरचा नेमका अर्थ काय हे त्य��वेळी शर्लिनला समजल्याचं तिने सांगितलं.\n“सुरुवातीच्या काळात, अगदी त्यावेळी माझी काहीच ओळख नव्हती. कोणालाचं माझं नावही माहित नव्हतं त्याकाळात मी अनेक निर्माते, दिग्दर्शक यांना माझा अभिनय पाहण्याची विनंती करायचे. मी माझा पोर्टफोलियो घेऊन अनेक निर्मात्यांच्या ऑफिसच्या वाऱ्या करायचे. त्यावेळी माझा पोर्टफोलियो पाहून अनेक जण, हा. चांगला आहे, ठीक आहे, आपण डिनरला भेटूयात, असं म्हणायचे. त्यावेळी मी त्यांना डिनरची वेळ विचारायचे तर ते मला रात्री उशीरा ११ किंवा १२ वाजता सांगायचे”, असं शर्लिन म्हणाली.\nपुढे ती म्हणते, “त्यावेळी त्या लोकांच्या डिनरचा खरा अर्थ कॉम्प्रोमाइज करणं हा होता. ज्यावेळी पाच-सहा वेळा मला हा अनुभव आला त्यावेळी मी डिनरचा खरा अर्थ समजले. मला त्या लोकांचा हेतू लक्षात आल्यानंतर कोणी मला डिनरसाठी विचारलं तर मी नकार देत होते.कोणी मला डिनरसाठी विचारलं तर मी डाएट करत असल्याचं उत्तर द्यायचे आणि ब्रेकफास्ट किंवा लंचसाठी मी येऊ शकते असं सांगायचे त्यावर त्यांच्याकडून कोणतंही उत्तर यायचं नाही”.\nदरम्यान,शर्लिन चोप्रा ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. शर्लिन अनेकदा तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोशूटमुळे चर्चेत येत असते. अनेक वेळा तिच्या बोल्ड फोटोशूट केल्यामुळे टीकादेखील झाली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 “चिंटू सर, कहा सुना माफ”,…म्हणून ऋषी कपूर यांच्या निधनानंतर सलमान खानने मागितली माफी\n2 गरजूंच्या मदतीसाठी भाईजान तत्पर; बैलगाडी झाल्यानंतर ‘बिइंग हंगरी’चा ट्रक रवाना\n3 “त्या गोष्टीचे दु:ख कायम मनात राहील”; जीमी शेरगील इरफानच्या आठवणींने झाला भावूक\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/bjp-leader-nitesh-rane-shares-video-sion-hospital-mumbai-doctors-treating-patients-near-bodies-jud-87-2152339/", "date_download": "2020-09-29T01:19:58Z", "digest": "sha1:PJRFFNUSPASICH2KS7LQXY5MP3QTUPFM", "length": 12408, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bjp leader nitesh rane shares video sion hospital mumbai doctors treating patients near bodies | मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार; सायन रुग्णालयातील धक्कादायक प्रकार | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nमृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार; सायन रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nमृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार; सायन रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nनितेश राणेंनी यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे.\nसायन रुग्णालयात मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये काही मृतदेह ठेवण्यात आले होते. त्यांच्या शेजारीच रुग्णावर उपचार सुरू असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडिओ ट्विट करत आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “जर परिस्थितीत हाताळता येत नसेल तर पालिका आयुक्तांनी राजीनामा द्यावा,” असंही ते म्हणाले\n“सायन रुग्णालयात रुग्ण हे मृतदेहांच्या शेजारी झोपून उपाचर घेत आहेत. हे कोणत्या प्रकारचं प्रशासन आहे. हा प्रकार अतिशय लज्जास्पद आहे,” अशा आशयाचं ट्विट राणे यांनी केलं आहे. त्यांच्या ट्विटनंतर काही वेळातच मोठ्या प्रणामात हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ” तो व्हिडीओ सायन रुग्णालयातील असल्याची कबुली रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी दिली आहे. काही जणांचे नातेवाईक त्यांचे मृतहेद घेण्यासाठी आले नाहीत म्हणून आम्ही ते त्या ठिकाणी ठेवले आहेत. यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईकरांनी कसली अपेक्षा ठेवावी खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना घेत नाहीत आणि सरकारी रुग्णालयांमध्ये अशी परिस्थिती आहे. ही आरोग्य आणीबाणी आहे,” असं राणे म्हणाले.\n“काल रात्रीपासून सायन रुग्णालयाकडून हा व्हिडीओ बनावट असल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु आता त्यांनी यावर धक्कादायक उत्तर दिलं आहे. पालिका प्रशासनावर आणि आरोग्य विभागावर आता विश्वास राहिला नाही. जर परिस्थिती हाताळणं जमत नसेल तर पालिका आयुक्तांनी राजीनामा द्यावा,” असंही राणे यांनी नमूद केलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 गँगस्टर अरुण गवळीच्या मुलीचं उद्या लग्न; ‘या’ अभिनेत्याशी बांधणार लग्नगाठ\n2 “चला एकत्र जाऊ आणि IFSC मुंबईतच झाले पाहिजे असं केंद्राला सांगू”; भाजप��� नेत्याचे राज्य सरकारला आवाहन\n3 मुंबईकरांच्या चिंतेत भर : पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण देशाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी जास्त\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/hearing-of-the-aarey-tree-today-in-the-supreme-court-abn-97-1987342/", "date_download": "2020-09-29T00:00:49Z", "digest": "sha1:GER642MYPOBXBQE4TUMLATDRXRETP6EE", "length": 15121, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "hearing of the Aarey tree today in the Supreme Court abn 97 | सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nसर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी\nसर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी\nपर्यावरण वाचवणे हा गुन्हा असेल तर तो आम्ही करत राहू, असा इशारा आंदोलकांच्या नातेवाईकांनी दिला आहे.\nआरे वृक्षतोडीची गंभीर दखल; विद्यार्थ्यांच्या पत्राचे जनहित याचिकेत रूपांतर\nमेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये वृक्षतोड केल्याची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या पत्राचे याचिकेत रूपांतर करून त्यावर सर्वोच्च न्यायालय सोमवारी तातडीने सुनावणी घेणार आहे. न्या. अरुण मिश्रा आणि न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठापुढे सकाळी दहा वाजता ही सुनावणी होईल.\nआरेतील वृक्षतोडीबाबत ग्रेटर नोएडा येथे विधि शाखेचा विद्यार्थी रीशव रंजन याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र पाठवले असून, त्याची प्रत राष्ट्रपती रामनाथ कोिवद यांनाही पाठवली आहे. बृहन्मुंबई महापालिकेसह मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने सुरू केलेल्या आरेमधील वृक्षतोडीला स्थगिती देण्याची विनंती त्याने या पत्राद्वारे केली आहे. रविवारी पाठवलेल्या या पाच पानी पत्राची सर्वोच्च न्यायालयाने स्वतहून दखल घेतली असून, या पत्राचे जनहित याचिकेत रुपांतर करण्यात आले आहे. दसऱ्यानिमित्त सर्वोच्च न्यायालयाला ७ ते १३ ऑक्टोबरदरम्यान सुट्टी आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे नियमित कामकाज पुढील सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. मात्र, आरेतील वृक्षत��डीचा मुद्दा सरन्यायाधीशांनी अत्यंत गांभीर्याने घेतला असून, त्यावर तातडीने सुनावणी घेण्यासाठी सुट्टीकालीन विशेष पीठ नेमण्यात आले आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी वृक्षतोड करण्यास मनाई नसल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्यानंतर त्याच रात्रीपासून आरेमध्ये वृक्षतोड करण्यात आली.\nमुंबई : वृक्षतोडीविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी अटक केलेल्या २९ आंदोलकांना रविवारी विशेष सत्र न्यायालयाने सात हजार रुपयांचा सर्शत जामीन मंजूर केला. अटक करण्यात आलेल्या आंदोलकांमध्ये विद्यार्थ्यांचा मोठय़ा प्रमाणात समावेश होता. या विद्यार्थ्यांच्या सोमवारपासून परीक्षा सुरु होत असल्याची बाब प्रामुख्याने विचारात घेण्यात आली. दरम्यान, पर्यावरण वाचवणे हा गुन्हा असेल तर तो आम्ही करत राहू, असा इशारा आंदोलकांच्या नातेवाईकांनी दिला आहे.\nविशेष न्यायालयाने २९ आंदोलकांना जामीन मंजूर करताना भविष्यात कोणत्याही गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभागी होऊ नये, दर १५ दिवसांनी (बुधवार सायंकाळी ६ ते रात्री ९) पोलीस ठाण्यात हजर राहावे, पोलीस बोलावतील तेव्हा पोलिसांना तपासकार्यात आवश्यक ते सहकार्य करावे, अशा अटी घातल्या आहेत. रविवारी दिंडोशी येथील सुट्टीकालीन सत्र न्यायालयात आंदोलकांच्या जामिनावर सुनावणी झाली. या आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील चौकशीची सध्या गरज नाही, असे सांगत पोलिसांना या जामिनास विरोध केला नाही. सरकारी कामात अडथळा आणणे आणि सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण करण्याचा आरोप या २९ आंदोलकांवर ठेवण्यात आला होता. शनिवारी रात्री त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. पुढील तपासासाठी त्यांची आवश्यकता नसेल. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा, अशी विनंती आंदोलकांच्या वकिलांनी केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस���वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 राज्याबाहेरील एक लाखांहून अधिक जवानांसाठी ‘ईटीपीबीएस’ मतपत्रिका\n2 आदित्य यांच्यासाठी वरळीची निवड खुबीने\n3 ‘पर्यावरण वाचवणे गुन्हा असेल तर तो आम्ही करत राहू’\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/strangest-things-in-space/", "date_download": "2020-09-29T01:26:11Z", "digest": "sha1:3LGV62TIINR77L64VYIP5ADDBCQ4IOYA", "length": 12738, "nlines": 96, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "स्पेसमध्ये ह्या गोष्टी होतच असतात! जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी", "raw_content": "\nस्पेसमध्ये ह्या गोष्टी होतच असतात जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी\nजाणून घ्या २९ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nजाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nभारताची हि व्यक्ती इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत, एवढी होती संपत्ती\nजाणून घ्या २६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nजाणून घ्या रतन टाटांविषयी 8 महत्वपूर्ण गोष्टी\nजाणून घ्या २५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nबँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती आणि काही महत्वपूर्ण टिप्स\nजाणून घ्या २४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nस्पेसमध्ये ह्या गोष्टी होतच असतात जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी\nपृथ्वीबाहेरील जगात दिवसाला अनेक घटना घडत असतात. आपल्या जगापेक��षा पृथ्वीबाहेरील जग खूप वेगळ आहे. पृथ्वीबाहेर पृथ्वीवर असणारे वातावरण उपस्थित नाहीत. तेथील जग हे पूर्णपणे वेगळं आहे आणि त्या जगात कोणत्या गोष्टी कशाप्रकारे घडतात ते आपण आजच्या लेखात पाहणार आहोत, की स्पेस मध्ये काही गोष्टी होतात तर त्या मागे काय कारण असते. अश्या काही गोष्टी आपण आज पाहूया, आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडणार. तर चला पाहूया.\nआपल्याला पृथ्वीबाहेरील जगाविषयी प्रत्येक दिवशी काही तरी नवीन बातमी ऐकायला मिळते. मग त्यामध्ये ब्रह्मांडातील नवीन शोध असतील, अश्या प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या आपल्याला या मुळे ऐकायला मिळतात कारण पृथ्वीवरून आपण पृथ्वीबाहेर उपग्रह पाठवलेले असतात. आणि ते उपग्रह आपल्याला माहिती देत असतात. आणि काही गोष्टी ह्या संशोधनामुळे सामोरे आलेल्या असतात. तर आजही अश्या काही गोष्टी पाहणार आहोत की ज्या विषयी आपण याआधी कधीही ऐकलेले नसेल.\nअंतराळात ह्या गोष्टींचा सामना करावा लागतो – Top 5 Strangest Things in Space\n१) उंचीची वाढ पहावयास मिळते – Increase in Height\nजेव्हा मानव अंतराळात जातो तेव्हा सहा महिन्यानंतर त्याच्या उंचीत वाढ पाहायला मिळते. आणि त्यांच्या जमिनीवरील उंचीत अंतराळात गेल्यावर तीन टक्क्यांची वाढ पाहायला मिळते. हे सर्व या मुळे होते कारण तेथे त्यांच्यावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा कोणताही प्रभाव पडत नाही. त्यामुळे त्यांची उंची ही वाढते. परंतु ही वाढलेली उंची जास्त दिवस तशीच राहत नाही, जेव्हा अस्ट्रोनॉट अंतराळातून पृथ्वीवर परत येतात तेव्हा काही महिन्यानंतर त्यांची उंची पुन्हा पहिल्यासारखी होऊन जाते.\nसाधारणतः जेव्हा आपण पाणी गरम करतो तेव्हा आपल्याला पाणी गरम होताना त्यामध्ये बुळबुळे निघताना दिसतात, कारण पाण्याचे तापमान हे वाढत असतं. परंतु जेव्हा अंतराळात पाणी तापवल्या जातं, तेव्हा पाण्यातून कोणत्याही प्रकारचे बुळबुळे आपल्याला निघताना दिसत नाहीत. परंतु अंतराळात पाणी गरम करतेवेळी फक्त एकच मोठा बुळबुळा पाहायला मिळतो. यामागे सुध्दा गुरुत्वाकर्षण असल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे.\n३) पृथ्वीपेक्षा अंतराळात मोठ्या संख्येने वाढतात जिवाणू – Bacteria Grow in Large Numbers in Space than on Earth\n३० वर्षांच्या एका संशोधनात समोर आले आहे की पृथ्वीच्या मानाने अंतराळात जिवाणूंच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. आणि या वाढीमुळे संक्रमण लवकर पसरण्याची शक्यता असते. आणि हे अंतरळवीरांसाठी खूप जास्त धोक्याची गोष्ट असते.\nपृथ्वीवर तर खूप चांगल्या प्रकारे आपण सोड्याचा आनंद घेऊ शकतो. आणि त्याला पचवू पण शकतो, परंतु अंतराळात आपण सोडा पी सुध्दा शकत नाही आणि सोडा पिलाच तर त्याला अंतराळात पचवणे खूप कठीण असते, म्हणून अंतराळात सोडा पिल्या जात नाही, यावर उपाय काढत ऑस्ट्रेलिया च्या एक रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये स्पेस बिअर बनविल्या जात आहे. जे स्पेस मध्ये असताना सुध्दा कोणताही त्रास सहन न करता पिल्या जाऊ शकते.\nमाणसाच्या शरीरातून प्रत्येक दिवसाला घाम बाहेर पडतोच, मग मनुष्य पृथ्वीवर असो की अंतराळात. माणसाला पृथ्वीवर घाम येतोही आणि पृथ्वीवरील वातावरणामुळे तो सुकतोही, परंतु अंतराळात असे काहीही होत नाही तेथे आपल्याला घाम तर येतो पण तो सुकत सुध्दा नाही आणि खाली टपकत सुध्दा नाही. तो तसाच राहतो. कारण अंतराळात गुरुत्वाकर्षण नाही आहे.\nवरील लेखात आपण पाहिल्या काही न ऐकलेल्या गोष्टी ज्या अंतराळात गेल्यावर होत असतात तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.\nआपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nAbout Fingerprints सध्या मोबाईल लॉक करण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे फिंगर प्रिंट सेन्सर. कमाल आहे ना, प्रत्येकाच्या हाताच्या प्रत्येक बोटांचे...\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nHow to Increase Child Brain Power पूर्वी अनेकांना झोपण्यापूर्वी वाचन करायची सवय होती. पूर्वी यासाठी की आता त्याची जागा मोबाईलने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dll-repair.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-28T23:50:52Z", "digest": "sha1:IT547AXFFCDTRCIEFGZ4CPVSZ5T53XVS", "length": 9390, "nlines": 57, "source_domain": "dll-repair.com", "title": "मायक्रोसॉफ्ट पूर्वदृश्य नवीन विंडोज | DLL Suite", "raw_content": "\nHome › Google News › मायक्रोसॉफ्ट पूर्वदृश्य नवीन विंडोज\nमायक्रोसॉफ्ट पूर्वदृश्य नवीन विंडोज\nहार्डवेअर विश्व मध्ये Microsoft च्या स्वतःच्या नोंद विसरला नाही. त्यांच्या पृष्ठभाग गोळ्या प्रीति किती काही स्क्रिप्ट गंमत केल्यानंतर, presenters परिषद उप थत विकासक सर्व विनामूल्य पृष्ठभाग प्रो प्राप्त घोषणा. उपस्थित देखील Acer Iconia W3 गोळ्या मिळतील.\nकंपनी देखील 3 डी प्रिंटर, एक अद्यतनित Xbox संगीत अनुप्रयोग, आणि Windows 8 अनुप्रयोग बनवण्यासाठी डेव्हलपर करीता नविन साधन करीता समर्थन अंगभूत, त्याच्या Bing शोध इंजिन सुधारणा unveiled.\n“पीसी, आज विंडोज साधन, 10 वर्षांपूर्वी किंवा 15 वर्षांपूर्वी पीसी सारखे भरपूर दिसत नाही,” मायक्रोसॉफ्ट मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह Ballmer परिषद बंद kicking एक मुख्य कल्पना पत्त्यावर सांगितले.\nBallmer त्याने वर्णन कोणत्या विंडोज 8.1, नवीन बदल काही आराखडा “शुद्ध मिश्रणावर.”\nमूलत: विविध, touchscreen-अनुकूल प्रणाली आठ महिन्यांपूर्वी बाहेर आला, तेव्हा अनेक विंडोज वापरकर्ते विशेषत: सामान्य विंडोज इंटरफेस, प्रारंभ बटण अभाव पासून मूलगामी प्रस्थान विषयी अस्वस्थ होते. बटण मागे आहे, आणि आता तुम्ही तुमच्या सर्व अनुप्रयोग सूची ठरतो.\nकंपनीच्या अधिकृत फेसबुक अनुप्रयोग, Flipboard आणि NFL आणि कल्पनारम्य फुटबॉल समावेश विंडोज 8 साठी काही नविन अनुप्रयोग, घोषणा. विंडोज 8 साठी PowerPoint ची नवीन आवृत्ती विस्तृत पूर्वावलोकन आली असली तरी, मायक्रोसॉफ्ट ऑफिस संच पुढील आवृत्ती 2014 पर्यंत सोडला जाणार नाही.\nविनाविलंब विंडोज 8 सुधारणा निर्धारण releasing आणि उत्पादनांमध्ये वैशिष्ट्ये जोडून करण्यासाठी Microsoft च्या नवीन दृष्टिकोण भाग आहे.\nसॉफ्टवेअर आणि हार्डवेअर कंपनी आता तो महिने ऐवजी वर्षांच्या प्रकरणाचा सॉफ्टवेअर बदल आणू ज्यासाठी द्या जी “रॅपिड प्रकाशन” सायकल, वर आधारीत आहे. आधीच विंडोज 8 बदलांचा प्रकाशीत केले आहे, परंतु ही आवृत्ती आतापर्यंत सर्वात मोठा दुरुस्तीसाठी पूर्ण तपासणी आहे.\nविकसकांसाठी विंडोज 8.1 सुधारणा मुक्त पूर्वावलोकन आवृत्ती स्थापित केल्याने स्वारस्य कोणालाही उपलब्ध आहे. नियमित ग्राहकांना करीता आवृत्ती नंतर हे वर्ष बाहेर येतील.\nइतर बदल डेस्कटॉप थेट बूट करण्याची क्षमता, प्रारंभ स्क्रीनवर फरशा अधिक लवचिकता, उच्च रिझोल्यूशन प्रदर्शन करीता समर्थन, आणि उच्चतम Bing एकात्मता समावेश.\n“शोध फक्त दुवे यादी नाही, की आपण करू शकता गोष्टी आहे,” Julie Larson-हिरवा, काही नवीन Bing वैशिष्ट्ये प्रात्यक्षिक कोण विंडोज च्या कॉर्पोरेट उपाध्यक्ष सांगितले.\nडेव्हलपर आता त्याच्या 3 डी नकाशे, घटक आणि ज्ञान कोष, आणि ��ैसर्गिक वापरकर्ता संवादकरीता प्रवेश उघडला आहे Bing, टॅप करू शकता.\nमोठ्या Xbox संगीत सुधारणा जास्त Pandora सारखे गाणे आधारित listeners एक स्टेशन बनवतो की एक रेडिओ वैशिष्ट्य आहे.\n“आम्ही येत्या काही महिन्यांमध्ये विंडोज 8 लहान टॅबलेट साधने कर्करोगात होते तशी किंवा जखम बरी होताना होते तशी पेशींची जलद वाढ होणे पाहण्यासाठी आहोत,” Ballmer सांगितले.\nविंडोज नवीनतम आवृत्तीस काही बदल मिळत आहे. त्यापैकी जुन्या विंडोज एक थोडे डोस.\nमायक्रोसॉफ्ट प्रारंभ बटण पुनरुत्थान सह सुरुवात करुन, त्याच्या विंडोज 8 ऑपरेटिंग प्रणालीवर ऍडजस्ट करत आहे.\nसॅन फ्रांसिस्को मध्ये मायक्रोसॉफ्ट बिल्ड विकसक परिषद येथे आज घोषणा बदल, तो या वर्षाच्या येत वैशिष्ट्य उशिरा अंतिम year.As भाग प्रसिद्ध झाले तेव्हा surfaced की संकरीत टॅबलेट पीसी आणि कार्यकारी प्रणाली, लोक येथे leveled तक्रारींचे काही पत्ता आपोआप वर्षाच्या सुरवातीला गाण्याची एक Pitchfork यादी सारख्या वेब पृष्ठे आधारित Xbox संगीत प्लेलिस्ट तयार सक्षम असेल.\nमायक्रोसॉफ्ट तसेच 18-इंच Dell टॅबलेट समावेश 3,000 विंडोज 8 प्रमाणित गोळ्या, PCs आणि hybrids, पैकी काही ठळक. अधिक touchscreen यंत्रे “workhorse” 2 इन-1 गोळ्या आणि लहान गोळ्या हायलाइट.\nTags: मायक्रोसॉफ्ट पूर्वदृश्य नवीन विंडोज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathimaaj.in/kalki-ne-kele-baby-bum-photoshot/", "date_download": "2020-09-29T01:12:57Z", "digest": "sha1:TGTNATAT7BPZ7FHSPPBID3ANS3K2B4KU", "length": 7247, "nlines": 81, "source_domain": "marathimaaj.in", "title": "लग्नाआधीच प्रेग्नंट; कल्किचा हॉट बेबीबंप फोटोशूट तुम्ही पहिला का? - MarathiMaaj.in", "raw_content": "\nलग्नाआधीच प्रेग्नंट; कल्किचा हॉट बेबीबंप फोटोशूट तुम्ही पहिला का\nलग्नाआधीच प्रेग्नंट; कल्किचा हॉट बेबीबंप फोटोशूट तुम्ही पहिला का\nसामान्यत: लग्नानंतरच प्रत्येक महिला ती आनंदाची बातमी ऐकण्यास उत्सुक असते. आणि तीच गोष्ट आपण भारतात सामान्यतः पाहतो. परंतु असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांनी लग्नाआधीच गर्भधारणा केली आहे आणि कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. लग्नाआधी त्यांनी गर्भधारणा केल्यानंतर त्यांचे करियर नष्ट झाले होते आणि त्यांच्यावर खूप टीका देखील झाली होती. जरी जगाच्या काही भागात ही सामान्य गोष्ट असेल परंतु आपल्या देशात तरी लग्नानंतरच गर्भधारणा केली जाते.\nबॉलिवूड मध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्नाआधीच प्रेग्नेंट होत्या पण याबद्दल खूप लोकांना माहिती नव्हते म्हणजे एक प्रकारे त्यांची ही गोष्ट सिक्रेट होती. खाली दिलेल्या या अभिनेत्री लग्नाआधीच प्रेग्नेंट राहिल्या होत्या.\n3. कोणकोना सेन शर्मा\nयामध्ये अजून एका अभिनेत्रीचं नाव आता जोडल जाणार आहे आणि ती अभिनेत्री आहे कल्की कोचलीन. कल्की ने लग्नाआधीच हॉट बेबीबंप फोटोशूट केले आहे. आणि तशे त्याचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे.\nकल्किने स्वतःहा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो पोस्ट करत ती गर्भवती असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर तिने वॉटर बर्थद्वारे बाळाला जन्म देण्याचा प्लॅन केला असल्याचे देखील सांगितले होते. केलेल्या फोटोशूट मध्ये कल्किचा बेबीबंप दिसत आहे. कल्कि दिग्दर्शक अनुराग कश्यपची पूर्वपत्नी आहे. पण तिने अनुराग कश्यपसोबत घटस्फोट घेतला होता आणि त्यानंतर ती बराच काळ सिंगल होती.\nकाही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबतचा फोटो कल्कीने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या रिलेशनशीपची अधिकृत घोषणा होती. मात्र आता कल्कि लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण तिने ही गोष्ट न लपवता स्वतः तशी पोस्ट शेअर केली आहे.\nबॉलिवुडच्या या अभिनेत्रींना फ्लॉप ठरल्यानंतर कुटुंबीयांनी हाकलले होते घराबाहेर, पहा कोणी मागत आहे भीक तर कोणी करताय चोरी…\nकेस गळती थांबविण्यासाठी बिपाशा बसूने या औषधाची केली चाचणी, पहा कशी थांबली तीची केसगळती…\nकोणत्याही सुपर मॉ-डे-ल पेक्षा कमी सुंदर नाही जॉन अब्राहम ची पत्नी, पहा प्रसिद्ध अभिनेत्री नसेल इतकी सौदर्यवान दिसतेय…\nबुद्धीने तल्लक आणि तीक्ष्ण नजर असलेला माणूसच या फोटोतील 2 फरक ओळखु शकेल, फोटो ZOOM करून पहा उत्तर मिळेल \nम्हणून हिंदू धर्मात “स्रियांना” अंतीम संस्कार करतेवेळी स्मशान भूमीत येणेस असते मनाई, ही आहेत त्यामागील 5 कारणे…\nतब्बल 10 वर्ष डेट करून सुद्धा तब्बू ने नाही केले लग्न, अजय देवगण ने सांगितले यामागील हे रहस्यमय कारण …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/centre-tells-sc-cant-grant-amu-minority-tag/articleshow/53111998.cms", "date_download": "2020-09-29T01:09:41Z", "digest": "sha1:V3CY4GU6MPPFGACLGHBFQ6SOT37BSZ7S", "length": 12852, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "india news News : अलीगढ मुस्लिम विद्यापीठ 'अल्पसंख्याक' नाही\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही ���ेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअलीगढ मुस्लिम विद्यापीठ 'अल्पसंख्याक' नाही\nअलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या (एएमयू) अल्पसंख्याक दर्जाबद्दलची याआधीची भूमिका केंद्र सरकारनं बदलली आहे. 'एएमयू'ला अल्पसंख्याक शिक्षण संस्थेचा दर्जा देता येणार नाही, अशी नवी भूमिका केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात मांडली असून विद्यापीठाच्या अल्पसंख्याक दर्जाला पाठिंबा देणारी यापूर्वीची याचिका मागे घेतली आहे.\nअलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या (एएमयू) अल्पसंख्याक दर्जाबद्दलची याआधीची भूमिका केंद्र सरकारनं बदलली आहे. 'एएमयू'ला अल्पसंख्याक शिक्षण संस्थेचा दर्जा देता येणार नाही, अशी नवी भूमिका केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात मांडली असून विद्यापीठाच्या अल्पसंख्याक दर्जाला पाठिंबा देणारी यापूर्वीची याचिका मागे घेतली आहे.\nकेंद्र सरकारनं या संदर्भात एक प्रतिज्ञापत्रच न्यायालयात सादर केलं आहे. 'राज्यघटनेच्या कलम ३०(१) अन्वये स्थापन करण्यात आलेलं अलीगढ मुस्लिम विद्यापीठ वर्षानुवर्षे चुकीच्या पद्धतीनं अल्पसंख्याक म्हणून गणलं जात होतं, असं केंद्रानं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. त्यासाठी १९६७ साली अजीज बाशा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं दिलेल्या निकालाचा हवाला सरकारनं दिला आहे. 'एएमयू ही संस्था संसदीय कायद्यांतर्गत स्थापन झालेली आहे. कोणत्याही मुस्लिमानं ही संस्था उभारलेली नाही,' असा न्यायालयानं त्यावेळी नमूद केलं होतं. न्यायालयाचा तो निकाल ४९ वर्षांनंतरही वैध व बंधनकारक आहे,' असा युक्तिवाद केंद्र सरकारनं केला आहे.\n'एएमयू'मध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के आरक्षण ठेवण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाला यूपीए सरकारनं २००५ साली मान्यता दिली होती. हा निर्णय आम्ही मागे घेत आहोत,' असंही आता सरकारनं न्यायालयात सांगितलं आहे. या प्रकरणी न्यायालयानं 'एएमयू'कडून स्पष्टीकरण मागवलं असून याच महिन्यात यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा हे प्रकरण घटनापीठाकडं जाण्याची चिन्हं आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांस�� अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\nशेतकऱ्यांचा अपमान; कंगना रानौतवर फौजदारी गुन्हा दाखल...\nमाजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे निधन; पंतप्रधान मोद...\nजीएसटी भरपाई केंद्राने रोखली, कॅगचा मोदी सरकारवर ठपका...\n'...तर मग राजनाथ-प्रज्ञासिंह भेटीचं काय\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nदेशसुशांतसिंहची हत्या की आत्महत्या AIIMS ने CBI कडे सोपवला रिपोर्ट\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nमुंबईरेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर; CM ठाकरेंनी सांगितली खास रेसीपी\nदेशकेंद्राच्या कृषी कायद्यांना पर्याय शोधा, सोनिया गांधींची सूचना\nमुंबईकृषी कायद्यांवर काँग्रेस आक्रमक; 'ठाकरे सरकार' आता कोणती भूमिका घेणार\nपुणे'... त्या कुटुंबांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवा'\nदेशराहुल गांधी म्हणाले, 'अन्नदात्याच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा स्वतंत्र होईल'\nमुंबईआठवलेंचा पवारांना न मागता सल्ला; राष्ट्रवादीने 'असा' केला प्रतिहल्ला\nआयपीएलRCB vs MI: सुपर ओव्हरमध्ये आरसीबीचा मुंबईवर दमदार विजय\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार्गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/search?searchword=%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B", "date_download": "2020-09-29T01:59:01Z", "digest": "sha1:DADOWOX6SVZAM65X2V3V4UZGDCZJKZ4Q", "length": 17193, "nlines": 140, "source_domain": "bharat4india.com", "title": "शोधा", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nसर्व शब्द कुठलाही शब्द जसं लिहिलंय तसं\nक्रम:\t नवीन आधी जुने आधी लोकप्रिय क्रमवारीनुसार Category Page 1 of 4\t| दाखवा #\t 5 10 15 20 25 30 50 100 All\nयामध्ये शोधा: टॅग\t व्हिडिओ\t Blogs\n1. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला \n... केंद्रात आहे व त्याचा यादीतील अनुक्रमांक कोणता आहे यासाठी थेट त्याच्या घरापर्यंत एक छायाचित्र मतदार पावती(फोटो व्होटर स्लीप) प्रथमच देण्यात येणार आहे. ...\n2. डॉ. दाभोलकरांचे खरे मारेकरी कोण\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होऊन आज पाच महिने पूर्ण झाली. मात्र, पोलिसांना अद्याप मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही. फेसबुकवरील आपला प्रोफाईल फोटो काळा करुन या गोष्टीचा ...\n3. नव्या पिढीचं, नवीन माध्यम झालं वर्षाचं\n... हातात घेऊन दाढ्या करायला सुरवात केली. आम्ही तिची बातमी केली. तिला जगासमोर आणलं. अलिकडच्या काळात फेसबुकवर सर्वाधिक शेअऱ झालेला फोटो कोणता असेल तर तो 'भारत4इंडिया'वरच्या या शांताआजीचा. 'भारत4इंडिया'मुळं ...\n4. 'वॉलमार्ट', 'भारती' झाले वेगळे\n... आलबेल वाटत असलं तरी दोन्ही कंपन्यांमधील शीतयुद्ध काही लपून राहिलेलं नाही. आत्ताच त्यांचं 'गुगल' वॉर' सुरु झालंय. दोन्ही कंपन्यांच्या फोटोवर लाल खुणा झाल्यात. ...आता भारती एंटरप्राईझ वॉलमार्टशिवाय ...\n5. 'आपलं कोकण माझी फ्रेम'\n... माझी फ्रेम’ या फोटोग्राफी स्पर्धेची घोषणा केली आहे. एसएलआर, डीजीटल आणि मोबईल कॅमेऱ्यातून कोकण टिपत या स्पर्धेत देशातली कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते पण अट एकच की, फोटो कोकणच्या पावसाळ्यात टिपलेला हवा. ...\n6. साकारतोय... शिल्पकार चरित्रकोश\n... या खंडाच्या सहसंपादिका सुपर्णा कुलकर्णी यांनी सांगितलं, की या चरित्रखंडात मागील २०० वर्षातील ३०५ चित्रकार, शिल्पकार, उपयोजित कलाकारांचा समावेश आहे, तर ९०० पृष्ठसंख्या असलेल्या या खंडात ८०० कृष्णधवल फोटो ...\n7. लग्नाचे पैसे दिले जित्राबांच्या चाऱ्याला\n... आकडा जातो, असं सांगितलं. नोंदणी विवाह नोंदणी विवाह करण्यासाठी वधूवराचे रहिवासी दाखले, तीन फोटो, साक्षीदार, नोदणी फॉर्म इत्यादी गोष्टी आवश्याक आहेत. या पध्दतीनं लग्न करण्यासाठी केवळ दोनशे रुपये ...\n8. भीमगीतांना जोड सोशल नेटवर्किंगची\n... मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे. फेसबुक, टि्वटर यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर जयंतीच्या ३-४ दिवस आगोदरच बाबासाहेबांना अभिवादन करणारे फोटो, पोस्ट, गीतंही दिसत आहेत. त्यामुळं तरुण पिढी सामाजिक प्रश्नांपासून ...\n9. ...तमाशा बदलला आंबेडकरी जलशात\n... तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे… कायदा भीमाचा, फोटो गांधींचा शोभतोय का नोटावर किती शोभला असता भीमराव, टाय आणि कोटावर जरी संकटाची काळरात होती, तरी भीमराया तुझी साथ होती… यासारखी वामनदादा कर्डक ...\nजंगलसंपदा, त्यातले प्राणी, पक्षी यांचं मनोहारी दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर डोंबिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात भरलेल्या वाईल्डलाईफ फोटोग्राफी प्रदर्शनाला नक्की भेट द्या. डोंबिवलीतील मिडअर्थ आणि ...\n11. नामांतराचे दिवस – भाग 2\n... पावले. त्यांच्या लढाईच्या रोमहर्षक कथा आजही डोळयात पाणी उभ्या करतात. सगळयात अधिक नुकसान नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात झाले. आंदोलकांनी कायदा हातात घेतला. बाबांचे फोटो फोडले, मुलांची पुस्तके फाडली. तांब्या ...\n12. बाबासाहेब शिकले साताऱ्यातील शाळेत\n... विशेष म्हणजे बाबासाहेबांचे दुर्मिळ फोटो, माहिती असणारे ग्रंथ शाळेनं उपलब्ध करुन दिलेत. शाळेच्या मुख्याध्यापिका एस. मुजावर या याबाबत माहिती देतात. अभिमानाची बाब डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सातारा ...\n13. महर्षी कर्वेंचं मुरूडमधील घर भग्नावस्थेत\n... आठवणी जपण्यासाठी एक अनोखा प्रयत्न केला आहे. त्यांनी स्वत:च्या घरात महर्षींचं स्मारक उभारलंय. यात कर्वेंचा कोट, त्यांची भां���ी, टेबलखुर्ची आणि काही दुर्मिळ फोटो त्यांनी मिळवलेत. त्याचबरोबर प्रसिद्ध शिल्पकार ...\nजंगलसंपदा, त्यातले प्राणी, पक्षी यांचं मनोहारी दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर डोंबिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात भरलेल्या वाईल्डलाईफ फोटोग्राफी प्रदर्शनाला नक्की भेट द्या. डोंबिवलीतील मिडअर्थ आणि ...\n15. 'आपलं कोकण माझी फ्रेम'\n(व्हिडिओ / 'आपलं कोकण माझी फ्रेम' )\n... या फोटोग्राफी स्पर्धेची घोषणा केली आहे. ...\n16. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्मिळ फोटो\n(व्हिडिओ / डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्मिळ फोटो)\nभारतीय कायदेतज्ज्ञ आणि राजकारणी. भारताची राज्यघटना बनवणार्‍या मसुदा समितीचे अध्यक्ष आणि दलितांच्या उध्दारासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काही दुर्मिळ फोटो. ...\n17. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्मिळ फोटो\n(व्हिडिओ / डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्मिळ फोटो)\nभारतीय कायदेतज्ज्ञ आणि राजकारणी. भारताची राज्यघटना बनवणार्‍या मसुदा समितीचे अध्यक्ष आणि दलितांच्या उध्दारासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काही दुर्मिळ फोटो. ...\n18. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्मिळ फोटो\n(व्हिडिओ / डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्मिळ फोटो)\nभारतीय कायदेतज्ज्ञ आणि राजकारणी. भारताची राज्यघटना बनवणार्‍या मसुदा समितीचे अध्यक्ष आणि दलितांच्या उध्दारासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काही दुर्मिळ फोटो. ...\n19. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्मिळ फोटो\n(व्हिडिओ / डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्मिळ फोटो)\nभारतीय कायदेतज्ज्ञ आणि राजकारणी. भारताची राज्यघटना बनवणार्‍या मसुदा समितीचे अध्यक्ष आणि दलितांच्या उध्दारासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काही दुर्मिळ फोटो. ...\n20. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्मिळ फोटो\n(व्हिडिओ / डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्मिळ फोटो)\nभारतीय कायदेतज्ज्ञ आणि राजकारणी. भारताची राज्यघटना बनवणार्‍या मसुदा समितीचे अध्यक्ष आणि दलितांच्या उध्दारासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काही दुर्मिळ फोटो. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/entertainment-news/news/5243/actress-poorva-gokhale-now-in-big-screen.html", "date_download": "2020-09-29T01:52:30Z", "digest": "sha1:ZOUE2DWMS5BVCKUMTE7XOUGUIB34U3LG", "length": 12363, "nlines": 107, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "'कुलवधू'नंतर पूर्वा गोखले आणि सुबोध भावे पुन्हा एकत्र", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomeLatest Marathi NewsMarathi Entertainment News'कुलवधू'नंतर पूर्वा गोखले आणि सुबोध भावे पुन्हा एकत्र\n'कुलवधू'नंतर पूर्वा गोखले आणि सुबोध भावे पुन्हा एकत्र\nकाही कलाकारांना थेट मोठ्या पडद्यावर एंट्री करण्याची संधी मिळते, तर काही छोट्या पडद्याच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचतात. पूर्वा गोखले हे नाव छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांसाठी नवं नाही. या मराठमोळ्या अभिनेत्रीनं मराठी रसिकांसोबतच हिंदी प्रेक्षकांवरही आपल्या अभिनयाची मोहिनी घातली आहे. हिच पूर्वा आता मराठी सिनेमांकडे वळली असून, 'भयभीत' या आगामी मराठी सिनेमात ती एक महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. 'अॅक्च्युअल मुव्हीज प्रोडक्शन्स‘ ब्राऊन सॅक फिल्म्स प्रा. लि’ प्रस्तुती असलेल्या 'भयभीत' या आगामी मराठी सिनेमाचं दिग्दर्शन दीपक नायडू केलं आहे. २८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nपूर्वा गोखले हे नाव उच्चारताच 'कुलवधू' या गाजलेल्या मराठी मालिकेतील सुबोध भावेसोबत मुख्य भूमिकेत दिसलेली नायिका आठवते. तसेच पूर्वाने 'कहानी घर घर की', 'कोई दिल में है' या मालिकांद्वारे रसिकांचं लक्ष वेधून घेतलं. सध्या तिची 'तुझसे है राबता' ही हिंदी मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे. सिनेविश्वातील पदार्पणाच्या वाटेवर पूर्वाला आपला जुना सहकारी पुन्हा भेटला आहे. 'कुलवधू' या मालिकेतील नायक सुबोध भावे आगामी 'भयभीत' या सिनेमातही पूर्वा सोबत काम करीत आहे. त्यामुळेच सिनेविश्वाच्या या वाटेवर आपला जुना सहकलाकार पूर्वाला पुन्हा नव्या रूपात भेटल्याचं पहायला मिळणार आहे. रहस्यमय घटना आणि मानवी नातेसंबंध याद्वारे कथानकात निर्माण करण्यात आलेली या सिनेमातील गुंतागुंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. 'भयभीत' या सिनेमाच्या कथानक भावल्यानेच इतकी वर्षे मालिकांमध्ये रमल्यानंतर सिनेमाकडे वळण्याचा निर्णय घेतल्याचं पूर्वाचं म्हणणं आहे. यासोबतच दीपक नायडू यांची अनोखी दिग्दर्शनशैली 'भयभीत'च्या विषयाला अचूक न्याय देण्यासाठी पूरक ठरल्याचं पूर्वा मानते.\n'भयभीत' या सिनेमाच्या निमित्ताने छोट्या पडद्यावरील रसिकांची ही आवडती जोडी त्यांना मोठ्या पडद���यावर पहायला मिळणार आहे. यांच्या जोडीला मधू शर्मा, गिरीजा जोशी, मृणाल जाधव आणि यतीन कार्येकर हे कलाकार विविध भूमिकांमध्ये दिसणार आहेत. नकाश अझीझ यांनी या सिनेमाला संगीत-पार्श्वसंगीत दिलं आहे. निर्मिती शंकर रोहरा, दिपक नारायणी यांची असून अविनाश रोहरा, पवन कटारिया, समीर आफताब, प्रभाकर गणगे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.\n२८ फेब्रुवारीला 'भयभीत' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nउषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nपाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती\nपाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार\nअफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात\n'रंग माझा वेगळा' मधील दीपाने खऱ्या आयुष्यातील हे फोटो केले पोस्ट\nलतादीदींच्या वाढदिवसानिमित्ताने अंकुश चौधरीने पोस्ट केला 1993 सालचा हा जुना फोटो\nपाहा Video : 'नच बलिये'च्या मंचावर अमृताने असा घातला होता हिमांशुच्या गळ्यात हार\n'आई कुठे काय करते' मधील संजनाचे हे सारी लुक एकदा पाहाच\nPhotos : अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या या दिखेचक अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा\nपाच भाषांमध्ये निर्मिती होणारा पहिला मराठी चित्रपट 'चोरीचा मामला'\nशिक्षक आई-वडिलांप्रती रिंकू राजगुरुने व्यक्त केली कृतज्ञता\nया कारणासाठी वीणा जगतापने केलं मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेचं अभिनंदन\nपुन्हा दिसला रिंकू राजगुरुचा साडीतला Swag, पाहा तिच्या दिलखेचक अदा\nपावसात अशी चिंब भिजली सोनाली कुलकर्णी, येतय नवं गाणं\nउषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nपाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती\nपाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार\nअफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात\nExclusive: रकुल प्रीत सिंगची चौकशी सुरु, म्हणते, ‘मी कधी अमली पदार्थ सेवन केलं नाही, मेडिकल टेस्टसाठी तयार\nPeepingMoon Exclusive: दीपिकाला मी सहापेक्षा अधिक वेळा ड्रग्ज पुरवले, करिश्मा प्रकाशची एनसीबीकडे कबुली\nPeepingMoon Exclusive: ड्रग्स प्रकरणात साराचं नाव आल्याने वडील सैफने दिला अमृता सिंगला दोष शर्मिला टागोर वाचवणार का नातीला\nExclusive: दीपिकाच्या चौकशी दरम्यान उपस्थित राहण्याची पती रणवीरने मागितली परवानगी\nExclusive: दीपिकाच्या फोनवरून जया साहाकडून कुणी दुस-यानेच केली ड्रग्जची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-09-29T02:08:30Z", "digest": "sha1:E6DG4BNZVEIR7LNEQDBDO7K5KXBBLJOT", "length": 19731, "nlines": 150, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आर्या आंबेकर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआर्या समीर आंबेकर ही मराठी गायिका व अभिनेत्री आहे. झी मराठी वाहिनीच्या सारेगमप लिटिल चॅम्प्स या संगीत विषयक स्पर्धात्मक कार्यक्रमात ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.[१]\nबिग मराठी रायाजिंग स्टार ॲवॉर्ड\n२.१ सा रे ग म प लिटिल चॅम्प्स\nआर्याचा जन्म नागपूरमध्ये समीर आणि श्रुती आंबेकर या मराठी दांपत्याच्या घरी झाला. आर्याचे वडील समीर हे डॉक्टर असून आई श्रुती गायिका आहे. आर्या आपल्या आईकडून गायनाचे शिक्षण घेत आहे.\nआर्याची आजीसुद्धा एक शास्त्रीय गायिका आहे. तिने आर्या जेमतेम २ वर्षाची असतानाच तिचे गायनातले कौशल्य ओळखले. आर्या साडेपाच वर्षाची असताना तिने आपल्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी तिने संगीताची पहिली परीक्षा दिली.\nतिसरीत असताना आर्याने आंतरशालेय गायनाच्या स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या शाळेला पहिले पारितोषिक मिळवून दिले. आर्याने आतापर्यंत अनेक मराठी / हिंदी भाषा अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायली आहेत. गायनासोबतच आर्या अभिनेत्री म्हणून देखील लोकांसमोर आली, २०१७ च्या सुरवातीस प्रदर्शित झालेल्या 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून तिने अभिनय कारकीर्दीस सुरवात केली. यामध्ये तिने गायलेले हृदयात वाजे समथिंग हे गाणे प्रसिद्ध आहे.\nसा रे ग म प लिटिल चॅम्प्ससंपादन करा\nसा रे ग म प लिटिल चॅम्प्स हा एक संगीत विषयक स्पर्धात्मक कार्यक्रम, झी मराठी या दूरदर्शन वाहिनीवर जुलै २००८ ते फेब्रुवारी २००९ या कालावधीत प्रसारित झाला. या कार्यक्रमासाठी वय वर्ष ८ ते १४ मधील मुलांच्या चाचण्या घेण्यात आल्या. आर्या सर्वो��्कृष्ट ५० स्पर्धकांमध्ये निवडली गेली, आणि सा रे ग म प लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाची एक स्पर्धक झाली.\nआर्याने आपल्या सुमधुर आवाज आणि सांगीतिक कौशल्याच्या जोरावर अंतिम फेरीत व नंतर महाअंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत १२ स्पर्धकांची निवड झाली तर महाअंतिम फेरीत ५ स्पर्धकांची निवड केली होती.\nआर्याने या कार्यक्रमांमध्ये अनेक उत्तमोत्तम गाणी सादर केली. तिच्या पान खाये सैंया हमारो या गाण्याला परीक्षकांकडून वरचा नी पर्यंत (२०० %) गुण मिळाले. हा विक्रम सा रे ग म प च्या त्या आधीच्या ८ पर्वात अबाधित होता. हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत गायक हरिहरन हे त्या भागाचे परीक्षक होते.\nआर्याला अनेकदा परफॉर्मर ऑफ द वीक (Performer of the week) घोषित करण्यात आले.\nआर्याला आवाजाची दैवी देणगी लाभली आहे. त्याला आपल्या रियाजाची जोड देत आर्याने संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांनी आर्याच्या आवाजाची व तिच्या गान कौशल्याची भरभरून प्रशंसा केली आहे. शास्त्रीय संगीत असो वा नाट्यगीते, भावगीते असो वा भक्तिगीते, मराठी चित्रपट संगीत असो वा हिंदी गाणी, इतकेच नव्हे तर, लावणी, लोक-गीते या सर्व शैलीतील गाणी आर्या तितक्याच ताकदीने गाते.\nआर्याला या कार्यक्रमादरम्यान माणिक वर्मा शिष्यवृत्ती देण्यात आली. ही शिष्यवृत्ती आर्याला दोन वर्षांसाठी प्रदान करण्यात आली होती.\nमराठी अभिमानगीत संगीत दिग्दर्शक: कौशल इनामदार\nआठवा स्वर संगीत दिग्दर्शक: वर्ष भावे\nमला म्हणत्यात आर्या आंबेकर\nखाऊचा गाव संगीत दिग्दर्शक: यशवंत देव\nहम और तुम - हिंदी गाण्यांचा गीतसंग्रह, संगीत दिग्दर्शक: खलिल अभ्यंकर\nआनंदवन आले घरी - बाबा आमटे\nमझ्या मातीचे गान - कुसुमाग्रज प्रतिष्ठान\nदिवा लागू दे रे देवा - पहिला सोलो अल्बम, संगीत दिग्दर्शक: सलील कुलकर्णी [२]\nकळी या चित्रपटाच्या निमित्ताने श्रीनिवास खळे यांनी १५ वर्षांनी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले.[५] याच चित्रपटासाठी पार्श्वगायन करणारी आर्या आंबेकर, श्रीनिवास खळे यांच्याकडे गाणारी शंभरावी गायिका ठरली.[६]\nरमा माधव - हमांमा रे पोरा या गाण्याची पार्श्वगायिका [७][८]\nसंत कैकडी महाराज - संगीतकार: नरेंद्र भिडे\nरेडी मिक्स - संगीतकार: अविनाश विश्वजीत\nसुवासिनी - स्टार प्रवाह दूरचित्रवाहिनीवर २०११ - २०१३ साली प्रसारित झालेली दैनंदिन मालिका\nदिल दोस्ती दुनियादारी - झी मराठी दूरचित्रवाहिनीवर २०१५ - २०१६ प्रसारित झालेली विनोदी मालिका[९]\nतुला पाहते रे - झी मराठी दूरचित्रवाहिनीवर २०१८ - २०१९ प्रसारित झालेली दैनंदिन मालिका [१०]\nजिवलगा - स्टार प्रवाह दूरचित्रवाहिनीवर २०१९ प्रसारित झालेली दैनंदिन मालिका\nती सध्या काय करते - २०१७\n२००८ - माणिक वर्मा शिष्यवृत्ती\n२००९ - उपविजेती झी मराठी सा रे ग म प लिटिल चॅम्प्स\n२०१० - हरिभाऊ साने पुरस्कार\n२०१० - पुण्यरत्न युवा गौरव पुरस्कार[११]\n२०११ - बिग मराठी रायझिंग स्टार अवॉर्ड (संगीत)\n२०१२ - यंग अचिव्हर्स अवॉर्ड - विसलींग वूड्स इंटरनॅशनल\n२०१२ - डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार\n२०१४ - आर्या पुरस्कार\n२०१५ - डॉ. उषा (अत्रे) वाघ पुरस्कार\n२०१६ - विद्या प्राज्ञ पुरस्कार - ग.दि.मा. प्रतिष्ठानद्वारा [१२]\n२०१७ - गोदरेज फ्रेश फेस ऑफ द इयर - सह्याद्री नवरत्न अवॉर्ड [१३]\n२०१९ - फेव्हरेट पार्श्वगायिका, ती सध्या काय करते चित्रपटातील 'हृदयात वाजे समथिंग' या गाण्यासाठी - झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या कार्यक्रमामध्ये[१४][१५]\n२०१९ - फेव्हरेट नवोदित अभिनेत्री, ती सध्या काय करते चित्रपटासाठी - झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या कार्यक्रमामध्ये[१४][१५]\n२०१८ - मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर - झी चित्रगौरव पुरस्कार [१६]\n२०१८ - सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका व सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री, ती सध्या काय करते चित्रपटासाठी - रेडीओ सिटी द्वारा सिटी सिने अवॉर्ड मराठी\n२०१९ - सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार[१७]\n^ \"सांगितिक सोहळ्यात 'रमा माधव'चे म्युझिक लॉंच, मंचावर अवतरली पेशवाई, पाहा PICS\". marathibhaskar. 2014-07-30. 2018-04-09 रोजी पाहिले.\n^ \"Aarya Ambekar to make her debut in acting\". टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). १० ऑगस्ट २०१५. २७ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.\n^ \"जब्बार पटेल यांना गदिमा पुरस्कार\". २२ नोव्हेंबर २०१६. २२ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.\n^ \"सह्याद्री वाहिनेचे कार्य कौतुकास्पद\". २१ जून २०१७. २२ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.\n↑ a b \"'फास्टर फेणे' ठरला महाराष्ट्राचा फेव्हरेट चित्रपट\". २५ जावनेवारी २०१८. २२ एप्रिल २०१९ रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"Sur Jyotsna Awards : श्रेया घोषालच्या आवाजाने नागपूरकर मंत्रमुग्ध\". www.lokmat.com. २७ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ५ ऑगस्ट २०२० रोजी १७:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2020-09-29T02:01:00Z", "digest": "sha1:YHRIJWS6U3MT3Z6REIRHZADG3PCSIZVI", "length": 3105, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "राष्ट्रीयीकरण - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nराष्ट्रीयीकरण ही खाजगी संस्था किंवा कंपनी सरकारने घेउन आपले व्यवस्थापन तेथे बसविण्याची प्रक्रिया होय. यात सरकार खाजगी कंपनीच्या मालकांना सहसा मोबदला देते परंतु काही वेळेस ही मिळकत मोबदला न देताच बळकावली जाती.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १९ मे २०१७ रोजी २०:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2020-09-29T01:34:50Z", "digest": "sha1:SSTYNLU2AK6IIVQ7G2KZFTP7XNU27RK3", "length": 30041, "nlines": 210, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "इतर विभाग | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nलोकशाही दिन/तक्रार विभाग/भ्रष्टाचार निर्मलन विभाग\nजनगणना :जनगणना हे एक राष्ट्रीय महत्वाच��� कार्य असुन जनगणनेचे मुख्य वैशिष्टय म्हणजे जनगणनेच्या ठरावीक कालावधीत देशातील सर्व व्यक्तींची गणना करणे आणि गणना करत असतांना कुठल्याही व्यक्तीला न वगळता तसेच कुठल्याही व्यक्तीची पुन्हा गणना होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.\nजनगणना ही शासन स्तरावर निर्देशित झाल्यानंतर तहसिल कार्यालय अंतर्गत कर्मचा-यांचे प्रशिक्षण घेतले जाते. शासनाकडुन वेळोवेळी निर्गमित होणा-या अधिसुचनेनुसार तहसिल कार्यालयातील व नगर पालिका कार्यालयातील संबंधित नस्ती हाताळणारे लिपीक यांच्यामध्ये समन्वय साधला जातो. शासन स्तरावरुन वेळोवेळी निर्गमित झालेले शासन निर्णय व अधिसुचनेनुसार जनगणनेची कामे केली जातात\nराष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्यावतीकरण :राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अदयावतीकरण करण्यासाठी विहीत पुस्तकामधुन माहितीची नोंदणी करण्याचे काम राज्य शासनामार्फत निर्गमित झालेल्या शासन निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्तरावरुन पुर्ण करण्यात आले असुन सदर एन.पी.आर.पुस्तकामधील माहीती संगणक प्रणालीमध्ये करण्यात आलेली आहे.\nशासकीय निवासस्थान :जिल्हयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना शासकीय निवासस्थान मिळण्यासाठी संबंधितांकडुन आलेले विनंती अर्ज कार्यवाही करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग, बुलढाणा यांना पाठविण्यात येतात.\nअल्पबचत निवासस्थान :जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांना शासकीय निवासस्थान मिळण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्तरावरुन नियमानुसार आदेश केले जातात.\nमहिला लैगिक छळाबाबत :कामाचे ठीकाणी महिलांचे होणा-या लैगिक छळापासुन प्रतिबंध करण्यासाठी महिलांच्या होणा-या लैगिक छळापासुन संरक्षण(प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 व नियम दिनांक 9 डीसेंबर 2013 रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. सदर अधिनियमातील कलम 6(1) नुसार ज्या कार्यालयात 10 पेक्षा कमी कर्मचारी आहेत किंवा जेथे नियुक्ती प्राधिका-याच्या विरुध्द तक्रारी आहेत अशा तक्रारीसाठी जिल्हा स्तरावर स्थानिक तक्रार समिती गठीत करण्याबाबत दि.11/9/2014 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.\nराष्ट्रीय सन :शासन स्तरावर वेळोवेळी निर्गमित होणा-या निर्देशानुसार 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 1 मे महाराष्ट्र राज्य वर्धापन दिन तसेच स्वातंत्र दिनाचा वर्धापन दिन 15 ऑगष्ट साजरे केले जातात. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता या कार्यालयाचे स्तरावरुन ध्वजारोहणाचा कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकाची छपाई करुन लोकप्रतिनिधी यांना निमंत्रण पत्रिका वाटप केल्या जातात.\nसमन्वय समिती :जिल्हा समन्वय समिती सभा दर महिन्याच्या पहील्या सोमवारी मा.जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येते. सदर सभेमध्ये सर्व विभागातील नविन विषयावर चर्चा केली जाते.\n1 माहीती अधिकार अधिनियम 2005 अंमलबजावणीच्या नियमाबाबत. शासन परीपत्रक क्र.केमाअ/2005 प्र.क्र.315/05/5 दि.14-10-2005\n2 माहीती अधिकार अधिनियम 2005 अन्वये जन माहीती अधिकारी अपिलीय अधिकारी नियुक्ती बाबत शासन आदेश क्र. संर्कीण1020/1027/प्र.क्र.40/12003/5 दि.10-8-2005\n3 मा.अ. अ. 2005 चे कलम 4 नुसार 1मे 17 मुदयांची माहीती प्रसिध्द करणे सा.प्र. विभाग शासन परीपत्रक क्र.केमाअ/2009/631/प्र.क्र.267/09/6 दि.24-7-2009\n4 मा.अ.अ. 2005 नुसार प्राप्त अर्जावरील फीचा भरणा करुन घेणे शासन परीपत्रक क्र.केमाअ/2005 प्र.क्र.34/07/5 दि.9-5-2007\n5 नागरीकांची सनद तयार करुन प्रसिध्द करणे सा.प्र. विभाग शासन परीपत्रक क्र.नासद/2007/115प्र.क्र.18/07/18अ दि.13-8-2007\n6 मा.अ.अ.२००५ अन्वये प्राप्त अर्जान्वये मासिक विवरणे मा. आयुक्त, अमरावती यांना सादर करणे शासन परीपत्रक क्र.केमाअ/2005 प्र.क्र.430/05/5 दि.20-1-2006\n7 मा.अ.अ.२००५ अन्वये प्राप्त अर्जान्वये, वार्षिक विवरणे/अहवाल मा.आयुक्त/शासनास सादर करणे शासन परीपत्रक क्र.केमाअ/2005 प्र.क्र.430/05/5 दि.20-1-2006\n8 मा.अ. अ. 2005 मधील कलम 19(1) अन्वये प्राप्त होणारे अपिल अर्ज विहीत मुदतीत निकाली काढणे सा.प्र. विभाग शासन परीपत्रक क्र.केमाअ/2007/1182 प्र.क्र.65/07/6 (मा.अ) दि.6-11-2007\n9 मा.आयुक्त/शासनाकडून मा.अ.अ.२००५ अन्वये प्राप्त अर्जान्वये वेळेच्या आत माहिती अर्जादारास पुरवणे/ मा.अ.अ कलम 6(3) संबंधित प्राधीकरणास 5 दिवसाचे आत हस्तांतरीत करणे शासन परीपत्रक क्र.केमाअ/2005 प्र.क्र.315/05/5 दि.14-10-2005\n10 मा.अ. अ. 2005 मधील प्राप्त होणारे अर्ज विहीत मुदतीत निकाली काढणे शासन अधिसुचना क्र.RTI-2005/सी/आर-315//05/05 दि.11-10-2005\n11 मा. राज्य माहीती,आयुक्तांकडील पारीत होणारेनिर्णय,निर्देश इत्यादीचे काटेकोरपणे पालन करणेबाबत सा.प्र. विभाग शासन परीपत्रक क्र.केमाअ/2008/688प्र.क्र.219/08/6 (मा.अ) दि.10-6-2008\n12 दि.6 ते 12 ऑक्टोंबर हा सप्ताह मा.अ.सप्ताह म्हणुन साजरा करणे सा.प्र. विभाग शासन परीपत्रक क्र.केमाअ/2008/प्र.क्र.378/06/6 (मा.अ) दि.20-9-2008\n13 28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्टीय माहीती अधिकार दिन म्हणुन साजरा करणे बाबत सा.प्र. विभाग शासन परीपत्रक क्र.केमाअ/2008/प्र.क्र.378य/08/6 दि.20-9-2008\n14 Online RTI व्दारे प्राप्त झालेले अर्ज विहीत मुदतीत निकाली काढण्याबाबत सा.प्र. विभाग शासन परीपत्रक क्र. संकीर्ण/2016/प्र.क्र.161/2016/6 दि.20-10-2016\n15 माहीती अधिकार अधिनियम 2005 अन्वये जन माहीती अधिकारी अपिलीय अधिकारी नियुक्तीचे नावे फलक लावणे बाबत सा.प्र. विभाग शासन परीपत्रक क्रअहत 1008/ प्र.क्र.18/08/11अ (मा.अ) दि.15-5-2008\n1 आंग्लभाषा अभिलेख विभागात आलेल्या नस्त्या तपासून्यात येतात महाराष्ट्र शासन राजपत्र दि. १७ जानेवारी २००६ सन २००६ चा महाराष्ट्र् अधिनीयम क्रमांक -४\n2 सर्व नस्त्या वर्गवारी प्रमाणे रजीस्टर मध्ये नोंदविल्या जातात महाराष्ट्र शासन राजपत्र महाराष्ट्र सार्वजनीक अभिलेख अधिनीयम-२००५ दिनांक १५ फेब्रवारी-२००६\n3 कालबाहय नस्त्यांची यादी करण्यात येते न्डरसन मॅन्युअल १९६७\n4 कालबाहय प्रकरणे पुर्नर्विलोकनासाठी संबंधित शाखेकडे पाठविणे –\n5 इतर विभागांना फाईल्स काढून देणे –\n6 विविध विभागाकडून आलेली फाईल्स जमा करणे –\n7 कालबाहय प्रकरणे नष्ट करणे –\n8 प्रभारी अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेले आदेश पाळणे –\nलोकशाही दिन/तक्रार विभाग/भ्रष्टाचार निर्मलन विभाग\nलोकशाही दिन/तक्रार विभाग/भ्रष्टाचार निर्मलन विभाग\nलोकशाही दिनांत प्राप्त तक्रारी वर कार्यवाही करणे.\nविभागीय लोकशाही दिनांत प्राप्त तक्रारी वर कार्यवाही करणे.\nआपले सरकार पोर्टल प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करणे.\nभ्रष्टाचार निर्मुलन समिती प्राप्त तक्रारी वर कार्यवाही करणे.\nशासन यंत्रणेतील भ्रष्टाचाराचे समुळ निर्मुलन करण्याचे धोरण राबविण्यासाठी भ्रष्टाचार निर्मुलन समित्यांची रचना करणे.\n1 तालुका,जिल्हा/महानगरपालिका ,विभागीय,मंत्रालय स्तरावरील लोकशाही दिन अंमलबजावणीबाबत शासन परिपत्रक क्र.प्रसुधा 2011/प्र.क्र.189/11/18-अ दिनांक:- 26 सप्टेंबर,2012\n2 विभागीय,जिल्हा व तहसिल स्तरावर भ्रष्टाचार निर्मुलन समित्या व दक्षता पथके याबाबत शासन परिपत्रक क्रमांक.अहत 1610/प्र.क्र.64/10/11-अ दिनांक:- 04 फेब्रुवारी,2011\n3 आपले सरकार-तक्रार निवारण प्रणालीसाठी कार्यपध्दती विहीत शासन निर्णय क्र.संकीर्ण-2016/प्र.क्र.130/18 (र.व.का.) दिनांक:-24 ऑगस्ट,2016\nजिल्हयातील पाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित होणा-या गावांचे पुनर्वसन��चे अनुषंगाने पुढीलप्रमाणे पुनर्वसनाची कार्यवाही करणे\nकलम ११(१), कलम १३(३), ची अधिसुचना केली जाते\nव्यपगत झालेली कलम ११(१) चे प्रस्ताव सादर करणे\nप्रकल्पग्रस्ताने मागणी केल्यास नियमानुसार पर्यायी जमीन देण्याबाबतची कार्यवाही केली जाते\nप्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील जमिनीच्या खरेदी विक्री तसेच वाटणी इ. व्यवहारांबाबतची परवानगी मा.अपर जिल्हाधिकारी यांचेमार्फत देण्यात येते\nतसेच लाभक्षेत्रातील अकृषक परवानगी देणेबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र देणे\nपुनर्वसीत गावठाणातील देय असलेल्या १८ नागरी सुविधांबाबत यंत्रणेकडून प्रस्ताव मागवुन त्याबाबतची कार्यवाही कार्यकारी यंत्रणांमार्फत पार पाडली जाते\nप्रकल्पग्रस्ताकडुन भुखंडांच्या कब्जाहक्काची रक्कम वसुलीबाबतची कार्यवाही केली जाते\nबाधित गावासाठी नवीन पुनर्वसीत गावठाणात भुखंड वाटपाची कार्यवाही केली जाते\nत्यानुसार प्राप्त झालेल्या भुखंड मागणीबाबतचे अर्ज निकाली काढले जातात\nभुखंड वाटपानंतर त्याबबतचे नमूना-ब अदयावत केले जातात\nप्रकल्पांतर्गत नवीन गावठाणात असलेल्या अभिन्यासाबाबतची कार्यवाही केली जाते\nप्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रविषयक माहिती –\nपुनर्वसन विभागामार्फत जिल्हयातील प्रकल्पबाधितांना शासन नियमानुसार प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित केले जातात\nतसेच प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरीत करुन देण्याची कार्यवाही केली जाते\nप्रकल्पग्रस्त आरक्षणांतर्गत एखादी व्यक्ती शासकीय सेवेत लागल्यास त्याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र संबंधित विभागास दिले जाते\nप्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करण्याविषयी पुढील निकष विचारात घेतले जातात –\nप्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे पुढील व्यक्तींना निर्गमित करता येते-\nमुख्य प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यासोबत त्या व्यक्तीचा मुलगा/ मुलगी / नात/ नातू/ विवाहित मुलगी/ प्रकल्पग्रस्ताला मुलगा नसल्यास मुलीचा मुलगा किंवा मुलगी / पत्नी/ सून/ भाऊ/ दत्तक मुलगा (कायदेशीर दत्तकपत्र आवश्यक)\nप्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र कुटुंबातील एका व्यक्तीस निर्गमित करता येते\n0.20 हे.आर. पेक्षा जास्त शेती संपादीत झालेली असणे आवश्यक आहे\nतसेच जमीन महसूल नियम 1971 भाग 1(10) (तीन) नुसार पुढीलप्रमाणे निर्वाहक क्षेत्र शिल्लक असल्यास शासकीय/ निमशासकीय नोकरीसाठीचे प्रमाण���त्र देता येत नाही –\nकोरडवाहू पिकांच्या व जिराईत जमिनीच्या बाबतीत 6.47 हे.आर. किंवा\nहंगामी ओलीताच्या जमिनीच्या किंवा साळीच्या किंवा भाताच्या जमिनीच्या बाबतीत 3.24 हे.आर. किंवा\nबागायती किंवा बारमाही ओलीताच्या जमिनीच्या बाबतीत 1.62 हे.आर.\nघराची जागा संपादीत झाल्यास क्षेत्राची अट नाही\nगाव तलावासाठी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देता येत नाही\nप्रकल्पाच्या कालव्यासाठी/ पाटासाठी जमीन संपादीत झाल्यास उर्वरित क्षेत्र 1.00 हे.आर. पेक्षा कमी शिल्लक राहात असेल तरच प्रमाणपत्र देता येते\nसेवानिवृत्ती प्रकरण मा.महालेखाकार नागपूर यांना सादर करणे\nसेवानिवृत्तीविषयक लाभ प्रदान करणे\nसेवानिवृत्तीविषयक इतर सर्व पत्रव्यवहार\nविभागीय चौकशी प्रकरण व त्याअनुषंगाने इतर सर्व पत्रव्यवहार\nमुख्यलेखाशिर्ष २०५३०१९१, २०५३००८२, २०५३०४४९ व २०२९०३०४ अंतर्गत निधीचे वितरण करणे, खर्चाचा आढावा घेऊन समर्पित अहवाल सादर करणे.\nमुख्यलेखाशिर्ष २०५३०१९१, २०५३००८२, २०५३०४४९ व २०२९०३०४ अंतर्गत वार्षिक, चारमाही, आठमाही व नऊमाही अंदाजपत्रक सादर करणे\nगटविमा योजनेअंतर्गत बचतनिधी/विमानिधीची प्रकरणे अंतिम करणे.\nसामान्य आस्थापना विभागाशी संबंधीत लेखापरिक्षण अहवालावर कार्यवाही करणे.\nभविष्य निर्वाह निधी परतावा/नापरतावा अग्रीम मंजूर करणे व भविष्य निर्वाह निधी संदर्भातील सर्व पत्रव्यवहार\nवैद्यकीय प्रतिपूर्तीच्या देयकांना मंजूरी प्रदान करणे\nवेतन देयके, रजा रोखीकरण देयके व अतिकालीक भत्ता देयके आहरीत करणे\nलेखाशिर्षनिहाय खर्चाचा ताळमेळ घेणे व विनियोजन लेखा तयार करणे.\nप्रवासभत्ता व प्रवासभत्ता अग्रीम देयके, इंधन व दुरुस्ती देयके, कार्यालयीन खर्चाची देयके, स्वग्राम/रजा प्रवास सवलत देयके, दुरध्वनी, मोबाईल व विद्युत देयके आहरीत करणे\n३९ ब अंतर्गत मंजूरीकरीता प्राप्त प्रकरणांवर कार्यवाही करणे.\nठेव संलग्न विमा योजनेअंतर्गत प्रकरणे मंजूरीकरीता शासनास सादर करणे.\nनगर परिषद मालमत्ता कराची देयके\nचतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे अद्यावत ठेवणे.\nनवीन परिभाषीत अंशदायी निवृत्तीवेतन योजनेअंर्गत पत्रव्यवहार हाताळणे\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्��ान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 22, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/public-utility/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B0-3/", "date_download": "2020-09-29T01:58:26Z", "digest": "sha1:5KFNBJ6LYMPGHKKV2KCW34IIZH5VYFZ7", "length": 4334, "nlines": 103, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "प्राथमिक आरोग्य केंद्र रायपुर | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nप्राथमिक आरोग्य केंद्र रायपुर\nप्राथमिक आरोग्य केंद्र रायपुर\nप्राथमिक आरोग्य केंद्र रायपुर, तालुका जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 0\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/narayan-rane-targets-maharashtra-government-sushant-singh-rajapur-case-329804", "date_download": "2020-09-29T02:14:06Z", "digest": "sha1:VAPGKE5ZK7DWAMPSPLKERUMKQZ2NSSWR", "length": 15854, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "सुशांतसिंग राजपूत प्रकरणी सरकार एका मंत्र्याला पाठीशी घालतंय, नारायण राणेंचा घणाघात... | eSakal", "raw_content": "\nसुशांतसिंग राजपूत प्रकरणी सरकार एका मंत्र्याला पाठीशी घालतंय, नारायण राणेंचा घणाघात...\nया सर्व प्रकरणात महाराष्ट्र राज्य सरकार एका मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप नारायण राणे यांनी केलाय.\nमुंबई - सुशांतसिंग राजपूत प्रकरणाबाबत भाजप नेते नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी सरकारवर काही गंभीर आरोप केलेत. या प्रकरणी सरकार एका तरुण मंत्र्याला वाचवत असल्याचा घणाघात नारायण राणे यांनी केलाय. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशिवाय इतर विविध मुद्द्यांवरून नारायण राणे यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. यामध्ये राज्यातील कोरोना आणि मुंबईत आज पडलेला पाऊस आणि कोकणवासीयांना क्वारंटाईन करण्यावरून नारायण राणे यांनी सरकारवर निशाणा साधलाय.\nमोठी बातमी - गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी ST सज्ज, ई-पासची गरज नाही; पण आधी 'हे' नियम वाचून घ्या...\nकाय म्हणालेत नारायण राणे \nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सध्या गाजतंय. सुशांतची आत्महत्या नाही असं मी ही म्हणतो. आत्महत्या झाली नसून सुशांतचा मर्डर झाला आहे. या प्रकरणात पन्नास दिवस झालेत तरीही स्पष्टता येत नाही. त्यामुळे सरकार सरकारमधील मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करतंय असं नारायण राणे म्हणालेत. ८ तारखेला पार्टीला कोण कोण होतं त्या पार्टीतील उपस्थितांना का अटक करत नाहीत त्या पार्टीतील उपस्थितांना का अटक करत नाहीत एका ठराविक हॉस्पिटलमध्येच का नेलं जातं एका ठराविक हॉस्पिटलमध्येच का नेलं जातं दिनो मोर्या कोण आहे त्याच्या घरात रोज मंत्री का येतात. असे एक ना अनेक प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केलेत.\nमोठी बातमी - ST'ला राज्य सरकारकडून पुन्हा संजिवनी देण्याचा प्रयत्न; अर्थमंत्री अजित पवारांनी दिली इतक्या कोटींची मंजूरी\nसुशांतची मॅनेजर दिशाने आत्महत्या केली असं म्हणतात. त्यानंतर तिला भगवती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. दिशाच पोस्टमार्टम झालं. दिशाने आत्महत्या केली नाही तर तिची देखील हत्या करण्यात आली होती, असंही नारायण राणे म्हणालेत. दिशावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. तिच्या गुप्तांगावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. अनेक ठिकाणी अशा जखमा आहेत. वरून पडून अशा जखमा होत नाहीत, असाही मुद्दा नारायण राणे यांनी उपस्थित केला.\nदरम्यान, या सर्व प्रकरणात महाराष्ट्र राज्य सरकार एका मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप नारायण राणे यांनी केलाय.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n29 सप्टेंबर जागतिक हृदयरोग दिन विशेष: पुरुषांपेक्षा महिलांना हृदय विकाराचा धोका अधिक\nमुंबई: हृदयविकार हा पुरुषांचा आजार असल्याचा एक सार्वत्रिक समज आहे. मात्र पुरुषांपेक्षा महिलांना हृदय विकाराचा धोका अधिक असून बऱ्याचदा पुरूषांपेक्षा...\nगुगलचं नवीन भन्नाट फिचर; आता गुगलवर जाणून घ्या कोरोना हॉटस्पॉटची माहिती\nमुंबई, ता. 28 : गुगल मॅपवर आता तुम्हाला आपल्या परिसरातील कोरोना हॉटस्पॉटची माहिती मिळणार आहे. तुम्ही जात असलेल्या परिसऱात कोरोनाची नेमकी काय...\nम्हाडा विजेत्यांसाठी खुशख���र, घराचा ताबा मिळण्याचा मार्ग झाला मोकळा\nमुंबई, ता. 28 : कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने म्हाडा सोडतीमधील घरे ताब्यात घेतली होती. ही...\n29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन, कोरोना काळात 'सीव्हीडी' आणि न्यूमोनियामुळे सर्वाधिक मृत्यू\nमुंबई: 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. 'सीव्हीडी' चा पराभव करण्यासाठी आपल्या हृदयाचा उपयोग करा, हा यावर्षी ‘जागतिक हृदय...\nमुंबईच्या तटांवर पसरतेय रोगराई, कांदळवनांवर \"हायब्लिया प्युएरा\" रोगाचे थैमान\nमुंबई, ता.28 : ठाणे जिल्हा खाडी पट्ट्यातील खांदळवनांवर हायब्लिया प्युरा नावाच्या रोगाने थैमाम घातले आहे. यामुळे कांदळनवातील झाडांची पाने नष्ट झाली...\nसीआरझेड सुधारीत आराखड्याबाबत टिकेचे आसूड\nओरोस (सिंधुदुर्ग) - सीआरझेडच्या सुधारित आराखड्याबाबत सदोष कार्यपद्धतीमुळे सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर टिकेचे आसूड ओढले. माजी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-29T01:52:09Z", "digest": "sha1:DA22V2R4MQQYRGMTMYQX4JEZKN5GAKOL", "length": 9835, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "मोबाईल दुकान फोडले ; सव्वा लाखांच्या रोकडसह मोबाईल लंपास | Janshakti Newspaper", "raw_content": "\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nमोबाईल दुकान फोडले ; सव्वा लाखांच्या रोकडसह मोबाईल लंपास\nin जळगाव, खान्देश, गुन्हे वार्ता\nकृऊबा शेजारील सुरेशदादा जैन कॉम्प्लेक्समधील घटना ;रुमाल बांधलेले तीघे चोरटे सीसीटीव्हीत कैद\nजळगाव ;– बाजार समितीच्या बाजूला असलेल्या सुरेशदादा जैन कॉम्लेक्समधील दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी रोख व मोबाईल असा एकूण 1 लाख 36 हजाराचा ऐवज लुटून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून तीन जण तोंडाला रुमाल बांधलेले चोरी करतांना कैद झाले आहे.\nजगवाणी नगर परिसरातील कमलेश घ्यार वय 25 यांचे सुरेशदादा जैन कॉम्लेक्स येथे कन्हैय्या मोबाईल नावाने दुकान आहे. यात ते स्टेटबँक आणि एअरटेल पेमेंट बॅँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालवीत आहे. 1 जुलै रोजी कमलेश घार यांच्या मेहुण्यांनीसकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास दुकान उघडले. दिवसभरात जमा झालेले पैसे घेऊन जाऊ अशी विचारणा केली असता दुकानातील काउंटरला पैसे ठेवण्याचे सांगितले. यानंतर शशीकांत पाटील हे घरी निघून गेले . 2 जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शालक निलेश पुष्कर याने फोनद्वारे दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले असल्याचे सांगितले.\n1 लाख 22 हजाराची रोकड लांबविली\nकमलेश घार यांनी माहिती मिळताच सीसीटीव्ही फुटेज बघितले असता 2 रोजीच्या पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास 3 इसम तोंडाला रुमाल बांधून दुकानाचे शटर उचकावुन आत प्रवेश करून आतील 1 लाख 22 हजार 500 रुपये रोख , मोबाईल्स एकूण 1 लाख 36 हजारांचे चोरटयांनी चोरून नेले. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनींना पळवले ; आरोपीला कोठडी\nयावलमध्ये न्यायालय इमारतीसाठी जागेची पाहणी\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nयावलमध्ये न्यायालय इमारतीसाठी जागेची पाहणी\nकिनगाव ग्रामपंचातीच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍याचे उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/funeral-kovid-dead-panchganga-cemetery-329969", "date_download": "2020-09-29T00:43:37Z", "digest": "sha1:VQS3HN7DCE6CFBE2D5RD3MN2WDOK5JAP", "length": 17078, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "पंचगंगा स्मशानभूमी कोविड़ मृतांवरच अंत्यसंस्कारासाठी राखीव | eSakal", "raw_content": "\nपंचगंगा स्मशानभूमी कोविड़ मृतांवरच अंत्यसंस्कारासाठी राखीव\nपंचगंगा स्मशानभूमीचे विस्तारीकरण व कोविडमुळे मृत्यू होणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता पंचगंगा स्मशानभूमीत जागा कमी पडू लागली आहे. त्यामुळे येथे केवळ कोविडने मृत्यू झालेल्या मृतदेहांवरच अंत्यसंस्कार होणार आहेत.\nकोल्हापूर ः पंचगंगा स्मशानभूमीचे विस्तारीकरण सुरू असल्याने अंत्यसंस्कारास अडचण येत आहे.\nपंचगंगा स्मशानभूमीत कोविड़ मृतांवरच अंत्यसंस्कार\nजागा शिल्लक नसल्याने निर्णय, उर्वरित अंत्यविधी इतर स्मशानभूमीत होणार\nकोल्हापूर, ता. 4 ः पंचगंगा स्मशानभूमीचे विस्तारीकरण व कोविडमुळे मृत्यू होणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता पंचगंगा स्मशानभूमीत जागा कमी पडू लागली आहे. त्यामुळे येथे केवळ कोविडने मृत्यू झालेल्या मृतदेहांवरच अंत्यसंस्कार होणार आहेत. उर्वरित मृतदेहांसाठी केवळ सहा बेड राखीव असतील. त्यापेक्षा अधिक मृतदेह आल्यास कसबा बावडा, कदमवाडी, बापट कॅम्प आदी स्मशानभूमीत पाठविले जाईल. दरम्यान, अंत्यसंस्कारासाठी जागा नसल्याने सहा तासांच्या आत रक्षाविसर्जन करणे बंधनकारक केले आहे.\nकोरोना संसर्गाचा काळ, मृतांची वाढती संख्या, यातच स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू आहे. दोन महिन्यांपासून स्मशानभूमीवर ताण पडला आहे. शहरात कोविडमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या तसेच अन्य तालुक्‍यांतील कोविडने मृत्यू होणाऱ्यांवर येथेच अंत्यसंस्कार होतात. सध्या 14 बेड कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांसाठी राखीव आहेत. वीस बेडचे नव्याने बांधकाम सुरू आहे. अन्य मृतदेहांवरील अंत्यसंस्कारांसाठी कसेबसे दहा ते पंधरा बेड उपलब्ध आहेत. रोज किमान पंधरा ते वीस मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. एखादा मृतदेह अचानक आल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करायचे कुठे, असा प्रश्‍न निर्माण होतो. मृतदेहाची हेळसांड होऊ नये, तसेच नातेवाईकांना मनस्ताप होऊ नये, यासाठी कसबा बावडा, कदमवाडी अथवा बापट कॅम्प येथे मृतदेह नेण्याची विनंती करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे.\nशहरात सीपीआर, खासगी रुग्णालय येथे कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतात. त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र गरजेचे असते. शहर परिसर तसेच तालुक्‍याच्या ठिकाणाहून येणाऱ्या कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्काराचा ताण वाढत चालला आहे. आणखी किमान 15 दिवस वीस बेडच्या विस्तारीकरणाचे काम सुरू राहील. तोपर्यंत स्मशानभूमीवरील ताण वाढतच जाणार आहे.\nनातेवाईक न आल्यास रक्षा बाजूला ठेवतात\nअंत्यसंस्कारानंतर बुधवारी अथवा रविवारी रक्षाविसर्जन करण्याची प्रथा आहे. कॅलेंडरमधील तारीख आणि वार पाहूनच रक्षाविसर्जनाची तारीख निश्‍चित होते. आता मात्र कॅलेंडर पाहून रक्षाविसर्जन करण्याची वेळ राहिलेली नाही. कोविडमुळे नातेवाईकांचे नदीवर येणे बंद आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारानंतर सहा तासांच्या आता रक्षाविसर्जनाची विनंती केली जात आहे. संबंधिताचे नातेवाईक न आल्यास रक्षा बाजूला काढून मृतदेहासाठी जागा करून दिली जाते.\nकोविडसाठी राखीव बेड- 17\nविस्तारीकरण कामातील बेड- 20\nइतरांसाठी उपलब्ध बेड- 6\nकसबा बावडा बेड- 14\nबापट कॅम्प बेड- 6\nसंपादन - यशवंत केसरकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठा समाजाच्यावतीने चक्का जाम ; कोल्हापूर-गारगोटी वाहतूक दोन तास ठप्प\nगारगोटी : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजात असंतोष आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी पदाधिकारी, कार्यकर्ते...\nसहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर\nकोल्हापूर - कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नव्या आदेशानुसार 31 डिसेंबर...\n आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दाम्पत्याचा शेवटही सोबतच\nराशिवडे बुद्रुक' (कोल्हापूर) : पत्नीचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पतीनेही आपली जीवन यात्रा आटोपली. दोघांच्या आजवरच्या सोबतीचा शेवटही...\nगारगोटी : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजात असंतोष आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी पदाधिकारी, कार्यकर्ते...\nकोल्हापूर - सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरला आज पहाटे आग लागली. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या पंधरा...\nकोल्हापुरात मास्क न वापरणाऱ्यांना महापालिका प्रशासनाचा दणका\nकोल्हापूर - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नो मास्क नो एन्ट्रीची मोहिम महापालिका प्रशासनाने गतिमान केली असून कोल्हापूर शहरात विना मास्क, सामाजिक अंतर न...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://royalmarathi.in/bjp-bjp-should-take-chief-ministers-post-for-two-and-a-half-years-ramdas-athavale/", "date_download": "2020-09-28T23:42:17Z", "digest": "sha1:T6UNS5RKASGSJPPM7R5VLBVSCOCDSHMI", "length": 14677, "nlines": 165, "source_domain": "royalmarathi.in", "title": "सेना-भाजपने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावे : रामदास आठवले", "raw_content": "\nसेना-भाजपने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावे : रामदास आठवले\nपुणे : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी परस्परांतील वाद संपवून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी युती करावी. शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे असेल, तर एकत्रित बसून दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून घ्यावे, असा फाॅर्म्युला भाजप आणि शिवसेनेला सुचविणार असल्याचे केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच आपण स्वतः दक्षिण मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही त्यांनी केले.\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पुणे शहर यांच्या वतीने रामदास आठवले यांच्या पत्रकार परिषदेचे आयो���न विश्रामग्रहात केले होते. यावेळी पत्रकार परिषदेत उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे, पक्षाचे कोषाध्यक्ष एम डी शेवाळे, महाराष्ट्र सचिव बाळासाहेब जानराव, राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी,चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष अशोक कांबळे, संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, आयुब शेख, महेश शिंदे, महिपाल वाघमारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.\nरामदास आठवले म्हणाले, ‘दक्षिण मुंबई मतदारसंघात सध्या शिवसेनेचा खासदार आहे. मात्र, शिवसेना आणि भाजपा एकत्र आल्यास सेना ही जागा माझ्यासाठी सोडेल असा विश्वास आहे. सध्या येथे शिवसेनेचे राहुल शेवाळे खासदार आहेत. त्यांना तुम्ही दुसरीकडे उमेदवारी द्या, आमदारकी द्या किंवा मंत्री करा, पण माझ्यासाठी ही जागा सोडा असे मी सांगणार आहे. त्याचबरोबर साताऱ्याची जागाही रिपाइंसाठी सोडावी. उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीने तिकीट न दिल्यास आम्ही त्यांना तिकीट देऊ आणि निवडून आणू. याबाबत उदयनराजेंशी बोलणार होतो. मात्र, ते सध्या दिल्लीत असल्याने त्यांच्याशी याबाबत चर्चा होऊ शकली नाही.’\nभाजपचे चाळीस आमदार आणि सहा खासदार डेंजर झोनमध्ये असल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता आठवले म्हणाले, ‘त्या डेंजर झोनमधील मतदारसंघ सुरक्षित करण्याची जबाबदारी माझी असेल. बाळासाहेब आंबडेकर आणि एमआयएम यांच्या युतीची भीती नाही. कारण यांच्यापेक्षा अनेक पटीने माझ्या सभांना गर्दी होते. आंबेडकरांना टाळी देण्यासाठी मी नेहमीच तयार आहे. मात्र त्यांच्याकडून आवश्यक प्रतिसाद येत नाही. आबा बागुल चांगले काम करीत असून गेली ३० वर्षे काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून काम करीत आहेत. त्यांना उमेदवारी मिळायला हवी.’ तिकडे उमेदवारी मिळत नसेल, तर इकडे असे आमंत्रणही आठवले यांनी दिले.\n‘गावात मराठ्यांचे दोन गट असतात. त्यातला एक गट दुसऱ्या गटावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला लावतो. मग ज्याच्यावर केस झाली त्या गटाला हा कायदा चुकीचा वाटतो. त्यामुळे दलितांनी दुसऱ्यांचे ऐकून असे गुन्हे दाखल करू नयेत. मराठा समाज्याच्या मोर्च्यांची चर्चा जगभर झाली. मात्र आता ते आंदोलन हिंसक होऊ लागले आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. मी गेली २५ वर्षे मराठा आरक्षणाची मागणी करत आहे. तसेच आगामी कॅबिनेट बैठकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा ला���ून धरणार आहे.’असेही आठवले यांनी नमूद केले.\nसध्या देशभरात उठलेल्या ‘मीटू’च्या मोहिमेबाबत बोलताना आठवले म्हणाले, ‘मिटू’बाबत अनेक व्यक्तींवर आरोपी केले जात आहेत. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. मात्र, ज्यावेळी या घटना घडल्या त्याचवेळी तक्रार करण्याची आवश्यकता होती. केवळ एखाद्याला फसवण्यासाठी कोणीही याचा वापर करू नये. नाना पाटेकर, एम जे अकबर आणि इतर आरोप झालेले जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. माझ्यापुरते बोलायचे झाल्यास माझा संबंध ‘मीटू’शी नाही, तर युट्यूबशी असल्याचे त्यांनी आपल्या मिश्किल शैलीत सांगितले.\nरामदास आठवलेंनी उधळली शरद पवारांवर स्तुतिसुमने तर राहुल गांधीना काढला चिमटा\nडोंबिवलीत नवरात्रीचा उत्साह शिगेला.. खासदार शिंदे यांच्या ‘रासरंग’ची तरुणांवर जादू..\n#MeToo : माझा ‘मीटू’शी कसलाही संबंध नाही : आठवले\nबंद नशिबा चे कुलूप उघडलं, बजरंगबलींच्या कृपेने या 5 राशीच्या प्रगतीचा रथ वेगाने धावणार… मोठा धनलाभ…\nसुशांतची ह’त्या कि आ’त्म’ह’त्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला शेवटी सी’बी’आयने दिले उत्तर\nसुशांतची ह’त्या कि आ’त्म’ह’त्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला शेवटी सी’बी’आयने दिले उत्तर\nसुशांतला 29 जूनपासून असे काही सुरू करायचे होते, अशी माहिती बहीण श्वेताने दिली वाचल्यानंतर आपणही भावूक व्हाल.\nअभिनेत्री तापसी पन्नूचे या एका ऑडिशनने संपूर्ण नशीब बदलले नाहीतर आज तापसी ही नौकरी करत असती.\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका बंद करण्यासाठी शिवसेना भाजप कडून दबाव \nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \nराष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केलाय \nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठ���लं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://royalmarathi.in/ncp-mlas-horrible-experience-of-how-corona-patients-get-sick/", "date_download": "2020-09-29T01:52:23Z", "digest": "sha1:2QRRN527DJ5BWRJQBG7YJDEWYGTGYQSM", "length": 8782, "nlines": 128, "source_domain": "royalmarathi.in", "title": "कोरोना रुग्णांचे कसे हाल होतात याचा राष्ट्रवादीच्या आमदारानं सांगितला भयंकर अनुभव !", "raw_content": "\nकोरोना रुग्णांचे कसे हाल होतात याचा राष्ट्रवादीच्या आमदारानं सांगितला भयंकर अनुभव \nकरोनाच्या संसर्गानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या व अन्य रुग्णांचेही कसे हाल होत आहेत याचा भयंकर अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना आला आहे. ‘मी घेतलेला अनुभव फार भयानक होता. अशी वेळ शत्रूवर सुद्धा येऊ नये,’ अशी भावना त्यांनी हा अनुभव सांगताना व्यक्त केली आहे.\nमिटकरी यांनी आपल्या फेसबुक पेजवरून एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. हा अनुभव त्यांना ज्या रात्री आला, त्या रात्रीचे वर्णन मिटकरी यांनी एक ‘निगरगट्ट रात्र’ असं केलं आहे.\n‘माझ्या मित्रांचे वडील काल करोना पॉझिटिव्ह आले हे समजताच त्यांनी मला संपर्क केला. मित्राच्या वडिलांना ICU मध्ये दाखल करायला बेड आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. फोन करणारे आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम होते. अकोल्यामध्ये “आयकॉन” आणि “ओझोन “अशी दोन हॉस्पिटल आहेत. तिथे त्यांची व्यवस्था होऊ शकली नाही. पैसा असतानासुद्धा अकोला जिल्ह्यात त्यांना बेड मिळाला नाही हे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल,’ अशी खंत मिटकरी यांनी व्यक्त केलीय.\nफडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर…. ; कंगनाने शिवसेनेला पुन्हा डिवचले\n झेंडुच्या फुलांमुळे शेतकऱ्याने कमवले चक्क 70 लाख रुपये \nबंद नशिबा चे कुलूप उघडलं, बजरंगबलींच्या कृपेने या 5 राशीच्या प्रगतीचा रथ वेगाने धावणार… मोठा धनलाभ…\nसुशांतची ह’त्या कि आ’त्म’ह’त्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला शेवटी सी’बी’आयने दिले उत्तर\nसुशांतची ह’त्या कि आ’त्म’ह’त्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला शेवटी सी’बी’आयने दिले उत्तर\nMore in मुख्य बातम्या\nहा सोपा घरेलू उपाय करा आणि काही क्षणात दुर होतील चेहऱ्याच्या सर्व समस्या, जाणून घ्या सविस्तर…\nहा सोपा घरेलू उपाय करा आणि काही क्षणात दुर होतील चेहऱ्याच्या सर्व समस्या, जाणून घ्या सविस्तर…\nकर्जातून मुक्तीसाठी मंगळवारी करा हा उपाय, काही दिवसांतच व्हाल कर्ज मुक्त… जाणून घ्या काय हे उपाय…\nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \nराष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केलाय \nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/news-topics/dhananjay-munde", "date_download": "2020-09-29T01:28:02Z", "digest": "sha1:DQVOMW5IDMG3OF47KYAJIHA6AW54MN2R", "length": 32492, "nlines": 319, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhananjay Munde News: Latest Breaking News, Stories and Updates about Dhananjay Munde in Marathi | eSakal", "raw_content": "\nधनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. त्यांचा जन्म 15 जुलै 1975 रोजी झाला आहे. ते पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपिनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. ते काही काळ भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. 2009 साली झालेल्या कौटुंबिक कलहातून त्यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2014 साली भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर धनंजय मुंडे यांची विधानपरिषद विरोधीपक्षनतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा आणि पंकजा मुंडे यांचा राजकीय वाद सर्वश्रुत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पंकजा मुंडे यांनी पराभव केला होता\nमंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिल सवलत म्हणजे सामान्यांच्या जखमेवर मीठ, भाजपची टीका\nमुंबई: एकीकडे भरमसाठ वीजबिलांनी सामान्य ग्राहक त्रासलेला असताना मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिलात सवलत देणे म्हणजे छोट्या वीजग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे, अशी टीका विधानपरिषदेतील विरोध��पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ...\nवैद्यनाथ कारखान्याच्या थकहमीवरुन मुंडे बहीण,भाऊ आमने-सामने; दहा कोटींवरुन श्रेयवादाची लढाई\nबीड : भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने १० कोटी ७७ लाखांची थकहमी दिली. यावरुन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यात जुंपली आहे. मंत्रिमंडळाच्या मंगळवारी...\nबार्टीच्या समतादुतांवर उपासमारीची वेळ ; गेल्या पाच महिन्यांपासून वेतन नाही\nपिरंगुट : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या डॅा. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी या संस्थेमधील कार्यरत असलेल्या समतादुतांना गेल्या पाच महिन्यांपासून पगार न मिळाल्याने उमासमारीची वेळ आली...\nरुग्ण वाढताहेत, मृत्यूसत्रही सुरूच घाबरु नका, अजूनही १०६० खाटा शिल्लक\nबीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येचा वेग वाढताच आहे. मृत्यूसत्रही सुरूच आहे. रविवारी (ता. २०) आणखी १५० रुग्णांची भर पडली. तर मागच्या २४ तासांत आणखी पाच कोरोनाग्रस्तांचे उपचारादरम्यान मृत्यू झाले. एकूण रुग्णसंख्या ८,३२९ तर मृत्यूंची संख्या २४३...\n वैद्यकीय प्रवेशातील 70:30 कोटा पद्धत अखेर रद्द\nमुंबईः वैद्यकीय प्रवेशासाठी जात आणि प्रवर्गनिहाय आरक्षण असताना पुन्हा प्रादेशिक आरक्षणाची 70:30 कोटा पद्धत रद्द करण्यात आली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सभागृहात याबाबत घोषणा केली. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनावेळी...\nमंत्री प्राजक्त तनपुरे कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करून दिली माहिती\nराहुरी : महाविकास आघाडी सरकारमधील तरुण चेहरा असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज (सोमवारी) कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे त्यांना अधिवेशनात भाग घेता आला नाही. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व...\n आठ मंत्री, २९ आमदार अन् विधानसभा अध्यक्षांना कोरोना, वाचा\nनागपूर : महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. दोन दिवस हे अधिवेशन चालेल. मात्र, राज्यात कोरोनाने रौद्ररूप धारण केले आहे. बाधित आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. एकंदरीत स्थिती पाहता नागरिक कोरोनासोबत...\nडॉ.���िवलिंग शिवाचार्य महाराजांच्या निधनाने समाजाची अपरिमित हानी - धनंजय मुंडे\nपरळी वैजनाथ (जि.बीड) : राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून त्यांच्या जाण्याने समाजाची अपरिमित हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली...\n राज ठाकरेंच्या 'या' फोटोची सोशल मीडियावर धूम\nमुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राज ठाकरे यांचा एक नवीन फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांचा हा नवा लूक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. नव्या फोटोत त्यांची वाढलेली दाढी दिसत आहे. तसंच त्यांनी गॉगल आणि टीशर्ट...\nअखेर चास-कमान धरणशंभर टक्के भरले पाचही वक्र दारे उघडले\nचास : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात गेली काही दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत असून रविवार (ता. 30) चास कमान धरणाचा पाणीसाठा 100 टक्यांवर (8.53 टीएमसी) पोहचला. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले असून 925...\nविद्यार्थ्यांच्या खात्यात आठवडाभरात पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांची घोषणा\nपुणे - राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना वसतिगृह भत्ता अनुदान वाटप करण्यासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. येत्या आठवडाभरात हा निधी संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल,...\nताप आहे, मास्क नाही तर, थांबवेल ‘अर्जुना’ पहा (VIDEO)\nऔरंगाबाद : अंगात ताप आहे. तोंडाला मास्क नाही. हाताचे निर्जंतुकीकरण केलेले नाही. एवढेच काय हजेरी घेण्यापासून तर, एखाद्याने अल्कहोल तर घेतले नाही ना याची पडताळणी करण्याचे काम एकटा ‘अर्जुना’ करतोय. होय याची पडताळणी करण्याचे काम एकटा ‘अर्जुना’ करतोय. होय तो अर्जुना म्हणजेच ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’वर...\nदिव्यांगांचा वनवास सुरुच, लॉकडाऊनमुळे योजनांनाही लागले लॉक\nऔरंगाबाद : कोरोनाच्या काळात दिव्यांगांच्या विविध योजना ठप्प झाल्या आहे. स्थानिक स्वाराज्य संस्थांनी हात वर केल्याने दिव्यांगांची फरफट सुरु झाली आहे. लॉक डाऊन मध्ये हाताला काम नाही आणि शासनाचीही मदत नाही, अशा अवस्थेने दिव्यांग हतबल झाले आहेत...\nमहाविकास आघाडीच्या मंत्र्यांना दिसतील तिथे काळे फासू.. कोणी दिला हा गंभी��� इशारा; वाचा\nनागपूर : राज्यातील धोबी समाजाला अनुसुचित जातीचे आरक्षण पुर्ववत लागू व्हावे म्हणून त्रुटी असलेल्या प्रस्तावाकडे राज्याचा सामाजिक न्याय विभाग गेल्या दहा महिन्यांपासून दुर्लक्ष करीत आहे. सामाजिक न्याय खात्यात धूळखात पडून असलेला हा प्रस्ताव...\nदिव्यांगांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार - धनंजय मुंडे\nमुंबई - दिव्यांग हक्क विकास मंचाच्या कामांना गती देणार असून त्यांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार असल्याची ग्वाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या...\n'अहो, आम्ही आत्मनिर्भर व्हावे तरी कसे' कोणी उपस्थित केला हा सवाल; वाचा सविस्तर\nनागपूर : दिव्यांगांसाठीच्या योजना केवळ कागदावरच आहेत. पाच-पाच वर्षे प्रयत्न करूनही व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही. शासकीय उपेक्षा पाचविलाच पुजली आहे, अशा स्थितीत आम्ही आत्मनिर्भर व्हावे तरी कसे असा प्रश्‍न दिव्यांग बांधवांनी उपस्थित...\n 'एमपीएससी' परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक 'या' दिवशी करणार जाहीर\nसोलापूर : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आतापर्यंत तीनवेळा राज्य सेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. तत्पूर्वी, बुधवारी (ता. 26) सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आयोगाच्या परीक्षा पुढे...\nराज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार\nमुंबई - कोव्हिड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. त्यासोबतच इतर जे ई ई आणि नीट परिक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात याव्या याबाबत मागण्या विद्यार्थ्यांकडून होत आहेत. आज...\n शासनाच्या 'या' मंडळाने त्यांचे होणार 'कल्याण'\nऔरंगाबाद : समाजाने बहिष्कृत केलेल्या तृतीयपंथीयांची उपेक्षा कायम आहे. यासाठी शासनाने तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना जुन महिण्यात केली. या मंडळाकडून या समाजाला न्याय मिळेल, ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने...\nकोरोनाशी लढा : बीड पोलीसांसाठी स्वतंत्र ‘आत्मनिर्भर’ विलगीकरण कक्ष\nबीड : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून पोलिस कर्मचाऱ्यांना��ी याची बाधा झाल्याची उदाहरणे घडली आहेत. मात्र, बाधा झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे त्यांच्या कुटूंबियांना धोका वाढू नये यासाठी बीड पोलीसांसाठी खास ‘आत्मनिर्भर’ हा कोविड विलगीकरण कक्ष...\nसुशांतसिंह आत्महत्या प्रकरण हे भाजपचा बनाव \nजळगाव : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून भाजप ठाकरे सरकाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. या आत्महत्या प्रकरणातून ठाकरे सरकार पडणार असे भाजपचा दावा करत असले तरी त्यांचे आमदार वाचवण्याची ही बनाव असल्याचा...\nतटकरे, मुंडे वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या भेटीला, मुंबईत राजकीय खलबतं जोरात\nमुंबई : मुंबईत गेले तीन दिवस मोठया राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतायत. बुधवारी दुपारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपलेच नातू पार्थ पवार यांना उद्देशून अत्यंत महत्त्वाची कमेंट केली. त्यामध्ये शरद पवार यांनी पार्थ पवारांनी...\nभाजपने केलं ‘महावितरणचा काला चिठ्ठा’ पुस्तिकेचं प्रकाशन, आता राज्यपालांनाही भेटणार\nमुंबई : महावितरणने राज्य सरकारच्या मान्यतेने भरमसाठ रकमेची बिले पाठवून सामान्य माणसाच्या पैशावर डल्ला मारला आहे. महावितरणची आर्थिक गरज भागविण्यासाठी केलेला हा घोटाळाच आहे, असा आरोप भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी शुक्रवारी पत्रकार...\nपरदेशात उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना धनंजय मुंडेंनी यांनी दिली 'ही' गुड...\nमुंबई - अनुसूचित जातीतील परदेशात उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 'गुड न्युज' दिली आहे. ज्या शाखेतील पदवी त्याच शाखेचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असाल तरच परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता...\nघाबरू नका..शेतात फिरणारा प्राणी एलियन नव्हे\nजळगाव : धुळे जिल्ह्यात व्हेल्लाने गावात शेतात आढळून आला विचित्र प्राणी अशी एक...\nपृथ्वीकडे उरले आहेत, 7 वर्षे, 101 दिवस\nआणखी किती काळ पृथ्वीचं अस्तित्व टिकणार आहे हे जर आपल्याला माहित झालं तर...\nअख्खा महाराष्ट्र रेड झोनमध्ये यंदा शाळा सुरु होणारच नाहीत\nसोलापूर : राज्यातील 13 लाख 16 हजारांहून अधिक व्यक्‍ती कोरोनाबाधित झाले असून आता...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nचौकशी संपताच रकुलची माध्यमांच्या विरो���ात न्यायालयात धाव\nमुंबई - सुशांतसिंग राजपुत आत्महत्या प्रकरणात चौकशीसाठी बाँलीवुडच्या...\nआरक्षण देता येत नसेल, तर सगळेच आरक्षण रद्द करा : उदयनराजे\nसातारा : मराठा समाजातील मुला-मुलींना चांगले मार्कस्‌ मिळाले तरी त्यांना ॲडमिशन...\nतापी नदिपात्रात युवकाने फिल्मीस्टाईल उडी घेवून केली आत्महत्या\nवरणगाव ( ता. भुसावळ ) : वरणगाव फॅक्टरी मधील तेवीस वर्षीय युवकाने हतनुर येथे...\n मित्रमंडळ चौकातील डीपीची अवस्था पहा...\nपुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...\nमाझी परसबाग ; पु्ण्यात चक्क घराच्या टेरेसवर ऊसाची लागवड\nपुणे ः चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...\nमाझी परसबाग ; पुण्यातील टेरेसवर तब्बल १३० झाडे ; पहा कशी बहरलीये परसबाग\nघर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...\nसौरऊर्जेशी निगडित सर्व सेवा-सुविधा आणि मार्गदर्शन आता मिळणार एकाच छताखाली\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऊर्जा अभ्यास प्रणाली विभागातून एम....\nघराबाहेर पडताना मास्क हवाच\nपुणे - ‘बाळाला लसीकरणाला घेऊन जाताना रस्त्यावर दिसणारे चित्र पाहुन धक्काच बसतो...\nहॅलोऽऽऽ हॅलोऽऽऽ आवाज येतोय; फोर जी फक्त नावालाच, प्रत्यक्ष समोरच्या व्यक्तीचा आवाजही येईना\nश्रीरामपूर (अहमदनगर) : काही महिन्यांपासुन शहरासह ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/lohagad-fort-information-in-marathi/", "date_download": "2020-09-29T00:07:52Z", "digest": "sha1:NFQZ5R3D732W7JJHE5XZRNBPQWWDLNXQ", "length": 11678, "nlines": 96, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "इतिहासाचा वारसा असलेला लोहगड किल्ला - Lohagad Fort Information in Marathi", "raw_content": "\nइतिहासाचा वारसा असलेला लोहगड किल्ला\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त��यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nजाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nभारताची हि व्यक्ती इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत, एवढी होती संपत्ती\nजाणून घ्या २६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nजाणून घ्या रतन टाटांविषयी 8 महत्वपूर्ण गोष्टी\nजाणून घ्या २५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nबँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती आणि काही महत्वपूर्ण टिप्स\nजाणून घ्या २४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nपहा काय करतोय लहानपणीचा जुनियर जी. अशी आहे आताची लाईफ.\nइतिहासाचा वारसा असलेला लोहगड किल्ला\nपुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेत वसलेला लोहगड हा किल्ला अति प्राचीन असून, इतिहासकारांच्या मतानुसार या किल्ल्याची निर्मिती किल्ल्याजवळ असणाऱ्या भाजे आणि बेडसे या बौद्धकालीन लेण्यांची निर्मिती ज्यावेळी झाली त्यांच्या पूर्वी म्हणजेच इ.स. पू. सातव्या शतकाच्या पूर्वी या किल्ल्याची निर्मिती झाली असल्याचे अनुमान निघते. आजच्या या लेखात आपण या किल्ल्याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.\nइतिहासाचा वारसा असलेला लोहगड किल्ला – Lohagad Fort Information in Marathi\nया किल्याला अनेक वर्षाचा इतिहास लाभला आहे. या कालावधीत सत्त्येवर असलेल्या सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकुट, आणि यादव यासारख्या अनेक शासकांच्या राजवटी या किल्ल्याने पहिल्या आहेत.\nइ.स. १४८९ साली मलिक अहमद यांनी निजामशाहीची स्थापना केल्यानंतर त्यांनी आसपासच्या मुलकातील सर्व किल्ले जिंकून घेतले. त्यांपैकी एक लोहगड हा एक किल्ला होता. इ.स. १५६४ साली या किल्ल्यात अहमदनगरचे सातवा राजा दुसरे बुऱ्हाण निजाम कैदीत होते. यानंतर इ.स. १६३० साली हा किल्ला आदिलशाहीत समाविष्ट करण्यात आला.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी आपली सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी इ.स. १६५७ साली कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला. तसचं, लोहगड पासून विसापूर पर्यंतचा सर्व परिसर आपल्या स्वराज्यात समाविष्ट करून घेतला.\nपरंतु, इ.स. १६६५ साली राजा जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात झालेल्या तहामुळे हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन करण्यात आला. पुढे इ.स. १३ मे १६७० साली हा मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकला. अश्या प्रकारे वर्षानुवर्षे या किल्ल्याला इतिहास लाभतच गेला तो इंग्रज सरकारच्या सत्तेपर्यंत.\nत्यामुळे या किल्ल्याचे विशेष महत्व सम���ून, भारत सरकारने सुद्धा या किल्ल्याला सन २६ मे १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे.\nकिल्ल्याचे भौगोलिक स्थान – Where is Lohagad Fort\nपुणे जिल्ह्यात पर्यटन आणि निसर्गाच्या दृष्टीने लोणावळा हे खूप निसर्गरम्य स्थळ आहे. पुणे लोणावळा या रेल्वेमार्गावरून जाताना आपणास मळवली हे स्टेशन लागते. त्या स्टेशनापासून, सुमारे ८ किमी अंतरावर गेल्यास आपल्या दृष्टीस लोहगड दुर्गाची जोडगोळी पडते.\nलोहगड किल्ल्याला बळकटी देण्यासाठी त्याच्या शेजारी विसापूर उर्फ संबळगड दुर्गाची निर्मिती करण्यात आली आहे. मळवली स्टेशनाच्या फलाटावर लोहगड- विसापूर या जोड्कील्ल्यांच्या नावाची पाटी लावून त्याची जाहिरातच केली आहे.\nलोहगडावरून सर्वदूर पाहिल्यास आपणास निसर्गाचे खरे रूप पाहायला मिळते. पुणे जिल्ह्याची तहान भागवनाऱ्या पवनेच्या धरणाचे दृश्य पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यांचे पारणे फिटून जाते. लोहगड किल्ल्याच्या पलीकडे तिकोना उर्फ वितंगड नावाचा किल्ला आहे. तसचं, तुंग उर्फ कठीणगड किल्ला सुद्धा याच ठिकाणी आहे.\nगणेश दरवाजा: या दरवाज्याच्या डाव्या-उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नर बळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजाना लोहगड वाडीची पाटीलकी देण्यात आली होती.\nनारायण दरवाजा: या दरवाजाची निर्मिती नाना फडणवीस यांनी केली आहे. या दरवाजाच्या मागे एक भुयार असून त्यात भात आणि नाचणी साठवून ठेवले जात असत.\nहनुमान दरवाजा: लोहगड किल्ल्याचा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.\nमहादरवाजा: गडाचे मुख्य प्रवेश द्वार असून या द्वाराची निर्मिती नाना फडणीसांनी सन १ नोव्हेंबर १७९० ते सन ११ जून १७९४ या कालावधी दरम्यान केले गेले. तसचं, या दरवाजाच्यावर हनुमान मूर्ती कोरली आहे.\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\n28 September Dinvishes मित्रांनो, आपल्या इतिहास काळात प्रत्येक दिवशी कुठल्याना कुठल्या प्रकारच्या घटना या घडलेल्या आहेत. त्या घटनेनुसार त्या दिवसाला...\nजाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\n27 September Dinvishes मित्रांनो, आज २७ सप्टेंबर, हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येतो याची सुरुवात सन १९८०...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/vijaya-bank-manager-death-in-dacoity-firing-in-jalgaon-update-383958.html", "date_download": "2020-09-29T01:31:55Z", "digest": "sha1:4UWX2QCVW7BYDJ6NIVWCSDCIIDTJD7WA", "length": 20883, "nlines": 187, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भरदिवसा बँकेवर सशस्त्र दरोडा, गोळीबारात मॅनेजरचा जागीच मृत्यू | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nभरदिवसा बँकेवर सशस्त्र दरोडा, गोळीबारात मॅनेजरचा जागीच मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विचारले प्रश्न\nIPL 2020 : थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी,\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\nभरदिवसा बँकेवर सशस्त्र दरोडा, गोळीबारात मॅनेजरचा जागीच मृत्यू\nनाशिक शहरात मुथूट फायनान्सच्या कार्यालयात दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात ऑडिटरचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जळगावात दरोडेखोरांच्या गोळीबारात विजया बँकेच्या मॅनेजरचा मृत्यू झाला आहे.\nजळगाव, 19 जून : नाशिक शहरात मुथूट फायनान्सच्या कार्यालयात दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात ऑडिटरचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जळगावात दरोडेखोरांच्या गोळीबारात विजया बँकेच्या मॅनेजरचा मृत्यू झाला आहे. करण नेगे असे मृत्युमुखी पडलेल्या बॅंक मॅनेजरचे नाव आहे. रावेर तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेच्या शाखेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मिळालेली माहितीनुसार की, मंगळवारी (18 जून) बँकेचे कर्मचारी आपल्या कामात व्यस्त असताना हेल्मेट घातलेल्या दोघांनी बँकेत घुसखोरी केली. त्यानंतर त्यापैकी एकाने बंदुकीच्या धाकावर बँक लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, बँक मॅनेजर करण नेगे आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना विरोध केला. तेव्हा या दरोडेखोरांनी बँक मॅनेजर करण नेगे यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये करण नेगे यांचा मृत्यू झाला.\n(पाहा : SPECIAL REPORT: मेंदूज्वराचं थैमान 100 हून अधिक बालकांचा मृत्यू)\nदरोडेखोराने करण नेगे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. नेगे यांना गोळी लागल्याचे लक्षात येताच बँक कर्मचाऱ्यांनी सायरन वाजवला. सायरन वाजताच दरोडेखोरांनी पळ काढला. परिसरातील लोकांनी बँकेकडे धाव घेतली. स्थानिक नेत्यांनी करण नेगे यांना तात्काळ रावेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत. ही संपूर्ण घटना बँकेच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.\n( पाहा : VIDEO: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात का होतेय ट्रोल\nदरम्यान, नाशिकमध्ये उंटवाडीतील परिसरात मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर गेल्या आठवड्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. चार सशस्त्र दरोडेखोरांनी हा दरोडा टाकत बँकेत गोळीबारही केला होता. या गोळीबारात ऑडिटरचा मृत्यू झाला होता तर तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. तर भरदिवसा नाशिक शहारात हा थरार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.\nSEPCIAL REPORT: बैल पोळ्याच्या दिवशी इथे करतात गाढवांची प��जा\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-220501.html", "date_download": "2020-09-29T00:48:15Z", "digest": "sha1:7FI753XMBMI56UK35PSZSBTWCKXGDH7Z", "length": 18416, "nlines": 184, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चिलीचा डब्बल 'तडका', अर्जेंटिनाला लोळवून 'कोपा अमेरिका'चे पटकावले जेतेपद | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nचिलीचा डब्बल 'तडका', अर्जेंटिनाला लोळवून 'कोपा अमेरिका'चे पटकावले जेतेपद\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विचारले प्रश्न\nIPL 2020 : थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी,\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\nचिलीचा डब्बल 'तडका', अर्जेंटिनाला लोळवून 'कोपा अमेरिका'चे पटकावले जेतेपद\n27 जून : अवघ्या जगाचे लक्ष लागून असलेल्या कोपा अमेरिका कपवर सलग दुसर्‍यांदा चिलीने नाव कोरलं आहे. पॅनल्टी शुटआऊटमध्ये 4-2 ने अर्जेंटिनावर चिलीने विजय मिळवला. त्यामुळे 23 वर्षांचा दुष्काळ संपविण्यासाठी अर्जेंटिना अयशस्वी ठरली.\nअत्यंत अटीतटीच्या लढतीत दोन्ही संघानी कडवी झुंज दिली. अखेरीस हा सामना पॅनल्टी शुटआऊटवर येऊन ठेपला. पण 'तिखट' चिलीचा सामना करताना लिओनेल मेस्सीने पॅनल्टी शुटआऊट दरम्यान गोल करु शकला नाही. पॅनल्टी शुटआऊटमध्ये चिलीने 4-2 असा अर्जेंटिनाचा पराभव केला. त्यामुळे जगभरात कोट्यवधी चाहत्यांची निराशा झाली. चिलीकडून अर्जेंटिनाला याआधीच्या फायनलमध्येही पेनल्टी शुटआऊटमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. अर्जेटिनानं 1993 मध्ये कोपा अमेरिका कप जिंकला होता. त्यानंतर त्यांना एकाही मेजर टुर्नामेंटचं अजिंक्यप��� पटकावता आलं नव्हतं.\nबलाढ्य अर्जेंटिनाचा पराभव करून कोपा अमेरिकाची ट्रॉफी पटकावल्यानंतर चिलीच्या फुटबॉलवेड्या चाहत्यांनी अक्षरशः जल्लोष केला. सांतियागो शहराच्या रस्त्यावर चाहत्यांनी आपल्या संघाचा जयघोष करत आनंद साजरा केला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathimaaj.in/this-hasina-of-indoneciya-dance-on-song-bole-chudiya/", "date_download": "2020-09-29T00:14:18Z", "digest": "sha1:ZHZHG4U65IYULUFTI3KS6JFUUE5Y4P3E", "length": 8274, "nlines": 70, "source_domain": "marathimaaj.in", "title": "इंडोनेशियन या हसीनाने \"बोले चुडीया\" या हिंदी गाण्यावर केला डान्स, करीना बनलेल्या मुलीने जिंकले सर्वाचे मन... - MarathiMaaj.in", "raw_content": "\nइंडोनेशियन या हसीनाने “बोले चुडीया” या हिंदी गाण्यावर केला डान्स, करीना बनलेल्या मुलीने जिंकले सर्वाचे मन…\nइंडोनेशियन या हसीनाने “बोले चुडीया” या हिंदी गाण्याव��� केला डान्स, करीना बनलेल्या मुलीने जिंकले सर्वाचे मन…\nआजकाल इंटरनेट हे एक असे साधन बनले आहे जे लोकांना काहीतरी नवीन नवीन नेहमीच दाखवत अाले आहे. या दिवसात सोशल मीडियावर किती व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत हे देखील सांगता येणार नाही. एक व्हिडिओ खूपच विनोदी आहे. त्या व्हिडियो मध्ये अप्रतिम एक नृत्य आहे.\nप्रत्येक व्हिडिओचे स्वतःचे खास वैशिष्ट्य असते. असा तो उत्कृष्ट व्हिडिओ जो एका क्षणात तुमचा कंटाळा व आळस दूर करेल. आणि मनःस्थिती देखील आनंदित करेल. वास्तविक, बॉलिवूडची क्रेझ केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. परदेशी लोकांना हिंदी चित्रपट आणि गानेही आवडतात.\nअशा परिस्थितीत सोशल मीडियावर बॉलिवूडच्या अनेक गाण्यांचे व्हिडीओ आहेत, ज्याचा पुनर्वापर करून त्यात थोडेसे ट्विस्ट लावले जातात. नुकताच असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. या व्हिडिओचे वैशिष्ट्य म्हणजे हा व्हिडिओ भारताबाहेरील दुसऱ्या देशातील आहे परंतु त्यामध्ये गाणारे गाणे हिंदी चित्रपटातून घेतले गेले आहे.\nबॉलिवूड फॅन्स नावाच्या एका सोशल मीडिया पेजवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये इंडोनेशियातील लोक “कभी खुशी कभी गम” या हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘बोले चुडिया बोले कंगना…’ वर नाचताना दिसत आहेत. विशेष गोष्ट अशी आहे की व्हिडिओमध्ये इंडोनेशियन चाहत्यांनी बॉलिवूडचा स्वाद घेण्यासाठी मूळ गाण्याचे प्रत्येक नृत्य व चरण कॉपी केले आहे.\nहा व्हिडिओ प्रेक्षकांना खूप आवडला आहे, आत्तापर्यंत कोट्यावधी लोकांनी तो पाहिला आणि शेयर देखील केला आहे. व्हिडिओ इंडोनेशियन चाहत्यांनी बनविला आहे. त्यांच्या यूट्यूब चॅनलचे नावही ‘बॉलिवूड फॅन्स’ आहे. वीणा या इंडोनेशियन मुलीने हा व्हिडिओ शेयर केला आहे जो एक नर्तक आणि प्रसिद्ध यु ट्यूबर आहे.\nविशेष म्हणजे व्हिडिओमध्ये दिसणारे सर्व इंडोनेशियन चाहत्यांनी अमिताभ बच्चन, हृतिक रोशन, जया बच्चन, करीना कपूर अशी पात्रं साकारली आहेत. व्हिडिओ शेयर करणारी वीणा यात करीना कपूरच्या भूमिकेत दिसली आहे. तिच्या नृत्याबद्दल पब्लिकमद्ये तीचे खूप कौतुक होत आहे. हा व्हिडिओ पाहून वीणा आणि तिच्या डान्स ग्रुपचे वेडे व्हाल. जर आपला विश्वास नसेल तर आपण स्वतः वरील नावाच्या आय डी वर जाऊन तो व्हिडियो बघू शकता.\nआई वडिलांचे लग्न होण्या��धीच जन्म झाला होता या अभिनेत्रीचा, पहा लग्नात होती 2 वर्षाची, नाव ऐकून चकित व्हाल…\nया अभिनेत्रीने सांगितली मन सुन्न करणारी कहाणी, म्हणाली काम मिळवण्यासाठी फक्त सुंदर असून चालत नाही तर हे ही करावे लागते…\nबॉलिवुडच्या या अभिनेत्रींना फ्लॉप ठरल्यानंतर कुटुंबीयांनी हाकलले होते घराबाहेर, पहा कोणी मागत आहे भीक तर कोणी करताय चोरी…\nकेस गळती थांबविण्यासाठी बिपाशा बसूने या औषधाची केली चाचणी, पहा कशी थांबली तीची केसगळती…\nकोणत्याही सुपर मॉ-डे-ल पेक्षा कमी सुंदर नाही जॉन अब्राहम ची पत्नी, पहा प्रसिद्ध अभिनेत्री नसेल इतकी सौदर्यवान दिसतेय…\nबुद्धीने तल्लक आणि तीक्ष्ण नजर असलेला माणूसच या फोटोतील 2 फरक ओळखु शकेल, फोटो ZOOM करून पहा उत्तर मिळेल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://blog.suhasjyotish.com/%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2020-09-29T01:25:05Z", "digest": "sha1:6UBZTO7YDWRGXCJGM6KXTQGC4LG4I5EB", "length": 74186, "nlines": 753, "source_domain": "blog.suhasjyotish.com", "title": "झाशीच्या राणीचे काय झाले? – Suhas Gokhale", "raw_content": "\nझाशीच्या राणीचे काय झाले\n‘झाशीची राणी’ ही कथा/ अनुभव वाचल्या नंतर अनेक वाचकांनी या ‘अंकिता’ उर्फ ‘झाशीची राणी’ चे पुढे काय झाले ह्या बद्दल उत्सुकतेने विचारणा केली होती त्यासाठी हा पुरवणी लेख आहे, हा त्या कथेचा दुसरा भाग नाही. मुळ कथा जिथे संपवायची तिथेच संपवली आहे.\nज्यांनी ही ‘झाशीची राणी’ ही कथा वाचलेली नाही त्यांनी कृपया ती आधी वाचावी आणि मगच हा लेख वाचायला घ्यावा, तरच संगती लागेल.\nआता त्या दिवशी नंतर काय झाले\n‘मी झाशीची राणी आहे का इंदिरा गांधी हे सांगा’\nहा अंकिताचे सवाल ऐकताच मी हतबुद्ध झालो. माझ्या समोर कोण बसले आहे , हे काय प्रकरण आहे याचा खुलासा व्हायला मला वेळ लागला नाही. ही सरळसरळ ‘मल्टिपल पर्सोनॅलीटी डिस ऑर्डर’ ह्या मानसिक आजाराची केस होती.\nमला काय बोलावे , काय करावे हे सुचेना अगदी आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने माझे ऑफिस हे माझ्या घरातच म्हणजे बाहेरच्या व्हरांड्यात थाटलेले असल्याने मला एक काम चटकन करता आले ते म्हणजे घरात जाऊन मी माझ्या पत्नीला बाहेर बोलावून आणले , येता येता पत्नीला सांगीतले,\n“बाहेर एक मेंटल ची केस आहे, बाई माणूस आहे , तसा काही धोका नाही पण तू जरा बाहेर येऊन तिच्या शेजारी थांब, घाबरु नको, म�� परिस्थिती व्यवस्थित हाताळतो, फक्त काही न बोलता त्या मुली च्या शेजारी थांब”\nहे असे करायचे मुख्य कारण म्हणजे अचानक ह्या अंकिताने आरडाओरड सुरु केला असता तर मी त्या प्रकरणात पुरता अडकलो असतो, ऑफिस मध्ये मी एकटा समोर एक पंचविशीतली तरुणी , आरडाओरड करते आहे याचा काय अर्थ निघाला असता याचा तर्क आपण करु शकाल. ही आफत नको म्हणूनच मी माझ्या पत्नीला बोलावून त्या अंकिताच्या जवळ थांबायला सांगीतले.\nबचावा साठीची ही पहीली कृती केल्यानंतर आता पुढचा प्रश्न या झाशीच्या राणी ला हाताळायचे कसे\n“अंकिताजी , सॉरी, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाही, आपण येऊ शकता (म्हणजे जा आता)” असे म्हणणे सोपे असले तरी अंकिताचा एकंदर अविर्भाव / मनाची तयारी, उत्तर मिळवायचेच ही दृढता आणि तिचे ते बटाट्या सारखे बाहेर आलेले थिजलेले डोळे पाहता माझे हे उत्तर अंकिताने स्विकारले नसते हे नक्की, असे उत्तर दिले असते तर ती बिथरली असती आणि हिस्टेरीक होत तीने काय केले असते याचा आपल्याला अंदाज सुद्धा करता येणार नाही\nबटाट्या सारखे डोळे करुन ती जेव्हा माझ्याकडे बघायला लागली तेव्हाच मी ओळखले की ही त्या MPD च्या ट्रान्स मध्ये आली आहे, आता ही कोणत्याही क्षणी ‘तलवार फिरवायला’ सुरवात करेल , म्हणजे उन्मादात जाईल , व्हायोलंट होईल. मग तिला आवरणे मलाच काय आणखी चार माणसांना एकत्रित रित्या सुद्धा शक्य झाले नसते. त्यामुळे अंकिताला समजाऊन, चुचकारुन, वेळप्रसंगी खोटे नाटे बोलून शांत करणे आणि ती स्थिरावली की तीची पाठवणी करणे असे काहीतरी करणे भाग होते.\nआता मला ताबडतोब बाहेरच्या मदतीची गरज होती, कोणाला हाक मारावी पोलीस का अंकिताचे घरचे लोक पण अंकिताच्या घरच्या लोकांशी कसा संपर्क करणार पण अंकिताच्या घरच्या लोकांशी कसा संपर्क करणार त्यांची काहीच माहीती मला नव्हती. जर अंकिताचा फोन हातात आला असता तर अंकिताच्या कॉल हिस्टरी वरुन / अ‍ॅड्रेस बुक वरुन नंबर मिळवून काही फोन करुन तिच्या नातेवाईंका पर्यंत पोहोचता आले असते. तेव्हा काहीतरी करुन अंकिताचा फोन मिळवणे अत्यावश्यक होते. ते कसे जमवायचे \nपण त्या दिवशी माझी वेळ चांगली होती , मी हा विचार करत होतो न होतो तोच दारा समोर एक रेनॉ डस्टर गाडी आणि पाठोपाठ एक मोटारसायकल येऊन उभी राहीली , एकंदर तिघे जण माझ्या घराच्या गेट वर धडकले. गेट वरुनच जोरदार आवाज आला…\n“अहो जरा बाहेर येता का\n“तुमच्या घरी आत्ता एक पंचवीस वयाची कोणी तरुणी आली आहे का\n“अहो, ती तरुणी आमची बहीण आहे , ती मानसिक दृष्ट्या डिस्टर्ब्ड आहे , घरात कोणाला न सांगता बाहेर पडली आहे म्हणून आम्ही तिला हुडकतो आहे, तुमच्या दारात उभी असलेली ही पांढरी अ‍ॅक्टीव्हा आमचीच आहे म्हणजे आमची बहीण इथेच कोठे तरी आहे “\n“तुमच्या बहीणीचे नाव काय\n“अंकिता, पांढरी साडी नेसली आहे, हातात एकच मोठी बांगडी आहे मीना काम केलेली”\n“बरोबर , त्या माझ्या ऑफिस मध्ये बसल्या आहेत आत या आणि घेऊन जा तुमच्या बहीणीला”\nमला एकदम हायसे वाटले, मोठ्या कचाट्यातून सुटल्या सारखे वाटले.\nमोठ्या भावाने काळजीच्या सुरात विचारले.\n“तिने काही त्रास नाही ना दिला तुम्हाला”\n“नाही , काही त्रास सुरु व्हायच्या आतच तुम्ही आलात , बरे झाले”\nअंकिताचे भाऊ आत आले आणि त्यांना पाहताच अंकिता नुसती दचकली नाही तर चक्क घाबरुन थरथर कापायला लागली आणि दुसर्‍या क्षणी ती किंचाळली …\n“नाही , नाही , मी चुकले दादा, पण आता पुन्हा नाही करणार, दादा मला मारु नकोस रे, मला कोंडून ठेऊ नको, हे काका मला मी झाशीची राणी का इंदिरा गांधी ते सांगणार आहेत ते सांगून झाले की मग आपण घरी जाऊ. मी तुमचे सगळे ऐकेन पण मला मारु नका..”\n”अंकिता, कोणी तुला मारणार नाही की काही नाही. आम्ही तुला घरी न्यायला आलो आहोत, चल आमच्या बरोबर , तुला कोणी बोलणार नाही , मारणार नाही. कोंडून ठेवणार नाही”\n“दादा , नक्की ना मला मार नकोय रे, खूप लागते रे, मी चांगले वागेन रे अगदी नक्की, आई शप्पथ , पण मला मारु नका रे मला कोंडून ठेऊ नका रे…”\nअंकिता खुर्चीचा हात धरुन गच्च रुतुन बसली होती , काही केल्या ती खुर्चीतून उठायला तयार नव्हती अंकिताच्या मोठ्या भावाने आणि त्याचा सोबत आलेल्या दुसर्‍या व्यक्तीने, जो अंकिताचा चुलत भाऊ होता, अंकिताच्या दंडाला धरुन ओढायला सुरवात केली तेव्हा मी त्यांना थांबवले..\nअंकिताला एक स्माईल देत म्हणालो..\n“अंकिताजी, आपण सेलेब्रिटी आहात ना”\n“हो तर मी इंदीरा गांधी आहे आणि झाशीची राणी सुद्धा”\n“आणि तुमची पत्रिका स्पेश्यल असल्याने ज्योतिषांनी तुमच्या कडे यावे ना\n“होच मुळी , माझी पत्रिका आहेच स्पेश्यल, मी का म्हणून जायचे कोणा ज्योतिषा कडे\n“हो, ना. मग तुमचा प्रश्न इथे माझ्या ऑफिस मध्ये सोडवणे बरोबर नाही दिसत नाही . तुमच्या सारख्या मोठ्या व्यक्तीच्या मान राखला जात नाही अशाने”\n“हो तुम्ही बरोबर बोलताय काका”\n“मग अंकिताजी , तुम्ही असे करा, तुमच्या दादा बरोबर घरी जा, मी पाठोपाठ तुमच्या दुसर्‍या भावा बरोबर मोटार सायकल वरुन तुमच्या घरी येतो. आणि मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो, शिवाय तुमची स्पेश्यल पत्रिका अभ्यासायला मिळाली म्हणून मी तुम्हाला एक छोटासा नजराणा पण भेट देईन, चालेल \nअंकिता खुदकन हसली .\n“तेव्हा अंकिताजी आता शांतपणे घरी जा , मी आलोच मागोमाग.”\nअंकिताचा मोठ्या भावाने तीला गाडीत नेऊन बसवले आणि ‘सर आम्ही परत येऊन तुम्हाला भेटतो’ अशी खूण मला करुन निघुन गेला, त्या पाठोपाठ तिचा चुलत भाऊ जो डस्टर मधून आला होता तो अंकिताची अ‍ॅक्टीव्हा घेऊन निघाला. अंकिताचा दुसरा भाऊ जो मोटार सायकल वरुन आला होता त्याला मात्र मी थांबवून घेतले. त्याच्या कडूनच अंकिताचा सगळा खुलासा झाला.\nअंकिता ही नाशकातल्या एका तालेवार, प्रतिष्ठीत पण अतिशय कर्मठ घरातली आणि तितक्याच कर्मठ समाजातली मुलगी, एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेली दोन भावांच्या पाठीवर झाली असल्याने सगळ्यांची लाडकी बाहुली होती. शाळा, कॉलेजात प्रगती चांगली, आवाज गोड , थोडे फार संगीताचे शिक्षण, छान सतार वाजवायची, नाटक सिनेमाची आवड. अंकिताचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत सगळे चांगले चालले होते.\nअंकिताचे शिक्षण पूर्ण झाले तशी तिच्या घरच्यांची तिच्या विवाहा संदर्भात हालचाली चालू केल्या, अंकिताचा जन्म झाला त्या समाजात मुलींची लग्ने तशी लौकरच करुन द्यायचा प्रघात आहे. शिकलेल्या , पदवीधर मुली त्या समाजात सापडणे तसे मुश्किलच. घरच्यांनी विवाहाचा तगादा लावला असला तरी ‘अंकिता’ लग्नाला तयार नव्हती. तिला करीयर करायचे होते, काही काळ हौस म्हणून का होईना नोकरी करायची होती. ज्या समाजात जिथे पुरुषाने नोकरी करणे नामुष्की समजली जाते अशा समाजातली एक मुलगी नोकरी साठी घराबाहेर पडणे म्हणजे गजहबच होता. अंकिताचा घरातल्या वडीलधार्‍यांशी , खास करुन मोठ्या भावांशी संघर्ष सुरु झाला तो इथेच.\nअंकिता मोठ्या धाडसाची म्हणावे लागेल, घरच्यांच्या विरोधाला न जुमानता तिने एका खासगी कंपनीत नोकरी करायला सुरवात केली , स्वत:च्या पगाराच्या जोरावर बँके कडून कर्ज घेऊन स्वत:चे वाहन ‘अ‍ॅक्टीव्हा’ स्कुटर घेतली. जुनाट , कर्मठ विचारसरणीच्या घरातल्या नाराजीने आता कमालीचे उग्र स्वरु�� धारण केले. समाजाच्या ‘जात पंचायती’ मध्ये याचे पडसाद उठले, जात पंचायती समोर अंकिताच्या वडीलांना ‘मुली वर लक्ष ठेवतो, तिचे हे सगळे उद्योग बंद करवतो’ अशी विनंती हात जोडून , मान खाली घालत करावी लागली. अंकिताच्या घरच्यां साठी ही मोठी नाचक्की ठरली , मोठी मानहानी ठरली. पण ह्या सगळ्यांना न जुमानता अंकिता आपले करीयर घडवत राहीली. घरी रोज भांडणे , वादविवाद, धमक्या सुरु झाल्या …\n… पण खरा आघात त्याच्या पुढेच व्हायचा होता..\nअंकिता एका तरुणाच्या प्रेमात पडली , फिरणे , हॉटेलात जाणे, सिनेमे पाहणे असे प्रकार चालू झाले. प्रेम प्रकरणच ते किती दिवस लपून राहणार एके दिवशी ह्या छुप्या प्रेम प्रकरणाचा बोभाटा झाला, अंकिताच्या घरी हे कळताच मोठा बॉम्ब स्फोटच झाला\nतो तरुण चांगला शिकलेला होता, सभ्य , सुसंस्कृत होता, दिसायला बरा होता , पगार चांगला होता ,स्वत:चे घर होते, आई- वडील एकंदर घराणे गावात चांगली पत असलेले होते . खरे तर जोडी अनुरुप होती, विरोध करावा असे काहीच नव्हते .. पण ‘जात’ आडवी आली तो तरुण अंकिताच्या जातीचा नव्हता तो तरुण अंकिताच्या जातीचा नव्हता बस्स, अंकिताच्या घरात आगडोंब उसळायला आणखी काय हवे बस्स, अंकिताच्या घरात आगडोंब उसळायला आणखी काय हवे एखाद्या हिंदी सिनेमात दाखवतात तसे अंकिता ला बोलणी बसली, तिला घराबाहेर पडायला बंदी घातली , नोकरी अर्थात सोडायला लावली हे सांगायला नकोच. आता आणखी बोभाटा व्हायच्या आत अंकिताचे लग्न उरकून टाकायची घिसाड्घाई सुरु झाली, अंकिताला सक्तीने वधु परिक्षेला म्हणजे दाखवण्याच्या कार्यक्रमाला सामोरे जावे लागले , धाकदपट्शा करुन वेळप्रसंगी मारहाण करुन अंकिताला बळेबळे लग्नाला उभे करण्याचे जोरदार प्रयत्न सुरु झाले.\nदिवसभर अंकिताला तिच्या खोलीत जवळ जवळ कोंडून ठेवण्यात येत होते, ना कोणाशी बोलणे ना कसली मोकळीक, अंकिता पार कोमेजून गेली आतल्या आत कुढत राहीली, कडेकोट बंदोबस्तात असली तरी कोठून , कशी कोणास ठाऊक अंकिताला कळले की तिचे प्रेम असलेल्या त्या तरुणाचा अपघाती मृत्यु झाला. अंकिता पुरी कोसळली, पार जमिनदोस्त झाली. हा तणाव असह्य होत गेला त्यातूनच ती हळू हळू मानसिक आजाराची शिकार होत गेली.\nवेड्या सारखे हसणे, आस्तीत्वात नसलेल्या व्यक्तींशी बोलत राहणे, दिवसागणिक अंकिताच्या आजाराची तिव्रता वाढत गेली. अंकिता ला असला काही मानसीक आजार झाला अहे हे तिच्या घरातल्या लोकांना पटतच नव्हते. बाहेरची बाधा आहे, कोणीतरी करणी केलीय, घराण्याचा शाप आहे असे समजून तो दुर व्हावा यासाठी उपाय – तोडगे सुरु झाले. अघोरी तांत्रीक मांत्रीक, देवर्षी , बाबा , बुवा घरात यायला लागले, त्यांच्या अघोरी उपायांनी अंकिता आजारात गर्तेत आणखी खोल खोल गाडली गेली.\nशेवटी शेजार्‍या पाजार्‍यांच्या समजावणीला रुकार देत अंकिताच्या घरच्या लोकांनी अंकिताला मानसोपचार तज्ञांच्या हवाली केले . डॉक्टरांनी ‘मल्टिपल पर्सोनॅलिटी डिसऑर्डर’ चे निदान केले , उपाय योजना सुरु झाल्या, अंकिताचे ‘दाखवायचे प्रोग्रॅम्स’ बंद झाले, मारहाण बंद झाली पण हिंडण्या फिरण्या वरची बंधने चालूच होती. घरात कोणी तिच्याशी बोलत नसत, घरात अंकिताची एक लांबची आत्या रहात असे ती आत्याच तेव्हढी काय ती या पोरीची आईच्या मायेने काळजी घ्यायची. अंकिता घरातल्या कोणाशी बोलत नसली तरी या आत्याबाईं पाशी सारे मन मोकळे करत असे. ती आत्या हाच काय तो अंकिताचा शेवट्चा आधार .\nदोन वर्षे लोटली, हळू हळू का होईना मानसोपचार तज्ञांच्या उपाय योजनेला काहीसे यश आले, अंकिताची शारीरिक आणि मानसिक तब्बेत सुधारायला लागली , ‘झाशीच्या राणीचा’ अवतार धारण करायचे बंद झाले नसले त्याचे प्रमाण खूपच कमी झाले. पोरगी सुधारत आहे हे बघून घरच्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला. तिच्या वरची बंधने अजून थोडी सैल झाली, अंकिता आता घरच्यांशी बोलू लागली, अधून मधुन हसू लागली, टी.व्ही. वरच्या सिरियल्स बघू लागली, घरच्या कामात थोडीथोडी मदत करायला लागली. मोठ्या भावाने तीला एक लॅपटॉप, चांगला टच स्क्रिन वाला फोन घेऊन दिला , इंटरनेट साठी डेटा प्यॅक देण्यात आला जेणे करुन ती आपले मन रमवू शकेल आणि त्याने झटके कमी येतील असे घरच्यांना वाटत होते.\nआता अंकिताचे वागणे, बोलणे खुपच सुधारले होते. तिला घरा बाहेर पडून थोडे फार हिंडायला परवानगी दिली गेली पण तिला एकटीला घरा बाहेर पाठवत नव्हते, घरच्यां पैकी कोणीतरी एकजण तिच्या बरोबर असे किंवा ती बाहेर पडताच तिच्या नकळत कोणी घरातली व्यक्ती पाठलाग करत असे.\nअंकिताच्या आजाराची बाह्य लक्षणें दिसत नसली तरी आजार फार खोलवर होता , तो मध्येच उफाळून यायचा. आपण खरोखरीची झाशीची राणी आहोत हा तिचा भ्रम शेवट पर्यंत कायम होता , औषधाच्या मार्‍याने आणि तत्सम थेरपीच्या उपयोगाने हे भ्रम बाह्य स्वरुपात व्यक्त होत नसत इतकेच.\nआता अंकिता इंटरनेट च्या माध्यमातून आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधायला लागली, अंकिताच्या ब्राऊसर हिस्ट्री मध्ये , बुक मार्कस मध्ये जादा करुन ज्योतिषी, सायकीक अशा प्रकारच्या वेब साईंट्चा भरणा लक्षणीय होता. तिच्या फेसबुक फ्रेंड मध्ये ८० टक्के लोक ज्योतिषी , सायकीक असेच होते. या सगळ्यांचा शोध लागला कारण अंकिता तिचे लॉग ईन डिटेल्स , पासवर्ड्स एका वहीत लिहून ठेवत असे (विसरायला नको म्हणून) ती वही सापडल्या वर या सगळ्यांचा खुलासा झाला. अंकिताच्या हातुन लॅप टॉप काढून घेतला तरी फोन (व डेटा प्यॅक ) चालूच होता. माझा फोन नंबर ही ती ने असाच सर्च करुन मिळवलेला असावा.\nअंकिता माझ्या कडे आली ती अशीच गुपचुप , कोणाच्या लक्षात येणार नाही याची पुरेपुर काळजी घेऊनच. अंकिता घरातून अ‍ॅक्टीव्हा घेऊन बाहेर पडली हे कोणालाच कळले नाही पण अंकिताने एक चूक केलीच घराबाहेर पडताना ती आपल्या खास विश्वासातल्या आत्याला ‘मी गंगापूर रोडवर च्या शांतीनिकेतन कॉलनीत एकाला भेटायाला जात आहे असे बोलून बसली.\nअंकिता घरात नाही हे कळायला फारस वेळ लागला नाही, त्यातच अंकिताची अ‍ॅक्टीव्हा दिसत नाही हे पण लक्षात आले, घरात आकांत उसळाला, तरणी ताठी पोर त्यात मनोरुग्ण लगेच धावाधाव सुरु झाली, घरातले लोक शोधायला बाहेर पडले. तितक्यात एकाच्या लक्षात आले की बाकी कोणाला नसले तरी अंकिता त्या आत्याबाईंना सांगायची राहणार नाही. अंकित कोठे गेली आहे हे आत्याबाईंना नक्की माहीती असणार लगेच धावाधाव सुरु झाली, घरातले लोक शोधायला बाहेर पडले. तितक्यात एकाच्या लक्षात आले की बाकी कोणाला नसले तरी अंकिता त्या आत्याबाईंना सांगायची राहणार नाही. अंकित कोठे गेली आहे हे आत्याबाईंना नक्की माहीती असणार आत्याबाईंना बोलते करण्यात आले आणि मग शोध मोहीम चालू झाली,\nआमची शांतीनिकेतन सोसायटी गंगापूर रोड परिसरातली एक जुनी (१९७४) फक्त बंगल्यांची कॉलनी असल्याने सापडायला वेळ लागत नाही , सगळ्यांना माहीती असते. आणि मुळात आमची कॉलनी तशी पिटुकली , अवघ्या तीस एक बंगल्यांची , इन मिन दोन उभ्या आणि दोन आडव्या गल्ल्यांची , त्यामुळे शोधणे सोपे होते, अंकिता अ‍ॅक्टीव्हा घेऊन आली असल्याने , ज्या बंगल्याच्या बाहेर तिची अ‍ॅक्टीव्हा आहे तिथेच अंकिता सापडणार हा तर्क अगदी सहज सोपा होत��. आणि त्यामुळे अंकिताचे भाऊ माझ्या घराशी येऊन धडकू शकले.\nअंकिताचा हा भाऊ अक्षरश: माझे पाय धरत म्हणाला काही तरी उपाय सांगा गुरुजी, म्हणाल ते करतो , काय होईल तो खर्च होऊ द्या , पण माझ्या बहीणीला या त्रासातून सोडवा, तुमचे उपकार या जन्मात विसरणार नाही आता याला काय उत्तर द्यायचे, या अशा केसेस ज्योतिषाच्या नाही तर एखाद्या मानसोपचार तज्ञाच्या हातात सोपवायच्या असतात. या केसेस बाबतीत ज्योतिष काहीही करु शकत नाही, उगाच बाहेरची बाधा, घराण्याच्या शाप, अमुक तमुक दोष असे सांगून उपाय तोडगे सुचवून / करुन असले प्रश्न सुटत नसतात. अंकिताचा इतिहास बघितला तर अंकिताचा आजाराचे खरे कारण लक्षात येईल. अंकिताला मुंबई च्या एका प्रख्यात मानसोपचार तज्ञांची ट्रिटमेंट चालू होती (म्हणजे तेव्हा तरी होती) आणि तेच योग्य आहे , उपाय – तोडगे / देव-देवस्की नाही.\nमी अंकिताच्या भावाला काय सांगणार \nअसो, अंकिताचे पुढे काय झाले हे मला माहीती नाही पण काय झाले असावे ही उत्सुकता जशी आपल्याला लागून राहीली तशीच ती मला ही आहे .\nअंकिता मला भेटली होती ते जानेवारी (२०१७) , त्याला आता नऊ महीने झाले असले तरी …\n“दादा , मला मार नकोय रे, खूप लागते रे, मी चांगले वागेन रे अगदी नक्की, आई शप्पथ , पण मला मारु नका रे मला कोंडून ठेऊ नका रे…”\nअसे कळवळून विनवणारी अंकिताची ती भेदरलेली केविलवाणी छबी डोळ्यासमोरुन जात नाही.\nआत्ता या क्षणाला अंकिता बरी होवो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करण्या व्यतिरिक्त आपण आणखी काय करु शकतो\nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020\nनिशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020\nनिशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020\n‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020\nप्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020\nअसे जातक येती – ७ भाग – १\nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nअसेच आणखी काही लेख..\nऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास\nनिशाणी बदला… भाग्य बदला – ३\nनिशाणी बदला… भाग्य बदला – २\nलेखाचा ऊत्तरार्ध वाचुन बोलणेच खुंटले.\nपण अंकिताने प्रश्न विचारल्या नंतर जो “कन्सलटेशन चार्ट”कंप्यूटर वर तयार झाला त्यात काय दिसले हे वाचायला आवडले आसते.\nत्या चार्ट बद्दल नंतर कधीतरी\nलोकप्रिय लेख\t: अनुभव\nसाखरेचे खाणार त्याला भाग – २\nएक चेतावणी १) या लेखमालेतून मी जे काही लिहीत आहे…\nसाखरेचे खाणार त्याला भाग – १\n वा वा ... आता येव्हढा मोठा…\nआज खाने की ज़िद ना करो \nमला T2DM आहे असे माझ्या डॉक्टरांनी जेव्हा मला पहिल्यांदा सांगीतले…\nमधुमेहाची लक्षणें – २\nया लेखमालेतून मधुमेहाची जी काही लक्षणें आपण बघणार आहोत त्या…\nअश्शी साखर , तश्शी साखर \n म्हणजेच रक्तातली साखर , आता इथे ‘साखर’ हा…\nमधुमेहाची लक्षणें – ४\nया लेखमालेतून मधुमेहाची जी काही लक्षणें आपण बघणार आहोत त्या…\nवेब साईट वरच्या सर्व लेखांची यादी…..४८० लेख आहेत \nवर्ष २०१८ मधले लेख : लेख\nजातकाचा प्रतिसाद – 30\nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nजातकाचा प्रतिसाद – 29\nकेस स्टडी 027 भाग – 3\nकेस स्टडी 027 भाग – २\nकेस स्टडी 027 भाग – १\nइस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात\nबोल अनुभवाचे – भाग 1\nकेस स्टडी 011 भाग – 3\nकेस स्टडी 011 भाग – 2\nकेस स्टडी 011 भाग – 1\nमाझा नवा फेसबुक ग्रुप\nलहान शुन्य मोठे शुन्य\nअसे जातक येती – 12\nखेळ मोडला भाग – 1\nखेळ मोडला भाग – 2\nकोणी तरी अशी पटापट\nजातकाचा प्रतिसाद – 28\nया महिन्यात एकही लेख प्रकाशीत झाला नाही . स्वॉरी\nकाटा रुते कुणाला – किस्सा ३\nकाटा रुते कुणाला – किस्सा २\nकाटा रुते कुणाला – किस्सा १\nबळीचा बकरा – भाग ३\nबळीचा बकरा – भाग २\nबळीचा बकरा – भाग १\nअसे जातक येती – ११\nवेब साईट चे नवे रुप \nसॅमसन सीओटू कंडेन्सर मायक्रोफोन\nमाझ्या युट्युब चॅनेल चे ट्रेलर \n‘अ‍ॅपच्युर’ चा ‘ए-लाव’ लॅपेल मायक्रोफोन\nवर्ष २०१७ मधले लेख : लेख ९१\nसॅम बाबाचे नुस्के – भाग १\nरिबेक्का पिजन – स्पॅनिश हार्लेम\nसमय तू धीरे धीरे चल …\nअसे जातक येती – १०\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा …\nअसे जातक येती – ९\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ७\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग –६\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ५\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉज��� भाग – ४\nअसे जातक येती – ८\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ३\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – २\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १\nएक पहेली – भाग – २\nएक पहेली – भाग – १\nअसे जातक येती – ७- भाग – २\nअसे जातक येती – ७ – भाग – १\nझाशीच्या राणीचे काय झाले\nए भाय जरा देख के चलो (भाग – ३)\nए भाय जरा देख के चलो (भाग – २)\nए भाय जरा देख के चलो (भाग – १)\nदिया जलाकर आप बुझाया\nजातकाचा प्रतिसाद – २७\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – ३)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – २)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – १)\nती गेली तेव्हा … भाग ६\nपलभर के लिए कोई हमें खुष करले.. झुठाही सहीं\nअसे जातक येती – ५ (भाग ३)\nजातकाचा प्रतिसाद – २६\nपती, पत्नी और वो \nअसे जातक येती – ५ (भाग – २)\nअसे जातक येती – ५ (भाग – १)\nहा खरा उंदीर भाग – १\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – २)\nवजन चक्क दोन किलोंनी कमी\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – १)\nव्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड\nभाऊ, लोक्स लै खवळल्यात…\nझाडा खाली बसलेले , कोणी कोठे रुसलेले\nजातकाचा प्रतिसाद – २५\nवुई आर द वर्ल्ड – युएसए फॉर आफ्रिका\nधीरे धीरे मचल ..\nबार बार देखो हजार बार देखो\nअसे जातक येती – ४ (२)\nअसे जातक येती – ४ (१) (एक चित्तथरारक अनुभुती \nकाही बोलायचे आहे – ३\nअसे जातक येती … ३ (ज्योतिष थोतांड आहे म्हणणाराच मागील दाराने ज्योतिषा कडे कसा येतो ते पहाच..)\nकाही बोलायचे आहे – २\nकाही बोलायचे आहे – १ (ज्योतिषाचा खरा कस लावणारी एक परिक्षा.. हो मी ती उत्तीर्ण झालो \nबापू बिजनेस के लिए – ३\nबापू बिजनेस के लिए – २\nबापू बिजनेस के लिए – १ ( व्यवसायातील मोठी गुंतवणूक करु का नको हा प्रश्न होता…)\nअसे जातक येती – २ ( २)\nअसे जातक येती – २ (१) (एक मजेदार अनुभव )\nमधु मागसी माझ्या…. ( मध मला आवडतो ..पण चांगला मध मिळणे सापडला एक चांगला मध सापडला)\n ( आज बर्‍याच दिवसांनी काही चांगली प्रकाशचित्रें घेतली .. हे पहा काही नमुने )\n (भाग १) “भंडारी वर चोरीचा आळ आला खरेच का भंडारी चोर होता खरेच का भंडारी चोर होता ..एक उत्कंठा वर्धक केस स्टडी ४ भागांत”\nवर्ष २०१६ मधले लेख : लेख ९८\nअसे जातक येती … १\nचार्लस हार्वे चे पुस्तक \nडोल्याला गारगार .. जेल मास्क \nमराठी पुस्तक किंडल वर\nवक्त के पेहेले …\nमनाला भावते ते संगीत\nजातकाचा प्रतिसाद – २४\nजातकाचा प्रतिसाद – २३\nसिंग नई टोबू नम तर सिंगा \nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ८\nनवी लेन्स नवे फटू …\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ७\nपुन्हा ज��योतिषाची तर्‍हा.. ६\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ४\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा ..३\nजातकाचा प्रतिसाद – २२\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग २\n‘ज्योतिषाची तर्‍हा ..’ च्या निमिताने\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग १\nअशी ही जातकांची तर्‍हा…\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. ५\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..४\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..३\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. २\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..१\n‘नायकॉन कॅमेरा ‘ वर्कशॉप\nजातकाचा प्रतिसाद – २१\nनवा गडी ..नवे राज्य..\nभुरकाई आणि तिची पिल्ले \nया महिन्यात कोणताही लेख प्रकाशीत झालेला नाही.\nउपाय – तोडगे नको – ४\nउपाय – तोडगे नको – ३\nभांग युक्त स्पेश्यल थंडाई\nउपाय- तोडगे नको – २\nउपाय- तोडगे नको – १\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ५\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ४\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ३\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – २\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – १\nउपाय – तोडगे – २\nउपाय – तोडगे – १\nज्योतिषाची कमाई – ४\nज्योतिषाची कमाई – ३\nज्योतिषाची कमाई – २\nज्योतिषाची कमाई – १\nनिंदकाचे घर – ६\nनिंदकाचे घर – ५\nनिंदकाचे घर – ४\nबाबाजींचा अनुभव – ४\nनिंदकाचे घर – ३\nकाहीसे अमानवी… भाग – ३\nनिंदकाचे घर – २\nकाहीसे अमानवी… भाग – २\nनिंदकाचे घर – १\nबाबाजींचा अनुभव – ३\nबाबाजींचा अनुभव – २\nबाबाजींचा अनुभव – १\nआपण हे ढोसलेत का \nत्या बटेश चे काय झाले \nअशी ही ज्योतिषांची तर्‍हा – १\nछापा मी जिंकलो , काटा तू हरलास \nकाय मज्जा नाय रायली राव \nती गेली तेव्हा… (भाग – ५)\nती गेली तेव्हा… (भाग – ४)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवर्ष २०१५ मधले लेख : लेख ६३\nदेवा मला का दिली ….. (३)\nदेवा मला का दिली ….. (२)\nती गेली तेव्हा… (भाग – ३)\nती गेली तेव्हा… (भाग – २)\nती गेली तेव्हा… (भाग – १)\nदेवा मला का दिली ….. (१)\nकोणच्या पायरी वर आहात\nकोणती कुंडली घेऊ हाती \nया मांजराचे काय करायचे \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ४\nमधुबाला सुंदर की आकर्षक \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ३\nजातकाचा प्रतिसाद – २०\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – २\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – १\nयेणे वसुल कधी होईल\nजातकाचा प्रतिसाद – १९\nतूटून जाती रेशीमगाठी – २\nतूटून जाती रेशीमगाठी – १\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nकळा ज्या लागल्या जीवा – २\nकळा ज्या लागल्या जीवा – १\nकोथिंबीर वडी आणि पुणेरी पाट्या…\nजातकाचा प्रतिसाद – १८\nहमसे का भूल हुई\nकुणी तरी येणार , येणार गं \nसुन्या सुन्या मैफीलीत माझ्या \nखोसला का घोसला – ३\nखोसला का घोसला – २\nखोसला का घोसला – १\nअशी ही फिरवा फिरवी \nजातकाचा प्रतिसाद – १७\nखेळता खेळता फास बसला…\nथोडे शिकवे कुछ शिकायते\n‘काल निर्णय’ भाग – 2\nलाय डिटेक्टरचा किस्सा – १\nलाय डिटेक्टरचा किस्सा – २\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ३\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ४\nजातकाचा प्रतिसाद – १६\n25,000 पेजहिट्स च्या निमित्ताने एक मुक्त चिंतन \nवर्ष २०१४ मधले लेख : लेख ८२\nडॉट टू डॉट अ‍ॅक्यूरसी \nजातकाचा प्रतिसाद – १५\n‘काल निर्णय’ भाग – 1\nआणि जेव्हा भविष्य चुकते\nसिर्फ सुंघ के बताते है – १\nसिर्फ सुंघ के बताते है – २\nजातकाचा प्रतिसाद – १४\nजातकाचा प्रतिसाद – १३\nजातकाचा प्रतिसाद – १२\nजातकाचा प्रतिसाद – ११\nजातकाचा प्रतिसाद – १०\nबदली नव्हे .. बडतर्फी\nधुक्यात हरवला आयर्विन ब्रिज\nलुंगी खरेदी एक अनुभव…\nकडू , गोड आणि आंबट\nजातकाचा प्रतिसाद – ९\nसौरभ च्या नोकरीचा प्रश्न\nजातकाचा प्रतिसाद – ८\nजातकाचा प्रतिसाद – ७\nजातकाचा प्रतिसाद – ६\nगृह खरेदी (पाश्चात्य होरारी)\nगानू आजींची अंगाई एक भयकथा\nजातकाचा प्रतिसाद – ५\nप्लॅनेटरी पॉवर्स – मॉरिन मेथड\nजातकाचा प्रतिसाद – ४\nजातकाचा प्रतिसाद – ३\nडाऊसिंग पेंडुलम – 1\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ९\nमाझी व्हिंटेज फौंटन पेन्स\nजातकाचा प्रतिसाद – २\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ८\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ७\nजातकाचा प्रतिसाद – १\nमोफत भविष्य – नाही सांगणार..\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ६\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ५\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ४\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ३\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – २\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – १\nकृष्णमुर्ती पूरक ग्रंथ – २\nज्योतिष ग्रंथ कोठे मिळतील\nहशीव फशीव – ००५\nप्रत्येक गोष्टीची वेळ असते\nज्योतिष का आणि केव्हा\nवेबसाईट चे सभासद व्हा\nवेबसाईट चे सभासदत्व मोफत आहे, सभासदत्व केव्हाही रद्द करता येते\nवेबसाईट वरचे नविन लेख आणि ताज्या घडामोडी ईमेल द्वारा प्राप्त करण्यासाठी शेजारच्या चौकोनात क्लिक / चेक करा.\nमहत्वाचे: आपण दिलेल्या ईमेल पत्त्यावर एक ईमेल आमचे कडून पाठवली जाईल . ती वाचून आपले सभासदत्व निश्चीत करणे आवश्यक आहे, त्या शिवाय सभासद नोंदणी पूर्ण होणार नाही.\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nसाखरेचे खाणार त्याला भाग - २ 14+\nसाखरेचे खाणार त्याला भाग - १ 11+\nआज खाने की ज़िद ना करो \nमधुमेहाची लक्षणें – २ 9+\nअश्शी साखर , तश्शी साखर \nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग - १ 7+\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग - ३ 7+\nमधुमेहाची लक्षणें – ४ 7+", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://magevalunpahtana.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-29T02:27:59Z", "digest": "sha1:C4R6BOUQ7OUWM3RJZKFNIIBH2M3T3HWO", "length": 16522, "nlines": 197, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "भावमुद्रा ! | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\nश्री. प्रमोदकाका देव यांच्या संग्रहातुन (त्यांच्या पुर्वपरवानगीने) काही दिग्गज संगीत साधकांच्या दुर्मीळ भावमुद्रा \nसौजन्य : श्री. प्रमोदकाका देव\nभारतीय शास्त्रीय संगीतातील एकेका दिग्गजांबद्दल माहिती करून घेण्याचा मी गेले काही दिवस प्रयत्न करतोय. पण त्यांच्या गाण्याबद्दल काही बोलण्याइतपत माझा अधिकार नसल्यामुळे मी आपला त्यांच्या मोहक अदाकारीवरच लक्ष केंद्रित करायचे ठरवले. नादब्रह्मात रंगलेले कलाकार पाहण्यातही एक वेगळेच संगीत आहे असा एक अलौकिक साक्षात्कार मला ह्या दरम्यान झाला.\nमाझे एक आवडते गायक डॉ. वसंतराव देशपांडे ह्यांच्या काही भावमुद्रा इथे पेश करत आहे.\nवसंतराव गायनाइतकेच तबलावादनातही तितकेच उस्ताद होते हे कदाचित आपल्याला माहीत नसेल.\nकोणत्याही एका घराण्याशी बांधिलकी न मानणार्‍या वसंतरावांनी सगळ्या घराण्यांच्या गायकीतले उत्तम तेच उचलले आणि स्वत:ची स्वतंत्र गायन शैली निर्माण केली. भीमसेनांप्रमाणेच मी वसंतरावांनाही माझे मानस गुरु मानतो. त्यांच्या गाण्याचा मी निस्सीम चाहता आहे. वसंतराव गात असताना मधनं मधनं काही मार्मिक टिप्पणी देखिल करत जी देखिल तितकीच श्रवणीय आणि महत्वाची असे.\nवसंतरावांच्या मैफिलीची ही एक झलक पाहा. राग अहिर भैरव\nबगळ्यांची माळ फ़ुले अजुन अंबरात…\nभारतरत्��� पं. भिमसेन जोशी\nआणि हा एक दुर्मिळ फ़ोटो…. बसंत बहार या चित्रपटात मन्नादा आणि पंडीतजींनी मिळून एक अजरामर जुगलबंदी सादर केली होती. त्या वेळचा हा एक दुर्मिळ फ़ोटो….\nया गाण्याची ध्वनिफ़ीत येथे पाहता तसेच ऐकता येइल. : केतकी बसंत जुही….\nबसंत-बहार या चित्रपटातील अजरामर जुगलबंदीच्या वेळी... पंडीतजी, मन्नादा, शंकर-जयकिशन आणि शैलेंद्र\nअजुन एक असाच दुर्मिळ संयोग…\nतीन महान संगीत साधक : कै. नौशादजी, कै. उस्ताद आमीरखां साहब आणि कै. मदनमोहनजी\nस्व. सुधीर फडके उर्फ बाबुजी\nउस्ताद अमजद अली खां साहब\nस्व. पं. मल्लिकार्जुन मन्सुरजी\n मूळ नाव शिवपूत्र सिद्धरामय्या कोमकली. घराण्याची चौकट न मानणारा हा कलंदर गायक स्वत:च एक ‘स्वतंत्र घराणे’ होऊन बसला. आजारपणामुळे एक फुफ्फुस गमावूनही त्यांची गायकी आक्रमक होती. ताना तुटक तुटक पण अतिशय जोरकस असत. तशा ताना घेणे हे एरागबाळाचे काम नोहे.\nश्री. प्रमोदकाकांपासुन प्रेरणा घेवुन मी देखील दुर्मीळ छायाचित्रे शोधण्यास सुरुवात केली.\nअसाधारण गुरुशिष्यांची अपुर्व जोडी : उस्ताद करीमखाँ साहब आणि सवाई गंधर्व \nClick to print(नवीन विंडो मध्ये उघडतं)\nसप्टेंबर 29, 2009 at 11:01 सकाळी\nदुर्मिळ फोटोंची अनोखी मेजवानी मिळाली आणि माझी काही दैवतेही पहावयास मिळाली आपल्या कृपेने. धन्यवाद\n खरेतर आभार प्रमोदकाकांचे मानायला हवेत मी \nनोव्हेंबर 23, 2011 at 11:07 सकाळी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (4)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (40)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (19)\nरसग्रहण – कविता व गाणी (29)\nसहज सुचलं म्हणुन…. (78)\nरिकामटेकड्याची डायरी – दिवस १ आणि २ (Corona Lockdown)\n‘हमरा लाईफ कौनो लाईफ नही है कां\nये दुनिया अगर मिल भी जाये तो क्यां है…\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n364,328 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-29T00:37:19Z", "digest": "sha1:AVTBYZ5HWMJH24OICLZREPUKVTV5XSY3", "length": 16323, "nlines": 108, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "चलान Archives - Majha Paper", "raw_content": "\nबुलेटमधून फटाक्यासारखा आवाज काढणे पडले महागात, 68 हजारांचे चलान आणि बाईक जप्त\nजरा हटके, मुख्य, सर्वात लोकप्रिय / By आकाश उभे\nभारतात रॉयल एनफिल्डच्या बुलेटची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे. अनेकजण आवाजासाठी या बाईकचे सायलेंसर बदलून दुसरे लावतात. अनेकदा रस्त्यावर सुसाट जाताना …\nबुलेटमधून फटाक्यासारखा आवाज काढणे पडले महागात, 68 हजारांचे चलान आणि बाईक जप्त आणखी वाचा\nलॉकडाऊनचे उल्लंघन करणे या क्रिकेटपटूला पडले महागात\nक्रिकेट, सर्वात लोकप्रिय / By आकाश उभे\nकोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी काही ठिकाणी लॉकडाऊन, तर काही ठिकाणी कर्फ्यू आहे. अशा स्थितीमध्ये हिमाचल प्रदेशचा क्रिकेटपटू ऋषि धवनला कारमधून …\nलॉकडाऊनचे उल्लंघन करणे या क्रिकेटपटूला पडले महागात आणखी वाचा\n‘आय लव्ह केजरीवाल’ स्टिकरमुळे रिक्षाचालकाचे फाडले चलान\nदेश, मुख्य / By आकाश उभे\nदिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. याच दरम्यान दिल्लीतील एका रिक्षाचालकाला ‘आय लव्ह केजरीवाल’ स्टिकर लावल्याने 10 हजार रुपयांचे …\n‘आय लव्ह केजरीवाल’ स्टिकरमुळे रिक्षाचालकाचे फाडले चलान आणखी वाचा\nया रिक्षा चालकाला नव्हता थांगपत्ता, 256 चलान होती त्याच्या नावे\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By आकाश उभे\nवाहतुकीच्या नवीन नियमांनंतर वाहन चालक मोठ्या प्रमाणात दंड भरत आहेत. मात्र गुजरातच्या वाहतूक पोलिसांनी एका रिक्षा चालकाला जुन्या नियमांच्या आधारावर …\nया रिक्षा चालकाला नव्हता थांगपत्ता, 256 चलान होती त्याच्या नावे आणखी वाचा\n18,000 रुपयांच्या दंडामुळे ऑटो रिक्षाचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमुख्य, देश / By माझा पेपर\nअहमदाबाद: देशात नवीन वाहतुक नियम लागू झाल्यापासून लोकांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून प्रचंड …\n18,000 रुपयांच्या दंडामुळे ऑटो रिक्षाचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न आणखी वाचा\nलुंगी-चप्पल घालून गाडी चालवल्यावर चलान , नितिन गडकरी म्हणतात…\nदेश, मुख्य / By आकाश उभे\nनवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात चलान कापले जात आहे. दंडाच्या रक्कमेबद्दल वाहनचालकांच्या मनात भिती आहे. याच पार्श्वभुमीवर …\nलुंगी-चप्पल घालून गाडी चालवल्याव�� चलान , नितिन गडकरी म्हणतात… आणखी वाचा\nVideo : हा पोलीस कर्मचारी सांगत आहे चलान कमी करण्याच्या टिप्स\nव्हिडिओ, सर्वात लोकप्रिय, सोशल मीडिया / By आकाश उभे\nसध्या एका पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलिस कर्मचारी चलान कापल्यावर कशाप्रकारे चलानची रक्कम कमी करता येईल …\nVideo : हा पोलीस कर्मचारी सांगत आहे चलान कमी करण्याच्या टिप्स आणखी वाचा\nअसे तपासून पहा तुमच्या गाडीची तर फाटली नाही ना पावती\nदेश, मुख्य / By आकाश उभे\nमोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून चलान संबंधी अनेक प्रकरणं समोर येत आहेत. दंडाच्या रक्कमेत वाढ झाल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन कमी …\nअसे तपासून पहा तुमच्या गाडीची तर फाटली नाही ना पावती आणखी वाचा\n‘चलान कापले तर फाशी घेईन’, मुलीची पोलिसांना धमकी\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By आकाश उभे\nवाहतुकीच्या नियमांमध्ये 1 सप्टेंबरपासून बदल झाले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जात आहे. दंडाच्या रक्कमेबद्दल वाहनचालकांमध्ये …\n‘चलान कापले तर फाशी घेईन’, मुलीची पोलिसांना धमकी आणखी वाचा\n ही आहेत देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी चलान\nदेश, मुख्य / By आकाश उभे\n1 सप्टेंबरपासून वाहतुक नियमांमध्ये बदल झाल्यापासून नागरिक वाहतुकीच्या नियमांचे पालन करताना दिसत आहे. यामागे दंडाच्या रक्कमेची भिती हे देखील एक …\n ही आहेत देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी चलान आणखी वाचा\nया भाविकांनी गणरायाला हेल्मेट परिधानकरून निरोप दिला\nदेश, मुख्य / By आकाश उभे\nदेशात वाहतुकीचे नियम बदलल्याने दंडाची रक्कम भरण्यावरून नागरिकांमध्ये भिती दिसून येत आहे. गुजरातच्या सुरतमध्ये देखील असेच चित्र पाहायला मिळाले. सुरत …\nया भाविकांनी गणरायाला हेल्मेट परिधानकरून निरोप दिला आणखी वाचा\nनवीन वाहतूक कायद्याला या 11 राज्यांचा विरोध\nदेश, मुख्य / By आकाश उभे\nनवीन वाहतुक कायद्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील वाद वाढताना दिसत आहे. भाजपशासित गुजरात आणि उत्तराखंड सरकारने दंडाची रक्कम कमी …\nनवीन वाहतूक कायद्याला या 11 राज्यांचा विरोध आणखी वाचा\nचलानपासून वाचण्यासाठी ही खतरनाक करामत, नेटकऱ्यांनी दिली समज\nसर्वात लोकप्रिय, व्हिडिओ, सोशल मीडिया / By आकाश उभे\nट्रॅफिकचे नवीन नियम लागू झाले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां���डून पोलिस दंड वसूल करत आहेत. गाडीच्या किंमतीपेक्षाही अधिक दंड आकारला जात …\nचलानपासून वाचण्यासाठी ही खतरनाक करामत, नेटकऱ्यांनी दिली समज आणखी वाचा\nट्रॅफिकचे नवीन नियम सरकारचा खजाना भरण्यासाठी नाही – गडकरी\nदेश, मुख्य / By आकाश उभे\nकेंद्र सरकारद्वारा लावण्यात आलेल्या ट्रॅफिकच्या नियमांवर लोक आधीपासूनच नाराज आहेत. तर काही राज्यांना दंडाच्या रक्कम कमी केली आहे. रस्ते परिवहन …\nट्रॅफिकचे नवीन नियम सरकारचा खजाना भरण्यासाठी नाही – गडकरी आणखी वाचा\n9 हजारच्या चलानसाठी त्याने खर्च केले 27 लाख रूपये\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By आकाश उभे\nइंग्लंडच्या वॉरसेटर येथील एका व्यक्तीने 9 हजार रूपयांच्या चलानासाठी कायदेशीर लढाईमध्ये तब्बल 27 लाख रूपये खर्च करण्याची घटना घडली आहे. …\n9 हजारच्या चलानसाठी त्याने खर्च केले 27 लाख रूपये आणखी वाचा\nचलानपासून वाचण्यासाठी या व्यक्तीने शोधली हटके पध्दत\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By आकाश उभे\nनवीन ट्रॅफिक नियम सुरू झाल्यापासून देशभरात चलानबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. काही लोक या नियमाला विरोध करत आहेत. तर काही …\nचलानपासून वाचण्यासाठी या व्यक्तीने शोधली हटके पध्दत आणखी वाचा\nचलानची रक्कम न भरल्यास पडणार महागात\nदेश, मुख्य / By आकाश उभे\n1 सप्टेंबरपासून वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यावर दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. अनेकजण चलान कापले गेले असले तरी देखील दंडाची रक्कम …\nचलानची रक्कम न भरल्यास पडणार महागात आणखी वाचा\nगिअरवाली बाईक चप्पल आणि सँडल घालून भरावा लागणार दंड\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई : सध्या देशभरात नवीन वाहतुक नियमांची आणि त्यामुळे भराव्या लागणाऱ्या दंडाचीच चर्चा सुरु आहे. पण आता त्यात कमी म्हणून …\nगिअरवाली बाईक चप्पल आणि सँडल घालून भरावा लागणार दंड आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्य�� होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://amnapur.epanchayat.in/?page_id=46", "date_download": "2020-09-29T01:44:11Z", "digest": "sha1:SMXKLF6OBIJSAV76UXZJ4Y56XDCFOH52", "length": 6098, "nlines": 40, "source_domain": "amnapur.epanchayat.in", "title": "पतसंस्था | आमणापूर ग्राम पंचायत", "raw_content": "\nश्रीराम सहकारी पतसंस्था मर्या. आमणापूर चेअरमन जयवंत गोविंद निकम हे असून आतापर्यंत गावातील गरजू व गरीब ग्रामस्थांना आर्थिक अडचणींच्या काळात कर्जवाटप केलेले असून गरीब नागरिकांना सहकारातून सहकार्य करुन आर्थिकदृष्टया सक्षम करणेचा प्रयत्न केलेला आहे. परिसरात पतसंस्था वनटाईम सेंटलमेंट या राष्ट्रीयकृत बॅंकेची योजना राबवून कर्जातून कर्जमुक्ती देणेचा प्रयत्न केलेला आहे.\nश्री राजाराम ग्रामीण बिगर शेती सरकारी पतसंस्था चेअरमन हे असून आतापर्यंत गावातील गरीब ग्रामस्थांना आर्थिक अडचणीच्या काळात कर्जवाटप केलेले असून आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना आर्थिकदृष्टया सक्षम करणेचा प्रयत्न केलेला आहे.\nसंस्थेची वसूली दरवर्षी केली जाते.\nश्री बसवेश्वर सहकारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थाचे चेअरमन आप्पासाहेब आत्माराम कोरे असून थोडयाच कालावधीत गरजू व्यक्तींना कर्जपुरवठा केला जातो. संस्थेमाफर्त सोनेगहाण कर्जवाटप त्वरीत केले जाते. संस्थेची वसुलीही मोठया प्रमाणात आहे.\nगावात महिलांचे 70 बचत गट आहेत तीन शेतकरी मंडळे आहेत. आजी माजी सैनिक संघटना सैनिकांच्या कल्याणकारक योजना राबवत असतात. मुलांना व्यायाम व कसरतीची माहिती संस्थेमाफर्त दिली जाते. दारिद्रय रेषेखालील 7 महिला बचतगट बचतगटांना शासन निर्णयान्वये आर्थिक सहकार्य केले जाते. गाव निर्मलग्राम करणेसाठी सुमारे 25 जणांना कर्जपुरवठा केलेला आहे. व शौचालय बांधकाम केलेले आहे. बॅंक आॅफ इंडिया यांचेमाफर्त गावात 170 शौचालय बांधकाम पूर्ण केलेले आहेत. शिवाय शेती पंतप्रधान रोजगार योजना व्यवसायासाठी बॅंकेने गावात कर्जवितरण मोठया प्रमाणात केलेले आहे.\nस्मूर्ती सार्वजनिक वाचनालय ग्रामीण भागातील युवकांना मार्गदर्शन करुन संस्कारक्षम बनवून गावात वाचनाची आवड निर्माण करणेच्याहेतूने मोफत सार्वजनिक वाचनालयाची 12 मे 1997 रोजी स्थापना करणेत आली आहे. सर्वांच्या सहकार्यातून 3000 एवढी पुस्तके नियतकालीके व दैनिके वर्तमानपत्र यांच्या संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीला महत��व दिले.\nश्रीराम बझार सहकारी ग्राहक भांडाराचे चेअरमन प्रमोद विष्णू जाधव आहेत. गावातील एकमेव बाझार आज एकाच ठिकाणी सर्व वस्तू एकाच ठिकाणी माफक माल मिळणारा बझार आहे.\n© 2020 आमणापूर ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/article-37975.html", "date_download": "2020-09-29T02:17:02Z", "digest": "sha1:JMZKV7KDPFOYK4QP7CYW26EGLEXDTLVQ", "length": 22797, "nlines": 195, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अजित डोवल यांच्यावर मोदींचा का आहे एवढा भरवसा?why narendra modi beleives so much in ajit dowal mhka | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nअजित डोवल यांच्यावर मोदींचा का आहे एवढा भरवसा\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nस्मशानभूमीत रात्रंदिवस काम करून या 2 महिला भरतात मुलांचं पोट\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\nDG पदावरच्या अधिकाऱ्याचा पत्नीला मारहाण करतानाचा हा VIDEO VIRAL; पदावरून हटवलं पण...\n उ���चारासाठी दारोदार भटकत राहिली गर्भवती, जुळ्याचा पोटातच मृत्यू\nअजित डोवल यांच्यावर मोदींचा का आहे एवढा भरवसा\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित डोवल यांची पुन्हा एकदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. त्यासोबतच त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदींचा अजित डोवल यांच्यावर एवढा भरवसा का,असा प्रश्न विचारला जातो.\nनवी दिल्ली, 3 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित डोवल यांची पुन्हा एकदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. त्यासोबतच त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदींचा अजित डोवल यांच्यावर एवढा भरवसा का,असा प्रश्न विचारला जातो.\nअजित डोवल यांच्या नेतृत्वाखाली जम्मू - काश्मीरमध्ये लष्कराने एकापाठोपाठ एक अतिरेक्यांचा खात्मा केला. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच माओवाद्यांचा नि:पात करण्यासाठी देशाच्या बाहेर जाऊन सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला. अजित डोवल यांच्याच नेतृत्वाखाली भारताने दहशतवादी हल्ल्यांना जशास तसं उत्तर दिलं.\nलोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामध्ये अजित डोवल यांचं मोठं योगदान आहे, असं ज्येष्ठ पत्रकार अंबिका सहाय यांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते, पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राइक केला त्यामुळे हे सरकार पाकिस्तानला उत्तर द्यायला सक्षम आहे, असा संदेश संपूर्ण जनतेत गेला.\nयाआधी उरीच्या हल्ल्यानंतरही भारताने सर्जिकल स्ट्राइक करून तोडीस तोड उत्तर दिलं. यावेळी झालेल्या निवडणुकांमध्ये देशातली अंतर्गत सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा बनला होता. या स्थितीत अजित डोवल यांच्या नेतृत्वाखाली झालेले सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक याचा फायदा सरकारला मिळाला.\nकोण आहेत अजित डोवल \n1968 च्या केरळ कॅडरचे निवृत्त आयपीएस अधिकारी अजित डोवल इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक होते. 1988 मध्ये अजित डोवल यांना कीर्तीचक्रानेही सन्मानित करण्यात आलं होतं. ही कहाणी 1988 ची आहे जेव्हा ऑपरेशन ब्लॅक ठंडर ही मोहीम आखण्यात आली. ही मोहीम खलिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात होती.\nया कारवाईच्या काही दिवस आधी अमृतसरमध्ये एक नवा रिक्षावाला आला. खलिस्तानी अतिरेक्यांना त्याचा संशय आला. त्यावेळी या रिक्षा���ाल्याने त्यांना आपण आयएसआयचा एजंट असल्याचं सांगितलं. हा रिक्षावाला नेमका कोण होता हे एक कोडंच आहे. पण खलिस्तानी अतिरेक्यांना भेटून अजित डोवल यांनी त्यांच्याबद्दलची खडान् खडा माहिती मिळवली. याच माहितीच्या आधारे ब्लॅक कॅट कमांडोंनी 41 अतिरेक्यांना ठार मारलं. त्याचवेळी 200 अतिरेकी शरण आले.\nइंटेलिजन्स ब्युरोने 2005 मध्ये छोटा राजनचा शूटर विकी मल्होत्रा याच्यामार्फत दाऊद इब्राहीमला मारण्याची योजना बनवली होती. या योजेनेची जबाबदारी नुकतेच निवृत्त झालेल्या अजित डोवल यांच्यावरच होती पण अजित डोवल आणि विकी मल्होत्रा जेव्हा दिल्लीत यासाठी भेटले तेव्हाच मुंबई क्राइम ब्रँचने विकी मल्होत्राला अटक केली आणि दाऊदला मारण्याची योजना बारगळली.\n2014 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार\nअजित डोवल यांच्या कार्यक्षमतेमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक केली. आणि आता पुन्हा एकदा त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.\nVIDEO : गोपीनाथ मुंडेंचं नाव लावण्यावरून मुख्यमंत्री कुणाला म्हणाले करंटे\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ���व्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/raju-shetti-comment-on-sadabhau-khot-pandharpur-mhsp-430906.html", "date_download": "2020-09-29T01:40:39Z", "digest": "sha1:45OVMEMIZNHZF4BM2JYVREPQBY6CET5C", "length": 20195, "nlines": 186, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राजू शेट्टी म्हणाले, सदाभाऊ सारख्या फालतू लोकांच्या वक्तव्याकडे मी लक्ष देत नाही | Maharashtra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nराजू शेट्टी म्हणाले, सदाभाऊ सारख्या फालतू लोकांच्या वक्तव्याकडे मी लक्ष देत नाही\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विचारले प्रश्न\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\nपुढच्या महिन्यात करू शकाल तुमचे हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांनी दि���ं आश्वासन\nVIDEO : कांदा, चटणी अन् भाकरी; रस्त्याच्या कडेलाच संभाजीराजेंनी घेतला कार्यकर्त्याने आणून दिलेल्या जेवणाचा आस्वाद\nकोरोनात दुहेरी संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, जिल्हाधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप\nराजू शेट्टी म्हणाले, सदाभाऊ सारख्या फालतू लोकांच्या वक्तव्याकडे मी लक्ष देत नाही\nसदाभाऊ सारख्या फालतू लोकांच्या वक्तव्याकडे मी लक्ष देत नाही. मी शेतकऱ्यांसाठी काम करणारा असून कोणालाही अंगावर घेण्याची माझी तयारी आहे, असा पलटवार त्यांनी खोत त्यांच्यावर केला.\nपंढरपूर,24 जानेवारी: राज्यातील शेतकऱ्यांचा साताबारा कोरा करण्याची सुबुद्धा ठाकरे सरकारमधील नेत्यांना मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांने पंढरीच्या विठूरायाला साकडं घातलं आहे. भाजप सरकारनंतर राज्यात नव्याने स्थापन झालेल्या ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. मात्र सातबारा कोरा करण्याचा आश्वासन देणाऱ्या सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पानं पुसली, अशी टीका देखील राजू शेट्टी यांनी यावेळी केली.\nराजू शेट्टी म्हणाले, 30 सप्टेंबर 2019 पर्यतच्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली होती. मात्र, ती मान्य केली नाही. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये सहभाग घेतलेल्या प्रमुख तिन्ही पक्षांच्या नेत्यांना सुबुद्धी मिळावी, यासाठी आपण विठ्ठलाला साकडं घातलं आहे.\nसदाभाऊ सारख्या फालतू लोकांच्या वक्तव्याकडे लक्ष देत नाही...\nमाजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी कडकनाथ कोंबडी घोटाळ्यामध्ये आपण सहभागी असलो तर राजकीय संन्यास घेईन, असं वक्तव्य केलं असलं तरी ते निर्दोष असतील तर त्यांनी ईडीकडे जाऊन सांगावं. मी सर्व पुरावे तिथे दिले आहेत. सदाभाऊ सारख्या फालतू लोकांच्या वक्तव्याकडे मी लक्ष देत नाही. मी शेतकऱ्यांसाठी काम करणारा असून कोणालाही अंगावर घेण्याची माझी तयारी आहे, असा पलटवार त्यांनी खोत त्यांच्यावर केला.\nभाजप सरकारने घेतलेले सगळेच निर्णय सरसकट रद्द करणे चुकीचे आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार असलाच पाहिजे याच त्यानी समर्थन केल आहे. ठाकरे सरकार शेतकर्याची फसवणूक करत असल्याची भावना त्यांनी मांडली आहे.\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरम���ीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/local-pune/dio-1188/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=dio-1188", "date_download": "2020-09-29T01:27:57Z", "digest": "sha1:AQZLTSEPKS7PZI3HR2W7HVN66APFIZ6V", "length": 16332, "nlines": 68, "source_domain": "mymarathi.net", "title": "राखीव खाटा- बिल आकारणी याबाबत शासन आदेशानुसार खाजगी रुग्णालयांना सेवा देणे बंधनकारक – विभागीय आयुक्त | My Marathi", "raw_content": "\n2 ऑक्टोबर किसान मजदूर बचाओ दिन, राज्यभर आंदोलन\nजम्बो रुग्णालयात रक्तशुद्धीकरणाची सुविधा, दहा डायलिसिस मशीन उपलब्ध-रुबल अग्रवाल\nमालाड पूर्व दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री आदित्य ठाकरे\nमाणगाव येथील महिंद्रा कंपनीबाबत आढावा बैठक संपन्न\n स्थायी समिती ने ‘ते’टेंडर रद्द करावे-अरविंद शिंदे यांची मागणी (व्हिडीओ )\nआदिवासी भागातील १ लाख २१ हजार गरोदर महिलांना, ६ लाख ५१ हजार लाख बालकांना मिळणार मोफत दूध भुकटी\nमित्राची वाट पाहणाऱ्या तरुणाचा कोयत्याने वार करून खून\nशाले��� शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची कोरोनावर मात\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nउत्तमनगर भागातील सराईत गुंड तडीपार\nHome Local Pune राखीव खाटा- बिल आकारणी याबाबत शासन आदेशानुसार खाजगी रुग्णालयांना सेवा देणे बंधनकारक – विभागीय आयुक्त\nराखीव खाटा- बिल आकारणी याबाबत शासन आदेशानुसार खाजगी रुग्णालयांना सेवा देणे बंधनकारक – विभागीय आयुक्त\nशासन आदेशानुसार खासगी रुग्णालयांना या आदेशात जे दर निश्चित करून देण्यात आले आहेत त्याप्रमाणेच आकारणी करावी लागणार\n— विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर\nपुणे,दि.23- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खाजगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या 80 टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाला खाजगी रुग्णालय व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज केले. रुग्णालयांच्या अडचणीसंदर्भात निश्चितपणे मार्ग काढू असेही त्यांनी सांगितले.\nराज्य शासनाने कोरोना उपचारासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुशंगाने विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी आज विधानभवनातील (कॉन्सिल हॉल) झुंबर हॉलमध्ये बैठक घेऊन विविध बाबींचा आढावा घेतला, या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम,पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डिकर, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, डॉ. दिलीप कदम आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nविभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर म्हणाले, राज्य शासनाच्या या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मेस्मा, आपत्कालिन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायद्यांमधील तरतुदींच्या अनुषगांने खाजगी रुग्णालयांना राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. शासन आदेशानुसार खासगी रुग्णालयांना या आदेशात जे दर निश्चित करून देण्यात आले आहेत त्याप्रमाणेच आकारणी करावी लागणार आहे. रुग्णालयात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी दर न��श्चित केले आहेत. त्यामुळे या आदेशानुसार खाजगी रुग्णालयांनी आपल्या सेवा दिल्याच पाहिजे असे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिला.\nपुणे शहरात विविध अंदाजानुसार कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता गृहित धरून नियोजन करावे लागणार असल्याचे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, रुग्णालयाने शासनाकडे अद्ययावत व वस्तूस्थितीदर्शक माहिती सादर करावी, जेणेकरून व्यवस्थापन करणे सुलभ होईल. खाजगी रुग्णालय व प्रशासन मिळून पुणेकरांसाठी एकत्रित काम करूया व पुण्याला कोरोनामुक्त करूया, प्रत्येक रुग्णाला उपचार मिळणे आवश्यक असून ती आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे, आपण मिळून ही जबाबदारी निश्चितपणे पार पाडू, असा विश्वासही डॉ. म्हैसेकर यांनी व्यक्त केला.\nपुणे विभागातील पुणे,सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्हयातील कोरोना उपचार करणा-या हॉस्पिटलचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका व्यवस्थापन तसेच इतर वैद्यकीय सुविधांचे व्यवस्थापन व इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी तयार केलेल्या कोविड केयर सॉप्टवेअरबाबतही डॉ. म्हैसेकर यांनी सविस्तर माहिती दिली. या सॉफ्टवेअरच्या मदतीने पुणे विभागातील कोरोना रुग्ण, उपचार, हॉस्पिटल व्यवस्था, रुग्णवाहिका व्यवस्था, रुग्ण असलेली क्षेत्रे याबाबत माहिती संकलन करणे सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nजिल्हाधिकारी राम यांनी कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी सरकारी आणि खाजगी रुग्णालये मिळून काम करू व यातून आपण निश्चितपणे कोरोनावर मात करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nमहानगरपालिका आयुक्त श्री गायकवाड यांनी रुग्णालयांनी बेड व्यवस्थापन व्यवस्थित हाताळल्यास अडचण निर्माण होणार नाही व प्रत्येक गरजू रुग्णाला तातडीने उपचार देणे सुलभ होणार आहे.\nपिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याचे सांगतानाच कोरोनाबाबत समाजमाध्यमांमध्ये जनजागृतीसाठी डॉक्टरांनी पुढे यावे, असे आवाहन केले. यावेळी पुण्यातील खाजगी रुग्णालय व्यवस्थापाचे प्रमुख, डॉक्टर तसेच कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत अधिकारी उपस्थित होते.\nपुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 3 हजार 15\nउपाययोजनांचे सकारात्म�� परिणाम दिसताहेत; कोरोनाचा वाढता प्रसार आपण निश्चित थांबवू\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nजम्बो रुग्णालयात रक्तशुद्धीकरणाची सुविधा, दहा डायलिसिस मशीन उपलब्ध-रुबल अग्रवाल\n स्थायी समिती ने ‘ते’टेंडर रद्द करावे-अरविंद शिंदे यांची मागणी (व्हिडीओ )\nमित्राची वाट पाहणाऱ्या तरुणाचा कोयत्याने वार करून खून\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/cng-prices-in-uttar-pradesh-up-by-rs-3-52-per-kilogram/videoshow/60346786.cms", "date_download": "2020-09-29T01:31:30Z", "digest": "sha1:DQ5HLMPNZX54VW6IMVMY747RY4AKDBTE", "length": 9026, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउत्तर प्रदेशः सीएनजीचे दर ३ रुपये ५२ पैशांनी वाढले\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी अ...\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड\nन्यूजड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nन्यूजकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\nन्यूज८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nन्यूजकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nक्रीडामुंबई विरुद्ध बेंगळुरू, आज होणार महामुकाबला\nन्यूजकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nन्यूजकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nन्यूजमास्कचा वापर टाळला, पोलिसांनी वसूल केला दंड\nन्यूजडीएमके अध्यक्ष स्टॅलिन शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी\nन्यूजकृषी कायदा : आंदोलक शेतकऱ्यांनी बस रोखली\nन्यूजसुशांत वॅनिटी व्हॅनमध्येच घ्यायचा ड्रग्ज, अभिनेत्रींनी दिली माहिती\nन्यूजकरोनाचा काळ सुरूय, गर्दी नको राष्ट्रवादीचे गटनेत्यांची सारवासारव\nहेल्थशांत झोप येत नाही या सोप्या आसनांचा करा सराव\nन्यूजनाशिकमध्ये ग्रेप पार्क रिसॉर्ट पर्यटकांच्या सेवेत\nन्यूजCovid-19: करोनाचे जगभरात १० लाख बळी\nन्यूजबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nन्यूजकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nक्रीडाराजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, कोण मिळवणार दुसरा विजय\nन्यूजबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nमनोरंजनतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/marathi-cinema/reason-chinmay-mandlekar-shares-marathi-film-fatehshikast-experience-a591/", "date_download": "2020-09-28T23:51:42Z", "digest": "sha1:JAHFJX5D2CWFLAIHFNTTWUJQ7B62TB4L", "length": 31515, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "राजगडावर जाताच भीती निघून गेली, चिन्मय मांडलेकरने ती वस्तू कायमची जतन केली - Marathi News | For This Reason Chinmay Mandlekar Shares Marathi Film Fatehshikast Experience | Latest marathi-cinema News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २६ सप्टेंबर २०२०\nसुटी सिगारेट अन् बिडीच्या विक्रीवर राज्यात बंदी; ठाकरे सरकारने घेतला महत्वाच्या निर्णय\n‘त्या’ ग्रुपची दीपिकाच होती अ‍ॅडमिन\nवेश्याव्यवसाय करणे गुन्हा नाही\nबॅकलॉगच्या परीक्षांचा पहिला दिवस गोंधळाचा\nतळमजल्यावरील अन्य बांधकाम का तोडले\nरश्मी देसाई स्टायलिश फोटोशूटमुळे आली चर्चेत, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव\nअर्धांगवायूच्या झटक्यामुळे या अभिनेत्रीला ओळखणं झालं कठीण, नवऱ्याने मागितली आर्थिक मदत\nश्रद्धा कपूरच्या नावे कारमध्ये सप्लाय व्हायचे ड्रग्ज, करमजीतने साराबद्दलही केला मोठा खुलासा\nएसपी बालासुब्रमण्यम यांना आयुष्यभर वाटत होती या गोष्टीची खंंत, मुलांबाबत केले होते वक्तव्य\nin Pics: एक्स्ट्रा पॉकेटमनीसाठी चित्रपटांत आली होती रकुलप्रीत सिंह, ट्रेनिंग जिममधून करते बम्पर कमाई\nबिहारमध्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News\nबॉलीवूड अभिनेत्रींची चौकशी करणारा मराठी अधिकारी कोण \nनवीन कामगार कायदा नोकऱ्या घालवणार \nकोरोनापश्चात जगाशी जुळवून घेताना...\nचांगल्या आरोग्यासाठी ऋतुंनुसार कसा आहार घ्यायचा जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला\nडेंग्यू झाल्यानंतर तयार झालेल्या एंटीबॉडी कोरोनाचा सामना करणार; संशोधनानंतर तज्ज्ञांचा दावा\nनवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 85,362 नवे रुग्ण, 1,089 जणांचा मृत्यू\nसुटी सिगारेट अन् बिडीच्या विक्रीवर राज्यात बंदी; ठाकरे सरकारने घेतला महत्वाच्या निर्णय\nCoronaVirus News : गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ, कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी\nनवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा 59,03,933 वर\nपैठण - जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे ४ फुटाने उचलले, ७५४५६ क्युसेक्स विसर्ग\n\"कांद्याच्या निर्यात बंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, सरकार ऐकत का नाही\nबॉलीवूडवर चौकशीचा ‘अमल’, मोठमोठ्या अभिनेत्री अडकल्या जाळ्यात\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा\nभूस्खलनामुळे डोंगर घरावर कोसळला, राष्ट्रीय स्तरावरील महिला क्रिकेटपटूचा मृत्यू\nआजचे राशीभविष्य -२६ सप्टेंबर २०२०; यश, कीर्ती आणि आनंद लाभेल\nलडाखमध्ये मध्यरात्री 2.14 वाजता 3.7 रिश्टर स्केलचा भूकंप\nयुक्रेनमध्ये लष्कराचे विमान कोसळले; 22 शिकाऊ सैनिक ठार\nउल्हासनगर : शहर पूर्वेतील व्हीटीसी रोड शेजारील बाबा प्राईमला लागून असलेल्या फर्निचर कंपनीला भीषण आग. दलाच्या जवानांचा आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न.\nठाणे जिल्ह्यात एका हजार 671 रुग्णांसह 32 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.\nदीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न\nनवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 85,362 नवे रुग्ण, 1,089 जणांचा मृत्यू\nसुटी सिगारेट अन् बिडीच्या विक्रीवर राज्यात बंदी; ठाकरे सरकारने घेतला महत्वाच्या निर्णय\nCoronaVirus News : गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ, कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी\nनवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा 59,03,933 वर\nपैठण - जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे ४ फुटाने उचलले, ७५४५६ क्युसेक्स विसर्ग\n\"कांद्याच्या निर्यात बंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, सरकार ऐकत का नाही\nबॉलीवूडवर चौकशीचा ‘अमल’, मोठमोठ्या अभिनेत्री अडकल्या जाळ्यात\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा\nभूस्खलनामुळे डोंगर घरावर कोसळला, राष्ट्रीय स्तरावरील महिला क्रिकेटपटूचा मृत्यू\nआजचे राशीभविष्य -२६ सप्टेंबर २०२०; यश, कीर्ती आणि आनंद लाभेल\nलडाखमध्ये मध्यरात्री 2.14 वाजता 3.7 रिश्टर स्केलचा भूकंप\nयुक्रेनमध्ये लष्कराचे विमान कोसळले; 22 शिकाऊ सैनिक ठार\nउल्हासनगर : शहर पूर्वेतील व्हीटीसी रोड शेजारील बाबा प्राईमला लागून असलेल्या फर्निचर कंपनीला भीषण आग. दलाच्या जवानांचा आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न.\nठाणे जिल्ह्यात एका हजार 671 रुग्णांसह 32 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.\nदीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न\nAll post in लाइव न्यूज़\nराजगडावर जाताच भीती निघून गेली, चिन्मय मांडलेकरने ती वस्तू कायमची जतन केली\n'फत्तेशिकस्त' सिनेमामध्ये भरपूर ऍक्शन आहे, घोडेस्वारी आहे जी फर्जंदमध्ये नव्हती. त्यामुळे या सर्व गोष्टींची जोरदार तयारी करावी लागली. सगळ्या गोष्टी खूपच आवाहनात्मक होत्या त्यामुळे त्याची मानसिक तयारी करावी लागली.\nराजगडावर जाताच भीती निघून गेली, चिन्मय मांडलेकरने ती वस्तू कायमची जतन केली\n'फत्तेशिकस्त’ या चित्रपटात शिवरायांच्या गनिमी काव्याचा रुपेरी विस्तार अधिक व्यापक आणि प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट अशा पद्धतीने मांडणी केली आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळवून बॉक्सऑफिसवर देखील कामगिरी फत्ते केली. ‘फर्जंद’ या चित्रपटानंतर अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी 'फत्तेशीकस्त' या चित्रपटात देखील महाराजांची भूमिका त्याच सहजतेने आणि तडफदार बाण्याने रंगवली आहे. या भूमिकेसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. लवकरच छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे अविस्मरणीय किस्से सांगताना अभिनेता चिन्मय मांडलेकर सांगितले की, \"फत्तेशिकस्त चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान खूप महत्वाच्या गोष्टी घडल्या. त्यातली अविस्मरणीय गोष्ट म्हणजे आम्ही राजगड वर केलेलं शूटिंग. राज गडावर एक नेढे आहे, त्या नेढ्यात बसून आम्ही एक सीन केला होता.\nखूप उंचावर डोंगराच्या मधोमध आपोआप झालेलं एक भगदाड आहे ते. मला उंच ठिकाणांची भीती वाटते. पण आम्ही तिथे जेव्हा शूटिंग केलं तेव्हा माझी संपूर्ण भीती निघून गेली. हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. अजुन एक म्हणजे मोहिमेवर निघण्याआधी माझं एक भाषण आहे. ते दिग्पालने ऐनवेळी बदललं. आधीचं भाषण त्याला फारस आवडलं नव्हतं. त्याने नंतर लिहलेलं भाषण फारच सुंदर होतं. क्वचितच एखाद्या अभिनेत्याच्या वाट्याला इतकं सुंदर भाषण सिनेमामध्ये करण्याची संधी येते. त्याने ज्या कागदावर मला ते भाषण लिहून दिल होतं त्यावर मी त्याची सही घेतली होती. अजूनही तो कागद मी जपून ठेवलेला आहे.\"\nफत्तेशिकस्त सिनेमामध्ये भरपूर ऍक्शन आहे, घोडेस्वारी आहे जी फर्जंदमध्ये नव्हती. त्यामुळे या सर्व गोष्टींची जोरदार तयारी करावी लागली. सगळ्या गोष्टी खूपच आवाहनात्मक होत्या त्यामुळे त्याची मानसिक तयारी करावी लागली. या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांकडे एवढे शूरवीर सरदार असताना एवढ्या जोखमीची मोहीम का केली असा एक प्रश्न माझ्या पुढे उभा ठाकला होता. त्यामुळे भरपूर वाचन करावं लागलं. शामराव जोशी यांची यात खूप मदत झाली. शारीरिक व मानसि���, दोन्ही प्रकारची तयारी फत्तेशिकस्तच्या वेळेस करावी लागली.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nChinmay MandlekarFatteshikast Movieचिन्मय मांडलेकरफत्तेशिकस्त\n‘जंगजौहर’मधून पावनखिंडीचा रणसंग्राम रुपेरी पडद्यावर, नुकताच पार पडला मुहूर्त\nइतिहास अपडेट होणारे शास्त्र; त्याचा स्वीकार करावा\nया मराठी इंडस्ट्रीतील स्टारकिडसना पाहून विसरून जाल बॉलिवूडच्या स्टार किड्सना, पाहा हे फोटो\nFlashback 2019 : हे मराठी चित्रपट ठरले सुपरहिट\nनो मेकअप लूकमध्ये अशी दिसते मृण्मयी देशपांडे, फोटो होतोय व्हायरल\n'या' पक्षप्रमुखाचा साधेपणा पाहून चिन्मय मांडलेकर भारावला; लिहिली फेसबुक पाेस्ट\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nचेहऱ्यावरील मास्क आणि वेगळ्या लूकमुळे या मराठी अभिनेत्याला ओळखणं झालं कठीण, फोटो होतोय व्हायरल\n'सैराट २' मध्ये काम करण्याची 'या' मराठी अभिनेत्रीची इच्छा, 'लयभारी' सिनेमात रसिकांना भावला होता तिचा अंदाज\n'सैराट' फेम तानाजीचा स्टायलिश लूक ठरतोय चर्चेचा विषय, जाणून घ्या त्याच्या याबद्दल खास गोष्टी\n‘शेवटचं सगळं तूच कर...’; आशालता यांची ही इच्छा अलका कुबल यांनी पूर्ण केली\nलक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीनं शेअर केला बालपणीचा फोटो, म्हणतेय - परत पाहिजे माझं बालपण\nकाळजी घ्या, मस्त रहा म्हणत सुबोध भावेने डिलीट केले ट्विटर अकाऊंट\nगुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा निघृण खून \nCube Film Review: एका अनोख्या दोस्तीची कहाणी03 July 2020\nGulabo Sitabo review : अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मास्टर स्ट्रोक12 June 2020\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nबिहारमध्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News\nबॉलीवूड अभिनेत्रींची चौकशी करणारा मराठी अधिकारी कोण \nनवीन कामगार कायदा नोकऱ्या घालवणार \nराजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेतृत्व की लुटारु, दलालांचे\nपुण्याच्या अंबिलओढ्याच्या पुराला एक वर्ष पूर्ण | Pune Flood | Pune News\nपुण्यात गणेशोत्सवात कार्यकर्ते ग्रुपने बसल्याने कोरोना रुग्ण वाढले |Ajit Pawar On Corona | Pune News\nराज्यात कृषी विधेयक लागू होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्रांची बैठक | Ajit Pawar | Pune News\nकपलचा होईल खपल चॅलेंज | कपल चॅलेंज स्��ीकारणाऱ्यांना पुणे पोलिसांच्या सूचना | CoupleChallenge News\nIPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले\nरश्मी देसाई स्टायलिश फोटोशूटमुळे आली चर्चेत, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव\n... अन् तुम्ही परीक्षेत नापास होता, सुनिल गावस्कर-अनुष्का वादात पुत्र रोहनची एंट्री\n कपल्स चॅलेन्जसाठी केला असा 'देशी' जुगाड; पाहा एकापेक्षा एक व्हायरल मीम्स\nin Pics: एक्स्ट्रा पॉकेटमनीसाठी चित्रपटांत आली होती रकुलप्रीत सिंह, ट्रेनिंग जिममधून करते बम्पर कमाई\nIPL 2020 : शब्दाला शब्द वाढतोय; अनुष्का शर्माच्या टीकेवर सुनील गावस्कर यांचं मोजक्या शब्दात उत्तर\nदसऱ्याआधी मोदी सरकार करणार सर्वात मोठी घोषणा; जोरदार तयारी सुरू\nमौनी रॉय ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय खूप स्टनिंग, पहा तिचे हे ग्लॅमरस फोटो\nजुना फोन बदलून खरेदी करा नवीन आयफोन, २३००० रुपयांपर्यंत मिळेल डिस्काउंट\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच नव्हे, तर यापूर्वीही MS Dhoni च्या निर्णयाचा संघाला बसलाय फटका\nCoronaVirus News : गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ, कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी\n\"गांधी-नेहरूंचे धर्मनिरपेक्ष विचार सोडून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा संघाचा प्रयत्न\", इम्रान खान यांची भारताविरोधात गरळ\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे ४ फुटाने उचलले, ७५४५६ क्युसेक्स विसर्ग\nदीपिकावर शर्लिन चोप्राचा निशाणा, म्हणाली - जर 'माल' घेतला नाही तर मग.....\nCoronaVirus News : गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ, कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी\n\"गांधी-नेहरूंचे धर्मनिरपेक्ष विचार सोडून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा संघाचा प्रयत्न\", इम्रान खान यांची भारताविरोधात गरळ\n\"कांद्याच्या निर्यात बंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, सरकार ऐकत का नाही\nबॉलीवूडवर चौकशीचा ‘अमल’, मोठमोठ्या अभिनेत्री अडकल्या जाळ्यात\n‘जंटलमन’ गावसकरांची जीभ घसरली\nभूस्खलनामुळे डोंगर घरावर कोसळला, राष्ट्रीय स्तरावरील महिला क्रिकेटपटूचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/hindi-hathayoga-for-spiritual-progress-2/", "date_download": "2020-09-29T01:56:34Z", "digest": "sha1:JD3DKMOUYNPX4QFMFI3T7ZYIVJIRVATA", "length": 15452, "nlines": 357, "source_domain": "sanatanshop.com", "title": "आध्यात्मिक उन्नति हेतु हठयोग (त्राटक एवं प्राणायाम) : भाग २ – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Hindi Books / अध्यात्मिक उन्नति हेतु साधना / गुरुकृपायोग एवं गुरु-शिष्य\nआध्यात्मिक उन्नति हेतु हठयोग (त्राटक एवं प्राणायाम) : भाग २\nत्राटकके विविध प्रकार कौनसे हैं \nत्राटकका आलंबन किसपर करें \nत्राटकसे क्या लाभ होते हैं \nप्राणायामके कितने प्रकार हैं \nप्राणायामके लाभ एवं हानियां क्या हैं \nआध्यात्मिक उन्नति हेतु हठयोग (त्राटक एवं प्राणायाम) : भाग २ quantity\nपरात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले एवं डॉ. (श्रीमती) कुंदा जयंत आठवले\nBe the first to review “आध्यात्मिक उन्नति हेतु हठयोग (त्राटक एवं प्राणायाम) : भाग २” Cancel reply\nगुरुका महत्त्व, प्रकार एवं गुरुमंत्र\nगुरुका आचरण, कार्य एवं गुरुपरम्परा\nगुरुका शिष्योंको सिखाना एवं गुरु-शिष्य सम्बन्ध\nआध्यात्मिक उन्नति हेतु हठयोग (आसन, मुद्रा, कामवासनापर नियंत्रण आदि) : भाग १\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/tahasildar-busy-covid-management-work-tiswadi-5226", "date_download": "2020-09-29T00:28:00Z", "digest": "sha1:3G75OX22G2B7KMM3MU4SHEMFS4ZVLHZW", "length": 11200, "nlines": 113, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "मामलेदार कोविड व्यवस्थापनात व्यग्र; कूळ - मुंडकार प्रकरणे सुनावणी तूर्त स्थगित | Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020 e-paper\nमामलेदार कोविड व्यवस्थापनात व्यग्र; कूळ - मुंडकार प्रकरणे सुनावणी तूर्त स्थगित\nमामलेदार कोविड व्यवस्थापनात व्यग्र; कूळ - मुंडकार प्रकरणे सुनावणी तूर्त स्थगित\nशुक्रवार, 4 सप्टेंबर 2020\nतिसवाडी तालुक्यात ऑगस्टअखेरीपर्यंत कूळ व मुंडकाराची १२०० प्रकरणे प्रलंबित आहेत, तर ३७० म्युटेशन प्रकरणांपैकी टाळेबंदी काळात ८० प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत.\nपणजी: ‘कोविड - १९’च्या पार्श्‍वभूमीवर राज्यात यावर्षी मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागू झाल्यापासून कूळ व मुंडकार प्रकरणे सुनावणी पूर्ण ठप्प झाली आहे. कोविड व्यवस्थापनाच्या कामात विविध तालुक्यातील मामलेदार हे व्यग्र असल्याने ही सुनावणी बंद ठेवण्यात आली आहे. तिसवाडी तालुक्यात ऑगस्टअखेरीपर्यंत कूळ व मुंडकाराची १२०० प्रकरणे प्रलंबित आहेत, तर ३७० म्युटेशन प्रकरणांपैकी टाळेबंदी काळात ८० प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत.\nकाही वर्षांपूर्वी राज्य सरकारने कूळ व मुंडकार प्रकरणांवरील सुनावणी वेळेत पूर्ण व्हाव्यात, यासाठी मामलेदारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र, सध्या मामलेदारांकडे या सुनावणीव्यतिरिक्त इतरत्र कामे सोपविली जात असल्याने दिवसेंदिवस प्रकरणांची संख्या वाढत आहे. राज्यात कोविड व्यवस्थापनासाठी गेल्या मार्च महिन्यापासून मामलेदारांकडे विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्याने ते कार्यालयीन कामकाजात वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे सरकारने कूळ - मुंडकार प्रकरणे सुनावणी तूर्त स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सुनावणी बंद असल्याने काही अर्जदारांना त्याची काही प्रमाणात झळ बसली आहे.\nकोविड महामारीमुळे अर्जदार फिरकलेच नाहीत...\nतिसवाडी तालुक्यात पाच मतदारसंघ आहेत व या तालुक्यासाठी सहा मामलेदार आहेत. प्रत्येकाला एक किंवा दोन मतदारसंघामधील कूळ व मुंडकार तसेच म्युटेशन प्रकरणे सुनावणीसाठी वर्ग करण्यात आली आहेत. राज्यात टाळेबंदी सुरू होण्यापूर्वी तिसवाडीमध्ये मुंडका��ची ५७० प्रकरणे, कुळाची ५३० प्रकरणे प्रलंबित होती. आता ऑगस्टपर्यंत मुंडकार प्रकरणे ५८० तर कूळ प्रकरणे ५४० झाली आहेत. या गेल्या सहा महिन्यात कूळ व मुंडकारची प्रत्येकी दहा प्रकरणे वाढली आहे. या प्रकरणांवरील सुनावणीवेळी दोन्ही बाजू ऐकून घ्यावी लागते. मात्र, कोविड मार्गदर्शक सूचनांमुळे सामाजिक अंतराच्या अटीमुळे या प्रकरणांची सुनावणी घेतली जात नसल्याने कोणीही अर्जदार महामारीमुळे फिरकलेही नाहीत.\nतिसवाडीत सध्या २९० म्युटेशनची प्रकरणे प्रलंबित आहेत. मात्र, या प्रकरणातील अर्जदार संपर्कही साधत नाहीत.\nकूळ व मुंडकार प्रकरणी म्युटेशनची ३०० प्रकरणे होती ती ३७० वर पोहचली आहेत. मात्र, त्यातील ८० प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत. गेल्या मार्चपासून कोविड आस्थापन कायद्याखाली अनेक जबाबदाऱ्या मामलेदारांवर सोपविल्या आहेत. त्यामुळे कार्यालयातील काही महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त इतर कामे सध्या बाजूला ठेवण्यात आली आहेत. टाळेबंदी काळात अडकून पडलेल्या परप्रांतियांची वाहतूक व्यवस्था, निवारा, त्यांना धान्यसाठा पुरवठा करणे, अलगीकरणात असलेल्यांना मदत करणे, विलगीकरण केंद्र यासारखी कामे हाताळावी लागल्याने कार्यालयातील कामकाजाकडे लक्ष देणे शक्य झाले नाही.\nवेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक समस्या\nकुठ्ठाळी: कोरोना संसर्गाने सर्वच क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवर महामारीचे रूप...\nपणजी: कारागृहामध्ये तेथील अधिकाऱ्यांनी कथित मनमानी कारभार चालविला आहे. आपल्या...\nकृषी विधेयके फेटाळून लावा\nनवी दिल्ली: कृषी सुधारणा विधेयके संसदेत गदारोळामध्येच मंजूर करण्यात आली...\nरशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याकडून ‘यूएन’ला ऑफर: आमची लस वापरून पाहा\nमॉस्को: रशियाने कोरोना विषाणूविरोधात ‘स्पुटनिक -५’ ही लस तयार केली असली तरी फारच कमी...\nकोलवाळ कारागृहातील गुन्हेगारीला अधिकारीच जबाबदार : ऐश्वर्या साळगावकर\nम्हापसा: कोलवाळ येथील कारागृहातील गुन्हेगारीला वरिष्ठ अधिकारीच सर्वस्वी जबाबदार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-29T01:36:48Z", "digest": "sha1:ETWPXUMXANVPCCY32D5IUWSE4D3JXDSA", "length": 9007, "nlines": 69, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "पितापुत्रावर जीवघेणा हला ; माना���ाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल | मुंबई आस पास", "raw_content": "\nअडीच वर्षीय मुलाला ७० हजारांना विकले, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार\nकोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने पितृपक्षातील महालय श्राद्धविधी कसा कराल \nठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात २ जुलै ते ११ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर\nगोहत्या बंदी’साठी कठोर अध्यादेश आणणार्‍या उत्तरप्रदेशच्या ‘योगी सरकार’चे अभिनंदन \nबहिण -भावाचा गळा चिरून निर्घृण खून ; औरंगाबाद शहर शहारले\nमुंबई आस पास न्यूज\nपितापुत्रावर जीवघेणा हला ; मानापाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nडोंबिवली-शेत जमीनीचे सर्व्हेक्षण करण्यास नकार दिल्याने पितापुत्रावर जीवघेणा हला केल्याची घटना नुकतीच घडली या प्रकरणी मानापाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयेथील उंबारली गावात सुरेश भोईर यांच्यावर ८ जणांनी सु-याने हल्ला केला.या हल्ल्यात त्यांचा पुत्रही जखमी झाला.याप्रकरणी मनोहर भोईर,प्रदीप भोईर,संभाजी भोईर,लक्ष्मण भोईर,सनी भोईर,रवि भोईर,विशाल भोईर यांच्या विरोधात मानापाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.\n← अल्पवयीन मुलीचं लग्न लावून दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nमहावितरण कंपनीच्या फ्रॅंच्याशीच्या धोरणाविरुद्ध 12 तारखेला कल्याणला निदर्शने →\nकल्याण डोंबिवलीतील ३१ गुंड तडीपार…\nउत्तर प्रदेशातल्या खुर्जा सुपर औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या अंमलबजावणीला मंत्रिमंडळाची मंजुरी\nगुहागर आणि देवरूख मध्ये सरासरी 78 टक्के मतदान\nअडीच वर्षीय मुलाला ७० हजारांना विकले, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार\nअंबरनाथ येथील सर्कस मैदान परिसरातील एका अडीच वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करत, त्या मुलाला ७० हजार रुपयांत एका महिलेला विक्री करण्यात\nकोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने पितृपक्षातील महालय श्राद्धविधी कसा कराल \nठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात २ जुलै ते ११ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर\nगोहत्या बंदी’साठी कठोर अध्यादेश आणणार्‍या उत्तरप्रदेशच्या ‘योगी सरकार’चे अभिनंदन \nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://pmc.gov.in/mr/committee-decisions-details", "date_download": "2020-09-29T00:59:16Z", "digest": "sha1:EQTRWBGW7XAL3WYIX7NX23MRSJAXDPSC", "length": 19056, "nlines": 341, "source_domain": "pmc.gov.in", "title": "समिती निर्णय", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nलेखापरीक्षा अहवाल २०१४ -१५\nलेखापरीक्षा अहवाल २०१५ -१६\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहिला व बाल कल्याण\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nअहवाल / सविस्तर प्रकल्प अहवाल\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nवृक्ष कापणी परवानगी व ई - टिकिटिंग संगणक प्रणाली\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nस्थानिक संस्था कर नोंदणी\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nमालमत्ता कर ना हरकत\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nकोणत्याही एक निवडाअपिल उप समितीआयकर विभागआयुक्त कार्यालयइलेक्ट्रिकल पोल शिफ्टिंगएएमसी (विशेष) विभागऑडिट उप समितीकसाबा-विश्रामबागवाडाक्रीडा समितीनाव समितीपक्षनेते समितीपाणी पुरवठाप्रभाग समितीभवन रचनामहिला व बालकल्याण समितीमालनिसारण विभागमुख्य सभामोहल्ला समितीरस्ता विभागवाहन विभागविद्युत विभागविधी समितीशहर सुधारणा समितीशिक्षण विभागसचिव कार्यालयसुरक्षा कार्यालयस्थायी समितीहडपसर\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\n���ृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nटोल फ्री: १८०० १०३० २२२\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nशेवटची सुधारणा - July 22, 2020\nकॉपीराइट © २०२० पुणे महानगरपालिका. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/other-sports/huge-salute/articleshow/72406966.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-29T00:26:21Z", "digest": "sha1:7F3KEWNVYB7ZQSV4OJ7YGI5ZAPMG4CB7", "length": 15420, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलोकेश राहुलचेही अर्धशतक; भारताची विंडीजवर सहा विकेटनी मातवृत्तसंस्था, हैदराबादसमोर कितीही मोठे लक्ष्य असेल तरी ते साध्य करण्याची क्षमता आपल्यात ...\nलोकेश राहुलचेही अर्धशतक; भारताची विंडीजवर सहा विकेटनी मात\nसमोर कितीही मोठे लक्ष्य असेल तरी ते साध्य करण्याची क्षमता आपल्यात आहे, हे भारताचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा दाखवून दिले. कोहली आणि लोकेश राहुल यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर भारताने मालिकेतील पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजवर सहा विकेटनी सहज मात केली. विंडीजने भारतासमोर २०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने विजयी लक्ष्य १८.४ षटकांत चार विकेटच्या मोबदल्यात सहज साध्य केले. यात कोहलीने ५० चेंडूंत सहा चौकार व सहा षटकारांसह नाबाद ९४ धावांची खेळी करून आपण कितीही धावांचा पाठलाग करण्यात वाकबगार आहोत हे दाखवून दिले.\nलक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्याच षटकात पिएरने रोहित शर्माला बाद केले. यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकांत भारताने ५० धावा फलकावर लावल्या होत्या. लोकेश राहुलने ३७ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. डावाच्या चौदाव्या षटकात लोकेश राहुल बाद झाला. त्याने ४० चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६२ धावा केल्या. लोकेश राहुल-कोहली जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ६१ चेंडूंत १०० धावांची भागीदारी रचली. अखेरच्या १२ चेंडूंत १५ धावांची गरज असताना कोहलीने चार चेंडूंतच दोन षटकारांसह भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कोहलीची (९४) ही टी-२०मधील सर्वोच्च धावसंख्या ठरली.\nतत्पूर्वी, विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कोहलीने पहिल्याच षटकात चेंडू फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरच्या हाती सोपविला. लुइसने या षटकात चांगली फटकेबाजी केली. मग कोहलीने गोलंदाजीत बदल करून पुन्हा चेंडू वॉशिंग्टन सुंदरच्या हाती सोपविला. लुइसने त्याला दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. मात्र, चौथ्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरने त्याला पायचीत टिपण्यात यश मिळवले. लुइसने ४० धावा केल्या. लुइस-किंग जोडीने अर्धशतकी भागीदारी रचली. यानंतर ब्रँडन किंग आणि शिमरॉन हेटमायर यांनी विंडीजला १० षटकांत १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. किंग बाद झाल्यावर कायरन पोलार्डने त्याच्या षटकात एक षटकार व एक चौकारसह १३ धावा वसूल केल्या. हेटमायर-पोलार्डने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेऊन १५ षटकांत विंडीजला ३ बाद १४४ धावांपर्यंत पोहोचविले. भारतीयांनी खराब क्षेत्ररक्षणाचे दर्शनही यावेळी घडविले. यानंतर १७व्या षटकात दीपक चहरच्या षटकात पहिल्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरने हेटमायरला जीवदान दिले. त्या वेळी हेटमायर ५४ धावांवर होता. यानंतर पुढच्या चेंडूवर पोलार्डने जोरदार फटका मारला. सीमारेषेवर रोहितने धावत जाऊन एका हाताने त्याचा झेल टिपला होता. मात्र, आपण सीमारेषेपार जात असल्याचे पाहून त्याने चेंडू हातातून सोडला. रोहितचा हा अफलातून झेल झाला असता. मात्र, त्याने दोन धावा वाचविल्या. अर्थात, पुढच्या चेंडूवर रोहितने पोलार्डचा सोपा झेल सोडला. त्याच्या हातातून चेंडू सुटून सीमापार (षटकार) गेला. पुढच्या चेंडूवर पोलार्डने पुन्हा षटकार ठोकला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत अस���ेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\n'उद्धव ठाकरे सरकारला वाटत असेल, पण कंगना घाबरणारी नाही'...\nअपंगत्वावर मात करत सुयश जाधवने पटकावला अर्जुन पुरस्कार...\nवाढदिवसाचा जल्लोष महागात पडला; सर्वात वेगवान धावपटू उसे...\nखेलरत्न पुरस्कारामधून राजीव गांधी यांचे नाव बदला, बबिता...\nबडवे ऑटोचा चित्तथरारक विजय महत्तवाचा लेख\nराजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, कोण मिळवणार दुसरा विजय\nकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\n आज कोण ठरणार सरस\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nजळगावपोहणं बेतलं जीवावर; जळगावात तीन लहानग्यांचा बुडून मृत्यू\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nआयपीएलआरसीबीने मुंबईला नमवल्यावर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nपुणेसहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\nकोल्हापूरकोल्हापूर आग दुर्घटना: 'त्या' तीन मृत्यूंमागील सत्य उजेडात येणार\nदेशकेंद्राच्या कृषी कायद्यांना पर्याय शोधा, सोनिया गांधींची सूचना\n डॉक्टर पती-पत्नी मध्यरात्री पुण्याकडे येत होते, ते थांबताच...\n केंद्र सरकार दोन दिवस आधीच सुरू करणार धान्य खरेदी\nपुणेकरोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणून घ्या 'ही' खास माहिती\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार्गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nकरिअर न्यूजउच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलल्या\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/shop/marathi-books/", "date_download": "2020-09-29T00:18:34Z", "digest": "sha1:SXBMNMUKTBHUSQEZVOJ27OMIC7OVABXP", "length": 22180, "nlines": 527, "source_domain": "sanatanshop.com", "title": "Marathi Books – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nबालकों का पोषण एवं विकास\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nसंतों के चरित्र एवं सीख\nप. पू. डॉ आठवलेजी\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु - शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nसंतांची चरित्रे अन् शिकवण\nप. पू. डॉ आठवले\nकेसांत जटा होण्याची कारणे आणि त्यांवरील उपाय\nदेवभाषा, वनस्पति अन् प्राणी, तसेच अन्य लोक यांच्या भाषा\nधर्मकार्यासाठी जाहिराती आदी अर्पण मिळविणे, ही समष्टी साधना \nपू. वामन यांचा नामकरण विधी अन् त्यांना ‘संत’ घोषित केल्याचा सोहळा\nसद्गुरू (कु.) अनुराधा वाडेकर यांचे साधनापूर्व जीवन अन् साधनाप्रवास (साधनेतील अंतर्मुखता व प्रगती यांसाठी केलेल्या प्रयत्नांसह)\nसण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र\nधार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील ���ास्त्र\nदेवघर व पूजेतील उपकरणे\nपूजेपूर्वीची वैयक्तिक सिध्दता (शास्त्रासह)\nपंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र\nकौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र\nदेवळात देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यापूर्वीच्या कृतींमागील शास्त्र\nदेवळात देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यापासूनच्या कृतींमागील शास्त्र\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/osmanabad-young-man-go-pakistan-border-meeting-lover-322429", "date_download": "2020-09-29T01:06:12Z", "digest": "sha1:SP2A6TIAGF4P4WZQ6TZCFDWARQDG4KVZ", "length": 17861, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! | eSakal", "raw_content": "\nप्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..\nप्रेमात पडल्यावर प्रेमी काय करतील याचा खरच नेम नसतो. त्याचा अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उस्मानाबाद शहरातील खाजा नगर भागात राहणाऱ्या युवकाचे पाकीस्तानी मुलीवर प्रेम जडले होते. तो प्रेमात इतका वेडा झाला होता की, त्याने प्रियसीस भेटण्यासाठी थेट पाकीस्तानला जाण्याची तयारीच केली. नव्हे तो भारत-पाकीस्तानच्या सिमेवर भारतीय जवानाना सापडला आहे.\nउस्मानाबाद : प्रेमात पडल्यावर प्रेमी काय करतील याचा खरच नेम नसतो. त्याचा अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उस्मानाबाद शहरातील खाजा नगर भागात राहणाऱ्या युवकाचे पाकीस्तानी मुलीवर प्रेम जडले होते. तो प्रेमात इतका वेडा झाला होता की, त्याने प्रियसीस भेटण्यासाठी थेट पाक���स्तानला जाण्याची तयारीच केली. नव्हे तो भारत-पाकीस्तानच्या सिमेवर भारतीय जवानाना सापडला आहे. उस्मानाबादच्या पोलीसांनी तातडीने त्याला घेऊन येण्यासाठी एक पथक रवाना केल्याचे पोलीस अधिक्षक राजतिलक रौशन यानी सांगितले आहे.\nपालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले\nउस्मानाबाद शहरातील खाजा नगरमध्ये राहणारा विशाल सलीम सिध्दीकी हा तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातुन त्याचे सबंध एका पाकीस्तानी मुलीशी आले.त्यातुन संवाद सुरु झाला,संवादाचे रुपांतर प्रेमात झाले.तो प्रेमात एवढा पुढे गेला की, त्याला दोन्ही देशाच्या सिमेचा व सबंधाचाही विसर पडल्याचे दिसुन येत आहे.तो ११ जुलै रोजी घरातुन गायब झाला होता,त्याची रितसर तक्रारही त्यांच्या कुटुंबियानी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात दिलेली आहे. सध्या लॉकडाऊन तसेच जिल्हाबंदी असल्याने हा तरुण चक्क मोटारसायकल घेऊनच गेल्याचे पुढे आले आहे.\n औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..\nनगरमधून तो गुजरातच्या दिशेने सीमेपर्यंत पोहचल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्या सोशल मिडीयाच्या अकाऊंटवरुन जिल्हा पोलीस दलाने त्याची सगळी माहिती गोळा केली होती, पोलीसांना या प्रेमप्रकरणाबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्याचा सध्याचा पत्ता शोधल्यानंतर गुजरातच्या कच्छ भागामध्ये असल्याचे त्याना कळाले. तेव्हा पोलीस अधिक्षक राजतिलक रौशन यानी गुजरातच्या पोलीसाची मदत घेऊन घडलेला प्रकार सांगितला, त्यानंतर तेथील पोलीसांनी त्याची यंत्रणा कामाला लावली.\nसावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..\nशिवाय त्यानी सीमा सुरक्षा दलास देखील याची कल्पना दिली, तरुणाचा शोध घेण्याचे प्रयत्न सूरु झाले होते. अशाप्रकारे संशियतरित्या फिरणाऱ्या तरुणाचा माग काढत सीमा सुरक्षा दलाने अखेर त्याचा शोध लावला. तो भारतीय सिमेवरच असल्याचे त्याना लक्षात आल्यानंतर त्यानी काही अंतरावरुन त्यास ताब्यात घेतल्याचे दिसुन येत आहे. उस्मानाबादच्या पोलीस दलाकडून एक पथक गुजरातला गूरुवारी (ता.१६) रवाना केली आहे. त्यामुळे ते लवकरच तेथील प्रक्रिया पार पाडुन शहरात येतील असे पोलीसांनी सांगितले आहे.\nसध्यातरी या तरु��ाने प्रेमप्रकरणातुनच असा प्रकार केल्याचे दिसुन येत आहे, त्याच्या पाठीमागे काही वेगळा हेतू होता का याची तपासणी तो आल्यानंतर केली जाणारच आहे. प्राथमिक माहितीमध्ये त्याने प्रेमप्रकरणातुनच हे पाऊल उचलल्याचे दिसुन येत आहे.\nराजतिलक रौशन, पोलीस अधिक्षक,\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलम्पी आजारामुळे जनावरांसाठी लॉकडाउन\nनागपूर, ता.२८ : करोनाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाला सुमारे एक महिना लॉकडाऊन करण्यात आले होते, त्याप्रमाणे जनावरांना लम्पी आजाराच्या...\nपंतप्रधान आवासातून ७५ घरकुलांचे काम पूर्ण, वीस कोटींची मागणी करुनही रक्कम मिळेना\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : पंतप्रधान आवास योजनेतून शहरातील घरकुल बांधकामाला मध्यंतरी गती मिळाली होती. मात्र लॉकडाउनमुळे तीन महिन्यांत बांधकामाचे शिथिलता...\nअँटिजेन चाचणी केंद्रात नियोजनाचा अभाव, उस्मानाबादेतील कोरोना संसर्ग अशाने संपेल का\nउस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयातील अँटिजेन चाचणी केंद्र सातत्याने टीकेचे केंद्र बनत आहे. सोमवारी (ता.२८) सकाळी नऊ वाजल्यापासून नागरिकांनी अँटिजेनसाठी...\nCoronaUpdate : सातारा जिल्ह्यात 17 कोरोनाबाधितांचा मृत्यू\nसातारा : सातारा जिल्ह्यात रविवारी (ता.27) रात्री जाहीर करण्यात आलेल्या नूसार 469 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 17 बाधितांचा...\nमराठवाड्यात तीन लाख २८ हजार हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका, शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतिक्षा\nऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा अतिवृष्टीमुळे विभागातील प्राथमिक पाहणीअंती जिरायत, बागायत व फळपिके असे तीन लाख २८ हजार १५० हेक्टर पिकांचे (३३...\nआखाडा नसला तरी घुमतोय शड्डू\nकोल्हापूर : कोरोनाची संचारबंदी लागू झाल्यानंतरही जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या क्रीडाप्रबोधिनीतील पैलवानांच्या सरावाला ब्रेक लागलेला नाही. व्हॉटस-ऍप...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/saif-kareena-on-a-secret-vacation-in-london/videoshow/52453449.cms", "date_download": "2020-09-29T02:13:56Z", "digest": "sha1:ILBBYCRNJJWSAARU4N6U2I2EK77XJHQZ", "length": 8686, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसैफ-करिना सुट्टीवर, लंडनमध्ये मौजमजा\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nसूरज पांचोलीला कशी हवीय गर्लफ्रेंड\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिव...\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अति...\nसेक्स करा, आनंदी रहा\nपुनम पांडेचे सेक्सी विडीओज...\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच...\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स...\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला...\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २९ सप्टेंबर २०२०\nन्यूजड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nन्यूजकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\nन्यूज८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nन्यूजकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nक्रीडामुंबई विरुद्ध बेंगळुरू, आज होणार महामुकाबला\nन्यूजकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nन्यूजकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nन्यूजमास्कचा वापर टाळला, पोलिसांनी वसूल केला दंड\nन्यूजडीएमके अध्यक्ष स्टॅलिन शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी\nन्यूजकृषी कायदा : आंदोलक शेतकऱ्यांनी बस रोखली\nन्यूजसुशांत वॅनिटी व्हॅनमध्येच घ्यायचा ड्रग्ज, अभिनेत्रींनी दिली माहिती\nन्यूजकरोनाचा काळ सुरूय, गर्दी नको राष्ट्रवादीचे गटनेत्यांची सारवासारव\nहेल्थशांत झोप येत नाह��� या सोप्या आसनांचा करा सराव\nन्यूजनाशिकमध्ये ग्रेप पार्क रिसॉर्ट पर्यटकांच्या सेवेत\nन्यूजCovid-19: करोनाचे जगभरात १० लाख बळी\nन्यूजबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nन्यूजकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nक्रीडाराजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, कोण मिळवणार दुसरा विजय\nन्यूजबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/vashim/curfew-imposed-district-against-backdrop-ram-temple-land-worship-a310/", "date_download": "2020-09-29T02:10:25Z", "digest": "sha1:ADDL33NDPUVO3KRG6PPDYONZHTTSMVDM", "length": 27966, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "राममंदिर भूमिपूजनाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू; चोख बंदोबस्त! - Marathi News | Curfew imposed in the district against the backdrop of Ram temple land worship | Latest vashim News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्ब��� 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nराममंदिर भूमिपूजनाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू; चोख बंदोबस्त\n२४ तासासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले तसेच वाशिम शहरासह प्रमुख ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला.\nराममंदिर भूमिपूजनाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू; चोख बंदोबस्त\nवाशिम : उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे ५ आॅगस्ट रोजी श्रीराम मंदिर बांधकामाचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी बुधवार, ५ आॅगस्ट रोजी २४ तासासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले तसेच वाशिम शहरासह प्रमुख ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला.\nअयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिर बांधकामाचा भूमिपूजन सोहळा बुधवार, ५ आॅगस्ट रोजी होणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था कायम राहावी याकरीता ४ आॅगस्ट रोजी रात्री १२.०१ मिनिटापासून ते ५ आॅगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अशा २४ तासासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे, कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीचे प्रेत अथवा मनुष्याकृती प्रतिमा यांचे बीभत्स प्रदर्शन करणे, वाद्य वाजविणे, जाहीरपणे प्रक्षोभक घोषणा करणे, राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्या कृतीमुळे राज्य प्रशासन उलथून पडण्याची प्रवृत्ती दिसून येईल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, सोंग आणणे, पत्ते खेळणे, कोणत्याही जिन्नस, वस्तू तयार करणे किंवा त्याचा लोकांमध��ये प्रसार, प्रचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. अंत्ययात्रा, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी यांना हा आदेश लागू राहणार नाही.(प्रतिनिधी)\nओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी मनसेचे घंटानाद आंदोलन\nमानोरा बाजार समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ \nवाशिम जिल्ह्यात १.११ लाख हेक्टरवर रब्बी पिकाचे नियोजन \nवाशिम जिल्ह्यात आणखी १०५ पॉझिटिव्ह; १२१ कोरोनामुक्त\n1200 खांब अयोध्येत राममंदिरासाठी तयार होणार\nओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी मनसेचे घंटानाद आंदोलन\nमानोरा बाजार समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ \nवाशिम जिल्ह्यात १.११ लाख हेक्टरवर रब्बी पिकाचे नियोजन \nवाशिम जिल्ह्यात आणखी १०५ पॉझिटिव्ह; १२१ कोरोनामुक्त\nट्रॅक्टर अपघातात एक ठार; १६ जखमी\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\nमहिलेच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सरकारची नाही का\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयव���काराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/cotton-planting-1762590/", "date_download": "2020-09-29T00:43:29Z", "digest": "sha1:HBO6YHVCPXX7K4T3KS6GXJRSJOGD3WEX", "length": 22294, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Cotton Planting | कापूस घसरला हमीभावाखाली! | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nगेल्या आठवडय़ातील महत्त्वाची घटना म्हणजे कापसाचे भाव वर्षांत प्रथमच हमीभावाखाली घसरले.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nगेल्या आठवडय़ातील महत्त्वाची घटना म्हणजे कापसाचे भाव वर्षांत प्रथमच हमीभावाखाली घसरले. म्हणजे देशात सर्वत्रच ते हमीभावाखाली गेले असे नाही. पण पंजाब आणि हरयाणा, जेथे कापसाचे आगमन सर्वप्रथम होते, तेथे काही ठिकाणी भाव घसरले. अर्थात, सुरुवातीच्या काही काळामध्ये येणारा माल अधिक ओलाव्याचा असल्यानेदेखील भाव कमी मिळतो. याव्यतिरिक्त मल्टि-कमॉडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी ऑक्टोबरचा वायदादेखील हमीभावाच्या खाली गेला आणि शेवटी थोडासा सावरून २१,८५० प्रति गाठीवर बंद झाला.\nतसे पाहिले तर हा आकडय़ांचाच खेळ आहे. कारण गेल्या वर्षांच्या तुलनेत सध्याचा भाव २० टक्के एवढा जास्त आहे. मात्र येत्या वर्षांसाठी हमीभावामध्ये २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यामुळेच सध्याचे बाजारभाव त्या पातळीखाली गेल्याचे दिसत आहे. उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा या सूत्रानुसार सरकारने या वर्षांसाठ�� कापसाच्या हमीभावात २६-२८ टक्क्यांची घसघशीत वाढ करून ती साधारण ५,१५० रुपये प्रति क्विंटल आणि चांगल्या प्रतीसाठी ५,४५० रुपये प्रति क्विंटल अशी केली. या कापसावर प्रक्रिया करून त्याचे गासडीमध्ये रूपांतर केल्यास १७० किलोच्या गाठीवर तो २१,८०० रुपयांच्या दरम्यान जातो.\nवस्तुत: स्थानिक कापूस बाजारात सध्या पुरवठा जवळपास आटला असल्यामुळे मंदीची परिस्थिती नसली तरी पुढील दोन महिन्यांत येऊ घातलेल्या नवीन पिकाच्या दबावामुळे व्यापारी साठवणुकीसाठी खरेदी करत नसल्यामुळे भाव पडणे स्वाभाविक आहे. तसे पाहायला गेले तर यावर्षीच्या कापूस पिकाबद्दल सध्या खूपच चिंताजनक परिस्थिती आहे. विशेषत: गुजरात जेथे एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या ३० टक्के पीक येते, तेथे पाऊस लांबल्यामुळे यावर्षी पेरणी निदान एक महिन्याने उशिरा झाली होती. पेरणीनंतर तर पाऊस जवळजवळ गायब झाल्यामुळे कच्छ, सौराष्ट्रमधील सात जिल्ह्य़ांमध्ये दरवर्षीच्या जेमतेम ५० टक्के एवढाच पाऊस झाल्यामुळे दर हेक्टरी उत्पादनामध्ये बरीच घट येऊ शकते. महाराष्ट्रामध्ये खान्देश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्येसुद्धा पाऊस कमी झाला आहे त्याचा परिणाम पिकावर होऊ शकेल. गेल्यावर्षीसारखा ऑक्टोबरमध्ये पाऊस लांबल्यास परिस्थिती थोडी सुधारेल.\nदुसरीकडे पंजाब आणि हरयाणामध्ये मागील आठवडय़ापासून सुरू असलेल्या पावसामुळे वेचणीयोग्य कापसाचे नुकसान झाल्याच्या बातम्या आहेत. एकंदरीतच अस्मानी संकटामुळे उत्पादनात अनुमानापेक्षा घट अपेक्षित असून, गेल्या वर्षीच्या ३६५ लाख गाठींवरून यावर्षीचे उत्पादन ३५० लाख गाठीच्या खाली जाईल अशी चिन्हे आहेत. पुढील दोन महिन्यांमध्ये हवामान अनुकूल न राहिल्यास हाच आकडा ३३५-३४० लाख गाठींवरदेखील खाली येईल. शिवाय हंगामाची सुरुवात ३-४ आठवडय़ाने उशिरा होणार आहे.\nकापूस पिकाची जागतिक बाजारातील स्थितीदेखील फार वेगळी नाही. कारण पाकिस्तानमध्ये उत्पादनात अनुमानापेक्षा निदान २५ टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे भारताला निर्यातीची संधी प्राप्त झाली आहे. तयार कपडय़ांच्या निर्यातीत जगात आघाडीवर असलेल्या बांगलादेशची मागणी सतत वाढत असल्यामुळेदेखील भारतातून कापूस निर्यात वाढेल. अमेरिकेमध्ये पीक चांगले असले तरी ऑस्ट्रेलियामध्ये दुष्काळाची झळ बसली आहे. सर्वात जास्त अनिश्चितता चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युद्धामुळे निर्माण झाली आहे. या दोन देशांतील तणावाचा प्रत्यक्ष फायदा शेवटी भारताला मिळणार हे तार्किकदृष्टय़ा खरे वाटत असले तरी चीनच्या धोरणांबद्दलची खात्री खुद्द चिनी व्यापारीदेखील देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.\nवरील परिस्थिती पाहता हंगामाच्या सुरुवातीची मंदी किती टिकेल याबद्दल प्रश्नच आहे. शिवाय जागतिक बाजारातील मागणी पुरवठा गणित डिसेंबर-जानेवारीनंतर बाजारभावासाठी तेजीचे राहील यात सध्या तरी शंका नाही.\nत्यामुळे सद्यपरिस्थितीत भाव हमीभावाच्या खाली गेले तरी उत्पादकांना फार चिंता करायचे कारण नाही. महत्त्वाचे म्हणजे दोनच दिवसांपूर्वी कापूस महामंडळाने १ ऑक्टोबरपासून हमीभाव खरेदीची घोषणा केली आहे. देशामधील १० कापूस उत्पादक राज्यांमध्ये ३५० खरेदी केंद्र उघडून १०० लाख गाठी एवढी विक्रमी खरेदी करण्याची तयारी केली आहे. हंगाम उशिरा असल्यामुळे जर पुढील दोन महिन्यांत जागतिक बाजारातील घडामोडींमुळे भाव परत हमीभावाच्या खूप वर गेले, म्हणजे तशी दाट शक्यतादेखील आहे, तर महामंडळाला १०० लाख गाठीचे लक्ष्य गाठणे अशक्य होईल. मात्र १०० लाख गाठीचे लक्ष्य ठेवल्यामुळे व्यापारी चिंतेत आहेत. कारण देशाच्या एकूण उत्पादनाच्या ३० टक्के कापूस जर सरकारी गोदामात गेला तर सूतगिरण्या आणि त्यावर आधारित वस्त्र व्यवसायातील दिग्गजांना कच्च्या मालासाठी खूप किंमत द्यावी लागेल. तसेच खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांनादेखील मालाचा तुटवडा भासेल. त्यामुळे अजून कित्येक जिनिंग गिरण्यांनी, ज्या खुल्या बाजारात मोठा व्यापारदेखील करतात, त्यांनी महामंडळाची कंत्राटे घेण्यात प्रतिकूलता दाखविली आहे. महामंडळाच्या खरेदीत विशेष म्हणजे प्रथमच संपूर्ण देशात शेतकऱ्यांकडून थेट खरेदी होणार असून त्याचे चुकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.\nबरोबर दहा वर्षांपूर्वी अगदी अशीच परिस्थिती आली होती. म्हणजे २००८-०९ वर्षांसाठी कापूस हमीभावात ४८ टक्के वाढ करून ती ३,००० रुपये प्रति क्विंटल केली गेली होती. आणि कापूस महामंडळाने त्यावर्षी विक्रमी ८९ लाख गाठींची खरेदी केली होती. याव्यतिरिक्त सरकारने ७ लाख गाठी इतर संस्थांमार्फत खरेदी केल्या होत्या. फरक एवढाच की त्यावेळी जागतिक बाजारात तेजीची शक्यता नव्हत���. आज कापसाचे जागतिक बाजारातील मागणी खूपच वाढली असून त्याप्रमाणात उत्पादन वाढलेले नसल्यामुळे भावात फार काळ मंदी राहणार नाही असे दिसत आहे.\nमहामंडळाविषयी अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे त्यांनी उ३३-अ’’८ नावाचे आपले बहुभाषिक मोबाइल अ‍ॅप विकसित केले असून यामध्ये सर्व प्रतींसाठी असलेला हमीभाव, शेतकऱ्यांच्या बिलाची स्थिती, कापूस बाजाराच्या बातम्या इत्यादी अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. वेगवेगळ्या दहा भाषांमध्ये ही सर्व माहिती उपलब्ध असेल. सुमारे १०,००० शेतकऱ्यांनी त्यावर आपली नोंदणी केल्याचे महामंडळाच्या अध्यक्ष अली राणी यांनी म्हटले आहे. कापूस उत्पादकांनी मात्र घाईघाईत आपला कापूस विकण्यापेक्षा शक्य असल्यास दोन महिने तरी वाट पाहावी. चीन बाजार खरेदीसाठी उतरल्यास अचानक भावात चांगली सुधारणा होण्याची शक्यता आहे.\n(लेखक वस्तू बाजार विश्लेषक)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 अमृताच्या जणू ओंजळी\n2 कधी इथे ठिगळ, कधी तिथे..\n3 निवृत्ती नियोजन आणि म्युच्युअल फंड\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/master-blaster-sachin-tendulkar-sania-mirza-virat-kohli-vizag-incident-is-heartbreaking-tweet-jud-87-2152744/", "date_download": "2020-09-29T01:49:43Z", "digest": "sha1:7G4BM7KQV3G65OKOVWNXDI5K5QRJ6P72", "length": 13243, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "master blaster sachin tendulkar sania mirza virat kohli vizag incident is heartbreaking tweet | विशाखापट्टणममधील दृश्य हृदयद्रावक; सचिन झाला भावूक | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nविशाखापट्टणममधील दृश्य हृदयद्रावक; सचिन झाला भावूक\nविशाखापट्टणममधील दृश्य हृदयद्रावक; सचिन झाला भावूक\nविशाखापट्टणम येथे गुरुवारी पहाटे एका कंपनीत रासायनिक वायू गळती झाली होती.\nआंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील गोपालपट्टणम येथे गुरुवारी पहाटे एलजी पॉलिमर कंपनीत रासायनिक वायू गळती झाल्याची घटना घडली. यामुळे वायू गळतीत काही जणांचा मृत्यू झाला होता. प्रशासनानं यानंतर त्वरित कारवाई करत पाच गावंही रिकामी केली होती. तसंच बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाठवण्यात आलं होतं. या घटनेनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसंच ही दृश्य हृदयद्रावक असल्याचं सचिन म्हणाला. सचिन व्यतिरिक्त भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि टेनिसपटू सानिया मिर्झा यांनीदेखील या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली.\nविशाखापट्टणमधून समोर आलीली दृश्य ही हृदयद्रावक आहेत. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाल्या त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसंच जी लोकं या घटनेमुळे आजारी पडली आहे ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करतो, असं सचिन म्हणाला. सचिननं ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.\nक्रीडा क्षेत्रातील अनेकांनी या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विशाखापट्टणमध्ये घडलेली ही घटना अतिशय दुर्देवी आहे. माझ्या प्रार्थना सर्वांसोबत आहेत, असं मत टेनिसपटू सानिया मिर्झा हिनं व्यक्त केलं. विशाखाटपट्टणममधील दुर्देवी घटनेत ज्या लोकांनी आपल्या कुटुंबीयांना गमावलं त्यांच्याप्रती माझ्या संवेदना आहेत. तसंच जे लोक रुग्णालयात दाखल आहेत ते त्वरित बरे व्हावे अशी मी प्रार्थना करत आहे, असं विराट कोहली म्हणाला.\nगुरूवारी पहाटे एलजी पॉलिमर कंपनीतून विषारी वायू गळती झाली. ज्यामुळे आसपासच्या तीन किलोमीटर अंतरावरील परिसरावर याचा परिणाम जाणवला. या घटनेत काही जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जणांना श्वसनाचा त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 खो-खो चा महान कार्यकर्ता हरपला रमेश वरळीकर यांचं निधन\n2 “भारत म्हणजे मॅच फिक्सिंग माफियांचं आश्रयस्थान”; पाकिस्तानी खेळाडूचा आरोप\n3 CSK ने शेअर केला १५ वर्ष जुना फोटो, पाहा तुम्हांला ओळखता येतात का खेळाडू\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-actor-sankarshan-karhade-wrote-beautiful-poem-about-corona-virus-crisis-psd-91-2114007/", "date_download": "2020-09-29T01:28:26Z", "digest": "sha1:MMC5MNO3ILGCJST5PFS3R7GG3LWWOB6S", "length": 11898, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi Actor Sankarshan Karhade wrote beautiful Poem about Corona Virus crisis scitution | जात-पक्ष-झेंडा-मोर्चा याने काहीच होत नाही ! करोनावर संकर्षण कऱ्हाडेची ही कविता एकदा ऐकाच | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nजात-पक्ष-झेंडा-मोर्चा याने काहीच होत नाही करोनावर संकर्षण कऱ्हाडेची ही कविता एकदा ऐकाच\nजात-पक्ष-झेंडा-मोर्चा याने काहीच होत नाही करोनावर संकर्षण कऱ्हाडेची ही कविता एकदा ऐकाच\nसर्वांना घरी राहण्याचं केलं आवाहन\nकरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभरात गंभीर वातावरण निर्माण झालेलं आहे. प्रत्येक दिवशी देशात आणि राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण आढळत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारतर्फे नागरिकांनी घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. गर्दीची ठिकाणं टाळा असे सल्ले वारंवार देण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरात काल जनता कर्फ्यू पाळला गेला. मात्र संध्याकाळी पाच वाजता याला काहीसं गालबोट लागलंच. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींचं कौतुक करण्यासाठी काही भागांमध्ये लोकं गर्दी करुन रस्त्यावर उतरली होती. लोकांमध्ये या विषाणूविषयी जनजागृती वाढावी यासाठी सरकारी यंत्रणा सर्वतोपरीने प्रयत्न करत आहेत.\nमराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनेही आपल्या फेसबूक पेजवर एक सुंदर कविता सादर करत सर्वांना या काळात घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. जास्तीत जास्त वेळ घरात राहून आपण सरकारी यंत्रणांना मदत करु असं आवाहन संकर्षणने केलं आहे. एका संकर्षणची कविता…\nमहाराष्ट्रातही करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होतोना दिसत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता सर्व सुविधा बंद केल्या आहेत. राज्यात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी काळात या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात सरकारी यंत्रणा यशस्वी होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठ��� लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 Coronavirus : ‘पाळीव कुत्र्यांना सोडू नका’; रोहित शेट्टीचं नागरिकांना आवाहन\n2 परिणितीच्या “तू ही रे” गाण्याला दिली ए. आर. रेहमाननं दाद\n3 ‘मिसेस मुख्यमंत्री’मधील सुमीने दिल्या करोनापासून सुरक्षित राहण्याच्या खास टिप्स\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/most-interesting-fact-in-the-world/", "date_download": "2020-09-29T00:39:57Z", "digest": "sha1:GUDN746AYG5SP4J7N6WF3Q5NKIFQHVBY", "length": 13011, "nlines": 96, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "फक्त तुमच्यासाठी कधीही न ऐकलेल्या न पाहिलेल्या जगातील आगळ्या वेगळ्या गोष्टी", "raw_content": "\nफक्त तुमच्यासाठी कधीही न ऐकलेल्या न पाहिलेल्या जगातील आगळ्या वेगळ्या गोष्टी\nजाणून घ्या २९ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nजाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nभारताची हि व्यक्ती इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत, एवढी होती संपत्ती\nजाणून घ्या २६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nजाणून घ्या रतन टाटांविषयी 8 महत्वपूर्ण गोष्टी\nजाणून घ्या २५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nबँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती आणि काही महत्वपूर्ण टिप्स\nजाणून घ्या २४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nफक्त तुमच्यासाठी कधीही न ऐकलेल्या न पाहिलेल्या जगातील आगळ्या वेगळ्या गोष्टी\nजगात बऱ्याच गोष्टी अश्या असतात ज्यांच्या विषयी आपल्याला माहिती नसतं,आपण त्या प्रकारच्या गोष्टी जीवनात ऐकलेल्या सुध्दा नसतात. काही विचित्र असतात तर काही आपल्याला अचंबित करणाऱ्या आणि आम्ही नेहमी प्रमाणे माझी मराठी च्या वाचकांसाठी काही तरी नवीन घेऊन येत असतो आजही अश्याच जगातील काही गोष्टीं विषयी पुढे वाचणार आहोत. आशा करतो आपल्याला लिहिलेल्या काही गोष्टी आवडतील. तर चला पाहूया. आगळ्या वेगळ्या गोष्टी.\nजगातील आगळ्या वेगळ्या गोष्टी ज्या आपल्याला माहिती नसतील – Most Interesting Fact in the World in Marathi Language\n१) सगळ्यात जुने शार्क मासे – Oldest Shark Fish\nशार्क मास्याला आपण ओळखतच असणार. जो कुठल्याही प्राण्याला खाण्यासाठी मिनिटांची सुध्दा वाट पाहत नाही. असेच जगातील सर्वात जुने शार्क आपल्याला ग्रीनलँड मध्ये पाहायला मिळतात. येथील शोधकार लोकांनी कार्बन डेटिंग च्या साहाय्याने या शार्क ची वय काढली असता हे पृथ्वीवरील सर्वात जुन्या शार्क माश्यांपैकी एक होते. ते जवळजवळ ३९२ वर्ष जुने होते आणि या शार्क चे वय कमीतकमी ५१२ वर्षांपर्यंत असू शकते असे बोलल्या जात आहे. तर ग्रीनलँड ला आहेत या जगातील सर्वात जुने शार्क मासे.\n२) गर्भवती वराह साठी कानून – Rules for Pregnent Boar\nजगात अनेक न्यायालयाचे बरेच नियम आपण पाहिले असतील. पण या एका देशात एक वेगळा नियम आपल्याला पाहायला मिळतो, आणि हाया नियम फ्लोरिडा येथे लागू झालेला आहे, येथे गर्भवती वराह ला पिंजऱ्यात बंद ठेवता येत नाही. असे न केल्यास तेथील नागरिकांना याचा दंड ठोठावल्या जातो.\n३) बेंडकांना रस्ता पार करण्यास मदत – Help the Frogs Cross the Road\nआपण ऐकले असेल की एखाद्या वृध्द व्यक्तीला सहारा देऊन एखाद्याने रस्ता पार करण्यात मदत केली. पण कधी बेडकांना रस्ता पार करण्यासाठी मदत केल्याचे ऐकले नसेल. आपल्याला हे ऐकून आश्चर्य होणार की जर्मनीतील लोक चक्क बेडकांना रस्ता पार करण्यासाठी मदत करतात. जेणेकरून गाडी खाली येऊन त्यांचा मृत्यू होऊ नये. सोबतच तेथील रोडवेज च्या कंपन्यांनी बेडकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर काही गोष्टींची रचना केलेली आहे. ज्यामुळे बेडकांच्या जीवाची हानी होऊ नये.\nजो जन्माला येतो तो मरतोच अस म्हटल्या जात. पण एक असाही जीव आहे, ज्याला कोणी कापले किंवा तोडले तरी सुध्दा तो मरण पावत नाही. आणि पृथ्वीवर तो जीव आहे, जेलिफिश. ज्याला कापले तरी सुध्दा तो दोन भागात वेगळा होऊन आपले जीवन जगतो. म्हणजेच दोन वेगवेगळे जेलिफिश निर्माण होतात.\n५) परमाणु बॉम्ब चा कोणताच फरक या व्यक्तीवर झाला नाही – The Atomic Bomb made no Difference to this Person\nसर्वांना परमाणु बॉम्ब विषयी माहिती आहे, की किती भयानक प्रकारे या बॉम्ब चा परिणाम लोकांवर होतो. जेव्हा हिरोशिमा आणि नागासाकी मध्ये दोन परमाणु हमले झाले होते तेव्हा त्या परमाणु बॉम्ब च्या हमल्यातून सुध्दा तो व्यक्ती वाचला होता. आणि त्या व्यक्तीचे नाव होते सूतोमु यामागूची. ही व्यक्ती दोन्ही हमल्यातून वाचल्या नंतर ९३ वर्षाचे जीवन व्यतीत करून त्यांनी २०१० ला कँसर मुळे आपले प्राण सोडले होते. परमाणु हमल्यातून वाचणे खूप कठीण असते, पण ही व्यक्ती त्यातून वाचली होती.\nवरील लेखात काही गमतीदार आणि आश्चर्य चकित करून सोडणाऱ्या काही घटना वाचल्या, तर अशा करतो आपल्याला आवडल्या असतील आपल्याला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.\nआपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद\nखर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us\n५ अश्या गोष्टी ज्या बऱ्याच लोकांना माहिती नाहीत\nRochak Tathya in Marathi आपण प्रत्येक वेळी जगातील काही रोचक तसेच मजेदार गोष्टी पाहत असतो, ज्या बऱ्याच लोकांना माहिती नसतात....\nजगातील काही मजेदार तथ्य ज्याविषयी जाणून आपण होणार आश्चर्य चकित\nCool Fun Facts in Marathi जगात अश्या बरेचश्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींचे संपूर्ण जगात एक वेगळे अस्तित्व आहे. आणि त्यामुळे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%A4-2/", "date_download": "2020-09-29T01:21:19Z", "digest": "sha1:2J3DTMY6C2FEZKUP57POKRQXOFKKUBED", "length": 4619, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भूसंपादन प्रकरणाना मुदतवाढ दिल्याबाबतचे आदेश १८४७ | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभूसंपादन प्रकरणाना मुदतवाढ दिल्याबाबतचे आदेश १८४७\nभूसंपादन प्रकरणाना मुदतवाढ दिल्याबाबतचे आदेश १८४७\nभूसंपादन प्रकरणाना मुदतवाढ दिल्याबाबतचे आदेश १८४७\nभूसंपादन प्रकरणाना मुदतवाढ दिल्याबाबतचे आदेश १८४७\nभूसंपादन प्रकरणाना मुदतवाढ दिल्याबाबतचे आदेश १८४७\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-236/", "date_download": "2020-09-29T00:35:11Z", "digest": "sha1:AAJNQUBXE7HWXGSLKN2UADFL2G7WEYZ6", "length": 5231, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भूसंपादन प्रकरण क्रमांक ३३/२००८-०९ मौजे कोदरखेड ता.नांदुरा जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभूसंपादन प्रकरण क्रमांक ३३/२००८-०९ मौजे कोदरखेड ता.नांदुरा जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक ३३/२००८-०९ मौजे कोदरखेड ता.नांदुरा जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक ३३/२००८-०९ मौजे कोदरखेड ता.नांदुरा जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक ३३/२००८-०९ मौजे कोदरखेड ता.नांदुरा जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक ३३/२००८-०९ मौज��� कोदरखेड ता.नांदुरा जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/public-utility/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2020-09-29T01:44:46Z", "digest": "sha1:5ZWIHLSRISLJSORF26FLDRJ6FONF7AG2", "length": 4368, "nlines": 103, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "श्री खोटेश्र्वर माध्यमिक विद्यालय, एकलारा बानोदा | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nश्री खोटेश्र्वर माध्यमिक विद्यालय, एकलारा बानोदा\nश्री खोटेश्र्वर माध्यमिक विद्यालय, एकलारा बानोदा\nएकलारा बानोदा, तालुका संग्रामपूर जिल्हा बुलडाणा यु-डायस क्रमांक - 27041103002\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-raver-banana-pik-policy-change-criterion-central-minishter-331726", "date_download": "2020-09-29T00:05:45Z", "digest": "sha1:CV4MUY5LS6HHCICB72VK4NEB3CTSQZTW", "length": 16332, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "केळी पीकविम्यासाठीचे निकष बदलणार | eSakal", "raw_content": "\nकेळी पीकविम्यासाठीचे निकष बदलणार\nममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी यांत्रिकीकरणांतर्गत अत्याधुनिक अवजार केंद्र उभारण्यात यावे, या मागण्यांसाठी शनिवारी (ता. ८) नवी दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांची माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी भेट घेतली.\nरावेर : हवामानावर आधारित केळी फळ पीकविम्याचे अन्यायकारक निकष बदलणे, पानवेली उत्पादक शेतकऱ्यांना विशेष पॅकेज, जिल्ह्यात रासायनिक खतांचा सुरळीत पुरवठा व्हावा, तसेच ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी यांत्रिकीकरणांतर्गत अत्याधुनिक अवजार केंद्र उभारण्यात यावे, या मागण्यांसाठी शनिवारी (ता. ८) नवी दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांची माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी भेट घेतली. या वेळी त्यांच्यासोबत खासदार उन्मेष पाटील उपस्थित होते.\nया मागण्यांबाबत सविस्तर माहिती माजी मंत्री महाजन व खासदार पाटील यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांसमोर मांडली. यावर त्यांनी तत्काळ कार्यवाहीचे दिले आदेश दिल्याने लवकरच हवामानावर आधारित केळी फळपीक विमा योजना निकष पूर्ववत होतील, अशी अपेक्षा आहे.\nयोजनेचे निकष पूर्ववत होणार\nजळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने कपाशीसोबत केळी पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने २०२०-२१ ते २०२२-२३ या कालावधीसाठी केळी पिकाच्या निकषांमध्ये अन्यायकारक बदल केले असून, यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत पुनर्विचार होऊन २०१९-२० चे निकष कायम ठेवावे, अशी मागणी करण्यात आली. यावर मंत्री तोमर यांनी सकारात्मक चर्चा करीत राज्य सरकारला आदेश देऊन निकष पूर्ववत ठेऊ, अशी ग्वाही दिली.\nपानवेलीसाठी विशेष पॅकेज द्यावे\nजिल्ह्यातील पानवेल (विड्याची पाने) लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजतागायत शासनामार्फत कुणीही कुठलीही योजना अथवा मदत जाहीर झालेली नाही व मिळालेली नाही. लॉकडाउनच्या काळात शेतकरी भरडला गेलेला असून, पानवेलीसाठी विशेष पॅकेज अथवा योजना जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली.\nजळगाव जिल्ह्यात रासायनिक खतांचा सुरळीत पुरवठा व्हावा, तसेच ज्या वेळी शेतकरी खत खरेदी करतात, त्यावेळी आधार नोंदणीची प्रणाली सुरळीत व्हावी, ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्र जळगाव फार्मवर कृषी यांत्रिकीकरण संदर्भात अत्याधुनिक अवजार केंद्र उभारण्यात यावे. तसेच कृषी विज्ञान केंद्राची स्वतंत्र अत्याधुनिक सोयी सुविधा असलेली नर्सरी निर्माण करण्यात यावी, या समस्या व मागण्यांबाबत उचित सहकार्य मिळावे, अशी विनंतीही श्री. महाजन आणि खासदार पाटील यांनी केली. या सर्व मागण्या तत्काळ आदेश देऊन मार्गी लावण्याची ग्वाही केंद्रिय कृषिमंत्री तोमर यांनी या वेळी दिली आहे.\nसंपादन : राजेश सोनवणे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिल्‍ह्‍याचा रिकव्हरी रेट एक टक्‍याने वाढला\nजळगाव : जिल्‍ह्‍यातील कोरोनाचा विस्‍फोट मंदावला आहे. यामुळे जिल्‍हा वासियांसाठी एक दिलासादायक चित्र निर्माण झाल्‍याचे पाहण्यास मिळत आहे....\nकेळी निर्यात वाढविण्याची जबाबदारी ‘अपेडा’वर; जळगाव, कोल्‍हापूर, सोलापूरची निवड\nरावेर ः आगामी काळात केळीची निर्यात मोठ्या प्रमाणात करण्यासाठी कृषी मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘अपेडा’ या संस्थेकडे जबाबदारी सोपवली असून, केळी...\nहतनूर परिसरात फुलपाखरांच्या ६० प्रजाती आढळल्या\nतांदलवाडी (ता. रावेर) : फुलपाखरांच्या बागेत विविध रंगांची व सुंदर अशा नक्षीने नटलेल्या पंखांची फुलपाखरे स्वच्छंदपणे उडताना मन प्रसन्न करुन टाकतात....\nमहिना उलटला तरी जळगाव जिल्ह्याचा‘ॲन्टिबॉडी’चा अहवाल आला नाही \nजळगाव : जिल्ह्यातील नागरिकांमध्ये कोरोना ‘ॲन्टिबॉडी’ तयार झाल्या किंवा नाही, याच्या तपासणीसाठी केंद्राच्या पथकाने गेल्या महिन्यात...\nजळगाव जिल्‍ह्‍यात कोरोनाचे दिलासादायक चित्र; बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले\nजळगाव : गेल्‍या महिन्यात जिल्‍ह्‍यात कोरोनाचा होणारा विस्‍फोट आता काही प्रमाणात कमी झालेला आहे. अर्थात बाधित रूग्‍णांपेक्षा बरे होवून घरी जाणाऱ्या...\nगावकऱ्यांनी खाण्यास दिल्‍याने माकडांनी घातला हैदोस; दोघांना केले जखमी\nरावेर (जळगाव) : रावेर तालुक्यातील पुनखेडा येथे पंचवीस- तीस माकडांनी सध्या हैदोस घातला असून, दोन जणांचा चावा घेतल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.headlinemarathi.com/tag/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2020-09-29T01:40:35Z", "digest": "sha1:TLSVDBDFG6SZTWGDS6PWRONF65JB4L7I", "length": 11377, "nlines": 163, "source_domain": "www.headlinemarathi.com", "title": "अभिनेत्री Archives - Marathi News at Headline Marathi - Marathi Batmya | Mumbai News | Pune News | Maharashtra News |", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर को���ोना पॉझिटिव्ह, प्रकृती चिंताजनक\nत्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं | #AshalataWabgaonkar #Coronapositive\nप्रसिद्ध अभिनेत्रीला करोनाची लागण; रुग्णालयात उपचार सुरु\nसध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. | #Actor #NikkiGalrani #Coronapositive\nअभिनेत्री नताशा सुरीला झाली कोरोनाची लागण\nखिचड़ी फेम अभिनेत्री ऋचा भद्राला कोरोनाची लागण\nकरोनाग्रस्त सेलिब्रिटींच्या यादीत आणखी एका अभिनेत्रीची भर पडली | #RichaBhadra #CoronaPositive\nसुशांतसिंग राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्ती बेपत्ता, पटना पोलीस खाली हात परतले\nबॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) याची चौकशी करण्यासाठी तिच्या घरी आलेल्या पटना पोलिसांना (Patna Police) रिकाम्या हाताने परत यावे लागले. बुधवारी,...\n‘राधा प्रेम रंगी रंगली’ फेम अभिनेत्री अर्चना निपाणकर विवाहबद्ध\nअर्चनाने या लग्नाचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले | #ArchanaNipankar #GetsHitched #RadhaPremRangiRangli\nअभिनेत्री आणि मॉडेल दिव्या चौकसेचे कर्करोगाने निधन\nकाही दिवसांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती | #DivvyaChouksey #Cancer #Dies\nलॉकडाउनमुळे या अभिनेत्रीकडे घरभाड्यालाही पैसे नाहीत\nदेशात गेल्या २ महिन्यांपासून लॉकडाउन असल्या कारणाने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. आता रेड झोन वगळता काही प्रमाणात दुकानं सुरु करण्याचे सरकारने आदेश दिली...\nआता पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची गरज : सीमा पाहवा\nदेशातील सर्व परिस्थिती कोरोनामुळे पूर्णपणे बदलली आहे. यात चित्रपटसृष्टीही अपवाद ठरलेली नाही. त्यामुळे आता मला पुन्हा सर्व गोष्टींची नव्याने सुरुवात करावी लागणार,...\nलोकप्रिय अभिनेत्री ‘निम्मी’ यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन\nपन्नाशीच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री निम्मी यांच बुधवारी संध्याकाळी निधन झालं. मुंबईतील सरला नर्सिंग होममध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची...\n12चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nदिल्ली : ३ हजार २९२ नवीन कोरोना बाधितांची नोंद\n२ लाख ३६ हजार ६५१ रुग्ण कोरोना मुक्त झाले | #Delhi #Coronavirus #3292newcases\nमध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती रुग्णालयात दाखल\nतब्येत जास्त बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले | #UmaBharti #Admitted #AIIMS #Coronavirus\nदेश : २४ तासांत ८२ हजार १७० कोरोना बाधित रुग्णांची नोंद\nएका दिवसात १ हजार ३९ जणांचा मृत्यू झाला | #India #Coronavirus #82170newcases\nमहाराष्ट्र पोलीस : एका दिवसात १८९ पोलिसांना कोरोनाची लागण\nमृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या २४५ वर पोहचली | #Maharashtra #Coronavirus #189newcases\nपहा राम मंदिर भूमिपूजन अयोध्याहून लाईव्ह फक्त हेडलाईन मराठी वर\nपहा राम मंदिर भूमिपूजन अयोध्याहून लाईव्ह फक्त हेडलाईन मराठी वर #RamMandir #BhoomiPujan #Ayodhya\nराफेलच्या भारतीय भूमीवर लँडिंग झाल्यावर पंतप्रधान मोदी हे म्हणाले…\nफ्रान्समधून निघालेले ५ राफेल लढाऊ विमान आज अंबाला एअर बेसवर पोहोचले #rafalejets #fighterjets #narendramodi\nअभिनेता सुशांत सिंग राजपूत याने केली आत्महत्या\nसुशांत सिंग राजपूत हे त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी रविवारी 14 जून 2020 रोजी मृत अवस्थेत आढळले. त्यांचे मृतदेह आढळताच घरात काम करणाऱ्या...\nदिल्ली : ३ हजार २९२ नवीन कोरोना बाधितांची नोंद\n२ लाख ३६ हजार ६५१ रुग्ण कोरोना मुक्त झाले | #Delhi #Coronavirus #3292newcases\nमध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती रुग्णालयात दाखल\nतब्येत जास्त बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले | #UmaBharti #Admitted #AIIMS #Coronavirus\nदेश : २४ तासांत ८२ हजार १७० कोरोना बाधित रुग्णांची नोंद\nएका दिवसात १ हजार ३९ जणांचा मृत्यू झाला | #India #Coronavirus #82170newcases\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/02/blog-post_19.html", "date_download": "2020-09-29T01:03:31Z", "digest": "sha1:SWJOEY3ADTEPP2YDLIVHEZRV4462OTNZ", "length": 3438, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "नाशिक भुजबळ फार्म येथे जि.प व पं.समितीच्या विजयी उमेदवारांना मार्गदर्शन करताना मा.भुजबळ साहेब - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » नाशिक भुजबळ फार्म येथे जि.प व पं.समितीच्या विजयी उमेदवारांना मार्गदर्शन करताना मा.भुजबळ साहेब\nनाशिक भुजबळ फार्म येथे जि.प व पं.समितीच्या विजयी उमेदवारांना मार्गदर्शन करताना मा.भुजबळ साहेब\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, १९ फेब्रुवारी, २०१२ | रविवार, फेब्रुवारी १९, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉट��अपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/integrated-pest-and-disease-management-in-onion-and-garlic-5e1a13959937d2c123a9c99d", "date_download": "2020-09-29T01:57:20Z", "digest": "sha1:FJX2RVBPLCGVPTI3CPRYLYIEGBQQQ4E5", "length": 9901, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - कांदा, लसूण पिकामध्ये एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nसल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकांदा, लसूण पिकामध्ये एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन\nकांदा व लसूण पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी पिकातील रोग आणि किडींचे प्रतिबंधात्मक नियंत्रण करणे आवश्यक आहे. आर्थिक दृष्टीकोनातून काही मुख्य हानिकारक कीड आणि रोग आहेत, ज्यामुळे पिकाचे अधिक नुकसान होते. ज्यांना नियंत्रित करणे आवश्यक आहे. चला तर मग, या लेखात आपण कांदा व लसूण पिकांमधील रोग आणि किडींच्या व्यवस्थापनाबद्दल जाणून घेऊया._x000D_ _x000D_ प्रमुख किडी:-_x000D_ _x000D_ फुलकिडे (थ्रिप्स):- कांद्यामध्ये फुलकिडीची पिल्ले आणि प्रौढ कीटक पाने खरडून पानातील रस शोषून घेतात. पानांवर पांढरे ठिपके दिसतात. असंख्य ठिपके जोडले गेल्यामुळे पाने वाकडी होऊन वळतात._x000D_ _x000D_ व्यवस्थापन: या किडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील ५% एससी @४०० मिली प्रति एकर २०० पाण्यामध्ये मिळसून १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी._x000D_ _x000D_ हुमणी कीड:- _x000D_ व्यवस्थापन:- _x000D_ •\tशेतीमध्ये कच्चे शेणखत वापरू नये._x000D_ •\tहुमणी किडीच्या नियंत्रणासाठी पिकांमधील प्रादुर्भावित रोपांच्या बुंध्याजवळ औषध ३-४ इंचापर्यंत खाली पोहोचेल, अशा पद्धतीने क्लोरोपायरायफॉस २०% ईसी @५००मिली प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकर फवारणी करावी._x000D_ •\tकार्बोफ्युरॉन ३% सीजी १३ किलो प्रति एकर धुरळणी करावी._x000D_ _x000D_ प्रमुख रोग:-_x000D_ _x000D_ जांभळा करपा (Purple blotch): पानावर सुरुवातीस खोलगट लांबट पांढुरके चट्टे पडतात. चट्टयाचा मधला भाग सुरुवातीस जांभळट व नंतर काळपट होतो. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो._x000D_ _x000D_ नियंत्रण:- मेटालॅक्झिल ४% + मॅन्कोझेब ६४% @४०० ग्रॅम प्रति एकर २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी._x000D_ _x000D_ करपा रोग:- या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास, पानांच्या वरच्या भागावर हलके नारंगी रंगाचे डाग पडतात._x000D_ _x000D_ नियंत्रण:- _x000D_ मॅन्कोझेब ७���% डब्ल्यूपी @५०० ग्रॅम प्रति एकर २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून १०-१५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी._x000D_ _x000D_ संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nपीक संरक्षणसल्लागार लेखकृषी ज्ञान\nटमाटरपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nटोमॅटो पिकातील बकआय रॉट (फळ काळे पडण्याची) समस्या\nटोमॅटो पिकात या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर फळावर तपकिरी रंगाचे बैलाच्या डोळ्याच्या खुणासारखे ओलसर गुळगुळीत डाग दिसून येतात. यामुळे फळ अर्ध्यापेक्षा जास्त सडून जाते....\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमूगपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nभुईमूग पिकामध्ये टिक्का रोगाचा प्रादुर्भाव\nशेतकऱ्याचे नाव: श्री गणेश बिराजदार राज्य- महाराष्ट्र टीप- कार्बेन्डाझिम ५०% डब्ल्यूपी @६० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nहळद पिकातील कंदकुज रोगाचे व्यवस्थापन\nशेतकरी मित्रांनो, सध्या सततच्या पावसामुळे हळद पिकामध्ये कंदकूज या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या रोगामुळे पिकाचे अतोनात नुकसान होत असल्याने याचे...\nव्हिडिओ | होय आम्ही शेतकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/nirbhaya-case-convicted-mukesh-demands-immediate-hearing-on-rejection-of-mercy-petition-cji-supreme-court-mhsy-431518.html", "date_download": "2020-09-29T01:01:54Z", "digest": "sha1:S6QFB2L5USO5ZCXQA3DZ3RHZNZVEWANC", "length": 19967, "nlines": 185, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "निर्भयाचा दोषी मुकेशची फाशीच्या 4 दिवस आधी याचिका, तात्काळ सुनावणीला सर्वोच्च न्यायलय तयार nirbhaya-case-convicted-mukesh-demands-immediate-hearing-on-rejection-of-mercy-petition cji supreme court mhsy | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्��ासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्ट��े रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nनिर्भयाचा दोषी मुकेशची फाशीच्या 4 दिवस आधी याचिका, तात्काळ सुनावणीला सर्वोच्च न्यायलय तयार\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nस्मशानभूमीत रात्रंदिवस काम करून या 2 महिला भरतात मुलांचं पोट\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\nDG पदावरच्या अधिकाऱ्याचा पत्नीला मारहाण करतानाचा हा VIDEO VIRAL; पदावरून हटवलं पण...\n उपचारासाठी दारोदार भटकत राहिली गर्भवती, जुळ्याचा पोटातच मृत्यू\nनिर्भयाचा दोषी मुकेशची फाशीच्या 4 दिवस आधी याचिका, तात्काळ सुनावणीला सर्वोच्च न्यायलय तयार\nनिर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना 1 फेब्रुवारीला फाशी दिली जाणार आहे. त्याआधी राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्याविरोधात दोषी मुकेशने याचिका दाखल केली आहे.\nनवी दिल्ली, 27 जानेवारी : निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषींपैकी मुकेश कुमार सिंगने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्याविरोधात त्याने दाखल केलेल्या याचिकेवर तात्काळ सुनावणीची मागणी केली होती. सरन्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटलं की, जेव्हा एखाद्याला फाशी देण्यात येणार असेल तर त्याला प्राधान्य देण्यापेक्षा दुसरं काही ग���जेचं असू शकत नाही.\n2012 मध्ये निर्भयावर झालेल्या सामुहिक बलात्कारानंतर देश हादरला होता. नराधमांनी बलात्कार केल्यानंतर तिला रस्त्यावर फेकून दिलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी निर्भयाचा मृत्यू झाला. यातील दोषी मुकेश कुमारची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 17 जानेवारीला फेटाळून लावली होती.\nसरन्यायाधीश एस ए बोबडे यांच्या खंडपीठाने म्हटलं की, जर एखाद्याला फाशी दिली जाणार असेल तर यापेक्षा अधिक गरजेचं काही असू शकत नाही. मुकेश कुमारच्या वकीलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सक्षम अधिकाऱ्याशी संपर्क करावा असंही सांगण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालय तात्काळ सुनावणी घेण्यास तयार असल्याने आता काय होणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे.\nनिर्भयाच्या चारही दोषींना एक फेब्रुवारीला फाशी दिली जाणार आहे. मुकेशच्या वतीने क्युरेटिव्ह पेटिशन दाखल करण्यात आली होती. त्यानंतर दया याचिकाही फेटाळली गेली. याशिवाय पवनच्या वडिलांनी दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पेटिशनवर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. पवनच्या वडिलांनी साक्षीदाराच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला होता.\nनिर्भया प्रकरण : दोषी विनयने तुरुंगात केलेल्या 11 पेंटिंग्सची विक्री\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5", "date_download": "2020-09-29T02:14:13Z", "digest": "sha1:QBOX44U4IFY3SVJ7ROXL2556VLNAII4V", "length": 16594, "nlines": 84, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कासव - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकासव हा एक उभयचर प्राणी आहे. कासवांचे आयुष्य १५० वर्षांपेक्षा जास्त असते. कासव हा जैवसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. कासवाच्या शरीराचे शीर्ष, मान, धड आणि शेपूट असे चार प्रमुख भाग असतात.\n१.२ गोड्या पाण्यातील कासव\n२ भारतीय सांस्कृतिक महत्त्व\nयाला इंग्रजीत Tortoise म्हणतात. हे पोट आणि पाठ या दोन्ही बाजूंनी टणक असते. याच्या बोटांमध्ये पडदे असतात.\nगोड्या पाण्यातील कासवसंपादन करा\nही कासवे विहिरीत आणि नद्यांत राहतात. दीर्घायुषी असल्याने यांचा आकार खूप मोठा होऊ शकतो. इंग्रजीत यांना Sweet Water Turtle म्हणतात. ही कासवे जमिनीवरही राहू शकतात.\nसमुद्रात राहणार्‍या कासवांना समुद्री अथवा सागरी कासव असे म्हणतात. ही कासवे समुद्रतळ स्वच्छ राखून समुद्री पर्यावरणाचा समतोल राखतात. या कासवांच्या सात प्रमुख प्रजाती आजवर आढळल्या आहेत. यांतील पाच प्रकारची कासवे भारतीय उपखंडात आढळून येतात. पैकी चार जाती भारताच्या समुद्री किनाऱ्यावर आढळून येतात.\nऑलिव्ह रिडले कासव - हे प्रसिद्ध आहे. कासवाचा तपकिरी रंग आणि एकत्रितपणे एकाच काळात अंडी घालण्याच्या पद्धतीमुळे यांना हे नाव मिळाले आहे. अंडी घालण्याच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मादी कासवे एकत्रित येतात. भारतात ओरिसाच्या गोहिरमाथा समुद्र-किनाऱ्यावर ही कासवे मोठ्या प्रमाणात आढळतात. ही कासवे भारताच्या इतर किनार्‍यांवरही आढळतात. पूर्वी या कासवांची अंडी शोधून खाऊन टाकली जात असत. परंतु त्यांची संख्या अत्यंत घटल्याने यावर बंदी आणण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात आली. कोकण किनाऱ्यावरही ही कासवे आढळून येतात.\nहिरवे कासव (ग्रीन टर्टल) - या कासवाचे पोट गुळगुळीत असते तर पाठ अतिशय टणक असते. पोटाचा रंग पिवळट पांढरा असतो. य�� कासवांच्या शरीराच्या मानाने डोक्याचा आकार छोटा असतो. भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावर यांचा आढळ आहे.\nचोच कासव - (हॉक्स बिल टर्टल) या कासवांच्या तोंडाचा आकार चोचीसारखा असतो. त्यामुळे त्यांना चोच कासव म्हणतात. ही छोट्या आकाराची कासवांची जात आहे. आपली घरटी ही कासवे एकान्त असलेल्या ठिकाणी बांधणे पसंत करतात. स्पंज, माखले, झिंगे हे त्यांचे खाद्य असते. भारतात यांचा आढळ अंदमान आणि निकोबार, निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर आहे.\nचामडी पाठीचे कासव - (लेदर बॅक टर्टल) - समुद्री कासवांमधील यांचा आकार सर्वांत मोठा असतो. यांची जास्तीतजास्त लांबी १७० सें.मी. आढळली आहे व वजन ५०० किलोग्रॅम. या कासवाची पाठ एका पातळ मऊ आवरणाने आच्छादलेली असते. यांचा जबडा नाजूक कात्रीसारखा असतो. जेली फिश हे यांचे आवडते खाद्य आहे. भारतात यांचा आढळ अंदमान आणि निकोबार आणि लक्षदीप बेटांवर आहे.\nतेल गळतीसारखे अपघात, यांत्रिक मासेमारीच्या जाळ्यात अडकून मृत्यू, मानवाकडून किनारी भागांचा विध्वंस, कासवांच्या पाठींचा दागिन्यांसाठी वापर, अशा अनेक कारणामुळे समुद्री कासवांची संख्या कमी होते आहे. कासवांच्या सातही प्रमुख प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच त्या प्राणिसंवर्धन अणि संरक्षण कायद्याच्या परिघात येतात. समुद्री कासवांना पकडणे बेकायदेशीर आहे.\nफेब्रुवारी व मार्च महिन्यात रत्‍नागिरी येथे ‘समुद्री कासव महोत्सव’ साजरा केला जातो. यावेळी कासवांची माहिती आणि ऑलिव्ह रिडले कासवाच्या पिलांच्या जन्माचा व त्यांचा समुद्राकडे जाण्याचा सोहळा पाहण्याची संधी असते.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी येथे ऑलिव्ह रिडले सागरी कासवांचे प्रजनन व संवर्धन केंद्र आहे.\nआंतरराष्ट्रीय समुद्री कासव सोसायटी\nभारतीय सांस्कृतिक महत्त्वसंपादन करा\nभारतीय संस्कृतीत कासवाला आध्यात्मिक दृष्ट्या विशेष स्थान आहे. हजारो वर्ष उत्क्रांत होत गेलेले कासव हे मानवी आवडीचा व कुतूहलाचा विषय आहे. कासवाचा प्रतिकात्मक उपयोग आपल्याला साहित्य, चित्रकला, जातककथा यामध्ये कुशलतेने केलेला दिसतो. भारतात मंदिरामध्ये देवतेपुढे असलेले कासव हेही असेच महत्त्वाचे मानले जाते.\nहिंदू आख्यायिकांनुसार कूर्म अवतार हा विष्णूचा कासवरूपातील दुसरा अवतार समजला जातो. याला 'कच्छप अवतार' देखील म्���णतात. क्षीरसागर समुद्राच्या वेळी विष्णूने कूर्म अवतारात मंदार पर्वताला आधार दिला. अशाप्रकारे वासुकी नावाच्या सर्पाच्या मदतीने देवांनी आणि असुरांनी समुद्र मंथन करून चौदा रत्न मिळवली.[१] कासव हे लक्ष्मी चे प्रतीक आहे. भारतात मंदिरामध्ये देवतेपुढे असलेले कासव महत्त्वाचे मानले जाते. त्याचा संकेत आहे की कासव जसे बाह्य गोष्टींपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आपले पाय, शेपूट. मान कवचामध्ये ओढून घेते, तसे देवतेचे दर्शन घेताना काम, क्रोध, मद, मोह, मत्सर,लोभ या मानवी दुर्गुणांना आत खेचून घेऊन मगच देवतेचे दर्शन घ्यावे.\nकासवांचे बेट : गालोपगोस बेटांची अद्भुत सफर (डाॅ. संदीप श्रोत्री)\n^ \"कूर्म अवतार - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर\". bharatdiscovery.org. 2019-09-05 रोजी पाहिले.\nफक्त नासिका व डोळे पाण्याच्या पृष्ठभागावर काढलेले पाणकासव\nशर्म्-एल्-शेख प्राणीसंग्रहालयातील अफ्रिकन कासव\nप्रवास दोन निसर्गप्रेमींचा - भाऊ काटदरे आणि बी.एस. कुलकर्णी\nकासव कृती गट स्थापण्याचा विचार 'गोवादूत'शी कार्तिक शंकर यांचा वार्तालाप आंतरराष्ट्रीय कासव संवर्धन परिषद\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:२२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्��ा वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/jayeshbhai-jordaar-first-look-ranveer-singh-turns-gujarati-chokro-mhmj-422520.html", "date_download": "2020-09-29T02:16:36Z", "digest": "sha1:43PZOA2URQLD2TBQPUOPPNWKTFRBDEMR", "length": 21074, "nlines": 194, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Jayeshbhai Jordaar : नव्या सिनेमातील रणवीर सिंहचा हटके लुक रिलीज jayeshbhai jordaar first look ranveer singh turns gujarati chokro | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स ���न् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nJayeshbhai Jordaar : नव्या सिनेमातील रणवीर सिंहचा हटके लुक रिलीज\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विचारले प्रश्न\nIPL 2020 : थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी,\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nJayeshbhai Jordaar : नव्या सिनेमातील रणवीर सिंहचा हटके लुक रिलीज\n‘जयेशभाई जोरदार’ सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज झाला असून यात रणवीर सिंह एका गुजराती तरुणाच्या अवतारात दिसत आहे.\nमुंबई, 04 डिसेंबर : अभिनेता रणवीर सिंहचं करिअर सध्या खूपच जोरावर आहे. त्याचे एकामागोमाग एक सिनेमा रिलीज होत आहेत आणि ते सुपरहीटही होत आहेत. मागच्या काही काळापासून रणवीरच्या ‘83’ या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. याशिवाय लवकरच तो ‘जयेशभाई जोरदार’ या सिनेमात दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज झाला असून यात रणवीर सिंह एका गुजराती तरुणाच्या अवतारात दिसत आहे. त्याचा हा लुक सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.\nजयेशभाई जोरदारच्या फर्स्ट लुकमध्ये रणवीर सिंह पोलका डॉट्स ऑरेंज कलरचं टिशर्ट आणि फेडेड पॅन्टमध्ये स्मार्ट दिसत आहे. याशिवाय या पोस्टरमध्ये रणवीरच्या मागे खूप साऱ्या बायका डोक्यावरून चेहऱ्यापर्यंत पदर घेऊन उभ्या असलेल्या दिसत आहेत.\nसलमानच्या ‘राधे’समाेरील अडचणी वाढल्या, अभिनेत्याला झाली दुखापत\nकशी आहे या सिनेमातील रणवीरची भूमिका\nपिंकव्हिलानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘जयेशभाई जोरदार’मधील भूमिकेबद्दल बोलताना रणवीर म्हणला, ‘जसं चार्ली चॅपलिननं एकदा म्हटलं होतं, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला हसवायचं असेल तर दुःख पचवण्याची क्षमता तुमच्यात असायला हवी आणि त्याच्याशी तुम्हाला खेळता आलं पाहिजे. जयेशभाई एक सामान्य व्यक्ती जो एका प्रतिकूल परिस्थितीत काहीतरी वेगळं काम करत असताना संपून जातो. तो संवेदनशील आणि दयाळू आहे. तो पुरुषप्रधान संस्कृतीमध्येही पुरुष आणि महिलांना समान अधिकार मिळावेत यावर विश्वास ठेवणारा आहे.’\nया सिनेमाचं दिग्दर्शन दिव्यांग ठाकूरनं केलं आहे. तर यशराज स्टुडिओनं या सिनेमाची निर्मिती केली आहे.\nसिनेमांच्या बीझी शेड्युलमध्ये फिटनेस जपण्यासाठी काय करते कतरिना कैफ\nहे आहेत रणवीरचे अपकमिंग सिनेमा\nरणवीरच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तो लवकरच 83 या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन कबीर सिंहनं केलं असून यात रणवीर सिंह भारताचे माजी क्रिकेटर कर्णधार कपिल देव यांची भूमिक��� साकारताना दिसणार आहे. हा सिनेमा भारतीय क्रिकेट टीमनं विश्वचषक 1983 मध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे. या सिनेमात रणवीरसोबत दीपिका पदुकोणसुद्धा स्क्रीन शेअर करणार आहे. ती कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे.\nTanhaji सिनेमातील पहिलं गाणं रिलीज, अजय देवगणचा हटके अंदाज\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2020/02/25/%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-29T02:10:17Z", "digest": "sha1:WQ44MF65BM6Q7NQCBPCAZTQBKFF3U4TT", "length": 32977, "nlines": 120, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "ऊर्जेचे उगमस्थान | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (73)\nचीन चिनी चायनीज (4)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nमागील भाग : निरनिराळे परंपरागत ऊर्जास्रोत\nआपल्या रोजच्या ओळखीचे परंपरागत ऊर्जेच�� काही प्रकार आपण पहिल्या भागात पाहिले. पण आपल्याला यांच्याबद्दल कितीशी माहिती असते आपल्या हातापायांमधले बळ आपल्याला खाण्यापिण्यामधून मिळते एवढे सगळ्यांना माहीत असते. लाकूड जाळल्याने जशी आग निघते त्याचप्रकारे पण एक सौम्य आग (जठराग्नि) आपल्या पोटात तेवत असते आणि त्या अग्नीला अन्नाची आहुती देतांना आपण एक यज्ञ करत असतो असे ‘वदनि कवळ घेता .. उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म आपल्या हातापायांमधले बळ आपल्याला खाण्यापिण्यामधून मिळते एवढे सगळ्यांना माहीत असते. लाकूड जाळल्याने जशी आग निघते त्याचप्रकारे पण एक सौम्य आग (जठराग्नि) आपल्या पोटात तेवत असते आणि त्या अग्नीला अन्नाची आहुती देतांना आपण एक यज्ञ करत असतो असे ‘वदनि कवळ घेता .. उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ या श्लोकात म्हंटले आहे. पण “आपण खाल्लेल्या अन्नाचे ऊर्जेत होणारे रूपांतर कसे, केंव्हा आणि नेमके कुठे होते’ या श्लोकात म्हंटले आहे. पण “आपण खाल्लेल्या अन्नाचे ऊर्जेत होणारे रूपांतर कसे, केंव्हा आणि नेमके कुठे होते लाकडाच्या जळण्यामधून तरी ऊष्णता आणि उजेड का बाहेर निघतात लाकडाच्या जळण्यामधून तरी ऊष्णता आणि उजेड का बाहेर निघतात” असले प्रश्न बहुतेक लोकांना कधी पडतच नाहीत. यासारखे “नदीच्या खळाळणाऱ्या पाण्याला कशामुळे जोर मिळतो” असले प्रश्न बहुतेक लोकांना कधी पडतच नाहीत. यासारखे “नदीच्या खळाळणाऱ्या पाण्याला कशामुळे जोर मिळतो ती नेहमी पर्वताकडून समुद्राकडेच का वाहते ती नेहमी पर्वताकडून समुद्राकडेच का वाहते त्या वाहण्याच्या क्रियेसाठी लागणारी ऊर्जा तिला कुठून मिळते त्या वाहण्याच्या क्रियेसाठी लागणारी ऊर्जा तिला कुठून मिळते वारे कशामुळे वाहतात” असे अनेक प्रश्न असतात. “परमेश्वराची योजना किंवा लीला” असेच अशा प्रश्नांचे उत्तर बहुतेक लोकांकडून मिळेल. लहान मुलांनी जिज्ञासेपोटी असे प्रश्न विचारले असता ती वेळ निभावून नेण्यासाठी सगळी जबाबदारी देवबाप्पावर टाकली जाते आणि “देवबाप्पा जे काय करेल ते अंतिम, त्याच्यापुढे काही विचारायचे नाही.” अशी ताकीद देऊन त्यांना गप्प केले जाते. नंतर असल्या प्रश्नांची उत्तरे माहीत नसली तरी “त्यावाचून आपले काही अडत नाही” असे म्हणून मोठेपणी त्यांचा सहसा कोणी विचार करत नाही.\nसर्वसाधारणपणे असे असले तरी काही लोक याला अपवाद असतात. पूर्वी त्यांना तत्वज्ञ (फिलॉसॉफर) म्हणत, आता वैज्ञानिक (सायंटिस्ट) म्हणतात. “देवाची करणी” या उत्तराने त्यांचे समाधान होत नाही. उपलब्ध असलेली माहिती, आपली बुद्धी, विचारशक्ती आणि अनुभव यांच्या आधारे ते यापेक्षा वेगळे उत्तर शोधू पाहतात. त्यासाठी ते कष्ट घेतात, प्रयोग आणि निरीक्षण करतात, त्यावर मनन चिंतन वगैरे करून समर्पक आणि सुसंगत असे उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करतात. अशा विद्वान लोकांनी अग्नि, वायू, सूर्यप्रकाश यासारख्या ऊर्जेच्या निरनिराळ्या रूपांचा आणि निसर्गातल्या ऊर्जास्रोतांचा बारकाईने अभ्यास केला, त्यांच्यामागे असलेली शास्त्रीय कारणे शोधली, सिद्धांत मांडले, ते सगळे समजून घेऊन त्यांचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल याचे प्रयत्न केले. यातून विज्ञान आणि तंत्रज्ञानातली प्रगती होत गेली.\n“झाडावरून वेगळे झालेले सफरचंद नेहमी खाली जमीनीवरच का येऊन पडते” या प्रश्नावर विचार करता “जमीनच त्याला तिच्याकडे ओढत असणार.” अशी न्यूटनची खात्री पटली आणि त्याने या आकर्षणाचे गणिती नियम समजून घेऊन ते जगाला सांगितले. सुप्रसिद्ध सफरचंदाप्रमाणे ढगातल्या पाण्याच्या थेंबांनाही पृथ्वी खाली खेचते आणि त्यामुळे आकाशातून जमीनीवर पाऊस पडतो. पण मग “पर्वतावर पडलेल्या पावसाचे पाणी जर पर्वताच्या आकर्षणामुळे ढगामधून खाली येऊन पडले असेल तर त्याच आकर्षणामुळे ते तिथेच का थांबत नाही” या प्रश्नावर विचार करता “जमीनच त्याला तिच्याकडे ओढत असणार.” अशी न्यूटनची खात्री पटली आणि त्याने या आकर्षणाचे गणिती नियम समजून घेऊन ते जगाला सांगितले. सुप्रसिद्ध सफरचंदाप्रमाणे ढगातल्या पाण्याच्या थेंबांनाही पृथ्वी खाली खेचते आणि त्यामुळे आकाशातून जमीनीवर पाऊस पडतो. पण मग “पर्वतावर पडलेल्या पावसाचे पाणी जर पर्वताच्या आकर्षणामुळे ढगामधून खाली येऊन पडले असेल तर त्याच आकर्षणामुळे ते तिथेच का थांबत नाही डोंगर हा सुद्धा पृथ्वीचाच भाग आहे ना डोंगर हा सुद्धा पृथ्वीचाच भाग आहे ना मग ते पाणी त्याला सोडून उतारावरून आणखी खाली का धावत येते आणि त्यातून तयार झालेली नदी वहात वहात पुढे जात अखेर समुद्राला का जाऊन मिळते मग ते पाणी त्याला सोडून उतारावरून आणखी खाली का धावत येते आणि त्यातून तयार झालेली नदी वहात वहात पुढे जात अखेर समुद्राला का जाऊन मिळते” असे काही प्रश्न उठतात. याच��� कारण पृथ्वीचे आकर्षण त्या पाण्याला फक्त जमीनीकडे ओढण्यापुरते नसते तर ते त्याला पृथ्वीच्या गोलाच्या केंद्राच्या दिशेने खेचत असते. पर्वताचा भाग त्या गोलाच्या मध्यबिंदूपासून दूर असतो आणि समुद्राचा तळ त्यामानाने जवळ असतो. यामुळे पावसाचे पाणी डोंगरावरून जिकडे उतार असेल त्या दिशेने वाहू लागते आणि समुद्राला मिळेपर्यंत वहात राहते. नदीचे वाहणे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे घडत असते. याचाच अर्थ नदीमधल्या वाहत्या पाण्यामधली वाहण्याची शक्ती त्या पाण्याला पृथ्वीकडून मिळते.\nपण मग त्या आधी ते पाणी समुद्रामधून उठून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध उंच पर्वतावर कसे जाऊन पोचते याचे उत्तर असे आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याची सूर्याच्या उन्हाने वाफ होते. ही वाफ हवेपेक्षा हलकी असते. यामुळे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती हवेला अधिक जोराने आपल्याकडे ओढत असते आणि त्यामुळे तिच्या तुलनेने हलकी असलेली वाफ पृथ्वीपासून दूर (वातावरणात उंचावर) ढकलली जाते. म्हणजे या गोष्टीलासुध्दा पृथ्वी कारणीभूत असते. पण उंचावर गेलेली वाफ थंड होऊन तिच्यात पाण्याचे सूक्ष्म कण तयार होतात आणि त्यातून ढग तयार होतात. वाऱ्यामुळे हे ढग समुद्रापासून दूर दूर ढकलले जात राहतात. वाटेत एकादा डोंगर आडवा आला तर ते पुढे जाऊ शकत नसल्याने त्याला आपटून ते आणखी वर जाऊ पाहतात, पण तिथले तापमान कमी असल्याने ढगातली वाफ थंड होऊन पाण्याचे थेंब आकाराने वाढत जातात आणि ते हवेहून जड असल्याने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली येऊन जमीनीवर बरसतात. याचाच अर्थ जमीनीवरील किंवा समुद्रामधील पाण्याला आधी सूर्यापासून ऊर्जा मिळते. ती वाफेमध्ये सुप्त अवस्थेत (लेटेंट हीट) असते, उंच पर्वतावर पडलेल्या पाण्यातही ती सुप्तरूपाने (पोटेन्शियल एनर्जी) असते. पृथ्वीच्या आकर्षणाने ते पाणी नदीमधून वाहू लागल्यावर त्याला गतिमान रूप (कायनेटिक एनर्जी) मिळते. अशा प्रकारे या ऊर्जेचा मूळ स्त्रोत सूर्य असतो आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्या ऊर्जेच्या रूपात बदल घडवून आणते असेही म्हणता येईल. याचप्रमाणे वाळवंटामधील हवा उन्हाने तप्त होऊन विरळ होते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे या हवेचा तिच्यावर जो दाब पडत असतो तो कमी (हलका) होतो आणि जास्त दाब असलेली तुलनेने थंड हवा तिकडे धाव घेते. याला आपण वारा म्हणतो. म्हणजेच वाहत्या वाऱ्यामधील ऊर्जासुध्दा त्याला अप्रत्यक्षपणे सूर्याकडूनच मिळते. पण सूर्य आणि अग्नी यांची ऊर्जा कोठून येते याचे उत्तर असे आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याची सूर्याच्या उन्हाने वाफ होते. ही वाफ हवेपेक्षा हलकी असते. यामुळे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती हवेला अधिक जोराने आपल्याकडे ओढत असते आणि त्यामुळे तिच्या तुलनेने हलकी असलेली वाफ पृथ्वीपासून दूर (वातावरणात उंचावर) ढकलली जाते. म्हणजे या गोष्टीलासुध्दा पृथ्वी कारणीभूत असते. पण उंचावर गेलेली वाफ थंड होऊन तिच्यात पाण्याचे सूक्ष्म कण तयार होतात आणि त्यातून ढग तयार होतात. वाऱ्यामुळे हे ढग समुद्रापासून दूर दूर ढकलले जात राहतात. वाटेत एकादा डोंगर आडवा आला तर ते पुढे जाऊ शकत नसल्याने त्याला आपटून ते आणखी वर जाऊ पाहतात, पण तिथले तापमान कमी असल्याने ढगातली वाफ थंड होऊन पाण्याचे थेंब आकाराने वाढत जातात आणि ते हवेहून जड असल्याने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली येऊन जमीनीवर बरसतात. याचाच अर्थ जमीनीवरील किंवा समुद्रामधील पाण्याला आधी सूर्यापासून ऊर्जा मिळते. ती वाफेमध्ये सुप्त अवस्थेत (लेटेंट हीट) असते, उंच पर्वतावर पडलेल्या पाण्यातही ती सुप्तरूपाने (पोटेन्शियल एनर्जी) असते. पृथ्वीच्या आकर्षणाने ते पाणी नदीमधून वाहू लागल्यावर त्याला गतिमान रूप (कायनेटिक एनर्जी) मिळते. अशा प्रकारे या ऊर्जेचा मूळ स्त्रोत सूर्य असतो आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्या ऊर्जेच्या रूपात बदल घडवून आणते असेही म्हणता येईल. याचप्रमाणे वाळवंटामधील हवा उन्हाने तप्त होऊन विरळ होते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे या हवेचा तिच्यावर जो दाब पडत असतो तो कमी (हलका) होतो आणि जास्त दाब असलेली तुलनेने थंड हवा तिकडे धाव घेते. याला आपण वारा म्हणतो. म्हणजेच वाहत्या वाऱ्यामधील ऊर्जासुध्दा त्याला अप्रत्यक्षपणे सूर्याकडूनच मिळते. पण सूर्य आणि अग्नी यांची ऊर्जा कोठून येते या प्रश्नाची उकल समजून घेण्यापूर्वी आणखी काही गोष्टी ठाऊक असणे आवश्यक आहे.\nआपल्या समोर आलेली कुठलीही नवी वस्तू किंवा पदार्थ कशापासून तयार झाला असेल हा विचार पटकन आपल्या मनात येतो. व्यापक विचार करणाऱ्या विद्वानांना आपले विश्व कशापासून बनलेले असावे हे एक मोठे आकर्षक कोडे वाटत आले आहे. ते सोडवण्याचे प्रयत्न वैज्ञानिक लोक पूर्वापारपासून करत आले आहेत आणि पुढेही करत राहणार आहेत. जगातले सर्व पदार्थ सूक्ष्म कणांपासून तयार झालेले आहेत असे मुनिवर्य कणाद यांनी सांगितले होते. या कणांसंबंधी त्यांनी आणखी काही तपशील सांगितला असला तरी तो मला माहीत नाही. पृथ्वी, आप (पाणी), तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांमधून प्रत्येक जड पदार्थ तयार झाला आहे असे आपल्या प्राचीन काळातल्या शास्त्रकारांनी सांगितले होते पण हे निदान ढोबळ मानाने झाले. पृथ्वीवरील दगडमाती सगळीकडे एकसारखी नसते, त्यात विपुल वैविध्य आहे, सागर, नदी, तलाव, विहिरी यांमधले पाणी थोडे वेगवेगळे असते याचे कारण त्यांमध्ये निरनिराळे क्षार मिसळलेले असतात, नायट्रोजन, ऑक्सीजन आणि काही इतर वायू मिसळून हवा तयार होते. यामुळे याहून जास्त तपशीलात जाणे आवश्यक आहे. या विश्वामधील सर्व पदार्थ अतीसूक्ष्म अशा कणांपासून बनले आहेत ही कल्पना दोन तीन शतकांपूर्वी सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केली आणि सर्वांच्या मनात ती रुजली. त्यानंतर त्यांनी या कणांच्या गुणधर्मांचा कसून अभ्यास केला.\nजगामधले पदार्थ जसे एकमेकांपासून वेगळे असतात त्याचप्रमाणे त्यांचे कणसुद्धा एकमेकांसारखे नसणारच. शास्त्रज्ञांनी सर्व पदार्थांचे तीन प्रमुख वर्ग केले, मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे. लोह (लोखंड), ताम्र (तांबे), कर्ब (कार्बन), गंधक (सल्फर). प्राणवायू (ऑक्सीजन), नत्रवायू (नायट्रोजन) यासारखी सुमारे शंभर मूलद्रव्ये असतात. ऑक्सीजन आणि हैड्रोजन मिळून पाणी तयार होते, सोडियम आणि क्लोरिनच्या संयोगातून मीठ होते, अशा प्रकारची असंख्य संयुगे (कॉम्पाउंड्स) असतात. पण दगड, माती, दूध, दही, पानेफुले वगैरे आपल्या ओळखीच्या बहुतेक पदार्थांमध्ये अनेक संयुगांचे किंवा मूलद्रव्यांचे मिश्रण (मिक्श्चर) असते. ऑक्सीजन आणि हैड्रोजन मिळून तयार झालेल्या पाणी या संयुगाचे गुणधर्म त्या दोन्हींपेक्षा सर्वस्वी वेगळे असतात. पण पाण्यात मीठ विरघळले तर त्यात पाण्याचे आणि मिठाचे अशा दोन्ही द्रव्यांचे गुण असतात. यामुळे ते एक मिश्रण असते. पितळ किंवा स्टेनलेस स्टील हीसुद्धा संयुगे नसून मिश्रणे आहेत. हवा हेसुद्धा एक मिश्रण आहे आणि तिच्यामधील निरनिराळे वायू स्वतःचे गुणधर्म बाळगून असतात.\nमूलद्रव्यांच्या सर्वात सूक्ष्म कणाला अणू (अॅटम) आणि संयुगांच्या सर्वात सूक्ष्म कणाला रेणू (मॉलेक्यूल) असे नाव दिले आहे. अर्थातच एका रेणूमध्ये दोन किंवा त्याहून जास्त (कितीही) अणू असतात, पण ते एकमेकांना रासायनिक बंधनाने (केमिकल बाँडिंगने) जुळलेले असतात. हे रेणू साध्या डोळ्यांनी तर नाहीच, पण दुर्बिणीमधूनसुध्दा प्रत्यक्षात दिसत नसले तरी शास्त्रज्ञांनी त्यांच्या रचनेबद्दल काही काल्पनिक संकल्पना मांडल्या आणि पदार्थांच्या गुणधर्मांच्या निरीक्षणांमधून त्यांना अप्रत्यक्षपणे पण निश्चित स्वरूपाचा दुजोरा मिळत गेला. या सूक्ष्म कणांच्या अभ्यासातून त्यांचे जे गुणधर्म समजले, त्यात असे दिसले की हे सर्व कण चैतन्याने भारलेले असतात. याची अनेक सोपी उदाहरणे दाखवता येतील.\nभरलेला फुगा फोडला की त्याच्या आतला वायू क्षणार्धात हवेत विरून जातो, त्याला परत आणता येत नाही. कारण त्या वायूचे सूक्ष्म कण स्वैरपणे वेगाने इतस्ततः भरकटत असतात. स्वच्छ पाण्याने भरलेल्या पेल्यात कोकाकोलाचा एक थेंब टाकला की तोसुध्दा सगळीकडे पसरतांना दिसतो, कारण द्रवरूप पदार्थांचे सूक्ष्म कण सुध्दा एका जागेवर स्थिर न राहता वायूंच्या मानाने हळूहळू पण सतत संचार करत असतात. घनरूप पदार्थांचे तपमान वाढले की ते प्रसरण पावतात आणि कमी झाले की आकुंचन पावतात, कारण त्यांचे सूक्ष्म कण सुध्दा जागच्या जागीच हालचाल करत असतात. थोडक्यात सांगायचे झाले तर सगळ्या जड पदार्थांच्या सूक्ष्म कणांमध्ये सुध्दा एक चैतन्य असते. निसर्गातल्या सर्व अणुरेणूंमध्ये एक प्रकारची सुप्त ऊर्जा भरलेली असते. विशिष्ट परिस्थितींमध्ये ती ऊर्जा ध्वनी, प्रकाश, ऊष्णता, गतिमानता यासारख्या रूपामध्ये प्रकट होते तेंव्हा ती आपल्या जाणीवांच्या कक्षेत येते. तिला ओळखणे, तिचे मोजमाप करणे, तिचा उपयोग करून घेणे अशा गोष्टी आपल्याला अवगत असतील तर आपल्याला ती ऊर्जा प्राप्त झाली असे वाटते. प्रत्यक्षात कोणतीही ऊर्जा नव्याने निर्माण होत नाही किंवा ती नष्टही होत नाही असा काँझर्व्हेशन ऑफ एनर्जीचा नियम आहे. निसर्गातली ही ऊर्जा कधी आपल्याला जाणवते आणि तिचा उपयोग करणे शक्य होते आणि कधी ती सुप्त रूपात असते.\nथोडक्यात सांगायचे झाल्यास ऊन, वारा, नदी वगैरेंमधील ऊर्जेचा उगम सूर्य किंवा पृथ्वी यांच्यामधून होतो आणि सूर्य, पृथ्वी आणि इतर ग्रहगोलांमध्ये असलेली ऊर्जा ही त्यांच्यातल्या अणुरेणूंमध्येच ठासून भरलेली असते. विशिष्ट परिस्थितींमध्ये ती ऊर्जा ऊष्णता, प्रकाश, ध्वनि आदि रूपांमध्ये बाहेर पडत असते.\nFiled under: विज्ञान आणि तंत्रज्ञान, विवेचन |\n« निरनिराळे परंपरागत ऊर्जास्रोत विजेची निर्मिती »\nविजेची निर्मिती | निवडक आनंदघन, on मार्च 4, 2020 at 5:19 pm said:\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nविद्युतनिर्मितीचे अर्थशास्त्र सप्टेंबर 28, 2020\nअणुविद्युतकेंद्रांचे प्रकार सप्टेंबर 27, 2020\nअणुऊर्जेपासून विजेची निर्मिती – १ इतिहास आणि विज्ञान सप्टेंबर 25, 2020\nअनाग्रही सभ्य भूमिका सप्टेंबर 18, 2020\nमोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया ऑगस्ट 30, 2020\nगणपतीच्या आरत्या आणि स्तोत्रे ऑगस्ट 28, 2020\nया ब्लॉगवरील गणेशोत्सव ऑगस्ट 28, 2020\nदशावतार जुलै 25, 2020\nआध्यात्मिक ‘तो मी नव्हेच’ – चिदानंदरूपः शिवोSहम् शिवोSहम् जुलै 16, 2020\nश्यामची आई आणि साने गुरुजी जून 11, 2020\nहोडी ते पाणबुडी एप्रिल 28, 2020\nअणुशक्तीचा शोध – एक नवा स्रोत एप्रिल 13, 2020\nविजेची निर्मिती मार्च 4, 2020\nऊर्जेचे उगमस्थान फेब्रुवारी 25, 2020\nनिरनिराळे परंपरागत ऊर्जास्रोत फेब्रुवारी 23, 2020\nमानवी संबंध फेब्रुवारी 12, 2020\nपंपपुराण – भाग ४ – विविधता जानेवारी 31, 2020\nपंपपुराण – भाग ३ – तांत्रिक माहिती जानेवारी 30, 2020\nपंपपुराण – भाग २ – सेंट्रिफ्यूगल पंप जानेवारी 9, 2020\nपंपपुराण – भाग १ : लहानपणी पाहिलेले पंप जानेवारी 8, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/salman-khan-wraps-up-austria-schedule-of-tiger-zinda-hai/videoshow/57948443.cms", "date_download": "2020-09-29T02:07:32Z", "digest": "sha1:ODYOJAZXK5O5CIENBO6R7TY26RCHCKEY", "length": 8833, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसलमानने संपवलं 'टायगर जिंदा हे'च शुटींग\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nसूरज प��ंचोलीला कशी हवीय गर्लफ्रेंड\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिव...\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अति...\nसेक्स करा, आनंदी रहा\nपुनम पांडेचे सेक्सी विडीओज...\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच...\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स...\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला...\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २९ सप्टेंबर २०२०\nन्यूजड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nन्यूजकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\nन्यूज८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nन्यूजकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nक्रीडामुंबई विरुद्ध बेंगळुरू, आज होणार महामुकाबला\nन्यूजकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nन्यूजकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nन्यूजमास्कचा वापर टाळला, पोलिसांनी वसूल केला दंड\nन्यूजडीएमके अध्यक्ष स्टॅलिन शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी\nन्यूजकृषी कायदा : आंदोलक शेतकऱ्यांनी बस रोखली\nन्यूजसुशांत वॅनिटी व्हॅनमध्येच घ्यायचा ड्रग्ज, अभिनेत्रींनी दिली माहिती\nन्यूजकरोनाचा काळ सुरूय, गर्दी नको राष्ट्रवादीचे गटनेत्यांची सारवासारव\nहेल्थशांत झोप येत नाही या सोप्या आसनांचा करा सराव\nन्यूजनाशिकमध्ये ग्रेप पार्क रिसॉर्ट पर्यटकांच्या सेवेत\nन्यूजCovid-19: करोनाचे जगभरात १० लाख बळी\nन्यूजबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nन्यूजकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nक्रीडाराजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, कोण मिळवणार दुसरा विजय\nन्यूजबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/vashim/due-non-payment-loan-small-trader-poisoned-bank-a310/", "date_download": "2020-09-29T00:05:10Z", "digest": "sha1:A2I3U7ALYVLRKDEHSBQP2ZELK2BFPCJN", "length": 27831, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "कर्ज न दिल्यानं लघुव्यावसायिकाकडून बँकेतच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Due to non-payment of loan, the small trader poisoned the bank | Latest vashim News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्य��\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nकर्ज न दिल्यानं लघुव्यावसायिकाकडून बँकेतच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न\nशाखा व्यवस्थापकाने कर्ज मंजूर करण्यास टाळाटाळ केल्याने निराश होऊन विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उपचारावेळी धनद्रवे यांनी सांगितले.\nकर्ज न दिल्यानं लघुव्यावसायिकाकडून बँकेतच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न\nकारंजा लाड (वाशिम) : लघु व्यवसायासाठी कर्ज मिळावे यासाठी आठ महिन्यांपूर्वी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही कर्ज मिळत नसल्याने हताश झालेल्या निरंजन तुकाराम धनद्रवे (५५) रा. किन्हीरोकडे ता. कारंजा यांनी भारतीय स्टेट बँकेच्या कारंजा शाखेतच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ५ आॅगस्ट रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.\nधनद्रवे यांचे कारंजात इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल्स दुरूस्तीचे दुकान असून त्यांनी ८ महिन्यांपूर्वी कर्ज मंजूर करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या कारंजा शाखेत अर्ज केला होता. परंतु ८ महिने उलटूनही शाखा व्यवस्थापकाने कर्ज मंजूर करण्यास टाळाटाळ केल्याने निराश होऊन विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उपचारावेळी धनद्रवे यांनी सांगितले. संबंधित व्यक्तीचे कर्जप्रकरण हे बुलडाणा येथून मंजूर होऊन येत असल्याने कर्जप्रकरण मंजूर करण्यास विलंब लागल्याचे शाखा व्यवस्थापकाने सांगितले. घटनेनंतर धनद्रवे यांना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर त्यांचेवर उपचार सुरू होते. या प्रकरणी कारंजा पोलीस पुढील तपास करीत आहेत.\nआठ महिन्यांपूर्वी कर्ज प्रकरणे वाशिम येथून मंजूर होत होती. कर्ज प्रकरणाची प्रक्रिया बदलल्याने आता कर्ज प्रकरणे बुलडाणा येथून मंजूर होत आहेत. संबंधित इसमाच्या कर्ज प्रकरणातील कागदपत्रात त्रूटी आहेत.\n- शहबाज शेख, शाखा व्यवस्थापक,\nभारतीय स्टेट बँक शाखा कारंजा\nखोलांत येथील जंगली भागात झाडाला गळफास लावून ३० वर्षीय तरुणाने केली आत्महत्या\nSushant Singh rajput Case : CBI च्या रडारवर सुशांतच्या बहिणी, IPS भावोजी अन् डॉक्टरची होणार चौकशी\nओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी मनसेचे घंटानाद आंदोलन\nमानोरा बाजार समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ \nवाशिम जिल्ह्यात १.११ लाख हेक्टरवर रब्बी पिकाचे नियोजन \nओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी मनसेचे घंटानाद आंदोलन\nमानोरा बाजार समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ \nवाशिम जिल्ह्यात १.११ लाख हेक्टरवर रब्बी पिकाचे नियोजन \nवाशिम जिल्ह्यात आणखी १०५ पॉझिटिव्ह; १२१ कोरोनामुक्त\nट्रॅक्टर अपघातात एक ठार; १६ जखमी\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, रा��्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\nमहिलेच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सरकारची नाही का\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-29-june-2019/", "date_download": "2020-09-29T01:36:45Z", "digest": "sha1:XJ35RFBQNIXF7DMFTU63BJUS26N2VJNG", "length": 8998, "nlines": 134, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Current Affairs 29 June 2019 | Mission MPSC", "raw_content": "\nदेशात सर्वाधिक 3 हजार 661 स्टार्टअप महाराष्ट्रात\n“स्टार्टअप इंडिया’ योजनेंतर्गत चार वर्षात देशभरात 19 हजार 351 स्टार्टअप उद्योगांची नोंदणी झाली. यात सर्वाधिक 3 हजार 661 स्टार्टअप उद्योगांची नोंदणी एकट्या महाराष्ट्रात झाली आहे.\nया योजनेंतर्गत देशातील राज्यांमध्ये स्टार्टअप उद्योगात झालेल्या वैकल्पिक गुंतवणुकीतही महाराष्ट्राने आघाडी घेत देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे. राज्यात एकूण 68 स्टार्टअपमध्ये 440 कोटी 38 लाखांची वैकल्पिक गुंतवणूक झाली आहे.\nकेंद्रीय उद्योग व वाणीज्य मंत्रालयाच्या वतीने 16 जानेवारी 2016पासून देशभरात “स्टार्टअप इंडिया’ योजनेची अंमलबजावणी सुरु झाली.\nया यादीत देशातील 29 राज्य आणि 7 केंद्र शासीत प्रदेशांची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून 3 हजार 661 स्टार्टअप उद्योगांसह महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे.\nया यादीत महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक (2, 847), दिल्ली (2,552), उत्तरप्रदेश (1,566) तर 1 हजार 80 स्टार्टअपसह तेलंगणा पाचव्या स्थानावर आहे.\n‘एक देश एक रेशनकार्ड’; नव्या योजनेवर काम सुरू\nमोदी सरकारनं एक देश, एक रेशनकार्ड योजनेवर काम सुरू केलं आहे. सरकार या दिशेनं काम करत असल्याची माहिती केंद्रीय अन्न नागरी पुरवठा रामविलास पासवान यांनी दिली.\nदेशभरात रेशनकार्ड्सची पोर्टेबिलिटी सुरू करण्यात येणार असल्याचं पासवान यांनी सांगितलं. यामुळे रेशनकार्डधारकांना देशभरातील कोणत्याही रेशनिंग दुकानातून अन्नधान्याची खरेदी करता येईल. याचा मोठा फायदा देशभरात सतत प्रवास करत असलेल्या लोकांना होईल. पासवान यांनी काल (गुरुवारी) सर्व राज्यांच्या खाद्य सचिवांची बैठक घेतली.\nशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्राची २० सूत्री व्यापक योजना\nनवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्याची कबुली सरकारने शुक्रवारी लोकसभेत दिली. राज्यनिहाय शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या यादीत तेलंगणा आणि कर्नाटकनंतर महाराष्ट्र अग्रणी आहे. शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढल्यानंतर केंद्र सरकारने २० सूत्री व्यापक योजना आखली असून, या योजनेमुळे शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण निश्चित कमी होईल, असा दावा सरकारने राज्यसभेत केला.\n२०१६, २०१७ आणि २०१८ मधील यासंबंधीची आकडेवारी उपलब्ध नाही, अशी माहितीही सरकारने राज्यसभेत दिली. तथापि, बिहार झारखंड, जम्मू-काश्मीर आणि गोव्यासह ३६ राज्यांपैकी १६ राज्यांत एकाही शेतकºयाने आत्महत्या केली नाही.\nकेंद्राच्या २० सूत्री व्यापक योजनेतहत राज्यांमार्फत राबविण्यात येणाºया कार्यक्रमामुळे शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी होईल, असा दावा केंद्रीय कृषी आणि ग्रामीणविकासमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केला. कृषी हा राज्यांचा विषय असल्याने राज्य सरकार यादृष्टीने केंद्रीय योजना, कार्यक्रम हाती घेऊन प्रभावी अंमलबजावणी करतात.\nसरकारने २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे ठरविले आहे. याबाबत शिफारस करण्यासाठी २०१६ मध्ये आंतर-मंत्रालय समिती स्थापन केली होती. समितीच्या शिफारशी अमलात आणण्याच्या दृष्टीने निगराणीसाठी यावर्षी २३ जानेवारी रोजी एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%A6%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9D_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B", "date_download": "2020-09-29T02:11:59Z", "digest": "sha1:KYCNZMPI4KVO6RATOJO4EWTBJAKH65YM", "length": 3349, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लूर्देस दॉमिंगेझ लिनो - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nलूर्देस दॉमिंगेझ लिनो (३१ मार्च, इ.स. १९८१:पाँतेव्हेद्रा, स्पेन - ) ही स्पेनची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.\nउजव्या हाताने, एकहाती बॅकहॅंड\nशेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.icicihfc.com/mr/home-loan/new-home-loan-salaried", "date_download": "2020-09-29T01:02:10Z", "digest": "sha1:ZKJOUXAWOOCKD244DG3VLFAYMTXBA5VT", "length": 60833, "nlines": 325, "source_domain": "www.icicihfc.com", "title": "पीएमएवाय", "raw_content": "\nआढावा लाभ पात्रता कॅल्क्युलेटर\nआढावा लाभ पात्रता कॅल्क्यु��ेटर आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क\nआढावा लाभ पात्रता कॅल्क्युलेटर आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क\nआढावा लाभ पात्रता कॅल्क्युलेटर आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क सामान्य प्रश्न\nहोम लोन बैलंस ट्रांस्फर\nआढावा लाभ पात्रता आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क\nआढावा लाभ पात्रता आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क सामान्य प्रश्न\nआढावा लाभ पात्रता आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क सामान्य प्रश्न\nआढावा लाभ पात्रता सामान्य प्रश्न आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क\nआढावा लाभ पात्रता आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क\nआढावा लाभ पात्रता कॅल्क्युलेटर आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क सामान्य प्रश्न\nहोम लोन बैलंस ट्रांस्फर\nआढावा लाभ पात्रता आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क\nआढावा लाभ पात्रता आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क सामान्य प्रश्न\nआढावा लाभ पात्रता आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क सामान्य प्रश्न\nआढावा लाभ पात्रता आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क सामान्य प्रश्न\nआढावा लाभ पात्रता आवश्यक कागदपत्रे\nब्रोकर आयसीआयसीआय समुह कर्मचारी\nआढावा लाभ पात्रता आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क सामान्य प्रश्न\nआढावा लाभ पात्रता आवश्यक कागदपत्रे व्याजदर व शुल्क सामान्य प्रश्न\nआयटी प्रमाणपत्र डाऊनलोड करा ऑनलाईन थकबाकी भरा\nवेतनधारकांसाठी नवीन गृह कर्ज\n\"एक दिवस\" स्वतःचे घर असावे असे स्वप्न पहात आहात का, मग आज का नाही\nकृपया आपले पूर्ण नाव प्रविष्ट करा\nकृपया आपला मोबाइल नंबर प्रविष्ट करा\nकृपया कर्ज रक्कम प्रविष्ट करा\nकृपया ईमेल आयडी प्रविष्ट करा\nमी अटी व शर्तींशी सहमत आहे आणि माझ्याशी संपर्क साधण्यासाठी आयसीआयसीआय होम फायनान्सला अधिकृत करतो/ते. हे DNC / NDNC सह रेजिस्ट्री अधिलिखित करेल.\nकृपया अटी व शर्ती मान्य करा\nनवीन गृह कर्ज वेतन\nसिंहावलोकन– वेतनधार्यांसाठी गृह कर्ज\nभूतकाळात कधी तुम्हाला गृह कर्ज मिळण्यात अडचणीचा सामना करावा लागला असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. तुम्हाला कर्ज प्रक्रिया गुंतागुंतीची वाटत असेल, तर प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही येथे उपलब्ध आहोत. योग्य मदत घेतल्याने गृह कर्ज मिळवण्याची प्रक्रिया अधिक जलद, सोपी आणि लाभदायक अनुभव देणारी होऊ शकते. आम्ही ICICI HFCमध्ये छोट्या किंवा मोठ्या संघटीत संस्थांमध्ये काम करणाऱ्या वेतनधारी व्यावसायिकांचे स्वागत करतो, मग त्या मालकी, भागीदारी, LLP, खासगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या किंवा बहुराष्ट्रीय (एनएनसी) कंपन्या असो.\nआमचे गृह कर्ज तुम्हाला लक्षात घेऊनच तयार करण्यात आले आहे. आम्ही सोपे पात्रता निकष प्रदान करतो आणि त्यासाठी अगदी मोजक्या व मुलभूत कागदपत्रांची आवश्यकता आहे. आमच्या 140 पेक्षा अधिक ICICI HFCच्या प्रत्येक शाखेमध्ये कायदेशीर व तांत्रिक अशा तज्ञांचा एक गट उपलब्ध आहे जो तुमच्या अर्जाचे जागच्या जागी पुनरावलोकन करू शकते, त्यामुळे तुम्हाला 72 तासांच्या आत गृह कर्ज मिळू शकते.\nतुम्ही व तुमच्या स्वताच्या घराच्या स्वप्नांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये. तुम्हाला कर्जाचे वितरण झाल्यानंतर – परतफेडीच्या वेळी किंवा भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या निधीची आवश्यकता असेल तेव्हा सुद्धा आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यासाठी येथे उपलब्ध आहोत.\nवेतनधार्यांसाठी आपले घर योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये व लाभ\nICICI HFCचे परवडण्याजोगे आपले घर हे उत्पादन तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) गृह कर्जावर रु. 2.67 लाखांच्या अनुदानाचा लाभ प्रदान करते. आपले घर ही योजना इतर कोणत्याही गृह कर्जापेक्षा वेगळी आहे आणि ही योजना वेतानधारी व गैरवेतनधारी अशा दोन्ही स्वरूपाच्या व्यक्तींसाठी आहे, जरी ते औपचारिक उत्पन्नाच्या पुराव्याची व्यवस्था करू शकले नाही तरीही.\nसर्व महत्वाकांक्षी घरमालकांसाठी कर्ज\nआमचे गृह कर्ज हे वेतनधरी व्यक्ती जसे शासकीय कर्मचारी आणि कॉर्पोरेट व्यावसायिक तसेच स्वयंरोजगारी व्यक्ती जसे डॉक्टर्स, वकील, सीए, व्यापारी किंवा छोटे व्यावसाय मालक या दोन्हींसाठी उपयुक्त आहे. आम्ही तुमचे स्वतःचे घर असावे या तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी वचनबद्ध आहोत.\nलवचिक पात्रता निकषांमुळे आणि मुलभूत दस्तऐवजांच्या आवश्यकतेमुळे आपले घर सोबत गृह कर्ज घेणे अधिक सहज सोपे झाले आहे. जरी तुमच्याकडे आयकरासारखा औपचारिक उत्पन्नाचा पुरावा नसेल, परंतु कर्ज परतफेडीचा तुमचा इतिहास चांगला असेल तरी आमचे स्थानिक तज्ञ तुम्हाला आवश्यक ती मदत करतील.\nसूचना: तुमची पात्रता वाढविण्यासाठी, तुम्ही तुमच्यासोबत एक सह-अर्जदार किंवा महत्वाचा कुटुंबातील सदस्य देखील जोडू शकता\nतुम्ही 72 तासांपेक्षा ���मी वेळेत गृह कर्ज मिळवू शकता. आमच्याकडे आमच्या 140 पेक्षा अधिक ICICI HFCच्या शाखांपैकी प्रत्येक शाखेत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि जागच्या जागी तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करण्यासाठी कायदेशीर व तांत्रिक तज्ञांचा एक गट उपलब्ध आहे, जेणेकरून कागदपत्रांसाठी अनेक विनंत्या व भेटी द्याव्या लागणार नाहीत.\nरु. 3 लाख पासून ते रु. 5 कोटी पर्यंत गृह कर्ज\nतुम्हाला लहान किंवा मोठे कर्ज हवे असेल, आम्ही त्या सर्वांना वित्तपुरवठा करू. तुम्ही खालील सर्व बाबींसाठी गृह कर्ज मिळवू शकता:\nबांधकाम-अंतर्गत मालमत्ता, ताब्यासाठी तयार असलेली मालमत्ता किंवा बिल्डर मालमत्ता\nनवीन मालमत्ता किंवा पुनर्विक्री मालमत्ता\nडीडीए व म्हाडासारखी राज्य गृहनिर्माण मंडले किंवा विद्यमान सहकारी गृहनिर्माण संस्था, अपार्टमेंट मालक संघटना, खासगी विकासकांच्या विकास प्राधिकरणे सेटलमेंट्स किंवा घरे यांसारख्या मालमत्ता\nशहरातील मालमत्ता, नियमित वसाहती आणि ग्रामपंचायतीच्या मालमत्तांसाठी\nमल्टी-युनिट किंवा स्वयंनिर्मित मालमत्तांसाठी किंवा तुमच्या मालकीच्या जमिनीवरील किंवा प्लॉटवरील बांधकामासाठी किंवा पुनर्वित्त अशा निवासी मालमत्तेसाठी सुद्धा गृह कर्ज मिळवू शकता.\nफ्रीहोल्ड/लीजहोल्ड प्लॉटवर बांधकामासाठी किंवा विकास प्राधिकरणाने दिलेल्या प्लॉटवर बांधकामासाठी\nICICI HFCकडे स्थानांतरीत करा\nयापूर्वीच तुम्ही 2-3 वर्षांपासून वार्षिक 11% व्याजदराने गृह कर्जाची परतफेड करीत आहात. जर तुमचे गृह कर्जाचे व्याज हे आमच्यापेक्षा किमान 50 बेसिस पॉईंटने जास्त असेल, तर तुमचे ईएमआयचे ओझे कमी करण्यासाठी आमच्या बॅलेन्स ट्रान्सफर सुविधेसह ICICI HFCमध्ये स्थानांतरीत व्हा, स्पर्धात्मक व्याजदराचा आनंद घ्या आणि आमच्या तज्ञांचे अविभाजित लक्ष प्राप्त करा.\nपात्रता – वेतनधर्यांसाठी गृह कर्जाची\nभारतीय, भारतातील रहिवासी व अनिवासी भारतीय (एनआरआय)\nभारतीय राहिवाश्यांसाठी 23 ते 60 वर्षे आणि अनिवासी भारतीयांसाठी 25 ते 60 वर्षे\nमालकी, भागीदारी, एलएलपी किंवा खासगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांत काम करणारे लोक,\nतुमच्या मालमत्तेत एकापेक्षा अधिक मालक असतील तर अशा प्रसंगी दोन्ही किंवा सर्व सह-मालक हे सह-अर्जदार असणे अत्यावश्यक आहे. यामुळे मालमत्तेच्या सुरक्षेची ख��त्री देता येते आणि दोन्ही मालकांना मालमत्तेतील गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतात.\nवेतनधारी -18 ते 65 वर्षे\nतुम्ही सह-अर्जदारास का जोडावे\nजर तुम्हाला तुमची गृह कर्ज पात्रता वाढवायची असेल, तर तुम्ही सह-अर्जदार जोडू शकता, जरी ते सह-अर्जदार कमावते नसतील तरी. यामुळे तुम्हाला मोठ्या गृह कर्जासाठी पात्र बनवण्यास सुद्धा मदत होऊ शकते. तुमचे सह-अर्जदार हे तुमचे जोडीदार किंवा जवळचे कुटुंबातील सदस्य असू शकतात.\nकारण ICICI HFC स्त्रियांना एक सह-अर्जदार म्हणून अर्ज करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी उत्तम व्याजदर प्रदान करते. किंवा जर तुम्ही तुमच्या गृह कर्जामध्ये तुमची तुमच्या पत्नी किंवा आईला जोडले तर ते कमावते नसले तरी देखील तुम्ही कमी व्याजदर मिळवण्यास पात्र थ्रू शकता.\nतुमच्या मालमत्तेत एकापेक्षा अधिक मालक असतील तर अशा प्रसंगी दोन्ही किंवा सर्व सह-मालक हे सह-अर्जदार असणे अत्यावश्यक आहे. यामुळे मालमत्तेच्या सुरक्षेची खात्री देता येते आणि दोन्ही मालकांना मालमत्तेतील गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतात.\nICICI HFCकडून कर्ज का घ्यावे\nत्वरित व सोपी कर्ज प्रक्रिया\nतुम्ही 72 तासांपेक्षा कमी वेळेत गृह कर्ज मिळवू शकता. आमच्याकडे आमच्या 140 पेक्षा अधिक ICICI HFCच्या शाखांपैकी प्रत्येक शाखेत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि जागच्या जागी तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करण्यासाठी कायदेशीर व तांत्रिक तज्ञांचा एक गट उपलब्ध आहे, जेणेकरून कागदपत्रांसाठी अनेक विनंत्या व भेटी द्याव्या लागणार नाहीत. तुम्ही तुमच्या जवळील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत जाऊन सुद्धा तुमच्या कर्जाची प्रक्रिया सुरु करू शकता.\nतुमच्या स्थानिक तज्ञांना भेटा\nआमच्या स्थानिक तज्ञांना भेटण्याकरीता आमच्या कोणत्याही एका शाखेत जा. आमचे स्थानिक तज्ञ तुमच्या गृह खरेदीच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला मार्गदर्शन करतील. ते तुमच्याशी तुमच्या भाषेत बोलतील आणि तुमच्या परिसराशी ते परिचित असतील. तुमच्या जवळील शाखा शोधण्यासाठी येथे क्लिक करा आणि समोरासमोर योग्य मार्गदर्शन मिळवा\nतुमच्या जवळील ICICI HFCच्या शाखेस भेट देण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विशेष ऑफर्स. आमचे इन-हाऊस तज्ञ तुम्हाला प्रत्येक ऑफर्सच्या फायद्यांविषयी मार्गदर्शन करतील, त्यामुळे तुम्हाला एक आकर्षक डील मिळेल.\nजेव्हा तुम्ही आम���्याकडून कर्ज घेता, तेव्हा तुम्ही ICICI HFC कुटुंबाचा एक भाग बनता. हे केवळ एक कर्ज नाही, हा एक नातेसंबंध आहे. आमच्या प्रणालीत तुमचे कागदपत्र आधीच उपलब्ध असल्यामुळे आणि अनेक तपासण्या आधीच केलेल्या असल्यामुळे ICICI HFCचे एक विद्यमान ग्राहक म्हणून तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन त्वरित होऊ शकते. तुम्हाला आज गृह कर्जाची गरज आहे, उद्या सोने कर्ज किंवा बचत वाढवण्यासाठी एफडीची गरज असेल तेव्हा आम्ही तुम्हाला मदत करू शकतो.\nमदतीसाठी आमच्या 140 पेक्षा अधिक ICICI HFC शाखांपैकी कोणत्याही एका शाखेत जा. आमचे स्थानिक तज्ञ आमच्या जलद व सोप्या अशा गृह कर्ज अर्ज प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्हाला सहकार्य करतील. तुम्ही 72 तासांच्या आत तुमचे कर्ज घेऊ शकता. तुमच्या जवळील शाखा शोधण्यासाठी येथे क्लिक करा. जर तुमच्या जवळ ICICI HFCची शाखा नसेल तर तुमच्या कर्जाची अर्ज प्रक्रिया सुरु करण्यासाठी तुमच्या जवळील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेस भेट द्या.\nआवश्यक कागदपत्रांसह तुमच्या कर्जासाठीचा अर्ज सादर करण्यासाठी 10 मिनिटांचा वेळ घ्या\nकेवायसी तपासण्या पार पाडण्यासाठी परत न मिळणारे लॉगीन शुल्क रु. 5000 + (अधिक 18% ने रु. 900/- जीएसटी) भरा.\nतुमचे विद्यमान ईएमआय, वय, उत्पन्न आणि मालमत्तेचा अभ्यास करणाऱ्या आमच्या तज्ञ गटाकडून तुमच्या कर्जाच्या अर्जाचे त्वरित पुनरावलोकन करून घ्या.\nआमच्या प्रत्येक ICICI HFC शाखेत उपस्थित असलेल्या आमच्या तज्ञांच्या गटाद्वारे मंजूर केली गेलेली तुमची कर्जाची रक्कम मिळवा.\nकर्ज रक्कमेच्या 0.75% इतके किंवा रु. 11,000 यांपैकी जे जस्त असेल तितके प्रक्रिया शुल्क भरा.\nतुमच्या मालमत्तेच्या बांधकाम टप्प्यानुसार मंजूर करण्यात आलेली कर्जाची रक्कम वितरीत करण्यात येईल.\nतुम्ही अजूनही एका परिपूर्ण घराचे स्वप्न बघत आहात, तर तुमच्या बजेटमधील घर शोधण्यासाठी तुम्ही आमच्या इझी-टू-युज प्रॉपर्टी सर्च पोर्टलचा वापर करू शकता.\nगृह कर्ज ईएमआय कॅल्क्युलेटर\nतुमच्या ईएमआयमध्ये मूळ रक्कम आणि व्याज घटकांचा समावेश होतो. तुम्हाला झेपू शकत असलेल्या ईएमआयच्या आधारे तुमच्या गृह कर्जाची रक्कम मोजली जाईल. तुमच्या गृह कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्ही जास्त मुदत निवडून तुमचे ईएमआय कमी करू शकता. आमचे गृह कर्ज कॅल्क्युलेटर तुम्हाला किती ईएमआय भरणे परवडेल यावर आधारित तुमचे आर्थिक नियोजन करण्यास तुम्हाला मदत करेल.\nगृह कर्जाची रक्कम प्रविष्ट करा\nकर्ज कालावधी (महिने) प्रविष्ट करा\nव्याज दर प्रविष्ट करा (दर साल)\nतुमची मासिक EMI आहे\nकृपया आपले पूर्ण नाव प्रविष्ट करा\nकृपया आपला मोबाइल नंबर प्रविष्ट करा\nकृपया कर्ज रक्कम प्रविष्ट करा\nकृपया ईमेल आयडी प्रविष्ट करा\nमी अटी व शर्तींशी सहमत आहे आणि माझ्याशी संपर्क साधण्यासाठी आयसीआयसीआय होम फायनान्सला अधिकृत करतो/ते. हे DNC / NDNC सह रेजिस्ट्री अधिलिखित करेल.\nकृपया अटी व शर्ती मान्य करा\nटोल फ्री क्रमांक :1800 267 4455\nवेतनधरी व्यक्तीसाठी गृहकर्जासाठी आवश्यक कागदपत्रे\nही कागदपत्रे सादर करा आणि कार्यालयात अधिक चकरा न मारता कमीत कमी 72 तासांत तुमच्या कर्जास मंजुरी मिळवा.\nतुम्ही स्वाक्षरी केलेला पूर्णपणे भरलेला अर्ज\nओळख व रहिवासी पुरावा (केवायसी), जसे आधार, पॅन कार्ड, निवडणूक प्रमाणपत्र, नरेगाद्वारे जारी करण्यात आलेले जॉब कार्ड\nउत्पन्नाचा पुरावा, जसे किमान दोन महिन्याची तुमची पगाराची स्लीप, नवीनतम फॉर्म 16, आणि तीन महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट\nमालमत्तेची कागदपत्रे (जोपर्यंत तुम्ही मालमत्ता निश्चित करीत नाही)\nवेतनधार्यांसाठी आपले घर योजनेसाठी दर व शुल्क\nआम्ही आमच्या दर व शुल्काबाबत पारदर्शक असण्याचा मुद्दा बनवतो.\nलॉगीन शुल्क (केवयसी तपासणीकरीता)\nप्रक्रिया व प्रशासकीय शुल्क (मंजुरीच्या वेळी आकारण्यात आले)\nकर्ज रकमेच्या 1% किंवा रु. 11,000 यापैकी जे अधिक आहे ते\nपूर्व भरणा शुल्क (फक्त गैर-वैयक्तिकसाठी)\nजर तुम्ही तुमच्या कर्जाची सर्व रक्कम भरण्यास पात्र असाल तर तुम्ही सेटल ऑल निवडू शकता किंवा तुमच्या सोयीनुसार तुमच्या गृह कर्जाचा भाग निवडू शकता, तुम्ही निवडलेल्या मुदतीवर काहीही फरक पडत नाही.\n* वरील टक्केवारी ही लागू असलेल्या करांसाठी आहे आणि इतर कोणतीही वैधानिक आकारणी असल्यास\n* अशा रकमेत दिलेल्या आर्थिक वर्षादरम्यान भरण्यात आलेल्या सर्व रकमेचा समावेश असेल.\n* वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि इतर शासकीय कर, लिवाईज इत्यादी प्रचलित दराप्रमाणे लागू झाल्यास या शुल्कापेक्षा जास्त व पुढील शुल्क आकारण्यात येईल.\nयेथे सांगितल्याप्रमाणे दर व शुल्क हे आयसीआयसीआय होम फायनान्सच्या विवेकानुसार वेळोवेळी बदल/सुधारणांच्या अधीन आहेत.\nतसेच, जीएसटी, इतर कर व लिवाईज हे इत्यादी प्रचलित दराप्रमाणे लागू झाल्यास या शुल्कापेक्षा जास्त व पुढील शुल्क आकारण्यात येईल.\nआयसीआयसीआय होम फायनान्सवरील फ्लोटिंग व्याजदर हे आयसीआयसीआय होम फायनान्स प्राईम लीडिंग रेट सोबत (आयएचपीएलआर) जोडण्यात आलेले आहेत.\nकॅल्क्युलेटर हे फक्त मार्गदर्शनाच्या उद्देशाने वापरण्यात आले आहे, ते ऑफर नाही आणि त्याचा परिणाम हा प्रत्यक्षापेक्षा वेगळा असू शकतो.\nपगारदारांसाठी गृह कर्जाचे सामान्य प्रश्न\n1.\tमी कर्जासाठी कधी अर्ज करू शकतो\nतुम्ही घरात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याच्या क्षणापासून कर्जासाठी अर्ज करण्यास सुरुवात करू शकता, मग जरी तुमची मालमत्ता निश्चित झाली नसेल तरी. तथापि, प्रक्रिया सुरु करण्यासाठी तुमच्या हातात मालमत्तेची काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. विविध प्रकारच्या मालमत्तेसाठी तुम्हाला द्याव्या लागणाऱ्या कागदपत्रांच्या यादीसाठी:\n2.\tकर्जाच्या परतफेडीसाठी जास्तीत जास्त मुदत किती आहे\nतुम्ही जास्तीत जास्त 25 वर्षांच्या मुदतीसाठी कर्ज घेऊ शकता. तथापि, हा कालावधी 60 वर्षे (वेतनधारी व्यक्तींसाठी) किंवा वय वर्षे 70 (स्वयंरोजगारी व्यक्तींसाठी) किंवा निवृत्तीच्या वयाच्या पुढे यातून जे आधी असेल त्याच्या पुढे वाढू शकत नाही. आमच्याकडे आमच्या 140 पेक्षा अधिक ICICI HFCच्या सर्व शाखांमध्ये कायदेशीर व तांत्रिक तज्ञांचा एक गट आहे, जे तुमच्यासोबत बसून तुम्हाला परवडू शकणारा मुदत कालावधी ठरविण्याकरिता तुमची मदत करतात. योग्य असा मुदत कालावधी निश्चित झाल्यावर, तुमचे उत्पन्न, वय व विद्यमान ईएमआय विचारात घेतले जाते.\n3.\tमला व्याज किती वेळा द्यावे लागेल\nतुम्हाला मासिक आधारावर तुमच्या गृह कर्जाचा हप्ता भरावा लागेल. तुम्ही ईएमआयचा पर्याय निवडू शकता, जेथे तुम्ही प्रत्येक महिन्यात सारखी रक्कम भरता (ईएमआय हे समान मासिक हप्त्यात असतात). किंवा तुम्ही एसयुआरएफ पर्याय किंवा स्टेप अप रिपेमेंट फॅसिलीटीचा पर्याय निवडू शकता, जेथे कालांतराने जसे जसे तुमचे मासिक उत्पन्न वाढते तसे तुमचे मासिक देयके वाढतात. पहिल्या पर्यायाचा फायदा हा आहे की जसे तुमचे उत्पन्न वाढेल तसे कालांतराने तुमचे मासिक देयके भरणे सोये होईल. दुसऱ्या पर्यायाचा फायदा हा आहे की जसे तुमचे उत्पन्न वाढते तसे तुम्ही तुमचे मासिक देयके वाढवू शकता आणि त्यामुळे तुमची एकूण मुदत घटते.\n4.\tमाझ्या बँकेने आधीच मला नकार दिल्यास अद्यापही मला कर्ज मिळेल का\nआमचे पात्रेतेचे निकष खूप लवचिक आहेत आणि पूर्ण करणे खूप सोपे आहे. आम्हाला सुद्धा खूप कमी कागदपत्रांची आवश्यकता असते ज्यामुळे प्रक्रिया अधिक जलद होण्याची खात्री मिळते. आमच्या गृह कर्ज पात्रता कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून तुम्ही गृह कर्जासाठी पात्र आहात किंवा नाही हे तुम्हाला त्वरित समजू शकते. तुम्ही गृह कर्जासाठी पात्र नसाल तर अशा प्रसंगी, तुमच्या जवळील ICICI HFC शाखेतील तसेच आयसीआयसीआय बँकेच्या शाखेतील आमचा कायदेशीर व तांत्रिक तज्ञांचा गट तुमची पात्रता वाढविण्यासाठी असलेल्या अनेक मार्गांविषयी तुम्हाला सूचित करू शकतात, त्यामुळे मदतीसाठी आजच संपर्क करा.\n5.\tमाझ्या कर्जासाठी सह-अर्जदार कोण असू शकतात\nतुमचे सह-अर्जदार तुमचा जोडीदार किंवा कुटुंबातील एखादा सदस्य असू शकतो. तुमच्या सह-अर्जदाराचे वय हे किमान 18 वर्षे असावे. तुमच्या सह-अर्जदाराने कमावते असण्याची गरज नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराचा समावेश करू शकता जरी ते कमाई करत नसतील तरी. खरेतर, एका स्त्रीला सह-जोडीदार म्हणून जोडल्याने तुमचे व्याजदर घटन्यास मदत होऊ शकते. तुमच्या मालमत्तेचे एकापेक्षा अधिक मालक असतील तर, अशा प्रसंगी दोन्ही किंवा सर्व मालकांनी सह-अर्जदार होणे अत्यावश्यक आहे. सह-अर्जदारांना कशाप्रकारे आणि का जोडावे याविषयी आमच्या तज्ञ गटाकडून अधिक जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळील आयसीआयसीआय एचएफडी किंवा आयसीआयसीआय बँकेच्या शाखेस भेट द्या.\n6.\tमला आयसीआयसीआय होम फायनांसकडून मिळू शकणारे विविध प्रकारचे कर्ज कोणते\nआम्ही बांधकाम अंतर्गत मालमत्ता, ताब्यासाठी तयार असलेली मालमत्ता, पुनर्विक्री मालमत्ता, बांधकाम केल्या जाणाऱ्या मालमत्तांसाठी आणि निवासी मालमत्तेवर पुनर्वित्तासारख्या पर्यायावर सुद्धा गृह कर्ज देतो. तुम्ही तुमची मालमत्ता निश्चित होण्यापूर्वी सुद्धा गृह कर्ज घेऊ शकता. तुम्ही अद्यापही मालमत्ता शोधत असल, तर आमच्या ‘मालमत्ता शोधन’ (प्रॉपर्टी सर्च) या पर्यायाद्वारे योग्य आवास शोधण्यास आम्ही तुमची मदत करू.\nइतर कोणत्याही योजनेपेक्षा उत्तम असलेली आमची आपले घर ही योजना भिन्न पाश्र्वभूमी आणि भिन्न उत्पन्न गटातील लोकांना परवडण्यायोग्य गृह कर्ज प्रदान करते आणि ही योजना शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (पी��मएवय) या योजनेचे विस्तारित स्वरूप आहे. आपले घर ही योजना अतिशय लवचिक अशा पात्रतेच्या अटी प्रदान करते ज्या पूर्ण करणे अतिशय सोपे आहे.\nघर बांधकामाच्या उद्देशाने एक निवासी प्लॉट खरेदी करण्यासाठी तुम्ही जमीन कर्ज घेऊ शकता. ते बांधकाम 3 वर्षांच्या आत पूर्ण होईल अशा लेखी हमीपत्रावर तुम्ही स्वाक्षरी करणे आवश्यक असेल.\nतुम्ही कार्यालयाचा परिसर वाढविण्यासाठी किंवा बांधण्यासाठी, खरेदी करण्यासाठी कर्ज घेऊ शकता. कर्जाच्या रकमेत मालमत्तेच्या खरेदीच्या वेळी नुतनीकरणाच्या खर्च अंदाजाचा सुद्धा समावेश असू शकतो. तथापि, यामध्ये व्यावसायिक/संस्थात्मक मालमत्ता, उदा. कारखाने/ गोदामे/ शाळा/ संस्था/ रुग्णालये/ महाविद्यालये इत्यादींचा समावेश नसतो.\nयापूर्वीच तुम्ही 2-3 वर्षांपासून वार्षिक 11% व्याजदराने गृह कर्जाची परतफेड करीत आहात. जर तुमचे गृह कर्जाचे व्याज हे आमच्यापेक्षा किमान 50 बेसिस पॉईंटने जास्त असेल, तर तुमचे ईएमआयचे ओझे कमी करण्यासाठी आमच्या बॅलेन्स ट्रान्सफर सुविधेसह ICICI HFCमध्ये स्थानांतरीत व्हा, स्पर्धात्मक व्याजदराचा आनंद घ्या आणि आमच्या तज्ञांचे अविभाजित लक्ष प्राप्त करा.\nतुम्हाला मुलांचे शिक्षण किंवा लग्न, ग्राहक टिकाऊ वस्तू, नुतनीकरण इत्यादी कारणांसाठी अतिरिक्त वित्तीय गरज भासल्यास तुम्हाला त्याच मालमत्तेवर तुमच्या अस्तित्वात असलेल्या गृह कर्जाच्या सुरक्षेच्या आधारावर टॉप-अप कर्ज मिळू शकते.\nतुमच्याकडे मालमत्ता असल्यास, या पर्यायासह, त्या मालमत्तेवर तुम्हाला जास्तीत जास्त 15 वर्षे मुदतीसाठी वाजवी व्याजदारात कर्ज मिळू शकते.\nमालमत्तेवर छोटे किंवा सूक्ष्म कर्ज\nमालमत्तेवर छोटे कर्ज (एलएपी) हे रु. 3 लाखांपेक्षा कमी आणि रु. 15 लाखांपर्यंतचे कर्ज प्रदान करते जे 120 महिन्यांत फेडले जाऊ शकते.\nतुमच्याकडे एखादी व्यावसायिक मालमत्ता असेल आणि त्यातून भाडे कमावणे अपेक्षित असेल, तर तुम्ही तातडीच्या वैयक्तिक गरजांसाठी कर्ज घेऊ शकता जसे, तुमच्या मुलांचे शिक्षण किंवा लग्न, सुरक्षा किंवा अनुषांगिक म्हणून या भाड्याचा उपयोग करणे.\n7.\tICICI HFC मला मालमत्ता शोधण्यास व ती निश्चित करण्यास मदत करू शकते का\nहोय, आम्ही नेहमीच तुम्हाला मदत करण्याचे मार्ग शोधत असतो. आम्ही आयसीआयसीआय मालमत्ता शोधन (प्रॉपर्टी सर्च) म्हणून ओळखल्या जाणारे इझी-टू-युज ऑन��ाईन सर्च पोर्टल तयार केले आहे, जे तुम्हाला तुमच्या घर खरेदीच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला सहकार्य करेल. ही सुविधा तुम्हाला तुमच्या गरजा व प्राधान्यानुसार सत्यापित मालमत्तांच्या क्युरेटेड यादीतून तुमचे आदर्श घर ओळखण्यास मदत करते. आम्ही आमच्या समर्पित स्थानिक मालमत्ता तज्ञांसह निवडलेल्या मालमत्तांसाठी क्षेत्र भेटी सुद्धा आयोजित करतो. पुढे, आम्ही तुम्हाला कायदेशीर कागदपत्रे आणि मालमत्तेच्या किमतीविषयी बोलणीसाठी सहकार्य करतो.\nही विनामुल्य सुविधा प्रथम विक्री मालमत्तांवर प्रदान केली जाते आणि सध्या ही सुविधा खालील नऊ शहरांमध्ये उपलब्ध आहे:\n8.\tमला अर्जदार आणि सह-अर्जदार या दोघांच्याही नावाने स्वतंत्र असे आयटी प्रमाणपत्र मिळू शकते का\nनाही, आयटी नियमावलींनुसार गृह कर्जासाठी अर्जदार व सह-अर्जदार दोघांच्याही नावाने फक्त एकच आयटी प्रमाणपत्र जारी केले जाईल.\n9.\tआयकर (आयटी) प्रमाणपत्र केव्हा जारी केले जाईल\nप्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी अंतिम प्रमाणपत्र जारी केले जाते त्यामुळे तुम्हाला एप्रिल किंवा मे मध्ये आयटी चे प्रमाणपत्र मिळण्याची तुम्ही अपेक्षा करू शकता. तथापि, वर्षादरम्यान तुम्ही केव्हाही तात्पुरते आयटी प्रमाणपत्र मागू शकता. .\n10.\tओळख पुरावा म्हणून कोणती कागदपत्रे सादर केली जाऊ शकतात\nतुम्ही खालीलपैकी कोणतेही एक ओळखीचा पुरावा म्हणून देऊ शकता:\nभारतीय निवडणूक आयोगाकडून जारी केलेले निवडणूक ओळखपत्र\nआधार कार्ड ताब्यात घेतल्याचा पुरावा\nशासकीय अधिकाऱ्याची सही असलेले नरेगाद्वारे जारी करण्यात आलेले जॉब कार्ड\n11.\tमी आधीच गृह कर्ज घेतले असल्यास मी त्याचे ICICI HFC मध्ये कशाप्रकारे स्थानांतरण करू शकतो\nतुम्ही आधीच गृह कर्ज घेतले असेल परंतु उत्तम ग्राहक सेवा, उत्तम व्याज दर, आणि लवचिक अटी हव्या असतील तर ICICI HFCमध्ये स्थानांतर करण्याचा विचार करा. आमच्याकडे बॅलेन्स ट्रान्स्फर सुविधा आहे, या सुविधेचा उपयोग करून तुम्ही तुमचे गृह कर्ज कमीत कमी वेळ व प्रयत्न खर्च करून ICICI HFCमध्ये हस्तांतरित करू शकता. बॅलेन्स ट्रान्स्फर सुविधा ही वेतनधारी व स्वयंरोजगारी या दोन्ही प्रकारच्या भारतीय नागरिकांसाठी आहे.\n12.\tमी घर बांधकामासाठी जमिनीचा प्लॉट खरेदी करण्यासाठी कर्ज घेऊ शकतो का\nहोय, अधिक माहितीसाठी गृह कर्जाच्या पृष्ठावर जा.\n13.\tमला उत्तम व्याजदर कशाप्रकारे मिळू शकेल\nतुमच्या जवळील ICICI HFC शाखेत जाण्याचा फायदा हा आहे की तेथे तुम्हाला विशेष ऑफर्स मिळतील. आमच्या शाखांमध्ये तुम्ही विविध ऑफर्सचा आनंद घेऊ शकता. आमचे इन-हाऊस तज्ञ तुम्हाला प्रत्येक ऑफरच्या फायद्यांविषयी मार्गदर्शन करतील, त्यामुळे तुम्हाला खरोखर उपयुक्त असे काहीतरी मिळू शकेल. दिवसाची डील शोधण्यासाठी शाखेत भेट त्या.\n14. कर्जावर मला आयकराचे लाभ मिळतील का\n15. वेळापत्रक संपण्यापूर्वी मी माझ्या कर्जाचीपरतफेड करू शकतो का\nAGM व EGM सूचना\nICICI आवास शोध (होम सर्च)\nICICI प्रुडेन्शियल जीवन विमा\nICICI लॉम्बार्ड जनरल इंश्युरंस\nICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड\nफेअर प्रॅक्टिस कोड आणि केवायसी असलेली पुस्तिका (बुकलेट)\n© 2020 ICICI होम फाइनेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/fastest-car-in-the-world/", "date_download": "2020-09-29T00:26:30Z", "digest": "sha1:HQFXRDCSEPKF4QSRZS2APKCEPFJVUUVT", "length": 12128, "nlines": 92, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "जगातील सर्वात वेगवान धावणारी कार कोणती? माहिती करून घ्या या लेखातून - Fastest Car in the World", "raw_content": "\nजगातील सर्वात वेगवान धावणारी कार कोणती माहिती करून घ्या या लेखातून\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nजाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nभारताची हि व्यक्ती इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत, एवढी होती संपत्ती\nजाणून घ्या २६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nजाणून घ्या रतन टाटांविषयी 8 महत्वपूर्ण गोष्टी\nजाणून घ्या २५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nबँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती आणि काही महत्वपूर्ण टिप्स\nजाणून घ्या २४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nपहा काय करतोय लहानपणीचा जुनियर जी. अशी आहे आताची लाईफ.\nजगातील सर्वात वेगवान धावणारी कार कोणती माहिती करून घ्या या लेखातून\nतुम्हाला माहिती आहे का की जगात असे काय आहे जे सर्वात वेगवान आहे, तर आपण उत्तर देऊ शकता की आपले मन आहे सर्वात जास्त वेगवान हो हे बरोबर सुध्दा आहे. आणि त्या मुळेच आपल्याला एका मिनिटाला किती सारे विचार येऊन जातात. आणि त्या विचारांचा वेग हा सर्वात जास्त असतो, पण खऱ्या आयुष्यात जेव्हा हेच वाक्य एखाद्या कार विषयी बोललं जात तेव्हा आपल्याला शोधावे लागते की कोणती कार ही सर्वात जास्त वेगवान आहे.\nतर आजच्या लेखात आपण तेच पाहणार आहोत की जगातील सर्वात वेगवान कार कोणती आणि त्याविषयी माहिती. आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडणार. तर चला सुरुवात करूया.\nबुगाटी ही जगातील सर्वात वेगवान धावणारी कार आहे. ह्या गाडीने विश्वातील ४८० किलोमीटर प्रति घंटा हे रेकॉर्ड तोडून त्या गाडीने एक नवीन रेकॉर्ड ची भर केली ती म्हणजे ४९० किलोमीटर प्रति घंटा. आणि या रेकॉर्ड ला TUV-Germany च्या टेक्निकल इन्सपेक्शन असोसिएशन च्या टीमने या सर्वात वेगवान धावणाऱ्या गाडीच्या वेगाची नोंद केली.\nया ऑटोमोबाईल कंपनीचे इंजिनिअर गेल्या काही महिन्यांपासून या कार वर काम करत होते. त्यांनी त्या गाडीची उंची पहिल्या पेक्षा थोडीशी कमी केली आणि त्यामध्ये काही प्रमाणात सुधार करून गाडीला एक वेगळं रूप दिले. आणि त्यामुळे गाडी वेगवान धावण्यास आणखी फायदा झाला आणि या गाडीचा वेग हा ४९० किलोमीटर प्रति घंटा झाला. आणि ही जगातील सर्वात वेगवान कार म्हणून लोकांच्या समोर आली.\nगाडीच्या रियर विंग आणि एअरब्रेक च्या ठिकाणी एका स्टॅटिक युनिट ला लावल्या गेले त्यांनंतर गाडी चालवण्याच्या ठिकाण च्या जागेला कॉम्प्युटर सिस्टिम ने बदलवून टाकले. त्यानंतर यापेक्षाही बऱ्याच वजनाला या गाडीतून कमी करण्यात आले. आणि या मोठ्या बदलांमुळे गाडीचा वेग हा सर्वोत्तम बनला.\nबुगाटी कंपनीचे अध्यक्ष स्टीफेन विंकलमैन यांनी त्यांच्या सर्व इंजिनिअर टीम ला तसेच त्या कार चे चालक एंडी वॉलेस (Andy Wallace) यांना या साध्य झालेल्या गोष्टीसाठी शुभेच्छा दिल्या. आणि भविष्यात बुगाटी नामक ऑटोमोबाईल कंपनी स्पोर्ट मध्ये यापेक्षाही आणखी वेगाने धावणारी कार बनवू शकते. आणि त्या कार ला लॉन्च करू शकते असे ऑटोमोबाईल कंपनीच्या मालकांनी म्हटले आहे.\nआपल्या माहिती साठी वेगवेगळ्या ब्रँड च्या गाड्यांच्या वेगाचे परीक्षण केल्या जात असते, आणि त्यानंतर लोकांसमोर ही माहिती दिली जात असते, या गाड्यांची किमंत सुध्दा खूप महाग असते, या गाड्यांना आपल्याकडील रस्त्यांवरून चालवायचे झाले तर कठीणच. म्हणूनच आपल्या कडे ह्या गाड्या मोठ्या प्रमाणात दिसून येत नाहीत.\nतर आजच्या वरील लेखात आपण पाहिले की जगातील सर्वात वेगवान कार कोणती आणि त्या कार विषयी थोडक्यात माहि���ी आशा करतो आपल्याला लिहिलेली माहिती आवडली असेल आपल्याला लिहिलेली माहिती आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.\nआपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद\nखर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nAbout Fingerprints सध्या मोबाईल लॉक करण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे फिंगर प्रिंट सेन्सर. कमाल आहे ना, प्रत्येकाच्या हाताच्या प्रत्येक बोटांचे...\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nHow to Increase Child Brain Power पूर्वी अनेकांना झोपण्यापूर्वी वाचन करायची सवय होती. पूर्वी यासाठी की आता त्याची जागा मोबाईलने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://royalmarathi.in/me-too-tanushree-dutta-nana-patekar-news-in-marathi/", "date_download": "2020-09-29T00:06:36Z", "digest": "sha1:HACYZJ65R52D57Q7KP4GPPY5OJONBH6O", "length": 10556, "nlines": 141, "source_domain": "royalmarathi.in", "title": "#Metoo नाना पाटेकरसह तीन जणांवर गुन्हा दाखल, होणार का अटक?", "raw_content": "\n#Metoo नाना पाटेकरसह तीन जणांवर गुन्हा दाखल, होणार का अटक\nआंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झालेले #Metoo चे वारे सध्या बॉलिवूड जगतात चांगलेच थैमान घालत आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केले होते. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लिज’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार तनुश्रीने एका मुलाखतीदरम्यान सांगितला होता .त्यानंतर सिनेसृष्टीतून अनेक कलाकारांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती.\nदरम्यान तनुश्रीने बुधवारी यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती, तेथे येताना कोणी ओळखू नये, म्हणून तिने बुरखा घातल�� होता. तिच्या जबाबानंतर ओशिवारा पोलिसांनी नाना पाटेकर आणि इतर तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये हॉर्न ओके प्लिज या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, चित्रपटाचे निर्माते सामी सिद्धीकी, चित्रपट दिग्दर्शक राकेश सारंग यांचा समावेश आहे.\nतत्पुर्वी शूटिंग दरम्यान असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे नृत्य दिग्दर्शन गणेश आचार्य यांनी सांगितले होते.त्याच प्रकारे हा सर्व प्रकार खोटा आहे असा कोणताही प्रकार चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान घडला नसल्याचे हॉर्न ओके प्लिज चे दिग्दर्शक राकेश सारंग यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे. नाना पाटेकर यांनी मात्र वकिलांनी यावर काहीही वक्तव्य न करण्याचा सल्ला दिला असल्यामुळे बोलण्याचे टाळले. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतल्यानंतर नाना पाटेकर आणि हॉर्न ओके प्लिज चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nया कलमांतर्गत गुन्हा दाखल –\nया चौघांविरोधात ३५४ आणि ५०९ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nगुन्हा : स्त्रीच्या अंगावर जाणे, तिचा विनयभंग करणे, बळजबरी करणे\nलैंगिक उद्देशाने महिलेची छेडछाड\nकलमांतर्गत शिक्षेची तरतूद- 1 वर्षापर्यंत कैद आणि दंड\n(INPUT BY- अक्षय भुजबळ)\n‘तितली’चा धोका; ओडिशा आणि आंध्रप्रदेशातील 3 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले\nआत्महत्या रोखण्यासाठी या देशाने केली मंत्र्याची नेमणूक\nबंद नशिबा चे कुलूप उघडलं, बजरंगबलींच्या कृपेने या 5 राशीच्या प्रगतीचा रथ वेगाने धावणार… मोठा धनलाभ…\nसुशांतची ह’त्या कि आ’त्म’ह’त्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला शेवटी सी’बी’आयने दिले उत्तर\nसुशांतची ह’त्या कि आ’त्म’ह’त्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला शेवटी सी’बी’आयने दिले उत्तर\nहा सोपा घरेलू उपाय करा आणि काही क्षणात दुर होतील चेहऱ्याच्या सर्व समस्या, जाणून घ्या सविस्तर…\nहा सोपा घरेलू उपाय करा आणि काही क्षणात दुर होतील चेहऱ्याच्या सर्व समस्या, जाणून घ्या सविस्तर…\nकर्जातून मुक्तीसाठी मंगळवारी करा हा उपाय, काही दिवसांतच व्हाल कर्ज मुक्त… जाणून घ्या काय हे उपाय…\nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकर�� घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \nराष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केलाय \nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-25-october-2019/", "date_download": "2020-09-28T23:55:43Z", "digest": "sha1:FZGFV5VTGLDYVD2JUXJZ62YT5Z7DEWTA", "length": 10053, "nlines": 139, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "चालू घडामोडी २५ ऑक्टोबर २०१९ | Current Affairs 25 Oct 2019", "raw_content": "\nचालू घडामोडी : २५ ऑक्टोबर २०१९\nई-पंचायत राष्ट्रीय पुरस्काराने महाराष्ट्र राज्याचा गौरव\n– पंचायत राज क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाला केंद्रीय पंचायती राज मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाच्या ‘ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्काराने’ गौरवण्यात आले.\n– अहमदनगर जिल्ह्यातील लोणी (बु) ग्रामपंचायतीला ‘नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्काराने’ तर राज्यातील एक जिल्हा परिषद, दोन पंचायत समित्या आणि १४ ग्रामपंचायतींना ‘दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.\n– केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीने येथील पुसा परिसरातील सी सुब्रमण्यम सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार-२०१९’ चे वितरण केले.\n– या कार्यक्रमात पंचायत राज क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी एकूण ५ श्रेणींमध्ये देशातील विविध राज्ये, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना एकूण २४६ पुरस्कार वितरित करण्यात आले. या वेळी महाराष्ट्राला तीन श्रेणींमध्ये एकूण १९ पुरस्कार प्रदान केले.\n– कोल्हापूर जिल्हा परिषद, अहमदनगर जिल्ह्यातील राहता पंचायत समिती आणि बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील पंचायत समितीला ‘दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण’ या पुरस्कार���ने गौरवण्यात आले आहे.\nगोव्यात रोजगाराच्या निर्मितीसाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाचा पुढाकार\n– गोव्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) आणि गोवा सरकार यांच्यात करार झाला आहे. या उपक्रमांनी KVICने यापूर्वीच १,००० लोकांना रोजगार मिळवून देण्यात मदत केली आहे.\n– या कराराच्या अंतर्गत १६० कुटुंबांना इलेक्ट्रिक पॉटर व्हील, ५० प्रशिक्षित महिलांना नव्या पद्धतीचे चरखे (स्पिनिंग व्हील्स) वाटप केले गेले.\n– त्यामुळे ७०० लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार. त्यासाठी मोरझिम, जुना गोवा, पंजिम, बिचोलीम, साखाली, मप्पासा, दाभाल आणि मडगाव अशा अनेक खेड्यांमधल्या लाभार्थींना ओळखले गेले आहे.\n– याशिवाय, गोव्यात लिज्जत पापड उद्योगाचे एक केंद्र उभारले जाणार आहे, ज्यामुळे २०० स्थानिक महिलांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे.\nखादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) काय आहे\n– खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) हे एक वैधानिक मंडळ आहे, ज्याअंतर्गत ग्रामीण विकासात गुंतलेल्या इतर संस्थासह समन्वयाचे ग्रामीण भागात खादी व इतर ग्रामोद्योगांच्या विकासासाठी कार्यक्रमांचे नियोजन, जाहिरात, आयोजन व अंमलबजावणी करण्यास सदैव कार्यरत असते. KVIC ची स्थापना १९५६ साली झाली आणि त्याचे मुंबईमध्ये मुख्यालय आहे.\nमोटो जीपी : वेलेंटिनो रोसी ठरला ४०० व्या ग्रांप्रीमध्ये सहभागी हाेणार पहिला रायडर\n– फिलिप आयलंड (ऑस्ट्रेलिया)| सात वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन रायडर वेलेंटिनी रोसीने ऑस्ट्रेलियन ग्रांप्री स्पर्धेत सहभाग घेतला आहे. ही त्याच्या करिअरमधील ४०० वी माेटाे ग्रांप्री आहे.\n– सर्वाधिक ग्रांप्रीमध्ये सहभागी हाेणारा राेसी हा जगातील पहिला माेटार सायकल रायडर ठरला आहे.\n– सर्वाधिक अनुभवी असलेल्या ४० वर्षीय राेसीने १९९६ मध्ये १२५ सीसी क्लास रेसमध्ये सहभाग घेतला हाेता. ही त्याच्या करिअरमधील पहिली रेस हाेती. त्याने फिलिप आयलंडच्या सर्किटवर सर्वात यशस्वी रायडर हाेण्याचा पराक्रम गाजवला. त्याने प्रीमियर क्लासमध्ये ६ आणि २५० सीसीमध्ये दाेन वेळा किताब जिंकला आहे.\nचालू घडामोडींच्या नियमित अपडेटसाठी तुम्ही Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/entertainment-news/news/6211/abhidnya-bhave-share-video-on-about-coronavirus-and-quarantine.html", "date_download": "2020-09-29T00:56:12Z", "digest": "sha1:UE3MNSLLF72E6KU2YD37SSOO27ZZUF3K", "length": 10249, "nlines": 112, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "या मराठमोळ्या अभिनेत्रीला विचारलं जातंय, 'तुला करोना झालाय का?'", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomeLatest Marathi NewsMarathi Entertainment Newsया मराठमोळ्या अभिनेत्रीला विचारलं जातंय, 'तुला करोना झालाय का\nया मराठमोळ्या अभिनेत्रीला विचारलं जातंय, 'तुला करोना झालाय का\nजगाबरोबरचं देशभरात करोनाचा धुमाकुळ वाढत चालला आहे. सर्वच सरकारी यंत्रणा या विषाणूसोबत लढण्यासाठी युध्द पातळीवर काम करतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढचे तब्बल 21 दिवस देश लॉक डॉऊन करण्याचा ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आपणही एक सुजाण नागरिक म्हणून त्यांना यात संपूर्ण सहकार्य देणं अपेक्षित आहे.\nदरम्यान, मराठीतील प्रसिध्द अभिनेत्री अभिज्ञा भावे हिला आलेला एक कटू अनुभव तिने सांगितला. या करोना संदर्भात अभिज्ञाला फोन येऊ लागले आहेत, तसेच मेसेजवरसुध्दा तिला तुला करोनाची लागण तर झाली नाही ना अशी विचारणा होऊ लागली. या संदर्भातला एक व्हिडीओ अभिज्ञाने नुकताच इन्स्टाग्रामवरुन शेअर केला असून सर्वांनी करोनापासून बचाव करावा असं ती म्हणतेय.\nहेमांगी दिनाचा शुभेच्छा️ #prem #onlyprem\nअभिज्ञा म्हणते, \"माझी आई बाबांकडे दुबईला गेली होती. ती 18 मार्चला भारतात आली. विमानतळावर तिच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या. त्यानंतर ती घरी आल्यावर तिला विलगीकरण कक्षात ठेवण्यास सांगितलं होतं, म्हणून आम्ही इतर दुस-या घरात राहिला आलो. पण लोकांना मलाच करोना झालाय असं वाटू लागलं व त्यांनी फोन्सचा भडीमार सुरु केला. त्यांना बहुतेक अजूनही करोना व क्वारंटाईनमधला फरक समजत नाही.\"\nउषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nपाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती\nपाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार\nअफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात\n'रंग माझा वेगळा' मधील दीपाने खऱ्या आयुष्यातील हे फोटो केले पोस्ट\nलतादीदींच्या वाढदिवसानिमित्ताने अंकुश चौधरीने पोस्ट केला 1993 सालचा हा जुना फोटो\nपाहा Video : 'नच बलिये'च्या मंचावर ��मृताने असा घातला होता हिमांशुच्या गळ्यात हार\n'आई कुठे काय करते' मधील संजनाचे हे सारी लुक एकदा पाहाच\nPhotos : अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या या दिखेचक अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा\nपाच भाषांमध्ये निर्मिती होणारा पहिला मराठी चित्रपट 'चोरीचा मामला'\nशिक्षक आई-वडिलांप्रती रिंकू राजगुरुने व्यक्त केली कृतज्ञता\nया कारणासाठी वीणा जगतापने केलं मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेचं अभिनंदन\nपुन्हा दिसला रिंकू राजगुरुचा साडीतला Swag, पाहा तिच्या दिलखेचक अदा\nपावसात अशी चिंब भिजली सोनाली कुलकर्णी, येतय नवं गाणं\nउषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nपाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती\nपाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार\nअफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात\nExclusive: रकुल प्रीत सिंगची चौकशी सुरु, म्हणते, ‘मी कधी अमली पदार्थ सेवन केलं नाही, मेडिकल टेस्टसाठी तयार\nPeepingMoon Exclusive: दीपिकाला मी सहापेक्षा अधिक वेळा ड्रग्ज पुरवले, करिश्मा प्रकाशची एनसीबीकडे कबुली\nPeepingMoon Exclusive: ड्रग्स प्रकरणात साराचं नाव आल्याने वडील सैफने दिला अमृता सिंगला दोष शर्मिला टागोर वाचवणार का नातीला\nExclusive: दीपिकाच्या चौकशी दरम्यान उपस्थित राहण्याची पती रणवीरने मागितली परवानगी\nExclusive: दीपिकाच्या फोनवरून जया साहाकडून कुणी दुस-यानेच केली ड्रग्जची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://royalmarathi.in/will-complete-the-irrigation-project-nitin-gadkari/", "date_download": "2020-09-28T23:56:53Z", "digest": "sha1:QC7OA3AFPHCOCAX6D22WWE25BN4RN7PM", "length": 7332, "nlines": 125, "source_domain": "royalmarathi.in", "title": "will complete the irrigation project in state - Nitin Gadkari", "raw_content": "\nराज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करणार- नितीन गडकरी\nराज्यातले सर्व सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.\nलोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर पहिल्यांदाच नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. देशाचा जीडीपी वाढवणं आणि रोजगार निर्मिती करणं हा महत्त्वाचा मुद्दा आमच्या दृष्टीने आहे.\nग्रामीण भागात रोजगार निर्मितीला प्राधान्य दिलं जाईल असेही ते या वेळी म्हणाले. विवि�� कामे पू्र्णत्त्वास नेण्याचे प्रयत्न केले जाणार असून यामध्ये विविध भागात रस्त्यांची कामे, रस्त्यांच्या लगत १२५ कोटी वृक्ष लागवड करणार, येत्या तीन वर्षात सगळ्या महामार्गांची कामे, खादी ग्रामोद्योग, कृषी क्षेत्रात रोजगार निर्मिती, खादीची निर्यात, मधाची निर्यात वाढवणे, मार्च २०२० पर्यंत गंगा शुद्धीकरणाचं काम हे सध्या लक्ष्य ठेवलं आहे, असे गडकरींनी स्पष्ट केले.\nलोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे पवारांच्या भेटीला\nटिक टॉकचा येणार बाजारात फोन\nबंद नशिबा चे कुलूप उघडलं, बजरंगबलींच्या कृपेने या 5 राशीच्या प्रगतीचा रथ वेगाने धावणार… मोठा धनलाभ…\nसुशांतची ह’त्या कि आ’त्म’ह’त्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला शेवटी सी’बी’आयने दिले उत्तर\nसुशांतची ह’त्या कि आ’त्म’ह’त्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला शेवटी सी’बी’आयने दिले उत्तर\nसुशांतला 29 जूनपासून असे काही सुरू करायचे होते, अशी माहिती बहीण श्वेताने दिली वाचल्यानंतर आपणही भावूक व्हाल.\nअभिनेत्री तापसी पन्नूचे या एका ऑडिशनने संपूर्ण नशीब बदलले नाहीतर आज तापसी ही नौकरी करत असती.\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका बंद करण्यासाठी शिवसेना भाजप कडून दबाव \nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \nराष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केलाय \nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/detail-reviews.aspx?ProductId=9&keepThis=true&TB_iframe=true&height=400&width=600", "date_download": "2020-09-29T01:03:29Z", "digest": "sha1:SBHM2W6DPMHGP4JPFI47J7YM4AGGJ3JT", "length": 4013, "nlines": 14, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "All Reviews", "raw_content": "\nचित्रकार राजा रविवर्मा याच्यावर आहे हे ��ुस्तक. हो छान कादंबरी आहे. इंग्रजांचा काळ. चित्रकाराचे खाजगी जीवन. कलाकाराला सामाजिक मान्यता मिळताना होणारा सामाजिक त्रास. खूप छान वर्णन आहे .\nया कादंबरीमध्ये मला आवडे ते म्हणजे रविवर्मा यांचा प्रामाणीकपणा कलेवर असलेली निष्ठा.जास्त न लिहिता एकदा तरी वाचावी अशी कादंबरी\n``स्वामी``कार रणजित देसाई यांची ही अप्रतिम कादंबरी नुकतीच वाचली. ऐतिहासिक कथा-घटनांमधून आपल्या लेखनाचं गारुड वाचकांच्या मनावर कायम करणा-या, या लेखकाच्या, ``राजा रवि वर्मा`` कादंबरीच्या प्रस्तावनेनुसार, आजवर भारतीय साहित्यात चित्रकाराच्या जीवनावर कोणीही काही लिहिले नाही.पण ज्यांनी भारतीय चित्रकलेला एक वेगळे वळण लावले त्या चित्रकाराच्या जीवनावर कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न केला. आयुष्य नेहमी जातच असतं..पण ते कोणत्या मोलाने जाते याला महत्व असते. या कादंबरीची ११ वी आवृत्ती २०१५ मध्ये प्रकाशित झाली..या आवृत्तीच्या मुखपृष्ठाचे, राजा रवि वर्मा यांनी चितारलेला प्रसंग `` सैरंध्री `` चित्र आकर्षक तर आहेच, शिवाय या कादंबरी-अंतर्गत समाविष्ट हंस-दमयंती..शकुंतला जन्म..शकुंतला.वरसियार युवती..मोहिनी..कृष्णशिष्टाई..जटायूवध..मानिनी राधा..वीणावादिनी..सरस्वती..व्हायोलिन वाजविणारी स्त्री..शकुंतला आणि मेनका आदी चितारलेली तैलरंगातील चित्रे या कादंबरीचं वैशिष्ट्य नक्कीच वृद्धिंगत करतात अनेक सत्य प्रसंग-घटनांच्या अनुषंगानं अभिव्यक्त होत गेलेली..३०० पृष्ठांमध्ये शब्दबद्ध झालेली ही कादंबरी तुम्हाला जरूर आवडेल अनेक सत्य प्रसंग-घटनांच्या अनुषंगानं अभिव्यक्त होत गेलेली..३०० पृष्ठांमध्ये शब्दबद्ध झालेली ही कादंबरी तुम्हाला जरूर आवडेल ..नक्की वाचा \nखूप सुंदर पुस्तक आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/how-mirror-is-made/", "date_download": "2020-09-29T00:03:11Z", "digest": "sha1:MH456HUYVQXWLFSHPP4W2YLNNWW5DY4Q", "length": 11126, "nlines": 90, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "आरसा कसा बनतो? जाणून घ्या या लेखातून - How Mirror is Made in Marathi", "raw_content": "\n जाणून घ्या या लेखातून\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nजाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nभारताची हि व्यक्ती इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या या��ीत, एवढी होती संपत्ती\nजाणून घ्या २६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nजाणून घ्या रतन टाटांविषयी 8 महत्वपूर्ण गोष्टी\nजाणून घ्या २५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nबँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती आणि काही महत्वपूर्ण टिप्स\nजाणून घ्या २४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nपहा काय करतोय लहानपणीचा जुनियर जी. अशी आहे आताची लाईफ.\n जाणून घ्या या लेखातून\nबरेच जणांची दिवसाची सुरुवात ही आरश्यात पाहून होते. आणि आरश्यात स्वतःला नेहमी नेहमी पाहून केस व्यवस्थित करणे आणि ही माणसाची दररोज ची सवय असते. स्वतःवर लक्ष देणे ही मानवाचा स्वभाव असतो. म्हणून कितीही सुंदर व्यक्ती असो ती आरश्यात पाहिल्याशिवयाय राहत नाही. पण दिवसभरातून आपण ज्या आरश्यात कित्येकदा स्वतःला पाहतो कधी विचार केला आहे का की ज्यामध्ये आपली प्रतिमा आपल्याला दिसते तो आरसा कसा बनत असेल की ज्यामध्ये आपली प्रतिमा आपल्याला दिसते तो आरसा कसा बनत असेल बऱ्याच जणांना ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती असेलही पण जर हा लेख तुम्ही वाचत आहात तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेल. आजच्या लेखात आपण हेच जाणून घेणार आहोत की आरसा हा कशापासून बनतो बऱ्याच जणांना ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती असेलही पण जर हा लेख तुम्ही वाचत आहात तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेल. आजच्या लेखात आपण हेच जाणून घेणार आहोत की आरसा हा कशापासून बनतो तर चला लेखात पुढे पाहूया..\nकाचाचा इतिहास काय आहे\nमेसोपोटामिया मध्ये इसवी सन पूर्व अडीच हजार वर्षांपूर्वी झाला होता. सुरुवातीला काचाचा उपयोग हा आरश्यासाठी केला जायचा. जेणेकरून व्यक्तीला त्याचा स्वतःचा चेहरा पाहता यावा. त्यानंतर इसवी सन पूर्व एक हजार वर्षा पूर्वी काचा पासून भांडे बनायला सुरुवात झाली. पहिल्या शताब्दी मध्ये फलिस्तान आणि सीरिया सारख्या देशात काचाला हवा तसा आकार देण्याची कला विकसित झाली, अकराव्या शताब्दीमध्ये व्हॅनिश शहर काचेच्या वस्तू बनविण्याच केंद्र बनले, आणि आताच्या काळात तर मशीनींचा वापर करून काच बनविल्या जातो. आणि त्याला हवा तसा आकार सुध्दा दिल्या जातो.\nआरशाला रेती पासून बनविल्या जाते. रेती आणि आवश्यक काही सामग्रीचा वापर करून त्या मिश्रणाला एका भट्टीत १५०० डिग्र��� तापमानावर तापावल्या जाते आणि त्या तापलेल्या मिश्रणाला साच्यामध्ये टाकून त्याला योग्य आकार दिला जातो. त्यांनंतर त्या काचाला आणखी एका भट्टीतून जावे लागते त्यानंतर त्या काचावर काम होऊन त्याच्या एका बाजूला पेंट चा वापर केल्या जातो जेणेकरून काचाची पारदर्शकता नष्ट होऊन फक्त एकाच बाजूचे आपल्याला दिसेल आणि त्यानंतर हव्या तश्या आकारात या काचाला रूपांतरित केल्या जात. आणि अश्या प्रकारे आपला आरसा तयार होतो.\nवरील लेखात आपण पाहिले की कशाप्रकारे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाची वस्तू आरसा बनविल्या जाते. तर आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका जेणेकरुन त्यांनाही याबद्दल माहिती होईल, तसेच परिवारातील सदस्यांना सुध्दा या लेखाला शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.\nआपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद\nखर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nAbout Fingerprints सध्या मोबाईल लॉक करण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे फिंगर प्रिंट सेन्सर. कमाल आहे ना, प्रत्येकाच्या हाताच्या प्रत्येक बोटांचे...\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nHow to Increase Child Brain Power पूर्वी अनेकांना झोपण्यापूर्वी वाचन करायची सवय होती. पूर्वी यासाठी की आता त्याची जागा मोबाईलने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/mi-pantpradhan-jhalo-tar-marathi-essay/", "date_download": "2020-09-29T00:45:30Z", "digest": "sha1:LBFWQ5K4B253IFYF2HLV7QLLUM6IACJ3", "length": 11227, "nlines": 97, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "मी पंतप्रधान झालो तर .... मराठी निबंध | Mi Pantpradhan Jhalo Tar Marathi Essay – Pyari Khabar", "raw_content": "\nMi Pantpradhan Jhalo Tar Marathi Essay मी भारताचा पं��प्रधान झालो तर निबंध (वाचण्यास मोकळे). हा निबंध इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत नक्कीच परीक्षेत विचारला जातो. त्यामुळे मी आज हा निबंध विद्यार्थ्यांना सोयीस्कर व्हावा असा लिहित आहेत .जर मी नेहमीच भारताचा पंतप्रधान मंत्री होण्याइतका भाग्यवान असेल तर मी विविध क्षेत्रात दूरगामी बदल घडवून आणीन.\nसर्वप्रथम, माझ्या देशाला मजबूत आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनविण्यासाठी मी माझ्या स्तरावर सर्वोत्तम प्रयत्न करीन. भारत एक महान शक्ती असेल आणि इतर कोणताही देश भारतावर हल्ल्याची हिम्मत करणार नाही.\nदुसरी गोष्ट म्हणजे सर्वात गरीब आणि निम्नतम व्यक्तींकडे पूर्ण आणि वास्तविक लक्ष. प्रत्येक घरमालकाच्या किमान एका सदस्याला पूर्ण रोजगार देण्याचा मी प्रयत्न करेन. किंमती नियंत्रणात ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल. मी सार्वजनिक वितरण व्यवस्थेला पुढील स्वरूपित करण्याचा प्रयत्न करीन आणि गरिबांना आवश्यक असलेल्या वस्तू अनुदानित दराने पुरवठा करू. मी करप्रणाली अधिक उपयुक्त आणि तर्कसंगत बनविण्याचा प्रयत्न करेन. श्रीमंतांवर जास्त कर लावला जाऊ शकतो तर गरीब आणि मध्यमवर्गीयांना वाचवले जाईल. माझ्या मते, पगाराच्या लोकांना विशेषतः आराम आवश्यक आहे.\nतिसरी गोष्ट म्हणजे ज्यासाठी मी माझी शक्ती समर्पित करीन ती म्हणजे शिक्षण प्रणाली. मी त्याचा मानक उंचावेल आणि ते गुणवत्तेवर आणि सर्वांसाठी आधारित करीन. परीक्षा यंत्रणेवर जास्त ताशेरे ओढले जातील, जेणेकरून कोणतीही कॉपी होणार नाही आणि विद्यार्थ्यांची खरी योग्यता सहजपणे समजू शकेल. गुणवत्तेच्या आधारे व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकडे अधिक लक्ष दिले जाईल. केवळ जातीच्या आधारे नव्हे तर आर्थिक आधारावर आरक्षण असेल.\nमाझ्या पूर्ण लक्ष देण्यास पात्र असलेली चौथी गोष्ट म्हणजे लोकसंख्या नियंत्रण. त्याशिवाय, आपला देश बर्बाद होईल. मग मी कृषी, उद्योग, तेल उत्पादन, खाणकाम, निर्यातीत वाढ इत्यादी महत्त्वाच्या आणि उत्पादक क्षेत्राचीही काळजी घेईन, सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी लोकांचे नैतिक स्तर उंचावून त्यांना देशभक्त बनविण्याचा प्रयत्न करेन. मी दहशतवाद, जातीयवाद, प्रांतवाद, मादक पदार्थांचे सेवन, हुंडाबंदी, मद्यपान इत्यादी सर्व दुष्कर्मांचा नाश करण्याचा प्रयत्न करीन.\nपाचवी गोष्ट म्हणजे मी मुलींच्या शिक्षणाकड��� सर्वाधिक लक्ष देणार . “मुलगी वाचवा मुलगी शिकवा ” हि म्हण मी आत्मसात आणणार आहेत . जर मुलगी शिकली तर ती आपल्या मुलाला छान शिकविणार कारण आजच्या युगात मुलाबरोबर मुलींचा हि कोणत्याही क्षेत्रात सिंहाचा वाटा आहेत.\nसहावी गोष्ट म्हणजे भ्रष्टाचार . भारतात भ्रष्टाचार इतका वाढला आहेत कि , गरीब जनतेला त्यांचा हिस्सा पूर्णपणे मिळत नाहीत . भ्रष्टाचार पूर्णपणे मिटविण्यासाठी मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करीन.\nतर मित्रांनो मी पंतप्रधान झालो तर …. मराठी निबंध | Mi Pantpradhan Jhalo Tar Marathi Essay हा निबंध तुम्हाला आवडलाच असेल,धन्यवाद .\nहे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-\nमाझे आवडते शिक्षक मराठी निबंध\nस्वातंत्र्य दिन वर मराठी निबंध\nमुलींचे शिक्षण वर मराठी निबंध\nजल प्रदूषण वर मराठी निबंध\nपर्यावरण वर मराठी निबंध\nमेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\nमोबाइल फोनचे आत्मवृत्त निबंध मराठी Autobiography Of A Mobile Phone Essay\nक्रिकेट पर हिंदी में निबंध Essay On Cricket In Hindi\nभगवान् श्रीराम के जन्म की कहानी Lord Shreeram Birth In Hindi\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वर मराठी भाषण Ambedkar Jayanti Speech In Marathi\nअपने जीवन में सहीं रास्तों की दिशा कैसे चुने \nसोशल मिडिया पर हिंदी निबंध Social Media Essay In Hindi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/adani-group-airport-maintainance-contract-congress-allegations/", "date_download": "2020-09-29T01:35:08Z", "digest": "sha1:JQ24KJ6P5ERPXJBOPYRN2NDSUQO7HGA6", "length": 16141, "nlines": 159, "source_domain": "www.saamana.com", "title": "अदानी ग्रूपसाठी केंद्राने नियम धाब्यावर बसवले, काँग्रेस खासदार वेणुगोपाल यांचा आरोप | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\nप्ले स्टोअरमधून हटवण्यात आले ‘हे’ 17 खतरनाक ऍप, तुमच्या मोबाईलमध्ये तर…\nछत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा मृत्��ू, अनेक जखमी\nमुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या\nपुलवामात एनकाऊंटरदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी\nमैदानावरील तुफानामुळे राजकारणात रंगले वाकयुद्ध, सॅमसमवरून गंभीर-थरूरमध्ये जुंपली\nआर्मेनिया-अजरबैजानमध्ये युद्धाला सुरुवात; 24 ठार, शेकडो जखमी\nचीनकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ, हजारो नागरिकांना टोचली असुरक्षित लस\nसावधान…कोरोना व्हायरस करतोय मेंदूवर हल्ला; संशोधनातील निष्कर्ष\nअरेच्चा… कोरोनाचे भाषेशी कनेक्शन इंग्रजी न बोलणाऱयांना पाचपट अधिक धोका\nचीनने तीन वर्षांत पाडल्या शिंजियांगच्या हजारो मशिदी\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर…\nPhoto – आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 5 फलंदाज\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nलेख – शेती संस्कृतीमधील स्त्रियांचा सहभाग\nमुंबई बेट आहे, लक्षात घ्या\nकमी पैशांत घर चालू शकते\nपूनम पांडेचा युटर्न, मारहाणीचा आरोपानंतर पुन्हा नवऱ्याकडे परतली\nसुबोध भावेची नवी इनिंग ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेची केली निर्मिती\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nCar History – ‘हे’ उद्योगपती होते हिंदुस्थानातील पहिल्या कारचे मालक, निर्माण…\nHealth tips – एक चमचा कोरफड आयुष्य बदलेल, जाणून घ्या 9…\nHealth tips – मधुमेह टाळण्यासाठी ‘या’ 6 सोप्या नियमांचे पालन करा\nआगळं वेगळं- आपलं पाटणा त्यांचं पाटणा\nसंस्कृती सोहळा – गोदातीरावरचे त्र्यंबकेश्वर\nनिमित्त- प्रश्न ज्येष्ठ कलाकारांच्या सुरक्षिततेचा\nजगाच्या पाठीवर- पहिली शाळा\nअदानी ग्रूपसाठी केंद्राने नियम धाब्यावर बसवले, काँग्रेस खासदार वेणुगोपाल यांचा आरोप\nदेशातील सहा विमानतळे अदानी ग्रूपच्या ताब्यात देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी मंगळवारी निशाणा साधला. मोदी सरकारने अदानी ग्रूपसाठी नियमावलीचे उल्लंघन केले. सहाही विमानतळांच्या निविदा अदानी ग्रूपला जिंकता याव्यात यासाठी नियमात मनमानी बदल केले, असा आरोप खास��ार वेणुगोपाल यांनी संसदेत केला.\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसने मोदी सरकारवर गंभीर आरोपांची तोफ डागली. देशातील मुंबई, लखनौ, जयपूर, अहमदाबाद, मंगळुरू व तिरुवनंतपुरम् या सहा विमानतळांच्या देखरेख आणि संचालनासंबंधित निविदा अदानी ग्रूपने जिंकल्या आहेत. मुळात एकाच खासगी कंपनीकडे अशाप्रकारे सहा विमानतळांची जबाबदारी सोपवणे हे नियमावलीचे सरळसरळ उल्लंघन आहे. मोदी सरकारने यासंबंधी आपल्याच मंत्र्यांनी तसेच विभागांनी दिलेले सल्ले आणि सूचनांना जुमानले नाही. नियमांमध्ये मनमानी बदल केल्यामुळेच अदानी ग्रूप सहाही विमानतळांच्या निविदा जिंकू शकला, असा दावा वेणुगोपाल यांनी केला.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबन��वट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\n‘बालिका वधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nपश्चिम रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक दोन शिफ्टमध्ये केले\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर...\nया बातम्या अवश्य वाचा\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/obituary-on-author-professor-vasant-kumbhojkar/", "date_download": "2020-09-29T00:47:24Z", "digest": "sha1:Y3ZGNJLXU6YWHK62AKGWVD7UQW5HJGLA", "length": 24927, "nlines": 161, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्मृतिगंध – कर्मयोगी आणि अभ्यासक | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\nप्ले स्टोअरमधून हटवण्यात आले ‘हे’ 17 खतरनाक ऍप, तुमच्या मोबाईलमध्ये तर…\nछत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा मृत्यू, अनेक जखमी\nमुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या\nपुलवामात एनकाऊंटरदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी\nमैदानावरील तुफानामुळे राजकारणात रंगले वाकयुद्ध, सॅमसमवरून गंभीर-थरूरमध्ये जुंपली\nआर्मेनिया-अजरबैजानमध्ये युद्धाला सुरुवात; 24 ठार, शेकडो जखमी\nचीनकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ, हजारो नागरिकांना टोचली असुरक्षित लस\nसावधान…कोरोना व्हायरस करतोय मेंदूवर हल्ला; संशोधनातील निष्कर्ष\nअरेच्चा… कोरोनाचे भाषेशी कनेक्शन इंग्रजी न बोलणाऱयांना पाचपट अधिक धोका\nचीनने तीन वर्षांत पाडल्या शिंजियांगच्या हजारो मशिदी\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर…\nPhoto – आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 5 फलंदाज\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nलेख – शेती संस्कृतीमधील स्त्रियांचा सहभाग\nमुंबई बेट आहे, लक्षात घ्या\nकमी पैशांत घर चालू शकते\nपूनम पांडेचा युटर्न, मारहाणीचा आरोपानंतर पुन्हा नवऱ्याकडे परतली\nसुबोध भावेची नवी इनिंग ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेची केली निर्मिती\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nCar History – ‘हे’ उद्योगपती होते हिंदुस्थानातील पहिल्या कारचे मालक, निर्माण…\nHealth tips – एक चमचा कोरफड आयुष्य बदलेल, जाणून घ्या 9…\nHealth tips – मधुमेह टाळण्यासाठी ‘या’ 6 सोप्या नियमांचे पालन करा\nआगळं वेगळं- आपलं पाटणा त्यांचं पाटणा\nसंस्कृती सोहळा – गोदातीरावरचे त्र्यंबकेश्वर\nनिमित्त- प्रश्न ज्येष्ठ कलाकारांच्या सुरक्षिततेचा\nजगाच्या पाठीवर- पहिली शाळा\nस्मृतिगंध – कर्मयोगी आणि अभ्यासक\nविद्यार्थीप्रिय प्राध्यापक, कथालेखक, प्रभावी व्याख्याते, संत साहित्याचे अभ्यासक प्रा. वसंत कुंभोजकर यांचे नुकतेच निधन झाले. प्रत्येक प्रश्नाची दुसरी बाजू उमजून ती निर्धाराने मांडणारे अशी ओळख असणाऱया कुंभोजकर यांचे सर्वच क्षेत्रात अतुल्य योगदान आहे.\nगुणवंत, प्रतिभावंत विद्यार्थ्यांना घडविणारे गुरू अशी ओळख असणारे प्रा. वसंत कुंभोजकर वयाच्या 94 व्या वर्षी चिरंतनाच्या प्रवासाला गेले. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, मराठीतील अव्वल दर्जाचे कथालेखक, प्रभावी व्याख्याते, संतसाहित्याचे अभ्यासक, रचनात्मक कार्यात आपल्या कार्यकर्तृत्वाची नाममुद्रा उमटवणारे कुंभोजकर गुरुजी उत्तम लोकसंग्राहक होते. साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत त्यांनी दिलेले योगदान सर्वश्रुत आहे. 8 मार्च 1928 रोजी सांगली येथे जन्म झालेल्या वसंतरावांच्या कारकीर्दीची सुरुवात शिक्षकी पेशापासून झाली. शिक्षणाधिकारी, प्राध्यापक म्हणून सांगली, अमरावती, कोल्हापूर येथे सेवा करून ते नोकरीनिमित्ताने संभाजीनगर शहरात स्थायिक झाले होते. शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयातून 1986 साली ते सेवानिवृत्त झाले. नोकरीतून सेवानिवृत्त झाले असले तरी सार्वजनिक क्षेत्रात मा��्र ते कार्यरत होते. विद्याभारती या अखिल भारतीय शिक्षण संस्थेच्या विद्या प्रतिष्ठानचे ते संभाजीनगर जिल्हय़ाचे उपाध्यक्ष म्हणून शेवटपर्यंत कार्यरत होते. विविध वाङ्मयीन विषयांवर ते केवळ व्याख्यानेच देत नसत, तर सार्वजनिक कार्यात रचनात्मक कार्य करून जुन्या, नव्या पिढीलाही सोबत घेऊन कार्य करणारे ते कर्मयोगी होते. त्यांच्या कार्यास खरा बहर आला तो सेवानिवृत्तीनंतर. सेवानिवृत्तीनंतर त्यांना त्यांच्या आवडीच्या कामासाठी भरपूर वेळ मिळाला. उत्तम गुणी, हुशार विद्यार्थी शोधणे, त्यांच्या अंगभूत कलागुणांना पैलू पाडणे, त्यांच्या मनावर, बुद्धीवर सुसंस्कार घडविणे, त्याला अथक परिश्रमांची जोड लावणे हे शिक्षण क्षेत्रातले आपले ‘धर्मकार्य’ आहे या निष्ठेने त्यांनी आयुष्यभर काम केले. सांगली, गडहिंग्लज, तासगाव, बुधगाव ही पश्चिम महाराष्ट्रामधील गावे असोत, तिथल्या शाळा असोत नाहीतर अमरावती, कोल्हापूर, संभाजीनगर यासारखी शहरे असोत किंवा तेथील शाळा, महाविद्यालये असोत, ते जेथे जातील तेथे त्यांची पारखी नजर गुणवंत, प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सातत्याने शोध घेत असे. त्यांना हेरत, त्यांना निवडत अस़े त्यांच्या कल्याणाकरिता, उत्कर्षाकरिता जे जे काही चांगले करता येईल ते कुंभोजकर सर सातत्याने करीत असत. त्यांनी स्वेच्छेने स्वीकारलेले हे क्रत होते. केवळ साहित्य, कला, संस्कृती हेच कार्यक्षेत्र न ठेवता शिक्षणाच्या माध्यमातून जे उत्तम करता येईल ते त्यांनी केले. वर्गात ते त्यांचा विषय रसाळपणे शिकवत असत. मराठीतून उत्तम संवाद कसा करावा याचे ते उत्तम मार्गदर्शन करीत असत. त्यांची विद्यार्थीप्रियता एवढी की, त्यांच्या मराठीच्या तासाला विज्ञान, वाणिज्य शाखेचे विद्यार्थीही येऊन बसत. कुंभोजकर हे तीन पिढय़ांवर संस्कार करणारे शिक्षक होते. असा हाडाचा शिक्षक आता होणे नाही. त्यांनी आपले आयुष्य तर समृद्ध केले, पण त्यांच्या सान्निध्यात येणाऱया मित्र, स्नेही आणि विद्यार्थ्यांचेही जीवन संपन्न केले. ‘सत्यकथा’, ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’ यात त्यांच्या कथा प्रसिद्ध होत असत़ ‘रसिक’, ‘धूपदान’, ‘रुसवा’, ‘हिरवळ’ हे कथासंग्रह, ‘वाताहत’, ‘डोळे उघडले’ या दोन कादंबऱया, ‘असाही एक औरंगजेब’, ‘नाटक’, ‘पोपटाचा डोळा’, ‘सकळ सुखाचा एकच मेळ’ अशी साहित्य संपदा त्यांच्या नावावर आहे. आपल्या सुवाच्य आणि वळणदार अक्षराप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांचेही अक्षर तसेच असावे हा त्यांचा कटाक्ष असायचा. ते महाविद्यालयात असल्याच्या काळात त्यांनी या गुणविशेषावर हस्तलिखित भित्तिपत्रकाची चळवळ चालवली होती. प्रा. वसंत कुंभोजकर यांच्या साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक कार्याच्या प्रवासात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रा. द. मा. मिरासदार, महंत नागराज बाबा, वि. वि. चिपळूणकर, मुकुंदराव किर्लेस्कर, माजी खासदार मोरेश्वर सावे, कवी श्री. दि. इनामदार, अशोक परांजपे, निर्मल दादा, प्राचार्य म. द. हातकणंगलेकर, कर्नल पी. एन. मोडक यांच्यासारखे विविध क्षेत्रांतील मान्यवर आले. या सर्वांनी, त्यांच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी कुंभोजकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित झालेल्या ‘वसंत सौरभ’ या गौरवांकात विस्ताराने लिहून त्यांच्या कार्यप्रवासाचा आढावा घेऊन त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. 2002 साली अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हा गौरवग्रंथ प्रकाशित झाला. कुंभोजकर सरांच्या बैठकीत मुलांसाठी जसे वर्गशाळा भरत असे तसेच दररोज भागवत, गीता, दासबोध यावर त्यांचे निरुपणही होत अस़े याचा लाभ त्यांच्याकडे येणाऱया जिज्ञासू वक्त्यांना हमखास होत असे.\nकुंभोजकर हे प्रख्यात लेखक प्रा. द. मा. मिरासदार यांचे प्रदीर्घ काळापासूनचे स्नेही, मित्र आपल्या जिवलग मित्राच्या संदर्भात ते म्हणत असत – ‘‘केवळ पाटय़ा टाकणारे शिक्षक असा त्यांचा लौकिक कधीच ऐकायला मिळाला नाही. संघाचा संस्कार झाला म्हणून म्हणा किंवा त्यांच्या स्वभावाचा भाग म्हणा, वसंतरावांची वैचारिक निष्ठाही अविचल आहे. कुठल्याही व्यावहारिक मोहामुळे ते आपल्या निष्ठेपासून दूर गेले असे कधीच घडले नाही.’’ ‘एक आतिथ्यशील कार्यमग्न’ असेच वर्णन वसंतरावांचे करतात. कुंभोजकर यांच्या निधनाने व्यासंगी प्राध्यापक, अभ्यासू वक्ता, रचनात्मक कार्य करणारा कर्मयोगी आपल्यातून निघून गेला आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआगळं वेगळं- आपलं पाटणा त्यांचं पाटणा\nसंस्कृती सोहळा – गोदातीरावरचे त्र्यंबकेश्वर\nनिमित्त- प्रश्न ज्येष्ठ कलाकारांच्या सुरक्षिततेचा\nजगाच्या पाठीवर- पहिली शाळा\nनवीन कृषी कायदा- अपरिहार्यता आणि अपेक्षा\nस्मरण – सत्यजीत रे, चतुरस्र प्रतिभा आणि वास्तववादी दिग्���र्शक\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\n‘बालिका वधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nपश्चिम रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक दोन शिफ्टमध्ये केले\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर...\nया बातम्या अवश्य वाचा\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/saamana-journalist-rahul-dolhare-no-moare/", "date_download": "2020-09-28T23:54:33Z", "digest": "sha1:WJX7DEB75SFDW44FTMBSYTDHGFTFNXRS", "length": 16375, "nlines": 159, "source_domain": "www.saamana.com", "title": "सामनाचे पत्रकार राहूल डोल्हारे यांचे निधन | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nप्ले स्टोअरमधून हटवण्यात आले ‘हे’ 17 खतरनाक ऍप, तुमच्या मोबाईलमध्ये तर…\nछत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्��े चकमक; एका नक्षलवाद्याचा मृत्यू, अनेक जखमी\nमुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या\nपुलवामात एनकाऊंटरदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी\nमैदानावरील तुफानामुळे राजकारणात रंगले वाकयुद्ध, सॅमसमवरून गंभीर-थरूरमध्ये जुंपली\nआर्मेनिया-अजरबैजानमध्ये युद्धाला सुरुवात; 24 ठार, शेकडो जखमी\nचीनकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ, हजारो नागरिकांना टोचली असुरक्षित लस\nसावधान…कोरोना व्हायरस करतोय मेंदूवर हल्ला; संशोधनातील निष्कर्ष\nअरेच्चा… कोरोनाचे भाषेशी कनेक्शन इंग्रजी न बोलणाऱयांना पाचपट अधिक धोका\nचीनने तीन वर्षांत पाडल्या शिंजियांगच्या हजारो मशिदी\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर…\nPhoto – आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 5 फलंदाज\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nलेख – शेती संस्कृतीमधील स्त्रियांचा सहभाग\nमुंबई बेट आहे, लक्षात घ्या\nकमी पैशांत घर चालू शकते\nपूनम पांडेचा युटर्न, मारहाणीचा आरोपानंतर पुन्हा नवऱ्याकडे परतली\nसुबोध भावेची नवी इनिंग ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेची केली निर्मिती\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nCar History – ‘हे’ उद्योगपती होते हिंदुस्थानातील पहिल्या कारचे मालक, निर्माण…\nHealth tips – एक चमचा कोरफड आयुष्य बदलेल, जाणून घ्या 9…\nHealth tips – मधुमेह टाळण्यासाठी ‘या’ 6 सोप्या नियमांचे पालन करा\nआगळं वेगळं- आपलं पाटणा त्यांचं पाटणा\nसंस्कृती सोहळा – गोदातीरावरचे त्र्यंबकेश्वर\nनिमित्त- प्रश्न ज्येष्ठ कलाकारांच्या सुरक्षिततेचा\nजगाच्या पाठीवर- पहिली शाळा\nसामनाचे पत्रकार राहूल डोल्हारे यांचे निधन\nदैनिक सामनाचे पत्रकार राहूल स्वामीदास डोल्हारे यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. मुकुंदवाडी येथील स्मशानभूमित त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nदहा दिवसांपुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला चिकलठ��णा येथील मेल्ट्रॉन कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात आले मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवस त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.\nराहुल डोल्हारे हे मूळ शेलगाव ता. बदनापूर येथील होते. पूर्णा येथे शालेय शिक्षण पूर्ण करुन ते संभाजीनगरात आले. अत्यंत हलाखीत त्यांनी उच्च शिक्षण घेतले. पत्रकारितेची पदवी घेतल्यानंतर एकमत, देशोन्नती आदि दैनिकांत अनेक वर्षे त्यांनी काम केले. अतिशय दिलखुलास, मनमिळावू आणि कष्टाळू स्वभावाचे राहूल डोल्हारे पत्रकारितेत सर्वपरिचित होते. दैनिक सामनाच्या संभाजीनगर येथील आवृत्तीत ते गेले सात वर्षापासून सेवारत होते. पत्रकार संघटनेच्या बांधणीतही ते अग्रेसर होते. त्यांच्या निधनाने संभाजीनगरातील वृत्तपत्रसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\n‘बालिका वधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभ���ाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\n‘बालिका वधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nपश्चिम रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक दोन शिफ्टमध्ये केले\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर...\nपालिका वैधानिक समित्यांच्या नव्या सदस्यांची नावे जाहीर\nया बातम्या अवश्य वाचा\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/gadchiroli-chimur-lok-sabha-voting-2019-live-update-57-percent-vote-register-till-3-pm-47645.html", "date_download": "2020-09-29T01:26:10Z", "digest": "sha1:GNFMKZTWCM7K65MRSPP5MPF6RSBNVVQI", "length": 23348, "nlines": 211, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "गडचिरोलीत दुपारी तीनपर्यंत 57 टक्के मतदान", "raw_content": "\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nगडचिरोलीत दुपारी तीनपर्यंत 57 टक्के मतदान\nमहाराष्ट्र राजकारण विदर्भ निवडणूक हेडलाईन्स\nगडचिरोलीत दुपारी तीनपर्यंत 57 टक्के मतदान\nGadchiroli Chimur lok sabha : गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणूक 2019 साठी मतदान पार पडलं. नक्षलग्रस्त गडचिरोलीत सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. दुपारी तीनपर्यंत 57 टक्के मतदानाची नोंद झाली. गडचिरोली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र येतात. यात चार विधानसभा अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त भाग आहेत. अहेरी, आरमोरी, गडचिरोली आणि आमगाव या चार विधानसभा रेड झोनमध्ये …\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nGadchiroli Chimur lok sabha : गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणूक 2019 साठी मतदान पार पडलं. नक्षलग्रस्त गडचिरोलीत सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. दुपारी तीनपर्यंत 57 टक्के मतदानाची नोंद झाली. गडचिरोली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र येतात. यात चार व���धानसभा अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त भाग आहेत. अहेरी, आरमोरी, गडचिरोली आणि आमगाव या चार विधानसभा रेड झोनमध्ये येतात. तर चिमूर आणि ब्रह्मपुरी साधारण भाग आहे.\nगडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात पाच उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी महत्त्वाची लढत म्हणजे काँग्रेस आणि भाजपामध्ये आहे. शिवाय बसपानेही इथे उमेदवार दिला आहे. या लोकसभा मतदारसंघात 15 लाख 68 हजार 620 मतदार आहेत.\nगडचिरोलीत भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते, काँग्रेसकडून नामदेव उसेंडी आणि वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. रमेश गजबे रिंगणात आहेत.\nप्रत्येक मतदारांनी मतदान करावे यासाठी डॉ. अभय बंग यांच्या संस्थेमार्फत दारु पिऊन मतदान करु नये असे बॅनर आणि पत्रके ठिकठिकाणी लावण्यात आली होती.\nअशोक नेते – भाजप\nनामदेव उसेंडी – काँग्रेस\nडॉ. रमेश गजबे – वंचित बहुजन आघाडी\nगडचिरोली जिल्ह्यात नक्षलग्रस्त प्रभाव असल्यामुळे मतदानाची वेळ निवडणूक आयोगाने सात ते तीन ठेवली. पण ही वेळ साडेचार ते पाच वाजेपर्यंत करावी अशी मागणी स्थानिक मतदारांनी केली. पण ती वेळ वाढवली नाही.\n3 मतदारांचा अपघाती मृत्यू\nगडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मतदानासाठी निघालेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मतदान करुन परत जात असताना हा अपघात झाला.\nमीच पुन्हा खासदार : अशोक नेते\nगडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मीच पुन्हा खासदार होणार असा दावा भाजपचे उमेदवार अशोक नेते यांनी केला. “मतदारसंघात रेकॉर्ड करणाऱ्या मतदानात मलाच 50 टक्याहून अधिक मत मिळणार आहेत. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची पोचपावती भरघोस मतदानातून मिळणार आहे. निवडणूक झाली आहे, आता विजय साजरा करण्यासाठी तयारी करावी लागणार आहे”, असं अशोक नेते म्हणाले.\nडॉ नामदेव उसेंडींना विजयाचा विश्वास\nगडचिरोली चिमूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ नामदेव उसेंडी यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केलं. भाजप सरकारच्या योजनांवर मतदारांची नाराजी आहे. मतदार काँग्रेसच्या मागे उभा राहील असा विश्वास डॉ नामदेव उसेंडी यांनी व्यक्त केला.\nभंडारा जिल्ह्याच्या लाखंदूर तालुक्यातील इंदौरा येथील नवरदेवाने लग्नापूर्वी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. लाखंदु�� तालुक्यातील इंदौरा येथील नवरदेव पितांबर जेंगठे याचा आज विवाह गडचिरोली येथील सावंगी गावात होता. त्यांची वरात आधी इंदौरा येथील मतदान केंद्रावर वळवली. सुरुवातीला मतदान केंद्र गाठत मतदान केले आणि नंतर तो आपल्या लग्नस्थळी रवाना झाला. वाजतगाजत नवरदेव मतदान केंद्रावर येत असल्याने, त्याला बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती.\nडॉ. अभय आणि राणी बंग यांचं मतदान\nगडचिरोली : येथील ज्येष्ठ समाजसेवक महाराष्ट्र भूषण, पद्मश्री डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी धानोरा तालुक्यातील चातगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. दुर्गम क्षेत्र असूनही इथं मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचं चित्र बघायला मिळालं. बंग दाम्पत्यानं याच रांगेत मतदानाचा हक्क बजावला. डॉ. बंग यांनी या जिल्ह्यात दारूमुक्त निवडणुकीसाठी अभियान सुरू केलं होतं. त्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी प्रबोधनपर उपक्रम राबवले. चातगाव केंद्रावर मतदानासाठी झालेली गर्दी बघून त्यांनी समाधान व्यक्त केला आणि प्रत्येकानं मतदान करावं, असं आवाहन या दाम्पत्यानं केलं.\nनिवडणूक आयोगाने यावेळी पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटची सुविधा उपलब्ध केली. मतदारांना मतदान केल्यानंतर आपल्या दिलेल्या मताची खात्री करता येते. यामुळे या व्हीव्हीपॅट सुविधेचं मतदारांनी स्वागत केलं.\nकेंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.\nमहत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.\nआमदार निवासावर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न, विधानसभा अध्यक्षांपासून मंत्र्यांपर्यंत खैरे…\nकेंद्राचं देशातील समस्यांवर नव्हे, कंगनावर जास्त ���्रेम, शिवसेनेचा मोदी सरकारला…\nपावसाळी अधिवेशन दोन दिवसांवर असताना विधानसभा अध्यक्षांना कोरोना, नाना पटोले…\nगडचिरोलीत 777 कोटींचे रस्ते-पूल, एकनाथ शिंदेंच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण\nचारवेळा नगरसेवक झालात, आता आम्हाला संधी द्या, कार्यकर्त्याची मागणी, नागपूरच्या…\nप्रफुल्ल पटेलांच्या उपस्थितीत नाना पटोलेंचा कट्टर समर्थक राष्ट्रवादीत जाणार\nनागपूर स्मार्ट सिटीचे सीईओपद तुकाराम मुंढेंकडून काढले, तीन तासांच्या बैठकीत…\nजनतेच्या आशीर्वादानेच मी अपघातातून वाचलो, त्यांचं महत्त्व मला माहिती आहे…\n\"मराठा आणि राजपुतांचं देशासाठी बलिदान, राजपुतांनाही सरसकट आरक्षण द्या\"\nEXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट,…\nएकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही\nभाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप\nGupteshwar Pandey | गुप्तेश्वर पांडेंचा चकवा, भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत,…\nDhangar reservation Live : ..तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या…\nMI vs KKR | IPL 2020 : रोहितचा धमाका, मुंबईचा…\nएकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळ��त पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/vijaya-rahatkar-writes-article-about-triple-talaq-law-329178", "date_download": "2020-09-29T00:58:36Z", "digest": "sha1:55CNU5MWP2NNGQNZ2IKR6PU6OAGWLS2W", "length": 19113, "nlines": 262, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुस्लिम महिलांच्या मुक्तीचा मार्ग... | eSakal", "raw_content": "\nमुस्लिम महिलांच्या मुक्तीचा मार्ग...\nमी राज्य महिला आयोगाची अध्यक्ष होते, तेव्हा ‘भारतीय मुस्लिम महिला आंदोलन’ या संस्थेच्या काही कार्यकर्त्या माझ्या संपर्कात आल्या होत्या. त्यावेळी मला पहिल्यांदा ‘तोंडी तलाक’ची दाहकता समजली.\nतोंडी तलाक या क्रूर प्रथेविरोधात केलेल्या कायद्यास एक ऑगस्टला एक वर्ष पूर्ण झाले. हा कायदा म्हणजे मुस्लिम महिलांचा मुक्तिदिनच. एका वर्षात तब्बल ८२ टक्के तक्रारी घटल्यात. मात्र ही सुरुवात आहे. अद्याप आणखी अनेक मुद्द्यांवर काम बाकी आहे.\nनरेंद्र मोदी सरकारने तोंडी तलाकला बंदी घालणारा, त्यास गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरविणारा कायदा प्रत्यक्षात आल्यावर त्याची फळे आता दिसू लागली आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्याच निवडणुकीत भारतीय स्त्रीला मतदानाचा अधिकार मिळाला होता. कितीतरी प्रगत देशांतील महिलांना हा हक्क मिळवण्यासाठी झगडावे लागले होते. देशातील प्रत्येक घटक समान आहे, असा मंत्र देशवासीयांना जसा स्वातंत्र्याने दिला, तसाच तो आपल्या घटनेनेही दिला. मग मुस्लिम स्त्रीचे शोषण करणाऱ्या, तिचा समान दर्जा डावलणाऱ्या तोंडी तलाकच्या प्रथेविरोधात कायदा होण्यास स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष का लागावीत तो करताना एवढा विरोध, तोही आंधळेपणाने का व्हावा\nपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nमी राज्य महिला आयोगाची अध्यक्ष होते, तेव्हा ‘भारतीय मुस्लिम महिला आंदोलन’ या संस्थेच्या काही कार्यकर्त्या माझ्या संपर्कात आल्या होत्या. त्यावेळी मला पहिल्यांदा ‘तोंडी तलाक’ची दाहकता समजली. मग आम्ही सर्व पीडित महिलांना एकत्र आणले. आम्ही सर्वांनी मिळून पंतप्रधान ��रेंद्र मोदी यांना सह्याचे निवेदन देण्याचे ठरविले आणि बघता बघता पन्नास हजार मुस्लिम महिलांनी त्यावर सह्या केल्या. महाराष्ट्रातून अकरा हजार जणी होत्या. या संदर्भात एकदा पंतप्रधानांची; तसेच तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांची भेटही घेतली. समाधानाची बाब अशी, की या महिलांचे दुःख, वेदना मोदींनी ओळखल्या आणि धर्मांधांचा विरोध भिरकावून देऊन कायदा करण्याची राजकीय धमक दाखविली.\nतोंडी तलाकचे दुसरे नाव म्हणजे नरकयातना. स्त्रीला कोणत्याही कारणाशिवाय कोठेही, कोणत्याही स्थितीत तलाक दिला जात होता. तोंडी किंवा लेखी पत्राद्वारे, फोनवरून किंवा व्हॉट्सॲपवरूनही तलाक दिला जात होता. त्यातच तिच्या पोटी अपत्य असेल, तर त्या अपत्याची जबाबदारी ती कशी पार पाडेल, याचा विचारही केला जात नव्हता. अशा वेळी तिने कुठे जायचे, कोणाकडे दाद मागायची आणि तिला न्याय तरी कोण मिळवून देणार ज्या स्त्रीवर ही वेळ ओढवली असेल, ती जशी कोणाची आई असू शकते, तशीच कोणाची मुलगी, कोणाची बहीण असते. या स्थितीत तिचे संपूर्ण कुटुंब संकटात सापडते. सती प्रथा असो की बालविवाह अनेक वाईट चालीरितींविरुद्ध लढा देऊन त्यांना आपल्या समाजाने हद्दपार केले आहे. मुस्लिम स्त्रिया या समाजाचाच भाग आहेत आणि त्यांना न्याय मिळवून देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हमीद दलवाईंसारख्या मुस्लिम समाजातील आधुनिक विचारांच्या लोकांनी अशा प्रथांना कायम विरोध केला. मात्र, धर्मांधांपुढे त्यांचे चालले नाही. राजकीय पक्षही मतपेढीच्या लांगूनचालनात मग्न राहिले.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nएरवी स्त्री हक्काच्या गप्पा मारणारे, पुरोगामित्वाचा आव आणणारे तोंडी तलाक कायद्याच्या विरोधात होते. १९८५मध्ये इंदूरमधील शहाबानूला तिच्या पतीने तीन वेळा तलाक हा शब्द उच्चारून तलाक दिला होता. तिने पोटगी मिळविण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. तत्कालीन सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने शहाबानूच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला होता. मात्र, राजीव गांधी धर्मांधापुढे झुकले आणि त्यांनी थेट कायदा करून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्द ठरवला होता. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी उचललेले पाऊल महत्त्वाचे व ऐतिहासिक म्हणावे लागेल. कायद्यानुसार हुंडा घेणे हा जस�� फौजदारी गुन्हा आहे, तसाच तोंडी तलाक हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. हा गुन्हा करणाऱ्यास तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा आहे. एवढेच काय तर, हा गुन्हा अजामीनपात्र आहे. घटस्फोटितेलाही पोटगी मिळू शकते आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, घटस्फोट झाल्यानंतर मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी पुरुषावर असेल. अल्पवयीन मुलाची कस्टडी स्त्रीला मिळू शकते. कायद्याचा दुरुपयोग होणार नाही, याची काळजीही घेण्यात आली आहे. तक्रार नोंदविण्याचा अधिकार पीडितेला आहे, तसाच तो नातेवाइकांनाही दिला गेला आहे.\nया कायद्याची किती गरज होती, हे गेल्या वर्षभरातील आकडेवारीवरून सहज समजते. तब्बल ८२ टक्के गुन्हे कमी झालेत. २०१९पूर्वी उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे ६३ हजार ४०० प्रकरणे नोंदविण्यात आली होती. पश्चिम बंगालमध्येही ५१ हजार ८०० प्रकरणे नोंदली गेली होती. मात्र, गेल्या वर्षभरात त्यात घट होऊन आता या राज्यांमध्ये अनुक्रमे २८१ आणि २०१ प्रकरणे घडलीत. महाराष्ट्रातही २०१९पूर्वी ३९ हजार २०० प्रकार घडले होते. गेल्या वर्षात ही संख्या फक्त १०२ वर आलीय. यापुढेही जसा शिक्षेचा बडगा उगारला जाईल, तसा या अनिष्ट रुढीला चाप बसेल.\nयापुढे निकाह हलाला, ‘फिमेल जिनेटल म्युटिलेशन’, बहुपत्नीकत्व, लोकसंख्या नियंत्रण यासारख्या महिलांचे शोषण करणाऱ्या मुद्द्यांवर काम करावे लागेल. कारण स्त्रियांचे प्रश्‍न हे धर्माशी-जातीपातीशी जोडता कामा नयेत. त्यांना धार्मिक अथवा राजकीय रंग दिले जाऊ नयेत. स्त्रियांच्या विकासाचा विचार हा या पलीकडे जाऊन व्हायला हवा. देशाच्या अंतिम हितासाठी हेच योग्य ठरेल.\n(लेखिका भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/headlines/land-fraud-in-pimpri-chinchwad-10838.html", "date_download": "2020-09-29T02:23:37Z", "digest": "sha1:ZKX72MEWDECIUI2ANL37K53EQU4PBVUB", "length": 15139, "nlines": 184, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi : जमीन व्यवहाराचा पिंपरी पॅटर्न, मंत्रालयापर्यंत धागेदोरे?", "raw_content": "\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nजमीन व्यवहाराचा पिंपरी पॅटर्न, मंत्रालयापर्यंत धागेदोरे\nजमीन व्यवहाराचा पिंपरी पॅटर्न, मंत्रालयापर्यंत धागेदोरे\nपुणे: गुंडांचा वापर करुन जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहाराशी निगडित, गुन्हेगारीवर बेतलेला “मुळशी पॅटर्न”चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. मात्र पिंपरी चिंचवडमधील एका महाभागाने गुंडांऐवजी चक्क मंत्रालयातील ओळख दाखवत,जमीन आणि करोडो रुपये हडप केल्याचं समोर आलं आहे. जमिनी खरेदी विक्रीच्या गैरव्यहाराचा हा “पिंपरी पॅटर्न” नेमका काय आहे राजशेखरन पिल्ले हा पिंपरी चिंचवडमधील मकरज्योती चिटफंड कंपनीचा मालक सध्या पुण्याच्या …\nपुणे: गुंडांचा वापर करुन जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहाराशी निगडित, गुन्हेगारीवर बेतलेला “मुळशी पॅटर्न”चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. मात्र पिंपरी चिंचवडमधील एका महाभागाने गुंडांऐवजी चक्क मंत्रालयातील ओळख दाखवत,जमीन आणि करोडो रुपये हडप केल्याचं समोर आलं आहे. जमिनी खरेदी विक्रीच्या गैरव्यहाराचा हा “पिंपरी पॅटर्न” नेमका काय आहे\nराजशेखरन पिल्ले हा पिंपरी चिंचवडमधील मकरज्योती चिटफंड कंपनीचा मालक सध्या पुण्याच्या येरवडा जेलमध्ये कैद आहे. कारण दिग्गज मंत्री आपले मित्र असल्याचं भासवत, या पठ्ठयाने, 5 एकर शेतजमिनीचं रुपांतर बिगर शेतजमीन (NON AGRAICULTURE) मध्ये करुन देण्याच्या नावाखाली, त्याच्याच ओळखीतील रवींद्रम पिल्लेकडून चक्क 2 कोटी रुपये आणि त्याची 1 एकर जमीन घेतली. मात्र जेव्हा काम होत नाही हे रवींद्रमच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी आरोपी पिल्लेकडे आपले पैसे परत मागितले, तेव्हा त्याने पलटी मारली. तू मला पैसेच दिले नाहीत, असं तो म्हणाला.\nआरोपी पिल्लेचा असा अवतार पाहून, आपली फसवूण झाल्याचं रवींद्रमच्या लक्षात आल्याने, त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि तब्बल 2 वर्ष तपास करुन, पिंपरी पोलिसांनी अखेर 15 नोव्हेंबरला राजश��खरनच्या मुसक्या आवळल्या.मात्र आजी-माजी मंत्र्याच्या नावाचा वापर करून केल्या गेलेला हा फसवणुकीच प्रकार अत्यंत गंभीर असल्याचं सांगत याची सखोल चौकशी करण्याची मागणी वकिलांनी केली आहे.\nमंत्र्याचं नाव वापरुन आणि त्यांची बनावट कागदपत्रे तयार करुन, सामान्यांची अशी फसवणूक करणारा राजशेखरन एकटा नसून त्याच्यामागे नक्कीच कुणीतरी बडी आसामी असावी हे स्पष्टच आहे, त्यामुळे रवींद्रमना न्याय देत, पोलीस त्या बड्या आसामीच्या मुसक्या आवळू शकले,तरच जमिनीच्या खरेदी विक्रीचा हा फसवा “पिंपरी पॅटर्न”ला अघोषित राजमान्यता मिळण्यापासून वाचेल असं म्हटलं तर वावग ठरणार नाही\n\"मराठा आणि राजपुतांचं देशासाठी बलिदान, राजपुतांनाही सरसकट आरक्षण द्या\"\nEXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट,…\nएकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही\nभाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप\nGupteshwar Pandey | गुप्तेश्वर पांडेंचा चकवा, भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत,…\nDhangar reservation Live : ..तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या…\nMI vs KKR | IPL 2020 : रोहितचा धमाका, मुंबईचा…\nएकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहा���े पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/director-met-mla-sanjay-shinde-start-adinath-sugar-factory-331625", "date_download": "2020-09-29T01:13:51Z", "digest": "sha1:QX7ZGUBBBUCEKMSUSIKM376UGJQVZ34M", "length": 19055, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "तुमच्या गटात प्रवेश करतो, तुम्ही \"आदिनाथ'साठी आम्हाला मदत करा; \"या' संचालकांनी घातले \"या' आमदारांना साकडे ! | eSakal", "raw_content": "\nतुमच्या गटात प्रवेश करतो, तुम्ही \"आदिनाथ'साठी आम्हाला मदत करा; \"या' संचालकांनी घातले \"या' आमदारांना साकडे \nआदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष संतोष पाटील म्हणाले, आम्ही सध्या माजी आमदार नारायण पाटील गटात आहोत. आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही आमदार संजय शिंदे यांची भेट घेतली आहे. ही भेट घेण्यापूर्वी आमची माजी आमदार नारायण पाटील यांच्याबरोबर देखील बैठक झाली होती. याही बैठकीला 10 संचालक उपस्थित होते. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत आदिनाथ कारखाना सुरू झाला पाहिजे, अशी भूमिका माजी आमदार पाटील यांची देखील आहे. त्यामुळे जो कोणी साखर कारखाना सुरू करेल त्यांच्याबरोबर आम्ही राहण्याची भूमिका सर्वानुमते घेतलेली आहे.\nकरमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत सापडलेला असताना, हा कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी बागल गट प्रयत्न करत नाही. त्यामुळे कारखान्याच्या बारा संचालकांनी आमदार संजय शिंदे यांची निमगाव येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याकडे कारखाना सुरू करण्यासंदर्भात साकडे घातले. ही भेट मागील आठवड्यात अगदी सकाळी सहाच्या सुमारास झाली आहे. त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामात तरी कारखाना सुरू होणार की नाही, या हालचालींकडे सभासद शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.\nहेही वाचा : म्हेत्रेंचा प्रस्ताव झिडकारला, प्रणितींचा गुपित ठेवला; प्रदेशाध्यक्ष थोरात, मंत्री ठाकूर यांच्या दौऱ्यात राजकीय गमतीजमती\nआदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर बागल ���टाची सत्ता आहे. कारखाना सुरू करण्यासाठी बागल गटाच्या नेत्या रश्‍मी बागल, दिग्विजय बागल हे देखील प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी कारखाना भाडेतत्त्वावर देण्याविषयी चर्चा झाली आहे. मात्र कारखाना चालू करण्यासाठी कोणताच प्रयत्न होत नसल्याने या संचालकांनी आमदार संजय शिंदे यांची भेट घेतली आहे. सध्याच्या परिस्थितीत कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढून यंदाचा गळीत हंगाम सुरू झाला पाहिजे, अशी आग्रही भूमिका या संचालकांनी धरली आहे.\nहेही वाचा : कॉंग्रेस, शिवसेना व भाजपमध्ये फिरलेले जयवंतराव जगताप आता राष्ट्रवादीच्या प्रेमात \nयंदाच्या हंगामात \"आदिनाथ' सुरू होणे अवघड\nयाविषयी आमदार संजय शिंदे म्हणाले, आदिनाथ कारखान्याचे बारा संचालक माझ्याकडे आले होते. त्यांनी आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. उपस्थित सर्व संचालकांसमक्ष मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला व आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी मदत करावी, अशी विनंती केली. त्यानंतर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याबरोबर संचालकांसह बैठक देखील झाली. आदिनाथ सुरू व्हावा यासाठी माझाही प्रयत्न आहे. मात्र कारखाना सुरू करण्यासाठी खूप उशीर झालेला आहे. त्यामुळे या हंगामात कारखाना सुरू होणे अवघड दिसते आहे.\nजो कारखाना सुरू करेल त्यांच्याबरोबर आम्ही राहू\nआदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष संतोष पाटील म्हणाले, आम्ही सध्या माजी आमदार नारायण पाटील गटात आहोत. आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही आमदार संजय शिंदे यांची भेट घेतली आहे. ही भेट घेण्यापूर्वी आमची माजी आमदार नारायण पाटील यांच्याबरोबर देखील बैठक झाली होती. याही बैठकीला 10 संचालक उपस्थित होते. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत आदिनाथ कारखाना सुरू झाला पाहिजे, अशी भूमिका माजी आमदार पाटील यांची देखील आहे. त्यामुळे जो कोणी साखर कारखाना सुरू करेल त्यांच्याबरोबर आम्ही राहण्याची भूमिका सर्वानुमते घेतलेली आहे.\n\"तुमच्या गटात प्रवेश करतो, तुम्ही आम्हाला मदत करा'\nआमदार शिंदे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत बारा संचालकांनी बागल गट कारखाना व्यवस्थित चालवत नाहीत, चालू गळीत हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने बागल यांच्याकडून कुठल्याही हालचाली होत नाहीत, आम्ही रश्‍मी बागल यांचा सह्यांचा अधिकार काढतो व तुमच्या गटात प्र��ेश करतो; पण तुम्ही आम्हाला मदत करा, अशी मागणी उपस्थित संचालकांनी केली. यावर आमदार संजय शिंद यांनी, आपण अडचणीतून मार्ग काढू, पण आहे तिथेच थांबा, असे सांगितले.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनड्डांनी वगळलेले चेहरे ‘टीम मोदी’ मध्ये दिसणार\nबिहार निवडणुकीच्या काळातच मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता नवी दिल्ली - भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नेतृत्वाखालील नुकत्याच जाहीर झालेल्या...\nअग्रलेख : ‘सत्तरी’च्या काठावर...\n‘म्हातारा न इतुका, की अवघे पाऊणशे वयमान’ अशा पंक्‍ती सत्तरी ओलांडल्यावरही एका षोडषवर्षीय कन्येशी लग्न करू पाहणाऱ्याची टर उडवण्यासाठी ‘शारदा’ नाटकात...\nहेल्दी रेसिपी : कळण्याच्या भाकरी\nआपण मागील लेखात कळण्याचे फुनके ही रेसिपी पाहिली होती आणि मागेच ठरविल्याप्रमाणे आज आपण कळण्याच्या भाकरीविषयी जाणून घेणार आहोत. स्थानिक परिस्थिती, पिके...\nसर्च-रिसर्च : ऑक्सिजन नव्हे अर्सेनिक होता ‘प्राणवायू’\nऑक्सिजनशिवाय पृथ्वीची आपण कल्पनाच करू शकत नाही. परंतु, पृथ्वीच्या निर्मितीपासून ऑक्सिजन मुबलक प्रमाणात होता का पृथ्वीवरील जीवनाची सुरवात ऑक्सिजनच्या...\nआधीच असंख्य अडचणी; पोर्टलवर माहिती भरण्यास कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा नकार\nपुणे - शिक्षक करत असलेल्या दैंनदिन कामकाजा आढावा आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घ्यायचा ठरविला आहे. हा आढावा घेण्यासाठी परिषदेने...\n‘आमचे राज्य- विदर्भ राज्य’च्या घोषणांनी दणाणला विधानभवन परिसर\nनागपूर ः महाराष्ट्र सरकारचा धिक्कार नोंदवत विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सोमवारी संपूर्ण विदर्भात नागपूर कराराची होळी करण्यात आली....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/entertainment-news/news/5338/actress-seema-biswas-learning-marathi-for-her-new-serial.html", "date_download": "2020-09-29T00:00:57Z", "digest": "sha1:A2YBZ45ULWD7FUP6EIWQDT3EZPYDGJHE", "length": 9956, "nlines": 108, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "मालिकेतील भूमिकेसाठी या अभिनेत्रीने घेतले मराठीचे धडे", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomeLatest Marathi NewsMarathi Entertainment Newsमालिकेतील भूमिकेसाठी या अभिनेत्रीने घेतले मराठीचे धडे\nमालिकेतील भूमिकेसाठी या अभिनेत्रीने घेतले मराठीचे धडे\nभूमिकांसाठी कलाकार हे प्रचंड मेहनत घेतात, विविध भाषाही शिकत असतात. मुळच्या आसामच्या असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी नुकतच एका मालिकेसाठी असं केलं आहे. ‘दादी अम्मा.. दादी अम्मा मान जाओ’ ही त्यांची नवी मालिका लवकरच येत आहे. प्रसिद्ध राजश्री प्रॉडक्शनची ही मालिका आहे. या मालिकेतील आजी-आजोबा मालिकेतील मुख्य कलाकार आहेत. या मालिकेतील आजीची भूमिका सीमा बिस्वास साकारत आहेत. आणि याच मालिकेसाठी त्यांनी चक्क मराठी भाषा शिकण्यास सुरुवात केली आहे.\nभाषा शिकतानाचा अनुभव सीमा यांनी सांगीतला, त्या म्हणतात की, \"माझ्यासाठी मराठी ही पूर्णपणे नवीन भाषा आहे, मी शो साठी जेव्हा डायलॉग बोलू लागले तेव्हा माझ्या लक्षात आले की, माझे पात्र जिवंत जाण्यासाठी मी शब्दाचा योग्य तो उच्चर करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच मी भाषेमधील बारकावे शिकण्याचा निश्चय केला. बॉडी लँग्वेज शिकण्यासाठी मी मराठी चित्रपट पाहण्यास सुरुवात केली सेटवरची टीम आणि माझे सहकलाकार मला ठराविक शब्द, म्हणी आणि हावभाव समजावून सांगतात. म्हणजे मी ते उत्तम प्रकारे निभावू शकेन. प्रेक्षकांना माझी हि बाजू देखील पाहायला आवडेल अशी अपेक्षा करते.\"\nयाच मालिकेत प्रसिद्ध अभिनेता मोहन जोशी देखील आहेत. मोहन जोशी या मालिकेत आजोबांची भूमिका साकारत आहेत.\nउषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nपाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती\nपाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार\nअफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात\n'रंग माझा वेगळा' मधील दीपाने खऱ्या आयुष्यातील हे फोटो केले पोस्ट\nलतादीदींच्या वाढदिवसानिमित्ताने अंकुश चौधरीने पोस्ट केला 1993 सालचा हा जुना फोटो\nपाहा Video : 'नच बलिये'च्या मंचाव��� अमृताने असा घातला होता हिमांशुच्या गळ्यात हार\n'आई कुठे काय करते' मधील संजनाचे हे सारी लुक एकदा पाहाच\nPhotos : अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या या दिखेचक अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा\nपाच भाषांमध्ये निर्मिती होणारा पहिला मराठी चित्रपट 'चोरीचा मामला'\nशिक्षक आई-वडिलांप्रती रिंकू राजगुरुने व्यक्त केली कृतज्ञता\nया कारणासाठी वीणा जगतापने केलं मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेचं अभिनंदन\nपुन्हा दिसला रिंकू राजगुरुचा साडीतला Swag, पाहा तिच्या दिलखेचक अदा\nपावसात अशी चिंब भिजली सोनाली कुलकर्णी, येतय नवं गाणं\nउषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nपाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती\nपाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार\nअफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात\nExclusive: रकुल प्रीत सिंगची चौकशी सुरु, म्हणते, ‘मी कधी अमली पदार्थ सेवन केलं नाही, मेडिकल टेस्टसाठी तयार\nPeepingMoon Exclusive: दीपिकाला मी सहापेक्षा अधिक वेळा ड्रग्ज पुरवले, करिश्मा प्रकाशची एनसीबीकडे कबुली\nPeepingMoon Exclusive: ड्रग्स प्रकरणात साराचं नाव आल्याने वडील सैफने दिला अमृता सिंगला दोष शर्मिला टागोर वाचवणार का नातीला\nExclusive: दीपिकाच्या चौकशी दरम्यान उपस्थित राहण्याची पती रणवीरने मागितली परवानगी\nExclusive: दीपिकाच्या फोनवरून जया साहाकडून कुणी दुस-यानेच केली ड्रग्जची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vatadya.blog/2013/07/17/%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-28T23:45:05Z", "digest": "sha1:6GXJY2QBC2NJ6FG6ZR4SDT33XB4PB4FA", "length": 44458, "nlines": 74, "source_domain": "vatadya.blog", "title": "“ओळख.. नगर जिल्ह्यातील.. अपरिचित किल्ल्यांची..” – Vatadya", "raw_content": "\n“ओळख.. नगर जिल्ह्यातील.. अपरिचित किल्ल्यांची..”\nमांजरसुंभागड (Fort Manjarsumbha), पळशी किल्ला (Fort Palshi), जामगाव किल्ला (Fort Jamgaon) आणि अहमदनगर चा किल्ला (Ahmednagar Fort)\nअहमदनगर.. हे एक अनोखं ऐतिहासिक शहर आहे.. गतकाळच्या निजामशाहीची राजधानी.. विषम भौगोलिक परिस्थिती साठी प्रसिद्ध.. इकडे दुष्काळी भागही आहे आणि हिरवागार सुकाळदेखिल आहे.. इकडे विशाल.. भंडारदरा धरणही आहे आणि कोरड्या पडल��ल्या विहिरी आहेत.. भंडारदरा.. प्रवरेकाठ्ची गावं पहिली की नगरला दुष्काळी भाग का म्हणायचं असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही.. प्रवरा, सिना, मुळा आणि घोडनदी या अहमदनगर जिल्ह्यातील काही प्रमुख नद्या.. संत ज्ञानेश्वरांनी ज्या ठिकाणी.. सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत.. भगवद्गीतेचा अर्थ उलगडून भावार्थ-दीपिका (अर्थात ज्ञानेश्वरी) लिहिली ते नेवासा गाव देखिल या जिल्ह्यामध्येच आहे.. नगर जिल्ह्याची आणखी एक खासियत म्हणजे इथली भाषा.. साधारण पुण्या-मुंबईतली माणसं एका दमात फार फार तर ७-८ शब्दाचं फुटकळ वाक्य फेकू शकतात.. पण अस्सल हाडाचा नगरी माणूस एका दमात (पूर्ण-विराम, स्वल्प विराम यांना झुगारून) तडक तीन-चार वाक्यांचा पार भुगा करून टाकतो.. शेवटी आपलाच ऐकण्याचा वेग वाढवावा लागतो तेंव्हा कुठे बोला-फुलाची गाठ पडते..\nअहमदनगर.. निजामाने वसवलेलं एक आटपाट नगर.. निसर्गाच्या विविध रंगानी नटलेलं एक दमदार भूप्रदेश.. तर अशा या अहमदनगर जिल्ह्यात कोण-कोणते किल्ले येतात असा प्रश्न विचारला तर.. डोकं खाजवून पहा किंवा आपटून पहा.. पण हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच नावे येतील.. पण या नगर जिल्ह्यात जर वीस पेक्षा अधिक किल्ले आहेत असं सांगितलं तर.. लोकं तुम्हाला खुळ्यात काढतील.. तर अशा आटपाट नगर जिल्ह्यात बरेच किल्ले आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत.. केवळ प्रस्तरारोहण करता येणाऱ्या मंडळीच्या आवाक्यातले अलंग-मदन-कुलंग हे दुर्ग त्रिकुट.. महाराष्ट्रातले सर्वोच्च शिखर कळसुबाई हे या जिल्ह्यातले बरं का.. आणि भटक्यांची पंढरी.. जगात भारी हरीश्चंद्रगड तोही याच भागातला.. भंडारदरा जलाशयाची काठी हेमाडपंथी अमृतेश्वर मंदिर आणि बेभान रांगडा रतनगड इथल्याच मातीतला.. या शिवाय इकडे आणखी काही अपरिचित किल्ले आहेत.. जे कुणाच्या खिजगणतीत नाही.. पण तरीही वैशिष्ट्यपूर्ण असे.. आज आपण काही अपरिचित गडकोटांची ओळख करून घेणार आहोत.. उन्हाळी सुटीत बच्चे कंपनीला सोबत घेवून केलेल्या या भागातील marethon भटकंतीचा हा धावता वृत्तांत..\nमांजरसुंभा किल्ला आणि शिव-गोरक्षगड (आगरगाव डोंगररांग):\nवाटाड्या मार्ग क्र. १: अहमदनगर – ८ कि.मी. – वांबोरी फाटा – ५ कि.मी. – मांजरसुंबागड – ३ कि.मी. शिवगोरक्षगड\nअहमदनगर-संभाजीनगर (औरंगाबाद) राज्य महामार्गावर नगर पासून उत्तरेकडे.. अदमासे ७-८ कि.मी. वर वांबोरी फाटा आहे.. इथून डावीकडे ४-५ कि.मी. अंतरावर मांजरसुम्भा नावाचे गाव आहे.. इथे गावाच्या मागे मांजरसुम्भा नावाचा एक छोटेखानी पण देखणा किल्ला आहे.. असं गडाचे नाव ऐकून चकित व्हायचं नाही संगमनेर जवळचा मांझरपुंज किल्ला.. ढाक भैरीच्या गुहेतून दिसणारा मांझरपुंज चा डोंगर.. झालंच तर प्रचीतगडाला खेटून उभं वांदरटेंभा सुळका.. अशा अपरिचित नावाचे काही गडकोट या मल्हारी महाराष्ट्रात आहेत..\nवांबोरी फाट्यावरून डावीकडे वळून थोडं पुढे जाताच एक लहानग्या टेकड्यांची मालिका सुरु होते.. यांना आगरगाव टेकड्या (रांग) म्हणतात .. आणि याच टेकड्यामधील एका टुमदार टेकडीवर हा गड बांधला आहे.. मांजरसुम्भा गावातून पुढे उजवीकडून कच्च्या रस्त्याने थेट गडमाथ्यावर जातं येतं.. पण आपण गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या विलक्षण बांधणीच्या एकांड्या बुरुजाजवळ गाडी उभी करून.. गाडीवाट सोडून डावीकडे तिरपं निघायचं.. वर दिसणाऱ्या कमानीच्या दरवाजाकडे.. निसरड्या मुरुमाच्या वाटेने एक-दो-एक करत पायवाटेने निघायचं.. पायवाट दगडधोंड्यांची असल्याने.. जरा जपून पावलं टाकीत दगडांच्या राशीमधून पायवाटेचा माग काढत.. अगदी सोपे प्रस्तरारोहण करीत गडाच्या मुख्य दरवाजाकडे निघायचं.. पंधरा-वीस मिनिटात आपण गडाच्या मुख्य द्वाराशी येवून पोहोचतो.. गडाचा मुख्य दरवाजा सुस्थितीत असल्याचे पाहून समाधान मानायचं आणि निजामशाही स्थापत्य शास्त्राचा हा कलाविष्कार पाहून.. मुख्य द्वारातून आत काटकोनात वळून थेट समोर निघायचं.. गडाच्या उत्तरेकडे दिसणाऱ्या तिनमजली भग्न इमारतीकडे.. थोडं किरकोळ चढावाच्या वाटेने वर आल्यास इथे भव्य चौथरा, तिनमजली इमारतीची भग्न भिंत आणि उजवीकडे एक प्रशस्त बांधीव तलाव दिसतो.. आता ह्या गडाची खरी कारीगरी दिसू लागते.. तिन-मजली इमारतीच्या डावीकडे.. पाण्याच्या टाकीसारख्या दिसणाऱ्या औरस-चौरस अर्ध-मजली बांधकामाच्या छतावर चढून पाहिल्यास.. वर्तुळाकृती दोन झरोके दिसतात.. आणि या झरोक्यातून आत डोकावताना.. मग ही पाण्याची टाकी नसून.. एक तळमजल्यातील आरस्पानी महाल असल्याचे कळते.. मग उजवीकडून या गुप्त महालातील भग्न खोल्यात खलबतं उरकून पुन्हा तीन मजली इमारतीकडे मोर्चा वळवायचा..\nकुणी म्हणतं हा राजवाडा आहे निजामाच्या कुठल्याशा वंशजाने बांधलेला.. कोण म्हणतं इथे सुप्रसिद्ध शाद्वल (शार्दुल) बाबा यांचा महाल आहे राजाने बांधून दिलेला.. आपण इतिहासाच्या फंदात न पडता गडाचा भूगोल पचनी पाडायचा.. सुकलेल्या तलावात.. कातळी पायऱ्यावरून आत उतरून एक फेरफटका मारायचा आणि पुन्हा तिन मजली इमारतीच्या मागे जायचं.. इथे पिराची कबर आहे.. आणि एक आरस्पानी कारंजे.. तलावाचे पाणी या कारंज्याकडे वळविले आहे.. सध्या कोरड्या तलावातून कसं काय बुवा या कारंज्यात पाणी वळविले असेल.. असा विचार करत कल्पनेची परंजी उडव्याची आणि शेजारच्या झाडाखाली सावलीला यायचं.. इथे तलावाकडे पाठ करून उभं राहिलं कि समोर दरी दिसते.. गडाची हि बाजी मात्र.. बरीच खोल आणि नैसर्गिक दृष्ट्या भक्कम अशी आहे.. उजवीकडे नजर टाकताच एक तिमजली ५०-६० फुटी एकटा बुरुज लक्ष वेधून घेतो.. त्यामुळे तिकडे निघायचं.. या बुरुजाच्या अलीकडे डावीकडे.. थोडं खाली उतरून गेल्यास तटबंदी चे अवशेष दिसतात.. निसरड्या पायवाटेने तटबंदी वरून चालत बुरुजाकडे निघायचं.. या बुरुजात उतरण्यासाठी जिना तयार करण्यात आला आहे.. काटकोनात वळणाऱ्या जिन्याने ३० एक पायऱ्या उतरताच आपण बुरुजाच्या मधल्या भागात येवून पोहोचतो इकडे डावीकडे कमानीतून पाहताना.. गडाची तटबंदी स्पष्ट दिसते.. उजवीकडे मोठ्या खिडकीच्या कमानीतून बाहेर पाहताना इथल्या आटोपशीर खोऱ्याचा नजरा पाहायला मिळतो.. इथे खाली बुरुजाच्या तळमजल्यात उतरण्यासाठी एक झरोका काढला आहे.. या झरोक्यात डोकावून पाहिलं कि खाली भिंतीमध्ये साधारण ३-४ फुट अंतरावर चिरे रोवून खाली उतरण्याची सोय केली आहे.. खाली टेहळणी साठी चक्क एक तळमजला बांधला आहे.. या झरोक्याशेजारी लोटांगण घालून खाली पाहिल्यास एक पाण्याचे टाके दिसते.. हे काय गौडबंगाल आहे याचा विचार करीत उजवीकडे निघायचं..\nइथे बुरुजातून बाहेर पडण्यासाठी दरवाजा आहे.. थोडं पुढे जाताच.. अगदी टोकाला काही पायऱ्या आणि तटबंदी चे अवशेष दिसतात इथे गडाचा दुसरा दरवाजा आहे.. उजवीकडून जात.. डावीकडे यु-टर्न मारून गडाच्या दरवाजात येवून बसायचं.. इथं मस्तवाल वारा आपल्या भोवती पिंगा घालीत असतो.. त्याला थोडं आजारायचं गोन्जारायचं आणि दरवाजाच्या समोर खाली उतरणाऱ्या पायऱ्या पाहून खालची वाट धरायची.. इथे दिड-एकशे पायऱ्यांचा कातळी जिना उतरून जाताच.. मांजरसुम्भा गडाचा ताशीव कडा लक्षवेधी भासतो.. इथे खाली उतरताच गडाची ताशीव कातळभिंत डावीकडे ठेवत Traverse मारत सरळ पुढे गेल्यास पाण्याची तब्बल ९ टाकी नजरेस पडतात.. ��ातील बहुतांशी टाकी पिण्यायोग्य नाही.. शिवाय इथे सापांचाही वावर आहे.. यातील साधारण चौथ्या टाक्याच्या पाशी आपण येवून पोहोचतो तेंव्हा मगाशी दिसणारा तिमजली बुरुज आता आपल्या डोक्यावर उभं असतो.. आणि त्याच्या तळमजल्यातील.. झरोका आता स्पष्ट दिसू लागतो.. इथून वर पाहताना हि अद्वितीय वास्तुरचना पाहून थक्क व्हायला होतं.. आता याला कडेलोट पॉइंट म्हण्याचा कि काय असा प्रश्न मनात डोकावतो.. पण बुरुजाच्या खाली थेट टाक्यापर्यंत चा १५०-२०० फुटी कातळ चक्क तासून काढला आहे.. आणि खालचे टाके दगड-चिऱ्यांनी बांधून काढले आहे.. असं आगळावेगळा.. भन्नाट बुरुज पाहून पुन्हा कातळी जिना चढून गडाच्या मागल्या दरवाजात दाखल व्हायचं..इथे पोहोचेपर्यंत.. आपण एक भन्नाट किल्ला बघितल्याचे समाधान चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागते.. आणि हेच समाधान घेवून पाण्याचा तलावाला वळसा मारत पुन्हा मुख्य दरवाजाशी येवून पोहोचायचं.. इथल्या मखरातील आतील बाजूचे नक्षीकाम पाहून ४ आकर्षक गवाक्षातून येणारा उजेड पाहून गडाचा निरोप घ्यायचा..\nगडाला तिन्ही बाजूंना नैसर्गिक असा दरीचा खंदक आहे.. या मुळे गडाला तिमजली बुरुजाची कातळ भिंत वगळता.. इतर बाजूंना तटबंदी नाही किंवा काळाच्या ओघात ती गडप झाली असण्याची शक्यता आहे.. गडाची मुख्य द्वाराकडील बाजू हि त्यामानाने कमी उंचीची असल्याने त्याकाळी गड संरक्षणाच्या अनुषंगाने असुरक्षित असावी असे वाटते.. असो.. हे हि नसे थोडके असे म्हणून गड उतरण्यास सुरुवात करायची.. आता कच्च्या गाडी रस्त्याच्या वाटेने उतरत पुन्हा एकांड्या बुरुजाकडे येवून पोहोचायचं.. हा एकांड्या बुरुजाची रचना आकर्षक आणि एखाद्या अष्टकोनी फुलाच्या रेखीव रांगोळीसारखी आहे.. पुन्हा गावाकडे परतताना उजवीकडे दिसणाऱ्या डोंगररांगेकडे नजर टाकायची.. यातील एक डोंगरावर शिव-गोरक्षनाथाचे मंदिर आहे.. त्यास शिव-गोरक्षगड असे म्हणतात.. थोडा वेळ असल्यास गोरक्षनाथाच्या दर्शनास वेळ काढून जायला हरकत नाही.. इथल्या घाटातला प्रवास.. भटकंतीत धमाल आणतो हे नक्की.. शिवाय या घाट रस्त्यातून मांजर सुम्भाडाचे एक आगळेच दर्शन घडते.. गोरक्षनाथाचे हे मूळ मंदिर अतिप्राचीन असून.. सध्या त्याचा जीर्णोद्धार केला आहे.. या मंदिराच्या शेजारील पिंपळ पारावर अन्नदानाचे काम चालते.. इथे पक्ती मध्ये बसून घेतलेल्या महाप्रसादाची मजा काही और���..\nस्वातंत्र्यपूर्व इतिहासाचा साक्षीदार अहमदनगरचा भुईकोट किल्ला : नगर जिल्ह्यातील आणखी काही अपरिचित किल्ल्यांची भटकंती करण्यासाधी शहरातील भुईकोट किल्ल्याला धावती भेट द्यायला हरकत नाही.. बहामनी राज्याचा एक सेनापती मलिक अहमद निजाम शाह हा होता.. पुढे बहामनी राज्याची शकले होवून निजामशाही अस्तित्वात आली आणि अहमदनगर निजामशाही ची राजधानी म्हणून उदयास आले.. हा किल्ला हुसेन निजामशाह याने १५ व्या शतकात बांधला असे म्हणतात.. पुढे चांदबीबी ने हा किल्ला मोघालांविरुद्ध लढविला आणि निजामशाही जिवंत ठेवली.. औरंगजेब चारही बाजुनी खंदक.. तब्बल २४ भरभक्कम बुरुज, मुख्य द्वारासामोरील दोन तोफा.. ३०-४० फुटी भक्कम तटबंदी.. मुख्य दरवाजापासून डावीकडे तटबंदीवर एक बुरुजावरील सुळीचा खांब.. आणि झुलता पूल हि अहमदनगर किल्लाची काही ठळक वैशिष्ट्ये.. सध्या गडाच्या आतल्या भागात मिलिटरी चा कॅम्प असून काही ठराविक भागात जाता येते.. इथे स्वत्र्यापुर्वी पंडित नेहरू आणि इतर स्वातंत्र्यसेनानिंना इंग्रजांनी डांबून ठेवले होते.. इथेच पंडितजींनी.. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे अजरामर पुस्तक लिहिले.. त्यामुळे गडाच्या तटबंदीवर दौलणारा तिरंगा पाहून थोडं पुढं जाऊन सुळीचा खांब पाहून यायचं आणि आल्या पावली परतायचं.. झालंच तर मुख्य दरवाजाकडे पाठ करून.. उजवीकडे गडाला खंदकाच्या भोवतीने एक बाह्य प्रदक्षिणा मारायची आणि झुलता पूल पाहून यायचं.. निजामाचा सेनापती सलाबतखान याने चांदबीबी च्या मुलीशी प्रेम करण्याची गुस्ताखी केली म्हणून त्याचं शीर धडावेगळे करून टाकण्याची शिक्षा फर्मावण्यात आली.. त्याचं कापलेलं शीर हे गडाच्या मुख्य द्वारासामोरील तोफेखाली पुरण्यात आले अशी एक आख्यायिका आहे.. सुळीच्या खांबापासून दूर दिसणाऱ्या टेकडाकडे नजर टाकल्यास ३ मजली.. एक मनोरा दिसतो.. कुणी याला चांदबीबीचा महाल असं देखिल म्हणतात.. पण हे सलाबतखानाचे थडगे आहे.. असो नगरच्या किल्ल्याची धावती भेट घेवून.. पळशी चा किल्ला पाहण्यासाठी निघायचं..\nपळशी चा भुईकोट किल्ला, १७ व्या शतकातले विठ्ठल मंदिर :\nवाटाड्या मार्ग क्र. २ – अहमदनगर – २२ किमी – भाळवणी – ८ किमी – ढवळपुरी – १८ किमी – वणकुटे गाव – १० किमी – पळशी गाव – पळशी किल्ला\nअहमदनगर चा भुईकोट किल्ला पाहून निघालो टॉवर दुपारचे १ वाजले असावेत.. अ.नगर-कल्याण रोडवर भाळवणी नावाचे गाव आहे ढवळपुरी नावाचे गाव आहे.. इथून वनकुटे गावचा रस्ता विचारायचा.. आपण इथून निघाल्यानंतर.. एक विस्तीर्ण पठार नजरेस पडतं.. या पठाराच्या मध्यातून वनकुटे गावची वाट आहे.. हा टापू हा दुष्काळी भागात येतो असे इथल्या विरळ वसतीने जाणवते.. वनकुटे गावात मग पळसी/पळशी गावचा पत्ता विचारलं तर.. मागे एका टेकाडाच्या मागे डावीकडे कुठल्याशा नदीकाठी.. पळसी हे गाव वसले आहे.. वनकुटे गावातून पळसी गावाकडे एका डोंगरापाशी चढावाचा रस्ता सोडून डावीकडचा रस्ता घेवून.. या रस्त्यावर डावीकडे जी () नदी दिसते.. त्या नदीच्या दोन्ही बाजूस रेतीच्या आकर्षक टेकड्या नजरेस पडतात.. इथे ‘काळवतणीचा दरा’ नावाचा एक विलक्षण भूप्रदेश आहे.. ओबड-धोबड टेकड्यांचा हा प्रदेश पहाणे हा एक विलक्षण अनुभव आहे.. पळशी गाव दृष्टीक्षेपात येताच.. एक धरणभिंत दिसू लागते इथे नदीकाठावर पळशीचा भुईकोट किल्ला आहे.. १५-२० फुटांचे बुरुज आकर्षक प्रवेशद्वार आणि समोरून वाहणारी जाणारी आठमाही कोरडी नदी हि इथली काही वैशिष्ट्य.. नदीकाठच्या द्वारातून किल्ल्यात प्रवेश केला इथे पेशव्यांचे सुभेदार पळशीकरांचा एक भव्यदिव्य वाडा आहे.. सध्या इथे कुणी राहत नाही त्यामुळे वाड्याची वारीच दुरवस्था झाली आहे.. नक्षीदार दरवाजे.. आणि पळशीकरांचा वाडा पाहून पुढे निघालो.. इथे एका चौकात डावीकडे सिमेंटच्या जंगलात तग धरून असलेलं पुरातन महादेवाचं मंदिर आहे.. संगमरवरी महादेवाची चकाकती पिंड.. इथे मंदिराच्या मंडपात एक गणपतीची शेंदरी सुरेख मूर्ती आहे.. कलाकुसरीने नटलेला शिवमंदिराचा गाभारा आणि आतील महादेवाचे दर्शन घेतले.. एक सुंदर शिवालय पाहिल्याचं समाधान घेवून सरळ पुढे डांबरी रस्त्याने जाताच गडाचा मुख्य दरवाजा आहे.. २० एक फुटी कमानीतून बाहेर पडताच.. गडाच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस काळ्या रंगाच्या दगडातील एक शिलालेख दिसतो.. यातील डावीकडील शिलालेखातील मजकूर असा.. “श्री. अंबाचरणी तत्पर रामरावअप्पाजि निरंतर शाखा आश्र्चलायान गोत्र वसिष्ट उपनाव कांबळे || व त्रि कुळकर्णी जहागीरदार सा अंबल यानि कम केले || सन १२०७”.. तर उजवीकडील शिलालेखात पुढील मजकूर लिहिला आहे.. “श्री गणेशायनमः || पळसीचे नगर दुर्ग बांधावयास प्रारंभ शके १७०९ प्लवंगनाम संवस्तरे श्रावण शुक्ल १३ त्रयोदसीस || सिद्ध जाले १७१९ पींगळ नाम संवस्तरे मार्गशीर्�� शुद्ध १३ त्रयोदसी”.. हा शिलालेख प्राकृत भाषेतील असल्याने सामान्य माणसांना समजण्यासारखा आहे.. यावरून रामराव आप्पा यांनी १७ व्या शतकाच्या सुरुवातीस बांधल्याचे कळते.. आणि किल्ला बांधण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लोटला हेही कळते.. असो मुख्य दरवाजातून डावीकडे जावून किल्ल्याला एक प्रदक्षिणा मारली.. तेंव्हा गडाचा आणखी दरवाजा नजरेस पडला.. इतर दरवाजांच्या मानाने लहान असा हा दरवाजा तटबंदीत चौकट घालून तयार केल्याचे दिसले..किल्ले प्रदक्षिणा पूर्ण करून परतीचा प्रवास सुरु केला.. इथे पळशी गावाच्या जवळ एक १७ व्या शतकातील एक सुंदर विठ्ठल मंदिर असल्याचे कळले तेंव्हा हे मंदिर पाहण्यास निघालो.. सध्या घातलेल्या धरण भिंतीच्या मागे हे मंदिर दिसते.. किल्ल्याचे आणि मंदिराचे बांधकाम एकाच वेळी झाली असण्याची शक्यता आहे..\n१७ व्या शतकातील सुंदर विठ्ठल मंदिर: मंदिरासमोरील चिंचेच्या झाडाच्या सावलीत गाडी उभी करून विठूमाउलींच्या दर्शनास निघालो.. मंदिराच्या चौबाजूस कोट चढविला असून दरवाजाच्या उजव्या बाजूस एक चौरस बांधीव तलाव आहे.. कोरीव शिल्पांनी नटलेल्या द्वारातून आत प्रवेश केला आणि आत एक पुरातन मंदिर पाहून थक्क झालो.. डावीकडे उंचपुरा कमळाकृती कळस असलेले.. आखीव-रेखीव मुख्य मंदिर आणी जोडून एक प्रशस्त सभामंडप असून.. मंडपाचे १८ खांब हे १८ पुराणाचे प्रतिक आहे.. मंडपाच्या खांबावर सुरेख नक्षीकाम केले असून पुराणकाळातील काही घटनांची चित्रे त्यावर कोरल्याचे दिसते.. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाह्य बाजूने नक्षीदार हत्तीमुख, दोन झुंजणाऱ्या हत्तीचे, लढाईस निघालेल्या सेनानी आणि सांडणीस्वार, मयूर चित्रे.. डावीकडच्या एका चौकटीत दुर्गा मातेचे शिल्प आणि मागील बाजूस चार हातांच्या विष्णूदेवाचे.. शिल्प कोरल्याचे दिसते.. चौरस कोरीव खांब आणि त्यांची घडी पाडून तयार केलेल्या ह्या मुख्य मंदिराची बाह्यरचना फारच सुरेख आहे.. मंदिराच्या मागे असलेल्या पडवीच्या छतावर दोन काळविटाचे एक शिल्प कोरल्याचे दिसते.. वेगवेगळ्या दिशेने पाहिल्यास एक खाली मुंड्या घालणारी दोन काळविटे आणि दोन धावणारी काळविटे अशी एकूण चार काळविटे दिसतात.. हि आकर्षक शिल्पकला पाहून तोंडात बोटं घालायची आणि विठ्ठलाच्या दर्शनास जायचं.. मादापाच्या दारातून आत येताच एक बटबटीत डोळ्यांचे आणि मिशीवाले कासव ���िठ्ठलाच्या समोर नतमस्तक झाल्याचे दिसते..\nगाभाऱ्याच्या डावीकडे गणपती-रिद्धी-सिद्धी मूर्ती तर उजवीकडे भैरव मूर्ती आहे.. राही, विठ्ठल आणि रुक्मिणी मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याच्या मध्यभागी युगेयुगे भक्तांच्या संकटहरणासाठी उभे असल्याचे पाहून आपसूकच नतमस्तक झालो.. ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी.. कर कटावरी ठेवूनिया’ याची प्रचीती हि सुबक.. काळ्या संगमरवरी पाषाणात घडवलेल्या या विठू माउलींच्या मूर्ती कडे पाहताना येते.. इथे विठ्ठल मूर्तीच्या प्रभावळीवर दशावतार कोरले आहेत.. सिहासनावर नारद, गंधर्व आणि किन्नराच्या मूर्ती कातळात कोरल्याचे दिसते.. या ठिकाणाला प्रती-पंढरपूर असे स्थानिक म्हणतात.. येथील निरव शांतता आणि उपस्थितांचा भक्तीभाव पाहून एक विलक्षण सुंदर असे एक मंदिर पहाणे हि एक पर्वणी आहे.. मंदिराच्या सभामंडपात एका पाटीवर मंदिराचा आणि किल्ल्याच्या इतिहास संक्षिप्त स्वरुपात दिला आहे.. यातील शेवटचे वाक्य मनाला चटका लावणारे आहे.. ते असे.. “उपेक्षितांचे पंढरपूर असलेले पळशी गाव आजही पर्यटन स्थळाच्या दर्जापासून वंचित आहे”.. तर अशा भक्तांच्या भाऊगर्दीपासून दूरवर आडगावात नांदणाऱ्या ह्या विठ्ठलाचे दर्शन घडणे हा एक दैवयोगच म्हटला पाहिजे..\nपळशी गावातून निघायचं आणि तासा-दिड तासात पुन्हा भाळवणी फाट्यावरून येवून पोहोचायचं इथून भाळवणी-पारनेर रस्त्याने निघायचं.. या रस्त्यावरच जामगावच्या अलीकडे एक भुईकोट किल्ला आहे.. महादजी शिंदे यांचा राजवाडा या किल्ल्यात आहे असे gazetteer मध्ये नोंद आहे.. पण या किल्ल्याचा मूळ इतिहास समोर आणणे हे आधुनिक इतिहासकारांसाठी एक आव्हानच ठरेल.. पारनेर शहरापासून अलीकडे साधारण १० किमी अंतरावर.. रस्त्याच्या काठावरच उजवीकडे भव्य तटबंदी दिसते.. इथे आत गेल्यावर एका टेकडावर बालेकिल्यासारखा’ दिसणारा एक वाडा आहे.. यातील दगडी बांधकामाची साधारण १५० फुट खोल विहीर, त्यावरच्या मोटा.. बालेकिल्ल्याचा प्रशस्त दरवाजा.. प्रेक्षणीय आहे.. १५-२० एकराच्या परिसरात पसरलेला हा भव्य भुईकोट पाहून.. थक्क व्हायला होतं.. या किल्ल्याबद्दल फारशी माहिती नसल्याचे आश्चर्य वाटते.. किल्ल्याच्या मुख्य दरवाजासमोर मारुचे मंदिर असून.. राक्षसाला लोळविणारा महाबली.. महाकाय.. महारुद्र.. मारुतीरायाची सुरेख मूर्ती आहे.. साधारण १०-१२ फुट उंचीची हि भव्य-दिव्य ��्रगल्भ मूर्ती पाहून नतमस्तक झालो आणि किल्ल्याची धावती भेट घेवून परतीचा प्रवास सुरु केला.. वेळेअभावी अलकुटी गावातील गढी आणि पारनेर चा भुईकोट पाहण्याचे राहून गेले पण जे पहिले ते ही नसे थोडके.. तर हे आडगावातील इतिहासाचे सवंगडी पाहायला सहज शक्य आहे.. तेंव्हा चला नगर जिल्ह्यातील या अपरिचित गडांशी मैत्री करायला.. \nPrevious Post आडवाटेवरचे कातळशिल्प.. किल्ले रांगणा\nNext Post विजयनगर साम्राज्यातील एक बलशाली किल्ला: चित्रदुर्ग\nअतिशय उपयुक्त माहिती देण्यात आली आहे\nमांझरपुंज संगमनेरजवळ कोठे आहे लोकेशन मिळाले तर फार बरे होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE/", "date_download": "2020-09-29T00:47:16Z", "digest": "sha1:5FU4AEUC56WXJCJCIS7YDUFRDTZSPB7Q", "length": 12412, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडे १० कोटींची खंडणी मागणा-या मांगले दाम्पत्याला अटक | मुंबई आस पास", "raw_content": "\nअडीच वर्षीय मुलाला ७० हजारांना विकले, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार\nकोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने पितृपक्षातील महालय श्राद्धविधी कसा कराल \nठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात २ जुलै ते ११ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर\nगोहत्या बंदी’साठी कठोर अध्यादेश आणणार्‍या उत्तरप्रदेशच्या ‘योगी सरकार’चे अभिनंदन \nबहिण -भावाचा गळा चिरून निर्घृण खून ; औरंगाबाद शहर शहारले\nमुंबई आस पास न्यूज\nसनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडे १० कोटींची खंडणी मागणा-या मांगले दाम्पत्याला अटक\nशासनाच्या बहुचर्चित समृध्दी मार्गाचे प्रमुख राधेश्याम मोपलवार यांच्याकडे १० कोटींची खंडणी मागणा-या सतिश आणि त्यांची पत्नी श्रध्दा मांगले यांना पोलीसांनी रंगेहात पकडले आहे. पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याबद्दल मध्यंतरी एक ध्वनीफित प्रसारीत झाली होती. ही ध्वनीफित सतिश मांगले आणि त्यांची दुसरी पत्नी श्रध्दा मांगले यांनी प्रसारीत केली होती. २३ ऑक्टोबरला सतिश, त्यांची पत्नी श्रध्दा आणि त्यांचा मित्र अनिल वेदमेहता यांनी मोपलवार यांच्या ओळखीच्या क्लिंग मिश्रा यांच्यामार्फत स���पर्क साधून त्यांना खारेगाव टोलनाका येथे बोलवून घेतले आणि मोपलवार यांच्याविरूध्द केलेले सर्व आरोप मागे घेण्यासाठी तसंच ध्वनीफित परत करण्यासाठी १० कोटी रूपये देण्याची मागणी केली. त्यानंतर शांग्रिला हॉटेल इथेही पुन्हा एकदा या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर पुन्हा ३१ ऑक्टोबरला जे डब्ल्यू मेरिएट येथे मोपलवार यांच्याशी पुन्हा चर्चा करण्यात आली आणि त्यांच्याशी तडजोड करून ही रक्कम ७ कोटी पर्यंत खाली आणण्यात आली. ही रक्कम न दिल्यास तसंच पोलीसांकडे तक्रार केल्यास मोपलवार यांना जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली. काल या ७ कोटींच्या खंडणीपैकी १ कोटीची रक्कम स्विकारताना डोंबिवलीतील लोढा पालवा येथे सतिश मांगले यांना खंडणी विरोधी पथकानं रंगेहात पकडले. त्यांच्याकडून २ लॅपटॉप, ५ मोबाईल हँडसेट, ४ पेन ड्राईव्ह, १५ सीडी, अनेक आक्षेपार्ह कागदपत्रं जप्त करण्यात आली आहे. मांगले यांना वरिष्ठ अधिका-यांशी संबंध ठेवून त्यांचे फोनवरील संभाषण नोंदवण्याची सवय होती अशी माहिती पोलीस आयुक्तांनी या पत्रकार परिषदेत दिली.\n← बूट आणि चपला तयार करण्याचे उत्तर प्रदेशातील नामांकित संस्थेकडून प्रशिक्षण युवकांनी अर्ज करावा\nमोबाईल वापरणारे चोर सीसीटीव्हीमुळे गजाआड,मानपाडा पोलिसांनी जप्त केलं पाच लाखांचा मुद्देमाल… →\nठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्र विकास सेवा संघटनेच्या अधिकारी वर्गाने केले लेखणी बंद,काम बंद आंदोलन\nचाळीत रूम चे आमिष दाखवत केली फसवणूक ; राष्ट्रवादीच्या महिला पदाधीकार्यासह तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल\nएसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत राज्य शासन सकारात्मक,वेतनवाढीसाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती\nअडीच वर्षीय मुलाला ७० हजारांना विकले, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार\nअंबरनाथ येथील सर्कस मैदान परिसरातील एका अडीच वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करत, त्या मुलाला ७० हजार रुपयांत एका महिलेला विक्री करण्यात\nकोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने पितृपक्षातील महालय श्राद्धविधी कसा कराल \nठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात २ जुलै ते ११ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर\nगोहत्या बंदी’साठी कठोर अध्यादेश आणणार्‍या उत्तरप्रदेशच्या ‘योगी सरकार’चे अभिनंदन \nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2020-09-29T01:15:24Z", "digest": "sha1:JM4S6D4IV5AZLKJH5UESG4ZDHXNRO6WY", "length": 5504, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "प्रफुल्लचंद्र राय - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nडॉक्टर प्रफुल्लचंद्र राय (मराठी लेखनभेद: प्रफुल्लचंद्र रे; बंगाली: প্রফুল্লচন্দ্র রায় ;) (ऑगस्ट २, इ.स. १८६१ - जून १६, इ.स. १९४४) हे बंगाली रसायनशास्त्रज्ञ, उद्योजक शिक्षक होते. 'बंगाल केमिकल्स ॲंड फार्मास्युटिकल्स' या भारतातील पहिली औषधनिर्मिती कंपनी त्यांनी स्थापली.\nप्रफुल्लचंद्र रायांनी इ.स. १८८२ साली कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून नैसर्गिक विज्ञान हा प्रधानविषय घेऊन बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी युनायटेड किंग्डम येथे प्रयाण करून एडिन्बरा विद्यापीठात प्रवेश घेतला. इ.स. १८८६ साली त्यांनी बी.एस्सी पदवी, तर इ.स. १८८७ साली डी.एस्सी पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरे केले. इ.स. १८८९ साली ते भारतात परतले व कोलकात्यात प्रेसिडेन्सी कॉलेजात रसायनशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी इ.स. १९१६ सालापर्यंत शिकवले. त्यानंतर ते कलकत्ता युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात पलित अध्यासनावर रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून शिकवू लागले.\nइ.स. १८९३ साली त्यांनी स्वतःचे भांडवल ओतून बंगाल केमिकल्स ॲंड फार्मास्युटिकल्स वर्क्स हा रसायननिर्मिती उद्योग स्थापला. भारतातील रसायन व औषधनिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ या कारखान्याने रोवली गेली, असे मानले जाते. इ.स. १९०२ साली या कारखान्याचे मर्यादित कंपनीत रूपांतर करण्यात आले.\nवाय.एस. लुईस. \"प्रफुल्लचंद्र राय यांचे चरित्र\" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on २८ फेब्रुवारी २०१४. CS1 maint: unrecognized language (link)\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:३६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वाप���ुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/congress-corporator-arvind-shinde-alleged-bjp-leader-about-pmc-tender-332255", "date_download": "2020-09-29T00:28:45Z", "digest": "sha1:RY6V7Y2M5CA3L2I4ZYRMRPFAFFL2HMHS", "length": 15528, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "भाजप नेत्याच्या दबावाखाली 'त्या' ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट देण्याचा घाट; अतिरिक्त आयुक्तांच्या चौकशीची काँग्रेसची मागणी | eSakal", "raw_content": "\nभाजप नेत्याच्या दबावाखाली 'त्या' ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट देण्याचा घाट; अतिरिक्त आयुक्तांच्या चौकशीची काँग्रेसची मागणी\nकोरोनाच्या गडबडीत काही अधिकारी या प्रस्तावासाठीच प्रयत्नशील होते. हे अनेक अभिप्राय एकाच दिवसात दिल्यावरून स्पष्ट होते.\nपुणे : भाजपच्या नेत्याच्या दबावाखाली आंबिल ओढ्यातील रिटेनिंग वॉलची निविदा ठेकेदार विकास पाटील यांच्या सावी कन्स्ट्रक्शनला मिळावी, यादृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले आहेत. यामध्ये महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल हे देखील दोषी आहेत. त्यांची चौकशी करावी, असा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अरविंद शिंदे यांनी सोमवारी (ता.१०) पत्रकार परिषदेत केला.\n- ना बेड्सची चिंता, ना रुग्णवाहिकेची; कोथरूडमधील सोसायट्यांनी उभारलं स्वत:चं क्वॉरंटाइन सेंटर\nशिंदे म्हणाले, 'कल्व्हर्टच्या निविदेत पात्र ठेकेदाराला अपात्र ठरवलं, आणि अपात्र ठरलेल्या विकास पाटील यांच्या सावी कन्स्ट्रक्शनला पात्र ठरविण्यात आले. ही बाब उघड झाल्यानंतर निविदा रद्द करून त्याची चौकशी अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांच्याकडे देण्यात आली. या चौकशीमध्ये काय झाले याचा अहवाल न देताच आंबिल ओढ्यातील रिटेनिंग वॉलचे २० कोटी रुपयांचे कामही पाटील यांनाच देण्याचा घाट घातला आहे.\nया ठेकेदाराला सरकारी कामाचा अनुभव नाही. ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून एस्टीमेट केले जात आहे. हा ठेकेदार वापरत असलेले तंत्रज्ञान कोथरूडच्या आमदारांप्रमाणेच बाहेरून इंम्पोर्ट केले आहे. भाजपच्या एका पदाधिकार्‍याच्या वाढदिवसानिमित्त कोथरूड भागात लागलेले फ्लेक्स याच ठेकेदाराने स्पॉन्सर केले असून यावर त्याचे फोटोही आहेत.'\n- असंघटित कामगारांना दहा हजार रुपये अनुदान द्या; कोणी केली ही मागणी\nकोरोनाच्या गडबडीत काही अधिकारी या प्रस्तावासाठीच प्रयत्नशील होते. हे अनेक अभिप्राय एकाच दिवसात दिल्यावरून स्पष्ट होते. अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांच्या निदर्शनास हे आणून दिल्यानंतरही त्यांनी या ठेकेदाराला अनुकूल अशीच भूमिका घेतली आहे. तेच यामध्ये दोषी आहेत. शासनाने या निविदा प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी नगरविकास विभागाकडे करणार असून लाच लुचपत विभागाकडे ही तक्रार करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Update - पुण्यात दर सोमवारी चाचण्यांची संख्या होतेय कमी आज १९४५ नवे रुग्ण\nपुणे - पुणे जिल्ह्यात फक्त दर सोमवारीच कोरोना चाचण्यांची संख्या कमी केली जात आहे. नेमक्या या चाचण्या सोमवारीच का कमी केल्या जातात, हा प्रश्न...\nआधीच असंख्य अडचणी; पोर्टलवर माहिती भरण्यास कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा नकार\nपुणे - शिक्षक करत असलेल्या दैंनदिन कामकाजा आढावा आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घ्यायचा ठरविला आहे. हा आढावा घेण्यासाठी परिषदेने...\nस्वारगेट परिसरात प्रवाशाचा खून करणाऱ्यास अटक\nपुणे - स्वारगेट येथील पीएमपी स्थानकाच्या परिसरात चोरट्यास विरोध केल्यामुळे प्रवाशाचा खून केल्याच्या प्रकरणातील आरोपीस गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या...\n कोरोनाच्या नावावर कोणीही घरी येतंय; आयुक्तांकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना\nपुणे - कोरोनाच्या नावाखाली सरकारी कर्मचारी असल्याचे सांगत काहीजण नागरिकांच्या घरी जात असल्याच्या तक्रारी कानावर आल्या आहेत. नागरिकांनी ते अधिकृत...\nकसबा पेठेत घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक; सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nपुणे - बहिणीकडे काही दिवसांसाठी राहण्यास गेलेल्या महिलेच्या बंद असलेल्या घरातील तीन लाख रुपयांचा ऐवज चोरी झाल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली...\nसहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सहकार व पणन विभागाने दिले आदेश\nपुणे - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबर 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतचे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/business/burden-write-co-operative-banks-well-says-rbi-a584/", "date_download": "2020-09-29T00:55:49Z", "digest": "sha1:3HYKGJ3LKHHACKUUMYQ3G6OHGI3RE73S", "length": 30038, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सहकारी बँकांवरही ‘राइट ऑफ’चे ओझे; आरबीआयची माहिती - Marathi News | The burden of ‘write off’ on co operative banks as well says RBI | Latest business News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nशिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत, निधी मिळत नाही\nराज्यात अचानक ‘काहीतरी’ घडेल\nउषा मंगेशकर यांना राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार\nअनलॉक-५ : मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे सुरू होण्याची शक्यता\nऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उघडणार राज्यातील रेस्टॉरंट-बार\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोन��चा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nसहकारी बँकांवरही ‘राइट ऑफ’चे ओझे; आरबीआयची माहिती\nगेल्या बारा वर्षांत पावणेचार हजार कोटींची कर्जे निर्लेखित\nसहकारी बँकांवरही ‘राइट ऑफ’चे ओझे; आरबीआयची माहिती\nपिंपरी : देशातील सहकारी बँकांवर-देखील राइट ऑफ केलेल्या कर्जाचा (निर्लेखित) बोजा असल्याचे रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्या बारा वर्षांत सहकारी बँकांनी ३,७३७ कोटी रुपयांची कर्जे राइट आॅफ केली असून, त्यातील सुमारे २८०० कोटी रुपयांची कर्जे गेल्या सहा वर्षांतील आहेत.\nबँकांच्या अनुत्पादित कर्जखात्यांपाठोपाठ (एनपीए) राइट आॅफ केलेल्या कर्जांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यात बडे उद्योजक आहेत. विशेष म्हणजे २०१४-१५ नंतर राइट आॅफ कलेल्या कर्जांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. देशातील सरकारी, सार्वजनिक आणि शेड्युल्ड कमर्शिअल बँकांनी गेल्या १६ वर्षांमध्ये १९ लाख ६६ हजार कोटी रुपयांची राइट आॅफ केली आहेत. त्यातील तब्बल १५ लाख ७२ हजार ८ कोटी रुपयांची कर्जे २०१४-१५ नंतरच्या सहा वर्षांतील आहेत. तसेच, शेड्युल्ड कमर्शिअल बँकांनी गेल्या सहा वर्षांत थकबाकीदारांची तब्बल ७ लाख ९५ हजार ६४९ कोटी रुपयांची कर्जे राइट आॅफ केली. त्यातील अवघ्या ८२ हजार ५७१ कोटी रुपयांची (१०.१२ टक्के) वसुली झाल्याचे ‘लोकमत’ने गेल्या दोन दिवसांतील वृत्तमालिकेतून समोर आणले आहे.\nसहकारी बँकांमध्ये राइट आॅफ झालेल्या कर्जाचे प्रमाण तुलनेने नगण्य आहे. बडे कर्जदार हे सरकारी अथवा कमर्शिअल बँकांकडे जास्त असल्याने हा आकडा कमी दिसत आहे. सहकारी बँकांमधील राइट आॅफ केलेल्या कर्जाचे प्रमाण २०१२-१३ नंतर मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यातही गेल्या चार वर्षांत चारशे कोटींच्यावर कर्जे राइट आॅफ करण्याची वेळ सहकारी बँकांवर आली.\nसहकारी बँकांनी २००७-०८ ते २०१२-१३ या वर्षांमध्ये ९३८ कोटी रुपयांची कर्जे राइट आॅफ केली. तर, २०१३-१४ ते २०१८-१९ या वर्षामध्ये २७९९ कोटी अशी बारा वर्षांमध्ये ३ हजार ७३७ कोटी रुपयांची कर्जे राइट आॅफ केली आहेत.\nयापैकी किती कर्जाची वसुली झाली याची माहिती आरबीआयने दिली नाही. मात्र, सरकारी आणि शेड्युल्ड कमर्शिअल बँकांच्या राइट आॅफ केलेल्या कर्र्जातून ४ ते बारा टक्क्यांदरम्यान वसुली झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सहकारी बँकांच्या कर्ज वसुलीचा आकडा फार नसल्याचा अंदाज आहे.\nरिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने (आरबीआय) दिलेल्या अहवालामध्ये सहकारी बँका आणि शेड्युल्ड कमर्शिअल बँकांच्या एनपीएत राइट आॅफमुळे घट झाल्याचे सांगितले आहे. तर, सहकारी बँकांना बुडीत कर्जामुळे राइट आॅफ करावे लागल्याचा उल्लेख केला आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक\nशिक्षण संस्थाच नव्हे तर RBI, LIC आणि सरकारी बँक कर्मचार्‍यांच्या पगारातून 'पीएम केअर्स'साठी २०५ कोटी\nरिझर्व्ह बँक पतधोरण : व्याजदरामध्ये बदल होण्याची शक्यता कमीच\nचेक पेमेंटची पद्धत बदलणार, नव्या वर्षात नवा नियम लागू होणार...\nआता आला नवा बँकिंग कायदा, संसदेत मिळाली मंजुरी; ग्राहकांवर होणार असा परिणाम\nसहकारी बँका आता RBIच्या देखरेखीखाली, लोकसभेत विधेयक मंजूर\nअर्थव्यवस्थेसाठी RBI हरेक महत्त्वाचे पाऊल उचलणार- शक्तिकांत दास\nACतून प्रवास करणा-या रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का, लवकरच रेल्वे विशेष शुल्क आकारणार\nकर्जासाठी SBIची मोठी घोषणा, कमी व्याजदरासह प्रोसेसिंग फीमध्ये 100% सूट\nGold Price Today: सोन्या, चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचा दर\nबँका सावरण्यासाठी लागणार तीन वर्षे\nकर्मचाऱ्यांचे ९१ हजार कोटी रुपये ईएसआय रिझर्व्ह फंडामध्ये पडून\nरिझर्व्ह बँक पतधोरण : व्याजदरामध्ये बदल होण्याची शक्यता कमीच\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nसंस्कृती बालगुडेच्या स्टायलिश लूकची चाहत्यांना भुरळ\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भार��ाची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उघडणार राज्यातील रेस्टॉरंट-बार\nव्हेंटिलेटर पेटल्यामुळे रुग्णालयाला आग, दोन रुग्णांचा मृत्यू\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोना\nकुपोषित बालकांच्या स्क्रीनिंगला यंत्रणेची ‘ना’\nबसून रहाणे सिगारेटपेक्षा धोकादायक - डॉ. जोशी\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/environment/game-nature-challenge-mans-existence/", "date_download": "2020-09-28T23:54:31Z", "digest": "sha1:7HSVF5Y2UCG7V7UDT4ZF2S5SYPGCVZLY", "length": 57457, "nlines": 415, "source_domain": "www.lokmat.com", "title": "\"नेचर\" चा \"गेम\": मानवाच्या अस्तित्वापुढे आव्हान - Marathi News | The \"Game\" of \"Nature\": The Challenge of Man's Existence | Latest environment News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी ��ेतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\n\"नेचर\" चा \"गेम\": मानवाच्या अस्तित्वापुढे आव्हान\nआजच्या विदारक परिस्थितीमागे निसर्गाचा ऱ्हास असल्याचे सांगतांना प्रसिद्ध कवी गुलजार म्हणतात \"ये शहरो का सन्नाटा बता रहा है, इंसानो ने कुदरत को नाराज बहुत किया है\n\"नेचर\" चा \"गेम\": मानवाच्या अस्तित्वापुढे आव्हान\n\"नेचर\" चा \"गेम\": मानवाच्या अस्तित्वापुढे आव्हान\n\"नेचर\" चा \"गेम\": मानवाच्या अस्तित्वापुढे आव्हान\n\"नेचर\" चा \"गेम\": मानवाच्या अस्तित्वापुढे आव्हान\n\"नेचर\" चा \"गेम\": मानवाच्या अस्तित्वापुढे आव्हान\nसन १९९० च्या दशकात विद्यार्थ्यांना निसर्गातील गवत, वनस्पती, कीटक, प्राणी व पक्षी या प्रत्येक घटकाचे महत्व समजावून सांगताना आम्ही एक \"नेचर गेम\" खेळायचो यामध्ये सूर्यापासून उर्जा घेणारे हे सर्व घटक निसर्गसाखळी मध्ये एकमेकांवर कसे अवलंबून आहेत हे त्यांना पटवून द्यायचो यामध्ये सूर्यापासून उर्जा घेणारे हे सर्व घटक निसर्गसाखळी मध्ये एकमेकांवर कसे अवलंबून आहेत हे त्यांना पटवून द्यायचो निसर्गसाखळी घट्ट असली की त्यावर अवलंबून असणारे प्राणी, पक्षी, माणूस हे सर्व सुखाने नांदतात. पण माणसाच्या हव्यासामुळे घट्ट असणाऱ्या निसर्ग साखळीवर हळूहळू दबाव वाढला की मग यातील काही घटकांना याचा फटका बसतो. निसर्ग साखळीतील या घटकांची एक-एक कडी सैल झाली की प्रत्येक घटकाच्या जगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. मग या खिळखिळ्या निसर्ग साखळीस पुन्हा जाग्यावर आणणे कठीण जाते हा संदेश देणारा तो \"नेचर गेम\" होता. पुढे हा विचार रुजलेल्या विद्यार्थ्यांना, माणूस या निसर्गाचा कसा \"गेम\" करतोय हे आम्ही निसर्गाच्या विविध समस्यांचे दाखले देवून पटवून सांगायचो. आज कोरोना विषाणूमुळे जगातील प्रत्येक माणसाच्या अस्तित्वापुढे जे आव्हान उभे केले आहे ते पाहून मला या \"नेचर गेमची\" आठवण येते. आजच्या विदारक परिस्थितीमागे निसर्गाचा ऱ्हास असल्याचे सांगतांना प्रसिद्ध कवी गुलजार म्हणतात \"ये शहरो का सन्नाटा बता रहा है, इंसानो ने कुदरत को नाराज बहुत किया है निसर्गसाखळी घट्ट असली की त्यावर अवलंबून असणारे प्राणी, पक्षी, माणूस हे सर्व सुखाने नांदतात. पण माणसाच्या हव्यासामुळे घट्ट असणाऱ्या निसर्ग साखळीवर हळूहळू दबाव वाढला की मग यातील काही घटकांना याचा फटका बसतो. निसर्ग साखळीतील या घटकांची एक-एक कडी सैल झाली की प्रत्येक घटकाच्या जगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. मग या खिळखिळ्या निसर्ग साखळीस पुन्हा जाग्यावर आणणे कठीण जाते हा संदेश देणारा तो \"नेचर गेम\" होता. पुढे हा विचार रुजलेल्या विद्यार्थ्यांना, माणूस या निसर्गाचा कसा \"गेम\" करतोय हे आम्ही निसर्गाच्या विविध समस्यांचे दाखले देवून पटवून सांगायचो. आज कोरोना विषाणूमुळे जगातील प्रत्येक माणसाच्या अस्तित्वापुढे जे आव्हान उभे केले आहे ते पाहून मला या \"नेचर गेमची\" आठवण येते. आजच्या विदारक परिस्थितीमागे निसर्गाचा ऱ्हास असल्याचे सांगतांना प्रसिद्ध कवी गुलजार म्हणतात \"ये शहरो का सन्नाटा बता रहा है, इंसानो ने कुदरत को नाराज बहुत किया है\" यापुढील काळात \"निसर्गाचा गेम\" केल्यामुळे माणूस या पृथ्वीवरून कसा वेगाने नष्ट होऊ शकतो हे विद्यार्थ्यांना पटवून देणे आता सोपे होणार आहे.\nपृथ्वीवर आजवर आलेल्या कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगांचा इतिहास पाहणे खूप महत्वपूर्ण ठरेल. प्लेग किंवा \"ब्लॅक डेथ\" रोगाची सुरुवात गॉटफ्रिड या संशोधकाने १३ व्या शतकाच्या शेवटी किंवा १४ ���्या शतकाच्या सुरुवातीला चीन मधील गोबी वाळवंटात झाल्याचे लिहिले आहे. तर विसाव्या शतकातील साथीच्या रोगांचा इतिहासकार स्टीकर लिहितो की प्लेगच्या साथीची लागण भारतात पहिल्यांदा १३३२ व दुसऱ्यांदा १३४४ साली झाली. या काळात जहाजांमधून होणाऱ्या मालवाहतुकीतून माश्या व उंदीर यांच्याद्वारे हा \"काळा आजार\" (ब्लॅक डेथ) नावाने पश्चिम युरोपात पोहोचला व त्याने युरोपच्या ३० ते ६० टक्के लोकसंख्या संपविली. तिसऱ्या टप्प्यात १८५५ साली प्लेग पुन्हा चीनच्या पश्चिम युन्नान मध्ये कॉपरच्या खाणीं सुरु झाल्याने तेथून तो चीनच्या शहरी भागात व पुढे हॉंगकॉंग मार्गे ब्रिटीश इंडियात आला. त्याने भारतातील मुख्यत्वे बंदरांच्या किनारी असणाऱ्या मुंबई, पुणे, कलकत्ता व कराची या शहरांमधील १० दशलक्ष लोकांसह एकूण १२ दशलक्ष लोकांचा जीव घेतला. पुढे १८९९ ते १९१० दरम्यान तो माश्या व उंदीर यांच्या मार्फत भारताच्या ग्रामीण भागात पसरला. अगदी अलीकडे १९९४ मध्ये गुजरात मधील सुरत शहरात त्याची पुन्हा लागण होवून ५६ बळी गेले.\nयावरून चीन व साथीचे आजार यांचा फार पूर्वीपासून संबंध असल्याचे लक्षात येते. यावेळी कोरोनाच्या (COVID-१९) विषाणूची लागण पुन्हा चीन मधील वूहान या शहरातील एका मटन मार्केट नजीक (येथे वेट फूड मार्केट म्हणतात) राहणाऱ्या एका रुग्णास पहिल्यांदा झाली. त्यानंतर त्यापासून संसर्ग होऊन २७ रुग्ण बाधित झाले आणि मग याचा गाजावाजा झाला. पण चीनमध्ये हे काही पहिल्यांदा झाले नव्हते. नोव्हेंबर २००२ मध्येही दक्षिण चीन मध्ये \"सार्स\" या विषाणूची लागण होऊन नंतर त्याचा तब्बल २९ देशांमध्ये संसर्ग होवून जुलै २००३ पर्यंत ७७४ लोकांचा बळी गेला होता. तर सध्याच्या कोरोना विषाणूने आतापर्यंत जगातील ११९ देशांच्या सीमा ओलांडून सुमारे ३३ हजाराच्या वर लोकांना यमसदनी धाडले आहे. हा लेख लिहित असतांनाच \"हंता\" नावाच्या विषाणूमुळे चीन मध्ये पुन्हा एक बळी नोंदविला आहे. त्यामुळे या सर्व विषाणूंचा उगम प्रामुख्याने चीन सारख्या देशांमध्येच प्रामुख्याने का असतो या प्रश्नाच्याही खोलवर जाणे आवश्यक आहे.\nसार्स या रोगाने २९ देशांमध्ये थैमान घातल्यावर विविध देशांच्या तज्ञांनी एकत्र येवून चीन मधील शेंझेन येथील जिवंत वन्यप्राण्यांना विक्रीसाठी ठेवलेल्या बाजारात नमुने गोळा केले होते. त्या ���ंशोधनामध्ये हॉर्स शू प्रजातीच्या वटवाघूळामध्ये सार्सचे विषाणू आढळून आले होते. त्यातून त्यांचा संसर्ग उदमांजर (पाम सिवेट) तसेच बॅजर या वन्यप्राण्यांमध्ये व तेथून माणसांमध्ये झाल्याचे लक्षात आले (लीन फान वांग यांचा शोधनिबंध). कोरोनाचा विषाणू उंटांमधून माणसामध्ये आल्याचा निष्कर्ष पहिल्यांदा समोर आला आणि आता तो खवल्या मांजरामधून आल्याचे एक शोध निबंध सांगतो. सन १९९६ मध्ये चीन मध्ये सर्व प्रथम बर्ड फ्लू (H5N१) हा विषाणू गीज पक्ष्यांमध्ये आढळून आला. नंतर तो कोंबड्यांमध्ये पसरला तर पुढच्याच वर्षी तो माणसांमध्ये सापडला. \"बर्ड फ्लू\" आजार मग चीनसह, बांगलादेश, इजिप्त, इंडोनेशिया, व्हिएतनाम व भारत येथेही पसरला.\nसन १९७६ साली \"इबोला\" हा विषाणू (झैरे देशातील इबोला नदीचे नाव) आफ्रिकेतील प्रथम सुदान आणि दुसऱ्यांदा झैरे देशामध्ये आढळून आला. या दोन्ही वेळी त्याचा मूळ नैसर्गिक स्त्रोत कोणता हे कळले नाही. तिसऱ्यांदा तो सन १९८९ साली फिलिपिन्स देशात आयात केलेल्या काही संसर्ग झालेल्या माकडांमध्ये दिसून आला. आणि शेवटचे, तो एका मेलेल्या चिंपांझी माकडामध्ये आढळून आला. आफ्रिकेतीलच गेबन देशामध्ये पर्जन्यवनांमधील गावांमध्ये जानेवारी १९९६ मध्ये चीम्पाझीचे मांस खाल्यानंतर सुमारे ३७ लोक मृत्युमुखी पडले. त्यानंतर येथील मेयीबोस्ट येथील मटन मार्केट व या गावांचा अभ्यास केला असता चिंपांझी माकडा मधून एच. आय. व्ही. या विषाणूची लागण झाल्याचे सिद्ध झाले.\nफक्त चिन नव्हे तर जगात आफ्रिका, अमेरिकेसारख्या अनेक देशांमध्ये असे वन्यप्राण्यांचे बाजार भरतात. आफ्रिका व चीनमध्ये जवळपास सर्व वन्यप्राणी व पक्ष्यांचा खाण्यामध्ये सर्रास वापर होतो व त्यामुळे असे विषाणू येथे जास्त निर्माण होतात. पश्चिम व मध्य आफ्रिकेतील शहरांमधील बाजारांमध्ये माकड, वटवाघूळ, उंदीर, पक्षी, अनेक सस्तन प्राणी व कीटक यांची खाद्य म्हणून सर्रास विक्री होते. वन्यप्राण्यांचे हे मटन येथे \"बुशमिट\" म्हणून खुलेआमपणे विकल्या जाते व गरीब जनतेसाठी अन्नाचा प्रमुख स्त्रोत म्हणून त्यास येथे शासनमान्यता आहे. चीनमधील बाजारांमध्ये तर सरकारच्या प्रोत्साहनामुळे संपूर्ण जगातील बहुतांश वन्यप्राण्यांचे मांस विक्रीसाठी उपलब्ध असते. येथील लोक व सरकार सातत्याने याचे का समर्थन करीत आले याची पार्श��वभूमी पाहूया.\nसन १९८० च्या दशकामध्ये चीनमध्ये भयंकर दुष्काळ पडून ३६ दशलक्ष लोक मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे चीन सरकारने खाद्यान्नामध्ये देशाला बळकट करण्यासाठी व गरिबांना मांसाहारापासून प्रोटीन मिळावे या हेतूने कोंबडी पालन, डुक्कर पालन यासारख्या खाजगी फार्मसला चालना दिली. मग काही लहान शेतकऱ्यांनी कासव, ससे इत्यादी वन्यप्राण्यांचीही पैदास करणारे फार्म उभे केले. यापुढे जाऊन चीन सरकारने १९८८ साली \"वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट\" कायदा आणून वन्यप्राण्यांना चक्क \"नैसर्गिक संसाधन\" (नॅचरल रिसोर्स) म्हणून घोषित केल्याने चिनी जनता या वन्यप्राण्यांची पैदास करून \"रिसोर्स\" म्हणून वापरण्यास मोकळे झाले. यामुळे लहान शेतकऱ्यांच्या छोट्या फॉर्मचे वन्यप्राण्यांची कृत्रिम पैदास करणाऱ्या मोठ्या व्यावसायिक फार्ममध्ये रूपांतर झाले. कासव आणि ससा यांच्या फार्म सोबतच आता अस्वलांचे फॉर्म उभारल्या गेले. त्यातून मोठ-मोठे पशुबाजार, मटन मार्केट उभे झाल्याने त्याला आता उद्योगाचे स्वरूप आले. या सर्व गोष्टींमुळे वन्यप्राण्यांच्या आंतरराष्ट्रीय अवैध व्यापाराला चीन सरकारचे प्रोत्साहन मिळत गेले. भारतासह जगात असणारा प्रत्येक वन्यप्राणी अवैधरित्या चीनच्या बाजारपेठेत उपलब्ध होऊ लागला. लवकरच हा व्यापार चीनच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनला. या गोष्टीचा सन २००० च्या दशकात उद्रेक झाला. सार्स नावाचा विषाणू चीनमध्ये पसरून त्याचे येथे चौदाशे रुग्ण आढळून आले. सन २००३ मध्ये या विषाणूची लागण वटवाघूळ मार्गे उदमांजरामधून झाल्याचे लक्षात आल्याने काही काळ अशा बाजारांवर बंदी आली. \"फार्म मध्ये पैदास केलेले वन्यप्राणी खाण्यास सुरक्षित असतात\" असे कारण देवून व्यापाऱ्यांनी यावेळी हे बाजार पुन्हा सुरु ठेवण्यास सरकारला बाध्य केले. सन २००४ मध्ये वन्यप्राण्यांचे फॉर्म व हा वन्यप्राणी मटन उद्योग तब्बल १०० अब्जच्या घरात पोहोचला. आता तर चीन सरकारने चक्क वाघ व खवल्या मांजर (पँगोलीन) यासारख्या वन्यप्राण्यांचीही पैदास करून त्यांचे मांस उपलब्ध करून देण्यास परवानगी दिली. त्यामुळे चीनच्या एकूण अर्थव्यवस्थेत वन्यप्राण्यांचे बाजार व मटन उद्योग याचा विक्रमी हिस्सा नोंदविला गेला. चिनी जनतेला वन्यप्राण्यांचे मांस हे निरोगी आरोग्यासाठी, अधिक शक्तिशाली बनण्���ासाठी व रोगांचा प्रतिकार करण्यासाठी आपल्या ताटात आवश्यक वाटू लागले. चीनमधील प्राण्यांच्या व्यापाराचा अभ्यास असणारे प्रा. पिटर ली यांच्या मते येथील उच्चभ्रू वर्ग याचा अधिक वापर करतो. त्यातूनच असे संसर्गजन्य/ साथीचे रोग चीनमध्ये निर्माण होवून जगातील अनेक देशांमध्ये सातत्याने पसरू लागले आहे. कोरोना विषाणूने हाहाकार माजविला असताना चीन सरकारने आता हा उद्योग त्वरित बंद केला आहे. परंतु तो कायमचा बंद राहीलच याची अजूनही खात्री देता येणार नाही.\nप्रा. पीटर ली यांच्या मते अशा प्राण्यांचे मांस व रक्त यांचा खाण्यामध्ये वापर होत असल्याने त्यांना शिजविण्यापुर्वीच हे विषाणू एका प्राण्यामधून दुसऱ्या प्राण्यांमध्ये व माणसांमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे अशा प्रकारचे वन्यप्राण्यांचे फार्म/कत्तलखाने/बाजार हे अशा संसर्गाचे उगमस्थान बनते. प्रसिद्ध प्रायमेटोलॉजिस्ट जेन गुडाल यांच्यासोबत संशोधन केलेल्या इमोरी विद्यापीठातील पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख थॉमस गेलीप्स त्यांच्या मते \"अश्या विषाणूंना वन्यप्राण्यांच्या प्रजातींसारख्या सीमा नसतात. शहरांमध्ये थाटलेले हे बाजार या विषाणूंचा व साथीच्या रोगांचा जगभर प्रसार करणारी ठिकाणे बनतात\".\nसन २००८ साली एक संशोधक जोन्स त्यांच्या चमूने सन १९६० ते २००४ या दरम्यान विषाणूंच्या अश्या संसर्गामुळे झालेल्या सर्व रोगांचा एकत्रित अभ्यास केला. त्यामध्ये अश्या विषाणूंमुळे याकाळात तब्बल ३३५ संसर्गजन्य रोग निर्माण झाल्याचे लक्षात आले. त्यापैकी ६० टक्के आजारातील विषाणू हे वन्यप्राण्यांमधून आल्याचे लक्षात आले. वन्यप्राण्यांमधील काही विशिष्ट प्रजाती या अश्या विषाणूंचे पालक (होस्ट) असतात. परंतु अश्या वन्यजीव अरण्यांमध्ये मानवी हस्तक्षेप वाढून जंगल कटाई, खाणकाम, रस्ते निर्मिती, झपाट्याने होणारे शहरीकरण अश्या गोष्टींमुळे येथील वन्यप्राणी माणसांच्या सानिध्यात अधिक येतात. काही देशांमध्ये त्यांची शिकार होवून ते जिवंत व मेलेल्या स्वरुपात विक्रीसाठी उपलब्ध होतात. जोन्सच्या मते माणूस व वन्यजीव यांच्यामध्ये वाढलेला हा संपर्क या रोगांच्या प्रसारास कारणीभूत आहे. या सर्व संशोधानांवरून एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे \"वन्यप्राणी आपले मित्र आहेत, खाद्य नाही.\" भारतासारख्या देशांमध्ये त्यांना मित्र मानून त्यांचे संवर्धन केल्या जाते तर आफ्रिका व चीन सारख्या देशात त्यांचा खाद्य म्हणून वापर होतो.\nआफ्रिका व चीनमध्ये असे एकापाठोपाठ विषाणू निर्माण होत असले तरी त्यांचा संसर्ग इतर देशांमध्ये इतक्या झपाट्याने का होतो याचे उत्तरही शोधणे गरजेचे आहे. पृथ्वीवरील जैवविविधतेने संपन्न अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, नैसर्गिक रिझर्व यासारख्या जैविक परिसंस्थांना खरे तर अशा विषाणूंचा प्रादुर्भाव कमी करणे तसेच नैसर्गिक आपत्तीचा धोका कमी करणाऱ्या व्यवस्था असे म्हटले जाते. मानवी आरोग्य, पाळीव प्राण्यांचे व वन्यजीवांचे आरोग्य हे या जैविक परीसंस्थांच्या सुदृढतेवर अवलंबून आहे अशी \"वन हेल्थ\" संकल्पना अमेरिकेतील अनेक विद्यापीठांमध्ये आज अभ्यासल्या जातेय. परंतु या महत्वपूर्ण जैविक परिसंस्थांची परिस्थिती जगभर अत्यंत दयनीय आहे. चीन प्रमाणेच बहुतांश पाश्चिमात्य देशांनीही तेथील वने, वन्यजीव व जैविक विविधता सांभाळणाऱ्या या जैविक परीसंस्थांना (निसर्गाला) विकासाच्या गोंडस नावाखाली छळले आहे. हवामान बदल हा त्याचाच परिपाक आहे. थॉमस गेलीप्सच्या मते \"बहुतांश भूप्रदेशांमध्ये माणसाच्या विकासाच्या कल्पनांमुळे वन्यप्राणी अधिवास नष्ट झालेत, मानवी वस्त्या वन्यजीव अधिवासांच्या अति जवळ गेल्या व माणूस वन्यप्राण्यांच्या जास्त संपर्कात आला. काही देशांमध्ये हे वन्यप्राणी खाद्य म्हणून थेट माणसाच्या जेवणाच्या टेबलवर पोहोचलेत. जवळपास सर्वच देशांनी निसर्गाचा पुरता \"गेम\" केलाय व त्यामुळे आज ही भयावह परिस्थिती उभी झाली आहे. पाश्चिमात्य देशांच्या विकासाच्या कल्पना आणि संस्कृती यामुळे निसर्ग साखळी कमकुवत होवून तेथील जैविक परिसंस्थांची अश्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याची क्षमता क्षीण झाली काय हे तपासणेही आता गरजेचे झाले आहे.\nप्रसिद्ध लेखक पाउलो कोएलो माणसाच्या स्वार्थी प्रवृत्तीबद्दल म्हणतो 'पृथ्वीला वाचवा' अशी हाक देणे खरे तर उद्धटपणाचे होईल कारण पृथ्वी ही माणसाच्या उत्पत्तीपुर्वीही अस्तित्वात होती आणि माणसाने तिचा अनादर करणे असेच सुरु ठेवले तर ती लवकरच त्यास हद्दपार करेल\". आज कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात २५ हजारच्या वर लोकांचा बळी गेला व अजूनही हे मृत्युचक्र थांबलेले नाही. यावरून पृथ्वीवरील मानवजात नष्ट करण्यास आफ्रिकेतील गरीबांसाठीचे \"बुश मिटचे\" (वन्यप्राणी मटणाचे) खुले बाजार तसेच चीनमधील उच्चभ्रूंसाठीचे \"वेट मार्केट\" (वन्यप्राणी मटण मार्केट) व विकासाच्या नावावर निसर्गाला आव्हान देणारी आमची मानसिकता पुरेसी आहे. असे असेल तर संपूर्ण जगाला संपविण्याचे अधिकार आफ्रिका व चीनसारख्या देशांना व तेथील जनतेला आहे काय याचा विचार करावा लागेल. थॉमस गेलीप्सच्या मते आपणास फारच थोडे विषाणू ज्ञात आहेत. तर लिव्हरपूल विद्यापीठातील \"प्रादुर्भाव होणारे पशुआजार\" विभागाचे प्रमुख एरिक फेरी यांच्या मते याहीपेक्षा भयंकर विषाणू येणाऱ्या काळात पृथ्वीवर हौदोस घालणार आहेत. यापुढे वारंवार उद्भवणाऱ्या अश्या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाय योजण्यासाठी आता जगातील सर्वच देशांना अफिका, चीन सारख्या देशांवर कडक निर्बंध, बंधने लावण्याची गरज निर्माण झाली आहे. असे झाल्यास भविष्यात अशा विषाणूंपासून होणारे संभाव्य दुष्परिणाम टाळता येऊ शकतील.\n(लेखक सातपुडा फाउंडेशन या मध्यभारतातील अग्रगण्य संस्थेचे संस्थापक असून भारत सरकारच्या केंद्रीय वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य आहे\ncorona virusNatureenvironmentDeathAurangabadकोरोना वायरस बातम्यानिसर्गपर्यावरणमृत्यूऔरंगाबाद\nCoronavirus : ...म्हणून 'त्या' जोडप्याने आपल्या मुलाचं नाव ठेवलं 'लॉकडाऊन'\n फ्रान्समध्ये कोरोनामुळे एका दिवसात ४९९ लोकांचा मृत्यू\nCoronavirus: ‘प्रत्येक घटनेचा इव्हेंट करण्याची सवय लागलेल्या भाजपानं असंवेदनशीलतेचा कळस गाठला’\ncoronavirus : अमेरिका, युरोप कोरोनसमोर हतबल, जगभरात कोरोनामुळे 42 हजार जण मृत्युमुखी\nकोरोनामुळे वाजायला लागली घराघरातली भांडी; जगभरात घरगुती हिंसाचारात वाढ\nपार्ट्यांनी दिला ‘प्रसाद’; क्वारंटाईन काळात तरुणांच्या बंडखोरीचा फटका\n१७५ प्रजातींच्या फुलपाखरांचा विहार; मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत आहे मुक्त संचार\nलॉकडाऊननंतर जग पुन्हा जागतिक तापमानवाढीच्या वाटेवर\nकोरोनाच्या काळात कमी प्रदूषणामुळे श्वसन आरोग्यात सुधारणा, ओझोनच्या प्रमाणात १७ टक्के वाढ\nघाटातील दरडीमध्ये कोसळलेल्या वृक्षांचे पुनर्वसन, रायगड जिल्ह्यात ‘सिस्केप’ची मोहीम\nराष्ट्रीय फुलपाखरासाठी होणार निवडणूक, सात फुलपाखरांपैकी एकाची होणार निवड\nऑक्सिजन सिलेंडर घेऊन शाळेत चालल्याचं भयानक स्वप्न पडलं; १२ वर्षाच्या मुलीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\nमहिलेच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सरकारची नाही का\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/justice-muralidhars-vigilance-was-needed-abn-97-2097560/", "date_download": "2020-09-29T01:36:43Z", "digest": "sha1:ZAT5EK7L5EZKFY55VPI4IYVXNG63TD5D", "length": 13890, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Justice Muralidhar’s vigilance was needed abn 97 | न्यायमूर्ती मुरलीधर बदलीबाबत दक्षता आवश्यक होती! | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nन्यायमूर्ती मुरलीधर बदलीबाबत दक्षता आवश्यक होती\nन्यायमूर्ती मुरलीधर बदलीबाबत दक्षता आवश्यक होती\nमाजी सरन्यायाधीश बाळकृष्णन यांची स्पष्टोक्ती\nदेशात अस्थिरतेचे वातावरण असताना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांच्या बदलीचा आदेश मध्यरात्री काढताना केंद्र सरकारने दक्षता घ्यायला हवी होती, कारण लोक वेगळा अर्थ लावत असतात, अशी स्पष्टोक्ती माजी सरन्यायाधीश के. जी. बाळकृष्णन यांनी शनिवारी केली.\nन्यायमूर्ती मुरलीधर यांची बदली पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. न्यायमूर्ती मुरलीधर यांनी दिल्ली दंगल प्रकरणात भाजपच्या तीन नेत्यांवर प्रक्षोभक वक्तव्ये केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता. त्यानंतर मध्यरात्री त्यांची बदली करण्यात आली. केंद्रीय कायदा व न्याय मंत्रालयाने २६ फेब्रुवारी रोजी न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीचा आदेश जारी केला. न्यायमूर्ती मुरलीधर यांनी भाजपच्या तीन नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात दिल्ली पोलीस अपयशी ठरल्याबाबत संताप व्यक्त केला होता. त्यांच्या बदलीची शिफारस न्यायवृंदाने सरकारला खूप आधीच केली होती आणि मुरलीधर यांनीही बदलीला मान्यता दिली होती. त्यामुळे यात कुठलाही गैरहेतू नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.\nमाजी सरन्यायाधीश बाळकृष्णन म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने मुरलीधर यांच्या बदलीची शिफारस आधीच केली होती, पण मुरलीधर यांनी तीन भाजप नेत्यांवर प्रक्षोभक भाषणांबाबत गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला त्याच दिवशी त्यांची मध्यरात्री बदली करण्यात आली हा निव्वळ योगायोग होता.’’ न्यायवृंदाने त्यांच्या बदलीची शिफारस केव्ह�� केली, याची आपल्याला माहिती नाही. त्यांच्या बदलीचा आणि त्यांनी दिल्ली हिंसाचारप्रकरणी दिलेल्या आदेशाचा काहीही संबंध नाही. पण देशात अतिशय अस्थिरता असताना सरकारने त्यांच्या बदलीचा आदेश काढताना थोडीशी काळजी घ्यायला हवी होती. कारण लोक याचे वेगळे अर्थ लावत असतात, असे मत माजी सरन्यायाधीश बाळकृष्णन यांनी व्यक्त केले.\nदिल्ली हिंसाचाराचे प्रकरण मुख्य न्यायमूर्ती डी. एन. पटेल रजेवर असल्याने तिसरे वरिष्ठ न्यायमूर्ती म्हणून मुरलीधर यांच्याकडे आले होते. शिवाय न्यायमूर्ती मुरलीधर यांना लगेचच पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात दुसऱ्या दिवशी हजर होण्यास सांगण्यात आले नसावे. बदलीनंतर रुजू होण्यास सात दिवसांचा किमान कालावधी दिला जातो.\n‘दी कॅम्पेन फॉर ज्युडीशियल अकाउंटेबिलिटी अँड रिफॉम्र्स’ या स्वयंसेवी संस्थेने न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीच्या निर्णयावर टीका केली असून प्रामाणिक आणि न्यायनिष्ठुर अधिकाऱ्याला केलेली ही शिक्षा असल्याचे म्हटले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 अमेरिकेसह ५७ देशांत ‘करोना’चा प्रसार\n2 सर्वाना न्याय देण्यास सरकारचे प्राधान्य- पंतप्रधान\n3 मलेशियाच्या पंतप्रधानपदी मुहियिद्दीन यासीन\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/tarrif-hike-airtel-jio-vodafone-best-prepaid-plan-under-rs-200-sas-89-2030062/", "date_download": "2020-09-29T02:05:04Z", "digest": "sha1:PRFB7WM7KS2HDY62ZMRP4OKOHQJTSSYF", "length": 12522, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "टॅरिफ दरवाढ, 200 रुपयांखालील सर्वोत्तम प्लॅन कोणाचा? | Tarrif hike airtel, jio , vodafone best prepaid plan under rs 200 sas 89 | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nटॅरिफ दरवाढ, 200 रुपयांखालील सर्वोत्तम प्लॅन कोणाचा\nटॅरिफ दरवाढ, 200 रुपयांखालील सर्वोत्तम प्लॅन कोणाचा\nJio, Airtel आणि Vodafone यांच्यात कोणत्या कंपनीचा प्लॅन सर्वोत्तम\nमोबाईल ग्राहकांना आता कॉल करण्यासाठी आणि इंटरनेटचा वापर करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. कारण, व्होडाफोन- आयडिया, एअरटेल आणि रिलायन्स जिओ या तिन्ही आघाडीच्या कंपन्यांनी दरवाढ लागू केली आहे. 2016 नंतर प्रथमच या कंपन्यांकडून दरवाढ करण्यात आली आहे. भारताच्या टेलिकॉम क्षेत्रातील ही आतापर्यंतची सर्वाधिक दरवाढ असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाची टॅरिफ दरवाढ तीन डिसेंबरपासूनच लागू झाली होती, तर आजपासून (दि.6) रिलायंस जिओचीही दरवाढ लागू झालीये. तिन्ही कंपन्यांनी त्यांच्या जुन्या प्रीपेड प्लॅनचे दर वाढवले आहेत. तसेच या प्लॅन्समध्ये मिळणारे फायदे देखील आता कमी-अधिक मिळणार आहेत. मोबाइल वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री लागणार असली तरी एअरेटल, व्होडाफोन-आयडिया आणि जिओ यांचे असे काही प्लॅन्स आहेत, ज्याद्वारे युजर्सना बेस्ट प्रीपेड प्लॅन 200 रुपयांपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.\nआणखी वाचा- आजपासून Jio ची दरवाढ, जाणून घ्या सर्व नव्या प्लॅन्सची माहिती\nजाणून घेऊया 200 रुपयांपर्यंतचे सर्वोत्तम प्लॅन्स –\n200 रुपयांपर्यंतचा सर्वात स्वस्त प्लॅन रिलायंस जिओचा आहे. जिओने 129 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे.\n28 दिवस वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये 2 जीबी डेटा आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे मिळतात. जिओ ते जिओ नेटवर्कवर कॉलिंग मोफत आहे. जिओच्या तुलनेत एअरटेलचा 148 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्येही 28 दिवसांच्या वैधतेसह 2 जीबी डेटा आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे मिळतात. तसेच एअरटेल ते एअरटेल कॉलिंग मोफत आहे. तर व्होडाफोनचाही 149 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये एअरटेलच्या प्लॅन प्रमाणेच सर्व सुविधा मिळतात. म्हणजेच, एअरटेलच्या 148 आणि व्होडाफोनच्या 149 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनपेक्षा जिओच्या 129 च्या प्लॅनमध्ये ग्राहकांची जवळपास 15 टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 आजपासून Jio ची दरवाढ, जाणून घ्या सर्व नव्या प्लॅन्सची माहिती\n2 फावल्या वेळेत टोल फ्री क्रमांकावर लावला फोन अन् गेला तुरुंगात\n3 Jio vs Airtel vs Vodafone: कोणाचे टॅरिफ प्लॅन्स आहेत बेस्ट \nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/your-video?lang=en&limit=9&start=63", "date_download": "2020-09-29T00:19:18Z", "digest": "sha1:56F44JKCYRHNK4PCNIVPKIYI6MY7H6WB", "length": 3679, "nlines": 94, "source_domain": "bharat4india.com", "title": "तुमचे व्हिडिओ", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nएकविरा आई, तू डोंगरावरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://royalmarathi.in/faujiya-khan-on-bjp/", "date_download": "2020-09-29T01:42:27Z", "digest": "sha1:J574Y4DH6PSK7RMWPSAGB57EFLEMJUHB", "length": 11412, "nlines": 149, "source_domain": "royalmarathi.in", "title": "संविधान बदलून देशात अराजकता पसरविण्याचे केंद्र सरकार व भाजपचे षडयंत्र - फौजिया खान", "raw_content": "\nसंविधान बदलून देशात अराजकता पसरविण्याचे केंद्र सरकार व भाजपचे षडयंत्र – फौजिया खान\nटीम महाराष्ट्र देशा- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना ही देशाला एकात्मतेत ठेवणारी व धर्मनिरपेक्षता जपणारी असून या घटनेशी निष्ठा ठेवून सर्वांनीच आपले कर्तव्य पार पाडणे ही जबाबदारी असताना केंद्र सरकार व भाजपचे नेते भारतीय राज्यघटनाच बदलून देशात जातीत व धर्मा-धर्मात फूट पाडून अराजकता माजवण्याचे षडयंत्र रचत असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा माजी मंत्री फौजिया खान यांनी व्यक्त केले. दरम्यान मुख्य रस्त्यावर संविधान बचाव देश बचाव या अभियानांतर्गत ईव्हीएम मशिन व मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहण करून आंदोलनही करण्यात आले.\nनांदेड शहर व ग्रामीण राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने ‘संविधान बचाव, देश बचाव’ या कार्यक्रमांतर्गत बैठक घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनिल कदम हे होते. यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल बोलताना फौजिया खान म्हणाल्या की, देश���त कधी नव्हे तो मोठा भ्रष्टाचार फोफावला आहे. महिलांना सुरक्षितता राहिली नाही, राफेल घोटाळ्याबाबत केंद्र सरकार स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरले आहे, केंद्र सरकार व राज्यसरकारमधील मंत्री, आमदार, खासदार हे महिला व युवतीबद्दल बेताल वक्तव्य करीत आहेत. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्दही बोलत नाहीत, जनतेला भ्रष्टाचार व महागाईच्या खाईत लोटण्याचे काम मोदींनी केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरद पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण देशात व राज्यात संविधान बचाव देश बचाव हे आंदोलन सुरू असून आम्ही कदापी राज्यघटना बदलू देणार नाही असेही त्या म्हणाल्या.\nयेत्या 9 ऑक्टोबर रोजी मराठवाडा विभागाचा विभागीय कार्यक्रम मा.खा.शरद पवार व पक्षाच्या सर्वनेत्यांच्या उपस्थितीत होणार असून त्या विभागीय मेळाव्यास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. हा कार्यक्रम झाल्यानंतर संविधान बचाव देश बचाव या मोहिमेंतर्गत मुख्य रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ईव्हीएम मशिन व मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहण करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.\nनिवडणूक आयोगाकडे शिवसेनेने केली थेट भाजपाची नोंदणी रद्द करण्याची मागणी\n‘मी अजित अनंतराव पवार, काटेवाडीचा बूथ प्रमुख…’\nबंद नशिबा चे कुलूप उघडलं, बजरंगबलींच्या कृपेने या 5 राशीच्या प्रगतीचा रथ वेगाने धावणार… मोठा धनलाभ…\nसुशांतची ह’त्या कि आ’त्म’ह’त्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला शेवटी सी’बी’आयने दिले उत्तर\nसुशांतची ह’त्या कि आ’त्म’ह’त्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला शेवटी सी’बी’आयने दिले उत्तर\nसुशांतला 29 जूनपासून असे काही सुरू करायचे होते, अशी माहिती बहीण श्वेताने दिली वाचल्यानंतर आपणही भावूक व्हाल.\nअभिनेत्री तापसी पन्नूचे या एका ऑडिशनने संपूर्ण नशीब बदलले नाहीतर आज तापसी ही नौकरी करत असती.\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका बंद करण्यासाठी शिवसेना भाजप कडून दबाव \nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपला���’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \nराष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केलाय \nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathimaaj.in/these-seven-stars-get-divorce-before-one-year-of-their-marriage/", "date_download": "2020-09-29T00:38:27Z", "digest": "sha1:NQJG2OPEZRZD75L6ATEU26EKOX4AWL4A", "length": 10776, "nlines": 80, "source_domain": "marathimaaj.in", "title": "या 7 स्टार्स जोड्यांचे लग्न एक वर्ष देखील नाही टिकले, पहा नंबर एकच्या जोडीने तर दोनच महिन्यांत घेतला होता घटस्फोट... - MarathiMaaj.in", "raw_content": "\nया 7 स्टार्स जोड्यांचे लग्न एक वर्ष देखील नाही टिकले, पहा नंबर एकच्या जोडीने तर दोनच महिन्यांत घेतला होता घटस्फोट…\nया 7 स्टार्स जोड्यांचे लग्न एक वर्ष देखील नाही टिकले, पहा नंबर एकच्या जोडीने तर दोनच महिन्यांत घेतला होता घटस्फोट…\nतुम्ही हिंदी मधील एक काहावत ऐकलीच असेल की ‘चट मंगणी और पट ब्याह ‘. पण आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशा काही विवाहांविषयी सांगणार आहोत, ज्यांचे ”चट ब्याह और पट तलाख’ झाले आहेत. या तार्‍यांचे लग्न एक वर्षदेखील टिकू शकले नाही आणि पती पत्नीमधील मतभेदांमुळे नवऱ्याने लग्नाचे काही दिवसातच घट-स्फोट घेतला होता. त्यांच्यातील काही जण आहेत, ज्यांच्या हातावरचा मेहंदीचा रंग देखील गेला नव्हता. आणि त्यांचा घट-स्फोट झाला.\nसारा खान आणि अली मर्चंट :-\n2010 मध्ये टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री साराने खान ने ‘बिग बॉस’ शोमध्ये अली मर्चंट सोबत लग्न केले होते. तथापि, लग्नाच्या 2 महिन्यांतच साराचा गुदमरल्या सारखे होऊ लागले व परिणामी त्यांच्यात घट-स्फोट झाला. त्याचबरोबर मर्चेंट अलीने या विषयावर म्हटले होते की साराशी लग्न करणे ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती.\nमंदना करीमी आणि गौरव गुप्ता\n‘बिग बॉस’ मधून नाव कमवणाऱ्या मॉडेल आणि अभिनेत्री मंदाना करीमीने 25/1/2017 रोजी गौरव गुप्ता या मोठ्या व्यावसायिकाशी लग्न केले. तथापि, या लग्नाच्या 6 महिन्यांनंतर मंदनाने घट-स्फोट घेतला. मंदनाने हे अस करण्यामागील कारण सांगितले क�� तिच्या घरातील हिंसाचाराचे छळा मुळे तीने घट-स्फोट घेतला होता. सासरच्यांनीही त्यावेळी तीला धर्मांतर करावे लागेल असे सांगितले होते. आहे असा आरोपही त्याने केला. तसेच,\nमंदनाच्या मॉडेलिंग आणि अभिनयाच्या व्यवसायावर त्यांचा राग होता.\nभारत नरसिंघानी आणि चाहत खन्ना :-\n‘बडे अछे लगते हैं’ या मालिकेतून लोकप्रियता मिळवणाऱ्या चाहत खन्ना यांनी 2016 मध्ये भरत नरसिंघानी नावाच्या व्यावसायिकाशी लग्न केले. मात्र, नवऱ्याच्या हिं-साचारामुळे आणि चहातचे लग्नानंतर 8 महिन्यांच्या आत घट-स्फोट झाला. यानंतर चाहतने फरहान मिर्झा नावाच्या व्यक्तीला आपला जीवनसाथी म्हणून निवडले.\nकरणसिंग ग्रोव्हर आणि श्रद्धा निगम :-\nकरण आणि श्रद्धा बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अशा परिस्थितीत दोघांचे लग्न झाले पण हे लग्न फक्त 10 महिने टिकले आणि मग दोघांनीही घट-स्फोट घेतला. महत्त्वाचे म्हणजे करण यांनी बिपाशा बासू सोबत लग्न केले आहे.\nपुलकित सम्राट आणि श्वेता रोहिरा\nसलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिराने 2014 मध्ये बॉलिवूड अभिनेता ललीत सम्राटसोबत सात फेरे मारले होते. पण यांचे लग्न देखील खूप दिवस टिकले नाही. लग्नाच्या 12 महिन्यांतच दोघांचेही घट-स्फोट झाले. पुलकितचे अभिनेत्री यामी गौतमसोबतचे प्रेमसंबंध हे त्याचे कारण होते.\nमल्लिका शेरावत आणि करणसिंग गिल :-\nमल्लिकाने चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी लग्न केले होते. तीने करण सिंह गिल नावाच्या पायलटशी लग्न केले होते. तथापि, जेव्हा मल्लिकाने त्याला मॉडेलिंग आणि चित्रपटांमध्ये अभिनेत्री बनण्याबाबत सांगितले तेव्हा या दोघांमध्ये त्यावरून जोरदार भांडणे सुरू झाली. परिणामी दोघांमध्ये पटेणासे झाले आणि त्यानंतर 12 महिन्यांतच या दोघांचा घट-स्फोट झाला.\nमनीषा कोईराला आणि सम्राट दहल :-\nबॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला हिने सम्राट दहल नावाच्या व्यावसायिकाशी लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांनंतरच दोघांमध्ये भांडण सुरू झाले. मनीषाने एकदा फेसबुकवर लिहिले होते की ‘माझा सर्वात मोठा श-त्रू हा माझा नवरा आहे.’ मग काय शेवटी दोघांच्या लग्नाचां घट-स्फोट झाला.\nआई वडिलांचे लग्न होण्याआधीच जन्म झाला होता या अभिनेत्रीचा, पहा लग्नात होती 2 वर्षाची, नाव ऐकून चकित व्हाल…\nया अभिनेत्रीने सांगितली मन सुन्न करणारी कहाणी, म��हणाली काम मिळवण्यासाठी फक्त सुंदर असून चालत नाही तर हे ही करावे लागते…\nबॉलिवुडच्या या अभिनेत्रींना फ्लॉप ठरल्यानंतर कुटुंबीयांनी हाकलले होते घराबाहेर, पहा कोणी मागत आहे भीक तर कोणी करताय चोरी…\nकेस गळती थांबविण्यासाठी बिपाशा बसूने या औषधाची केली चाचणी, पहा कशी थांबली तीची केसगळती…\nकोणत्याही सुपर मॉ-डे-ल पेक्षा कमी सुंदर नाही जॉन अब्राहम ची पत्नी, पहा प्रसिद्ध अभिनेत्री नसेल इतकी सौदर्यवान दिसतेय…\nबुद्धीने तल्लक आणि तीक्ष्ण नजर असलेला माणूसच या फोटोतील 2 फरक ओळखु शकेल, फोटो ZOOM करून पहा उत्तर मिळेल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://amnapur.epanchayat.in/?page_id=50", "date_download": "2020-09-29T01:02:52Z", "digest": "sha1:PH5YNU6QZWYNJMWV3MYXDRNG4Z6PJAZ5", "length": 17197, "nlines": 79, "source_domain": "amnapur.epanchayat.in", "title": "विशेष व्यक्तीमत्वे | आमणापूर ग्राम पंचायत", "raw_content": "\nकै. रामचंद्र सिताराम गुरव:–तबला व सुरपेटीचे नामवंत वादक शास्त्रीय संगीताचे परिपूर्ण ज्ञान असणारे व्यक्तीमत्व.\nकै. आकाराम कदम:–भारतीय पांरंपारि खेळातील दांडपट्टा कसरपट्टू म्हणून नावलौकीक त्यांनी मिळवलेला होता अत्यंत चपळ पध्दतीने पूर्वीचे खेळ करण्यात हातखंडा होता तसेच ते शिवकालीन खेळ करत असत.\nकुस्ती मार्गदर्शक बापूसाहेब राडे:–कुस्तीक्षेत्रातील माहीती असणारे प्रेमळ व्यक्तीमत्व कुस्ती क्षेत्रात अनेक पैलवान तयार करुन महाराष्ट्राची आंतराष्ट्रीय कुस्तीक्षेत्रात शान वाढवली जाकार्ता हिंदू केसरी मारुती माने, दादू चौगुले खाशाबा जाधव आदी कुस्तीक्षेत्रातील नामवंत त्यांना गुरु मानत कोल्हापूर जिल्हा क्रिडाधिकारी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कुस्तीचे समालोचन नेमक्या सहजसोप्या भाषेतून स्फूर्ती देणारे वस्ताद म्हणून सुप्रसिध्द आहेज आजही त्यांना महाराष्ट्रातून कुस्ती समालोचनासाठी राडे सरांना मानाने बोलवले जाते.\nकै. पांडुरंग महादेव गोरड:–ज्ञानेश्वरीतील ओव्या मुखोद्गत असणारे व प्रवचनातून लोकांना महाभारत,रामायण,इतर पौराणिक ज्ञान देवून भाविकांना मंामुग्ध करत.\nकै. नारायण ज्ञानोबा डोंबे:–ग्रामीण भागातील भारूड लोकगीते म्हणण्यात पटाईत होते तसेच शीघ्रकवी होते. कवीवर्य संधाशु, कवी सायनाकर मॅडम यांनी प्रशस्तीपत्रक व बक्षिस देवून त्यांचा गौरव केला होता. ग्रामीण भागातील शीघ्रकवी म्हणून त्यांचा नावलौकिक होता.\nचांगदेव गंगाराम कुंृभार:–गावातील पहिले पी.एच.डी. पदवी प्राप्त तसेच त्यांनी अणुसंशोधन केंद्रात सॉइन्सीट या पदावर कार्य प्रशंसनीय आहे.\nरमेश नारायण राजमाने:–चाटर्ड अकांउटंट सांगलीतील प्रख्यात लेखापरिक्षक सध्या पलूस सहकारी बॅंकेत तज्ञ संचालक म्हणून कार्यरत आहेत.\nनितीन दिनकर कुलकर्णी:–अमेरिकेत नोकरी गावातील गुणवंत्त विद्यार्थी विद्यार्थींनींना नियमित दरवर्षी बक्षिस वितरण करतात त्यांचे भाऊ निलेश दिवाकर कुलकर्णी हेही अमेरिकेत नोकरीसाठी गेलेले आहेत.\nसंभाजी बाळकृष्ण नलवडे:–आमणापूर परिसरातील ज्येष्ठ नाटयकर्म नाटय लेखक दिग्दर्शक, संचालक त्यांनी स्वत: नाटके पुढीलप्रमाणे पवित्र प्रतिज्ञा, तुझी साथ हवी, सुनबाईच सोन झाल, सासू नंबर वन, संघर्ष ज्वाला, रयतेच्या दरबारी, चौकटी कारभारी, वरील नाटके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत मा. मुख्यमंत्री गणप्या गावडे या मराठी चित्रपटात काम केलेले आहे.\nराजाराम दत्तात्रय कुलकर्णी:–गावातील सर्वात वयोवृध्द सर्व विषयाची माहिती असणारे ज्येष्ठ वय वर्षे 101.\nपांडुरंग आण्णा राडे:–भूषण प्रिटिंग प्रेस व तीन कोटींचे फॉर्मिंग पुण्यात आहे.\nहणमंत ज्ञानू फडतरे:–जेष्ठ वकिल आणि शिक्षणमंत्री संदानंद वर्दे यांची मुलाखत दूरदर्शने घेतलेली होती. त्यांनी लिहीलेले पुस्तक हे ह. भ. प.बाबा महाराज साताराकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेले आहे.\nउस्मान लालू संदे:–पूर्वीच्या काळातील प्रसिध्द हकीम.\nकै. दत्तू तात्या पाटील:–गावचे पहिले सरपंच.\nतुकाराम ईश्वरा टोणपे:–कृष्णामाई लिफ्ट इरिगेशनची स्थापना केली.\nप्रशांत गजानन भिसे:–गावातील एकमेव सामाजिक न्याय विभागाकडून शिष्यवृत्ती मिळवून पायलट.\nमिलिंद सहदेव भिसे:–डी.वाय.एस. पी.\nअल्लाबक्ष सुलेमान मुलाणी:–प्रख्यात तमाशा कलावंत.\nगणू कैकाडी:–पारंपारिक पोटावर ताश वादक.\nगुलाब अल्लाबक्ष मुलाणी:–आधुनिक शाहीर तमाशा कलावंत.\nभगवान नाना कांबळे:–आॅडीटर लेखापरिक्षक.\nशामराव श्रीपती कुलकर्णी:–सियर कॉलनी सांगली स्थापना.\nदिलीप बाळकृष्ण नलवडे:–सांगलीतील ज्येष्ठ वकील.\nकै. कृष्णा कोकळे:–प्रसिध्द ढोलकी पदू.\nकै. शाहीर तानाजी धोंडी भोसले:–प्रसिध्द लोकशाहीर ग्रामीण भागातील लोकगीते शाहीरीचे पोवाडे आकाशवाणीवर कार्यक्रम.\nतानाजी दत्तू माळी बाळू दत्तू माळी:–लोकगीते लोकशाहीर.\nस���भाष नामदेव सुर्यवंशी:–आधुनिक गीताचे गायक सारे-गम-प –झी.टी.व्ही वर कार्यक्रम.\nकै. गणेश श्रीपती कुलकर्णी:–4 चित्रपट निर्मिती.\nतुकाराम सिताराम आमणापूरकर:–साधना मंदिर, छत्रपती शिवाजी गृहनिर्माण संस्था, छत्रपती शिवाजी सहकारी बॅंकेची इंदौर मध्ये स्थापना करुन सहकार राजकारण अर्थकरण साहित्य क्षेत्रात दादांनी इंदौरमध्ये आपले मोठे नावलौकीक केले आहे.\nशशिकांत भगवान राडे:–शास्त्रीय नृत्य भरत नाटयम भारतीय लोकनृत्य पाश्चात्य नृत्य धनगरगीत, बालनृत्य, दांडीचा गरबा, डोंगरीनृत्य, भांगडा आदी अनेक नृत्य मे 09 मध्ये होणाया ओरिसा उत्तरांचल येथे होणाया राष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी निवड मोस्ट वॉन्टेड या मराठी चित्रपटात नृत्य.\nआदम इमाम सुतार:–पक्षी मित्र,सर्पमित्र म्हणून परिसरात प्रसिध्द आहेत.\nघनाजी प्रकाश उफर् बाळासाहेब तानुगडे:–हा विद्यार्थी मनष्य बळ विकास मंत्रालयामाफर्त सन 2006 मध्ये घेण्यात आलेल्या गेट या स्पार्धात्मक परिक्षेत 99.86/ गुण मिळवून देशात सर्वप्रथम आलेला आहे. मुंबई येथील एन. आय टी.या परिक्षेत प्रवेश मिळवून सन2008 मध्ये इंडस्ट्रियल इजिनिंअरिंग मध्ये आपले पदधीधर शिक्षण पूर्ण केले.\nकै. ह.भ. प. हिंदू कुंडलिका राडे:–श्री गुरू बाबासाहेब आजरेकर संप्रदाय फडावर किर्तनाचा सन्मान ज्ञानेश्वरीतील ओव्या, संस्कत श्लोक, तुकाराम महाराज अभंगवाणी, भागवत नामदेव गाथा यांचा पौराणिक मोठा अभ्यास व किर्तनाचा मोठा अभ्यासपूर्ण भाविकांना समजेल अशा भाषेत वयाच्या 20व्या वर्षापासून 90व्या वर्षापर्यंत विना बिदागी किर्तन केले. कर्मण्येवादीकारस्ये मा फलेशू……… याचे शेवटपर्यंत पालन केले. शासनाची कलाकार मानधन नाकारणारा विरळा किर्तनकार आहे.\nशिवाजी बाळू तातुगडे:–एस बी –1 सी आय डी हेडकॉंन्स्टेबल म्हणून सध्या मंुबई मध्ये कार्यरत बॉम्बस्फोट, दरोडा खून पोलीस चकमकीत सहभाग त्यामुळे महाराष्ट्र राज्य बी जी सन्मान चिन्ह 2002 रोजी मिळाले 164 बक्षिसे 26/1/2003 प्रजासत्ताक दिनी मा डॉ. ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रपती भारत सरकार यांच्या हस्ते राष्ट्रपती पारितोषिक व सन्मानचिन्ह मा. महमंद फजल राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांनीही पोलीस दलातील उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह 2004 रोजी मिळाले आहे.\nप्रसाद नारायण रिसबूड:–कृष्णामाई देवस्थानाचे विश्वस्त विठ्ठलकृ��ा पाणीपुरवठा संस्था मर्या.आमणपूरची स्थापना करून 100 एकरक्षेत्रबागायत केले. सध्या सांगली येथे ओव्हर…………. म्हणून आहेत. त्यांचे घराण्यातील विठ्ठल बालाजी रिसवूढ यांनी 100 वर्षापूर्वी उत्सव आमणापूरात सुरू केला.\nडॉ. अभय वामन रिसबूड:–अमेरिक कॉलिफोर्निया येथे एम डी कॅन्सर स्पेशालिस्ट तेथेच वास्तव्य.\nभास्कर आकाराम तातुगडे:–मानसिक आजाराबद्दल शास्त्रीय उपचाराबाबत आय.पी.एच. चा मा. प्रकाश आमटे यांच्या हस्ते मानाचा किज पुरस्कार 2008 राज्यस्तीरीय पुरस्कार.\nलखू बाजी धाडणे व हिंदू बाजी धाडगे:–या दोन जणांनी आरोग्य उपकेंद्रासाठी गावात बक्षीस पत्राने जागा दिली आहे. अनुगडेवाढी जिल्हापरिषद शाळेसाठी शिवाजी हरी अनुगडे आनंदा ज्ञानू अनगडे निवृत्ती हरी अनुगडे यांनी खुशीने बक्षीस पत्रान्वये जागा दिली.\nआमणापूर गावातील प्राचार्य /प्राध्यापक:–\nमा. प्राचार्य रामचंद्र पाडुरंग उगळे.\nमा. प्राचार्य शंकर बापू शिंदे.\nमा. प्राचार्य अविनाश जगन्नाथ गोरंबेकर.\nमा. प्राचार्य रमेश नारायण राजमाने.\nमा. प्राचार्य उत्तम पाडंुरंग उगळे.\nमा. प्राचार्य चांगदेव गंगाराम कुंभार.\nमा. प्राचार्य. प्रमोद विष्णू जाधव\n© 2020 आमणापूर ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/your-video/uploads?switch_modes=2", "date_download": "2020-09-29T02:20:18Z", "digest": "sha1:EYVWAJXYXCWHQT5M5OPTDJIMICHYI6AA", "length": 2934, "nlines": 54, "source_domain": "bharat4india.com", "title": "अपलोड", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/raigad/flood-water-savitri-river-mahad-city-a601/", "date_download": "2020-09-29T01:33:22Z", "digest": "sha1:PA2LX7UG4WRB2UOJQFUD7XWOQWGSLFKP", "length": 35809, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सावित्री नदीच्या पुराचे पाणी महाड शहरात - Marathi News | Flood water of Savitri river in Mahad city | Latest raigad News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २६ सप्टेंबर २०२०\nदीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवना केल्याबाबत तिघींकडून इन्कार\nसातव्या वेतन'साठी \" विद्यापीठ, महाविद्यालयीन शिक्षकेतरांचे लेखणी बंद आंदोलन\nमास्क नसेल तर सरकारी सवलती काढून घ्या\nएमएमआरडीएला मिळते दररोज २ कोटी १४ लाखांचे व्याज\nनेस्कोत आवाजाची चाचणी वेगात सुरू\n\"शूटिंगस्थळी अनेकदा सुशांतला व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्स घेताना पाहिले होते\", श्रद्धा आणि साराचा मोठा खुलासा\nकॅलिफोर्निया नंतर मुंबईच्या रस्त्यांवरही झळकले #justiceforsushant चे बोर्ड\nबॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल, विचारले जाऊ शकते असे प्रश्न\nचेहऱ्यावरील मास्क आणि वेगळ्या लूकमुळे या मराठी अभिनेत्याला ओळखणं झालं कठीण, फोटो होतोय व्हायरल\nअक्षया देवधर आणि सुयश टिळक यांचे ब्रेकअप दोघांनीही एकमेकांना केले अनफॉलो, एकमेकांसोबतचे फोटोही केले डिलीट\nबारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन | Ajit Pawar | Baramati | Maharashtra News\nबिहारमध्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nCoronavirus: “कोरोना लशीवर खर्च करण्यासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी आहेत का\nपश्चिम भारतात पहिल्यांदा दोन हातांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी, मोनिकाच्या नव्या आयुष्याला सुरुवात\nCorona virus : ऑक्सिमीटरचा वापर करताना काळजी घ्या संभ्रम आणि फसवणुकीची शक्यता\ncoronavirus: कोरोनावरील लस सर्वसामान्यांना देण्याची शर्यत अखेर चीनने जिंकली, WHOनेही परवानगी दिली\nदीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवना केल्याबाबत तिघींकडून इन्कार\nIPL पाहताना रडायचा, राहुल द्रविडनं आत्मविश्वास वाढवला अन् आज KKRकडून केलं पदार्पण\nफडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;\"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण...\"\nयवतमाळ : एसीबीकडील तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस शिपायालाच मागितली ५० हजारांची खंडणी. पुसद शहर पोलीस ठाण्यात शनिवारी बोरीखुर्दच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल\n'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video\nKKR vs SRH Latest News : KKRविरुद्धच्या सामन्याला रवाना होण्यापूर्वी जॉनी बेअरस्टोनं सहकाऱ्यांसोबत साजरा केला बर्थ डे\nभंडारा : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाने पाच जणांचा मृत्यू, १६६ पाॅझिटिव्ह, मृतांची एकूण संख्या १०१\nविषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nनागपूर : कार चालकाचा पाठलाग करून अमरावती मार्गावरील चार ते पाच आरोपींनी कार चालकाची हत्या केली.\nGold Rate Today : सोने 2000 रुपयांनी झालं स्वस्त, चांदीतही 9000 रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे दर\nहे अति झालं, असं तुम्हाला वाटत नाही का सुनील गावस्कर यांच्या कमेंटवर झरीन खान भडकली\nभाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील किती जण; कोणाला मिळालं कोणतं पद; कोणाला मिळालं कोणतं पद\nमुंबई - दीपिकाची आजची जवळपास साडेपाच चौकशी झाल्यानंतर घरच्या दिशेने ती झाली रवाना\nCSK Vs DC : ''बुलेट ट्रेन येईल, पण MS Dhoni चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार नाही; मोदी जी आता तुम्हीच समजवा''\nCoronaVirus News : कोरोनामुळे जगभरात 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू, WHO ने व्यक्त केली चिंता\nदीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवना केल्याबाबत तिघींकडून इन्कार\nIPL पाहताना रडायचा, राहुल द्रविडनं आत्मविश्वास वाढवला अन् आज KKRकडून केलं पदार्पण\nफडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;\"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण...\"\nयवतमाळ : एसीबीकडील तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस शिपायालाच मागितली ५० हजारांची खंडणी. पुसद शहर पोलीस ठाण्यात शनिवारी बोरीखुर्दच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल\n'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video\nKKR vs SRH Latest News : KKRविरुद्धच्या सामन्याला रवाना होण्यापूर्वी जॉनी बेअरस्टोनं सहकाऱ्यांसोबत साजरा केला बर्थ डे\nभंडारा : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाने पाच जणांचा मृत्यू, १६६ पाॅझिटिव्ह, मृतांची एकूण संख्या १०१\nविषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nनागपूर : कार चालकाचा पाठलाग करून अमरावती मार्गावरील चार ते पाच आरोपींनी कार चालकाची हत्या केली.\nGold Rate Today : सोने 2000 रुपयांनी झालं स्वस्त, चांदीतही 9000 रुपयांची घ��रण, जाणून घ्या आजचे दर\nहे अति झालं, असं तुम्हाला वाटत नाही का सुनील गावस्कर यांच्या कमेंटवर झरीन खान भडकली\nभाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील किती जण; कोणाला मिळालं कोणतं पद; कोणाला मिळालं कोणतं पद\nमुंबई - दीपिकाची आजची जवळपास साडेपाच चौकशी झाल्यानंतर घरच्या दिशेने ती झाली रवाना\nCSK Vs DC : ''बुलेट ट्रेन येईल, पण MS Dhoni चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार नाही; मोदी जी आता तुम्हीच समजवा''\nCoronaVirus News : कोरोनामुळे जगभरात 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू, WHO ने व्यक्त केली चिंता\nAll post in लाइव न्यूज़\nसावित्री नदीच्या पुराचे पाणी महाड शहरात\nसावित्री नदीचे पुराचे पाणी महाडमधील भोईघाट येथून सुकट गल्लीमध्ये शिरले. यामुळे मुख्य बाजारपेठेत पुराचे पाणी दाखल झाल्यामुळे व्यापारी आणि नागरिकांची तारांबळ उडाली.\nसावित्री नदीच्या पुराचे पाणी महाड शहरात\nदासगाव : महाड तालुक्यात सोमवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री, काळ, आणि गांधारी या नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. यामुळे महाड शहरात, तसेच ग्रामीण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी सकाळपासूनच शहरात विविध भागांत सावित्री नदीचे पाणी शिरल्याने नागरिक, व्यापारी धास्तावले आहेत.\nसावित्री नदीचे पुराचे पाणी महाडमधील भोईघाट येथून सुकट गल्लीमध्ये शिरले. यामुळे मुख्य बाजारपेठेत पुराचे पाणी दाखल झाल्यामुळे व्यापारी आणि नागरिकांची तारांबळ उडाली. त्याचप्रमाणे, दस्तुरी नाका येथेही पाणी वर आल्याने सकाळपासूनच दस्तुरी नाका ते नातेखिंड हा मार्ग पाण्याखाली असल्याने वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. केंबुर्लीनजीक असलेल्या गांधारी पुलावरून पुराचे पाणी गेल्याने, महाड शहरात येणारी वाहतूक ठप्प झाली होती. दासगाव परिसरातही मोठ्या प्रमाणात सावित्री खाडीतील पाणी शेतीमध्ये घुसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.\nदादली पुलावरून नदीचा प्रवाह, नदीपलीकडील गावांचा संपर्क तुटला\n१महाड : पावसाचा जोर मंगळवारी सायंकाळी कायम राहिल्याने महाड शहरासह नदीकाठच्या गावांना पुराचा धोका वाढला आहे. सावित्री नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, या नदीवरील दादली पुलावरून या नदीचा प्रवाह सायंकाळी वाहू लागल्यामुळे महाडवासीयांची भीती वाढली आहे, तर या पुलावरून वाहतूक बंद झाल्याने नदीपलीकडील अनेक गावांचा महाड शहराची संपर्क तुटला आहे.\n२महाड शहरांमध्ये गांधारी नाका आणि दस्तुरी नाका या मार्गाने शहरांत प्रवेश करता येतो, परंतु मंगळवारी पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने दोन्ही मार्ग वाहातुकीसाठी बंद आहेत. सावित्री नदीची पाण्याची धोका पातळी ६.५० मिटर असून, ही धोक्याची पातळी नदीने ओलांडली असून, सकाळी ९ वाजता पातळी ७.३० मीटर झाली होती. मुसळधार पावसाने महाड तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने, नगरपरिषद, महसूल प्रशासन, पंचायत समितीने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.\n१ हजार ८५१.४० मिमी पावसाची नोंद\nच्सोमवार, ३ आॅगस्टला दिवसभर पावसाची संततधार सुरू होती, तर सायंकाळी या पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे सोमवारी सकाळी ८ ते मंगळवार ४ आॅगस्ट रोजी सकाळी ८ या चोवीस तासांत १ हजार ८५१.४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. ११५.७१ मिमीच्या सरासरीने हा पाऊस नोंदविला गेला आहे. यामध्ये दक्षिण रायगडात पावसाचा जोर जास्त होता.\nच्रोह्यात सर्वाधिक १९८.०० मिमी पाऊस पडला. त्या खालोखाल पोलादपूर तालुक्यात १९७ मिमी, म्हसळ्यात १६५ मिमी, माणगाव व सुधागडमध्ये १६० मिमी, तळा तालुक्यात १२६ मिमी पाऊस पडला. उरणमध्ये १३४ मिमी, अलिबाग ७९ मिमी, पेण ६० मिमी, मुरुड ९२ मिमी, पनवेल ७२ मिमी, कर्जत ६०.६० मिमी, खालापूर ६५ मिमी, महाड ९७ मिमी, श्रीवर्धन ९८ मिमी, माथेरान ८७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाबरोबर जोरदार वारे वाहत आहेत.\nरायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस\nअलिबाग : रायगड जिल्ह्यात ४ ते ६ आॅगस्टदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असून, अशी पूर्वसूचना प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नदी परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, महाड तालुक्याला सतर्कतेचा इशारा दिला आहे, तर कुंडलिका आणि आंबा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.\nसोमवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे महाडमधील सावित्रीने धोका पातळी ओलांडली आहे, तर रोह्यातील कुंडलिका व आंबा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यात मंगळवारपासून तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने, नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे, तसेच दरडग्रस्त, सखल भागाती��� नागरिकांनी योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी जाऊन स्थलांतर करावे. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. पुराच्या पाण्यातून वाहने चालवू नयेत, विद्युत खांब, स्विच बोर्ड, इलेक्ट्रिक वायर्स यांना हात लावू नये, यापासून दूर राहावे. स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे, त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. उत्तर कोकणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे जोरदार वारे वाहत असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.\nरायगडमधील लाखमोलाच्या दहीहंडी स्पर्धा रद्द\nसावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा\nदुर्गम भागात ऑफलाइन शिक्षण, अलिबागमधील शिक्षकांची अनोखी संकल्पना\nनियमांचे पालन करून सागराला के ला सोन्याचानारळ अर्पण\nसामाजिक अंतर ठेवत नारळी पौर्णिमा साजरी\nमुंबईत ऑरेंज तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला रेड अलर्ट\nकेंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार कायद्यांविरोधात तीव्र आंदोलन\nएमआयडीसीतील प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्याचे नुकसान\nकुलाबा किल्ल्यासाठी तरुण मावळे सरसावले\nश्रीवर्धन नगराध्यक्ष निवडणुकीत सातनाक विजयी\nरायगड जिल्ह्यात दीड लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण\nनव्वद वर्षांच्या आजीची कोरोनावर मात\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nबारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन | Ajit Pawar | Baramati | Maharashtra News\nबिहारमध्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News\nबॉलीवूड अभिनेत्रींची चौकशी करणारा मराठी अधिकारी कोण \nनवीन कामगार कायदा नोकऱ्या घालवणार \nराजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेतृत्व की लुटारु, दलालांचे\nपुण्याच्या अंबिलओढ्याच्या पुराला एक वर्ष पूर्ण | Pune Flood | Pune News\nपुण्यात गणेशोत्सवात कार्यकर्ते ग्रुपने बसल्याने कोरोना रुग्ण वाढले |Ajit Pawar On Corona | Pune News\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nIPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले\nचेक पेमेंटची पद्धत बदलणार, नव्या वर्षात नवा नियम लागू होणार...\nCoronaVirus News : कोरोनामुळे जगभरात 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू, WHO ने व्यक्त केली चिंता\nIPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स\nइंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त\ncoronavirus: कोरोनावरील लस सर्वसामान्यांना देण्याची शर्यत अखेर चीनने जिंकली, WHOनेही परवानगी दिली\nदीपिका पादुकोणच्या सपोर्टमध्ये समोर आले लोक, #StandWithDeepika होत आहे ट्रेन्ड\nतेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...\nरश्मी देसाई स्टायलिश फोटोशूटमुळे आली चर्चेत, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव\nआयपीएलवर चालत्या कारमध्ये सुरु असलेल्या बेटिंगचा पर्दाफाश; पिंपरीत दोघांना अटक\nअकोला पोलिसांची ‘नो मास्क, नो सवारी’ मोहीम\nमागच्या सात वर्षांत अडीच लाख चौमीपेक्षा अधिक जमीन गोवा आयडीसीला परत\nKKR vs SRH Live Score: बर्थ डे बॉय जॉनी बेअरस्टो चौथ्या षटकात माघारी, SRHला धक्का\nउल्हासनगरात रुग्णवाहिकेचे भाजपाकडून प्रतीकात्मक उद्घाटन\nUN प्रणालीत बदल होणे ही काळाची मागणी, UNGAमध्ये पंतप्रधान मोदींचं परखड मत\nफडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;\"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण...\"\nNCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक\nमुलगाच उठला बापाच्या जीवावर,शवविच्छेदनानंतर झाला हत्येचा खुलासा\nभाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येणार देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात २ तास गुप्त बैठक\nबॉलिवूडमधील ड्रग्स घेणाऱ्यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन होऊ देणार नाही; रामदास आठवलेंचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/magician", "date_download": "2020-09-29T01:45:05Z", "digest": "sha1:OX423XMQ6XVPXDY7UXFTNHQPE2AYLZUA", "length": 8576, "nlines": 161, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Magician Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nमुंबई : जादूगाराचे आगळेवेगळे दिवाळी सेलिब्रेशन\nजादू दाखवण्यासाठी जादूगार गंगेत उतरला आणि गा��ब झाला\nजादू दाखवण्यासाठी या जादूगाराने गंगेत उडी घेतली आणि त्यानंतर तो कुणालाही दिसला नाही. गेल्या रविवारी (16 जून) या जादूगाराने आपले हात-पाय लोखंडाच्या साखळीने बांधून घेतले आणि त्यानंतर त्याने गंगेत उडी घेतली.\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/maharashtra-mla", "date_download": "2020-09-29T02:16:47Z", "digest": "sha1:2WCH2D2KSJQH2YSVP4Q5DO5B3MOTRCHU", "length": 8660, "nlines": 162, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Maharashtra MLA Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार ज���हीर\n पाटील आडनावाचे तब्बल 27 आमदार\nविधानसभेतील सर्वाधिक पाटील हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत, त्यापाठोपाठ शिवसेना-भाजप यांचा क्रमांक लागतो.\nSHIVSENA MLA List 2014 | महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांची यादी 2014\n2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर (SHIVSENA MLA List Maharashtra) निवडून आलेल्या 63 आमदारांची यादी\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.vijaypadalkar.com/en.html", "date_download": "2020-09-29T00:21:13Z", "digest": "sha1:XUFCCEMKQQALKC2MW5WRGBNRPNRZIBUA", "length": 7590, "nlines": 128, "source_domain": "www.vijaypadalkar.com", "title": "English - Vijay Padalkar", "raw_content": "\nगंगा आये कहां से\nसिनेमाचे दिवस - पुन्हा\n‘देवदास' ते 'भुवन शोम’\nगर्द रानात भर दुपारी\nललित / आस्वादक समीक्षा >\nभाषांतरे / इतर >\nएक स्वप्न पुन्हा पुन्हा\nसाह���त्याचे मोल जाणणारे, साहित्यातील पात्रांना, प्रसंगांना आपल्या चित्रपटांमधून वेगळी मिती मिळवून देणारे प्रभावशाली चित्रपट-दिग्दर्शक. रवीन्द्रनाथ ठाकूर, मुन्शी प्रेमचंद, विभूतिभूषण बंदोपाध्याय, इब्सेन अशा नामांकित साहित्यिकांच्या साहित्याकृतींवर आधारित चित्रपट सत्यजित राय यांनी बनवले. एका प्रतिभावंताच्या कृतीमधून दुसऱ्या प्रतिभावंताने निर्मिलेली तशीच प्रभावी कलाकृती म्हणजे जणू आकाशाचे सागरात उतरणे.\nअशा गाजलेल्या साहित्याकृतींवर आधारित सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा हा मार्मिक रसास्वाद....\nराजहंस द्वारा प्रकाशित... तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध...\nमुझे लगता है, हिंदुस्तान की हर जुबान में, सिनिमा पर लिखने के लिए एक विजय पाडलकर की जरूरत हैं\nकथाकार . कादंबरीकार . ललित लेखक . आस्वादक समीक्षक . अनुवादक . चित्रपट समीक्षक\nमहाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार\nकवडसे पकडणारा कलावंत (२००४-०५)\nगंगा आये कहां से (२००९)\nदेखिला अक्षरांचा मेळावा (१९८७)\nनरहर कुरुंदकर पुरस्कार, म.सा.प. औरंगाबाद\nबी. रघुनाथ पुरस्कार, औरंगाबाद\nकवडसे पकडणारा कलावंत (२००५)\nआपटे वाचन मंदिर पुरस्कार, इचलकरंजी\nकवडसे पकडणारा कलावंत (२००५)\nकेशवराव कोठावळे पुरस्कार, मुंबई\nकवडसे पकडणारा कलावंत (२००५)\nद. ता. भोसले वाचनालय पुरस्कार, पंढरपूर\n‘प्रसाद बन प्रतिष्ठान’, नांदेडचा ग्रंथ गौरव पुरस्कार\n‘देवदास' ते 'भुवन शोम’ (२०१६)\nनरहर कुरुंदकर स्मृती पुरस्कार, अंबाजोगाई - २००१\n१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.\nगंगा आये कहां से\nसिनेमाचे दिवस - पुन्हा\n‘देवदास' ते 'भुवन शोम’\nगर्द रानात भर दुपारी\nललित / आस्वादक समीक्षा >\nभाषांतरे / इतर >\nएक स्वप्न पुन्हा पुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.akshardhara.com/en/1227__mangala-barve", "date_download": "2020-09-28T23:55:10Z", "digest": "sha1:4MWR32TSKUL3F4YBHPA56UFYFKMTGCAU", "length": 13325, "nlines": 342, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Mangala Barve - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nविविध भात, बिर्याणी व पुलाव तसेच विविध भाज्या,कुर्मा,आमटी यांचे प्रकार\n21 Mejvanya (२१ मेजवान्या )\nसोनेरी, लाल व हिरवी, चांदण्यातील, सिझलर्स, फ्रॅंकी पिझा, मॅकरोनी, मसाला पान, छोट्या दोस्त मंडळीची, उपवासाची गुजराथी, कोकणची, दाक्षिणात्य, बंगाली, पंजाबी इ. अनेक प्रकारच्या मेजवान्या या पुस्तकात दिल्या आहे��.\nविषयाचा प्रदीर्घ व्यासंग, विस्तृत अनुभव आणि कणाकणाने गोळा केलेले ज्ञानाचे समृध्द भाण्डार यांच्या आधाराने सिध्द झालेला हा ग्रंथ नव्या-जुन्या गृहिणींना सतत हाताशी ठेवावा, असाच आहे.\nBatatyache Padarth (बटाट्याचे पदार्थ)\nबटाट्याचे पदार्थ- स्नॅक्स, भाजी-करी, पराठे, गोड पदार्थ व इतरही बरेचकाही\nस्वयंपाक ही एक कला आहे. दिवाळी व सणासुदीच्या दिवसात नाना त-हेचे पदार्थ करुन पहावेसे वाटतात. अशाच प्रसंगी, अशाच दिवसात तुम्हाला तुमचे स्वयंपाकघरातील कौशल्य, तुमची कला दाखवता येईल आणि दिवाळीचा व सणांचा उत्साह वाढवता येईल.\nपाककृती या विषयावर लिहीणा-या लेखिकेमध्ये आज अग्रगण्य ठरल्या गेलेल्या यांनी आधुनिक युगाची गरज समजून लिहिलेले हे नाविन्यपूर्ण असे एकमेव पुस्तक फ्रिज, ओव्हन, मिक्सरचा उपयोग मध्यमवर्गामध्येही मोठया प्रमाणावर होतो.\nमंगला बर्वे हे नाव त्यांच्या अनेक पाककृती पुस्तकांमुळे सर्वज्ञात आहे. मात्र पाककलेबरोबर विणकलाही त्यांना उत्तमरित्या अवगत आहे.\nघरी पाहुणे येतात. दरवेळी त्यांच्यासाठी कोणते नवीन नवीन पदार्थ करावेत हे सुचत नाही. यासाठी विविध असे अनेक पदार्थ थोड्या वेळात व कमी खर्चात कसे करावेत हे या पुस्तकात सांगितले आहे.३०० हून अधिक अल्पोपहाराचे पदार्थ दिले आहेत.\nPadarth Sanavaranche (पदार्थ सणावारांचे)\nपारंपारिक गोड पदार्थ तिखट पदार्थांसह.\nपालेभाजीच्या वैविध्यपूर्ण पाककृती आणि आरोग्यदायी गुणधर्म\nपौष्टिक आणि स्वादिष्ट खिरी व दुधाचे विविध पदार्थ\nSwadisht Roti Parothe (स्वादिष्ट रोटी परोठे)\nलज्जतदार रोटी,पोळी,पराठा बनविण्याचे नानाविध प्रकार\nअन्नपूर्णा मंगला बर्वे यांनी आजपर्यंत पाककृतीची अनेक पुस्तके लिहिली आहेत. रोहन प्रकाशन करीता त्यांनी पाककृतीच्या विविध विषयांवर सहा पुस्तके लिहिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/saamana-editorial-on-mumbai-maharashtra/", "date_download": "2020-09-29T00:11:22Z", "digest": "sha1:BKSJ6QBK7JP2KYUTNNIBYNM4FPIV5VRK", "length": 26987, "nlines": 163, "source_domain": "www.saamana.com", "title": "सामना अग्रलेख – मुंबई ही अशीच आहे! वादमाफियांची पोटदुखी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\nप्ले स्टोअरमधून हटवण्यात आले ‘हे’ 17 खतरनाक ऍप, तुमच्या मोबाईलमध्ये तर…\nछत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा मृत्यू, अनेक जखमी\nमुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या\nपुलवामात एनकाऊंटरदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी\nमैदानावरील तुफानामुळे राजकारणात रंगले वाकयुद्ध, सॅमसमवरून गंभीर-थरूरमध्ये जुंपली\nआर्मेनिया-अजरबैजानमध्ये युद्धाला सुरुवात; 24 ठार, शेकडो जखमी\nचीनकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ, हजारो नागरिकांना टोचली असुरक्षित लस\nसावधान…कोरोना व्हायरस करतोय मेंदूवर हल्ला; संशोधनातील निष्कर्ष\nअरेच्चा… कोरोनाचे भाषेशी कनेक्शन इंग्रजी न बोलणाऱयांना पाचपट अधिक धोका\nचीनने तीन वर्षांत पाडल्या शिंजियांगच्या हजारो मशिदी\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर…\nPhoto – आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 5 फलंदाज\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nलेख – शेती संस्कृतीमधील स्त्रियांचा सहभाग\nमुंबई बेट आहे, लक्षात घ्या\nकमी पैशांत घर चालू शकते\nपूनम पांडेचा युटर्न, मारहाणीचा आरोपानंतर पुन्हा नवऱ्याकडे परतली\nसुबोध भावेची नवी इनिंग ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेची केली निर्मिती\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nCar History – ‘हे’ उद्योगपती होते हिंदुस्थानातील पहिल्या कारचे मालक, निर्माण…\nHealth tips – एक चमचा कोरफड आयुष्य बदलेल, जाणून घ्या 9…\nHealth tips – मधुमेह टाळण्यासाठी ‘या’ 6 सोप्या नियमांचे पालन करा\nआगळं वेगळं- आपलं पाटणा त्यांचं पाटणा\nसंस्कृती सोहळा – गोदातीरावरचे त्र्यंबकेश्वर\nनिमित्त- प्रश्न ज्येष्ठ कलाकारांच्या सुरक्षिततेचा\nजगाच्या पाठीवर- पहिली शाळा\nसामना अग्रलेख – मुंबई ही अशीच आहे\nलढ्याच्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखू�� मुंबई महाराष्ट्राच्या हाती पडली. याचे भान महाराष्ट्र दुश्मनांच्या जयजयकाराच्या घोषणा देणाऱयांनी ठेवलेच पाहिजे. महाराष्ट्र ही संत महात्म्यांची, क्रांतिकारकांची भूमी आहे. स्वाभिमान व त्याग हे मुंबईचे दोन तेजस्वी अलंकार आहेत. औरंगजेबाचे थडगे संभाजीनगरात आणि अफझलखानाची कबरही सन्मानाने प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधणारा हा विशाल हृदयाचा महाराष्ट्र आहे. त्या विशाल हृदयाच्या महाराष्ट्राच्या हाती छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी तलवार दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी दुसऱया हातात स्वाभिमानाचा निखारा ठेवला. त्या निखाऱयावर राख साचली आहे, असे कुणास वाटत असेल तर त्यांनी फक्त एक फुंकर मारून पाहावे\nमुंबई पाकव्याप्त कश्मीर आहे की नाही, हा वाद ज्यांनी निर्माण केला त्यांनाच तो लखलाभ ठरो. मुंबईच्या वाटेला वाद हे तसे पाचवीलाच पुजलेले आहेत. पण त्या सगळय़ा वादमाफियांना भीक न घालता मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून मिरवत आहे. प्रश्न इतकाच आहे की, कौरव मंडळी भर दरबारात द्रौपदीचे वस्त्र्ाहरण करताना सर्वच पांडव खाली मान घालून बसले होते. तसे काहीसे यावेळी मुंबईचे वस्त्र्ाहरण सुरू असताना घडलेले दिसत होते. शिवसेनाप्रमुख नेहमीच जाहीरपणे सांगत, देश एक आहे, अखंड आहे. राष्ट्रीय एकात्मता तर आहेच आहे, पण राष्ट्रीय एकात्मतेचे हे तुणतुणे नेहमी मुंबई-महाराष्ट्राच्याच बाबतीत का वाजवले जाते हे राष्ट्रीय एकात्मतेचे त्रांगडे इतर राज्यांच्या बाबतीत का लागू होत नाही हे राष्ट्रीय एकात्मतेचे त्रांगडे इतर राज्यांच्या बाबतीत का लागू होत नाही जो उठतोय तो महाराष्ट्राला राष्ट्रीय एकात्मता शिकवतो. ज्या शाहू-फुले-आंबेडकरांनी महाराष्ट्रात जन्म घेतला, विषमतेविरोधात लढा दिला त्या डॉ. आंबेडकरांच्या पाठीशी ठामपणे महाराष्ट्रातील बहुजन समाज उभा राहिला, तो काय एकात्मतेची कबर खणायला जो उठतोय तो महाराष्ट्राला राष्ट्रीय एकात्मता शिकवतो. ज्या शाहू-फुले-आंबेडकरांनी महाराष्ट्रात जन्म घेतला, विषमतेविरोधात लढा दिला त्या डॉ. आंबेडकरांच्या पाठीशी ठामपणे महाराष्ट्रातील बहुजन समाज उभा राहिला, तो काय एकात्मतेची कबर खणायला आम्हाला एकात्मता कोणी शिकवू नये. महाराष्ट्रातच राष्ट्र आहे व महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले असे आमच्या सेनापती बापटांनी सांगूनच ठेवल�� आहे. पण वाद उकरला जातो तो मुंबईच्या बाबतीत. त्यात एक राजकीय पोटदुखी आहेच. मुंबई महाराष्ट्राचीच आहे व राहणार, असे घटनाकार डॉ. आंबेडकरांनी ठणकावून सांगितलेच. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून उतरले. मात्र डॉ. आंबेडकरांच्या विचारांशी कवडीचे देणे-घेणे नसलेले त्यांचे थोतांडी अनुयायी विमानतळावर महाराष्ट्रद्वेष्टय़ांच्या स्वागतासाठी निळे झेंडे फडकवत हंगामा करतात. हा तर आंबेडकरांचा सगळय़ात मोठा अवमान आम्हाला एकात्मता कोणी शिकवू नये. महाराष्ट्रातच राष्ट्र आहे व महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले असे आमच्या सेनापती बापटांनी सांगूनच ठेवले आहे. पण वाद उकरला जातो तो मुंबईच्या बाबतीत. त्यात एक राजकीय पोटदुखी आहेच. मुंबई महाराष्ट्राचीच आहे व राहणार, असे घटनाकार डॉ. आंबेडकरांनी ठणकावून सांगितलेच. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून उतरले. मात्र डॉ. आंबेडकरांच्या विचारांशी कवडीचे देणे-घेणे नसलेले त्यांचे थोतांडी अनुयायी विमानतळावर महाराष्ट्रद्वेष्टय़ांच्या स्वागतासाठी निळे झेंडे फडकवत हंगामा करतात. हा तर आंबेडकरांचा सगळय़ात मोठा अवमान डॉ. आंबेडकरांचा अवमान झाला तरी चालेल, पण\nखुर्ची उबवायला मिळाली म्हणजे झाले. असे नग जेव्हा आपल्यातच निपजतात तेव्हा 106 हुतात्म्यांचा अवमान करणाऱया विकृत शक्तींना आयतेच बळ मिळत राहते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात जसे अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेखांसारखे शूर होते तसे काही अस्तनीतील निखारेही होतेच. म्हणून मुंबई महाराष्ट्राला मिळायची राहिली काय लढय़ाच्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून मुंबई महाराष्ट्राच्या हाती पडली. याचे भान महाराष्ट्र दुश्मनांच्या जयजयकाराच्या घोषणा देणाऱयांनी ठेवलेच पाहिजे. बॉलीवूड नामक हिंदी सिनेसृष्टीचा ‘तंबू’ मुंबईत रुजला व एक उद्योग म्हणून तो फोफावला. या सिनेसृष्टीचा पाया दादासाहेब फाळके नामक एका मराठी माणसानेच घातला. त्या वृक्षाची गोड फळे आज मुंबईत सर्वच भाषिक कलाकार खात आहेत. मुंबईच्या सिनेसृष्टीत, संगीतात नशीब अजमावयास येणारे आधी फुटपाथवर पथारी पसरतात. पण नशिबाचा तारा एकदा चमकला की, याच मुंबईच्या जुहू, मलबार हिल, पाली हिल भागात आपले इमले उभे करतात. पण एक नक्की, हे सगळे लोक सदैव मुंबई-महाराष्ट्राशी कृतज्ञच राहिले. मुंबईच्या मातीशी त्यांनी कधी बेइमानी केली नाही. दादासाहेब फाळक्यांना कधी ‘भारतरत्न’ किताबाने सन्मानित केले नाही. पण फाळक्यांनी उभारलेल्या मायानगरीतील अनेकांना ‘भारतरत्न’च काय तर ‘निशाने पाकिस्तान’पर्यंतचे किताब मिळाले. मुंबईत कोणीही यावे आणि आपल्या हरहुन्नरीपणावर नशीब अजमावावे. मुंबईचा फिल्मी उद्योग आज लाखोंना रोजीरोटी देत आहे. सध्या येथे ‘खानावळ’ आहे अशी टीका होते. तशी कधी मराठी, तर कधी पंजाबी\nहोतीच. पण मधुबाला, मीनाकुमारी, दिलीप कुमार, संजय खानसारख्या दिग्गज मुसलमान कलावंतांनी पडद्यावरील आपली नावे ‘हिंदू’ केली. कारण तेव्हा येथे धर्म शिरला नव्हता, तर कला-अभिनयाचेच नाणे खणखणीतपणे वाजवले जात होते. घराणेशाहीचे वर्चस्व आज आहेच. तसे तेव्हाही होतेच. कपूर, रोशन, दत्त, शांताराम अशा खानदानांतून पुढची पिढी समोर आली आहे, पण जे उत्तम काम करत होते तेच टिकले. मुंबईने फक्त गुणवत्तेचा गौरव केला. राजेश खन्नाला कोणतेच घराणे नव्हते. जितेंद्र, धर्मेंद्रलाही नव्हते. पण त्यांच्या मुला-नातवांना ते घराणे असेल तर बोटे का मोडायची घराणी संगीतात आहेत. दिग्दर्शनातसुद्धा आहेत. पण यापैकी प्रत्येकाने मुंबईलाच आपली कर्मभूमी मानली. नव्हे, मुंबईच्या जडणघडणीत योगदान दिले. पाण्यात राहून माशाशी वैर केले नाही किंवा स्वतः काचेच्या घरात राहून दुसऱयांच्या घरावर दगड मारले नाहीत. ज्यांनी ते मारले ते मुंबई-महाराष्ट्राच्या शापाचे धनी ठरले. मुंबईला कमी लेखणे म्हणजे स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणणे असा हा प्रकार आहे. महाराष्ट्र ही संत महात्म्यांची, क्रांतिकारकांची भूमी आहे. हिंदवी स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मुंबईची भूमी येथील भूमिपुत्रांच्या रक्ताने आणि घामाने भिजली आहे. स्वाभिमान व त्याग हे मुंबईचे दोन तेजस्वी अलंकार आहेत. औरंगजेबाचे थडगे संभाजीनगरात आणि अफझलखानाची कबरही सन्मानाने प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधणारा हा विशाल हृदयाचा महाराष्ट्र आहे. त्या विशाल हृदयाच्या महाराष्ट्राच्या हाती छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी तलवार दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी दुसऱया हातात स्वाभिमानाचा निखारा ठेवला. त्या निखाऱयावर राख साचली आहे, असे कुणास वाटत ��सेल तर त्यांनी फक्त एक फुंकर मारून पाहावे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\n‘बालिका वधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nपश्चिम रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक दोन शिफ्टमध्ये केले\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर...\nया बातम्या अवश्य वाचा\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/salman-khan-to-appear-before-jodhpur-court-on-september-28-in-blackbuck-case/", "date_download": "2020-09-29T01:48:15Z", "digest": "sha1:P24AWKCHAYNRYJ4DQJWLKDNAJWWEX3VH", "length": 15645, "nlines": 158, "source_domain": "www.saamana.com", "title": "सलमानला जोधपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\nप्ले स्टोअरमधून हटवण्यात आले ‘हे’ 17 खतरनाक ऍप, तुमच्या मोबाईलमध्ये तर…\nछत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा मृत्यू, अनेक जखमी\nमुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या\nपुलवामात एनकाऊंटरदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी\nमैदानावरील तुफानामुळे राजकारणात रंगले वाकयुद्ध, सॅमसमवरून गंभीर-थरूरमध्ये जुंपली\nआर्मेनिया-अजरबैजानमध्ये युद्धाला सुरुवात; 24 ठार, शेकडो जखमी\nचीनकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ, हजारो नागरिकांना टोचली असुरक्षित लस\nसावधान…कोरोना व्हायरस करतोय मेंदूवर हल्ला; संशोधनातील निष्कर्ष\nअरेच्चा… कोरोनाचे भाषेशी कनेक्शन इंग्रजी न बोलणाऱयांना पाचपट अधिक धोका\nचीनने तीन वर्षांत पाडल्या शिंजियांगच्या हजारो मशिदी\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर…\nPhoto – आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 5 फलंदाज\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nलेख – शेती संस्कृतीमधील स्त्रियांचा सहभाग\nमुंबई बेट आहे, लक्षात घ्या\nकमी पैशांत घर चालू शकते\nपूनम पांडेचा युटर्न, मारहाणीचा आरोपानंतर पुन्हा नवऱ्याकडे परतली\nसुबोध भावेची नवी इनिंग ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेची केली निर्मिती\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगा���ा ठेवा दूर…\nCar History – ‘हे’ उद्योगपती होते हिंदुस्थानातील पहिल्या कारचे मालक, निर्माण…\nHealth tips – एक चमचा कोरफड आयुष्य बदलेल, जाणून घ्या 9…\nHealth tips – मधुमेह टाळण्यासाठी ‘या’ 6 सोप्या नियमांचे पालन करा\nआगळं वेगळं- आपलं पाटणा त्यांचं पाटणा\nसंस्कृती सोहळा – गोदातीरावरचे त्र्यंबकेश्वर\nनिमित्त- प्रश्न ज्येष्ठ कलाकारांच्या सुरक्षिततेचा\nजगाच्या पाठीवर- पहिली शाळा\nसलमानला जोधपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश\nकाळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान याच्या अडचणीत वाढ झाली आहे. 28 सप्टेंबरला सलमानला पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश जोधपूर जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी दिले आहेत. जोधपूर जिल्हा सत्र न्यायालयात आज झालेल्या सुनावणी दरम्यान सलमानचे वकील हस्तीमत सारस्वत उपस्थित होते. यापूर्वी सलमानने सुनावणीसाठी कोर्टात हजर न राहण्यासाठी सूट मागितली होती. त्यावेळी कोर्टाने त्याची ही विनंती मान्य केली होती. आता मात्र कोर्टाने त्याला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राजस्थानात 1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी सलमानला दोषी ठरविले होते. या प्रकरणी 1998 आणि 2007 मध्ये दोनदा त्याला जोधपूर कारागृहात जावे लागले होते. या प्रकरणात सलमानसह चित्रपटातील अन्य कलाकारांवर देखील आरोप होते. पण, सलमानकडे शस्त्र सापडल्याने त्याला दोषी ठरवले होते.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\nव्या���ाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\n‘बालिका वधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nपश्चिम रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक दोन शिफ्टमध्ये केले\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर...\nया बातम्या अवश्य वाचा\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://amnapur.epanchayat.in/?page_id=53", "date_download": "2020-09-29T01:06:22Z", "digest": "sha1:PURALJ5R3OVWYG5HZSNCLWJMSUWSEPWH", "length": 4066, "nlines": 59, "source_domain": "amnapur.epanchayat.in", "title": "पायाभूत सुविधा | आमणापूर ग्राम पंचायत", "raw_content": "\nपिण्याच्या पाण्याची सुविधा सध्या कंुडल प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना नियोजित आमणापूर–विठ्ठलवाडी स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना मंजूर.\nगावी 4 प्राथमिक शाळा आहे.\nगावी प्रगती विद्यामंदीर आमणापूर माध्यमिक शाळा आहे.\nगावी पोस्ट आॅफिस आहे.\nगावी तार आॅफिस नाही.\nगावी फोनची सोय आहे.\nगावी एस टी ची सोय आहे.\nगावापासून एस टी स्थानकाचे अंतर गावालगतच.\nगावापासून मुख्य रेल्वेस्थानकाचे नाव आमणापूर रेल्वेस्थानक 1 कि.मी.\nगावापासून तालुक्याचे अंतर 7 कि.मी.\nगावापासून जिल्हयाचे अंतर 32 कि.मी.\nगावी आठवडा बाजार आहे-गुरुवार.\nप्रमुख बाजार पेठ आहे.\nमुख्य रस्ता व अंतर हायस्कूल ते पवारगल्ली 1 कि.मी.\nगावाचे लोकांचे प्रमुख उद्योग शेती मजुरी दुग्धव्यवसाय लहान उद्यो�� नोकरी.\nगावी रोजंदारीचे साधन शेतीत शेतमजुरी लहान उद्योग.\nगावी आरोग्य केंद्र नाही. उपकेंद्र आहे.\nगावचे शेतमजुरांची संख्या 1865.\nगावी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आहे.\nगावी आमणापूर सर्वसेवा, कृष्णामाई, मेसूदराज, विकास सोसायटी आहे.\nगावचे खातेदारांची संख्या 1927.\nगावचा सरासरी आकार तेजीर 8834.60.\nतलाठयाचा राहण्याचा पत्ता व संपर्कासाठी फोन – मु.पो. आमणापूर ता. पलूस जि. सांगली फोन–274128.\nगावी यापूर्वी अॅक्वीशन झाले आहे. आमणापूर अंकलखोप दरम्यानच्या पुलकामासाठी.\n© 2020 आमणापूर ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2019/12/blog-post_406.html", "date_download": "2020-09-28T23:58:09Z", "digest": "sha1:IU2C2YXS6U3XA56S67ZKZCQ3TNMVUCHP", "length": 10996, "nlines": 48, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कॅंटोन्मेंट बोर्डाच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकेशन बदलले? - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / अहमदनगर / महाराष्ट्र / कॅंटोन्मेंट बोर्डाच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकेशन बदलले\nकॅंटोन्मेंट बोर्डाच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकेशन बदलले\nकॅंटोन्मेंट बोर्डाच्या नियंत्रणाखाली असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमधील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे 'लोकेशन' बदलण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. जयस्वाल यांच्या ओपीडीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकेशन बदलण्यात आले आहे. हे बदलण्यासाठी कोणाची परवानगी घेण्यात आली आणि कॅमेऱ्याचे लोकेशन बदलविवण्याचे कारण काय, असे गंभीर मुद्दे यानिमित्ताने भिंगारवासियांमध्ये उपस्थित होत आहेत.\nकॅंटोन्मेंट बोर्डाच्या डोॅ. आंबेडकर हॉस्पिटलमधील २५ कर्मचाऱ्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. जयस्वाल यांनी पैसे जमा करण्यासाठी एक बेकायदा नोटीस जारी केली होती. त्या प्रकरणाचा खुलासा अद्यापपर्यंत डॉक्टर जयस्वाल व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे चिफ एझिकेटीव ऑफिसर विद्याधर पवार यांनी केलेला नसतानाच ही दुसरी गंभीर बाब उघडकीस आली आहे. डॉ. जयस्वाल यांनी दवाखान्यातील त्यांच्या ओपीडीमधील सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून तो इतरत्र हलवण्याला आहे. कँटोन्मेंट बोर्ड तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती विनीता देशपांडे यांनी त्यावेळी कारभार पारदर्शक व्हावा व कर्मचारी काम व्यवस्थित काम करतात की नाही यावर नियं��्रण ठेवण्यासाठी व पाहण्यासाठी त्यावेळेस सीसीटीव्ही कॅमेरे हॉस्पिटलमध्ये बसविले होते. कॅमेरे बसविल्यानंतर कॅमेऱ्याच्या धाकाने हॉस्पिटलमधील कामकाज व्यवस्थित चालु होते. ठरवून दिलेल्या जागेमध्ये कॅमेरे बसविल्यानंतर हॉस्पिटलमधील कामकाज सर्व व्यवस्थित चालू होते. सीसीटी कॅमेरावर कारभार व्यवस्थित चालतो की नाही, हे पाहण्याची व्यवस्था होती. परंतु देशपांडे यांची बदली झाल्यानंतर डॉ. जयस्वाल यांनी त्यांच्या स्वार्थापोटी प्रशासनाने ज्या जागा ठरवून दिलेल्या होत्या त्या जागेतील कॅमेर्‍यांचे जागेत बदल केला आहे. स्वतःचा अपारदर्शक कारभार लपविण्यासाठी हा प्रकार झाल्याचे उघडकीस आलेले आहे. खात्री व चौकशी करण्यासाठी प्रशासनाने ज्या कंपनीला ते काम दिले होते, त्यांच्याकडून माहिती घ्यावी व तशी त्याची दप्तरी नोंदही असेलच. त्याच्यात कॅमेरे कुठे कुठे बसविले, किती बसवले आणि कोणत्या जागेत बसविले आहेत, याची नोंद सापडेल. हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर जयस्वाल यांनी दवाखान्यातील त्यांच्या केबिनमधील सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून तो इतरत्र हलवण्यात आलेला आहे. त्या कॅमेऱ्याच्या लोकेशनमध्ये बदल करण्यामागचा उद्देश काय, याचीसुद्धा खात्री करणे प्रशासनाची जबाबदारी आहे. हॉस्पिटलमधील कॅमेरे जागा बदलण्यासाठी कोणाची परवानगी घेतलेली आहे का आणि जर घेतली असेल तर ते कोणत्या अधिकाऱ्याची परवानगी घेतली आहे, स्वतःचा अपारदर्शक कारभार लपविण्यासाठी की स्वतःच्या स्वार्थासाठी केला आहे का, किंवा त्यांना तशी करण्याबाबत कोणी परवानगी दिली आहे का, त्या कॅमेऱ्याचा जागेत बदल करून ते बंद का करण्यात आले, याचाही खुलासा होणे महत्त्वाचे असून भिंगारचे तमाम नागरिक या खुलाशाच्या प्रतीक्षेत आहेत.\nकॅंटोन्मेंट बोर्डाच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकेशन बदलले\nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण ----------------- तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणा चे वाढते प्रमाण चिंताजनक पारनेर प्रतिनिधी - ...\nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह \nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 23 व्यक...\nपारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव��ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय \nपारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यामध्...\nपारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील रुई चोंडा येथे वाहून गेलेल्या पोलिसाचा शोध सुरु \nवाहून गेलेल्या पोलिसाचा पुन्हा शोध सुरु तहसीलदार तहसीलदार ज्योती देवरे नगर येथून शोध घेण्यासाठी आपत्कालीन वाहन मागवण्यात आले आहे -----------...\nपत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर\nपत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर अकोले/ प्रतिनिधी : अकोले तालुक्यातील चैतन्यपुर येथील आरोपी भगवान भाऊ हुलवळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/special/happy-birth-day-mithun-chakraborty/", "date_download": "2020-09-29T00:01:23Z", "digest": "sha1:UBSQS32ENIH52FLLZU3ENF43INPFT4RQ", "length": 6629, "nlines": 58, "source_domain": "mymarathi.net", "title": "Happy Birth Day … Mithun Chakraborty…. | My Marathi", "raw_content": "\nशिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची प्रचंड भूक लागलीये, ही भूक अनेकांना संपवते-काँग्रेस नेते संजय निरुपम\n‘मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करुन मेरिटवर सर्वांची निवड करा’- उदयनराजे\nमंत्र्यांच्या बंगल्यांना वीज बिलात सवलत देणे म्हणजे सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 75 हजार 959\nपंतप्रधानांनी शेतकऱ्यांची केली प्रशंसा\nराज्यात ७.५ अश्वशक्तीचे नवीन ७५०० सौर कृषीपंप आस्थापित होणार\nसंविधानाबद्दलचे भ्रम दूर करण्यासाठी ‘ संविधान प्रचारक ‘ तयार व्हावेत: नागेश जाधव\n‘दागिने विकून वकिलांची फी भरली- स्वतःची अशी माझी कोणतीच मोठी संपत्ती नाही.. अनिल अंबानी\nखडसेंना पुन्हा डच्चू : माजी मंत्री विनोद तावडे आणि पंकजा मुंडेंना ‘मानाचे पान’ -राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान\nयशस्वी मुस्लीम विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत-\nछगन भुजबळांची प्रॉपर्टी -कुठे \nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय ��राठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘दागिने विकून वकिलांची फी भरली- स्वतःची अशी माझी कोणतीच मोठी संपत्ती नाही.. अनिल अंबानी\nरुबल आगरवाल सापडू शकतात ..वादाच्या भोवऱ्यात…\nएका महिन्यात सहा हजारांनी घसरलाय भाव…\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/92-year-old-vietnamese-man-has-5-metre-long-hair/", "date_download": "2020-09-29T00:34:51Z", "digest": "sha1:OMOKRN5CAAAXJ7BNJCWRRZGE2RGRS4EH", "length": 16301, "nlines": 158, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘या’ 92 वर्षाच्या व्यक्तीचे केस आहेत 5 मीटर लांब, 80 वर्षात एकदाही नाही धुतले | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\nप्ले स्टोअरमधून हटवण्यात आले ‘हे’ 17 खतरनाक ऍप, तुमच्या मोबाईलमध्ये तर…\nछत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा मृत्यू, अनेक जखमी\nमुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या\nपुलवामात एनकाऊंटरदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी\nमैदानावरील तुफा��ामुळे राजकारणात रंगले वाकयुद्ध, सॅमसमवरून गंभीर-थरूरमध्ये जुंपली\nआर्मेनिया-अजरबैजानमध्ये युद्धाला सुरुवात; 24 ठार, शेकडो जखमी\nचीनकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ, हजारो नागरिकांना टोचली असुरक्षित लस\nसावधान…कोरोना व्हायरस करतोय मेंदूवर हल्ला; संशोधनातील निष्कर्ष\nअरेच्चा… कोरोनाचे भाषेशी कनेक्शन इंग्रजी न बोलणाऱयांना पाचपट अधिक धोका\nचीनने तीन वर्षांत पाडल्या शिंजियांगच्या हजारो मशिदी\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर…\nPhoto – आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 5 फलंदाज\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nलेख – शेती संस्कृतीमधील स्त्रियांचा सहभाग\nमुंबई बेट आहे, लक्षात घ्या\nकमी पैशांत घर चालू शकते\nपूनम पांडेचा युटर्न, मारहाणीचा आरोपानंतर पुन्हा नवऱ्याकडे परतली\nसुबोध भावेची नवी इनिंग ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेची केली निर्मिती\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nCar History – ‘हे’ उद्योगपती होते हिंदुस्थानातील पहिल्या कारचे मालक, निर्माण…\nHealth tips – एक चमचा कोरफड आयुष्य बदलेल, जाणून घ्या 9…\nHealth tips – मधुमेह टाळण्यासाठी ‘या’ 6 सोप्या नियमांचे पालन करा\nआगळं वेगळं- आपलं पाटणा त्यांचं पाटणा\nसंस्कृती सोहळा – गोदातीरावरचे त्र्यंबकेश्वर\nनिमित्त- प्रश्न ज्येष्ठ कलाकारांच्या सुरक्षिततेचा\nजगाच्या पाठीवर- पहिली शाळा\n‘या’ 92 वर्षाच्या व्यक्तीचे केस आहेत 5 मीटर लांब, 80 वर्षात एकदाही नाही धुतले\nव्हिएतनाम येथे राहणाऱ्या एका 92 वर्षीय व्यक्तीचे केस तब्बल 5 मीटर लांब आहे. ग्युयेन वान चिएन असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याने आयुष्यात एकदाही केसाला कात्री लावलेली नाही. तसेत चिएन यांना असे वाटते की जर त्यांनी केस कापले तर त्यांचा मृत्यू होईल. म्हणून त्यांनी आतापर्यंत एकदाही केस कापलेले नाहीत.\nचिएन हे व्हिएतनाम मधील हो चि मिन्ह सिटी या गावात त्यांच्या 62 वर्षीय मुलासोबत राहतात. ‘मी केस कापायची कधी हिंमतच केली नाही. ना कधी ते धुतले किंवा विंचरले. गेल्या 80 वर्षात मी एकदाही केसांना पाणी लावलेल��� नाही किंवा फणीने विंचरलेले नाही. मी फक्त त्यांची निगा राखायचा प्रयत्न करतो. बाहेर पडतो तेव्हा माझे केस कायम स्कार्फने बांधलेले असतात. ते चांगले दिसतील यावरही मी लक्षं देतो’, असे चिएन सांगतात.\n‘मी तिसरी पर्यंत शिकलोय. त्यावेळी एकदा शाळेत शिक्षकाने माझे केस कापायला लावले होते. पण त्यानंतर मी कधी केस कापलेच नाही. जेव्हा मला कळलं ती त्या दैवी शक्तीने मला निवडले आहे त्यानंतर तर मी कशी केस कापले नाहीत. आता माझे केस अगदी कडक झाले आहेत. खरंतर ते आता डोक्याचाच भाग बनत चालले आहेत.’, असे चिएन सांगतात.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\n‘बालिका वधू’च्या दिग्दर्शकावर आली भ���जी विकण्याची वेळ\nपश्चिम रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक दोन शिफ्टमध्ये केले\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर...\nया बातम्या अवश्य वाचा\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://amnapur.epanchayat.in/?page_id=55", "date_download": "2020-09-29T00:13:31Z", "digest": "sha1:YSIXLZUVV5Q4NF5KBEHR5RKP6BYWYOWM", "length": 6468, "nlines": 52, "source_domain": "amnapur.epanchayat.in", "title": "समस्या | आमणापूर ग्राम पंचायत", "raw_content": "\nआमणापुर गावातील समस्या पुढीलप्रमाणे.\nकेंद्रशासन व राज्य शासनाने आरवड जमिन सुधारणा करणेसाठी मास्टर प्लॅन तयार करुन जमिन लागवडीलायक करणेसाठी प्रभावी उपाययोजना करणे.\nगावातील नागरिकांना पिण्याचे पाण्यासाठी आमणापूर–विठ्ठलवाडी स्वतंय नळपाणीपुरवठा योजना मंजूर करणेत यावी.\nपशुधन आरोग्याचा प्रश्न सोडविणेसाठी पशुवैद्यकीय दवाखाना.\nआमणापूर गाव नदीकाठ भाग असलेने जमिन काळी असलेने गावातील अंतर्गत सर्व रस्ते दगडी फरशी बसवून किंवा कॉंक्रिटकरण करणेत यावेत जेणेकरुन.\nमहापूराच्या कालावधीत रस्ते खराब होणार नाहीत.\nबेरोजगार युवकांसाठी महिलांसाठी उद्योगधंदा मिनी एम आय डी सी माध्यामातून उपलब्ध करुन देणेत यावे गावातील ग्रंथालयासाठी इमारत बांधकाम मंजूर व्हावे.\nनिर्मलग्राम अभियानांतर्गत गावातील शौचालय बांधकाम मोठया प्रमाणात झालेने वाहती गटार बांधकामासाठी शासनाने अनुदान मंजुर करावे.\nप्रधानमंत्री सडक योजनेतून आमणापूर ते श्रीरामनगर रेल्वे स्टेशन ते बोरजाईनगर मार्गे राडे मळा पाटील मळा आदी वस्त्यांना जोडणेसाठी रस्ता मंजुर करणेत यावा.\nकृष्णा नदीच्या महापूरापासून संभाव्य धोका टाळणेसाठी पुरसंरक्षक भिंत टप्पा नं. 2 मंजूर करणेत यावा.\nआमणापूर गावातील कृष्णा नदीकाठी भव्य क्रिडांगणास अनुदान मिळावे.\nगावातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर व्हावे.\nकृष्णा नदी गावपाणवठयालगत कोल्हापूर पध्दतीचा बंधारा बाधणेस मंजूरी मिळावी.\nबोरजाईनगर अनुगडेवाडी पुलानजीक श्रीरामनगर आमणापूर या ठिकाणी महाराष्ट्र रोजगारहमी योजने��ून 2 कि मी परिसरात रस्ता सुशोभिकरण व वृक्षारोपन करणेत यावे.\nगावातील वीज योजनेपासून वंचित पाटील मळा राडेमळा येळवीर रस्ता अनुगडेवाडी रस्ता कुंडल रस्ता पलूस रस्ता आदी ठिकाणी स्ट्रीलाईन मंजूर करणेत यावी.\nअपारंपारिक उर्जा मंत्रालयाच्या योजनेतून सौरउर्जा दिवे बसविणेत यावेत.\nभारयिमनमुळे शेतकयांच्या उत्पन्नात घट व सर्व नागरिकांना सर्व पायाभूत समस्यांना तोंड दयावे लागत असून दिवसा भारनियमन कमी प्रमाणात करणेत यावे.\nगावातील विद्यार्थी विद्यार्थिंनीसाठी आर्टस कॉमर्स सायन्स महाविद्यालय मंजूर व्हावे.\nबचतगटातील महिलांना घरगुती उद्योग व प्रशिक्षण मिळावे.\nकेंद्रीय ग्रामसडक योजनेतून कृष्णा नदीवर आमणापूर अंकलखोप दरम्यान पुलबांधकाम झाला असून सदर प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत सामावून घेतलेले नाही ही या गावातील नागरिकांची खंत आहे.\n© 2020 आमणापूर ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://shabdbhandar.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-28T23:51:48Z", "digest": "sha1:MBPVANMBE4ZFVKJZRUHFAEMKU2V7MRU3", "length": 5710, "nlines": 108, "source_domain": "shabdbhandar.com", "title": "वाट पाहणारं दार - शब्द भंडार", "raw_content": "\nशब्दांतच दडलंय सार काही \nनाही उमगत ” ती “\nसंचारबंदी आणि जेवणाचे नियोजन\nभीती मरणाची नाही तिरस्काराची वाटते\nवाट पाहणार दार असतं\nदाराच नाव आई असतं\nवाट पाहणार दार असतं\nवाट पाहणाऱ्या या दाराला\nआस्थेच महिरपी तोरण असतं\nते एक परिमाण असतं\nमर्यादेचं त्याला भान असतं\nवाट पाहणार दार असतं\nहे दार कधीच मोडत नसतं\nते कधी सडत नसतं\nते कधी फुगत नसतं\nवाट पाहणार दार असतं\nसुना नातवंडांच्या आगमनाला ते\nतुकडा पाणी घेऊन सज्ज असतं\nअश्रूंना वाट करून देतं\nते जरबेनं ताळ्यावर आणतं\nवाट पाहणार दार असतं\nया दारावर कधी चालवू नका\nया दारावर कधी मारू नका\nया दारावर कधी ठोकू नका\nघराचं रक्षण करणाऱ्या या दाराला\nकधीच मोडकळीला आणू नका\nवाट पाहणार दार असतं\nदाराचं नाव आई असतं\nवाट पाहणार दार असतं\nPrevious Post: २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन\nNext Post: संसाराचं गीत\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nअम्बे माता आई आनंदी आयुर्वेद आयुष्य आरती कथा कर्पूर आरती कविता क्रोध गणपती गिरनार घर चिठ्ठी जग ���गदंबा माता जपवणूक जीवन टेक्नोलॉजी दार दु:ख देवीची आरती नमस्कार नवरात्री प्रार्थना बाबा बायको बिस्किट भूपाळी मंत्रपुष्पांजली मराठी मुलगी रेणुका देवी लाल चुनरियाँ लेख वडील वाजेश्वरी देवी शक्ती शब्द संसार सत्कर्म सांज आरती सासू सुख सून\n© साईं आशिर्वाद इन्फोर्मटिया", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://scitechinmarathi.com/contact/", "date_download": "2020-09-29T00:44:40Z", "digest": "sha1:KRIKUNQNLVJ3ST3PIUGFDO4IPRIOALLC", "length": 4255, "nlines": 53, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "अधिक माहितीसाठी संपर्क (Contact Information) | विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात", "raw_content": "\nविक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात\nया ब्लॉग मधील गोष्टींचे प्रकार Quick Links for Story Categories\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nअधिक माहितीसाठी संपर्क (Contact Information)\nतुमचे मत कृपया येथे नोंदवा(required)\nElectromagnetism चा बहुमुखी वैश्वानल : बरसणारे इलेक्ट्रॉन्स, वेटोळे घालणारे चुंबकत्व, उधळणारे फोटॉन्स,…,आणि फॅरेडेची अफाट बुद्धिमत्ता\nFour fundamental forces बहुरूपी, बहुढंगी, बहुत ‘लोकां’सी चालवणाऱ्या बलांची चतुरंग सेना\nपदार्थ जडरूप (मॅटर) असो वा ऊर्जारूप (एनर्जी), प्रकाश कायमच सोबतीला असतो.. (e = m. c^2)\nगतिविषयक समीकरणे: विस्थापन, वेग, त्वरण यांना सांधणारे दुवे आणि भास्कराचार्यांची लीलावती(Kinematic Equations and Bhaskaracharya)\nवेगातला बदल – वाढता (त्वरण) वा घटता (मंदन) (Acceleration and Deceleration)\nसंगीतकला आणि फिजिक्स Music and Physics\nया ब्लॉग मधील गोष्टींचे प्रकार Quick Links for Story Categories\nगुरुत्वाकर्षण कसं कसं कळत गेलं \nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/66254-2/", "date_download": "2020-09-29T00:46:19Z", "digest": "sha1:GTHSSB7ZED3R3OI2PUQTPK37ZYLMPE2G", "length": 14850, "nlines": 175, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Current Affairs 02 May 2019 | Mission MPSC", "raw_content": "\nभारताचे चांद्रयान ६ सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारताच्या महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-२’ या दुसऱ्या चांद्रमोहिमेचे प्रक्षेपण ९ जुलै ते १६ जुलै दरम्यान करण्यात येणार असल्याचे भारतीय\nअंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी जाहीर केले. या मोहिमेसंदर्भातील सर्व यंत्रणा या काळात सज्ज होतील आणि प्रक्षेपणानंतर ६\nसप्टेंबर रोजी चांद्रयान- २ चंद्रावर दाखल होईल.\nचांद्रयान-२ मध्ये ३ मॉड्यूल ऑर्बिटर, लँडर (विक्रम) आणि रोव्हर ( प्रज्ञान) यांचा अंतर्भा��� असणार आहे.\nजीएसएलव्ही मार्क-३ द्वारे चांद्रयान-२ ऑर्बिटर आणि लँडर पृथ्वीच्या कक्षेच स्थिरावतील. या नंतर ऑर्बिटर आणि लँडर चंद्राच्या कक्षेत\nसोडण्यात येतील. चांद्रयान-२ चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर लँडर चंद्राच्या जमिनीवर उतरेल. या नंतर रोव्हर बाहेर येत प्रयोग करण्यास\nसिद्ध होईल. भारताचे चांद्रयान ६ सप्टेंबर या दिवशी चंद्रावर उतरेल असे इस्रोने म्हटले आहे.\nचांद्रयान-२ चे वजन ३२९० किलो इतके असेल. इस्रोने चांद्रयान-२ ला सन २०१७ मध्ये प्रक्षेपित करण्याचे ठरवले होते.\nचंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर त्याचे ऑर्बिटर, लँडरपासून वेगळे होईल. त्या नंतर लँडर चंद्राच्या जमिनीवर उतरेल आणि रोव्हर वेगळा\nरोव्हरवर सौरऊर्जेचे उपकरण बसवण्यात आले आहे. या मुळे तो पृथ्वीपासून किती अंतरावर आहे हे कळू शकेल. या पूर्वी सन २००८ मध्ये\nचांद्रयान-१ प्रक्षेपित करण्यात आले होते. परंतु इंधनाच्या कमतरतेमुळे ही मोहीम २९ ऑगस्ट २००९ मध्ये संपुष्टात आली होती. ही मोहीम\n२ वर्षे चालेल असे इस्रोने जाहीर केले होते.\nमसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित\nभारतातील अनेक हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय\nदहशतवादी ठरवण्यात भारताच्या कुटनितीला यश आले आहे.\nसंयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (युएनएससी) बुधवारी (दि.१) मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. भारताचा हा\nमोठा विजय मानला जात आहे.\nसंयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी यासंदर्भात ट्विट करुन ही माहिती दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा\nपरिषदेच्या १२६७ समितीकडून आयएसआयएल आणि अल-कायदा यादीमध्ये मसूद अझहरचा आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून समावेश\nकरण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nयापूर्वी तीन वेळा चीनने आपला वीटो विशेषाधिकार वापरत या प्रस्तावाला विरोध केला होता. मात्र, यंदा पुलवामा ह्ल्ल्यानंतर भारताच्या\nया मागणीला अमेरिका, फ्रान्स, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसह अनेक देशांनी पाठींबा दिला.\nभारताने यापूर्वी २००९, २०१६, २०१९ मध्ये मसूद अझहरवर बंदी घालण्यात यावी यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडला\nकुमार संगकारा ‘एमसीसी’चा पहिला ब्रिटिशेतर अध्यक्ष\nश्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराची मेरिलिबोन क्रिकेट क्लबचा (एमसीसी) पहिला ब्रिटिशेतर अध्यक्ष म्हणून घोषणा झाली आहे.\nएक वर्षांचा कार्यकाळ असलेल्या या पदावर तो १ ऑक्टोबर, २०१९पासून कार्यरत होईल.\nलॉर्ड्स येथे बुधवारी झालेल्या ‘एमसीसी’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सध्याचे अध्यक्ष अ‍ॅन्थनी व्रेफोर्ड यांनी संगकाराच्या नामांकनाची\n२०१२मध्ये संगकाराला ‘एमसीसी’ने सन्माननीय आजीवन सदस्यत्व बहाल केले. याच वर्षी त्याचा ‘एमसीसी’च्या जागतिक क्रिकेट\nसमितीवर समावेश करण्यात आला.\nजागतिक क्रमवारीत भारताची अपुर्वी चंदेला पहिल्या क्रमांकावर\nभारताची नेमबाजपटू अपुर्वी चंदेलाने ISSF जागतिक क्रमवारीत १० मी. एअर रायफल प्रकारात पहिला क्रमांक पटकावला आहे. १९२६\nगुणांची कमाई करत अपुर्वीने ही कामगिरी केली आहे.\nफेब्रुवारी महिन्यात नवी दिल्लीत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत चंदेलाने विश्वविक्रमी कामगिरी करत भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून\nदिलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वी बिजींग शहरात झालेल्या स्पर्धेत अपुर्वीला आपल्या दिल्लीतल्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली\nनाही. अपुर्वीने पहिल्या क्रमांकावर झेप घेतल्यानंतर, भारताची दुसरी नेमबाजपटू अंजुम मुद्गीलने दुसरा क्रमांक पटकावला आहे.\nमुद्गीलच्या खात्यात १६९५ गुण जमा आहेत.\n२०२० साली टोकियो शहरात रंगणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या ५ नेमबाजपटूंनी आपलं स्थान पक्क केलं आहे. चंदेलानेही या\nस्पर्धेत आपलं स्थान निश्चीत केलं आहे. याव्यतिरीक्त अभिषेक वर्मा, सौरभ चौधरी, अंजुम मुद्गील आणि दिव्यांश सिंहनेही आपलं स्थान\nस्कॉटलंड पद्धतीनं बनवलेल्या भारतातील पहिल्या तोफगाड्याचं लोकार्पण\nजळगाव जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी किल्ल्यावरील तोफेला स्कॉटलंड पद्धतीने बनविलेला भारतातील पहिल्या\nतोफगाड्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या दुर्ग संवर्धन करणाऱ्या संघटनेमार्फत रविवारी 28 एप्रिल रोजी\nवेताळवाडी या किल्ल्यावरील अडगळीत पडलेल्या तोफेला स्कॉटलंड येथील युरोपियन पद्धतीचा बनवलेला तोफगाडा बसवण्यात आला.\nहा तोफगाडा चाळीसगाव येथील सह्याद्रीचे शिलेदार अजय जोशी यांनी बनविला असून यासाठी आलेला खर्च संस्थेच संपर्क प्रमूख प्रकाश\nनायर यांनी स्वतः उपलब्ध करून दिला आहे.\nराव यांचा भारतीय तिरंदाजी संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा\nदिल्ली उच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेले प्रशासक एस. वाय. कुरेशी यांनी लागू केलेली घटना सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल\nठरवल्यामुळे बीव्हीपी राव यांनी भारतीय तिरंदाजी संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.\nताज्या घडामोडींमुळे १० जूनला होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेपूर्वी भारतीय नेमबाजी संघटनेची नूतन कार्यकारिणी\nअस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-05-jully-2019/", "date_download": "2020-09-29T00:30:33Z", "digest": "sha1:SSG5WPSQTFIOQDSK5ACNUUVPM4P4SHWO", "length": 5383, "nlines": 127, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Current Affairs 05 Jully 2019 | Mission MPSC", "raw_content": "\nहिमा दासची पोलंडमध्ये ‘सुवर्ण’ कामगिरी\nभारतीय स्टार धावपटू हिमा दासने पोलंडमध्ये पार पडलेल्या पोन्जान अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. २०० मीटर स्पर्धेत हिमा दासने हे सुवर्णपदक पटकावलं. हिमा दासने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. हिमा दासने २०० मीटर अंतर केवळ २३.६५ सेकंदांमध्ये पूर्ण करत सुवर्णपदक आपल्या नावावर केलं.\n४०० मीटर स्पर्धेतील वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पिअन आणि नॅशनल रेकॉर्ड आपल्या नावे असणारी हिमा दास गेल्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त होती. मात्र स्पर्धेत तिने पुनरागन करत फक्त २३.६५ सेकंदांमध्ये २०० मीटर अंतर पार केलं.\nहिमा दासने सहभाग घेतलेला ही वर्षातील पहिलीच स्पर्धात्मक रेस होती.\nमोदी २.० चा पहिलाच अर्थसंकल्प आज\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शुक्रवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.\nयंदाच्या अर्थसंकल्पात १० कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांवर ४० टक्क्यांपर्यंत कर लागू शकतो. त्याशिवाय नोकरदार वर्गासाठी आयकर उत्पन्नाच्या कर रचनेत बदल करण्यात येऊ शकतो. २०१९-२० च्या अंतरिम अर्थसंकल्प पाच लाखांच्या उत्पन्नावर सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. सध्या २.५ लाख ते ५ लाख उत्पन्नावर ५ टक्के, ५ ते १० लाखाच्या उत्पन्नावर २० टक्के आणि १० लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांवर ३० टक्के कर आह���.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://amnapur.epanchayat.in/?page_id=57", "date_download": "2020-09-29T02:04:10Z", "digest": "sha1:4OIC75JC3HD4HHMPCYU7GZ7EWIAJ5YXX", "length": 2722, "nlines": 33, "source_domain": "amnapur.epanchayat.in", "title": "समस्या प्रस्ताव | आमणापूर ग्राम पंचायत", "raw_content": "\n–आमणापूर, विठ्ठलवाडी, श्रीरामनगर, राडेमळा, पाटीलमळा, बोरजाईनगर, शेरी, अनुगडेवाडी संतगाव बुर्ली आदी ठिकाणची लोकसंख्या 15000 दरम्यान असूनही सदरविभागासाठी प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नाही त्यामुळे कृष्णा नदीच्य महापूर, इतर वेळी गावापासून 8 कि मी दूरवर आरोग्य केंद्र पलूस येथे जावे लागते महाराष्ट्र शासनाने सदर विभागासाठी लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्रास खास बाब म्हणून मंजुरी दयावी त्यासाठी पंचायत समिती माफ‍र्त प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव सांगली जिल्हापरिषदेकडे पाठविला होता त्यांनी सदर प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव सचिव आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांचे मंजुरीसाठी पाठविला आहे.\n© 2020 आमणापूर ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A6%E0%A5%A7", "date_download": "2020-09-29T02:09:18Z", "digest": "sha1:KWGXSVGBJSR7ON6V57WZTHI2OM4UQS64", "length": 3872, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १८०१ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १७८० चे - १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे\nवर्षे: १७९८ - १७९९ - १८०० - १८०१ - १८०२ - १८०३ - १८०४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nफेब्रुवारी १७ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन उमेदवार थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखी मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसनला राष्ट्राध्यक्ष तर बरला उपाध्यक्ष केले.\nफेब्रुवारी २७ - वॉशिंग्टन डी.सी. अमेरिकन कॉंग्रेसच्या अखत्यारीत आले.\nमे १० - ट्रिपोलीच्या बार्बेरी चाच्यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.\nऑक्टोबर १४ - जोसेफ प्लाटो, बेल्जियन भौतिकशास्त्रज्ञ.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०३:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्���त उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/sharmishtha-matkar-writes-article-about-high-education-329172", "date_download": "2020-09-29T00:33:52Z", "digest": "sha1:5OT7MEHLL7YKSV76YBFFGYTHYPJVQP4Y", "length": 20920, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण आणि `उच्च` स्वातंत्र्य | eSakal", "raw_content": "\nविद्यार्थ्यांचे सक्षमीकरण आणि `उच्च` स्वातंत्र्य\nनव्या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात प्राथमिक पासून ते उच्च शिक्षणापर्यंत अनेक बाबी समाविष्ट असून त्यातील लवचिकता, स्वायत्तता, 21 व्या शतकांच्या आव्हानांचा विचार या बाबी महत्त्वाच्या आहेत.\nनव्या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात प्राथमिक पासून ते उच्च शिक्षणापर्यंत अनेक बाबी समाविष्ट असून त्यातील लवचिकता, स्वायत्तता, 21 व्या शतकांच्या आव्हानांचा विचार या बाबी महत्त्वाच्या आहेत. या लेखात प्रामुख्याने उच्च शिक्षणाचा विचार केला आहे. त्यातील पुढील वैशिष्ट्ये महत्त्वाची वाटतात.\nहेही वाचा : वास्तवापासून मोदी सरकार दूरच\n1) अॅकेडमिक क्रेडिट बँक\nउच्च शिक्षणाचे स्वरूप नवीन संरचनेमध्ये सर्वसाधन समृद्ध, बहुविध शाखांनी सुसज्ज करण्यात येईल. लवचिक अभ्यासक्रमावर भर देण्यात येईल. व्यावसायिक शिक्षणाचे एकत्रीकरण आणि बहुविध प्रवेश/प्रस्थानबिंदू (Entry - Exit Points) असतील. विद्यार्थी उच्च शिक्षणात प्रवेश घेतो ; परंतु त्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रथम वर्ष पूर्ण केल्यानंतर आर्थिक जबाबदार्यांमुळे अनेकांना नोकरी करावी लागते. अशावेळी विद्यार्थी प्रथमवर्ष पूर्ण करण्याचे प्रमाणपत्र स्वत:जवळ ठेवू शकेल. शिवाय त्या वर्षात मिळालेले क्रेडिट त्याला `अॅकेडमिक क्रेडिट बँके`त सुरक्षित ठेवता येतील. दुसरे वर्ष पूर्ण केल्यास त्यास पदविका मिळेल. तीन वर्षे पूर्ण केल्यास त्यास पदवी मिळते. आणि तो उच्च शिक्षणाच्या माध्यमातून नोकरीच्या शोधास लागतो. नंतर त्याच्या लक्षात येते की, यास संशोधनाची जोड मिळाल्यास आपण अधिक उत्कृष्ट कार्य करू शकू. तर त्यास विशिष्ट कालावधीत चौथे वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशनल किंवा पदव्युत्तर शिक्षण आणि त्यानंतर चार वर्षांचा ���ीएच. डी. अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. एम. फील. डिग्री मात्र बंद केलेली दिसते.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\n2) लवचिक नियमांचा फायदा\nस्वत:च्या डीजिटल लॉकरमधे `अॅकेडेमिक क्रेडिट बँके`त विद्यार्थ्याचे क्रेडिट सुरक्षित असल्याने लवचिक,शैक्षणिक धोरणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी अधिकाधिक केल्यास मोठे बदल दिसतील. 2035 पर्यंत उच्च शिक्षणामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण किमान 50% पर्यंत करण्याकडे सरकारचा मानस आहे. सातत्यपूर्ण अंतर्गत परीक्षा मूल्यमापनावर यात भर दिला आहे. उच्च शिक्षणातील तांत्रिक कौशल्ये वाढविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्याचा पाया सहावीमध्ये कोडिंग शिकवून तयार केला जाईल. सर्व विद्यार्थ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या दृष्टिने सरकारी पातळीवर प्रयत्न केले जातील.\nपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nउच्च शिक्षणामध्ये सध्या स्वायत्त शिक्षणाकडे कल वाढत आहे. त्यादृष्टीने Graded Autonomy म्हणजे A + महाविद्यालयांना अधिक स्वायत्तता, A ग्रेड महाविद्यालयांना A+ आणि B Grade महाविद्यालयांनी विशिष्ट काळात आपल्या ग्रेडमध्ये सुधारणा न केल्यास विशिष्ट 15 वर्षांच्या कालावधीनंतर त्यांच्या अस्तित्वासंबंधी गांभीर्याने विचार केला जाईल. सध्याची सलग्नता महाविद्यालयेप्रणाली नजिकच्या काळात 15 वर्षांत समाप्त करण्यासाठी पावले उचलली जातील. स्वायत्त महाविद्यालयांना शैक्षणिक, प्रशासकीय आणि वित्तीय स्वायत्तता ग्रेडप्रमाणे प्रदान करण्यात येईल. परंतु शुल्कासंबंधीचे निर्णय मात्र राष्ट्रीय पातळीवर केले जाऊन Fee Copping प्रणाली अस्तित्वात येईल. मनाला येईल तसे शुल्क आकारण्यावर मर्यादा येतील. कोचींग संस्था, कॅश रोख रक्कम घेत असत. त्यामध्ये धोरणात बदल केला आहे. पण त्याबाबतचे धोरण स्पष्ट नाही. तसेच आरक्षण धोरणाबाबतही टिप्पणी केलेली नाही.\nबोर्ड परीक्षा, वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक झाल्याने विद्यार्थ्यांकडे असतील. महाविद्यालयांमध्ये Virtual Labs स्थापन केल्या जातील. वंचित शिक्षणाच्या संधी वाढविण्यासाठी शैक्षणिक नियोजन, प्रशासन अन्‌ व्यवस्थापन सुसूत्रबद्ध करण्यासाठी शिक्षणाच्या सर्व स्तरांवर योग्य पद्धतीने तंत्रज्ञान समाविष्ट करणे हे उद्दिष्ट आहे. युवकांमध्ये व प्रौढांमध्ये 100% साक्षरता साध्य करण्याचे उद्दिष्ट या धोरणाचे आहे. देशात किमान एकूण आठ भाषांमध्ये ज्ञान भाषांतरीत करण्यात येईल. या आणि अशा अनेक सुधारणांसाठी सरकारने अंमलबजावणीची मर्यादा 2023, 2025, 2030 अशी समोर ठेवली आहे.\nउच्च दर्जाचे शिक्षण सर्वांना मिळून शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याकडे सरकारचा कल आहे. ज्यामध्ये जागतिक उच्च दर्जाच्या संस्थांमध्ये आपले विद्यार्थी अन्‌ विदेशातील विद्यार्थी भारतात शैक्षणिक धडे पूर्ण करू शकतील. यामधून कला, संस्कृतीची देवाण-घेवाण तर होईल. संशोधन कार्याच्या प्रगतीसाठी `नॅशनल रिसर्च फाऊंडेशन`ची स्थापना केली जाईल. संशोधनासाठी जास्तीत जास्त निधी संशोधनकर्त्यांना उपलब्ध केला जाईल. यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनाबरोबरच समाजशास्त्रातील संशोधनाकडे विशेष लक्ष देण्यात येईल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अंतर्गत वाद पहिल्यांदाच चव्हाट्यावर\nमुंबई, ता.28 : राष्ट्रवादी कॉग्रेसमधिल दोन गट गट पहिल्यांदाच उघड झाले आहेत. महापालिकेच्या सुधार समितीच्या सदस्यपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील...\nपात्रता आणि विद्यापीठ परीक्षा एकत्र कशा घेणार \nनागपूर ः राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा १ ते १९ ऑक्टोंबरदरम्यान घेण्यात येणार आहेत. मात्र, दरम्यान राज्याच्या सीईटी सेलमार्फत ११ ते १६...\nशाळांच्या वाढीव टप्यासाठी पाच निकष; थोरात समितीचा अहवाल गुलदस्त्यातच\nसोलापूर ः राज्यातील 20 टक्के अनुदान घेत असणाऱ्या शाळांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर करुन घेण्यासाठी त्यांची पाच मुद्यांच्या आधारे तपासणी केली जाणार...\nउच्चशिक्षित अभियंता तरुणाचा नवा प्रयोग\nयवतमाळ : पूर्वी बैलाला घाणीला जुंपून तेलबियातून तेल काढले जायचे. पुढे रिफाइंड तेलाची एंट्री झाली आणि लाकडी घाणीचे तेल इतिहास जमा झाले. मात्र...\nराजकिय हस्‍तक्षेप नाही, तर वसुली मोहिम राबवा\nजळगाव ः जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे मोठ्या प्रमाणात कर वसुली बाकी आहे. सन २०१९-२० मधील ५२ पैकी ३२ कोटींचीच वसुली झाली आहे, २० कोटींची वसुली बाकी आहे...\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत विविध स्पर्धा\nसोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि कोरोना...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/laying-of-wastewater-treatment-plants/articleshow/71911304.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-29T01:53:20Z", "digest": "sha1:CVF645IZZTYRGRUWHXH2DB4QPR3DMETX", "length": 14800, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्रांची पायाभरणी\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nदररोज समुद्रात वाहून जाणाऱ्या हजारो दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी महापालिकेतर्फे पुनर्प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. सात प्रक्रिया केंद्रापैकी वर्सोवा व घाटकोपर या दोन केंद्रांच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही केंद्रांच्या प्रकल्प सल्ल्यासाठी ५५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.\nघाटकोपर व वर्सोवा या सध्या अस्तित्वात असलेल्या व सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते खाडीत सोडण्यात येते. हे केंद्र क्षमतेने खूपच लहान आहे. त्यामुळे या केंद्राचा आणि विस्तार केला जाणार आहे. सांडपाणी विल्हेवाटीसंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाची दिवसेंदिवस कडक होणारी धोरणे, वाढणारी लोकसंख्या या बाबी लक्षात घेऊन पालिकेने २००२मध्ये मलनि:सारण प्रकल्प-२ हाती घेतला आहे. या प्रकल्पाचा अभ्यास करून नवीन प्रक्रियाकेंद्र उभारण्यासाठी संकल्पचित्रे, बांधकाम व देखरेख या तत्त्वावर वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, भांडुप, घाटकोपर व मालाड यांच्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.\nसांडपाणी प्रक्रियाकेंद्राच्या कामाचा ��र्जा चांगला राखण्यासाठी काम सुरू असताना तांत्रिक देखरेख करणे आवश्यक आहे. त्यामुळे बांधकाम व प्रकल्प व्यवस्थापनासाठी या क्षेत्रातील कार्यरत असलेली प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवा नियुक्त करण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्यानंतर टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. दोन्ही केंद्रांसाठी अनुक्रमे १९ कोटी सात लाख रुपये व ३५ कोटी ३९ लाख रुपये मोजण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सल्लागार नियुक्तीला काही दिवसांपूर्वी निवेदनाद्वारे मंजुरी देण्यात आली होती. आचारसंहिता संपल्यामुळे आता प्रस्ताव आणण्यात आला असून तो बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.\nसध्याच्या वर्सोवा सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्रात मोठ्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये, अंतर्गत व बाह्य भिंतींचे गिलावा आणि रंगरंगोटी कामे, छताचे वॉटरप्रुफिंग, जलवाहिन्यांची कामे, खिडक्या व दरवाजे यांची दुरुस्ती कामे, लोखंडी छप्पराची दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यासाठी पालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्यास ७ कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी २७.८८ टक्के कमी दर भरणाऱ्या कंत्राटादाराला हे काम देण्यात आले आहे. पुढील नऊ महिन्यांत हे पूर्ण केले जाणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nMumbai Local Train: लोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य र...\nकंगना राणावत प्रकरण: हायकोर्टाने महापालिकेला सुनावले खड...\nUddhav Thackeray: अनलॉकसाठी आहे 'ही' त्रिसुत्री; CM ठाक...\nCM उद्धव ठाकरे वही-पेन घेऊनच बसले; पंतप्रधानांना दिली क...\n‘महा’ चक्रीवादळासाठी नौदलाच्या चार युद्धनौका सज्ज महत्तवाचा लेख\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले अस��ील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nआयपीएलआरसीबीने मुंबईला नमवल्यावर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\n नवीन रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली\nदेशकेंद्राच्या कृषी कायद्यांना पर्याय शोधा, सोनिया गांधींची सूचना\n केंद्र सरकार दोन दिवस आधीच सुरू करणार धान्य खरेदी\nरत्नागिरीकोकण किनारा वादळांना भीडणार; 'अशी' आहे केंद्राची योजना\nमुंबईआठवलेंचा पवारांना न मागता सल्ला; राष्ट्रवादीने 'असा' केला प्रतिहल्ला\nदेशसुशांतसिंहची हत्या की आत्महत्या AIIMS ने CBI कडे सोपवला रिपोर्ट\nपुणेकरोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणून घ्या 'ही' खास माहिती\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार्गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/russia-covid-19-vaccine-sputnik-v-no-phase-3-trials-india-333645", "date_download": "2020-09-29T00:37:12Z", "digest": "sha1:URJD7B6JLO4DIYLOS6PCDL4XU7YRI2MH", "length": 16600, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "रशियाच्या कोरोना लशीची भारतात चाचणी नाहीच; डोस मिळणार की नाही? | eSakal", "raw_content": "\nरशियाच्या कोरोना लशीची भारतात चाचणी नाहीच; डोस मिळणार की नाही\nजगभरात कोणत्याही रोगावरील लसीच्या तीन-चार टप्प्यात मानवी चाचण्या होतात. पहिल्या टप्प्यात मर्यादित लोकांवर दोन गट करून चाचणी केली जाते.\nनवी दिल्ली : संपूर्ण जगाचं लक्ष कोरोनाच्या लशीकडं लागलं असताना, रशियानं (Russia Covid Vaccine) कोरोनावरील लस तयार केल्याचा दावा केलाय. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि जगातील इतर शास्त्रज्ञांनी रशियाच्या लशीवर संशय व्यक्त केलाय. ही लस किती सुरक्षित आहे, या विषयी शंका आ��े. त्यातच आता या लसीची भारतात चाचणी होणार नसल्याचंही स्पष्ट झालंय. त्यामुळं ही लस भारतात देण्यात येणार की नाही याविषयी शंका उपस्थित केली जातेय. रशिया गाजावाजा करत असलेल्या लशीची (Sputnik V) भारतात चाचणी घेण्याविषयी कोणतिही विनंती, अर्ज अशी प्रक्रिया करण्यात आलेली नाही, असं लस निर्माण संशोधन संस्थेतील सूत्रांनी सांगितले आहे. जर, चाचणी झाली नाही तर, लस देता येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतही रशियाच्या लशीचा मानवी चाचणीचा डेटा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.\nआणखी वाचा - शरद पवार म्हणाले, काळजी करू नका; मी तुमच्या पाठिशी\nचाचणीच नाही तर लस कशी देणार\nजगभरात कोणत्याही रोगावरील लसीच्या तीन-चार टप्प्यात मानवी चाचण्या होतात. पहिल्या टप्प्यात मर्यादित लोकांवर दोन गट करून चाचणी केली जाते. दुसऱ्या टप्प्यात वेगवेगळ्या वयोगटातील लोकांवर चाचणी केली जाते. तर, तिसऱ्या टप्प्यात जवळपास वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीतील लोकांवर लसीची चाचणी करण्यात येते. रशियाच्या लसीविषयी शंका उपस्थित करताना जागतिक आरोग्य संघटनेनं त्या लशीचा मानवी चाचणीचा डेटा मिळाला नसल्यासं सांगितलंय. रशियानं किती जणांवर या लशीची चाचणी केली तीन टप्प्यांत चाचणी केली का तीन टप्प्यांत चाचणी केली का अशा शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रशियाच्या लशीची त्यांच्या देशाबाहेरील भौगोलिक परिस्थितीत चाचणी करण्यात आलेली नाही, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतात वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीत राहणाऱ्यांवर कोरोनाची लस लागू होणार का अशा शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रशियाच्या लशीची त्यांच्या देशाबाहेरील भौगोलिक परिस्थितीत चाचणी करण्यात आलेली नाही, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतात वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीत राहणाऱ्यांवर कोरोनाची लस लागू होणार का अशीही शंका उपस्थित करण्यात आलीय. रशियाच्या लशीवर जगभरातून विरोधी प्रतिक्रिया येत असल्या तरी भारताकडून त्यावर सावधच प्रतिक्रिया देण्यात येत आहे.\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nऑक्सफर्डच्या लसीची भारतात चाचणी\nरशियाने पहिली लस शोधल्याचा दावा केला जात असला तरी, जगात ऑक्सफर्डच्या लशीकडं सगळ्याचं लक्ष लागलंय. या लशीची पहिल्या-दुसऱ्या टप्प्यातील चाचणी ब्रिटन आणि भारतात ��ाली होती. सध्या या लशीची तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील चाचणी भारतात, सुरू आहे. भारतातील सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्यातील करारामुळं ऑक्सफर्डची लस भारतात उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. सध्या या लशीची भारतात चाचणी सुरू असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याची माहिती आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून भारतात एक पूर्णपणे सुरक्षित लस उपलब्ध होण्याची आशा आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपरभणीत एकाचा मृत्यु, ५६ पॉझिटिव्ह\nपरभणी ः जिल्ह्यात सोमवारी (ता.२८) एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला तर नव्याने ५६ रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब...\nCorona Update - पुण्यात दर सोमवारी चाचण्यांची संख्या होतेय कमी आज १९४५ नवे रुग्ण\nपुणे - पुणे जिल्ह्यात फक्त दर सोमवारीच कोरोना चाचण्यांची संख्या कमी केली जात आहे. नेमक्या या चाचण्या सोमवारीच का कमी केल्या जातात, हा प्रश्न...\nदिलासादायक : नंदुरबारमध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्के\nनंदुरबार : जिल्हा प्रशासनाने कोरोना बाधितांच्या उपचारासाठी निर्माण केलेल्या सुविधांमुळे बरे होणाऱ्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असून तो ८०...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अंतर्गत वाद पहिल्यांदाच चव्हाट्यावर\nमुंबई, ता.28 : राष्ट्रवादी कॉग्रेसमधिल दोन गट गट पहिल्यांदाच उघड झाले आहेत. महापालिकेच्या सुधार समितीच्या सदस्यपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील...\n कोरोनाच्या नावावर कोणीही घरी येतंय; आयुक्तांकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना\nपुणे - कोरोनाच्या नावाखाली सरकारी कर्मचारी असल्याचे सांगत काहीजण नागरिकांच्या घरी जात असल्याच्या तक्रारी कानावर आल्या आहेत. नागरिकांनी ते अधिकृत...\nलम्पी आजारामुळे जनावरांसाठी लॉकडाउन\nनागपूर, ता.२८ : करोनाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाला सुमारे एक महिना लॉकडाऊन करण्यात आले होते, त्याप्रमाणे जनावरांना लम्पी आजाराच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/two-minors-who-stabbed-boy-detained-sambhajinagar-aurangabad-police/", "date_download": "2020-09-29T00:59:51Z", "digest": "sha1:AFL4TUADOTRQRIAX6NN2ZLNZXNSV6IOI", "length": 17557, "nlines": 160, "source_domain": "www.saamana.com", "title": "कुत्र्याला दगड मारला ….भाजीविक्रेत्या मुलांनी बारा वर्षांच्या मुलाला भोसकले | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\nप्ले स्टोअरमधून हटवण्यात आले ‘हे’ 17 खतरनाक ऍप, तुमच्या मोबाईलमध्ये तर…\nछत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा मृत्यू, अनेक जखमी\nमुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या\nपुलवामात एनकाऊंटरदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी\nमैदानावरील तुफानामुळे राजकारणात रंगले वाकयुद्ध, सॅमसमवरून गंभीर-थरूरमध्ये जुंपली\nआर्मेनिया-अजरबैजानमध्ये युद्धाला सुरुवात; 24 ठार, शेकडो जखमी\nचीनकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ, हजारो नागरिकांना टोचली असुरक्षित लस\nसावधान…कोरोना व्हायरस करतोय मेंदूवर हल्ला; संशोधनातील निष्कर्ष\nअरेच्चा… कोरोनाचे भाषेशी कनेक्शन इंग्रजी न बोलणाऱयांना पाचपट अधिक धोका\nचीनने तीन वर्षांत पाडल्या शिंजियांगच्या हजारो मशिदी\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर…\nPhoto – आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 5 फलंदाज\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nलेख – शेती संस्कृतीमधील स्त्रियांचा सहभाग\nमुंबई बेट आहे, लक्षात घ्या\nकमी पैशांत घर चालू शकते\nपूनम पांडेचा युटर्न, मारहाणीचा आरोपानं��र पुन्हा नवऱ्याकडे परतली\nसुबोध भावेची नवी इनिंग ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेची केली निर्मिती\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nCar History – ‘हे’ उद्योगपती होते हिंदुस्थानातील पहिल्या कारचे मालक, निर्माण…\nHealth tips – एक चमचा कोरफड आयुष्य बदलेल, जाणून घ्या 9…\nHealth tips – मधुमेह टाळण्यासाठी ‘या’ 6 सोप्या नियमांचे पालन करा\nआगळं वेगळं- आपलं पाटणा त्यांचं पाटणा\nसंस्कृती सोहळा – गोदातीरावरचे त्र्यंबकेश्वर\nनिमित्त- प्रश्न ज्येष्ठ कलाकारांच्या सुरक्षिततेचा\nजगाच्या पाठीवर- पहिली शाळा\nकुत्र्याला दगड मारला ….भाजीविक्रेत्या मुलांनी बारा वर्षांच्या मुलाला भोसकले\nपाळीव कुत्र्याला दगड फेकून मारण्याचा जाब विचारणाऱ्या बारा वर्षांच्या मुलाला दोन भाजी विक्री करणाऱ्या मुलांनी चाकूने भोसकल्याची घटना सोमवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास दर्गा परिसरातील जाबिंदा परिसरात घडली. चाकून भोसकल्यानंतर दोघांनी हाचतगाडी सोडून पळ काढला. जखमी अवस्थेत मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nदर्गा परिसरातील परिसरात राहणारा जगजित जगपाल सिंग संधू हा घरात असताना 13 आणि 14 वर्षांची दोन अल्पवयीन मुले हातगाडीवर भाजीपाला विक्री करत होती. दोघांनी भाजी विक्रीसाठी आवाज लावल्याने, घरातील कुत्रा या दोघांच्या अंगावर धावून गेला. त्यामुळे दोघांनी कुत्र्याच्या दिशेने दगड भिरकावला. दगड भिरकावल्याचा जाब विचारण्यासाठी जगजित हा घराबाहेर पडला असता दोघा भाजी विक्रेत्यांनी हातगाडीवरील चाकू जगजितच्या पोटात खुपसला. यात तो जागीच रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडला. अचानक झालेल्या चाकूहल्ल्याने गंभीर जखमी झालेल्या जगजितने आरडाओरड करताच हल्ला करणाऱ्या दोन्ही मुलांनी भाजीचा गाडा सोडून घटनास्थळावरून पळ काढला.\nजगजित याला जाबिंदा स्टेट परिसरातील नानागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती देत एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करून अल्पवयीन भाजी विक्रेत्यांची हातगाडी आणि चपला जप्त केल्या. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून हल्ला करणाऱ्या दोन्ही अल्पवयीन मुलांना गारकेडा परिसरातील इंदिरानगरातून ताब्यात घे���ले. या पिरकरणी गुरुगोविंदसिंहपुरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार उपेंद्र कुत्तूर यांनी नोंद करत तपासाला सुरुवात केली आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\n‘बालिका वधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nपश्चिम रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक दोन शिफ्टमध्ये केले\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर...\nया बातम्या अवश्य वाचा\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathisexstories.net/tag/desi-lund/", "date_download": "2020-09-29T00:55:44Z", "digest": "sha1:J6WV6TEDI36CRBKZSRGC2DB2RO64OW4C", "length": 2896, "nlines": 25, "source_domain": "marathisexstories.net", "title": "desi lund Archives - Marathi Sex Stories", "raw_content": "\nस्टोरी पाठवा आणि जिंका\nवाहिनी – भाभी झवली\nस्टोरी पाठवा आणि जिंका\nवाहिनी – भाभी झवली\nमी अपर्णा , दिसायला पहिल्या पासून साधारणच पण माझ्या नजरेत एक आकृष्ट करायची ताकद आहे असं माझा नवरा म्हणतो. आता माझे वय ३२ वर्ष आहे. लग्न लवकर झाले म्हणजे २२व्या वर्षी. दोन मुले झाली. पण अजूनही लोक वळून बघतात. कुठेही चरबी साठलेली नाही. वक्षस्थळे फार मोठी नाही पण अगदी बारीकशी नाहीत. azun hot marathi sex … Read more\nCategories मराठी सेक्स कथा\nनमस्कार , मी चिन्मय घाटपांडे , पुण्याचाच , माझे वय २१ आहे आणि मी पण गे आहे , मी सध्या बीकॉम च्या शेवटच्या वर्ष्याला आहे ,, सकाळचे कॉलेज झाले कि संध्याकाळी ६ पर्यंत आई बाबा येई पर्यंत मी घरी एकटाच असे , तेवा दुपारी कधी कधी मी पोरांना बोलवून सेक्स करत असे ,कधी मी त्यांना … Read more\nCategories चावट - प्रणय कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://royalmarathi.in/cm-chandrababu-naidu-launched-anna-canteen-in-andhra-pradesh/", "date_download": "2020-09-29T01:13:12Z", "digest": "sha1:NWHZURFISZKF2CTTMQ3VUL3XZSHS3UJS", "length": 10910, "nlines": 144, "source_domain": "royalmarathi.in", "title": "अबब! भारतातील या राज्यात मिळणार फक्त 5 रुपयात पोटभर जेवण", "raw_content": "\n भारतातील या राज्यात मिळणार फक्त 5 रुपयात पोटभर जेवण\nतुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर कधी डोक्याला हात लावावा लागेल असा बील आलाय का आणि जीएसटी लागू झाल्यापासून तर विचारूच नका. पण आपल्याच देशातील अस एक राज्य आहे जिथं लोक पोटभर जेवण अगदी 5 रुपयात करू शकणार आहेत, ते ही रोज. बसला ना धक्का आणि जीएसटी लागू झाल्यापासून तर विचारूच नका. पण आपल्याच देशातील अस एक राज्य आहे जिथं लोक पोटभर जेवण अगदी 5 रुपयात करू शकणार आहेत, ते ही रोज. बसला ना धक्का पण हे खरे आहे. जे आपल्याच देशात घडतय आणि तेही महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात.\nआंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी संपूर्ण राज्यात ‘अण्णा कॅंटीन’ची योजना जाहीर केली. या योजनेत लोकांना रोज फक्त एक वेळच नाही तर दिवस भरच म्हणजेच 3 वेळच अगदी भरपेट जेवण फक्त 15 रुपयात मिळणार आहे. म्हणजे एका वेळेच्या जेवणाचे फक्त 5 रुपये.\nशेजारील राज्य असलेल्या तमिळनाडू मधील ��म्मा कॅंटीन या योजनेवर आधारित आंध्रप्रदेशात अण्णा कॅंटीन ही योजना तेथील सरकारकडून आणण्यात आली आहे. ज्यात सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण असे दिवसभराचे सगळे जेवण सामान्य माणसांना फक्त 15 रुपयात मिळणार आहे.\nया नाश्त्याच्या मेन्यू मध्ये इडली, उपीट, पोंगल, आणि पुरी असे पदार्थ असून, जेवणात वरण, सांभर, भात, रस्सा, आणि दही असे पदार्थ असणार आहेत.\nयात राज्य सरकारकडून राज्यभरात तब्बल 110 मतदार संघात 203 अण्णा कॅंटीन सुरू करण्यात येणार आहेत. तर पहिल्या टप्प्यात, 25 मतदार संघातील 60 अण्णा कॅंटीनचे उद्घाटन करण्यात येणार आहे.\nहे कॅंटीन चालवण्याची जबाबदारी आंध्रप्रदेश सरकारने ‘अक्षय पात्र फाऊंडेशन’ला दिली असून या अंतर्गत एका वेळी 2.15 लाख लोकांना स्वस्त आणि आरोग्यदायी अन्न अण्णा कॅंटीनमधून पुरवण्यात येणार आहे. तसेच सरकारकडून लोकांना काही तक्रार असेल, अभिप्राय किंवा काही सूचना असतील तर ते सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी आयव्हीआरएस ही यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nमुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे तेलगू देसम पार्टीचे आहेत. ही योजना टीडीपी चे नेते नंदामुरी तारका रामा राव (एनटीआर) यांच्या आठवणीत राबवण्यात येणार आहे.\n खुद राज्य सरकारचाच नकार, जाणून घ्या सविस्तर\n‘डाटा मोफत आहे, शिक्षण नाही’ – जिओ इंस्टीट्यूटच्या ट्विटर अकांऊटवरील मजेशीर ट्विट वाचून तुम्ही खळखळून हसाल\nशूटिंगच्या सेटवर अजयच्या या सवयीने करिना खूप अस्वस्थ व्हायची, म्हणाली की जेव्हाही आम्ही सोबत असे तेव्हा तो असे करायचा.\nकंगना रनौतच्या मुंबई कार्यालयावर बीएमसीने छापा टाकला, अभिनेत्री भावूक होऊन म्हणाली की आता माझ्या सोबत होणार असे काही.\nरेणुका शहाणे यांना कंगना रनौत यांचे उत्तर, मला तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती आणि पुढे असे काही म्हणाली.\nसुशांतला 29 जूनपासून असे काही सुरू करायचे होते, अशी माहिती बहीण श्वेताने दिली वाचल्यानंतर आपणही भावूक व्हाल.\nअभिनेत्री तापसी पन्नूचे या एका ऑडिशनने संपूर्ण नशीब बदलले नाहीतर आज तापसी ही नौकरी करत असती.\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका बंद करण्यासाठी शिवसेना भाजप कडून दबाव \nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \nराष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केलाय \nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-23-august-2016-for-mpsc-exams/", "date_download": "2020-09-29T01:11:58Z", "digest": "sha1:EEWPIA7GQ3NXYIEW3EJOFZE3K3I7U7BH", "length": 20334, "nlines": 246, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 23 August 2016 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (23 ऑगस्ट 2016)\nविधिमंडळाचे विशेष अधिवेशन :\nसंसदेत संमत झालेल्या संविधान (122 वी सुधारणा) विधेयकाच्या समर्थनासाठी अर्थात वस्तू आणि सेवाकर विधेयकाच्या मंजुरीसाठी (जीएसटी) 29 ऑगस्ट रोजी राज्य विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन अभिनिमंत्रित करण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ झालेल्या बैठकीत घेण्यात आला.\nसंविधान (122 वी सुधारणा) विधेयक, हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केले आहे.\nतसेच या विधेयकातील सुधारणांना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 368 खालील खंड (2) च्या उपखंड (ख) आणि (ग) मधील तरतूद लागू होत असल्यामुळे विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळण्यासाठी देशातील निम्म्याहून अधिक राज्य विधिमंडळांचे समर्थन आवश्‍यक आहे.\nत्यामुळे या विधेयकाच्या समर्थनासाठी राज्य विधिमंडळाचे एक दिवसाचे अधिवेशन बोलविण्यात आले असून, त्याच दिवसाच्या सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीनंतर संस्थगित करण्याविषयी राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nसंपूर्ण देशामध्ये अप्रत्यक्ष कराची एकसमान पद्धती लागू करण्याच्या हेतूने वस्तू व सेवा करप्रणालीचा अवलंब करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिलेल्या संविधान (एकशे बाविसावी सुधारणा) विधेयक 2014 ला अनुसमर्थन दर्शवण्यासाठी प्रस्ताव विधिमंडळासमोर सादर करावयाच्या प्रस्तावास मंत्रिमंडळ झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.\nलोकसभेने संविधान (122 वी सुधारणा) विधेयक-2014 हे विधेयक सहा मे 2015 रोजी मंजूर केल्यानंतर राज्यसभेकडे संमतीसाठी पाठविण्यात आले होते.\nराज्यसभेने या विधेयकात काही बदल सुचविले. त्यानंतर या बदलासह तीन ऑगस्ट 2016 रोजी राज्यसभेने त्यास मंजुरी दिली.\nतसेच हे बदल स्वीकृत करीत लोकसभेत हे संविधान सुधारणा विधेयक आठ ऑगस्ट 2016 रोजी मंजूर करण्यात आहे.\nचालू घडामोडी (22 ऑगस्ट 2016)\n‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कार जाहीर :\nपी.व्ही. सिंधू, दीपा कर्माकर, साक्षी मलिक यांना भारतातील सर्वोत्तम ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर वर्षभर सातत्याने नेमबाजीत शान उंचावलेला जितू राय हाही या पुरस्काराचा मानकरी ठरला.\nदीपा कर्माकरला घडवलेल्या बिश्‍वेश्‍वर नंदी यांना ‘द्रोणाचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.\nजागतिक स्पर्धेपाठोपाठ ऑलिंपिकमध्येही अंतिम फेरी गाठलेली माणदेशी एक्‍स्प्रेस ललिता बाबर, भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असलेला मुंबईकर अजिंक्‍य रहाणे, भरवशाचा ड्रॅग फ्लिकर व्ही.आर. रघुनाथ यांना ‘अर्जुन’ पुरस्कार देण्यात आला आहे.\nरोइंगमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या राजेंद्र शेळके यांना ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला आहे.\nक्रीडा पुरस्कार इतिहासात प्रथमच एका वर्षी चार खेळाडूंना सर्वोच्च क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहेत.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपर्यंत केवळ जितू राय आणि दीपा कर्माकर यांचेच नाव पुरस्कारासाठी होते; पण सिंधू आणि साक्षीने पदक जिंकल्यानंतर त्यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला.\n2009 मध्ये 2008 मधील ऑलिंपिक कामगिरी लक्षात घेऊन सुशील कुमार, विजेंदर सिंग आणि मेरी कोमला हा पुरस्कार देण्यात आला होता, तर 2002 आणि 2012 मध्येही दोघांना संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला होता.\nनागपूरच्या पोलिस आयुक्तपदी के. व्यंकटेशम :\nराज्यातील सहा आयपीएस अधिकाऱयांच्या गृहविभागाने (दि.22) बदल्या करण्यात आली आहेत.\nबदल्या झालेले अधिकारी आणि त्यांचे नवे ठिकाण –\nके. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त, नागपूर शहर (अपर पोलिस महासांचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई)\nएस.पी. यादव, अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य, मुंबई (पोलिस आयुक्त, नागपूर शहर.)\nरववद्र वसघल, पोलिस आयुक्त, नाशिक (विशेष पोलिस महानिरीक्षक (प्रशिक्षण व खास पथके), महाराष्ट्र राज्य, मुंबई)\nएस. जगन्नाथन्, अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके), महाराष्ट्र राज्य, मुंबई (पोलिस आयुक्त, नाशिक)\nयशस्वी यादव, अपर पोलिस आयुक्त (प्रशासन), ठाणे शहर (केंद्रीय प्रतिनियुक्तीवरुन परत आल्याने नियुक्तीच्या प्रतिक्षेत)\nमकरांद रानडे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे), ठाणे शहर या रिक्त पदी (अपर पोलिस आयुक्त (प्रशासन), ठाणे शहर)\nराजकीय पक्षांच्या दर्जाचा दर दहा वर्षांनी आढावा :\nदर दहा वर्षांनी राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाच्या दर्जाबाबत आढावा घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याने बसपा, एनसीपी आणि सीपीआय या पक्षांना मोठा दिलासा मिळाला आहे.\n2014 च्या लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीमुळे बसपा, एनसीपी आणि सीपीआयच्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जावर टांगती तलवार होती.\nयावरून निवडणूक आयोगाने या पक्षांना 2014 मध्ये नोटिसाही जारी केल्या होत्या.\nराष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाची मान्यता देण्यासंबंधीचे निकष ‘जैसे थे’ राहणार असले तरी अशा दर्जाबाबत लोकसभा आणि विधानसभेच्या सलग दोन निवडणुकीनंतर आढावा घेतला जाणार आहे, असे निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.\nसध्या दर पाच वर्षांनी म्हणजे एका निवडणुकीनंतर राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाच्या दर्जाबाबत आढावा घेतला जायचा.\nतसेच आता दर दहा वर्षांनी याबाबत आढावा घेतला जाईल.\nगोव्यात ब्रिक्स परिषदेसाठी विशेष तयारी :\nराज्यात येत्या ऑक्टोबरमध्ये 15 व 16 रोजी ब्रिक्स परिषद होणार असल्याने तत्पूर्वी रस्त्याच्या बाजूचे सगळे होडींग्ज आणि बॅनर्स काढून टाकावेत, असा आदेश सरकारने दिला आहे.\nसुरक्षेनिमित्त ही काळजी घेतली जाणार असून ब्रिक्स परिषदेच्यावेळी कुत्रे व गुरे देखील महामार्गावर येऊ नये म्हणून काळजी घेतली जाणार आहे.\nसंरक्षण मंत्री मनोहर र्पीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर यांच्या सहभागाने (दि.22) पर्वरी येथे उच्चस्तरीय बैठक झाली.\nब्रिक्स परिषदेच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.\nतसेच काही सूचनाही विविध सरकारी खात्यांना करण्यात आल्या.\nसानिया मिर्झा महिला दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत प्रथमस्थानी :\nभारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि चेक प्रजासत्ता���च्या बार्बरा स्ट्रायकोव्हाच्या साथीने महिला दुहेरीत पहिलेवहिले विजेतेपद मिळवले आहे.\nसानिया आणि बार्बरा स्ट्रायकोव्हाने सिनसिनाटी ओपन जिंकली आहे.\nतसेच या विजयासोबतच सानियाने महिला दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत वैयक्तिकरित्या अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. या आधी सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस संयुक्तरित्या अव्वल स्थानावर होत्या.\nविशेष म्हणजे, सिनसिनाटी ओपनच्या अंतिम सामन्यात सानिया मिर्झाने आपली आधीची सहकारी मार्टिना हिंगिसचा पराभव केला.\nतसेच या सामन्यात सानिया-स्ट्रायकोव्हा जोडीने मार्टिना हिंगिस आणि कोको वॅन्देवेग जोडीवर 7-5, 6-4 असा सरळ सेट्समध्ये विजय मिळवला.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (24 ऑगस्ट 2016)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cotton-season-ends-early-november-marathwada-maharashtra-2942", "date_download": "2020-09-29T00:26:56Z", "digest": "sha1:JZ3NHK6KGKY2Q4TKR4E4ZVYSCHCJUOGW", "length": 16116, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, cotton season ends in early November in Marathwada, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोमवार, 13 नोव्हेंबर 2017\nपहिल्या बहराच्या फुटलेल्या सर्व बोंडांची वेचणी केली. शिल्लक राहिलेली पऱ्हाटी उपटून त्या ठिकाणी हरभरा पेरणार आहोत.\n- वामन दंडवते, सोन्ना, ता. जि. परभणी.\nपरभणी ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील जिरायती क्षेत्रावरील कापूस पिकांचा यंदा तब्बल तीन ते चार महिने आधीच झाडा झाला आहे. सर्व बोंडे फुटल्यानंतर कापसाची वेचणी केलेल्या शेतामध्ये आता केवळ पऱ्हाटी शिल्लक राहिली आहे. सिंचनाची व्यवस्था असेलेले शेतकरी पऱ्हाटी उपटून हरभरा, गहू घेण्याचे नियोजन करत आहेत. यंदा बीटी कपाशीवर मोठ्या प्रमाणावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे बोंडे किडकी झाली आहेत. त्यामुळे उत्पादना�� मोठी घट आली असून, बाजारभावदेखील कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे.\nयंदाच्या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यामध्ये २ लाख ६९ हजार ७७९ हेक्टर, परभणी जिल्ह्यामध्ये १ लाख ९७ हजार ७०९ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यामध्ये ५४ हजार ६०५ हेक्टरवर, तीन जिल्ह्यांत एकूण ३ लाख ४४ हजार ९३ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. तीनही जिल्ह्यांतील कपाशीच्या क्षेत्रात यंदा घट झाली आहे. जुलै-आॅगस्ट महिन्यांत वाढीच्या काळात पावसाचा खंड पडला. त्यानंतर सुरू झालेल्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने बोंडे सडून नुकसान झाले. यंदा कपाशीवर आलेल्या शेंदरी बोंडअळीमुळेही मोठे नुकसान झाले आहे.\nत्यात सोयाबीनच्या काढणीच्या हंगामामध्येच कापूस वेचणी आली होती. परंतु मजूर न मिळाल्यामुळे बोंडातून फुटलेला कापूस झाडावरच राहिला. उन्हामध्ये तळल्यामुळे बोंडाचे वजन घटले. दरम्यानच्या काळात झाडावरील उर्वरित बोंडे फुटली. अनेक भागांत फुटलेल्या सर्व बोंडांची वेचणी एकदाच करण्यात आली. यंदा एकाच बहराचे उत्पादन मिळाले. त्यामुळे वेचणीनंतर शेतामध्ये केवळ पऱ्हाटी शिल्लक राहिली आहे.\nजमिनीतील ओलाव्याच्या उपलब्धतेनुसार जिरायती क्षेत्रावरील कपाशीच्या ४ ते ५ वेचण्या होत. त्यामुळे वेचणी हंगामदेखील फेब्रुवारी-मार्च महिन्यांपर्यंत चालत असे. परंतु यंदा कापसाचा हंगाम तब्बल तीन ते चार महिने लवकर संपला आहे. पऱ्हाटी उपटून हरभरा, गहू पेरणीसाठी जमीन तयार करण्याचे काम शेतकऱ्यांनी सुरू केले आहे.\nपरभणी कापूस सिंचन गहू खरीप नांदेड ओला\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून माघार सुरू...\nपुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल झालेल्या मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू के\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया गेटसमोर ट्रॅक्टर...\nनवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (ता.२७) शिक\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्न\nशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभता) विधेयक, शेतकरी (सबलीकरण आणि संरक्ष\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी\nनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन की बात :...\nनवी दिल्लीः ‘मन की बात’ या मास���क रेडिओ कार्यक्रमात सहसा राजकीय विषयांवर भाष्य करण्याचे टा\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...\nकोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी : कमी मेहनत, कमी...\nखावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...\nमुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...\nकृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्वसिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या...\nइथेनॉलकडे साखर वळविणारकोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या...\nमॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा...\nमराठवाडा, विदर्भात उद्या पावसाचा अंदाज पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे....\nअभूतपूर्व साखर साठ्याचे संकट पुणे: राज्यात ७२ लाख टन साखर शिल्लक असताना येत्या...\nश्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीप्रमाणे...पुणे ः आठवडे बाजारात थेट विक्रीच्या माध्यमातून...\nऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...\nचिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...\nऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...\nशेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...\nराज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...\nसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...\nतीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/farmer-agricultural-news-ginger-pre-cultivation-works-begin-satara-maharashtra-29792", "date_download": "2020-09-29T02:07:27Z", "digest": "sha1:LSHX3Z4QIXPIR2YCPELV2KWPP6NG7FQI", "length": 17425, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Farmer Agricultural News ginger pre cultivation works begin Satara Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसातारा जिल्ह्यात आल्याच्या लागवडपूर्व कामांना गती\nसातारा जिल्ह्यात आल्याच्या लागवडपूर्व कामांना गती\nशनिवार, 11 एप्रिल 2020\nसातारा ः जिल्ह्यात आले लागवडपुर्व कामांना गती आली आहे. बेणे काढणे, खरेदी करणे तसेच शेतात विविध कामे करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. दरात अस्थिरता असली तरी सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर आले लागवड होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.\nसातारा ः जिल्ह्यात आले लागवडपुर्व कामांना गती आली आहे. बेणे काढणे, खरेदी करणे तसेच शेतात विविध कामे करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. दरात अस्थिरता असली तरी सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर आले लागवड होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.\nजिल्ह्यात कोरेगाव, सातारा, कऱ्हाड, खटाव या तालुक्यात आले पिकाची लागवड होते. जिल्ह्यात सरासरी अडीच हजार हेक्टरवर आले पिकाची लागवड होते. परंपरेनुसार अक्षय तृतीया सणाच्या मुहूर्तावर आले लागवड केली जाते. मात्र मागील चार ते पाच वर्षांपासून अक्षय तृतीयेदरम्यान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान राहत असल्याने आले लागवड मे अखेरीस व जून महिन्याच्या सुरुवातीला केली जात आहे. गतवर्षी या सणाच्या मुहूर्तावर आले लागवड करण्यात आली होती.\nमात्र कडक उन्हामुळे बेणे गाभाळून उगवणीवर मोठा परिणाम झाला होता. सध्या बेणे काढणी तसेच बेणे खरेदी करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. शेतकरी शेतकऱ्यांकडून बेणे खरेदी करीत आहे. तसेच औरंगाबादहून मोठ्या प्रमाणात बेण्याच्या गाड्या येत आहेत. सध्या बेण्याच्या एका गाडीची (५०० किलो) २२ हजार ते २४ हजार रुपयांपर्यंत विक्री केली जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत बेण्याचे दर कमी आहेत. गतवर्षी प्रतिगाडीस ३५ हजार रुपयांपर्यंत दर होता. सध्या आल्याचे दर कमी असल्यामुळे बेण्याच्या दरातही घसरण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी बेणे खरेदी किंवा काढणी सुरू केली आहे.\nबेणे लागवडयोग्य होण्यासाठी घरात, शेडमध्ये आले बेण्याची अढी लावण्याची कामे सुरू आहेत. तसेच आले पिकास शेणखताची आवश्यकता असल्यामुळे सध्या शेतात शेणखत, पोल्ट्री खत, लेंडी खत, कारखान्यांचे कंपोस्ट खत टाकण्याची तसेच नांगरट, फणणी आदी कामे सुरू आहेत.\nसध्या सर्वत्र लॅाकडाउन असल्यामुळे मजूर टंचाई भासत आहे. त्यामुळे खोदणीस अडचणी येत आहेत. कमी थंडीमुळे सध्या जमिनीत आले पिकास कोंब येत आहे. दोन, तीन वळवाचे पाऊस झाले आणि ३३ अंश सेल्सिअसच्या आत तापमान राहिले तर मेच्या सुरवातीपासून लागवडी सुरू होतील. अन्यथा मेअखेर व जून सुरूवातीस आले पिकाच्या लागवडीची कामे सुरू होतील, असे शेतकऱ्यांनी सांगितले.\nजूनमध्ये अंतिम चित्र स्पष्ट होणार\nगतवर्षाच्या तुलनेत सध्या आल्याचे दर कमी आहेत. मात्र हे दर सतत कमी-जास्त होत असतात. बेण्याचे दर कमी असल्यामुळे तसेच पाण्याची उपलब्ध असल्याने गतवर्षीपेक्षा अधिक आले लागवड होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सरासरी अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होत असते. यावर्षी यामध्ये दोनशे ते तीनशे हेक्टरने वाढ होण्याची शक्यता असली तरी जून महिन्यातच आले लागवडीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.\nआले लागवड कऱ्हाड खत ऊस\nवाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...\nजमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी पिकांची निवड महत्त्वाची आहे.\nकेळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे व्यवस्थापन\nकंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून होतो.\nदेशी गोपालनातून शेती केली शाश्वत\nकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक दणाणे या अभियंता युवकाने नोकरी सोडून से\nरेशीम शेतीने दिली आर्थिक साथ\nपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील शेतकरी सोपान शिंदे यांनी पारंपारिक शेती\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून माघार सुरू...\nपुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल झालेल्या मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू के\nपावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...\nपरभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...\nसोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम ः यावर्षी सातत्याने...\nवऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...\nखानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...\nपुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...\nसांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...\nकेळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...\nवाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...\nनगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...\nपुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...\nरत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...\nऔरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...\nनांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...\nहिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...\nपूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...\nनिर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...\nलातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/bharat-movie-break-6-record-on-box-office-69553.html", "date_download": "2020-09-29T02:02:29Z", "digest": "sha1:QO5QF5ZFS5DLCWNARVELKCQXBSEFRGPU", "length": 18343, "nlines": 201, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "'भारत'कडून बॉक्स ऑफिसवरील 6 विक्रम मोडित", "raw_content": "\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर य���ंचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\n‘भारत’कडून बॉक्स ऑफिसवरील 6 विक्रम मोडित\n'भारत'कडून बॉक्स ऑफिसवरील 6 विक्रम मोडित\nभारत चित्रपट 2019 या वर्षातील पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यंदाच्या वर्षात सर्वाधिक कमाई avengers endgame या हॉलिवूड चित्रपटाने केली होती.\nटीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम\nसलमानने पुन्हा एकदा भारत चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्य 6 नवे रेकॉर्ड आपल्या नावावर नोंद केले आहेत. वर्ल्डकप दरम्यान सलमानचा चित्रपट 5 जून रोजी प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी 42.30 कोटी रुपयांची कमाई कलमाने केली आहे. या वर्षातील सर्वात मोठी ओपिनंग या चित्रपटाने केली आहे. यासोबतच बॉक्स ऑफिसवर सलमानच्या चित्रपटाने अनेक नवीन रेकॉर्ड केले आहेत.\nसलमान-कतरीना कैफ-अब्बस जफर यांच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग\nसलमान खान आणि कतरीनाच्या जोडीला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पंसती दिली जाते. या जोडीने आतपर्यंत अनेक हिट चित्रपटही दिले आहेत. आता पुन्हा एकदा भारत चित्रपटात ही जोडी प्रेक्षकांच्या समोर येत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल यात काही शंका नाही. भारत चित्रपटाने सलमान-कतरीना- अली अब्बस यांच्या नावावर नवी रेकॉर्ड नोंद झाला आहे. यापूर्वी सलमान-कतरीनाचा टायगर जिंदा है चित्रटाच्या नावावर विक्रमी कमाई केल्याची नोंद होती.\nवर्ष 2019 मध्ये पहिल्या दिवशी विक्रमी कमाई करणारा दुसरा चित्रपट\nभारत चित्रपट वर्ष 2019 मधील पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई करणारा चित्रपट आहे. पहिल्या नंबरवर हॉलिवूड चित्रपट अॅव्हेंजर्स अँड गेमने कब्जा केला आहे. अॅव्हेंजर्स अँड गेमने पहिल्याच दिवशी 53 कोटी रुपयांची कमाई केली होती. अँडगेम भारतात चार भाषांमध्ये प्रदर्शित केला होता.\nईदच्या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक\nसलमान खान दरवर्षी चाहत्यांसाठी ईदच्या दिवशी नवीन चित्रपट घेऊत येत असतो. सलमानने त्याच्या आतापर्यंत ईदच्या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या कमाईचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या दबंग चित्रपटाने 14.50 कोटी, 2011 मध्ये बॉडीगार्ड 21.60 कोटी, 2012 मध्ये टायगर 32.93 कोटी, 2014 मध्ये किक 26.40 कोटी, 2015 मध्ये बजरंगी भाई��ान 27.25 कोटी, 2016 मध्ये सुलतान 36.54 कोटी, 207 मध्ये ट्यूबलाईट 21.15 कोटी, 2018 मध्ये रेस 29.17 कोटी, या सर्व चित्रपटांना मागे टाकत भारत चित्रपटाने 42.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे.\nसलमान खानच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग फिल्म\nसलमान खानच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट प्रेम रतन धन पायो होता. चित्रपटाने 40.35 कोटी रुपयांची कमाई केली होती. सलमानच्या भारतनेही 42.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर नोंद केला आहे.\n2019 मध्ये पहिल्या दिवशी भरघोस कमाई करणारा चित्रपट\nवर्ष 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये भारत चित्रपटाने पहिल्याच दिवशी भरघोस कमाई केली आहे. याआधी कलंक चित्रपटाने पहिल्या दिवशी 21.60 कोटी रुपये, गलीबॉल 19.40 कोटी आणि टोटल धमालने 16.50 कोटी कमवले होते.\nसलमान खानचा भारत चित्रपट 70 देशात 1300 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्याता आला होता. भारतात हा चित्रपट 4700 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. एकूण 6000 पेक्षा अधिक चित्रपटावर भारत चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट गल्फ देश आणि युएई मध्ये एकूण 121 लोकेशन्सवर प्रदर्शित करण्यात आला. ऑस्ट्रेलियामध्ये 75 पेक्षा अधिक ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.\nकोरोनाचा फटका, ‘बालिका वधू’चा दिग्दर्शक विकतोय भाजीपाला\n'इतनी शक्ति हमे देना दाता'चे रचनाकार अभिलाष कालवश, कर्करोगाशी झुंज…\nपायल-अनुराग वादात रामदास आठवलेंची उडी, पायल प्रकरणी गृहमंत्र्यांना पत्र पाठवणार\nसुशांत सिंह प्रकरणी जे छाती बडवून घेत होते, ते आता…\nड्रग्ज प्रकरणात अडकवलं, क्षितीज प्रसादचा दावा, चार बड्या सेलिब्रिटींवर आरोप\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन…\nCorona : राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांना कोरोनाची लागण\nLive Update : भाजप नेते किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात\nनागपुरात दीड महिन्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा ग्राफ घसरला\nGoogle Birthday Doodle : गुगलचा 22 वा जन्मदिवस, जन्मदिनानिमित्त खास…\nUma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये…\nMumbai Local train : पश्चिम रेल्वेचा महिलांसाठी मोठा निर्णय\nघरातच IPL ची ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी…\nदीपिका, सारा, श्रद्धाची NCB कडून चौकशी, 'हे' प्रश्न विचारले जाण्याची…\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/nagar-mp-sujay-vikhe-to-form-alliance-between-shivsena-and-bjp-in-nagar-municipal-corporation-72511.html", "date_download": "2020-09-29T00:10:36Z", "digest": "sha1:HE6475JXNNBALZGCXFR23ASYA5QDBHUB", "length": 17385, "nlines": 193, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "सुजय विखे राष्ट्रवादीचा पाठिंबा नाकारणार, नगर महापालिकेत शिवसेनेलाही सत्तेत घेणार", "raw_content": "\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nसुजय विखे राष्ट्रवादीचा पाठिंबा नाकारणार, नगर महापालिकेत शिवसेनेलाही सत्तेत घेणार\nसुजय विखे राष्ट्रवादीचा पाठिंबा नाकारणार, नगर महापालिकेत शिवसेनेलाही सत्तेत घेणार\nभाजप आता राष्ट्रवादीचा पाठिंबा नाकारुन शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याची चिन्हं दिसत आहेत. नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी याबाबत संकेत दिले आहेत.\nकुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर\nअहमदनगर : लोकसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक समीकरणंही बदलत आहेत. भाजपने अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेलाही सत्तेपासून दूर रहावं लागलं. पण भाजप आता राष्ट्रवादीचा पाठिंबा नाकारुन शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याची चिन्हं दिसत आहेत. नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी याबाबत संकेत दिले आहेत.\nनिवडणुकीनंतर महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला. पण, लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे-पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीने ताकद लावली. लोकसभा निवडणुकीत माझ्या पराभवासाठी राष्ट्रवादीने जोरदार प्रयत्न केले होते, असं खासदार विखे-पाटील यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता महापालिकेतील भाजप-राष्ट्रवादी ही आघाडी आता संपुष्टात येणार असल्याचं स्पष्ट झालंय.\nमहापालिका निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक 24 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर तर, भाजप 14 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. पण, भाजपने 18 जागा असणाऱ्या राष्ट्रवादीच्या जोरावर सत्ता स्थापन केली. नगरमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाचा फायदा भाजपला झाला होता.\nअहमदनगर महापालिकेची स्थापना 2003 मध्ये झाली त्यावेळी शिवसेना भाजप युतीलाच सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. पण, युतीमधील अंतर्दत कलहाचा फायदा घेत काँग्रेसने महापालिकेवर सत्ता मिळवली. त्यानंतर थेट 2018 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपला महापालिकेत महापौरपद मिळालं. 2018 च्या निवडणुकीत सर्वाधिक जागा शिवसेनेला मिळाल्याने महापौरपद शिवसेनेला मिळू नये यासाठी भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला होता.\nभाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. विशेष म्हणजे यानंतर राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांचं निलंबनही करण्यात आलं. पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे निलंबन पक्षाने रद्द केलं. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांच्या विरोधात सुजय विखे जवळपास तीन लाख मतांनी विजय झाले. सुजय विखेंनी सध्या जिल्ह्यातील शिवसेना – भाजपमधील अंतर्गत कलह मिटवण्याचा विडा उचललाय. महापालिका हे त्यातील पहिलं पाऊल असल्याचं मानलं जातंय.\nशिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं, आठवलेंचं आमंत्रण\nविश्वास नांगरे पाटील यांची शरद पवारांसोबत बैठक, भेटीचं कारण गुलदस्त्यात\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची…\nशेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा\nभाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप\nवडेट्टीवारांकडून ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, मेटेंचा…\n\"ए अंदर की बात हैं, शरद पवार हमारे साथ हैं\"\n\"मराठा आणि राजपुतांचं देशासाठी बलिदान, राजपुतांनाही सरसकट आरक्षण द्या\"\nEXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट,…\nएकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही\nभाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप\nGupteshwar Pandey | गुप्तेश्वर पांडेंचा चकवा, भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत,…\nDhangar reservation Live : ..तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या…\nMI vs KKR | IPL 2020 : रोहितचा धमाका, मुंबईचा…\nएकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/others/like-share-readers-own-page/missing-you/my-life/articleshow/61629526.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-29T02:35:10Z", "digest": "sha1:QJBLZI65CUKSFJDMWIBEPJSLUF2EGWAA", "length": 13367, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनसतेस घरी तू जेव्हा\nमी जून १९६९ रोजी डोंबिवलीत राहावयास आलो. त्या साली मला एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळाली. दरम्यान माझ्या मोठ्या बहिणीने मला एक स्थळ सुचवलं. पण मी अजून लग्नाचा विचार केला नाही असं सांगितलं. परंतु आई, वडील व बहिणींच्या आग्रहास्तव बघण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी माझ्या वडिलांनी मुलीला प्रश्न विचारला होता की आमच्या घरी सुनेची नाही तर मुलीची जागा रिक्त आहे. ती तुला मान्य आहे का तिने कुठलाही विचार व वेळ न घेता लगेच हो म्हणून सांगितलं. या तिच्या उत्तराने घरातील आम्ही सर्व खूश झालो व १९ डिसेंबर, १९७४ रोजी आमचा विवाह झाला. माधुरी शेवडे ही अंजली गोरे म्हणून माझी पत्नी झाली.\nमी जून १९६९ रोजी डोंबिवलीत राहावयास आलो. त्या साली मला एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळाली. दरम्यान माझ्या मोठ्या बहिणीने मला एक स्थळ सुचवलं. पण मी अजून लग्नाचा विचार केला नाही असं सांगितलं. परंतु आई, वडील व बहिणींच्या आग्रहास्तव बघण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी माझ्या वडिलांनी मुलीला प्रश्न विचारला होता की ���मच्या घरी सुनेची नाही तर मुलीची जागा रिक्त आहे. ती तुला मान्य आहे का तिने कुठलाही विचार व वेळ न घेता लगेच हो म्हणून सांगितलं. या तिच्या उत्तराने घरातील आम्ही सर्व खूश झालो व १९ डिसेंबर, १९७४ रोजी आमचा विवाह झाला. माधुरी शेवडे ही अंजली गोरे म्हणून माझी पत्नी झाली.\nलग्न झाल्यानंतर अंजलीने खरोखरंच माझ्या आई-वडिलांची व घरातल्या सर्वांची जबाबदारी अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणे योग्य रीतीने सांभाळली. आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत. मला शिफ्ट ड्युटीच्या नोकरीमुळे घरात जास्त वेळ देता येत नव्हता. त्यामुळे माझी पत्नी अंजलीनं घराची जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळली. त्यामुळे ती आमच्या घरच्यांची सर्वांची लाडकी झाली. आज मी जो कुणी आहे, तो तिने कोणतीही कुठल्याही प्रकारच्या तक्रारी व मागण्या न करता यशस्वीपणे जबाबदारी सांभाळल्यामुळेच. तिनं खूप चांगली मला साथ दिली. आमचा आजपर्यंतचा संसार अगदी आनंदात चालला आहे. या सर्वाचं श्रेय माझ्या पत्नीला देतो. ती घरी नसली म्हणजे घर सूनं-सूनं वाटतं, त्यामुळे तिच्या उपस्थितीचं महत्त्व कळतं. तिचा हसत-खेळत राहण्याचा स्वभाव असाच निरंतर राहो व अशीच सून, मुलगी म्हणून सर्वांना लाभो. तिला दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nतिनं दिला जगण्याला अर्थ...\n​ भार्या नच माता ती महत्तवाचा लेख\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nसुशांत वॅनिटी व्हॅनमध्येच घ्यायचा ड्रग्ज, अभिनेत्रींनी दिली माहिती\nकरोनाचा काळ सुरूय, गर्दी नको राष्ट्रवादीचे गटनेत्यांची सारवासारव\nनाशिकमध्ये ग्रेप पार्क रिसॉर्ट पर्यटकांच्या सेवेत\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nमुंबईऑक्सिजन वापरासाठी सरकारनं निश्चित केली 'ही' नियमावली\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nआयपीएलआरसीबीने मुंबईला नमवल्यावर गुणतालिके��� झाला मोठा बदल, पाहा...\n करोना रुग्णांच्या मोबाइलवरीलडेटा होतोय 'लीक'\nजळगावपोहणं बेतलं जीवावर; जळगावात तीन लहानग्यांचा बुडून मृत्यू\nमुंबईकृषी कायद्यांवर काँग्रेस आक्रमक; 'ठाकरे सरकार' आता कोणती भूमिका घेणार\nमुंबईदर निश्चित करूनही करोनासाठीच्या सिटीस्कॅन चाचण्यांमध्ये लूट\nपुणे'... त्या कुटुंबांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवा'\nआयपीएलRCB vs MI: सुपर ओव्हरमध्ये आरसीबीचा मुंबईवर दमदार विजय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार्गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/special/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AB-%E0%A4%AE/", "date_download": "2020-09-29T00:59:11Z", "digest": "sha1:RCDZUG2V6ZXKLI3DO67Y3UYV6A2U4YJT", "length": 7127, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "ज्येष्ठ साहित्यिक -कवी फ.मु . शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ्या … | My Marathi", "raw_content": "\n2 ऑक्टोबर किसान मजदूर बचाओ दिन, राज्यभर आंदोलन\nजम्बो रुग्णालयात रक्तशुद्धीकरणाची सुविधा, दहा डायलिसिस मशीन उपलब्ध-रुबल अग्रवाल\nमालाड पूर्व दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री आदित्य ठाकरे\nमाणगाव येथील महिंद्रा कंपनीबाबत आढावा बैठक संपन्न\n स्थायी समिती ने ‘ते’टेंडर रद्द करावे-अरविंद शिंदे यांची मागणी (व्हिडीओ )\nआदिवासी भागातील १ लाख २१ हजार गरोदर महिलांना, ६ लाख ५१ हजार लाख बालकांना मिळणार मोफत दूध भुकटी\nमित्राची वाट पाहणाऱ्या तरुणाचा कोयत्याने वार करून खून\nशालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची कोरोनावर मात\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nउत्तमनगर भागातील सराईत गुंड तडीपार\nHome Special ज्येष्ठ साहित्यिक -कवी फ.मु . शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ्या …\nज्येष्ठ साहित्यिक -कवी फ.मु . शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ्या …\nज्येष्ठ साहित्यिक -कवी फ.मु . शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ्या …\nगैरभाजप, गैरकाँग्रेस पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न-पवारांची चाणक्यनिती… \nआर्या आंबेकर आता नायिकेच्या रुपात रुपेरी पडद्यावर\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘दागिने विकून वकिलांची फी भरली- स्वतःची अशी माझी कोणतीच मोठी संपत्ती नाही.. अनिल अंबानी\nरुबल आगरवाल सापडू शकतात ..वादाच्या भोवऱ्यात…\nएका महिन्यात सहा हजारांनी घसरलाय भाव…\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/78-people-satisfied-modis-work-no-one-compete-pms-race-survey-a301/", "date_download": "2020-09-29T00:22:28Z", "digest": "sha1:YJ6YZRATEH23EM2NFF4A6GZEUUGDEPRZ", "length": 34442, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "देशातील ७८ टक्के जनता मोदींच्या कामावर समाधानी, पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही टक्कर देणारा कुणी नाही : सर्व्हे - Marathi News | 78% people satisfied with Modi's work, no one to compete in PM's race: Survey | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २२ सप्टेंबर २०२०\nराष्ट्��वादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस, निवडणुकांतील प्रतिज्ञापत्रांवर प्रश्नचिन्ह\nराष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत नव्हे, शरद पवारांनी विरोधकांना सुनावले\nशिवसेनेच्या 'ऐतिहासिक' दसरा मेळाव्यावर कोरोनाचं सावट; उद्धव ठाकरे 'ऑनलाइन' भाषण करण्याची शक्यता\n\"खासदारांच्या अभियानात मी देखील सहभागी होणार; मीही आज दिवसभर अन्नत्याग करणार\"\n“तुम्ही मोरासोबत फोटो काढा किंवा घोड्यावर बसा, देशाची परिस्थिती सध्या बिकट, हे खरे”\nरिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, ६ ऑक्टोबरपर्यंत तुरुंगवास; मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका\nजेव्हा दीपिका पादुकोण पती रणवीर सिंगला म्हणते- तू माझा सुपरड्रग्स, सोशल मीडियावर 'ती' पोस्ट व्हायरल\nकोविडने एका अत्यंत सुंदर जिवाचा बळी घेतला आशालता यांच्या आठवणीत रेणुका शहाणे यांची भावुक पोस्ट\nसाऊथचा सुपरस्टार महेश बाबूची पत्नी आहे नम्रता शिरोडकर, ड्रग्स प्रकरणात आलं नाव\n'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये नवीन ट्विस्ट, गुरूनाथच्या आईने त्याच्या आणि मायाच्या विरोधात आखली योजना\nविराटचा विजयी शुभारंभ | सनरायजर्स हैदराबादवर मात | Sanjay Dudhane | RCB vs SRH | IPL 2020\ncoronavirus: आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार\n ऑक्सफोर्ड, स्पुतनिक नाही तर 'या' कंपनीची कोरोना लस सगळ्यात आधी मिळणार\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्ध धोनीला खुनावत आहेत ‘हे’ दोन विक्रम\n''मोदीजींचा हेतू 'स्वच्छ', कृषीविरोधी नवा प्रयत्न; शेतकऱ्यांना समूळ नष्ट करून भांडवलदारांचा मोठा विकास''\nवाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील मोतसावंगा धरणाच्या सांडपाण्यात मासे पकडायला गेलेले 4 जण वाहून गेले. भाऊराव खेकडे, गोपाल जामकर, महादेव इंगळे, दिलीप वाघमारे अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत.\nमध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता सहा नाही तर दहा हजार मिळणार सन्मान निधी\nआधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार\nखासदार नुसरत जहाँ यांनी पोलिसांकडे मागितली मदत, म्हणाल्या...\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 88,935 लोकांना गमवावा लागला जीव\nराज ठाकरेंपाठोपाठ आमदार रोहित पवारांचीही मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐकणार का विनंती\nPM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकत�� अर्ज\nराष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत नव्हे, शरद पवारांनी विरोधकांना सुनावले\n ...म्हणून एका महिन्यात अयोध्येतील जागांचे भाव झाले 'दुप्पट', आता आहे 'एवढी' किंमत\n नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो\n''NDA म्हणजे नो डाटा अव्हेलेबल'', नावाचा नवा अर्थ सांगत शशी थरूर यांनी मोदी सरकारला लगावला टोला\nनवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 75,083 नवे रुग्ण, 1,053 जणांचा मृत्यू\nरेकॉर्डब्रेक, भारतात २४ तासांत तब्बल एक लाख रुग्ण कोरोनामुक्त, नव्या बाधितांच्या संख्येतही मोठी घट\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्ध धोनीला खुनावत आहेत ‘हे’ दोन विक्रम\n''मोदीजींचा हेतू 'स्वच्छ', कृषीविरोधी नवा प्रयत्न; शेतकऱ्यांना समूळ नष्ट करून भांडवलदारांचा मोठा विकास''\nवाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील मोतसावंगा धरणाच्या सांडपाण्यात मासे पकडायला गेलेले 4 जण वाहून गेले. भाऊराव खेकडे, गोपाल जामकर, महादेव इंगळे, दिलीप वाघमारे अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत.\nमध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता सहा नाही तर दहा हजार मिळणार सन्मान निधी\nआधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार\nखासदार नुसरत जहाँ यांनी पोलिसांकडे मागितली मदत, म्हणाल्या...\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 88,935 लोकांना गमवावा लागला जीव\nराज ठाकरेंपाठोपाठ आमदार रोहित पवारांचीही मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐकणार का विनंती\nPM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज\nराष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत नव्हे, शरद पवारांनी विरोधकांना सुनावले\n ...म्हणून एका महिन्यात अयोध्येतील जागांचे भाव झाले 'दुप्पट', आता आहे 'एवढी' किंमत\n नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो\n''NDA म्हणजे नो डाटा अव्हेलेबल'', नावाचा नवा अर्थ सांगत शशी थरूर यांनी मोदी सरकारला लगावला टोला\nनवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 75,083 नवे रुग्ण, 1,053 जणांचा मृत्यू\nरेकॉर्डब्रेक, भारतात २४ तासांत तब्बल एक लाख रुग्ण कोरोनामुक्त, नव्या बाधितांच्या संख्येतही मोठी घट\nAll post in लाइव न्यूज़\nदेशातील ७८ टक्के जनता मोदींच्या कामावर समाधानी, पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही टक्कर देणारा कुणी नाही : सर्व्हे\nदेशातील ७८ टक्के लोका��नी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही मोदींनी इतर नेत्यांवर मोठी आघाडी घेतली आहे.\nदेशातील ७८ टक्के जनता मोदींच्या कामावर समाधानी, पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही टक्कर देणारा कुणी नाही : सर्व्हे\nठळक मुद्देया सर्वेनुसार देशातील ७८ टक्के लोकांनी मोदींचे काम खूप चांगले किंवा चांगले आहे, अशी प्रतिक्रिया दिलीया सर्वेनुसार नरेंद्र मोदी हे पुढील पंतप्रधान म्हणून लोकप्रिय मोदी हेच देशाचे पुढील पंतप्रधान असले पाहिजेत, असे ६६ टक्के लोकांनी या सर्वेमध्ये सांगितले\nनवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळाला आता सव्वा वर्ष पूर्ण होत आले आहे. दरम्यानच्या काळात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने कलम ३७० हटवण्यासह ट्रिपल तलाक आणि सीएएबाबत मोठे निर्णय घेतले आहेत. मात्र गेल्या काही काळापासून देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटाने मोदी सरकारसमोर गंभीर आव्हान उभे केले आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या कामगिरीचा आढावा घेणारा सर्वे समोर आला आहे. या सर्वेनुसार देशातील ७८ टक्के लोकांनी पंतप्रधाननरेंद्र मोदींच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही मोदींनी इतर नेत्यांवर मोठी आघाडी घेतली आहे.\nआज तक इंडिया टुडेसाठी कार्वी इनसाइड्स लिमिटेड या संस्थेने केलेल्या या सर्वेनुसार देशातील ७८ टक्के लोकांनी मोदींचे काम खूप चांगले किंवा चांगले आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींच्या कामगिरीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ३० टक्के लोकां मोदींची कामगिरी उत्कृष्ट तर ४८ टक्के लोकांनी चांगली असल्याचे सांगितले. १७ ट्के लोकांच्या म्हण्यानुसार मोदींची कामगिरी सामान्य असल्याचे तर पाच टक्के लोकांनी वाईट असल्याचे सांगितले.\nदरम्यान, पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही कुठल्याही नेत्याला मोदींच्या आसपासही जाता आले नाही. या सर्वेनुसार नरेंद्र मोदी हे पुढील पंतप्रधान म्हणून लोकप्रिय आहेत. नरेंद्र मोदी हेच देशाचे पुढील पंतप्रधान असले पाहिजेत, असे ६६ टक्के लोकांनी या सर्वेमध्ये सांगितले. तर पंतप्रधानपदाच्या शर्यतील काँग्रेसचे नेते राहुल गांधी दुसऱ्या स्थानी राहिले. सर्वेमधील आठ टक्के लोकांनी राहुल गांधींच्या नावाला पसंती दिली.\nकाँग्��ेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भावी पंतप्रधान म्हणून पाच टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर ४ टक्के लोकांनी अमित शाह यांच्या नावाला पसंती दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही प्रत्येकी तीन टक्के लोकांनी भावी पंतप्रधान म्हणून पसंती मिळाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना प्रत्येकी दोन टक्के मतदारांनी पसंती दिली आहे.\nआता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता\nवुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती\nरक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी\nटाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश\nपंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला\nअमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस\nघरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा\nकोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश\nकोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nNarendra Modiprime ministerIndiaPoliticsनरेंद्र मोदीपंतप्रधानभारतराजकारण\n'कुठे गेले ते 20 लाख कोटी रुपये' काँग्रेसचा मोदींना थेट सवाल\nराजस्थानमध्ये आता भाजपाच फुटीच्या मार्गावर वसुंधरा गटाच्या १२ आमदारांची गुजरातमध्ये पाठवणी\nAir India Plane Crash : अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख, जखमींना 2 लाखांची मदत\nJEE Main 2020 Exam : जेईई विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर\nAir India Plane Crash : दरीत कोसळून विमानाचे दोन तुकडे, असा वाचला तब्बल 150 जणांचा जीव\ncoronavirus: कोरोनाकाळातील मोदी सरकारच्या कामगिरीवर ७७ टक्के जनता समाधानी : सर्व्हे\nमध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता सहा ��ाही तर दहा हजार मिळणार सन्मान निधी\nखासदार नुसरत जहाँ यांनी पोलिसांकडे मागितली मदत, म्हणाल्या...\n\"NDA म्हणजे नो डाटा अव्हेलेबल\", नावाचा नवा अर्थ सांगत शशी थरूर यांनी मोदी सरकारला लगावला टोला\n ...म्हणून एका महिन्यात अयोध्येतील जागांचे भाव झाले 'दुप्पट', आता आहे 'एवढी' किंमत\nआज राज्यसभेत नेमकं काय घडणार भाजपाने खासदारांना व्हिप बजावल्याने चर्चेला उधाण\nनिलंबित राज्यसभा खासदारांच्या आंदोलनाला नवे वळण, आता उपसभापतींनीच सुरू केले उपोषण\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nसंचितातून चांगले प्रारब्ध कसे काढाल\nशरीर टेपरेकॉर्डर आहे का\nखरा देवधर्म जाणून घ्या\nआपल्याला मनाचे ज्ञान का हवे\nआपल्यातल्या खजिन्याची मनरुपी किल्ली\nसंसार करताना परमार्थ कसा करायचा\nसंसार कौशल्याने कसा करायचा\nमानवी शरीराचे महत्व किती\nड्रग्स केसमध्ये नाव येताच दीपिका झाली ट्रोल, लोक म्हणाले - एक चुटकी ड्रग्स की किमत तूम क्या जानो...\nड्रग्ज प्रकरणात नम्रता शिरोडकरचे नाव येताच बिथरले महेशबाबूचे फॅन्स, असे झालेत रिअ‍ॅक्ट\ncoronavirus: आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार\nPM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज\nसाऊथचा सुपरस्टार महेश बाबूची पत्नी आहे नम्रता शिरोडकर, ड्रग्स प्रकरणात आलं नाव\n डाग लागलेल्या या जीन्सची किंमत वाचून व्हाल हैराण, व्हायरल झाले फोटो...\n नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो\n भारताला कोरोनाची लस कधीपर्यंत मिळणार भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितलं की...\nबेबी डॉल सनी लिओनी पतीसोबत लॉस एंजेलिसमध्ये करतेय एन्जॉय, See Pics\nसनरायझर्स हैदराबादनं 32 धावांत गमावले 8 फलंदाज; जाणून घ्या युजवेंद्र चहलनं कसा फिरवला सामना\nदर्शनासाठी आलेल्या अमरावती जिल्ह्यातील मायलेकी पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेल्या\n\"मोदीजींचा हेतू स्वच्छ, कृषीविरोधी नवा प्रयत्न, शेतकऱ्यांना नष्ट करून भांडवलदारांचा मोठा विकास\"\nआपल्याला मनाचे ज्ञान का हवे\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्ध धोनीला खुनावत आहेत ‘हे’ दोन विक्रम\nराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस, निवडणुकांतील प्रतिज्��ापत्रांवर प्रश्नचिन्ह\nमध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता सहा नाही तर दहा हजार मिळणार सन्मान निधी\nप्रकाश आंबेडकरांची विनंती, मराठा आरक्षण गुंतागुंतीचं करू नका; देशभरातील ओबीसी एकत्र आला तर…\ncoronavirus: आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार\n\"मोदीजींचा हेतू स्वच्छ, कृषीविरोधी नवा प्रयत्न, शेतकऱ्यांना नष्ट करून भांडवलदारांचा मोठा विकास\"\nराष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत नव्हे, शरद पवारांनी विरोधकांना सुनावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/29/six-rafale-fighter-aircraft-will-reach-india-ambala-air-force-station-by-27-july/", "date_download": "2020-09-29T02:17:17Z", "digest": "sha1:FUGJBEUQRUEHSR6X4DC7L5LQ6GK3D3SN", "length": 5324, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "चीनला उत्तर देण्यास भारत सज्ज, 27 जुलैपर्यंत 6 राफेल विमाने भारतात होणार दाखल - Majha Paper", "raw_content": "\nचीनला उत्तर देण्यास भारत सज्ज, 27 जुलैपर्यंत 6 राफेल विमाने भारतात होणार दाखल\nदेश, मुख्य / By आकाश उभे / चीन, फ्रान्स, राफेल लढाऊ विमाने, सीमावाद / June 29, 2020 June 29, 2020\nभारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आता फ्रान्सवरून सहा राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी 27 जुलैपर्यंत भारतात पोहचणार असल्याचे सांगितले जात आहे. ही लढाऊ विमाने मे महिन्यात भारतात दाखल होणार होती, मात्र कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे भारताला मिळू शकली नाहीत.\nअमर उजालाच्या वृत्तानुसार, फ्रान्सवरून उड्डाण घेतल्यानंतर ही विमाने अंबाला शहरातील एअर फोर्स स्टेशनवर लँड होतील. भारत-चीनमध्ये सीमावादाच्या पार्श्वभूमीवर ही लढाऊ विमाने भारतात पोहचणार असल्याने याला महत्त्व आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांशी देखील चर्चा केली होती.\nसंरक्षण मंत्रालयाने सांगितले होते की, दोन्ही मंत्र्यांनी प्रादेशिक सुरक्षा परिस्थितीवर चर्चा केली आणि द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करण्यास सहमती दर्शविली होती. दरम्यान, भारताने सप्टेंबर 2016 मध्ये 36 लढाऊ राफेल विमानासाठी फ्रान्ससोबत 60 हजार कोटी रुपयांचा करार केला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.phulybao.com/mr/Children-luggages/lightweight-rolling-luggages-for-kidschild-011", "date_download": "2020-09-29T01:16:38Z", "digest": "sha1:3Y5PQC6S43CNL5GAT5JBQQ5SDCKDAWI7", "length": 4043, "nlines": 86, "source_domain": "www.phulybao.com", "title": "लहान मुलांसाठी लाइटवेट रोलिंग लगेज 011 चाइल्ड 011, चाइल्ड लाइटवेट रोलिंग सामान Kids चाइल्ड XNUMX मॅन्युफॅक्चरर्स, सप्लायर्स, फॅक्टरी - फु लियो बाओ कंपनी लि.", "raw_content": "\nआपण येथे आहात: मुख्यपृष्ठ>उत्पादन>मुलांचे सामान\nलहान मुलांसाठी लाइटवेट रोलिंग सामान : बाल 011\n+ वर्धित सामर्थ्य आणि टिकाऊपणासाठी अतिरिक्त जाड एबीएस + स्क्रॅच-रेझिस्टंट फिनिशसह संरक्षक हार्ड शेल\n+ 360 ° फिरवत टीपीई मूक धाव चाक\n+ टीएसए मंजूर लॉक\n+ 4-स्तरीय अ‍ॅडस्टेबल लवचिक हँडल\n+ टिकाऊ डबल-हेड जिपर\n+ 4 फूट नखे बाजूला न सरकण्याचे आश्वासन देतात\nअधिक आयोजन करण्यासाठी मेष झिप डिझाइनची तुलना करते\nलहान मुलांसाठी लाइटवेट रोलिंग सामान : बाल 009\nलहान मुलांसाठी लाइटवेट रोलिंग सामान : बाल 010\nलहान मुलांसाठी लाइटवेट रोलिंग सामान : बाल 017\nलहान मुलांसाठी लाइटवेट रोलिंग सामान : बाल 018\nआमचा नवीन विकास तपासण्यासाठी प्रथमच तुमचा मेलबॉक्स प्रविष्ट करा.\nफु लाइ बाओ कंपनी लिमिटेड (पीएलबी) क्रमांक 07, स्ट्रीट 40, प्रभाग 10, जिल्हा 6, हो ची मिन्ह सिटी\nसोमवार - शनिवार (सकाळी 8.30 वाजता - 17.00 वाजता)\nई-मेल वॉट्स फोन शीर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/congress-interim-president-sonia-gandhi-hit-out-at-the-bjp-for-making-shameless-attempts-to-subvert-democracy-in-maharashtra/articleshow/72273351.cms", "date_download": "2020-09-29T01:07:22Z", "digest": "sha1:SFCFX6DXCVUZS3BSBCLCV25ZXAFYUEJO", "length": 15933, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमहाराष्ट्रात भाजपनं केलेलं कृत्य लज्जास्पद: सोनिया गांधी\nम​हाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षावरून काँग्रेसच्या अध्यक्षा सो���िया गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर आम्ही सगळे मिळून भाजपचा खोटेपणा उघड करू, असं त्या म्हणाल्या. भाजपनं सत्तेसाठी केलेलं कृत्य लज्जास्पद असल्याची टीकाही त्यांनी केली.\nनवी दिल्ली: महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षावरून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर आम्ही सगळे मिळून भाजपचा खोटेपणा उघड करू, असं त्या म्हणाल्या. भाजपनं सत्तेसाठी केलेलं कृत्य लज्जास्पद असल्याची टीकाही त्यांनी केली.\nकाँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक आज, गुरुवारी झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह विविध मुद्द्यांवरून भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली. भाजपनं महाराष्ट्रातील लोकशाही नष्ट करण्याचे केलेले प्रयत्न लज्जास्पद होते, असं त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपच्या इशाऱ्यावर काम केलं. भाजपचं हे कृत्य लज्जास्पद आहे. महाविकास आघाडी तोडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले गेले, असंही त्या म्हणाल्या.\nमहाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि शिवसेनेनं राज्यपालांवर पक्षपातीपणाचा आरोप केल्यानंतर आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही त्यांच्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इशाऱ्यावरच राज्यपालांनी काम केलं यात शंकाच नाही, असं त्या म्हणाल्या. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडीचं सरकार येण्यापासून रोखण्याचे सगळे प्रयत्न केले गेले. आम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि मोदी-शहा सरकारचा पर्दाफाश झाला, असंही त्या म्हणाल्या. अहंकार आणि अतिआत्मविश्वासामुळं भाजपची इतर पक्षांसोबत असलेली निवडणूकपूर्व आघाडी टिकली नाही असं सांगत भाजपनं अनेक मित्र गमावले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.\nLive: उद्धव यांचा राजना फोन; दिलं आमंत्रण\nकाँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीच्या मुद्द्यावरूनही भाजप सरकारवर निशाणा साधला. विकास ठप्प झाला आहे. बेरोजगारी वाढली आह���, तर गुंतवणूक थांबली आहे. देशातील शेतकरी, व्यापारी, लघु आणि मध्यम उद्योजक पार उद्ध्वस्त झाले आहेत, असं त्या म्हणाल्या. नफा कमावणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या नरेंद्र मोदींच्या मित्रांना विकल्या जात आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.\nमी कुणा रंगा-बिल्लासारखा आहे का\nदेशातील राजकीय नेत्यांना जम्मू-काश्मीरमध्ये जाण्यापासून रोखले जाते आणि युरोपीय खासदारांना परवानगी दिली जाते. नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे हे कृत्य निंदनीय असेच होते. मोदी सरकार सर्वसामान्यांचे मूलभूत अधिकार हिसकावून घेत आहे, असा आरोपही त्यांनी केला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\nशेतकऱ्यांचा अपमान; कंगना रानौतवर फौजदारी गुन्हा दाखल...\nमाजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे निधन; पंतप्रधान मोद...\nजीएसटी भरपाई केंद्राने रोखली, कॅगचा मोदी सरकारवर ठपका...\nगोडसे विधान: साध्वी प्रज्ञा यांच्यावर भाजपची कारवाई महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\n केंद्र सरकार दोन दिवस आधीच सुरू करणार धान्य खरेदी\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nदेशकेंद्राच्या कृषी कायद्यांना पर्याय शोधा, सोनिया गांधींची सूचना\nपुणेकरोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणून घ्या 'ही' खास माहिती\nरत्नागिरीकोकण किनारा वादळांना भीडणार; 'अशी' आहे केंद्राची योजना\nआयपीएलआरसीबीने मुंबईला नमवल्यावर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nपुणे'... त्या कुटुंबांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवा'\nकोल्हापूरकोल्हापूर आग दुर्घटना: 'त्या' ती��� मृत्यूंमागील सत्य उजेडात येणार\nदेशराहुल गांधी म्हणाले, 'अन्नदात्याच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा स्वतंत्र होईल'\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकरिअर न्यूजउच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलल्या\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार्गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/deity-shiva-spiritual-interpretation/", "date_download": "2020-09-29T01:38:28Z", "digest": "sha1:THLDVNWYMAY3OM6RP35UFLLVET5SEHSE", "length": 14441, "nlines": 355, "source_domain": "sanatanshop.com", "title": "Spiritual interpretation of aspects related to Deity Shiva – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nभगवान शिव (अध्यात्मशास्त्रीय विवेचन, उपासना एवं शिवचालीसा)\nभगवान शिवकी उपासनाका अध्यात्मशास्त्र\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/mumbai-marathon-2019-kenyan-cosmas-lagat-emerge-as-winner-of-this-year-1826445/", "date_download": "2020-09-29T01:03:41Z", "digest": "sha1:BLUPUT2JLCV2HF5ULZIQS4TMTVHUEA6X", "length": 11535, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mumbai Marathon 2019 Kenyan Cosmas Lagat emerge as winner of this year| Mumbai Marathon 2019 : केनियाचा कॉसमस लॅगट मुंबई मॅरेथॉनचा विजेता | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nMumbai Marathon 2019 : केनियाचा कॉसमस लॅगट मुंबई मॅरेथॉनचा विजेता\nMumbai Marathon 2019 : केनियाचा कॉसमस लॅगट मुंबई मॅरेथॉनचा विजेता\nमहिलांमध्ये इथिओपियाची वोर्केंश अलेमू अव्वल\nमुंबई मॅरेथॉनचा विजेता कॉसमस लॅगट\nमुंबई मॅरेथॉनमध्ये यंदाच्या वर्षातही केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व पहायला मिळालं. केनियाच्या कॉसमस लॅगटने पुरुष गटात मुख्य स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. तर महिला गटात इथिओपियाच्या वोर्केंश अलेमूने बाजी मारली. या दोन्ही खेळाडूंनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचं कडवं आव्हान मोडीत काढत मानाच्या मुंबई मॅरेथॉनचा किताब पटकावला. पूर्ण मॅरेथॉनच्या भारतीय गटात पुरुषांमध्ये नितेंद्रसिंह रावतने पहिलं तर सुधा सिंहने महिलांच्या गटात पहिलं स्थान मिळवलं.पुरुषांमध्ये गोपी टी. ने दुसरं तर करणसिंहने तिसरं स्थान मिळवलं.\nदुसरीकडे मुंबई मॅरेथॉनच्या 21 किलोमिटर हाफ मॅरेथॉन प्रकारात पुरुषांमध्ये श्रीनू मुगाता आणि महिलांमध्ये मीनू प्रजापती यांनी बाजी मारली आहे. हाफ मॅरेथॉन प्रकारात महाराष्ट्राच्या कालिदास हिरवेला तिसरं तर महिलांमध्ये महाराष्ट्राच्या साईगीता नाईकने दुसरं स्थान पटकावलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धेला धावपटूंनी चांगला प्रतिसाद दिला आहे.\nश्रीनू मुगाताने 1 तास 5 मि���ीटं आणि 49 सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण केली. महिलांमध्ये मीनू प्रजापतीने 1 तास 18 मिनीटं 5 सेकंद इतका वेळ घेतला. कालिदास हिरवे आणि साईगीता नाईक यांच्या रुपाने हाफ मॅरेथॉनवर महाराष्ट्राच्या खेळाडूंचा पगडा पहायला मिळाला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 Mumbai Marathon 2019 : हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीनू मुगाता, मीनू प्रजापती अव्वल\n2 इंग्लंड लायन्स विरुद्ध अजिंक्य रहाणे भारत अ संघाचा कर्णधार\n3 पाठीच्या दुखापतीमुळे हॅझलवूडची माघार\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/maruti-suzuki-discounts-on-cars-vitara-brezza-to-swift-1888730/", "date_download": "2020-09-29T01:07:46Z", "digest": "sha1:ZXBCXOT4JGDBMVS2F3KAJKTYAJKELPJV", "length": 14462, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maruti Suzuki discounts on cars Vitara Brezza to Swift | मारुती सुझुकीच्या ‘या’ कार्सवर मिळतंय बंपर डिस्काउंट | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nमारुती सुझुकीच्या ‘या’ कार्सवर मिळतंय बंपर डिस्काउंट\nमारुती सुझुकीच्या ‘या’ कार्सवर मिळतंय बंपर डिस्काउंट\n'मारुती'च्या कार विक्रीमध्ये घट, विक्री वाढवण्यासाठी अनेक कार्सवर बंपर डिस्काउंट\nऑटोमोबाइल क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकी भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कार कंपनी आहे. मात्र बऱ्याच काळानंतर यावर्षी मारुतीच्या कार विक्रीमध्ये घट झाली आहे. परिणामी विक्री वाढवण्यासाठी मारुती सुझुकी आपल्या अनेक कार्सवर सवलत देत आहे. जाणून घेऊया मारुतीच्या कोणत्या कारवर किती डिस्काउंट मिळतंय…\nमारुती सुझुकी अल्टो 800 –\nकंपनीने नुकतंच या कारचं अपडेटेड व्हर्जन लाँच केलं आहे, या कारवर 15 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 20 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस ऑफर आहे.\nमारुती सुझुकी स्विफ्ट –\nही कार कंपनीच्या सर्वाधिक लोकप्रिय कारपैकी एक आहे. पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असलेल्या या कारवर 15 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 20 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे.\nमारुती सुझुकी अल्टो K10 –\nया कारचं देखील नवं व्हर्जन कंपनीने लाँच केलं आहे. कारच्या मॅन्युअल व्हर्जनवर 20 हजार आणि AMT व्हर्जनवर 25 हजार रुपयांचं डिस्काउंट मिळत आहे. याशिवाय दोन्ही व्हेरिअंट्सवर 20 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देखील मिळत आहे.\nमारुति सुझुकी ईको –\nमारुतीची ही कार कमर्शियल सेगमेंटमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. या कारवर 5 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 10 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे.\nमारुती सुझुकी सिलेरियो –\nकंपनीकडून या कारवर 45 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. या कारवर 25 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 20 हजारापर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतं.\nमारुती सुझुकी वॅगनआर –\nनव्या अवतारात लाँच झालेल्या या कारवर कंपनीकडून कॅश डिस्काउंट देण्यात आलेलं नाही, मात्र 15 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे.\nमारुती सुझुकी डिझायर –\nडिझायरच्या सर्व व्हेरिअंट्सवर कंपनीकडून 20 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 20 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे.\nमारुती सुझुकी व्हिटारा ब्रिझा\nया कारवर कंपनीकडून 15 हजार रुपये कॅश डिस्काउंट आणि 15 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंटची ऑफर आहे.\nमारुती सुझुकी इग्निस –\nया कारवर देखील कंपनीकडून 15 हजार रुपये कॅश डिस्काउंट आणि 15 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंटची ऑफर आहे. याशिवाय 2 हजार 500 रुपयांपर्यंत अतिरिक्त कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळू शकतं.\nमारुती सुझुकी एस क्रॉस –\nया कारवर 20 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 25 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंटची ऑफर आहे. याशिवाय ग्राहकांना 10 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळवता येईल.\nमारुती सुझुकी सियाझ –\nया कारवर 25 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंटची ऑफर असून अतिरिक्त 10 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळवता येईल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 Hyundai Venue : भारताची पहिली कनेक्टेड कार, लाँचिंगआधीच ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद\n2 Akshaya Tritiya 2019 : जाणून घ्या शास्त्र आणि परंपरा\n3 Akshaya Tritiya 2019 : म्हणून अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करतात\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरू��� हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/hrithik-roshan-has-plans-for-hollywood-signed-by-us-agency-gersh-avb-95-2097838/", "date_download": "2020-09-29T01:19:28Z", "digest": "sha1:5X3ZJ2SIP2ZQTGI6FA6X2KAJH5NRPSI7", "length": 12140, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Hrithik Roshan has plans for Hollywood, signed by US agency Gersh avb 95 | प्रियांका दीपिकानंतर हृतिकचे हॉलिवूडमध्ये पदार्पण? | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nप्रियांका, दीपिकानंतर हृतिकचे हॉलिवूडमध्ये पदार्पण\nप्रियांका, दीपिकानंतर हृतिकचे हॉलिवूडमध्ये पदार्पण\nकॅलिफोर्नियामधील एका एजंसीने हृतिकला साइन केले असल्याचे म्हटले जात आहे\nबॉलिवूडमध्ये एका पाठोपाठ एक असे सलग दोन हीट चित्रपट देणारा अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. हृतिकच्या ‘वॉर’ आणि ‘सुपर ३०’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. आता हृतिक लवकरच हॉलिवूड चित्रपटामध्ये झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.\nबॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि दीपिकानंतर हृतिक हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. कॅलिफोर्नियामधील एका एजंसीने हृतिकला साइन केले असल्याचे म्हटले जात आहे. या एजन्सीचे नाव Gersh Agency असे आहे. या कंपनीच्या मॅनेजर अमृता सेन भारतातील KWAN कंपनीसोबत काम करत आहे.\n. मैं और मेरी तन्हाई अक्सर यह बातें करती हैं. की आज यह Abs होते तो कैसा होता. . अगर यह होते तो ऐसा होता, अगर यह होते तो वैसा होता . . अगर यह होते तो ऐसा होता, अगर यह होते तो वैसा होता . जबकि मुझे ख़बर है की ABS नही हैं… कहीं नहीं हैं. जबकि मुझे ख़बर है की ABS नही हैं… कहीं नहीं हैं. . लेकिन यह पागल दिल है की कह रहा हैं की वो हैं .. मोटे पेट के नीचे कहीं हैं…. . लेकिन यह पागल दिल है की कह रहा हैं की वो हैं .. मोटे पेट के नीचे कहीं हैं… . मैं और मेरी तन्हाई अक्सर यह बातें करती हैं . मैं और मेरी तन्हाई अक्सर यह बातें करती हैं . . Thanks dabs for this amazing shot \nआंतरराष्ट्रीय पोर्टल डेडलाइनने दिलेल्या वृत्तानुसार ‘हृतिक खूप मेहनती आहे. गेल्या २० वर्षांपासून तो भारतीय चित्रपटसृष्टीला एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत आहे. आंतरराष्ट्��ीय बाजाराता भारतीय चित्रपटसृष्टीला आग्रस्थानी नेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत’ असे अमृता म्हणाल्या आहेत.\nकाही दिवसांपूर्वी हृतिकचा ‘वॉर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता लवकरच त्याचा क्रिश ४ येणार आहे. २०१९ हे वर्ष हृतिकसाठी खास ठरले आहे. त्याच्या वॉर आणि सुपर ३० या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता हृतिकला हॉलिवूडमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 अतिउत्साह नडला; नाचता नाचता ‘या’ हॉट अभिनेत्रीचा पाय मोडला\n2 पॉर्नस्टार होताच दिग्दर्शकाच्या मुलीला पोलिसांनी केली अटक\n3 पहिल्यांदाच जेम्स बॉन्ड बोलणार मराठी\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/balachya-annpadarthatun-food-elarji-kashi-olakhavi", "date_download": "2020-09-29T00:02:42Z", "digest": "sha1:VEYC3KIPPF24XAPVOXYFPAOVUOGAA4D4", "length": 12726, "nlines": 242, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळाच्या अन्नपदार्थातून (फूड) ऍलर्जी कशी ओळखावी - Tinystep", "raw_content": "\nबाळाच्य��� अन्नपदार्थातून (फूड) ऍलर्जी कशी ओळखावी\nबाळासाठी नवीन पदार्थांची आई वाटच पाहत असते. जास्त पोषक घटक असलेली पदार्थ द्यायला मिळाले तर आईला आनंदच असतो. पण बऱ्याच मातांना त्या अन्नपदार्थाची बाळाला काही एलर्जी होईल अशी भीतीही असते. आणि तसे बाळाच्या बाबत होते. तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत की, एलर्जी कशी ओळखायची आणि बाळाला कसे निरोगी ठेवता येईल.\n१) एलर्जी व रोगप्रतिकार प्रणाली\nएखादा पदार्थ खाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून बाळाला त्रास व्हायला लागलाच तर बाळाची रोगप्रतिकार प्रणाली त्याला विरोध करण्यासाठी अँटीबॅडिज(antibodies) तयार करू लागते जेणेकरून भविष्यात असा संसर्ग बाळाला होणार नाही. बऱ्याच वेळा पालक सुद्धा गोंधळात पडतात नेमकी फूड एलर्जी काय करते.\nखाल्यानंतर जर तुमच्या बाळाला काही त्रास जाणवत असेल, आणि तोही काही तासानंतर दिसायला लागला तर ऍलर्जी असू शकते. या ठिकणी काही लक्षणे सांगत आहोत, तशी ऍलर्जी अनेक प्रकारची असते.\n१. पुरळ उठणे, नाकाच्या आजूबाजूला आग -आग होणे, तसेच तोंड व डोळ्याच्या बाजूला लालसरपणा येऊन आग होणे\n२. दम्यासारखा आवाज काढणे\n४. थोडीशी सूज ओठावर, डोळ्यावर आणि चेहऱ्यावर येते\n५. वाहणारे किंवा बंद नाक, आणि डोळे पाणावतात\n६. घसा खवखवणे, बऱ्याच केसेस मध्ये जीभ व घसा सुजतो.\n७. उलट्या व अतिसार\n८. काहीवेळा अचानक रक्तदाब कमी होतो\nऍलर्जीचा प्रतिक्रियेच्या वेळानुसार प्रकार\n१. ऍलर्जीची तात्काळ दिसून येणारी लक्षणे (Immediate Allergic Reaction)\nबाळाच्या ऍलर्जिक पदार्थच्या खाण्याने लगेच तासाभरातच काही ऍलर्जिक प्रतिक्रिया यायला लागतात, जसे की,नॉर्मल पुरळपासून ते गंभीर प्रकारचे फोड आणि लक्षणे, हे धोकादायक असते. जर तुम्हाला किंवा तुमच्या नवऱ्याला अस्थमा, इसबची ऍलर्जी असेल तर बाळालाही ऍलर्जी होऊ शकते. पण हे बाळाला लागू होईल असे नाही.\n२.उशिराने दिसून येणारी लक्षणे ( Delayed Allergic Response)\nह्या प्रकारच्या ऍलर्जीच्या प्रतिक्रिया ओळखणे कठीण असते, कारण याची लक्षणे तासाभरात किंवा काही दिवसातही दिसत नाही. लक्षणे तशी प्रत्यक्षपणे विकसितही होताना दिसत नाही.\nसगळयात तीव्र अलर्जी असते तर ती म्हणजे, Anaphylaxis ह्याबाबत खूप माता काळजीत असतात.\nह्या प्रकाराने बाळाची रोग प्रतिकार प्रणालीवर तीव्र प्रतिक्रिया घडून मोठ्या प्रमाणात रक्त पेशी वाढवणारे द्रव्य तयार होऊ ल���गते व काही रसायने. ह्यामुळे पूर्ण शरीर शॉक मध्ये जाऊ शकते. असे असले तरी, दुसरेही काही लक्षणे यात आढळून येतात.\n१. नाडीचे स्पंदन जलद होणे\n२. चक्कर येऊन बेशुद्धावस्थेत जाणे\n३. दरदरून घाम येणे\n४. त्वचा, चेहरा व ओठावर सूज येणे\n५. मळमळणे, उलट्या , अतिसार होणे\n६. त्वचा पांढरट होणे\nपण घाबरण्याचे कारण नाही, कारण ह्या प्रकारची ऍलर्जी खूप दुर्मिळ आहे. पण काळजी घेणे कधीही चांगले\nऍलर्जी न होण्यासाठी व तसे अन्नपदार्थही ओळखण्यासाठी, खाली दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळू शकता.\n१. जो पर्यंत तुमचा बाळ सहा महिन्याचा होत नाही तोपर्यँत बाळाला आईच्या दुधाशिवाय काही देऊ नका. कारण त्याची रोगप्रतिकार प्रणाली अजून भक्कम झालेली नसते.\n२. जर नवीन पदार्थ देत असाल तर चेक करत रहा त्याचा काही बाळावर परिणाम होत नाहीये ना . म्हणजे तुम्हालाही ऍलर्जी शोधणे सोपे होईल.\n३. अंडी, नट्स, आमलयुक्त पदार्थ बाळाला देऊ नका. त्यामुळे बाळाला ऍलर्जीकी प्रतिक्रिया ( reaction) होईल.\n४. जर तुम्हाला काही अन्नाबाबत शंका असेल तर डॉक्टरांशी बोलून घ्या.\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/top-10-superfast-news-in-maharashtra-mhkk-417238.html", "date_download": "2020-09-29T01:24:10Z", "digest": "sha1:BCBVMUOXVGFWJPL3BF4HPK2J52GMQOVR", "length": 25568, "nlines": 193, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सत्ता स्थापनेपासून ते अवकाळी पावसापर्यंत या आहेत 10 महत्त्वाच्या बातम्या top 10 superfast news in maharashtra mhkk | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्या��चं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणत�� मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nसत्ता स्थापनेपासून ते अवकाळी पावसापर्यंत या आहेत 10 महत्त्वाच्या बातम्या\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विचारले प्रश्न\nIPL 2020 : थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी,\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\nसत्ता स्थापनेपासून ते अवकाळी पावसापर्यंत या आहेत 10 महत्त्वाच्या बातम्या\nसत्ता स्थापनेच्या रणसंग्रामातील घडामोडींपासून ते पावसापर्यंत राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी.\nमुंबई, 04 नोव्हेंबर: सत्ता स्थापनेच्या रणसंग्रामातील घडामोडींपासून ते पावसापर्यंत राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी.\n1.सत्तेच्या या रणसंग्रामात पुरेसं संख्याबळ नसतानाही काँग्रेस राष्ट्रवादीनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर दुसरीकडे संख्याबळ असणाऱ्या शिवसेना-भाजपमधला वाद शमवण्यासाठी संकटमोचकच उरलेले नाहीत.निकाल लागून दहा दिवस उलटल�� आहे. सत्ता स्थापनेचा तिढा सुटायला तयार नाही. भाजप आणि शिवसेना आपआपल्या भूमिकेवर ठाम आहेत. तर दुसरीकडे दोन बडे नेते आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंड दौऱ्याहून मायदेशी पोहोचत आहेत. तर शरद पवार दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. राजकीय धुरळा उडालेला असतानाच शरद पवार मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा सुरू झाल्यानं नवा ट्विस्ट आला. दिल्लीत दुपारी 12 वाजता शरद पवार आणि सोनियांची बैठक होणार आहे.\n2.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी रविवारी केली होती. नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी यासाठी केंद्रकडे मदत मागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीमध्ये जाणार आहेत. याच दरम्यान सत्ता स्थापनेबाबत अमित शाहांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.\n3.आमदार आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्गातील पिकांची पाहणी केल्यानंतर आज ते नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये आज पावसामुळे किती नुकसान झालं याचा आढावा ते घेणार आहेत. याच दरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधून पीकविम्याचीही माहिती घेणार आहेत.\n4.राज्यभरात काँग्रेसचे लोकप्रतिनिधी शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. लोकप्रतिनिधींनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.\n5.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईत दुपारी 3 वा. पत्रकार परिषद आहे. सध्या सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींवर जयंत पाटील काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.\n6.काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी आज नवा प्रस्ताव ठेवला. शरद पवारांना मुख्यमंत्री बनवलं तर काँग्रेस त्याला पाठिंबा देईल असं ठाकूर यांनी सांगितलं. यशोमती ठाकूर या राहुल गांधी यांच्या जवळच्या वर्तुळातल्या नेत्या आहेत. या आधीही शरद पवारांच्या नावाचा प्रस्ताव पुढे आला होता. त्या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय.\n7.खासदार संजय राऊत सोमवारी राज्यपालांची भेट घेणार आहेत.उद्या सायंकाळी पाच वाजता ते राज्यपालांना भेटणार आहेत. खासदार राऊत हे सत्तास्थापनेचा दावा करणार नाहीत मात्र घटनेनुसार सर्��ात मोठ्या पक्षाला आमंत्रण द्या अशी मागणी ते करणार आहेत. राज्यातील सत्तास्थापनेच्या प्रक्रीयेला सुरुवात करावी या मागणीसाठी राज्यापालांशी ते भेटणार असल्याचं सांगितलं जात आहे.\n8.सत्तास्थापनेबाबत शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजपने सुरुवातीच्या प्रस्तावात घातलेल्या अटी शर्तींमध्ये फेरविचार करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपने मुख्यमंत्रिपदासह गृह, महसूल, नगर विकास आणि वित्त या चार महत्वाच्या खात्यांवर चर्चा होणार नाही असं स्पष्ट केलं होतं. मात्र आता या चार खात्यांपैकी दोन खात्यांवर पाणी सोडायचं का असा विचार भाजपच्या वरिष्ठ पातळीवर सुरू झाला आहे.\n9.अरबी समुद्रात 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान पुन्हा मोठ्या वादळाची शक्यता असल्यामुळे मच्छीमारांना समुद्रान जावू नये असं हवामान विभागाकडून सूचना देण्यात आला आहे. दरम्यान या वादळाचा कसा परिणाम असेल याबाबत अधिक तपशील अद्याप मिळाले नाहीत. क्यार नंतर महावादळामुळे मुसळधार पावसानं थैमान घातलं आणि लाखोंची पीकं भुईसपाट केली. ऑक्टोबर उलटला तरी पावसाची रिमझिम सुरूच असल्यामुळे शेतकरी मात्र चिंतेत आहे.\n10.नोव्हेंबरची सुरुवातही पावसाने झाली. मुंबई, उपनगर, नवी मुंबई, ठाण्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. पुणे आणि नाशिकमध्येही काही भागांत मुसळधार पाऊस झाला. आता पुढचे किमान 5 दिवस तरी असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.\nVIDEO : आमचा आहे उद्धव ठाकरेंवर डोळा, आठवलेंची अशीही कविता\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE/", "date_download": "2020-09-29T01:04:19Z", "digest": "sha1:CGQM6N7UP7SXNLTLI3PJFESTSLYKFXKG", "length": 9152, "nlines": 155, "source_domain": "policenama.com", "title": "युनिफॉर्म Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nन्यायाधीशाची पत्नी अन् मुलाची हत्या करणार्‍याला फाशीची शिक्षा\nदेशाचे पहिले CDS बिपीन रावत यांच्या ‘गणवेशा’चे फोटो ‘जारी’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सेना प्रमुख जनरल बिपिन रावत यांना देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) नियुक्त केले गेले. ते बुधवारी सीडीएस पदाचा कार्यभार स्वीकारतीलयुनिफॉर्म . सीडीएस म्हणून ते 31 डिसेंबरपासून कार्यकाल सुरु करतील आणि पुढील…\nआता युनिफॉर्म द्वारे सहज ठेवता येईल विद्यार्थ्यांवर लक्ष\nबीजिंग : वृत्तसंस्था - टेक्नॉलॉजी मध्ये जगात चीन उच्च स्थानावर आहे हे सर्वांनाच माहिती आहे हे चीन ने परत एकदा सिद्ध करून दाखवले आहे. लहान मुले कधी कोणता उपद्व्याप करतील हे सांगता येत नाही. ही मुले एकट्याने कुठे जाऊ नयेत,…\nमुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nज्येष्ठ अभिनेत्री सराजे सुखटणकर यांचं वयाच्या 84 व्या वर्षी…\nNCB च्या रडारवर करण जोहरची पार्टी, नशेत ‘टूल्लं’…\nड्रग्स कनेक्शन : दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांना NCBकडून…\nसुनील गावस��करांच्या समर्थनार्थ उतरले ‘हे’…\n जाणून घ्या महिलांना कधी होतो हा त्रास…\n‘कोरोना’नंतर 6 महिन्यांनी सुरु होणार…\n CM ठाकरे यांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी नाशिक…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nभद्रावती पोलिसांची ‘कोंबड’ बाजारावर धाड, 13 लाखाच्या…\nसंसदेनंतर आता 3 कृषी विधेयकाला राष्ट्रपतींकडून मंजूरी, विरोधी…\nKangana Vs BMC : ‘हरामखोर’ शब्दाचा अर्थ ‘नॉटी’…\n‘या’ 13 संस्था देणार ‘ड्रोन’ उडवण्याचे…\n‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि विजय शिवतारे यांची भेट\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले नियम, जाणून घ्या\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली – ‘होय मीच मागितला होता माल, पण….’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.headlinemarathi.com/tag/%E0%A4%87%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2020-09-29T01:32:50Z", "digest": "sha1:JRNQKEMTEUDP53TUGWWFDLEAFPZ23GWP", "length": 6888, "nlines": 117, "source_domain": "www.headlinemarathi.com", "title": "इयत्ता दहावी निकाल Archives - Marathi News at Headline Marathi - Marathi Batmya | Mumbai News | Pune News | Maharashtra News |", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nटॅग इयत्ता दहावी निकाल\nTag: इयत्ता दहावी निकाल\nबीएसई ओडिशा बारावीचा निकाल आज जाहीर: येथे पहा\nमाध्यमिक शिक्षण मंडळाने (BSE) ओडिशाचा दहावीचा निकाल (Class 10th) जाहीर केला #odisharesults #class10\nदिल्ली : ३ हजार २९२ नवीन कोरोना बाधितांची नोंद\n२ लाख ३६ हजार ६५१ रुग्ण कोरोना मुक्त झाले | #Delhi #Coronavirus #3292newcases\nमध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती रुग्णालयात दाखल\nतब्येत जास्त बिघडल्याने त्यांना रुग्णाल��ात दाखल करण्यात आले | #UmaBharti #Admitted #AIIMS #Coronavirus\nदेश : २४ तासांत ८२ हजार १७० कोरोना बाधित रुग्णांची नोंद\nएका दिवसात १ हजार ३९ जणांचा मृत्यू झाला | #India #Coronavirus #82170newcases\nमहाराष्ट्र पोलीस : एका दिवसात १८९ पोलिसांना कोरोनाची लागण\nमृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या २४५ वर पोहचली | #Maharashtra #Coronavirus #189newcases\nपहा राम मंदिर भूमिपूजन अयोध्याहून लाईव्ह फक्त हेडलाईन मराठी वर\nपहा राम मंदिर भूमिपूजन अयोध्याहून लाईव्ह फक्त हेडलाईन मराठी वर #RamMandir #BhoomiPujan #Ayodhya\nराफेलच्या भारतीय भूमीवर लँडिंग झाल्यावर पंतप्रधान मोदी हे म्हणाले…\nफ्रान्समधून निघालेले ५ राफेल लढाऊ विमान आज अंबाला एअर बेसवर पोहोचले #rafalejets #fighterjets #narendramodi\nअभिनेता सुशांत सिंग राजपूत याने केली आत्महत्या\nसुशांत सिंग राजपूत हे त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी रविवारी 14 जून 2020 रोजी मृत अवस्थेत आढळले. त्यांचे मृतदेह आढळताच घरात काम करणाऱ्या...\nदिल्ली : ३ हजार २९२ नवीन कोरोना बाधितांची नोंद\n२ लाख ३६ हजार ६५१ रुग्ण कोरोना मुक्त झाले | #Delhi #Coronavirus #3292newcases\nमध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती रुग्णालयात दाखल\nतब्येत जास्त बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले | #UmaBharti #Admitted #AIIMS #Coronavirus\nदेश : २४ तासांत ८२ हजार १७० कोरोना बाधित रुग्णांची नोंद\nएका दिवसात १ हजार ३९ जणांचा मृत्यू झाला | #India #Coronavirus #82170newcases\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.visionexpressnewsnetwork.com/?p=7740", "date_download": "2020-09-29T01:00:41Z", "digest": "sha1:XKA7JHSVVD3B4WYT65MI4RVYPHISLBNF", "length": 11657, "nlines": 106, "source_domain": "www.visionexpressnewsnetwork.com", "title": "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरू झाले चित्रीकरण – Vision Express News Network", "raw_content": "\nतुमच्यापर्यंत वास्तवदर्शी बातम्या पोहचविण्यासाठी व्हिजन एक्सप्रेस न्यूज नेटवर्क\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरू झाले चित्रीकरण\nछोट्यामोठ्या कलाकारांसह तंत्रज्ञांचा जीव भांड्यात\nमुंबई (अजय निक्ते ) : लाईट , साऊंड , कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन , हे शब्द ऐकायला आता सर्वच लहान मोठ्या कलाकारांचे कान आसुसले आहेत. सरकारने सुरक्षिततेची सर्व बंधन पाळून काही अटी शर्थीवर चित्रीकरणासाठी परवानगी दिली, मात्र काही ठिकाणी शूट सुरू झाल्यानंतर , सर्व प्रकारची काळजी घेऊन देखील कलाकारांना किंवा युनिट सदस्यांना काही दिवसांनी कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आल्याने संपूर्ण इंडस्ट्रीवर पुन्हा एकदा काळजी��े ढग आले आहेत.\nअत्यंत गाजत असलेली बालाजी टेलफिल्म्स ची हिंदी सिरीयल , ‘कसोटी जिंदगी की २ ‘चा मुख्य कलाकार पार्थ समाथनला शूटिंग सुरू झाल्यानंतर थोड्याच दिवसात कोरोनाची लागण झाल्याचे दोन दिवसांपूर्वी लक्षात आले आणि चित्रीकरण परत बंद करण्यात आले.. त्यामुळे शासनाच्या परवानगी नंतर आणि सर्वप्रकारची काळजी घेतल्यानंतरही कलाकारांना , युनिट सदस्यांना त्रास होतोय हे लक्षात घेतले पाहिजे. देशाचे आणि समाजाचे अर्थचक्र सुरू राहणे गरजेचे आहेच. छोटे मोठे कलाकार , कॅमेरा , लाईट , मेकअप ,केटरिंग, स्पॉट बॉय , साऊंड अशा विविध टेक्निकल विभागात काम करणारे सदस्य , या सर्वांनाच आता चार महिन्यांपेक्षा जास्त काळ घरी बसून राहावे लागले आहे. ए प्लस आणि ए कॅटेगरी मधील कलाकार , तंत्रज्ञ , पडद्याआड भूमिका बजावणारे इतर सदस्य यांनी त्यांची संसारगाडी या चार महिन्याच्या कालावधीत हाकली आहे , मात्र त्यांच्या व्यतिरिक्त या मनोरंजन क्षेत्रातील बहुतांश सर्वांनाच आता या परिस्थितीचा सामना करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.\nज्या प्रॉडक्शन संस्थानी त्यांच्या चित्रपटाच्या, सिरियल्सच्या , वेब सिरीजच्या , आणि अशा विविध प्रकारच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे , त्या सर्वांच्या वतीने शासनाचे आभार मानणे हे आवश्यकच आहे. पण त्याच जोडीला या सर्वच चित्रिकरण स्थळी प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. निर्माता आणि त्याची संस्था आपली सर्वांची काळजी घेईलच , पण आपण प्रत्येकाने कटाक्षाने स्वतःची काळजी घेणे आत्यंतिक गरजेचे आहे. आपण सर्वांनी मिळून शासनाला आणि आपल्या प्रॉडक्शन हाऊसला सक्रियपणे साथ देणे , कोरोनाच्या संसर्गापासून आपणा सर्वांचा बचाव करण्यासाठी पुढाकार घेणे , शूटिंगच्या ठिकाणी स्वतःची काळजी घेणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे.\nयापूर्वी , राज्यात किंवा देशात कधीही भूकंप , महापूर असे कुठलेही संकट आले तर नेहमीच फिल्म आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री राज्यातील आणि देशातील नागरिकांसाठी धावून गेली आहे. या इंडस्ट्रीतील दिग्गजांनी काढलेल्या मायानगरी मुंबापुरी मधील मोठया मोठया रॅलीज या सर्वांच्याच स्मरणात आहेत.\nपण आजचे संकट वेगळे आहे , त्या मध्ये लोकांची तीन घटका करमणूक करणारे कलाकार आणि तंत्रज्ञ देखील बाधित झाले आहेत , त्यामुळे एकमेकांना साथ देत , एकमेक���ंची काळजी घेतच या संकटावर आपल्याला मात करायला लागणार आहे.\nया फिल्म आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री मधील प्रत्येक जण आलेल्या संकटावर निश्चितच मात करेल अशी खात्री आहे.\nचला तर मग ,जगभरातील लोकांची करमणूक करणाऱ्या या एंटरटेनमेंटरुपी मनोरंजन देवतेला मुजरा करून , सुरक्षीत चित्रीकरणासाठी पुनःश्च हरी ओम म्हणूया…\n( लेखक अभिनेते , पत्रकार आणि ट्रॅव्हल ब्लॉगर आहेत)\nलॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कल्याण पोलिसांची कडक कारवाई\nसर्वोच्च न्यायालयाची पदव्युत्तर वैद्यकीय मराठा आरक्षणाला स्थगिती नाही\nयंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना\nठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात ३१.२२ टक्के कुटूंबांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण\nमागासवर्गीय कुटुंबियांना मारहाण प्रकरणी तिघे गजाआड\n१२६ निरंकारी भक्तांनी केले रक्तदान\nसोन्यासह कच्चे तेल आणि बेस मेटलचे दर घसरले\nयंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना\nठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात ३१.२२ टक्के कुटूंबांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण\nमागासवर्गीय कुटुंबियांना मारहाण प्रकरणी तिघे गजाआड\nयंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना\nठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात ३१.२२ टक्के कुटूंबांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण\nमागासवर्गीय कुटुंबियांना मारहाण प्रकरणी तिघे गजाआड\n१२६ निरंकारी भक्तांनी केले रक्तदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2020-09-29T00:02:52Z", "digest": "sha1:YRLJZKUBFO5XQMUBNPCMY542VBURKKKC", "length": 5524, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "बुलढाणा जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र (महा ई सेवा) धारकांसाठी पडताळणी नमुना तसेच करारनाम्याचा नमुना बाबत | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nबुलढाणा जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र (महा ई सेवा) धारकांसाठी पडताळणी नमुना तसेच करारनाम्याचा नमुना बाबत\nबुलढाणा जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र (महा ई सेवा) धारकांसाठी पडताळणी नमुना तसेच करारना��्याचा नमुना बाबत\nबुलढाणा जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र (महा ई सेवा) धारकांसाठी पडताळणी नमुना तसेच करारनाम्याचा नमुना बाबत\nबुलढाणा जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र (महा ई सेवा) धारकांसाठी पडताळणी नमुना तसेच करारनाम्याचा नमुना बाबत\nबुलढाणा जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र (महा ई सेवा) धारकांसाठी पडताळणी नमुना तसेच करारनाम्याचा नमुना बाबत\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%BF%E0%A4%A3", "date_download": "2020-09-29T01:54:06Z", "digest": "sha1:VM76KBLEYEPI5KAOQKO5FXAFHI3IDQUE", "length": 5633, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदंगल गर्ल बबिता फोगाटला राज्य सरकारने दिली मोठी जबाबदारी\nऔरंगाबादच्या वाघांचा देशात डंका\nmanoj tiwary : सुशांत राजपूतच्या आत्महत्येबाबत सांगणाऱ्या कंगणा रनौटला 'या' क्रिकेटपटूचा पाठिंबा\nकरोना चाचणी झालेल्या वाघिणीचा मृत्यू; आता प्रतिक्षा टेस्ट रिपोर्टची\nप्राणिसंग्रहालयातील वाघिण आजारी; केली करोना चाचणी\nसिद्धार्थ उद्यानातील वाघिणीला करोनाची लागण\nवाघिण व दोन बछड्यांची विष देऊन शिकार; तीन ग्रामस्थ ताब्यात\nसुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर करण जोहरवर बबिताने केली जोरदार टीका\nअमेरिकेत चार वर्षाच्या वाघिणीला करोनाची बाधा\nबुलडाण्यातील ज्ञानगंगेत वाघांचे नवे घर\nदहशतीचे ठसे आजही कायम\nभारतीय ‘क्वीन’ न्यूयॉर्कमध्ये अव्वल\nताडोबा प्रकल्पात मीरा वाघिणीचा मृत्यू\nपाहाः ताडोबा जंगलात दोन वाघ वाघिणीसमोर भिडले\nसाडेतीन महिन्यांत ११ बळी\nकोंढाळीत सापडले बिबट्याचे कातडे\nआता बछड्यांसाठी एमपीतून हत्ती\nअवनीचा अहवाल जाहीर करण्यात विलंब का\nताडोबात आली मोबाईलवर बंदी\navni tigress: अवनी मृत्यूप्रकरणाच्या चौकशी समितीत दोघांचा समावेश\nचंद्रपूर: 'मधु' वाघिणीने पर्यटकांचा पाठलाग केला आणि...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्��्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-vaccine-to-come-next-year-for-credibility-i-am-ready-to-take-the-first-says-union-health-minister-aau-85-2274598/", "date_download": "2020-09-29T01:31:25Z", "digest": "sha1:MPCZRRR6Z3ZXYEV3EOVRJ7REEINKTNHU", "length": 12191, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Coronavirus vaccine to come next year For credibility I am ready to take the first says Union Health Minister aau 85 |पुढच्यावर्षी येणार करोनावर लस; विश्वासार्हतेसाठी मी पहिल्यांदा घेण्यास तयार – केंद्रीय आरोग्यमंत्री | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nपुढच्यावर्षी येणार करोनावर लस, विश्वासार्हतेसाठी मीच पहिल्यांदा घेईन – केंद्रीय आरोग्यमंत्री\nपुढच्यावर्षी येणार करोनावर लस, विश्वासार्हतेसाठी मीच पहिल्यांदा घेईन – केंद्रीय आरोग्यमंत्री\nलशीच्या ट्रायलदरम्यान घेण्यात येत आहे संपूर्ण काळजी\nडॉ. हर्षवर्धन, केंद्रीय आरोग्यमंत्री\nकरोना विषाणूवरील लस जानेवारी २०२१पर्यंत तयार होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. तसेच लस आल्यानंतर विश्वासार्हतेसाठी मीच पहिल्यांदा ती घेईन असंही त्यांनी म्हटलं आहे. सोशल मीडिया फॉलोअर्ससोबत ‘रविवार संवाद’ कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.\nडॉ. हर्षवर्धन म्हणाले, “करोनावरील लस पहिल्यांदा त्या लोकांसाठी उपलब्ध करुन दिली जाईल ज्यांना तिची सर्वाधिक गरज आहे. मग भलेही यासाठी त्यांच्याजवळ पैसे नसले तरी चालेल. तसेच जर या लशीच्या विश्वासार्हतेवर कोणाला शंका असेल तर सर्वात आधी मलाच ती घेण्यात आनंद होईल.”\nसरकार ज्येष्ठ नागरिक आणि उच्च जोखमीच्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना कोविड-१९ च्या लशीसाठी आपत्कालीन प्राधिकरण स्थापण्याचाही विचार करीत आहे. त्याचबरोबर लशीबाबत एक विस्तृत योजना आखण्यात येत आहे. याद्वारे जास्तीत जास्त लोकांना लस कशी देण्यात येईल याबाबत प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.\nदरम्यान, डॉ. हर्षवर्धन यांनी आश्वासन दिले की, “को��िडच्या लशीच्या ट्रायलदरम्यान पूर्ण सावधगिरी बाळगण्यात येत आहे. लशीची सुरक्षा, उपलब्धता, कोल्ड स्टोरेज, उत्पादनाची वेळ-काळ अशा मुद्द्यांवर देखील सखोल चर्चा केली जात आहे.”\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात\nमुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा\nCoronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\n‘ती’ घटना धक्कादायक आणि चिंताजनकही\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 गलवान खोऱ्यातील संर्घषात ६० चिनी सैनिक झाले होते ठार; अमेरिकन वृत्तपत्राचा खुलासा\n2 ‘हातानं मैला साफ करण्यास प्रतिबंध’ कायदा होणार अधिक कठोर; सरकार आणणार सुधारणा विधेयक\n3 रघुवंश प्रसाद सिंह यांचं निधन; लालू प्रसाद यादव यांना भावना अनावर\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/tdp-wants-ceiling-fans-removed-from-govt-offices-as-they-might-influence-voters-1857795/", "date_download": "2020-09-29T00:55:28Z", "digest": "sha1:FAHMLXYSCRFA6EVQAQ6DTI3YZ3LSMNQG", "length": 15417, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "…म्हणून सर्व सरकारी कार्यालयातील सिलिंग फॅन काढून टाका; चंद्रबाबू नायडूंच्या पक्षाची मागणी | TDP wants ceiling fans removed from govt offices as they might influence voters | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n…म्हणून सर्व सरकारी कार्यालयातील सिलिंग फॅन काढून टाका; चंद्रबाबू नायडूंच्या पक्षाची मागणी\n…म्हणून सर्व सरकारी कार्यालयातील सिलिंग फॅन काढून टाका; चंद्रबाबू नायडूंच्या पक्षाची मागणी\n१० मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे\nतेलगू देसम पक्षाच्या नेत्यांची मागणी\nलोकसभा निवडणूक २०१९ चा बिगुल रविवारी (१० मार्च रोजी) वाजला. निवडणूक आयोगाने देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. विज्ञान भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी टप्प्यानुसार निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. एकूण ७ टप्प्यात या निवडणुका होणार असून निवडणुकीची घोषणा होताच देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. देशभरात आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्वच पक्षांना आपले बॅनर्स आणि पोस्टर्स काढावे लागले आहे. आंध्रप्रदेश सरकारमधील नेत्याने चक्क सरकारी कार्यलयांमधील सिलिंग फॅन काढण्याची मागणी केली आहे.\nएप्रिल ११ ते ११ मे दरम्यान लोकसभेसाठी देशभरामध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. आंध्रप्रेशमध्ये ११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातच मतदान होणार आहे. भर उन्हाळ्यात मतदान होणार असल्याने निवडणुकीसाठी काम करणाऱ्यांना उकाड्याचा प्रचंड त्रास होणार आहे. असे असतानाच आता आंध्रप्रदेशमधील सत्ताधारी तेलगू देसम पक्षाच्या (टीडीपी) नेत्यांनी सरकारी कार्यालयांमधील सिलींग फॅन काढण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या कुप्पम मतदारसंघातील नेत्यांनी ही मागणी केली आहे. सरकारी कार्यलयांमधील सिलिंग फॅन पाहून मतदान करणाऱ्या मतदारांच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो असं या नेत्यांचे म्हणणे आहे. तेलगू देसम पक्षाचा प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या जगन्न मोहन रेड्डी यांच्या व्हायएसआर काँग्रेस पक्षाची निवडणूक निशाणी सिलींग फॅन असल्याने टीडीपीने ही मागणी केली आहे.\nया आठवड्यामध��ये टीडीपीचे रामाकुप्पम मंडळातील काही नेते तहसीलदार कार्यलायातील सिलिंग फॅन काढण्याच्या उद्देशाने कार्यालयात घुसले होते. सर्व सरकारी कार्यालयांमधील सिलींग फॅन काढावेत अशी घोषणाबाजीही या नेत्यांनी केली. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनामध्ये सिलींग फॅन हे व्हायएसआर काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह असल्याने सरकारी कार्यालयात येणारे लोक फॅन पाहून संबंधित पक्षाला मतदान करु शकतात. याच शक्यतेमुळे सर्व सरकारी कार्यालयांमधून सिलींग फॅन लवकरात लवकर काढून टाकावे अशी मागणी केली आहे. एकीकडे सिलींग फॅन काढण्याची मागणी टीडीपीने केली असतानाच टीडीपीचे निवडणूक चिन्ह असणाऱ्या सायलक तसेच जनसेना पक्षाचे चिन्ह असणाऱ्या ग्लास च्या वापरावरही बंदी का आणू नये अशी चर्चा रंगू लागली आहे.\nरामाकुप्पमच्या तहसीलदारांनी द न्यूज मिनिट या वेबसाईटशी बोलताना आपल्याला सरकारी कार्यालयांमधील सिलींग फॅन काढण्यासंदर्भातील निवेदन मिळाल्याची माहिती दिली. ‘सिलींग फॅन हे पक्षाचे निवडणूक चिन्ह असल्याने सरकारी कार्यलयांमध्ये येणारे मतदार ते पाहून प्रभावित होऊ शकतात. आम्ही हे निवेदन संबंधित विभागाला दिले असून या तक्रारींवर निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो,’ अशी माहिती तहसीलदारांनी दिली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 दहशतवादी मसूदची तुलाना नोबेल जिंकणाऱ्या दलाई लामांशी; पाकिस्तानी पत्रकार झाला ट्रोल\n2 मसुद अझहरला ‘जी’ म्हणणं भोवणार, राहुल गांधींविरोधात भाजपाकडून तक्रार दाखल\n3 ‘दुसऱ्या देशात दहशतवादी हल्ले करणारे पाकिस्तानात मोकाट कसे’, बिलावल भुट्टोंचा घरचा आहेर\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/top-five-morning-news-bulletin-asia-cup-2018-india-vs-bangladesh-final-1761944/", "date_download": "2020-09-29T02:05:20Z", "digest": "sha1:OXYLNPJDV4APM2KHQMDR76G6Q2LBOFRP", "length": 14430, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "top five morning news bulletin asia cup 2018 india vs bangladesh final | मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nवाचा सकाळच्या महत्वाच्या बातम्या\n१. भारताकडून बांगलादेशी वाघांची शिकार, आशिया चषकावर भारताची ‘सत्ता’\nआशिया चषकाच्या महामुकाबल्यामध्ये भारताने बांगलादेशचा ३ गडी राखून पराभव केला. आशिया चषकाचं भारताचं हे सातवं विजेतेपद ठरलं. २२३ धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा डाव मधल्या षटकांमध्ये काहीसा गडबडला. पण अखेरच्या षटकांमध्ये भुवनेश्वर कुमार आणि रविंद्र जाडेजाने केलेल्या निर्णायक भागिदारीच्या जोरावर भारताने चषकावर नाव कोरले. सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या बांगलादेशच्या लिटन दासला सामनावीराचा तर मालिकेत धावांचा रतीब घालणाऱ्या शिखर धवनला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. वाचा सविस्तर :\n२. भाजपचे राज्य आल्यापासून अनैतिकता, भ्रष्टाचाराला उघड मान्यताच – शिवसेना\nव्यभिचार हा गुन्हा ठरवणारे कलम ४९७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निकाल नुकताच सुप्रीम कोर्टाने दिला. ���ती हा पत्नीचा मालक नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. त्यामुळे व्यभिचार हा गुन्हा ठरु शकत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीने जोडीदाराच्या विवाहबाह्य संबंधांमुळे आत्महत्या केली, तर मात्र आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत तो गुन्हा ठरू शकतो, असेही कोर्टाने स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे देशभरात संमिश्र प्रतिकिया उमटल्या. मात्र शिवसेनेने याबाबत भाजपच्या राज्यकर्त्यांवर सडकून टीका केली आहे. वाचा सविस्तर :\n३. नक्षलवादाचे समर्थक उघडे पडले – फडणवीस\nशहरी माओवाद्यांविरोधात पुणे पोलिसांनी केलेली कारवाई योग्य होती यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. देशाच्या ग्रामीण-आदिवासी भागात हिंसाचार करणाऱ्या नक्षलवादी लोकांचे व त्यांच्या बंदी घातलेल्या संघटनांचे समर्थक म्हणून ही मंडळी शहरात काम करत होती ही साखळीही सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट झाली आहे. देशात अराजक पसरवण्यासाठी जाती-जातींमध्ये विद्वेष पसरवणारे, देशाविरोधात कट रचणारे गजाआड जातील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर :\n४. भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील नजरकैदेचा घटनाक्रम\nभीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांनी ज्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली आहे त्यांना अजून चार आठवडे नजरकैदेतच राहावे लागणार असून त्यांच्या विरोधातील पुराव्यांची शहानिशा करण्यासाठी संयुक्त चौकशी पथक नेमले जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. वाचा सविस्तर :\n५. समाजाच्या आधारामुळेच जगण्याची उमेद\nलातूरजवळील किल्लारी परिसरात बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याला येत्या रविवारी २५ वर्षे पूर्ण होत असून, भूकंपानंतर सामाजिक, आर्थिक असे विविध संदर्भ बदलले. याच वेळी भूकंपग्रस्तांच्या मदतीला हजारोंचे हात आले अन् भूकंपग्रस्तांच्या नव्या पिढीला जीवनाची नवी आशा दिली गेली. वाचा सविस्तर :\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसी��ध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 पेट्रोल-डिझेल आज पुन्हा महागले; नागरिकांसाठी महागाईची झळ कायम\n2 पुरुषी मानसिकतेवर आधारित महिला प्रवेश बंदी अवैध – सरन्यायाधीश\n3 तरुण पिढीने मातृभाषेकडे वळावे\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ipl-2019-mi-vs-kkr-krunal-pandya-become-only-bowler-in-the-match-who-did-not-concede-double-four-or-six-1888819/", "date_download": "2020-09-29T01:58:41Z", "digest": "sha1:A5OMD27W373MNBQOM47LNAFBHQXX6MBZ", "length": 13640, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2019 MI vs KKR Krunal Pandya become only bowler in the match who did not concede double four or six | IPL 2019 : विजय मुंबईचा पण चर्चा कृणाल पांड्याची… | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nIPL 2019 : विजय मुंबईचा पण चर्चा कृणाल पांड्याची…\nIPL 2019 : विजय मुंबईचा पण चर्चा कृणाल पांड्याची…\nकृणाल पांड्याने कोलकाताविरूद्ध केली असामान्य कामगिरी\nIPL 2019 MI vs KKR : मुंबई इंडियन्स संघाने कोलकाताच्या संघावर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. कोलकाताने दिलेले १३४ धावांचे आव्हान कर्णधार रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर मुंबईने सहज पूर्ण केले. या विजयासह मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाली. पराभवाम���ळे कोलकाताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, तर हैदराबादला प्ले-ऑफ्स फेरीत स्थान मिळाले.\nया सामन्यात पहिल्या षटकापासून मुंबईच्या गोलंदाजांनी कोलकात्याच्या धावगतीवर अंकुश ठेवला. कोलकाताकडून ख्रिस लिन आणि रॉबिन उथप्पाचा अपवाद वगळता एकही फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. शुभमन गिल (९) आणि ख्रिस लिन (४१) जोडीने संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र हार्दिक पांड्याने गिलला माघारी धाडत संघाला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर ठराविक अंतराने ख्रिस लिनही माघारी परतला. रॉबिन उथप्पाने संघर्षपूर्ण ४० धावांची खेळी केली. पण इतर फलंदाजांची त्याला साथ लाभू शकली नाही. ठराविक अंतराने फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे कोलकाताचा संघ मोठी भागीदारी रचू शकला नाही. मुंबईकडून लसिथ मलिंगाने ३ फलंदाजांना माघारी धाडलं. त्याला हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहने २-२ बळी घेत चांगली साथ दिली.\nया डावात कृणाल पांड्याने एक अतिशय असामान्य अशी कामगिरी करून दाखवली. त्याने ४ षटकात केवळ १४ धावा दिल्या. विशेष म्हणजे त्याने गोलंदाजी करताना फलंदाजाला एकही दुहेरी धाव किंवा चौकार – षटकार लगावू दिले नाहीत. त्याने २४ पैकी १० निर्धाव चेंडू टाकले आणि ४ षटकात ३.५० च्या सरासरीने टिच्चून मारा केला.\nया १३४ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर डी कॉक याने चांगली सुरुवात केली, पण मोठा फटका खेळताना तो माघारी परतला. त्याने ३० धावा केल्या. पण रोहित शर्मा पाय रोवून मैदानावर उभा राहिला आणि सामन्यात अर्धशतक केले. रोहितने ८ चौकारांसह ५५ धावा केल्या. सूर्यकुमार यादव याने रोहितला उत्तम साथ दिली. त्याने ५ चौकार आणि २ षटकार लगावत नाबाद ४६ धावा केल्या.\nआता प्ले ऑफ्स मध्ये मुंबई आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. तर दुसरा सामना दिल्ली विरुद्ध हैदराबाद असा असणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n रक्तबंबाळ पायाने वॉटसन अखेरपर्यंत लढला…\nसांघिक कामगिरी हेच मुंबईच्या यशाचे गमक\nIPL Flashback : आजच्याच दिवशी आंद्रे रसेलने केली होती वादळी खेळी, पाहा VIDEO\nमुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर दोन वर्षांची बंदी\n“नो टेन्शन… धोनी पुढच्या वर्षीही खेळणार\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 IPL 2019 : वानखेडे मैदानावर मुंबईच्या ‘हिटमॅन’चे अनोखे दीडशतक\n2 World Cup 2019 : भारत पाक सामना २ दिवसांतच हाऊसफुल\n3 Video : …म्हणून मैदानावरच रसलची झाली चिडचिड – डी कॉक\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/loksatta-book-review-48-1912738/", "date_download": "2020-09-29T00:14:19Z", "digest": "sha1:WYXG37UVRCN26CR75ISEZ6ZCUMGGERIR", "length": 18268, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Book review | स्किझोफ्रेनियाचा ‘शुभंकर’ वेध | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nआय.पी.एच.ची धुरा वाहणारे समर्पित मनोविकारतज्ज्ञ व मनोज्ञ कार्यकर्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे.\n|| डॉ. सुजला वाटवे\nडॉ. सविता आपटे यांनी ‘इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिल हेल्थ (आय.पी.एच.)’मध्ये करीत असलेल्या कामाच्या अनुभवांवर आधारीत ‘रोज नवी सुरुवात’ हे पुस्तक लिहिले आहे. स्किझोफ्रेनिया किंवा भग्नमनस्कता या आजारात विचारांची विकृती निर्माण होते आणि भास, भ्रम, अनारोगी विचार यांच्यामुळे रुग्ण वास्तव जगाप��सून दूर जातो. अशांच्या वास्तव कथा वेगवेगळ्या प्रकरणांमधून या पुस्तकात दिलेल्या आहेत. यामध्ये रुग्णांना मानसिक त्रास होतच असतो; परंतु त्यांच्याशी रोज व्यवहार करणाऱ्या आणि त्यांची काळजी घेणाऱ्या नातेवाइकांना काय करावे लागते, सोसावेही लागते याची माहिती संवादांच्या आधाराने येथे येते. अत्यंत शास्त्रीय दृष्टिकोनातून, परंतु सर्वसामान्यांना उमजेल आणि व्यवहारात आणता येईल या पद्धतीने डॉ. आपटे यांनी हे अनुभव सर्वासाठी खुले केले आहेत. तसेच रुग्ण म्हणजे ‘शुभार्थी’ आणि त्यांना या आजारातून सर्वसामान्य जगात वावरण्यासाठी साथ करणारे ‘शुभंकर’ या संकल्पनांची ओळखपुस्तकातून होते.\nआय.पी.एच.ची धुरा वाहणारे समर्पित मनोविकारतज्ज्ञ व मनोज्ञ कार्यकर्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे. डॉ. आपटे यांनी उभ्या केलेल्या ‘सुहृद’ या स्व-मदत गटाच्या कामाची आणि ‘त्रिदल’ या कार्यशाळांची ओळख ते प्रस्तावनेत करून देतात.\nआपल्या आजारग्रस्त व्यक्तीला आतून बाहेर ओढण्यासाठी, त्याला कार्यक्षम करण्यासाठी ‘वाटेल ते’ करण्याची प्रेरणा कुटुंबीयांना अस्वस्थ करत असते. पण स्किझोफ्रेनियाचे शास्त्रीय स्वरूप माहिती नसल्याने अनेकांचे अपेक्षाभंग होत राहतात, हे डॉ. आपटे यांना जाणवले. यासाठी कुटुंबीयांना ‘सज्ञान’ करण्याची, विविध गैरसमजुती दूर करण्याची आणि शास्त्रोक्त पद्धतींचा आधार घेऊन रुग्णांना मदत करण्याची त्यांची धडपड सुरू झाली. कार्यशाळांचे आयोजन करून अनेक कुटुंबीयांचे त्यांच्यामधील ‘शुभार्थी’ना मदत करणारे ‘शुभंकर’ तयार करण्यात आले.\n‘नवी सुरुवात’ या प्रकरणात रुग्णाच्या सुरुवातीच्या काळात त्यातील लक्षणांकडे कसे दुर्लक्ष होते, याचे वर्णन केले आहे. अशातूनच लक्षणे विकोपाला जातात, आपल्या नियंत्रणात काही नाही असे वाटू लागते आणि मगच नाइलाजाने मानसिक समस्या म्हणून मदत घेतली जाते. सुशिक्षित आणि भावनाप्रधान असूनही ही मंडळी अशी का वागतात, याची कारणे समजावून घेऊन डॉ. आपटे यांनी विषयमांडणी केली आहे. शुभार्थीच्या कुटुंबीयांच्या विचारांवर ‘उपचार’ करण्यासाठी विवेकनिष्ठ विचारपद्धतींचा वापर कसा उपयोगी ठरेल, याची चिकित्सा करत कुटुंबीयांना ‘शुभंकर’ करण्याची सहज गोष्टच त्या सांगतात.\nआपल्यासारखे अनेक आहेत आणि तेही या तडफडीतून ग��ले आहेत, त्यांनी आपले मार्ग यशस्वीपणे आक्रमत शुभार्थीनाही होईल तेवढी मदत केली आहे, असा दिलासा सुरुवातीच्या प्रकरणांतून (‘आधारगटाचा आधारवड’, ‘शुभंकर असण्याचा खरा अर्थ’) मिळतो.\nशुभार्थीच्या स्थितीमुळे नातेवाइकांत निर्माण होणारे ताण व गैरसमज दूर करणे, सुरुवातीची निरोगी नाती प्रस्थापित करणे आवश्यक ठरते. हे काही उदाहरणांद्वारे ‘आजार कोणता आणि स्वभाव कोणता’ या प्रकरणात समजावून दिले आहे.\n‘शॉक ट्रीटमेंट (ई. सी. टी.) द्यायची की नाही’ या प्रकरणात ‘इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी (ई.सी.टी.)’ची माहिती दिली आहे. या उपचारपद्धतीबद्दल सामान्यजनांत अनेक गैरसमज आहेत. मात्र, आजार जुनाट होण्यापूर्वीच या उपचारपद्धतीचा उपयोग साकल्याने झाला पाहिजे, हे डॉ. आपटे आग्रहाने मांडतात. आजार जुनाट होऊ लागला वा पुन:पुन्हा उद्भवू लागला, की शुभार्थी व शुभंकर हतबल होताना दिसतात. अशावेळी स्वमदतगटांची, कार्यशाळांची विशेष गरज भासते हे ‘आजार ‘जुना’ होतो, तेव्हा..’ या प्रकरणात नमूद केले आहे.\nस्किझोफ्रेनिया हा आजार वेळीच लक्षात आला, त्यावर उपचार मिळत गेले आणि कुटुंबीयांनी त्याचा स्वीकार करून योग्य पद्धतीने रुग्णाला मदत केली, तर व्यक्ती पुष्कळ अंशी पूर्वस्थितीत येते. आपले आयुष्य समर्थपणे पुढे नेते. तरीही काही टक्के रुग्ण हे त्यातून बाहेर येऊ शकत नाहीत. त्यांच्या भविष्याची तरतूद पालकांना करून ठेवावी लागते. त्यासाठी प्रदीर्घ काळ काळजी घेणाऱ्या पुनर्वसन केंद्रांची (‘रिहॅब सेंटर्स’) आवश्यकता डॉ. आपटे यांनी अधोरेखित केली आहे. तसेच शुभार्थीचं लग्न करावं की नाही, केल्यास काय काळजी घेतली पाहिजे, याचे विवरण एका स्वतंत्र प्रकरणात केले आहे.\nएकुणात काही प्रश्न उपस्थित करणाऱ्या, काही मार्ग दाखवणाऱ्या आणि काही नवे शोध घेण्याची प्रेरणा देणाऱ्या या पुस्तकामुळे या विषयाबाबत समृद्ध दस्तावेज उपलब्ध झाला आहे.\n‘रोज नवी सुरुवात: सल्लागार साथी’ – डॉ. सविता आपटे,\nपृष्ठे – १५६, मूल्य – १६० रुपये\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n2 आम्ही तुम्हाला मिस करतोय..\n3 ‘सर सर सरला’\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/how-much-longer-is-the-discussion-on-sushant-singh-rajput-suicide-case-hasan-mushrif-msr-87-2236870/", "date_download": "2020-09-29T00:20:48Z", "digest": "sha1:NQ6DXVVKF7A7E56HFJYWBM4FZOHGYRKY", "length": 11596, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "How much longer is the discussion on Sushant Singh Rajput suicide case? : Hasan Mushrif msr 87|सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणचीच चर्चा आणखी किती काळ? : हसन मुश्रीफ | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणचीच चर्चा आणखी किती काळ\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणचीच चर्चा आणखी किती काळ\nअमृता फडणवीस यांच्या वक्तव्याबद्दलही केली टीका\nमहाराष्ट्रासह देशात करोना महामारीने कहर केला आहे. अशा परिस्थितीत समाज या गोष्टी गांभीर्याने घेणार की अभिनेता सुशांत सिंह याच्या आत्महत्या प्रकरणाची चर्चा करीत राहणार असा उद्विग्न सवाल महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी उपस्थित केला आहे.\nमंत्री मुश्रीफ यांनी ��त्रकात म्हटले आहे की, करोना विषाणूने गेली पाच महिने थैमान घातले असून अद्याप हा धोका कधी जाणार याची खात्री नाही. जिल्ह्याचे प्रमुख अधिकाऱ्याचा एखादा फोन आला की पोटात धस्स होते. या सर्वांवर कमालीचा तणाव आहे. मात्र दुसरीकडे दोन आठवडे फक्त एक अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या विषयीच चर्चा होताना दिसते. याबाबत चौकशी होईल, त्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत.\nअमृता फडणवीस यांचे वक्तव्य आश्चर्यजनक –\nकरोना महामारीबाबत साधे एक अवाक्षरही न काढणाऱ्या अमृता फडणवीस अवतरतात. एका आत्महत्या तपासावरुन मुंबई सुरक्षित राहिली नाही, असे वक्तव्य त्या करतात. हे आश्चर्यजनक आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची वक्तव्ये, आदित्य ठाकरे यांना रेशमी किडा संबोधणे व आता मुंबई पोलिसावर दाखविलेला अविश्वास, हे सर्व वाचून करोनाच्या संकटामध्ये नेमके हे चाललंय तरी काय हेच समजत नाही, असंह मुश्रीफ म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 यवतमाळ : करोना रूग्णाच्या ‘त्या’ ‘व्हिडीओ’ने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ\n2 पालघर जिल्ह���यातील २८१ बोटींना समुद्रात मुसळधार पावसाचा तडाखा\n3 वर्धा : संततधार पावासामुळे पुलावर साचले दोन फूट पाणी; वाहन चालकांमध्ये भीती\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/wwe-hall-of-famer-bullet-bob-armstrong-dies-at-80-mppg-94-2261558/", "date_download": "2020-09-29T01:09:57Z", "digest": "sha1:I3Q6SL3WKPSBWBBOXEAJCDMKPDU2NQNL", "length": 12191, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "WWE Hall of Famer Bullet Bob Armstrong Dies at 80 mppg 94 | WWE सुपरस्टार ‘बुलेट बॉब’ यांचं उपचारादरम्यान निधन | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nWWE सुपरस्टार ‘बुलेट बॉब’ यांचं उपचारादरम्यान निधन\nWWE सुपरस्टार ‘बुलेट बॉब’ यांचं उपचारादरम्यान निधन\nWWE सुपरस्टार काळाच्या पडद्याआड; चाहत्यांमध्ये पसरली शोककळा\nWWE हॉल ऑफ फेम बॉब आर्मस्ट्राँग यांचं निधन झालं आहे. ते ८० वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते कर्करोगामुळे त्रस्त होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. WWE ने ट्विटरवरुन त्यांच्या निधनाची बातमी दिली. बॉब आर्मस्ट्राँग यांच्या निधनामुळे रेसलिंग चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.\nबॉब आर्मस्ट्राँग हे १९६०-७०च्या दशकातील एक सुपरस्टार रेसलर म्हणून ओळखले जायचे. त्यांचं खरं नाव जोसेफ जेम्स असं होतं. परंतु रेसलिंगच्या जगात त्यांना बॉब आर्मस्ट्राँग या नावामुळे लोकप्रियता मिळाली. खरं तर त्यांनी एक बॉडी बिल्डर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पण १९५५ साली त्यांना एका सेलिब्रिटी रेसलिंग मॅचचं आमंत्रण मिळालं आणि रातोरात त्यांचं आयुष्यच बदललं. या मॅचमध्ये त्यांनी केलेली फायटिंग प्रेक्षकांना प्रचंड आवडली. परिणामी यापुढे रेसलिंगमध्येच करिअर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर जवळपास पाच वर्ष त्यांनी रेसलिंगचं प्रशिक्षण घेतलं. आणि १९६० साली त्यांनी प्रोफेशनल रेसलर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. १९८० ते १९८८ दरम्यान ते WWF मध्ये रेसलिंग करत होते. अनोख्या फाईटिंग स्टाईलमुळे WWF मध्ये त्या���ना ‘बुलेट बॉब’ म्हटलं जायचं.\n१९८८ साली पाठीच्या दुखापतीमुळे त्यांनी रेसलिंगमधून निवृत्ती घेतली. २०११ साली WWE ने ‘हॉल ऑफ फेम’ खेळाडूंच्या पंक्तीत स्थान देत त्यांचा सत्कार केला होता. WWE सुपरस्टार बॉब आर्मस्ट्राँग यांच्या निधनामुळे रेसलिंग चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 ‘ड्रग्सविषयीचे चॅट मीच टाइप केले होते’; रियाची कबुली\n2 प्रसारमाध्यमांवर रियाची आगपाखड; कॅमेरा पाहून दिली ‘ही’ रिअ‍ॅक्शन\n3 ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात ‘आनंदी गोपाळ’, ‘आटपाडी नाइट्स’चं वर्चस्व\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/congress-leaders-today-met-governor-over-pmc-bank-issue-msr-87-2018313/", "date_download": "2020-09-29T01:34:29Z", "digest": "sha1:VTPP4FBJZIIVD3KU44UG6RFIBJIWAKPV", "length": 12423, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Congress leaders, today, met Governor over PMC Bank issue msr 87|पीएमसी बँक प्रकरण : काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nपीएमसी बँक प्रकरण : काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट\nपीएमसी बँक प्रकरण : काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट\nमुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी ४ डिसेंबपर्यंत पुढे ढकलली आहे\nपंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) प्रकरणी आज राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. यावेळी राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले. या शिष्टमंडळात काँग्रेस नेते भाई जगताप यांचा सहभाग होता.\nतत्पूर्वा आज पीएमसी बँक प्रकरणी सुनावणी पुढे ढकल्याने खातेदारांनी न्यायालयाबाहेर घोषणाबाजी केली होती. यावेळी संतप्त खातेदारांनी ‘आरबीआय चोर है’ अशा घोषणा देखील दिल्या होत्या. आज सुनावणी असल्याने मुंबई उच्च न्यायालयाबाहेर पीएमसीच्या खातेदारांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. या सुनावणीत काय होणार याकडे खातेदारांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान ही सुनावणी ४ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आरबीआय विरोधात खातेदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.\nपीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर आरबीआयने खातेदारांना त्यांच्याच खात्यातून पैसे काढण्यासंदर्भात निर्बंध घातले होते. त्यामुळे खातेदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. पीएमसी बँकेतील खातेदारांना तातडीने पैसे मिळावेत आणि त्यांना त्यांचे लॉकर हाताळता यावेत यासाठी एक नियमावली करण्यात यावी अशी विनंती, शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती.\nया सगळ्या प्रकरणात मार्ग काढण्यासाठी पुढची दिशा काय असेल याची माहिती १३ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयात सादर करावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आरबीआयला दिला होता. त्यासंबंधीची पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी होईल असे या आदेशात नमूद करण्यात आले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व मह���्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 शिक्षण तर पूर्ण झालं नाही म्हणत.. स्मृती इराणींनी शेअर केला बिल गेट्स यांच्यासोबतचा फोटो\n2 मुंबईत रक्ताचा तीव्र तुटवडा; विविध सामाजिक संस्थांना रक्तदान शिबिरं घेण्याचं आवाहन\n3 PMC बँक प्रकरण: कोर्टाबाहेर ‘RBI चोर है’ खातेदारांची घोषणाबाजी\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/four-more-congress-state-chiefs-tendered-resignation-before-rahul-gandhi-66200.html", "date_download": "2020-09-29T01:31:24Z", "digest": "sha1:Z6KDL2VCTJ6SDVEYAGEMBYSLJHWR5FRY", "length": 16007, "nlines": 187, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "काँग्रेसमध्ये धक्कातंत्र सुरुच, आणखी चार दिग्गजांचे राजीनामे - TV9 Marathi", "raw_content": "\nमार्केट कमिटीचा सेझ बुडेल याची चिंता काँग्रेसला पडलीय काय, कृषी विधेयकावरून चंद्रकांत पाटलांची टीका\nIPL 2020 | सलग तिसऱ्या सामन्यात विराटचे अपयश, चाहत्यांचा मीम्सद्वारे संताप\nकाँग्रेसमध्ये धक्कातंत्र सुरुच, आणखी चार दिग्गजांचे राजीनामे\nकाँग्रेसमध्ये धक्कातंत्र सुरुच, आणखी चार दिग्गजांचे राजीनामे\nनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा नाट्य सुरु आहे. क��ँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनाम्याची तयारी दर्शवल्यानंतर आता प्रदेशाध्यक्षही राजीनामा देत आहेत. पंजाब आणि मध्य प्रदेशापासून महाराष्ट्रापर्यंत दिग्गज नेत्यांनी राजीनामा दिलाय. विविध राज्यातील 13 वरिष्ठ नेत्यांनी राजीनामा दिला आहे. सोमवारी काँग्रेसच्या चार प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे पाठवले आहेत. नांदेडकरांना गृहीत धरणं महागात, अशोक चव्हाणांच्या पराभवाचं सखोल …\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा नाट्य सुरु आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनाम्याची तयारी दर्शवल्यानंतर आता प्रदेशाध्यक्षही राजीनामा देत आहेत. पंजाब आणि मध्य प्रदेशापासून महाराष्ट्रापर्यंत दिग्गज नेत्यांनी राजीनामा दिलाय. विविध राज्यातील 13 वरिष्ठ नेत्यांनी राजीनामा दिला आहे. सोमवारी काँग्रेसच्या चार प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे पाठवले आहेत.\nनांदेडकरांना गृहीत धरणं महागात, अशोक चव्हाणांच्या पराभवाचं सखोल विश्लेषण\nमहाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पंजाबमधील प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, झारखंडचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार आणि आसामचे प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा यांनी राजीनामा राहुल गांधींना पाठवलाय. जाखड यांचा स्वतःचाच सनी देओलविरुद्ध गुरदासपूरमधून पराभव झालाय. तर अशोक चव्हाण यांचा नांदेडमधून पराभव झालाय.\nमी राजीनामा दिलाय, आता राहुल गांधींनी ठरवावं : अशोक चव्हाण\nयापूर्वी यूपीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राज बब्बर आणि ओदिशाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक यांनीही राजीनामा दिलाय. काँग्रेससाठी सध्या अस्तित्वाची लढाई निर्माण झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकही घेतली. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक जिंकूनही लोकसभेत एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही दिल्लीत बोलावलं जाऊ शकतं.\nमाजी पंतप्रधान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ते माजी मुख्यमंत्री, दिग्गजांचा पराभव\nसुनील जाखड यांचा भाजप उमेदवार आणि अभिनेता सनी देओलने गुरदासपूरमधून पराभव केला. काँग्रेसने पंजाबमध्ये 13 पैकी 8 जागा जिंकल्या आहेत. अकाली दल आणि भाजपने प्रत्येकी दोन, तर आपने एक जागा जिंकली. सुनील जाखड यांन��� भावूक पत्र लिहिलंय. काँग्रेस अध्यक्षांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी मला पाठिंबा दिला. तरीही मी जागा वाचवू शकलो नाही. त्यामुळे या पदावर राहणं माझ्यासाठी शक्य नाही, असं जाखड यांनी म्हटलंय.\n\"मराठा आणि राजपुतांचं देशासाठी बलिदान, राजपुतांनाही सरसकट आरक्षण द्या\"\nEXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट,…\nएकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही\nभाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप\nGupteshwar Pandey | गुप्तेश्वर पांडेंचा चकवा, भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत,…\nDhangar reservation Live : ..तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या…\nMI vs KKR | IPL 2020 : रोहितचा धमाका, मुंबईचा…\nएकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी\nमार्केट कमिटीचा सेझ बुडेल याची चिंता काँग्रेसला पडलीय काय, कृषी विधेयकावरून चंद्रकांत पाटलांची टीका\nIPL 2020 | सलग तिसऱ्या सामन्यात विराटचे अपयश, चाहत्यांचा मीम्सद्वारे संताप\nजळगावात वाघूर धरणाच्या पाण्यात तीन मुलं बुडाली, पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना\n“तुमच्या निर्णयांमुळे शेतकऱ्याच्या गळ्यातील सुती उपरण्याची जागा सुती दोरी घेतेय”, शिवसेना आमदाराच्या मुलीचं मोदींना खुलं पत्र\nमार्केट कमिटीचा सेझ बुडेल याची चिंता काँग्रेसला पडलीय काय, कृषी विधेयकावरून चंद्रकांत पाटलांची टीका\nIPL 2020 | सलग तिसऱ्या सामन्यात विराटचे अपयश, चाहत्यांचा मीम्सद्वारे संताप\nजळगावात वाघूर धरणाच्या पाण्यात तीन मुलं बुडाली, पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/faluda-special-ice-cream-recipe/", "date_download": "2020-09-29T02:30:45Z", "digest": "sha1:RRSMCMCFFLY7GUOQD6UO5NYBI6MWJFWQ", "length": 10290, "nlines": 124, "source_domain": "arogyanama.com", "title": "फालूदा आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी - Arogyanama", "raw_content": "\nफालूदा आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – आइस्क्रीम खाण्याचा हट्ट लहान मुले नेहमी करतात. शिवाय, मोठ्यांनाही ते खाण्याची इच्छा नेहमीच होते. बाजारातील आइस्क्रिम शरीराला त्रासदायक ठरू शकते. त्याऐवजी घरातच तयार केलेली आइस्क्रिम शरीरासाठी जास्त हानिकारक नसते. खास फालूदा आइस्क्रिमची रेसिपी जाणून घेवूयात.\nअशी तयार करा फालूदा आइस्क्रिम\n* २ कप व्हॅनिला आईस्क्रिम\n* १ कप फालूदा शेव\n* अर्धा कप ताजे क्रीम\n* १ किलो दूध\n* २ छोटे चमचे गुलाब एसेंस\n* अर्धा कप बदाम व पिस्ते\n* चार चमचे साखर\nदूधात साखर टाकून आटवा. थंड झाल्यावर त्यात गुलाब एसेंस टाकून जमवा. वाढतांना एक आईस्क्रिम ग्लासात गुलाब सरबत टाकून मग फालूदा शेवया टाका त्यावर जमवलेले दूध टाका. मग व्हॅनिला आईस्क्रिम टाका व क्रीम टाकून वर बदाम पिस्ते टाका. यामध्ये तुम्हाला आवडणारा आईस्क्रीम फ्लेवर, इसेंस घालून त्याची चव वाढवू शकता.\nपाणी किती प्यावे, याबाबतचे समज आणि गैरसमज, काय सांगते आयुर्वेद\nटॉनिक प्रमाणे काम करते ‘काजूची पावडर’ ,रोज खाल्ल्याने दूर होतात १० अडचणी\nसुंदर त्वचेसाठी मेकअपपेक्षाही अधिक गरजेचा आहे ‘संतुलित आहार’\n‘या’ बीया दूधातून घ्या ; थकवा, कमजोरी दूर करा, उर्जा प्राप्त करा, जाणून घ्या\nदूर होईल ‘श्वेत प्रदर’ची समस्या, करा ‘या’ ६ पैकी कोणताही १ उपाय, जाणून घ्या\nपुरुषांनी का प्यावे ‘खारीकचे दूध’, ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या\nनोकरदार महिलांनी पाळावे व्यायामाचे ‘हे’ नियम, होतील हे फायदे\nगर्भवती महिलांसह ‘या’ ८ लोकांना डास अधिक चावतात, ‘ही’ आहेत कारणे\n‘हे’ आहे प्रियंका, अनुष्का, करिना, ऐश्वर्या आणि सोनाक्षीच्या सौंदर्याचे गुपित \n‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय\nTags: arogyanamaBodydoctorhealthphaluda choc-iceआइस्क्रीमआजारआरोग्यआरोग्यनामाआहारडॉक्टरत्वचाफालूदा आइस्क्रिमव्यायामशरीर\n‘हे’ 4 घरगुती पदार्थ तुम्हाला निरोगी ठेवतील, दवाखान्यात जाण्याची वेळच येणार नाही\nझोपण्यापुर्वी अर्धा तास फोनपासून अंतर ठेवणं कधीही चांगलं, जाणून घ्या कारण\n तर मग मसाल्यांचे योग्य प��रमाण ठेवा.जास्त प्रमाण झाल्यास ..वाचा सविस्तर\nरिकाम्यापोटी लसूण खा आणि ‘या’ 8 गंभीर आजारांपासून रहा दूर, होतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या\n‘वांझपणा’ किंवा ‘नपुसंकत्व’ म्हणजे काय काय आहेत याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’\nगर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्याने महिलांच्या शरीराचे होते ‘हे’ 9 प्रकारचे नुकसान \nमहिलेचा स्वाईन फ्लू सदृश आजाराने मूत्यू\nगोड खायला खुप आवडते का ‘या’ ५ गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष\nटाच दुखीने त्रस्त आहात\nमेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी\nविड्याच्या पानाचे 7 आश्चर्यकारक फायदे \n‘हे’ 4 घरगुती पदार्थ तुम्हाला निरोगी ठेवतील, दवाखान्यात जाण्याची वेळच येणार नाही\nडोळे लाल होण्याची ‘ही’ आहेत कारणे, ‘या’ 4 प्रकारे काळजी घ्या आणि इन्फेक्शनपासून दूर रहा, जाणून घ्या लक्षणे\n‘या’ 4 चुकीच्या सवयींमुळे शरीराचेच नव्हे, तर मेंदूचेही होऊ शकते नुकसान\nघशात खवखव करतोय, करा ‘हा’ सोपा आणि प्रभाव उपाय, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा\nआवळा खाण्याचे ‘हे’ आहेत 7 आरोग्यदायी फायदे \nHealth Tips : हळू-हळू चालण्यापेक्षा दररोज फक्त रोज 7 मिनिटे वेगानं चालणं खुप चांगलं, जाणून घ्या\nजाणून घ्या वाफ घेण्याची योग्य पद्धत आणि फायदे\nकोरड्या खोकल्यावर ‘हे’ 4 घरगुती उपाय प्रभावी, जाणून घ्या\nजर तुम्हाला त्वरित वजन कमी करायचे असेल तर, रात्री झोपताना करा ‘ही’ गोष्ट\nशरीरात हिमोग्लोबिनची कमतरता दूर करतात ‘या’ 5 गोष्टी, दररोज खा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-33-2008/", "date_download": "2020-09-29T00:57:37Z", "digest": "sha1:V7BRYSC5F2IU6MJZD4G2VEUEN2V6MYTC", "length": 5089, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भूसंपादन प्रकरण क्रमांक 33/2008-09/कोदरखेड ता. नांदुरा जि. बुलढाणा यामध्ये मुदतवाढ आदेश | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 33/2008-09/कोदरखेड ता. नांदुरा जि. बुलढाणा यामध्ये मुदतवाढ आदेश\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 33/2008-09/कोदरखेड ता. नांदुरा जि. बुलढाणा यामध्ये मुदतवाढ आदेश\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 33/2008-09/कोदरख���ड ता. नांदुरा जि. बुलढाणा यामध्ये मुदतवाढ आदेश\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 33/2008-09/कोदरखेड ता. नांदुरा जि. बुलढाणा यामध्ये मुदतवाढ आदेश\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 33/2008-09/कोदरखेड ता. नांदुरा जि. बुलढाणा यामध्ये मुदतवाढ आदेश\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+035975+de.php", "date_download": "2020-09-29T02:08:22Z", "digest": "sha1:PT7EID7TOFRR7HISXL2TUDJFZBUGEMTT", "length": 3588, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 035975 / +4935975 / 004935975 / 0114935975, जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 035975 हा क्रमांक Hohnstein क्षेत्र कोड आहे व Hohnstein जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Hohnsteinमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Hohnsteinमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 35975 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनHohnsteinमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 35975 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 35975 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/aurangabad/fight-against-corona-not-person-centered-and-will-not-be-successful-without-peoples-cooperation-a320/", "date_download": "2020-09-29T01:20:58Z", "digest": "sha1:WA5MX4ACFJZBPV2TIG33SX6JYYHCIHBC", "length": 49282, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "कोरोनाविरुद्धचा लढा व्यक्तिकेंद्रित नसून जनतेच्या सहकार्याशिवाय यश मिळणार नाही : आस्तिककुमार पाण्डेय - Marathi News | Fight against Corona is not person-centered and will not be successful without people's cooperation: Astik Kumar Pandey | Latest aurangabad News at Lokmat.com", "raw_content": "रविवार २७ सप्टेंबर २०२०\nकोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या सर्वच पोलिसांना ५० लाख रुपयांचे साहाय्य मिळणार नाही\nऑनलाइन शिकवा अन् रोजची माहिती कळवा\nमुंबईत तीन आठवड्यांत वाढल्या तीन हजार ७७२ सील इमारती\n१८ लाखांवर प्रवासी बेस्टने करतात प्रवास\nअभिनेता सोनू सूदच्या नावाने फसवणूक\n\"शूटिंगस्थळी अनेकदा सुशांतला व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्स घेताना पाहिले होते\", श्रद्धा आणि साराचा मोठा खुलासा\nकॅलिफोर्निया नंतर मुंबईच्या रस्त्यांवरही झळकले #justiceforsushant चे बोर्ड\nबॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल, विचारले जाऊ शकते असे प्रश्न\nचेहऱ्यावरील मास्क आणि वेगळ्या लूकमुळे या मराठी अभिनेत्याला ओळखणं झालं कठीण, फोटो होतोय व्हायरल\nअक्षया देवधर आणि सुयश टिळक यांचे ब्रेकअप दोघांनीही एकमेकांना केले अनफॉलो, एकमेकांसोबतचे फोटोही केले डिलीट\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nकोरोनानंतर आता ब्रुसेलोसिसचा भारतात शिरकाव; दुसऱ्या महारोगराईचा धोका\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nCoronavirus: “कोरोना लशीवर खर्च करण्यासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी आहेत का\nपश्चिम भारतात पहिल्यांदा दोन हातांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी, मोनिकाच्या नव्या आयुष्याला सुरुवात\nCorona virus : ऑक्सिमीटरचा वापर करताना काळजी घ्या संभ्रम आणि फसवणुकीची शक्यता\nनवी दिल्ली - शिरोमणी अकाली दलाने भाजपाची साथ सोडली, एनडीएमधून बाहेर पडल्याची घोषणा\nKKR vs SRH Latest News : पॅट कमिन्सनं उडवला जॉनी बेअरस्टोचा त्रिफळा; SRHचा फलंदाज झाला स्तब्ध\nIPL मध्ये खेळायला न मिळणे हे पाकिस्तानी खेळाडूंचे दुर्भाग्य; शाहिद आफ्रिदीचं स्पष्ट मत\nअमरावती : जिल्ह्यात २४ तासांत उपचारादरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या २६८ वर पोहोचली आहे.\nऔरंगाबाद: वाळू व्यावसायिकाकडे ४ लाख ७५ हजार रुपये लाचेची मागणी; बिडकीन ठाण्याचा सहायक निरीक्षक राजेंद्र बनसोडे, सहायक फौजदाराला एसीबीकडून अटक\nVideo: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...\n राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र\nदीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवना केल्याबाबत तिघींकडून इन्कार\nIPL पाहताना रडायचा, राहुल द्रविडनं आत्मविश्वास वाढवला अन् आज KKRकडून केलं पदार्पण\nफडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;\"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण...\"\nयवतमाळ : एसीबीकडील तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस शिपायालाच मागितली ५० हजारांची खंडणी. पुसद शहर पोलीस ठाण्यात शनिवारी बोरीखुर्दच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल\n'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video\nKKR vs SRH Latest News : KKRविरुद्धच्या सामन्याला रवाना होण्यापूर्वी जॉनी बेअरस्टोनं सहकाऱ्यांसोबत साजरा केला बर्थ डे\nभंडारा : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाने पाच जणांचा मृत्यू, १६६ पाॅझिटिव्ह, मृतांची एकूण संख्या १०१\nविषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nनवी दिल्ली - शिरोमणी अकाली दलाने भाजपाची साथ सोडली, एनडीएमधून बाहेर पडल्याची घोषणा\nKKR vs SRH Latest News : पॅट कमिन्सनं उडवला जॉनी बेअरस्टोचा त्रिफळा; SRHचा फलंदाज झाला स्तब्ध\nIPL मध्ये खेळायला न मिळणे हे पाकिस्तानी खेळाडूंचे दुर्भाग्य; शाहिद आफ्रिदीचं स्पष्ट मत\nअमरावती : जिल्ह्यात २४ तासांत उपचारादरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या २६८ वर पोहोचली आहे.\nऔरंगाबाद: वाळू व्यावसायिकाकडे ४ लाख ७५ हजार रुपये लाचेची मागणी; बिडकीन ठाण्याचा सहायक निरीक्षक राजेंद्र बनसोडे, सहायक फौजदाराला एसीबीकडून अटक\nVideo: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...\n राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र\nदीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवना केल्याबाबत तिघींकडून इन्कार\nIPL पाहताना रडायचा, राहुल द्रविडनं आत्मविश्वास वाढवला अन् आज KKRकडून ��ेलं पदार्पण\nफडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;\"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण...\"\nयवतमाळ : एसीबीकडील तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस शिपायालाच मागितली ५० हजारांची खंडणी. पुसद शहर पोलीस ठाण्यात शनिवारी बोरीखुर्दच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल\n'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video\nKKR vs SRH Latest News : KKRविरुद्धच्या सामन्याला रवाना होण्यापूर्वी जॉनी बेअरस्टोनं सहकाऱ्यांसोबत साजरा केला बर्थ डे\nभंडारा : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाने पाच जणांचा मृत्यू, १६६ पाॅझिटिव्ह, मृतांची एकूण संख्या १०१\nविषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nAll post in लाइव न्यूज़\nकोरोनाविरुद्धचा लढा व्यक्तिकेंद्रित नसून जनतेच्या सहकार्याशिवाय यश मिळणार नाही : आस्तिककुमार पाण्डेय\nलॉकडाऊन वाढविल्यासंदर्भात आणि शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात आस्तिककुमार पाण्डेय यांनी ‘लोकमत’जवळ सविस्तर भूमिका मांडली. कोरोनाचा आजार, त्याची लक्षणे आणि त्याची तीव्रता यासंदर्भात सातत्याने बदल होत आहेत, या बदलाच्या अनुषंगाने आपण कोणत्या उपाययोजना अंमलात आणत आहोत, याचे सविस्तर विवेचन त्यांनी केले.\nकोरोनाविरुद्धचा लढा व्यक्तिकेंद्रित नसून जनतेच्या सहकार्याशिवाय यश मिळणार नाही : आस्तिककुमार पाण्डेय\nकोरोनाविरुद्धचा लढा व्यक्तिकेंद्रित नसून जनतेच्या सहकार्याशिवाय यश मिळणार नाही : आस्तिककुमार पाण्डेय\nकोरोनाविरुद्धचा लढा व्यक्तिकेंद्रित नसून जनतेच्या सहकार्याशिवाय यश मिळणार नाही : आस्तिककुमार पाण्डेय\nकोरोनाविरुद्धचा लढा व्यक्तिकेंद्रित नसून जनतेच्या सहकार्याशिवाय यश मिळणार नाही : आस्तिककुमार पाण्डेय\nकोरोनाविरुद्धचा लढा व्यक्तिकेंद्रित नसून जनतेच्या सहकार्याशिवाय यश मिळणार नाही : आस्तिककुमार पाण्डेय\nऔरंगाबाद : कोरोनाविरुद्धचा लढा हा काही व्यक्तिकेंद्रित नाही. मी किंवा इतर दोन-चार अधिकारी यांच्यामुळे हा लढा यशस्वी होणार नाही. जनता आणि लोकप्रतिनिधींचा पाठिंबा यासाठी आवश्यकच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी किंवा त्याबाबतच्या उपाययोजना अमलात आणण्यासं��र्भात इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्याचवेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या काही सूचनाही असतात. या सूचनांचे उल्लंघन झाल्यास केंद्राची टीम येथे येऊन पाहणी करू शकते. यामुळे त्या सूचनांना आम्ही बांधील आहोत, असे महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केले.\nऔरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात मागील चार महिन्यांत कोरोनाचा आलेख सातत्याने वाढत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९,०६५ इतकी झाली आहे, तर ३६४ एवढे नागरिक मृत्यू पावले आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने शहरात आणि वाळूज महानगर परिसरात १० ते १९ जुलैपर्यंत पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊन वाढविल्यासंदर्भात आणि शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात आस्तिककुमार पाण्डेय यांनी ‘लोकमत’जवळ सविस्तर भूमिका मांडली. कोरोनाचा आजार, त्याची लक्षणे आणि त्याची तीव्रता यासंदर्भात सातत्याने बदल होत आहेत, या बदलाच्या अनुषंगाने आपण कोणत्या उपाययोजना अंमलात आणत आहोत, याचे सविस्तर विवेचन त्यांनी केले.\nआज कोरोनाच्या आजारासंदर्भात विविध तज्ज्ञ आपली मते मांडत आहेत. ही मते अगदी ‘ग्रासरूट’पर्यंत येण्यामध्ये काही वेळ जातो. कोरोनाचा विषाणू बदलत आहे. आजाराच्या लक्षणांमध्येही बदल होत आहेत. त्याची तीव्रता बदलत आहे. मागील चार महिन्यांत आम्ही पाहिले आहे की, ज्याठिकाणी कोरोनाचा प्रसार नव्हता तिथे आता कोरोनाने आपले हातपाय पसरले आहेत. शहर किंवा गाव किती खुले आहे, त्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव अवलंबून आहे. मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद ही आणि इतर मोठी शहरे खुली राहिल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. जालना आणि बीडमध्ये कोरोना नव्हता. मात्र, नंतर तिथेही तो पसरला. तिसरा भाग ग्रामीण, या भागामध्ये आगाऊपणा कमी असल्याने आणि नागरिकांचे अलगीकरण असल्याने तिथे या आजाराचा प्रादुर्भाव कमी आहे. मालेगाव, नाशिक, नागपूर मुक्त झाले, असे म्हणत औरंगाबाद शहरावर खूप टीका करण्यात आली. आता या तिन्ही शहरांतही रुग्ण वाढत आहेत. कुणाचीही दिशाभूल होऊ नये म्हणून मी हे सांगत आहे.\nका केले पुन्हा लॉकडाऊन\nमागील तीन महिन्यांपासून या आजारासंदर्भात उपाययोजना करण्यासंदर्भातील आपली परिस्थिती सतत बदलत आहे. या तीन महिन्यांच्या काळात आपल्या शहराची काय परिस्थिती राहिली, याचा विचार आम्ही केला आहे. ज्याप्रमाणे नवीन संशोधन, नवीन तंत्र विकसित होत आहे, त्याप्रमाणे आपणही बदलत गेलोे आहोत. पहिल्या लॉकडाऊननंतर आता आपण पुन्हा एकदा लॉकडाऊनपर्यंत आलो आहोत. लॉकडाऊन हा उपाय नाही, हे आम्हालाही कळत आहे. मात्र, लॉकडाऊन केल्यामुळे रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होते. गेल्या काही दिवसांत शहरासह ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढत चालली आहे. कोणत्याही रुग्णाला चांगली वैद्यकीय सुविधा मिळाली पाहिजे, याची काळजी प्रशासन म्हणून आम्हाला घ्यावी लागेल. सद्यस्थितीत आपल्याकडे पुरेसे बेड आणि सुविधा आहेत. मात्र रुग्णसंख्या वाढत गेल्यास बेड आणि इतर वैद्यकीय आणि मूलभूत सुविधा कमी भासू लागतील. ही बाब लक्षात घेऊन आम्ही पुन्हा लॉकडाऊन केले आहे.\nलॉकडाऊनमध्ये आम्ही काय करीत आहोत\nसध्या लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात म्हणजे १८ जुलैपर्यंत आम्ही निसटलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर उपचार करून त्यांचे प्राण वाचविण्याचे काम आम्ही प्राधान्याने करीत आहोत. यासाठी अँटिजन टेस्ट घेणारी टीम काम करीत आहे. जिथे पॉझिटिव्ह पेशंट आहे तिथे ९ आणि शहराच्या सीमेवर आणि रेल्वेस्टेशनवर सहा टीम २४ तास काम करीत आहेत. या कामाचे परिणाम खूप चांगले आहेत. एप्रिल महिन्यात आपल्याकडे ६० रुग्ण होते. मे महिन्यात ही संख्या १०० च्या आसपास पोहोचली. जून महिन्यात ग्रामीण भागात रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढली. लॉकडाऊननंतर महिना-दोन महिन्यांनी कदाचित आजच्या सारखीच स्थिती असेल. मात्र, त्यावेळी लॉकडाऊनची गरज भासणार नाही. कदाचित जानेवारीपर्यंत कोरोनावरील औषध उपलब्ध असण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमध्ये कोरोना रुग्णांची साखळी मात्र तुटणार आहे.\nकोणत्या सुविधा निर्माण केल्या\nकोरोनाविरुद्धची लढाई ही शंभर मीटरची लढाई नसून, ती मॅरेथॉन आहे, हे आमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगत असतो. सध्या डीसीएच (डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल), डीसीएचसी (डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर) निर्माण केले आहेत. यापैकी डीसीएचसीची जबाबदारी महापालिकेने घेतली आहे. सद्य:स्थितीत ४,००० इन्स्टिट्यूशनल बेड आणि २,००० ट्रिपल सी ��ेड उपलब्ध आहेत. याशिवाय महापालिकेचे अधिकारी, वॉर्ड अधिकारी, महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी, तहसीलदार महापालिकेच्या मदतीला आहेत. शिवाय महापालिकेचे ४०० कर्मचारी काम करीत आहेत. या सर्वांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करीत आहोत. २४ बाय ७ कंट्रोल रूम आम्ही उभी केली आहे. महसूल विभागाच्या अधिकारी अ‍ॅलिस पोरे यांच्या नेतृत्वात याठिकाणी अनेक जण काम करीत आहेत. रुग्णासंबंधी केव्हाही माहिती येत असते. त्याप्रमाणे सर्व यंत्रणा हलविण्याचे काम या ठिकाणाहून होते. रुग्णांसाठी आणि क्वारंटाईन झालेल्यांसाठी पहिल्या टप्प्यात भोजनामध्ये कमी पडलो. नंतर महापालिकेने स्वत:चे किचन तयार केले; परंतु ते कामही जिकिरीचे ठरले. मात्र, आता भोजनाचे कंत्राट एकाच कंत्राटदाराला न देता ते विभागून देण्यात आले आहे. त्यामुळे ते आता सुरळीत आहे.\n‘त्रिसूत्री’नुसार मनपाचे काम ; ‘स्पेशल टास्क फोर्स’ तयार\nकोरोनासंदर्भातील उपायोजनांमध्ये आपण चार प्रकारचे लोक शोधत आहोत. त्यासाठी महापालिकेच्या विधि अधिकारी अपर्णा थेटे यांच्या नेतृत्वाखाली आपण एप्रिल महिन्यातच ‘स्पेशल टास्क फोर्स’ निर्माण केला आहे. असा ‘टास्क फोर्स’ मुंबई, पुणे, नाशिक येथेही नाही. या टास्क फोर्ससाठी आपण स्मार्ट सिटीचे रिसोर्सेस वापरत आहोत. स्मार्ट बसेसही वापरत आहोत. या टास्क फोर्समध्ये एक डॉक्टर, एक लॅब टेक्निशियन आणि एक डाटा एंट्री आॅपरेटर यांचा समावेश आहे. टास्क फोर्समध्ये रुग्णाचा कोविड आयडी निर्माण होतो. त्यानुसार आपण पुढे रुग्णाला ‘ट्रॅक’ करीत राहतो. याशिवाय तीन पातळ्यांवर (त्रिसूत्री) आपण काम करीत आहोत.\nफिवर क्लिनिक : शहराच्या विविध भागांत १४ फिव्हर क्लिनिक आपण निर्माण केले आहेत. यामधून आपण रुग्णांची ‘स्क्रीनिंग’ करतो.\nकॉन्टॅक्ट मॅपिंग: कॉन्टॅक्ट मॅपिंग पद्धत वापरून पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांंना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येते.\nमोबाईल अ‍ॅप आणि कोरोना वॉर रूम : महापालिकेने एमएचएमएच हे अ‍ॅप तयार केले आहे. कोरोनासंदर्भात असे अ‍ॅप आतापर्यंत कुणीही तयार केलेले नाही. या अ‍ॅपमध्ये केंद्र सरकारच्या ‘आरोग्य सेतू’अ‍ॅपमधून येणारा डेटा संकलित केला जातो. अ‍ॅपच्या माध्यमातून ‘डेटा’ कोरोना वॉर रूममध्ये येतो. तिथे दहा आॅपरेटर नेमले आहेत. याठिकाणी स���शयितांची तीन प्रकारची माहिती येते. डेटानुसार आणि व्यक्तीच्या प्रकृतीनुसार आॅपरेटर रुग्णाशी संपर्क करून विचारणा करतात. ‘डेटा’ खरा असेल, तर याठिकाणी नेमलेले तज्ज्ञ डॉक्टर त्या व्यक्तीला प्रश्न विचारतात आणि त्या व्यक्तीच्या उत्तरानुसार त्याला पुढील उपचार किंवा वैद्यकीय सेवेबाबत कार्यवाही करण्यात येते.\nआस्तिककुमार पाण्डेय हे सोशल मीडियावरही सक्रिय आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रशासनातर्फे उचलण्यात येणाऱ्या पावलांसंबंधी ते जनतेला माहिती देत आहेत. बेडची उपलब्धता, एमएचएमएच अ‍ॅपमधील डाटा, कोरोना उपाययोजनेसंदर्भातील बैठका, अँटिजन टेस्ट आणि इतर अनेक उपयुक्त माहिती ते आपल्या ‘टिष्ट्वटर’ अकाऊंटवरून देत असतात. ‘एमएचएमएच’ हे अ‍ॅप सर्वांनी डाऊनलोड करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nलॉकडाऊनचा नागरिकांनी केला सन्मान\nशहरात दुसऱ्यांदा लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा नागरिकांनी खूपच सन्मान केला आहे. नागरिकांनी स्वत:हून शिस्त पाळली आहे. लोक घरातच बसले आहेत. पोलीस अहोरात्र परिश्रम घेत आहेत. पोलिसांचेही काम अभिनंदनीय आहे. नागरिकांच्या या सहकार्याच्या बळावरच आपण कोरोनावर मात करू शकू.\nऔरंगाबादमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे\nऔरंगाबादमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे आम्हाला इतर शहरांची उदाहरणे द्यायचा प्रयत्न झाला. मात्र आम्ही आमच्या परीने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मोठे प्रयत्न करीत आहोत. यासाठी एक पद्धतशीर नियोजन आहे. औरंगाबाद हे एक स्मार्ट शहर आहे. कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी औरंगाबाद शहरातील नागरिकांमध्ये ‘सेल्फ कॉन्फिडन्स’ निर्माण करणे गरजेचे आहे.\ncorona virusCoronavirus in MaharashtraAurangabadMunicipal Commissioner Aurangabadकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसऔरंगाबादमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद\nCoronaVirus in Akola : दिवसभरात एक मृत्यू; ३३ नवे पॉझिटिव्ह, ३७ जणांना डिस्चार्ज\nअरुण सिंगची मृत्युशी झुंज अपयशी, हजारो गरिबांना 3 महिने अन्न पुरवणारा योद्धा\n कोविड19 च्या उपचारांसाठी औषधाच्या ६० हजार बॉटल्स भारतात दाखल होणार\nकोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी पालिकेचे युद्धपातळीवर सुरू आहेत प्रयत्न\nसावली निवारा केंद्राला कोरोनाचा विळखा, ३७ बेघर पॉझिटीव्ह\nकोरोनाच्या लढ्याला मोठं यश यशस्वी चाचणीनंतर आता ३० हजार लोकांवर लसीचे परिक्षण होणार\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे ४ फुटाने उचलले, ७५४५६ क्युसेक्स विसर्ग\nरोहित्राचा स्फोट, कपाशी जळून खाक\nअंत्ययात्रेला निघालेले ट्रॅक्टर पाण्यात कलंडले\nभीषण अपघातात दोन जिवलग मित्र ठार\nशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन\nकोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आम्ही तयार\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nबारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन | Ajit Pawar | Baramati | Maharashtra News\nबिहारमध्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News\nबॉलीवूड अभिनेत्रींची चौकशी करणारा मराठी अधिकारी कोण \n युती तुटल्यानंतरच पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटले, कारण...\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nIPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले\nचेक पेमेंटची पद्धत बदलणार, नव्या वर्षात नवा नियम लागू होणार...\nCoronaVirus News : कोरोनामुळे जगभरात 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू, WHO ने व्यक्त केली चिंता\nIPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स\nइंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त\ncoronavirus: कोरोनावरील लस सर्वसामान्यांना देण्याची शर्यत अखेर चीनने जिंकली, WHOनेही परवानगी दिली\nदीपिका पादुकोणच्या सपोर्टमध्ये समोर आले लोक, #StandWithDeepika होत आहे ट्रेन्ड\nतेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...\nबिहारबाबतची रणनीती ठरविण्यासाठी फडणवीस जाणार पाटणा, दिल्लीला\nचकमकीत ठार झालेले तिघे दहशतवादी नव्हे, तर मजूरच, जवानांवर होणार कारवाई\nसंयुक्त राष्ट्रांच्या निर्णय संस्थेपासून भारताला किती दिवस दूर ठेवणार\nमेडिकल ऑक्सिजनच्या किमतींवर ‘एनपीपीए’ने घातली कमाल मर्यादा\nग��डन्यूज.... कोरोनाचे ८२ टक्के रुग्ण झाले बरे, ५९ लाखांवर बाधित\nVideo: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...\nKKR vs SRH Latest News : दिनेश कार्तिकच्या स्मार्ट नेतृत्वाला खेळाडूंची साथ; KKRने चाखली विजयाची चव\nमोदी सरकारला 'दे धक्का', अखेर शिरोमणी अकाली दल NDA मधून बाहेर\nबिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय तपास यंत्रणेवर दबावाचा प्रयत्न; रिया चक्रवर्तीच्या वकिलाचा दावा\n राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र\nUN प्रणालीत बदल होणे ही काळाची मागणी, UNGAमध्ये पंतप्रधान मोदींचं परखड मत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/take-the-election-ballot-paper/articleshow/69829910.cms", "date_download": "2020-09-29T02:17:19Z", "digest": "sha1:HODIPILPZRRKBS6JTEFNZ3JC6BFRFXFL", "length": 12634, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनिवडणुका बॅलेट पेपरवरच घ्या\n'भारिप-वंचित'ची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेम टा...\n'भारिप-वंचित'ची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nम. टा. प्रतिनिधी, नगर\n'ईव्हीएम नको तर बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात,' अशी मागणी करीत भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने करण्यात आली. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले.\nलोकसभा निवडणुकीत राज्यातल्या सर्व ४८ मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीने उमेदवार देऊन निवडणूक लढविली होती. परंतु, या निवडणुकीत झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजणी केलेले मतदान यामध्ये अनेक ठिकाणी तफावत आढळून येत आहे. या मतमोजणीच्या फरकाबाबत निवडणूक आयोगाने समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भारिप बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. अन्यथा भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ईव्हीएमच्या विरोधात जनआंदोलन उभे करण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.\nलोकसभा निवडणुकीत विविध ठिकाणी मतमोजणी करताना अडचणी आ��्या आहेत. अनेक ठिकाणी आकडेवारी जुळलेली नाही. वारंवार मागणी करूनही निवडणूक आयोगाने अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती जनतेला दिली नाही. यावरून निवडणुकीत गैरप्रकार झाला असल्याचा संशय आहे. यासाठी 'ईव्हीएम नको, तर बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात,' या मागणीसाठी आम्ही आंदोलन करीत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. आंदोलनामध्ये भारिपचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, जिल्हा महासचिव दिलीप साळवे, शहर जिल्हा महासचिव सुनील शिंदे, सागर भिंगारदिवे, विनोद गायकवाड, जीवन कांबळे, हनिफ शेख, योगेश थोरात यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\n...म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी राज्यातील सरकार पडू देत ...\nVinod Tawde: खडसेंची नाराजी व भाजपमधील गटबाजीवर विनोद त...\n'शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता तर ...\nशेततळ्यात बुडून मायलेकीचा मृत्यू महत्तवाचा लेख\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nदेशराहुल गांधी म्हणाले, 'अन्नदात्याच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा स्वतंत्र होईल'\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\n नवीन रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली\nदेशकेंद्राच्या कृषी कायद्यांना पर्याय शोधा, सोनिया गांधींची सूचना\nपुणेसहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\nआयपीएलRCB vs MI: सुपर ओव्हरमध्ये आरसीबीचा मुंबईवर दमदार विजय\nकोल्हापूरकोल्हापूर आग दुर्घटना: 'त्या' तीन मृत्यूंमागील सत्य उजेडात येणार\nमुंबईशिवसेनेच्या मनधरणीसाठी फडणवीसांनी घेतली होती राऊतांची भेट\nरत्नागिरीकोकण किनारा वादळांना भीडणार; 'अशी' आहे केंद्राची योजना\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/centre-pushes-enam-in-states-without-apmcs-5deb51884ca8ffa8a21ecb8a", "date_download": "2020-09-29T01:34:51Z", "digest": "sha1:KWA5M74TY4LWIDFO4L6RPM2OJXGPHHWZ", "length": 7599, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - बाजारसमिती नसलेल्या राज्यात केंद्र सरकार ईनाम वर जोर देणार - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nकृषि वार्ताद इकॉनॉमिक टाइम्स\nबाजारसमिती नसलेल्या राज्यात केंद्र सरकार ईनाम वर जोर देणार\nशेतकर्‍यांना त्यांचे उत्पादन विकायला मोठी संधी देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या (एपीएमसी) नसलेल्या राज्यात ईनाम ऑनलाईन कृषी-व्यापार व्यासपीठावर केंद्र सरकार जोर देत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अलीकडेच राज्यांना एपीएमसी काढून टाकण्यास आणि ईनामध्ये सामील होण्यासाठी शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनांची अधिक चांगली किंमत मिळवून देण्यासाठी मदत करण्यास सांगितले. एपीएमसी एक मार्केटींग बोर्ड आहे जे किंमतींचे दर मध्यम ठेवण्यासाठी आणि मोठ्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांचे शोषण करण्यापासून रोखण्यासाठी आहेत अधिकाऱ्याने सांगितले की, व्यवसायात वाढ होत असून आणि इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर १150 हून अधिक वस्तूंचा व्यापार होत आहे. संदर्भ – द इकॉनॉमिक्स टाइम्स ५ डिसेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nद इकॉनॉमिक टाइम्सकृषी वार्ताकृषी ज्ञान\nद इकॉनॉमिक टाइम्सकृषी वार्ताकृषी ज��ञान\nनाबार्ड चालू आर्थिक वर्षात १.२० लाख कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत करणार\nकोविड -१९ संकटाच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्राला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकने(नाबार्ड) गुरुवारी म्हटले आहे की या आर्थिक वर्षात...\nकृषी वार्ता | द इकॉनॉमिक टाइम्स\nयोजना व अनुदानद इकॉनॉमिक टाइम्सकृषी वार्ताकृषी ज्ञान\nई-राष्ट्रीय कृषी बाजारच्या शेतकरी संघटनांच्या एकीकरणासाठी सरकारचे वेगवान पावले\nशेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) आणि गोदामांसह ई-नॅशनल एग्रीकल्चरल मार्केट्स (ई- नाम) च्या एकीकरणास सरकार वेगाने पाऊल उचलत आहेत, जे शेतकर्‍यांना एंड-टू-एंड कनेक्टिव्हिटी...\nकृषी वार्ता | द इकॉनॉमिक टाइम्स\nकृषी वार्ताद इकॉनॉमिक टाइम्सकृषी ज्ञान\nयुरियाबाबत केंद्र सरकार घेणार ‘हा’ महत्वाचा निर्णय; शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.\n\"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्पन्न आणि मातीच्या आरोग्यास चालना देण्यासाठी यूरियाच्या वापरावर लक्षणीय कपात करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि त्यांनी...\nकृषी वार्ता | द इकॉनॉमिक टाइम्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/fungal-infestation-in-ginger-crop-5dd781864ca8ffa8a211ab16", "date_download": "2020-09-29T01:42:16Z", "digest": "sha1:XSWJSH5FO54XGMQCNWQ4URENUM6U47RY", "length": 5594, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - आले पिकामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव. - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nआले पिकामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव.\nशेतकऱ्याचे नाव - श्री. राम गरड राज्य - महाराष्ट्र उपाय:- मेटालॅक्झिल ४% + मॅन्कोझेब ६४% @३० ग्रॅम प्रति पंप फावर्णी करावी.\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nआलेपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nआलेपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nनिरोगी व आकर्षक आल्याचे पीक\nशेतकऱ्याचे नाव - श्री. महेश कुशवाह राज्य - मध्य प्रदेश टीप - २०:२०:२० @३ किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये @२ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nआलेपीक पोषणअॅग्री डॉक्टर स��्लाकृषी ज्ञान\nआपल्या आले पिकात पिवळेपणाची समस्या आहे का\nआले वाढीची पहिली अवस्था पूर्ण झाल्यानंतर काही जमिनींमध्ये पिकाची पाने पिवळी दिसण्यास सुरवात होते. या वेळी पिकामध्ये कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे ते तपासावे. लोहाची...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nआले पिकासाठी सुधारित अवजारे\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि आले पिकाचे व्यवस्थापन करण्यासाठी छोटी अवजारे तयार केली आहेत. या अवजारांच्यामुळे महिलांचे श्रम कमी होतात. कामाची गती...\nसल्लागार लेख | अ‍ॅग्रोवन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-29T00:36:55Z", "digest": "sha1:R3EQUE66CJ5Y55CRKVFMW56ZWRBK3FXR", "length": 8055, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "युनिट लिंक्ड विमा योजना Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nयुनिट लिंक्ड विमा योजना\nयुनिट लिंक्ड विमा योजना\n1 फेब्रुवारीपासून बदललेत तुमच्या विमा पॉलिसीसंबंधित ‘हे’ मोठे नियम, आता होणार…\nमुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केला ‘बलात्कार’…\nपोलिसांच्या वर्तणूकीवर अभिनेत्री पायल घोष नाराज, वकिलासह…\nलग्नाच्या पहिल्या महिन्यातच पूनम पांडेचं पतीसोबत भांडण,…\nITR दाखल केल्यानंतर ‘हे’ काम करणं खुप महत्वाचं,…\nचीनचा कारनामा : वॅक्सीनची ट्रायल पूर्ण झाली नाही, तरी सुद्धा…\nDaughter’s Day 2020 : मुलीच्या शिक्षणापासून ते…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या द���णारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n ‘कोरोना’च्या भीतीने करू नका काढ्याचे अति सेवन,…\nराममंदिर भूमिपूजनानंतर अयोध्येत जमिनीचे भाव गगनाला भिडले\nआश्रमाच्या पैशावर डोळा ठेवून गुंडगिरी, सर्व सेवा संघाचे अध्यक्षाचा…\nआजच्याच दिवशी झाला होता भारत मातेचे सुपूत्र भगत सिंह यांचा जन्म\nघशात खवखव करतोय, करा ‘हा’ सोपा आणि प्रभाव उपाय, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा\nकरण जोहरच्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओचं सत्य आलं बाहेर, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये ‘खुलासा’ \nबँक लोन मोरेटोरियम प्रकरणावरील सुनावणी 5 ऑक्टोबरपर्यंत पुढं ढकलली, केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाकडे मागितली वेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/140-crore-crop-insurance-15-lakh-farmers-332213", "date_download": "2020-09-29T01:48:44Z", "digest": "sha1:64RSOQELDYBNHT3WHJHHHNINHC5U2SSR", "length": 14638, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "दीड लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी १४० कोटी रूपये वर्ग | eSakal", "raw_content": "\nदीड लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी १४० कोटी रूपये वर्ग\nआतापर्यंत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात मिळालेल्या रकमेचा आकडा 191 कोटी 58 लाखांवर गेला आहे. पहिल्या टप्प्यात ऑक्‍टोबर दरम्यान जिल्ह्याला 49 कोटी 17 लाख रुपये मिळाले.\nकर्जत : कर्जत-जामखेड मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून 2018-19 मधील रब्बी पिकांची नुकसान भरपाई मिळालेली नव्हती.\nयेथील शेतकऱ्यांनी आमदार रोहित पवार यांना त्यासाठी साकडे घातले होते. पवार यांनी त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नातून मतदार संघातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील 1 लाख 48 हजार शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळाला. शेतकऱ्यांच्या खात्यावर 140 कोटी रुपये वर्ग करण्यात आले.\nदरम्यान, आधार लिंक नसणे किंवा अन्य तांत्रिक अडचणींमुळे 65 हजार शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ घेता आला नाही. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन, पवार यांनी कृषी आयुक्त सुहास दिवसे व मुख्य सांख्यिकी उदय देशमुख यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्या.\nकृषी आयुक्त दिवसे यांनी संबंधित पीकविमा कंपनी व केंद्र सरकारशी संपर्क साधून वंचित शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अटींची पूर्तता करण्याची संधी दिली.\nहेही वाचा - राहुल जगताप यांच्या खेळीने भाजप आउट\nआतापर्यंत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात मिळालेल्या रकमेचा आकडा 191 कोटी 58 लाखांवर गेला आहे. पहिल्या टप्प्यात ऑक्‍टोबर दरम्यान जिल्ह्याला 49 कोटी 17 लाख रुपये मिळाले. त्यात जामखेडसाठी 12 कोटी 15 लाख, कर्जतला 5 कोटी 46 लाख, दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारीदरम्यान जिल्ह्याची रक्कम 89 कोटी 88 लाख झाली. त्यात कर्जतच्या रकमेत 33 कोटींची वाढ झाली, तर जामखेडच्या रकमेत 20 कोटी 34 लाखांची वाढ झाली.\nतिसऱ्या टप्प्यात जुलैअखेरीस जिल्ह्याची रक्कम 191.58 कोटी झाली. त्यात कर्जतच्या रकमेत 47 कोटी 56 लाख, तर जामखेडसाठी 32 कोटी 18 लाख एवढी वाढ झाली.\nपालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, कर्जतचे तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, जामखेडचे तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे आदींच्या प्रयत्नातून रखडलेली रक्कम अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाली.\nसंपादन - अशोक निंबाळकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"मल्टिस्पेशालिटी' अडले जागेच्या गोंधळात\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत; मात्र जिल्ह्यासाठी मंजूर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ...\nसीआरझेड सुधारीत आराखड्याबाबत टिकेचे आसूड\nओरोस (सिंधुदुर्ग) - सीआरझेडच्या सुधारित आराखड्याबाबत सदोष कार्यपद्धतीमुळे सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर टिकेचे आसूड ओढले. माजी...\nमराठा समाजाकडून कुडाळ तहसीलदार धारेवर\nकुडाळ (सिंधुदुर्ग) - मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज तालुक्‍यातील मराठा समाज बांधवांनी तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. तालुक्‍यातील स्थानिक...\nतालुक्‍याच्या ठिकाणी जाऊन दूध उत्पादकांशी संवाद, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष दिलीप माने यांचा उपक्रम\nसोलापूर : सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड होताच माजी आमदार दिलीप माने यांनी दूध संघात महत्वाचे बदल करण्यास सुरुवात केली आहे. दूध संघाला...\nकोरोनाचे आव्हान परतवून लावल्यासच गळीत हंगाम यशस्वी\nकोपरगाव : मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात मुबलक ऊस उपलब्ध आहे. गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी गोदावरी...\nवीजबिलप्रश्‍नावरून आमदार भास्कर जाधव यांचा सरकारला घरचा आहेर\nचिपळूण ( रत्नागिरी) - कोरोनाच्या महामारीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक लोकांचे रोजगार बुडाले असून ते कंगाल झाले आहेत. त्यातच वीजदरवाढीचा शॉक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/memories-fall-babri-masjid-329764", "date_download": "2020-09-29T02:08:27Z", "digest": "sha1:5I4PCVPHISVHZWTMAMMBSZVUOFB4UASJ", "length": 23746, "nlines": 303, "source_domain": "www.esakal.com", "title": "बाबरी पाडताना गाडलेले पऱ्हाड म्हणतात, राममंदिर पाहण्यासाठी मी अजूनही जिवंत आहे... | eSakal", "raw_content": "\nबाबरी पाडताना गाडलेले पऱ्हाड म्हणतात, राममंदिर पाहण्यासाठी मी अजूनही जिवंत आहे...\nबाबरी मशीद पाडण्याच्या घटनेत ते सर्वात पुढे होते. बाबरीचा एक ढाचा पडला आणि त्याखाली ते गाडले गेले. त्यामुळे सर्वांनी त्यांना तिथेच श्रद्धांजलीही वाहिल्या. पुढे काही जणांना बाबरीच्या दुसऱ्या ढिगाऱ्यात एकाचे पाय हालताना दिसले. त्यामुळे\nशिक्रापूर (पुणे) : बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेत ते सर्वात पुढे होते. बाबरीचा एक ढाचा पडला आणि त्याखाली ते गाडले गेले. त्यामुळे सर्वांनी त्यांना तिथेच श्रद्धांजलीही वाहिल्या. पुढे काही जणांना बाबरीच्या दुसऱ्या ढिगाऱ्यात एकाचे पाय हालताना दिसले. त्यामुळे त्याच हालणाऱ्या पायाला धरून अक्षरश: ओढून बाहेर काढले आणि ते चक्क जिवंत निघाले. मूळ शिरूर तालुक्यातील केंदूर येथील व सध्या भोसरी (पिंपरी- चिंचवड) येथील भाजपचे माजी नगरसेवक अमृत पऱ्हाड यांची ही २८ वर्षांपूर्वीची आश्चर्यकारक सत्यकहाणी उद्याच्या राममंदिर भूमिपुजनाच्या कार्यक्रमानिमित्ताने पुणे जिल्हा बॅंकेच्या माजी संचालिका व शिवसेनेच्या नेत्या जयश्री पलांडे यांनी सांगितली. राममंदिर पाहण्यासाठी मी अजूनही जिवंत आहे, असे म्हणत पऱ्हाड यांनीही त्या प्रसंगाचीही आठवणी जागविल्या.\nराष्ट्रवादीच्या आमदाराकडून सरकारला घरचा आहेर...\nअयोध्येत सन १९९२ मध्ये बाबरी मस्जिद��्या ढिगा-यात गाडले गेले म्हणून ज्यांना त्याच दिवशी रामजन्मभूमिवरच श्रध्दांजली अर्पिली गेली ते भाजपाचे भोसरीचे (पुणे) माजी नगरसेवक अमृत प-हाड आजही भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत आणि लालकृष्ण अडवाणींवर जे गुन्हे आहेत त्यातील ते सहआरोपीही आहेत. याबाबत पुणे शहर-जिल्ह्यातून बाबरी मस्जिद पाडण्यासाठी जे काही प्रमुख पदाधिकारी होते त्यातीलच महिला आघाडीच्या प्रमुख जयश्री पलांडे यांनी ही माहिती दिली आणि\nमहाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केलेले हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते-पदाधिकारी रेल्वेने ६ डिसेंबर १९९२ च्या कारसेवेच्या उद्देशाने ३ डिसेंबर रोजी दिल्लीत उतरले. राज्यातील तत्कालीन विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अण्णा डांगे, प्रकाश जावडेकर, धरमचंद चोरडीया, ना. सं. फरांदे, किरीट सोमय्या, जयसिंगराव गायकवाड, गिरीष बापट, विमल मुंदडा, जयश्री पलांडे, अमृत पऱ्हाड, हेमंत रासने, योगेश गोगावले, उज्वल केसकर, विकास मठकरी, मिलिंद एकबोटे, विजय काळे, ज्योत्सा सरदेशपांडे आदींसह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश होता. त्यात शिवसेनेचे पुणे शहर- जिल्ह्यातील अनेक नेते- शिवसैनिकांचाही सहभात वाखाणण्याजोगा होता. सुमारे पाच हजार कार्यकर्त्यांच्या या ताफ्यात शिरुर तालुक्यातील २४० भाजप कारसेवकांचे नेतृत्व जयश्री पलांडे यांनी केले होते. त्यांच्याच समवेत असलेले व मूळ शिरुर तालुक्यातील केंदूर येथील असलेले भोसरीचे तत्कालीन भाजप नगरसेवक अमृत पऱ्हाड हे तत्कालीन भाजप जिल्हा उपाध्यक्ष महादेव शितोळे यांच्यासह आक्रमक आघाडीवर होते.\nशरद पवार पुन्हा ठरले चाणक्य\nदरम्यान, तब्बल १६ तास पायपीट आणि हिंदूत्ववादी संघटनांच्या नियोजनानुसार उपलब्ध चारचाकी गाड्यांमधून ४ डिसेंबर रोजी सगळे कारसेवक दिल्लीतून आयोध्येला निघाले. सुमारे दहा ते बारा तासांच्या थांबत- थांबत प्रवासात हा सर्व लवाजमा ६ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास अयोध्येला पोहचला. त्यानंतर साधारण दहाच्या सुमारास प्रत्यक्ष बाबरी मशिद पाडण्याच्या आवाज सुरू झाला आणि उपस्थित नेतेगण, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कारसेवक बाबरी मशिदीकडे झेपावले. याच काळात पोलिसांचीही धावपळ सुरू असताना साधारण अकराच्या सुमारास आपल्यामधील अमृत पऱ्हाड हे बाबरी मशीद पड��ेल्या ढाच्याखाली अडकल्याचा एकच गलका झाला. ढाच्याखाली अनेक जण गाडले गेले आणि त्यातील काही जणांना काढले, पण अमृत पऱ्हाड यांचा शोध लागेना. राम मंदिराचे भारावलेले स्वप्न, बाबरी मशिद पाडून एका ठोस कार्यवाहीचे समाधान, यात सगळेच दंग वातावरण असताना अमृत पऱ्हाड यांचा पुन्हा शोध घेतला तरीही ते सापडेना. अखेर रामजन्मभूमीवरच पऱ्हाड हे ’रामप्यारे’ झाल्यावर सगळ्यांचेच एकमत झाले आणि एवढ्या धामधुमीतही त्यांना श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला. यात पलांडे यांनी पऱ्हाड हे शिरूर तालुक्यातील असल्याने त्यांच्याबाबत खूप आठवणी जागविल्या.\nराष्ट्रवादीच्या आमदाराकडून सरकारला घरचा आहेर...\nदरम्यान, श्रद्धांजली कार्यक्रम संपताच बाबरी मशिदीच्या पलिकडच्या बाजूने अमृत पऱ्हाड यांचे पाय काही कारसेवकांना दिसल्याचा आवाज झाला. आता सगळे नेते-कार्यकर्ते तिकडे धावले. सुमारे अर्धा तासांच्या अथक प्रयत्नाने पलांडे व त्यांच्या सहकारी कारसेवकांनी दिसत असलेल्या पायला धरुन अक्षरश: ओढून बाहेर काढले, तर पऱ्हाडे हे जिवंत असल्याचे लक्षात आले आणि त्यांना फैजाबाद शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अर्थात एवढे होऊनही रामंदिरासाठी आम्ही जे केले त्याचा अभिमान तर वाटतोच, शिवाय आमच्याच हयातील राममंदिर उभे राहतेय, त्याचा अभिमान वाटत असल्याचे पलांडे व पऱ्हाड यांनी आवर्जून सांगितले.\nबाबरी मशिदीचा ढाचा अंगावर पडल्यावर काहीच हालचाल करता येईना. काहीवेळ गडबड गोंधळ ऐकू येत असताना पुढे काहीच समजेनासे झाले आणि मी १५ डिसेंबर रोजी शुद्धीवर आलो. त्यावेळी अडवाणींसोबत बाबरी मशिद पाडण्यातल्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे तेथील पोलिसांनी मला सांगितले. अशातच या हॉस्पिटमध्येच एक बॉंबस्फोट झाला आणि आम्ही तर पुन्हा एकदा मेल्यासारखे तसेच पडून राहिलो. अर्थात एकामागोमाग एक संकटांनी मी बेजार झालो असलो, तरी माझा बाबरीच्या प्रकरणातला सहभाग नक्कीच होता, हे मला नाकारायचे कारणच नव्हते. कारण, बाबरी मशिदीखाली मी सापडणे, हेच ते माझे आरोप सिद्धतेचे कारण होते. या गुन्ह्याच्या सुनावण्या अद्यापही चालू आहेत. मात्र, खंत एकच अशी की, आता उद्याच्या राममंदिर भूमिपुजन कार्यक्रमाला अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, साध्वी ऋतुंभरा, उमा भारती आदी नेते असायलाच हवे आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासा���्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसांगलीतील आदीसागर कोविड सेंटरमधून पाचशेवर रुग्णांनी केली कोरोनावर मात\nसांगली : महापालिकेने सुरू केलेल्या आदीसागर कोविड सेंटरमधून आजवर पाचशेहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नितीन...\nस्वसंरक्षणासाठी अग्नीशस्त्र परवाने द्या, वन कर्मचाऱ्यांची मागणी\nआजरा : वनाधिकारी व वनकर्मचारी यांना अनेकदा वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनाचे कर्तव्य बजावताना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. यामुळे त्यांची...\nकर्नाटकला जोडणाऱ्या दुंडगे-चनेट्टी रस्त्याची दुरावस्था\nकोवाड : तालुक्‍याच्या पूर्व भागातील दुंडगे ते चनेट्टी फाटा (ता. चंदगड) या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. दोन वर्षापासून रस्त्याच्या दुरूस्ती मागणी होत...\nनांदेड जिल्ह्यातील बाभळी प्रकल्पात पाणी अडविण्यासाठी प्रयत्न सुरू\nनांदेड - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बाभळी प्रकल्पाचे दरवाजे ता. २९ आक्टोंबरपर्यंत उघडेच ठेवावे लागतात. मात्र, यंदा दमदार पाऊस झाल्यामुळे तसेच...\nविवाहितेला जेसीबीसाठी जिवे मारण्याची धमकी\nइचलकरंजी - जेसीबीसाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी विवाहितेला जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पतीसह...\nमराठा समाजाच्यावतीने चक्का जाम ; कोल्हापूर-गारगोटी वाहतूक दोन तास ठप्प\nगारगोटी : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजात असंतोष आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी पदाधिकारी, कार्यकर्ते...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/gautam-gambhir-reply-to-shahid-afridi-over-his-save-kashmir-tweet-psd-91-2164208/", "date_download": "2020-09-29T01:41:57Z", "digest": "sha1:KQLWCY5FR62BALK22RXV37NDRJJAXKJH", "length": 11808, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Gautam Gambhir reply to Shahid Afridi over his Save Kashmir tweet | बांगलादेश आठवतंय का?? काश्मीर प्रकरणी ट्वीट करणा���्या आफ्रिदीला गंभीरने सुनावलं | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n काश्मीर प्रकरणी ट्वीट करणाऱ्या आफ्रिदीला गंभीरने सुनावलं\n काश्मीर प्रकरणी ट्वीट करणाऱ्या आफ्रिदीला गंभीरने सुनावलं\nपाकिस्तानला काश्मीर कधीच मिळणार नाही\nसध्या संपूर्ण जग करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत असताना, भारताचा पारंपरिक शेजारी पाकिस्तान अजुनही काश्मीरचा राग आळवत आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने नुकतच काश्मीर प्रश्नावर, काश्मिरी जनतेचं दुःख समजण्यासाठी तुम्हाला धर्माची गरज नाही, #SaveKashmir अशा आशयाचं ट्विट केलं होतं.\nशाहिद आफ्रिदीच्या या ट्विटला भारताचा माजी सलामीवीर आणि भाजपा खासदार गौतम गंभीरने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. “शाहिद आफ्रिदी आणि पाकिस्तान स्वतःच्या सैन्याबद्दल कितीही बोलत असले तरीही त्यांना अजुनही काश्मीरबद्दल याचना करावी लागत आहे. शाहिदी आफ्रिदीसारखी जोकर माणसं कितीह प्रयत्न करोत काश्मीर पाकिस्तानला कधीच मिळणार नाही, बांगलादेश आठवतंय का” अशा शब्दांत गंभीरने आफ्रिदीला सुनावलं आहे.\nकाश्मीरच्या मुद्द्यावर शाहिद आफ्रिदीने याआधीही अनेक प्रक्षोभक वक्तव्य केली आहेत. भारतीय सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द केल्यानंतरही आफ्रिदीने ट्विटरवर आगपाखड केली होती. संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेने या प्रश्नात मध्यस्थी करावी अशी मागणीही आफ्रिदीने यावेळी केली होती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 केंद्राकडून राज्यांना सर्वोतोपरी मदत, ४६ हजार कोटींचं वाटप; निर्मला सीतारामन यांची माहिती\n2 निर्मला सीतारामन यांनी केली सोनिया गांधींना हात जोडून विनंती, म्हणाल्या…\n3 शालेय शिक्षणासाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा : प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/dumper-accident-at-khandeshwar-on-sion-panvel-road-scj-81-1912578/", "date_download": "2020-09-29T00:10:50Z", "digest": "sha1:SJZSUP3MQ6QIZGB6B5BHCBICCD22BI45", "length": 10961, "nlines": 178, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dumper Accident at khandeshwar on Sion Panvel Road scj-81 | खांदेश्वरमध्ये डंपरचालकाच्या हलगर्जीपणामुळे सायन पनवेल महामार्गावर विचित्र अपघात | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nखांदेश्वरमध्ये डंपरचालकाच्या हलगर्जीपणामुळे सायन पनवेल महामार्गावर विचित्र अपघात\nखांदेश्वरमध्ये डंपरचालकाच्या हलगर्जीपणामुळे सायन पनवेल महामार्गावर विचित्र अपघात\nअग्निशमन दलाचे जवान आल्यावर तब्बल एक तासाने संबंधित डंपरचालकाला खाली सुरक्षित उतरवण्यात आले\nडंपरचालकाच्या हलगर्जीपणामुळे सायन पनवेल महामार्गावर एक विचित्र अपघात झाला. सायन पनवेल महामार्गावरून एक डंपर पनवेलच्या दिशेने जात असताना डंपरच्या मागे असलेले हायड्रोलिक जॅक नादुरूस्त राहिल्याने वरच राहिले. या मार्गाने जाणारे अनेक वाहनचालक संबंधित डंपर चालकाला डंपर थांबवण्याची सूचना करत होते. मात्र संबंधित डंपरचालक इतर वाहनचालकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत होता. भरधाव वेगात असलेला डंपर खांदेश्वर येथील नवीन उड्डाणपुलाच्या दिशादर्शकावर धडकला. धडक मोठ्या प्रमाणात असल्याने डंपरचा पुढचा भाग दिशादर्शकाच्या वरती आणि डंपरचे मागचा भाग जमिनीखाली टेकला.\nअग्निशमन दलाचे जवान आल्यावर तब्बल एक तासाने संबंधित डंपरचालकाला खाली सुरक्षित उतरवण्यात आले. संबंधित डंपरचालक किरकोळ जखमी झाला असून या विचित्र अपघातानंतर खांदेश्वर येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या सर्व प्रकारामुळे पनवेलच्या दिशेने जाणा-या वाहनांना कोंडीचा सामना करावा लागला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी कापला ५१ किलोंचा ‘ईव्हीएम’ केक\n2 मालिका-चित्रपटांची शीर्षके हिंदी, प्रादेशिक भाषांमध्ये देणे बंधनकारक\n3 आपले समाधान कशात आहे ते ओळखून क्षेत्र निवडा\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिड���ओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/why-did-bjp-trust-on-ajit-pawar-answer-is-given-by-amit-shah-aau-85-2023638/", "date_download": "2020-09-29T01:52:29Z", "digest": "sha1:WVOGJ6LPOA2XS2YN2OAVYIOVXHJLWAL6", "length": 13254, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Why did BJP trust on Ajit Pawar answer is given by Amit Shah aau 85 |अजित पवारांवर विश्वास का ठेवला?; अमित शाहांनी दिले उत्तर | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nअजित पवारांवर विश्वास का ठेवला; अमित शाहांनी दिलं उत्तर\nअजित पवारांवर विश्वास का ठेवला; अमित शाहांनी दिलं उत्तर\nदेवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यामदतीने सरकार स्थापन केलं होतं. मात्र, चार दिवसांतच हे सरकार कोसळलं, यामागे अजित पवारांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा हे प्रमुख कारण होतं.\nराज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याची आता केवळ औपचारिकताच बाकी राहिली आहे. मात्र, हे सरकार स्थापन होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यामदतीने सरकार स्थापन केलं होतं. मात्र, चार दिवसांतच हे सरकार कोसळलं, यामागे अजित पवारांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा हे प्रमुख कारण होतं. मात्र, अजित पवारांवर पक्ष नेतृत्वाने विश्वासच का ठेवला असा सवाल आता भाजपामधूनच विचारला जात आहे. या सवालाला भाजपाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिले आहे.\nभाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना उघडपणे पक्षाच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले की, अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यामुळे भाजपाने त्यांचे समर्थन घ्यायला नको होते. अजित पवारांचा पाठींबा घेण्यावरुन भाजपाचे नेते उलट-सुलट उत्तर देत आहेत. अमित शाह यांनी म्हटले की, विधीमंडळ नेता असल्याने भाजपाने अजित पवारांवर विश्वास ठेवला होता. तर देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपण योग्य वेळी उत्तर देऊ असे सांगत यावर मौन बाळगले आहे.\nएका वृत्तवाहिनीशी बोलताना शाह म्हणाले, आम्ही अजित पवारांकडे गेलो नव्हतो तर अजि�� पवाराच आमच्याकडे आले होते. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ नेता निवडले गेले होते. सरकार बनवण्यासाठी ते अधिकृत नेते होते. राज्यपालांनी देखील भाजपाचे सरकार बनवण्याबाबत अजित पवारांशीच चर्चा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने जेव्हा पहिल्यांदा सरकार बनवण्यास असमर्थता दाखवली होती, तेव्हा देखील त्या पत्रावर अजित पवारांची स्वाक्षरी होती. त्यानंतर आमच्याजवळ जे आमदारांच्या पाठींब्याचे पत्र आले होते त्यावर देखील अजित पवारांची स्वाक्षरी होती. दरम्यान, अजित पवारांवरील सिंचन घोटाळ्याच्या फाईल बंद करण्यात आल्याच्या वृत्तावर ते म्हणाले, असे कुठलेही खटले मागे घेण्यात आलेले नाहीत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 सहा नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; पाच महिला नक्षलींचा समावेश\n2 चिदंबरम यांनी ‘तिहार’मधून दिला महाविकास आघाडीला महत्वाचा सल्ला; म्हणाले…\n3 उद्धव ठाकरेंसोबत दोन उपमुख्यमंत्री, १५ मंत्री शपथ घेणार\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/special/6625/", "date_download": "2020-09-29T01:39:30Z", "digest": "sha1:RKVUDBVPNWP3J64TA342UO4UIQOWAP5F", "length": 6952, "nlines": 58, "source_domain": "mymarathi.net", "title": "My Marathi", "raw_content": "\n2 ऑक्टोबर किसान मजदूर बचाओ दिन, राज्यभर आंदोलन\nजम्बो रुग्णालयात रक्तशुद्धीकरणाची सुविधा, दहा डायलिसिस मशीन उपलब्ध-रुबल अग्रवाल\nमालाड पूर्व दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री आदित्य ठाकरे\nमाणगाव येथील महिंद्रा कंपनीबाबत आढावा बैठक संपन्न\n स्थायी समिती ने ‘ते’टेंडर रद्द करावे-अरविंद शिंदे यांची मागणी (व्हिडीओ )\nआदिवासी भागातील १ लाख २१ हजार गरोदर महिलांना, ६ लाख ५१ हजार लाख बालकांना मिळणार मोफत दूध भुकटी\nमित्राची वाट पाहणाऱ्या तरुणाचा कोयत्याने वार करून खून\nशालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची कोरोनावर मात\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nउत्तमनगर भागातील सराईत गुंड तडीपार\nदिग्दर्शक दिपक सवाखंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ्या\nआदिवासी भागातील मुलांची गरुड झेप ‘भारतीय जैन संघटने’च्या विद्यालयाचा निकाल १०० टक्के\nकंत्राट पद्धतीवर काम करणाऱ्या ,चार महिन्यांपासून पगार न मिळालेल्या सफाई कामगाराचा कामावर हृदय विकाराने मृत्यू क्षेत्रीय कार्यालयाच्या बेपर्वाई मुळे कामगाराचा मृतदेह सहकाऱ्यांनी नेला पालिकेत :बिबवेवाडीतील घटना\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या स��राईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘दागिने विकून वकिलांची फी भरली- स्वतःची अशी माझी कोणतीच मोठी संपत्ती नाही.. अनिल अंबानी\nरुबल आगरवाल सापडू शकतात ..वादाच्या भोवऱ्यात…\nएका महिन्यात सहा हजारांनी घसरलाय भाव…\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/coronavirus-about-14000-citizens-got-food-pockets-central-railway/", "date_download": "2020-09-29T00:35:42Z", "digest": "sha1:3VPZXBFPMLVHZ2JVRRK7H45CQC3VGW6A", "length": 28706, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus मध्य रेल्वेने सुमारे 14 हजार नागरिकांना अन्नाची पाकिटे वाटली - Marathi News | CoronaVirus About 14,000 citizens got food pockets from Central Railway | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ सप्टेंबर २०२०\nअखेर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं कारण आलं समोर CFSLच्या रिपोर्टमधून मोठा खुलासा\nमुंबईकरांचे वर्षभराचे पाण्याचे टेन्शन मिटले\n‘केम छो वरळी’; सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांनी सुनावले खडे बोल\nमुसळधार पावसाने मुंबई तुंबली\nमुंबई विद्यापीठाच्या ४२ विभागांकडून सराव प्रश्न, वेळापत्रक जाहीर\n'चक दे गर्ल’ विद्या माळवदेच्या योगा पोज पाहून नेटकरीही फिदा\n‘विकी डोनर’फेम अभिनेते भुपेश कुमार पांड्या यांचे निधन, अखेर कॅन्सरशी झुंज संपली\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nव्हाइट रंगाच्या साडीत अंकिता लोखंडे दिसते खूप सुंदर,पाहा तिचे कधी न पाहिलेले फोटो\nअभिज्ञा भावेने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो, दिसली रोमँटिक अंदाजात,See Photos\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेला अजिबात घाबरू नका कारण | Dr Ravi Godse | Corona Virus Update\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेला अजिबात घाबरू नका कारण | Dr Ravi Godse | Corona Virus Update\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nवाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत\nव्हिसाशिवाय जगातील 'या' 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, कें��्र सरकारने दिली माहिती\n\"गरीबांचं शोषण, मित्रांचं पोषण; हेच आहे मोदीजींचं शासन\", राहुल गांधींचा घणाघात\nदिल्‍लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ICU मध्ये; ऑक्सिजन पातळी खालवली\nअखेर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं कारण आलं समोर CFSLच्या रिपोर्टमधून मोठा खुलासा\nनवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 86,508 नवे रुग्ण, 1,129 जणांचा मृत्यू\n शिक्षणमंत्र्यांकडून टॉपर्सना 'कार' गिफ्ट, विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचाही करणार खर्च\nPM Kisan Scheme : ५.९५ लाख खात्यांची चौकशी, ५.३८ लाख लाभार्थी नकली; आता काय करणार मोदी सरकार\nकेवळ एक रुपया द्या आणि स्कुटी, बाईक घेऊन जा; या बँकेने दिलीय भन्नाट ऑफर\nनवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा 5,732,519\nइंदापूर : उजनी जलाशयात अवैध वाळू उपसा करणार्‍या बोटींवर पोलिसांनी मोठी कारवाई, आठ जणांना अटक.\nपुणे : बंगल्यात मुलाचा आढळला मृतदेह, आई बेशुद्धावस्थेत; सहकारनगरमधील घटना\n चिमुकलीने केली Google ची मदत, हटवले कोट्यवधींची कमाई करणारे स्कॅम अ‍ॅप्स\nमराठा आरक्षणाबाबत चर्चेस मोदींची टाळाटाळ संभाजीराजेंच्या तीन पत्रांना अद्याप उत्तर नाही\nसुरेश अंगडी यांच्यावर दिल्लीत शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार\nअवघ्या बारा तासांत महिनाभराचा पाऊस; मुंबईकरांची उडाली दाणादाण\nकोरोनाचा फटका; जगभरातील ५० कोटी लोक झाले बेरोजगार\n\"गरीबांचं शोषण, मित्रांचं पोषण; हेच आहे मोदीजींचं शासन\", राहुल गांधींचा घणाघात\nदिल्‍लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ICU मध्ये; ऑक्सिजन पातळी खालवली\nअखेर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं कारण आलं समोर CFSLच्या रिपोर्टमधून मोठा खुलासा\nनवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 86,508 नवे रुग्ण, 1,129 जणांचा मृत्यू\n शिक्षणमंत्र्यांकडून टॉपर्सना 'कार' गिफ्ट, विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचाही करणार खर्च\nPM Kisan Scheme : ५.९५ लाख खात्यांची चौकशी, ५.३८ लाख लाभार्थी नकली; आता काय करणार मोदी सरकार\nकेवळ एक रुपया द्या आणि स्कुटी, बाईक घेऊन जा; या बँकेने दिलीय भन्नाट ऑफर\nनवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा 5,732,519\nइंदापूर : उजनी जलाशयात अवैध वाळू उपसा करणार्‍या बोटींवर पोलिसांनी मोठी कारवाई, आठ जणांना अटक.\nपुणे : बंगल्यात मुलाचा आढळला मृतदेह, आई बेशुद्धावस्थेत; सहकारनगरम��ील घटना\n चिमुकलीने केली Google ची मदत, हटवले कोट्यवधींची कमाई करणारे स्कॅम अ‍ॅप्स\nमराठा आरक्षणाबाबत चर्चेस मोदींची टाळाटाळ संभाजीराजेंच्या तीन पत्रांना अद्याप उत्तर नाही\nसुरेश अंगडी यांच्यावर दिल्लीत शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार\nअवघ्या बारा तासांत महिनाभराचा पाऊस; मुंबईकरांची उडाली दाणादाण\nकोरोनाचा फटका; जगभरातील ५० कोटी लोक झाले बेरोजगार\nAll post in लाइव न्यूज़\nCoronaVirus मध्य रेल्वेने सुमारे 14 हजार नागरिकांना अन्नाची पाकिटे वाटली\nसोलापूर विभागात कलबुरगी, सोलापूर स्टेशन परिसरामध्ये २२५ गरजू व्यक्तींना खाद्यपदार्थांचे पाकिटे वाटण्यात आले.\nCoronaVirus मध्य रेल्वेने सुमारे 14 हजार नागरिकांना अन्नाची पाकिटे वाटली\nमुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाकडून गरजू नागरिकांना अन्नदान, जलदान सुरू आहे. 28 मार्चपासून मध्य रेल्वेच्या अन्न जीवन रेखाच्या माध्यमातून सुमारे 14 हजार नागरिकांना अन्नाची पाकिटे वाटली आहेत.\nमध्य रेल्वे २८ मार्चपासून मुंबई, नागपूर, सोलापूर, भुसावळ आणि पुणे विभागातील विविध स्थानकांवर गरजू लोकांना अन्नाची पाकिटे, किराणाच्या वस्तू, बिस्किटे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, फळांचे दान करत आहेत. 28 मार्च रोजी 1 हजार, 29 मार्च रोजी 2 हजार 485, 30 मार्च रोजी 4 हजार 54, 31 मार्च रोजी 6 हजार 474 नागरिकांना अन्नाची पाकिटे देण्यात आली आहेत.\nआयआरसीटीसी, स्वयंसेवी संस्था, वाणिज्यिक कर्मचारी, आरपीएफ कर्मचारी इत्यादींच्या सहकार्याने दररोज अन्नदान केले जाते. मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक, भायखळा, परळ, लालबाग, हिंदमाता, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, टिळकनगर, घाटकोपर, मुलुंड, भांडुप, दिवा, मुंब्रा, कल्याण, भिवंडी रोड, इगतपुरी आणि मदनपुरा भागात १ हजार ६८७ खाद्यपदार्थांचे पाकिटांचे गरजू व्यक्तींना वाटप करण्यात आले.\nसोलापूर विभागात कलाबुरगी, सोलापूर स्टेशन परिसरामध्ये २२५ गरजू व्यक्तींना खाद्यपदार्थांचे पाकिटे वाटण्यात आले. पुणे विभागातील पुणे व कोल्हापूर स्टेशन परिसरामध्ये ८५० लोकांना खाद्यपदार्थांचे पाकिटे वाटण्यात आले. भुसावळ विभागात खंडवा, पाचोरा, नाशिकरोड, देवळाली व भुसावळ स्थानकातील सुमारे १ हजार ५६४ लोकांना खाद्यपदार्थांचे पाकिटे वाटण्यात आले. यात भुसावळ येथील राज्य सरकारच्या अधिकाय-यांना देण्यात आलेल्या १ हजार��०० खाद्यपदार्थांचे पाकिटांचा समावेश आहे. नागपूर विभागात नागपूर, वर्धा, बैतूल आणि हिंगणघाट स्थानकांतील परिसरातील २४८ लोकांना खाद्यपदार्थ पॅकेटचे वाटप करण्यात आले.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nCoronavirus : कोरोनामुळे एमआरव्हीसीचे प्रकल्प लांबणीवर\ncoronavirus; जीवनाश्यक वस्तू पुरवठ्यांसाठी धान्य पोहोचविण्यासाठी रेल्वेची रात्रंदिवस सेवा\nमुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांवर आज- उद्या घेतला जाणार ब्लॉक\ncoronavirus; कोरोनामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या ७० टक्के घटली\nCoronavirus : मध्य रेल्वे मार्गावर १० लाख प्रवासी घटले, दोन दिवसांतील आकडेवारी\nCoronavirus : कोरोनामुळे रेल्वेच्या उत्पन्नात झाली मोठी घट\nमराठा आरक्षणाबाबत चर्चेस मोदींची टाळाटाळ संभाजीराजेंच्या तीन पत्रांना अद्याप उत्तर नाही\nशरद पवार यांना नोटीस देण्याचे निर्देश नाहीत; निवडणूक आयोगाने केले स्पष्ट\nमाझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी होईल - ठाकरे\nखडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा\nथकहमीच्या कारखान्यांमध्ये निम्मे लाभार्थी भाजपचे\nपुणे, उल्हासनगरमधील ८४ टक्के बांधकाम मजूर राहिले वेतनाविना\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेला अजिबात घाबरू नका कारण | Dr Ravi Godse | Corona Virus Update\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nदुबईत खेळाडू कॅच का सोडत आहेत \nबॉलीवूडच्या Drugs कनेक्शनचा Sushant Singh Rajputशी सबंध \nकेवळ एक रुपया द्या आणि स्कुटी, बाईक घेऊन जा; या बँकेने दिलीय भन्नाट ऑफर\nकोरोनाचा फटका; जगभरातील ५० कोटी लोक झाले बेरोजगार\nIPL 2020 : शुबमन गिलची जबरदस्त फिल्डिंग; सारा तेंडुलकरनं Hearts Emojisनं शेअर केली पोस्ट\nव्हाइट रंगाच्या साडीत अंकिता लोखंडे दिसते खूप सुंदर,पाहा तिचे कधी न पाहिलेले फोटो\nअभिज्ञा भावेने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो, दिसली रोमँटिक अंदाजात,See Photos\n'चक दे गर्ल’ विद्या माळवदेच्या योगा पोज पाहून नेटकरीही फिदा\nMI vs KKR Latest News : रो��ित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nहिना खानने शेअर केले लेटेस्ट फोटोशूट, पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसली स्टनिंग, पहा फोटो\n या महिलेनं रचला इतिहास; राफेलच्या पहिल्या फायटर पायटल होण्याचा मिळवला मान\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nPM Kisan Scheme : ५.९५ लाख खात्यांची चौकशी, ५.३८ लाख लाभार्थी नकली; आता काय करणार मोदी सरकार\nदिल्‍लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ICU मध्ये; ऑक्सिजन पातळी खालवली\nहिमेशनंतर महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह दिसणार होती राणू मंडल, या कारणामुळे समोर आलेली संधीही हुकली\nशाहिद कपूरने नेटफ्लिक्ससोबत साइन केली १०० कोटी रूपयांची डील, या प्रोजेक्ट्सवर करेल काम\nएकांतवास हाच आत्मावलोकन घडविणारा..\nPM Kisan Scheme : ५.९५ लाख खात्यांची चौकशी, ५.३८ लाख लाभार्थी नकली; आता काय करणार मोदी सरकार\nमराठा आरक्षणाबाबत चर्चेस मोदींची टाळाटाळ संभाजीराजेंच्या तीन पत्रांना अद्याप उत्तर नाही\n शिक्षणमंत्र्यांकडून टॉपर्सना 'कार' गिफ्ट, विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचाही करणार खर्च\nकेवळ एक रुपया द्या आणि स्कुटी, बाईक घेऊन जा; या बँकेने दिलीय भन्नाट ऑफर\nसुरेश अंगडी यांच्यावर दिल्लीत शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार\nकोरोनाचा फटका; जगभरातील ५० कोटी लोक झाले बेरोजगार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/easyblog-3/2012-12-06-09-20-22", "date_download": "2020-09-29T02:21:20Z", "digest": "sha1:6MJHLWPLIRCUWUTASZAQVPMJRMXTEGYG", "length": 12164, "nlines": 84, "source_domain": "bharat4india.com", "title": "दुष्काळावर शाश्वत उपाय कधी? -", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं ��वाहन\nशुक्रवार, 07 डिसेंबर 2012\nदुष्काळावर शाश्वत उपाय कधी\nशुक्रवार, 07 डिसेंबर 2012\nमी सोलापूर जिल्ह्यातला. आमच्या जिल्ह्यात दुष्काळ नेहमीच पाचवीला पुजलेला. 1972 साली दुष्काळ पडला, त्या दुष्काळात भयानक उपासमार झाली. लोकांनी बरबट्याच्या (जंगली झुडूप) भाकरी खालल्याचे जुनी माणसं सांगतात.\nत्यानंतर 2003 झाली मोठा दुष्काळ पडला, जिल्ह्यात ब-याच ठिकाणी जनावरांच्या छावण्या झाल्या. त्यानंतर आता यंदाचा 2012 सालचा दुष्काळ. असं म्हटलं जातं की यंदाचा दुष्काळ हा 1972 सालच्या दुष्काळापेक्षाही जास्त भीषण आहे. हे झाले गेल्या 40 वर्षातले मोठे दुष्काळ. वेळोवेळी पडलेले `ड्राय स्पेल` आणि त्यामुळं झालेल्या पिकांच्या नुकसानीचा तर विचारच न केलेला बरा.\nयंदा जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत पाऊस पडलाच नाही, असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. त्यामुळं अख्खा खरीप हंगाम वाया गेला. जनावरांच्या चा-याचा प्रश्न भयानक झाला. जिल्ह्यातील तालुक्यात ठिकठिकाणी साखर कारखाने आणि इतर संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने चारा डेपो आणि जनावरांच्या छावण्या सुरु केल्या.\nसप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पाऊस बरा झाला. या पावसाबद्दल `बुडत्याला काठीचा आधार` असंच म्हणता येईल. यामुळं रब्बी हंगामाबद्दल शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या.\nउशिरा का होईना पण थोडाफार पाऊस झाल्यानं सर्वत्र हिरवळ दिसू लागली. या वरवर दिसणा-या हिरवळीच्या आधारे महाराष्ट्र सरकारनं जनावरांच्या छावण्या बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यासाठी महसुल प्रशासनातील अधिका-यांनी दिलेली आकडेवारी (हिरव्या पिकांचे क्षेत्र, पेरणी क्षेत्र, चारा उपलब्धता, गावची आणेवारी) वास्तवाला धरुन नसल्याचं दुष्काळग्रस्त शेतक-यांचं म्हणणं आहे.\nजनावरांच्या छावणीतील भ्रष्टाचाराबद्दल बळीराजा जाणून आहे. परंतू जनावरं उपाशी मारण्यापेक्षा मिळेल ती अर्धी भाकरी पदरात पाडून घेऊ या, अशी भूमिका तो घेतोय.\nसध्या जो हिरवा चारा शेतक-यांकडे आहे तो फार काळ टिकणारा नाही. म्हणून छावण्या बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय अन्यायकारक असून चुकीच्या आकडेवारीवरुन घेतला आहे.\nमहाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार यंदा सोलापूर जिल्ह्यात रब्बी ज्वारीची पेरणी जरी 50 टक्क्याहून अधिक क्षेत्रावर झाली असली तरी सध्या जमिन��त ओलावा नसल्यानं जिरायती ज्वारीचं पिक करपू लागलं आहे.\nमंगळवेढा, पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील काही छावण्यांना भेट दिल्यानंतर छावण्या बंद झाल्यानं पशुपालक अक्षरश: रडले. आता जनावरं जगवाची कशी याची फार मोठी चिंता त्यांना आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात उपोषण करण्याचा आणि जनारावरासहीत तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्याचा मनोदय काही पशुपालकांनी व्यक्त केला.\nअशा प्रतिकुल परिस्थितीत सरकारचा जनावरांच्या छावण्या बंद करण्याचा निर्णय म्हणजे दुष्काळात तेरावाच म्हणावा लागेल. तळागाळातील शेतक-यांचा आणि शेतमजुरांचा राज्य सरकारनं गांभीर्यानं विचार करुन मुक्या जित्राबांसाठी बंद केलेल्या छावण्या तातडीने सुरु कराव्यात. असं केलं तरच सरकारला बळीराजांचे आणि मुक्या प्राण्यांचे आशीर्वाद मिळतील.\nआपले केंद्र सरकार आणि राज्य सरकार दुष्काळात होळपळणा-या शेतकरी आणि जनावरांच्या बाबतीत संवेंदनशील नाही, हेच यातून दिसून येतं. म्हणूनच मला आता ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या `दुष्काळ आवडे सर्वांना` या पुस्तकाची आठवण येते. यंदा केंद्रीय पथक दुष्काळग्रस्त भागाची तीन वेळा नुसती पाहणीच करुन गेले. अजूनही केंद्र सरकारकडून एक पैदेखील दुष्काळावरील उपायासाठी मिळालेली नाही.\nदुष्काळाबाबत सरकार ठोस, कायमस्वरुपी, शाश्वत अशा उपाययोजना कधी करणार की दुष्काळावरुन राजकीय पक्षांना आणि प्रशासनाला फक्त स्वत:चीच पोळी यापुढेही भाजायची आहे\n'भारत4इंडिया'चे अॅग्रीकल्चर एडिटर. गेली आठ वर्षं कृषी पत्रकारिता. शेती आणि माहिती-तंत्रज्ञान हे आवडीचे विषय. खेडोपाड्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या यशोगाथा समाजासमोर आणण्यासाठी कार्यरत.\nचला `आयटी`त शेती करूया\nदुष्काळावर शाश्वत उपाय कधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/money/earn-up-rs-1-lakh-per-month-by-starting-of-layer-farming-331550.html", "date_download": "2020-09-29T01:13:27Z", "digest": "sha1:YLMP2M35ZD3NJILRQ5ZPCEC532LNPHWF", "length": 18505, "nlines": 182, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महिन्याला 1 लाख रुपये कमवा, करा हा व्यवसाय", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबं��ी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nहोम » फ़ोटो गैलरी » बातम्या\nमहिन्याला 1 लाख रुपये कमवा, करा हा व्यवसाय\nकुक्कुटपालनातून भरपूर नफा मिळतो. तुम्हीही हा व्यवसाय करणार असाल तर यासाठी प्रशिक्षण घेण्याची गरज आहे.\nतुम्हाला शेती किंवा शेतीपुरक व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही महिन्याला 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. हंगामी शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतीपूरक व्यवसायातून भरघोस कमाई करता येईल.\nयामध्ये कुक्कुटपालन हा व्यवसाय भरपूर उत्पन्न मिळवून देतो. कमीत कमी 5 ते 9 लाख रुपयांची गुंतवणूक करुन या व्यवसायाची सुरुवात करता येते. पहिल्यांदा 1500 कोंबड्या घेऊन लेअर फार्मिंगला सुरुवात केल्यास 50 हजार ते 1 लाख रुपये प्रतिमहिना कमवू शकता.\nकुक्कुटपालनासाठी जागा, शेड उभारणी आणि इतर साहित्यासाठी जवळपास 5 ते 6 लाख रुपये खर्च करावे लागतील. 1500 कोंबड्यांच्या टार्गेटनुसार काम सुरु करायचे असेल तर 10 टक्के जास्त पिल्लं खरेदी करावी लागतील. कारण काही कारणांनी कोंबड्या मरण्याची शक्यता असते.\nकोंबड्यांची वाढ होण्यासाठी 20 आठवडे लागतात. त्या काळात किमान एक ते दीड लाख रुपये इतका खर्च होतो. एक कोंबडी एका वर्षात 300 अंडी घालते. 20 आठवड्यांनी क���ंबडी अंडी घालायला सुरु करते त्यानंतर त्यांच्या खाद्य आणि औषधांवर 3 ते 4 लाख रुपये इतका खर्च होतो.\nजर तुम्ही 1500 कोंबड्या पाळल्या असतील तर वर्षाला प्रत्येक कोंबडीची 290 अंडी झालीत तर 4 लाख 35 हजार अंडी मिळतात. यातील 4 लाख अंडी साडेतीन रुपये दराने विकली गेली तरी 14 लाख रुपयांची कमाई होते.\nएक लेअर पॅरेंट बर्थची किंमत जवळपास 30 ते 35 हजार रुपये असते. या हिशोबानुसार कोंबड्या खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपयांची तरतूद करावी लागते. विकत घेतलेल्या कोंबड्य़ा पाळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य आणि औषधं यावर खर्च करावा लागतो.\nकुक्कुटपालनातून भरपूर नफा मिळतो. तुम्हीही हा व्यवसाय करणार असाल तर यासाठी प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. लहान पक्षी घेतल्यानंतर त्यांची काळजी कशी घ्यायची त्यांना किती प्रमाणात खाद्य, औषध द्यायचं याची माहिती असायला पाहिजे.\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/pramod-bhoyar-martyred-in-gadchiroli-naxal-attack-he-just-had-three-months-old-son-55884.html", "date_download": "2020-09-29T02:39:11Z", "digest": "sha1:7IE7BD3EF36J5IDYFYQUANNSNGE2Q6OF", "length": 20191, "nlines": 221, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "3 महिन्याच्या बाळाचं अजून बारसंही नाही, नक्षली हल्ल्यात गडचिरोलीचा जवान शहीद", "raw_content": "\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा\nमार्केट कमिटीचा सेझ बुडेल याची चिंता काँग्रेसला पडलीय काय, कृषी विधेयकावरून चंद्रकांत पाटलांची टीका\n3 महिन्याच्या बाळाचं अजून बारसंही नाही, नक्षली हल्ल्यात गडचिरोलीचा जवान शहीद\n3 महिन्याच्या बाळाचं अजून बारसंही नाही, नक्षली हल्ल्यात गडचिरोलीचा जवान शहीद\nगडचिरोली : गडचिरोलीतील कुरखेडा येथील नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याची दाहकता हळूहळू समोर येत आहे. या हल्ल्यात 15 जवान शहीद तर त्यांच्या गाडीच्या खासगी ड्रायव्हरचाही मृत्यू झाला. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील प्रमोद भोयर यांचाही समावेश आहे. प्रमोद भोयर यांच्या निधनाच्या वृत्ताने भोयर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. धक्कादायक म्हणजे प्रमोद भोयर यांना अवघ्या …\nविवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ\nगडचिरोली : गडचिरोलीतील कुरखेडा येथील नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याची दाहकता हळूहळू समोर येत आहे. या हल्ल्यात 15 जवान शहीद तर त्यांच्या गाडीच्या खासगी ड्रायव्हरचाही मृत्यू झाला. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील प्रमोद भोयर यांचाही समावेश आहे. प्रमोद भोयर यांच्या निधनाच्या वृत्ताने भोयर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.\nधक्कादायक म्हणजे प्रमोद भोयर यांना अवघ्या 3 महिन्यांचं बाळ आहे. या बाळाचे बारसं अर्थात नामकरणसुद्धा झालेलं नाही. नुकतंच 28 एप्रिलला प्रमोद यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला. भोयर कुटुंबात प्रमोद हे एकमेव कर्ते पुरुष होते. मात्र त्यांच्या जाण्याने भोयर कुटुंबाचा कणाच खिळखिळा झाला.\nनक्षलवाद्यांचा हल्ला 15 जवान शहीद\nनक्षलवाद्यांनी बुधवारी 01 मे रोजी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवान शहीद झाले आहेत. शिवाय चाल��ाचाही मृत्यू झाला. पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांवर नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलं. महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्रीच रस्त्याचं काम सुरु असलेल्या ठिकाणी तब्बल 30 वाहने पेटवून दिली. त्यानंतर बुधवारी पुन्हा नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून भीषण हल्ला केला.\nहल्ला नेमका कुठे झाला\nगडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा आणि लेंढारी गावादरम्यान ही घटना घडली. लेंढारी गावाजवळ वळण आहे, या ठिकाणी भूसुरुंग घडवला. हा जंगलाचा भाग आहे. मंगळवारी नक्षलवाद्यांनी ठेकेदारांची वाहने जाळली होती. ही घटना पाहण्यासाठी, त्याच्या तपासासाठी पोलिसांचं शीघ्र कृती दल जात होतं. त्यावेळी हा प्रकार घडला. नक्षवाद्यांना माहित होत गाड्या जाळल्यानंतर तपासासाठी पोलीस येणार. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे सापळा लावला होता, असं म्हटलं जात आहे.\n1) साहुदास मदावी – कुरखेडा- गडचिरोली\n2) प्रमोद भोयर – देसाईगंज- गडचिरोली\n3) किशोर बोबाटे- आरमोरी- गडचिरोली\n4) योगाजी हालमी- कुरखेडा- गडचिरोली\n5) कुरणशाह दुगा- आरमोरी- गडचिरोली\n6)लक्ष्मण कोदापे- कुरखेडा- गडचिरोली\n7) भूपेश वालोदे-लाखणी- भंडारा\n8) नितीन घोरमारे- साकोरा- भंडारा\n9) राजु गायकवाड- मेहकर बुलढाणा\n10) सर्जेराव खरडे- देउळगाव बुलढाणा\n11) दिपक सुरुषे- मेहकर बुलढाणा\n13) तौशिब आरिफ शेख-पाटोदा बीड\n14) अमृत भदादे- कुही नागपुर\n15) अग्रमन रहाटे-अरणी- यवतमाळ\nगडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात बीड जिल्ह्यातील जवानालाही वीरमरण\nनक्षलवाद्यांच्या हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील 2 जवान शहीद\nगडचिरोलीतील शहिदांची यादी, मराठवाडा, विदर्भातील जवानांचा समावेश\nजनाची नाही, मनाची लाज असेल तर राजीनामा द्या, शरद पवार मुख्यमंत्र्यांवर कडाडले\nनक्षल्यांना सडेतोड उत्तर देऊ, मी स्वत: तिथे जातोय : पोलिस महासंचालक\nगडचिरोलीत नलक्षलवाद्यांकडून भ्याड हल्ला, 16 जवान शहीद\nगडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ‘सी-60 फोर्स’चं ट्रेनिंग कसं होतं\nगडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांना जवानांच्या खासगी गाडीची माहिती पुरवणारे गद्दार कोण\nआधी गाड्या पेटवून ट्रॅप लावला, खासगी गाडीतून आलेले जवान नक्षलींच्या जाळ्यात अडकले\nगडचिरोली हल्ला : आयईडी ब्लास्ट इतका घात��� का असतो\nगडचिरोलीत नक्षल चकमकीत पीएसआयसह एक शिपाई शहीद, 3 जवान जखमी\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पुन्हा वाहने पेटवली\nEXCLUSIVE VIDEO : गडचिरोली : जवानांचा ओपन बोलेरोतून प्रवास, गाडी…\nEXCLUSIVE गडचिरोली हल्ला : जवानांना घेऊन जाणाऱ्या बोलेरो मालकाची धक्कादायक…\nगडचिरोलीत जाऊन मुख्यमंत्री म्हणाले, नक्षलवाद्यांना सोडणार नाही\nमित्रांकडून बर्थ डे पार्टीचं नियोजन, मात्र नक्षलींना घात केला, भंडाऱ्याचा…\nEXCLUSIVE नक्षली हल्ल्यानंतर सर्च ऑपरेशन करणाऱ्या जवानाशी बातचीत\nजवनांचा मृत्यू होईपर्यंत 100 नक्षलवादी थांबले, हल्ला नेमका कसा झाला\n\"मराठा आणि राजपुतांचं देशासाठी बलिदान, राजपुतांनाही सरसकट आरक्षण द्या\"\nEXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट,…\nएकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही\nभाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप\nGupteshwar Pandey | गुप्तेश्वर पांडेंचा चकवा, भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत,…\nDhangar reservation Live : ..तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या…\nMI vs KKR | IPL 2020 : रोहितचा धमाका, मुंबईचा…\nएकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा\nमार्केट कमिटीचा सेझ बुडेल याची चिंता काँग्रेसला पडलीय काय, कृषी विधेयकावरून चंद्रकांत पाटलांची टीका\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजय\nIPL 2020 | सलग तिसऱ्या सामन्यात विराटचे अपयश, चाहत्यांचा मीम्सद्वारे संताप\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा\nमार्केट कमिटीचा सेझ बुडेल याची चिंता काँग्रेसला पडलीय काय, कृषी विधेयकावरून चंद्रकांत पाटलांची टीका\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजय\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेन��े प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/ram-mandir-terror-attack-isi-plan-says-sources-327035", "date_download": "2020-09-29T01:45:38Z", "digest": "sha1:M6DKEUACQ422HEVX5AVYSMLQUBYLRGYE", "length": 15542, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "राम मंदिराच्या भूमी पूजन कार्यक्रमावर दहशतवादी हल्ल्याचे सावट | eSakal", "raw_content": "\nराम मंदिराच्या भूमी पूजन कार्यक्रमावर दहशतवादी हल्ल्याचे सावट\n5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत राम मंदिराचे भूमीपूजन करणार आहेत. याच दिवशी 2019 ला काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आलं होतं. याचा निषेधम म्हणून पाकिस्तानमध्ये काळा दिवस पाळण्यात येणार आहे.\nनवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिरचे भूमीपूजन 5 ऑगस्टला होणार आहे. या कार्यक्रमावर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. सुरक्षा एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या भूमी पूजनाच्या कार्यक्रमावेळी दहशतवादी हल्ला होऊ शकतो. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय याचा कट रचत असून पाकिस्तानी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊऩ भारतात पाठवलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.\nआयएसआयने लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना या हल्ल्यासाठी तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. भारताची गुप्तचर संघटना रॉच्या माहितीनुसार पाकिस्तानने तीन ते पाच दहशतवादी पाठवले आहेत. भूमी पूजना्या कार्यक्रमासह स्वातंत्र्यदिनीही घातपाताचा कट रचला असल्याचंही म्हटलं जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जम्मू काश्मीर आणि अयोध्येत कडक उपाययोजना केल्या आहेत.\nहे वाचा - चीन-अमेरिका वाद टोकाला; अमेरिकेने ध्वज उतरविला\nरिपोर्टनुसार आयएसआयने दहशतवाद्यांना वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करण्याच्या सूचना दिल्याचे समजते. या कार्यक्रमातील व्हीआयपी लोकांना टार्गेट करण्यास सांगण्यात आलं आहे. या कटात सहभागी असणारे दहशतवादी देशात घुसले असल्याचंही म्हटलं आहे. 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत राम मंदि��ाचे भूमीपूजन करणार आहेत. याच दिवशी 2019 ला काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आलं होतं. याचा निषेधम म्हणून पाकिस्तानमध्ये काळा दिवस पाळण्यात येणार आहे. दहशतवादी याच दिवशी हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचं वृत्त जनसत्ताने दिलं आहे.\nहे वाचा -अमेरिका-चीन संबंधांचे काटे उलट्या दिशेने\nपंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला भूमीपूजन करतील आणि पहिली वीट रचतील. या समारंभाला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूमीपूजन हे एखाद्या सणाप्रमाणे साजरं करण्याची योजना आहे. असंही म्हटलं जात आहे की देशात घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये यावेळी दिवे आणि मेणबत्ती प्रज्वलित करण्याचे आयोजनही केलं जाऊ शकतं.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअग्रलेख : ‘सत्तरी’च्या काठावर...\n‘म्हातारा न इतुका, की अवघे पाऊणशे वयमान’ अशा पंक्‍ती सत्तरी ओलांडल्यावरही एका षोडषवर्षीय कन्येशी लग्न करू पाहणाऱ्याची टर उडवण्यासाठी ‘शारदा’ नाटकात...\nगुंड गळ्यात पाटी अडकून पोलिस चौकीत पोहचला...\nसंभाल: उत्तर प्रदेश पोलिसांनी एका कुख्यात गुंडाला पकडण्यासाठी बक्षिस जाहिर केले होते. पण, गुंडच गळ्यात पाटी अडकून पोलिस चौकीत पोहचला आणि हात जोडून...\n दीडच महिन्यात शेतकऱ्यांनी कमविले तब्बल २२५ कोटी; अन् तेही टोमॅटो विक्रीतून\nनाशिक : (पिंपळगाव बसवंत) यंदाच्या हंगामात दरात तेजी राहिल्याने पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोने आर्थिक लाल क्रांती केली आहे. अवघ्या दीड महिन्यात...\nगँगस्टरला मुंबईतून उत्तर प्रदेशला नेताना गाडीचा अपघात, आरोपीचा मृत्यू\nलखनऊ - गेल्या सहा वर्षांपासून फरार असलेला गँगस्टर फिरोज खान उर्फ शम्मी याला मुंबईत पकडण्यात आलं. त्यानंतर उत्तर प्रदेशला नेत असताना मध्य प्रदेशातील...\n कुक्कुटपालकांच्या नफ्यात होणार वाढ; अन् उत्पादन खर्चातही बचत\nनाशिक : इथेनॉल निर्मिती प्रक्रियेत रिफायनरीत आढळणाऱ्या बायोमासमध्ये ८० टक्के प्रथिने आढळतात. या प्रथिनांचा वापर करून सोयाबीन खाद्याला पर्याय म्हणून...\nगुगलमध्ये दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि ड्रग केसची सर्वाधिक सर्चिंग\nऔरंगाबाद : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ब��लिवुड, ड्रग्स आणि अभिनेत्री सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे. ता.२० ते २७...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%82/word", "date_download": "2020-09-29T01:46:55Z", "digest": "sha1:CQ2HZESZDRAVLHCDSFBAMETN5YYAG7GB", "length": 9998, "nlines": 74, "source_domain": "www.transliteral.org", "title": "हातखंडा असणें - Marathi Dictionary Definition", "raw_content": "\n| Marathi | मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार\nएखादें कार्य हमखास पार पाडण्याच्या कामी कौशल्यम पटाईतपणा अंगी असणें.\nहातखंडा असणें गांठीस असणें पल्ल्यावर असणें दुखण्याचें अंग असणें (डोक्यांत) बटाटे भरलेले असणें एका पायावर तयार-सिद्ध असणें बगलेंत असणें दुमल्यावर असणें एका पायावर तयार असणें पाठीवर असणें घरांत पैशाचा-सोन्याचा धूर निघणें-निघत असणें दिठीं असणें वाढून ठेवणें-ठेवलेलें असणें अरबाणा - अरबाण्यांत असणें - चालणें - राहणें - वागणें आटप असणें खाऊन पिऊन दोन पैसे बाळगून असणें गज्‍जी असणें घराला पदर असणें पुंजी बाळगून असणें बाहेरवाटेची असणें संग्रह-संग्रही असणें राहणें चुलीत मांजरें व्यालेली असणें दांतांस दांत लावून असणें पाळतीवर असणें एका अंगावर असणें घोड्यावर असणें दाव्यास दावें असणें भुकेचा कोंवळा असणें प्रसंगीं असणें-राहणें-वागणें-चालणें-निभणें मेटा असणें शास्त्रास-शास्त्राचा-शास्त्रापुरता-शास्त्रार्थास असणें-नसणें अंकित असणें अंगावर असणें अंतडीकातडी एक असणें अर्धै (र्ध्या) वचनांत असणें आंचीत असणें एका अंगावर असणें एका पायावर तयार-सिद्ध असणें एखाद्यापुढे गाय असणें कपाळी भद्रा असणें कपाळीं लिहिलेलें असणें काटांत जाणें or असणें कानीं सात बाळ्या असणें कामाचें बाशिंग कपाळीं असणें कामीं असणें खाऊन पिऊन दोन पैसे बाळगून असणें गज्‍जी असणें घरांत पैशाचा-सोन्याचा धूर निघणें-निघत असणें छापेखालीं असणें जमाखर्च बरोबर असणें जिवाला करवत लागणें-असणें डोळ्यांत कुरूप-कुरुंद अ��णें तबियतीनें चालणें-वागणें-असणें दुई असणें दुखण्याचें अंग असणें दांतांस दांत लावून असणें ध्यानीं मनीं असणें नचा पाढा वाचणें-सांगणें-घट(ट्ट)करणें-घोकणें-पाठ असणें नशीब शिकंदर असणें नाकावर राग असणें पुंजी बाळगून असणें पदरीं असणें पल्ल्यावर असणें पाऊल पुढें असणें पांचवीला पुजणें, पुजलेली असणें पाठीस काळीज असणें पाणी पडत जात असणें पायांस भिंगरी-भोंवरा असणें पोटांत काळेंबेरे असणें बेत-बेतावर असणें बेहडा-बेडा पार होणें-जाणें-असणें-करणें बाहेरची असणें-होणें भुकेचा कोंवळा असणें मेल्या आईचें दूध प्यालेला असणें मात्रा वर असणें राहणें-असणें वक्र-वक्रीं येणें-जाणें-असणें-होणें व्रत-व्रत असणें वैरा-मणाचा वैरा घरीं असणें शुक्क-शुक्क असणें-होणें शपथ-शपथ वाहावयाला-शपथेला मोकळा असणें-होणें\nअगोदर खाईल मग तोंड धुवील\nएखाद्या स्वादाड मनुष्यास उठल्याबरोबर प्रथम कांहींतरी खावयास लागतें. उठल्याबरोबर प्रथम शौचमुखमार्जन करण्यापूर्वीहि अगोदर तो खाण्याची चौकशी करील आणि खाल्यानंतर मग कोणत्याहि कामासंबंधीं विचार करील. प्रथम एखादी न खाण्याजोगती वस्तु विचारपूस केल्याशिवाय अगर ती भक्ष्य आहे कीं अभक्ष्य आहे याचा विचार न करतां एखादा मनुष्य प्रथम खाऊन टाकतो आणि नतंर ती वाईट लागल्यावर किंवा अभक्ष्य आहे असें समजल्यानंतर तोंड धुऊन ट्काण्याचि स्वटपट करतो, त्यापेक्षां प्रथमच अधिक विचार करील तर ही मागाहून तोंड धुण्याची यातायात कशाला करावी लागेल तेव्हां एखादी गोष्ट अविचारानें करून मग पश्चत्ताप पावण्यापेक्षां अगोदरच अधिक विचार केलेला चांगला नव्हे का\nयज्ञोपवीत ( जानवे ) म्हणजे काय त्याला किती दोरे असतात त्याला किती दोरे असतात त्याच्या गाठीला काय म्हणतात\nवायवीय संहिता - उत्तर भागः\nवायवीय संहिता - पूर्व भागः\nविश्वेश्वरसंहिता - अध्याय २५ वा\nविश्वेश्वरसंहिता - अध्याय २४ वा\nविश्वेश्वरसंहिता - अध्याय २३ वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://maharshivinod.org/index.php/2019-10-18-11-58-13/2019-10-18-11-38-45/778-2019-10-23-05-58-42", "date_download": "2020-09-29T02:34:34Z", "digest": "sha1:OBGA6NQ27YOY3I7T7BNZV4XTC6F6LDWW", "length": 5576, "nlines": 60, "source_domain": "maharshivinod.org", "title": "अनंतता - महर्षी विनोद", "raw_content": "\nमहर्षी विनोद यांच्या विषयी\nअनंतता - महर्षी विनोद\nअनंतता - महर्षी विनोद\nअनन्त-ता हा शब्द मला १९२० च्या मे मध्ये सहज स्फुरला. त्य���नंतर मी त्याचा विशेष शोध करू लागलो. अगदी आजपर्यंत अनेकानेक कल्पना, प्रतीके, प्रतिमा ध्यानात येत असतात.\nकोठलीही मर्यादा, अन्त, परिसमाप्ती, स्वत:च्या अनुभवाला, बुद्धीला नसावी अशी एक गुप्त व सुप्त आकांक्षा प्रत्येक जीवामध्ये असतेच. ही एक मूलभूत अशी वृत्ती व प्रवृत्ती आहे. तेथे अनन्त-तेचा उगम असावा असे वाटते.\nसान्ततेचा प्रतियोग म्हणून `अनन्त-ता' ही कल्पना असू शकेल. पण मला अभिप्रेत असलेली अनन्त-ता केवळ सान्ततेची प्रतियोगी कल्पना नव्हे. अन्ताचा अभाव म्हणजे अनन्त-ता असे मानणे स्वाभाविक वाटते; पण ही अनंत-ता अन्तावर अवलंबून असणार. मर्यादा नसणे, अमर्यादित असणे, अशा केवळ क्रिया-प्रतिक्रियात्मकतेतून जी अनन्ततेची कल्पना प्रकट होते त्याहून विलक्षण असे अनन्त-तेचे मूलस्वरूप असावे. ती अनन्त-ता सान्तता-सापेक्ष अशी नव्हे. सान्तता तिला जन्म देत असेल तर ती मर्यादित होणारच.\n``स्थल'' व ``काल'' दोन्हीही अमर्याद, अनन्त आहेत, असे आपण समजतो. पण एका दृष्टीने आज ती दोन्हीही अमर्याद राहिली नाहीत. आपण जिला space समजतो ती मर्यादित आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्याचप्रमाणे `काल' देखील आज निरवधी राहिला नाही. किंबहुना ``विश्व'' universe समर्याद finite आहे हे आईन्स्टाईन-सारख्या शास्त्रज्ञांनी सिद्ध व प्रसिद्ध केले आहे.\nयावरून मला ध्येयभूत झालेल्या अनन्ततेची time व space ही प्रात्यक्षिके नव्हेत असे म्हणता येईल; तरीही त्या अनन्त-तेची ही दोन्ही व दुसरीही काही ``सूचके'' अवश्य असू शकतील यात शंका नाही.\nमहर्षी विनोद यांच्या विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/kubera-mantra/", "date_download": "2020-09-29T01:54:02Z", "digest": "sha1:LKKFGGXCPKDRBZ6BH3ZG5U2JEDVWDBC3", "length": 20094, "nlines": 108, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "“कुबेर मंत्र” दररोज या मंत्राचा जाप केल्यामुळे होईल धनप्राप्ती! – Kubera Mantra in Marathi", "raw_content": "\n“कुबेर मंत्र” दररोज या मंत्राचा जाप केल्यामुळे होईल धनप्राप्ती\nजाणून घ्या २९ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nजाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nभारताची हि व्यक्ती इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत, एवढी होती संपत्ती\nजाणून घ्या २६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nजाणून घ्या रतन टाटांविषयी 8 महत्वपूर्ण गोष्टी\nजाणून घ्या २५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nबँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती आणि काही महत्वपूर्ण टिप्स\nजाणून घ्या २४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\n“कुबेर मंत्र” दररोज या मंत्राचा जाप केल्यामुळे होईल धनप्राप्ती\nमित्रांनो, हिंदू धार्मिक पौराणिक ग्रंथात आणि वेदांमध्ये सुमारे ३३ कोटी देवी देवतांचा उल्लेख करण्यात आला असून प्रत्येक देवी देवतांचे महत्व वेगवेगळ आहे. त्यामुळे प्रत्येक देवी देवतांचे सन उत्सव तसचं, पूजा विधी करण्याची परंपरा देखील खूप वेगळी आहे. त्यामुळे आपण आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये वर्णिल्या प्रमाणे आपण या देवी देवतांची पूजा विधी तसचं, सन उत्सव साजरे करीत असतो.\nजसे की, सोमवार या दिवशी भगवान शिव यांची पूजा केली जाते. याप्रकारे प्रत्येक देवी देवतांचे विशेष असे वार असून त्या दिनानुसार आपण त्यांची पूजा अर्चना करीत असतो. तसचं, प्रत्येक देवी देवतांची पूजा अर्चना करण्यासाठी आणि त्यांची आराधना करण्यासाठी त्यांची स्तुती आणि ध्यान करण्याकरिता आपण धार्मिक ग्रंथात नमूद केलेल्या विशेष मंत्राचे उच्चारण करीत असतो.\nजेणेकरून देवी देवतांची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहील. मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून अश्याच प्रकारच्या एका देवते बद्दल जाणून घेणार आहोत शिवाय, त्यांची उपासना करण्यासाठी उच्चारण करण्यात येणाऱ्या महान मंत्राचे लिखाण देखील करणार असून या मंत्राच्या उच्चारणाचे फायदे सुद्धा जाणून घेणार आहोत.\nमित्रांनो, कुबेर महाराज तर आपण सर्वांना माहिती आहेत. त्यांना भगवंतांच्या धनाचे कोषागार म्हणून संबोधलं जाते. आपण दरवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी या देवतेची आराधना करीत असतो.\nहिंदू धर्मात देवी महालक्ष्मी माते प्रमाणेच कुबेर महराजांचे देखील अनन्य साधारण महत्व आहे. भगवान कुबेर यांच्या विषयी माहिती सांगणाऱ्या अनेक कथांचा उल्लेख आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये करण्यात आला आहे.\n“कुबेर मंत्र” दररोज या मंत्राचा जाप केल्यामुळे होईल धनप्राप्ती\nॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः॥\nॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट-लक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः॥\nॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये॥\nधनधान्यसमृद्धिं मे देहि दापय स्वाहा॥\nभगवान कुबेर यांच्याबद्दल असे सांगण्यात येते की, भगवान कुबेर यांची महानता इतकी मोठी होती की, खुद भगवान विष्णू पत्नी देवी महालक्ष्मी मातेला कुबेर महाराजांकडून कर्ज घ्याव लागलं होत. याची परतफेड म्हणून तिरुपती बालाजीला सोने, चांदी, हिरे, मोती, आदी संपत्ती दान केली जाते.\nभगवान कुबेर यांच्याबद्दल कहाणी – Kuber Story\nधनाची देवता असलेल्या कुबेर महाराज यांच्याबद्दल पौराणिक कथा आहे की, भगवान कुबेर महाराज हे पूर्व जन्मी एक चोर होते.\nस्कंद पुराण कथेनुसार, कुबेर महाराज हे पूर्व जन्मी गुणनिधी नामक एक ब्राह्मण पुत्र होते. तसचं, त्यांच्या वडिलांचे नाव सोमदत्त दीक्षित असे असून ते एक ब्राह्मण होते. ब्राह्मण पुत्र असलेल्या गुणनिधी यांच्या अंगी लहानपणापासूनचं वाईट गुण होते. परिणामी ते वाईट संगतीत राहून चोरी करू लागले.\nगुनानिधीची ही वृत्ती पाहून वडिल सोमदत्त दिक्षित यांनी त्यांना घराबाहेर काढले. परंतु, या गोष्टीचा त्यांच्या मनावर काहीही परिणाम झाला नाही. गुणनिधी यांच्या चोरी करण्याच्या वृत्तीला कंटाळून राज्याच्या राजाने त्यांना आपल्या राज्या बाहेर कडून दिले.\nतहान भूकीने व्याकूळ असलेला गुणनिधी दुसऱ्या राज्यात जात असतांना त्यांची दृष्टी जवळच असलेल्या एक मंदिरावर गेली. आपली भूक शमविण्यासाठी त्यांनी त्या मंदिरातील प्रसाद चोरी करण्याचा विचार केला आणि मंदिराच्या गाभाऱ्यात दाखल झाले.\nमंदिरात झोपल्या असलेल्या पुजाऱ्यांची दृष्टी आपल्यावर पडली नाही पाहिजे याकरिता त्यांनी आपली लंगोट दिव्याच्या समोर धरली. यानंतर गुणनिधी प्रसादाची चोरी करून त्या मंदिरातून पलायन करीत असतांना ते काही लोकांच्या नजरेस पडले. लोकांनी त्यांना पकडले आधीच भूकीने व्याकूळ आणि त्यात धावपळ झाल्याने गुणनिधी यांचा मृत्यू झाला.\nभगवान शिव आणि यम यांचे दूत त्यांना घेण्यासाठी आले तेव्हा भगवान शिवांचे दूत त्यांना घेऊन भगवान शिवाच्या समक्ष गेले. भगवान शिवा नी गुणनिधी यांना त्यांच्या कर्माचा पाडा वाचून दाखवला. भगवान शिव गुनानिधीला म्हणतात, तू संपूर्ण आयुष्य चोरी करण्यात गमावलं, परंतु, या सर्व पपांच्या कर्मात तू एक पुण्याचं काम देखील केलं ते म्हणजे, धनत्रयोदशीच्या दिवशी तू आपल्या लंगोटच्या साह्याने माझ्या मंदिरात प्रज्वलित असलेल्या दिव्याचे विझण्यापासून बचाव केला. तेव्हा तू माझा पार्षद झाला आहे, यामुळे मी तुला आशीर्वाद देतो की, ज्या धनाच्या लालचेपायी तू आयुष्यभर चोरी करीत राहिला त्या धनाचा मी तुला अधिपती करतो.\nआज पासून संपूर्ण विश्व तुला धनाची कुबेर देवता म्हणून ओळखेल. भगवान शिवा नी गुणनिधी यांना यक्षांची देवता आणि सर्व देवतांच्या खाजीनाचे कोषाध्यक्ष पद बहाल केलं. अश्या प्रकारे कुबेर देवता यांच्या संबंधी दंतकथा प्रचलित आहे.\nयाच प्रकारे काही पौराणिक कथानुसार, भगवान कुबेर हे महान ऋषी विश्रवा यांचे पुत्र होते. ऋषी विश्रवा यांचे दोन विवाह झाले असल्याने कुबेर महाराज हे त्यांची पहिली पत्नी इडविडा यांचे पुत्र होते.\nतर, विश्रवा ऋषी यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव कैकसी होते. तसचं, त्यांच्या पुत्रांचे नावे, रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण असे होते तर शुर्पणखां नावाची एक कन्या होती. त्यामुळे रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण हे भगवान कुबेर यांचे सावत्र बंधू होते.\nप्रभू कुबेर यांचा विवाह सूर्य देवता आणि छायादेवी यांची कन्या भद्रा यांच्याशी झाला होता. आपला सावत्र बंधू रावण दृष्ट्पणे अनेक लोकांवर अत्याचार करत असल्याने कुबेर महाराजांनी आपले दूत राक्षस राज रावण यांच्या राज दरबारात पाठवले व त्यांना आपले अत्याचार थांबविण्याची विनंती केली. परिणामी रावणाने त्या दुतांचा वध केला आणि यक्षराज कुबेर यांच्यासोबत युद्ध पुकारले.\nयक्ष हे बाळाच्या साह्याने युद्ध करीत असतं तर राक्षस हे मायावी वृत्तीने युद्ध लढत होते. रावणाने मायावी वृत्तीने छल करून कबीर महारांच्या डोक्यावर वर केला परिणामी कबीरजी बेशुद्ध पडले आणि रावणाने त्यांचे पुष्पक विमान चोरले तसेच प्रभू महादेव यानी त्यांना दिलेली सोन्याची लंका आपल्या ताब्यात घेतली.\nयानंतर कुबेर महाराज वडिलांकडे गेले आणि त्यांच्या प्रेरणेने त्यांनी महादेवाची आराधना केली. फलस्वरूप त्यांना विश्वातील संपूर्ण धनाची देवतेची पदवी, पत्नी आणि पुत्र प्राप्त झाली. गोमती नदीच्या किनारी असलेले हे स्थळ धनदतीर्थ म्हणून ओळखलं जाते.\nभगवान शिव यांच्या आशीर्वादामुळे त्यांना संपूर्ण देवतांच्या संपत्तीचे कोषाध्यक्ष असण्याचा आशीर्वाद मिळाला.\nमित्रांनो, आपण देखील या धनाची देवता असलेल्या कुबेर महाराजांची दरवर्षी आपल्या घरी कार्तिक कृष्ण त्रयो��शीच्या तिथीवर धनत्रयोदशी निमित्ताने पूजा करीत असतो. या वर्षी पितळच्या धातूची भांडी विकत घेण्याचा मान असतो.\nया धनाची देवता असलेल्या कुबेर देवाची आपल्यावर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींवर सदैव कृपादृष्टी राहावी याकरिता आपण या लेखात लिहिलेल्या कुबेर मंत्राचा नियमित १०८ वेळा जप करावा.\nअनेक लोकांची अशी धारणा आहे की, या मंत्राच्या उच्चाराने आपले दारिद्य नष्ट होवून घरात सदैव लक्ष्मीचा वास राहतो. आपणास कधीच कोणत्याच गोष्टीची उणीव वाटत नाही. मित्रांनो, आश्या आहे की, भगवान कुबेर यांची महंती सांगणारा आणि त्यांची आराधना करण्यासाठी लिखाण करण्यात आलेला कुबेर मंत्र आपणास आवडला असेल. धन्यवाद..\nAdinath Chalisa जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभदेव यांना भगवान आदिनाथ म्हणून संबोधले जाते. तीर्थकार म्हणजे तीर्थाची रचना करणारे, तसचं,...\nचंद्रदेव मंत्र – Chandra Mantra\nChandra Dev Mantra देवी देवतांची आराधना करण्यासाठी मंत्र उच्चारण करणे ही हिंदू धर्मांतील फार प्राचीन प्रथा असून, ग्रंथांमधून सुद्धा याबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A5%A8%E0%A5%AC-%E0%A5%A7%E0%A5%A7-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AE/", "date_download": "2020-09-29T00:38:43Z", "digest": "sha1:736IZXDPEPT3RA4E7DLL6MMZOLBAUDPN", "length": 9642, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "२६/ ११ च्या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या शहिदांना श्रद्धांजली | मुंबई आस पास", "raw_content": "\nअडीच वर्षीय मुलाला ७० हजारांना विकले, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार\nकोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने पितृपक्षातील महालय श्राद्धविधी कसा कराल \nठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात २ जुलै ते ११ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर\nगोहत्या बंदी’साठी कठोर अध्यादेश आणणार्‍या उत्तरप्रदेशच्या ‘योगी सरकार’चे अभिनंदन \nबहिण -भावाचा गळा चिरून निर्घृण खून ; औरंगाबाद शहर शहारले\nमुंबई आस पास न्यूज\n२६/ ११ च्या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या शहिदांना श्रद्धांजली\n२६/ ११ च्या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या शहिदांना डोंबिवली पश्चिमेकडील विष्णुनगर पोलिस ठाण्यात श्रद्धांजली वाहण्यात आली. विष्णुनगर पोलिस स्टेशनचे वपोनी राजेन्द्र मुुणगेकर, ईगल बिग्रेडचे संस्थापक श्री विश्वनाथ बिवलकर , ज्येष्ठ नागरिक डोंबिवली अध्य���्ष अरुण हेड़ाव, चंद्रशेखर कर्वे, जितेंद्र आमोणकर, शंतनु सावंत, संजय गायकवाड़, अशोक हेगीष्टे, समीर कांबली यांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली. त्याप्रसंगी ईगल बिग्रेडचे संस्थापक श्री विश्वनाथ बिवलकर यांनी मोर्डन टेक्नोलॉजी बद्दल व जास्तीत जास्त तरुणांनी पोलिस खात्यात भरती व्हावे असे सांगून मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिक डोंबिवली अध्यक्ष अरुण हेड़ाव यांनी आपले मत व्यक्त केले.\n← राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हल्लाबोल आंदोलन\nमराठी पाटय़ांच्या मुद्दावर मनसेचा सहाय्यक कामगार आयुक्तांना घेराव →\nनवी दिल्ली येथे ‘एक आरोग्य भारत संमेलनाचे’ उद्‌घाटन\nडान्स स्पर्धेसाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या अविनाश विजय दुग्गलचा अपघात ;प्रकुती चिंताजनक\nमराठवाडा,विदर्भाला गारपिटीचा तडाखा, तिघांचा गारपिटीमुळे मृत्यू\nअडीच वर्षीय मुलाला ७० हजारांना विकले, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार\nअंबरनाथ येथील सर्कस मैदान परिसरातील एका अडीच वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करत, त्या मुलाला ७० हजार रुपयांत एका महिलेला विक्री करण्यात\nकोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने पितृपक्षातील महालय श्राद्धविधी कसा कराल \nठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात २ जुलै ते ११ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर\nगोहत्या बंदी’साठी कठोर अध्यादेश आणणार्‍या उत्तरप्रदेशच्या ‘योगी सरकार’चे अभिनंदन \nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/special/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B2/", "date_download": "2020-09-28T23:53:31Z", "digest": "sha1:AEG2AKVDCO63VB5YVW5XMHX3MF22QKII", "length": 7224, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "अभिनेत्री निशा परुळेकर ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेछ्या… | My Marathi", "raw_content": "\n2 ऑक्टोबर किसान मजदूर बचाओ दिन, राज्यभर आंदोलन\nजम्बो रुग्णालयात रक्तशुद्धीकरणाची सुविधा, दहा डायलिसिस मशीन उपलब्ध-रुबल अग्रवाल\nमालाड पूर्व दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री आदित्य ठाकरे\nमाणगाव येथील महिंद्रा कंपनीबाबत आढावा बैठक संपन्न\n स्थायी समिती ने ‘ते’टेंडर रद्द करावे-अरविंद शिंदे यांची मागणी (व्हिडीओ )\nआदिवासी भागातील १ लाख २१ हजार गरोदर महिलांना, ६ लाख ५१ हजार लाख बालकांना मिळणार मोफत दूध भुकटी\nमित्राची वाट पाहणाऱ्या तरुणाचा कोयत्याने वार करून खून\nशालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची कोरोनावर मात\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nउत्तमनगर भागातील सराईत गुंड तडीपार\nHome Special अभिनेत्री निशा परुळेकर ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेछ्या…\nअभिनेत्री निशा परुळेकर ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेछ्या…\nअभिनेत्री निशा परुळेकर ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेछ्या…\nदीपक बिडकर यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते आणि सोशल मिडिया प्रमुख पदावर नियुक्ती\nस्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांचा सहभाग हवा -अनिल पवार ; एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट विद्यार्थ्यांचा स्मार्ट सिटीत सहभाग\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘दागिने विकून वकिलांची फी भरली- स्वतःची अशी माझी कोणतीच मोठी संपत्ती नाही.. अनिल अंबानी\nरुबल आगरवाल सापडू शकतात ..वादाच्या भोवऱ्यात…\nएका महिन्यात सहा हजारांनी घसरलाय भाव…\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे ���ाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/construction-of-space-station/articleshow/71228543.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-29T01:03:43Z", "digest": "sha1:VIXQBQAP4QXYKP5ZNH7ZRDYV4BM5Q4CV", "length": 16668, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविज्ञानातील, अवकाश संशोधनाच्या (स्पेस रिसर्च) क्षेत्रात, गतिशील प्रगती आणि भरीव विकास साधायचा झाल्यास देशाला कृत्रिम उपग्रह आणि अवकाश याने (स्पेस क्राफ्ट) या क्षेत्रातील महत्त्वाच्या घटकांव्यतिरिक्त आणखी एका घटकाचा विचार करणे आगत्याचे ठरते.\nविज्ञानातील, अवकाश संशोधनाच्या (स्पेस रिसर्च) क्षेत्रात, गतिशील प्रगती आणि भरीव विकास साधायचा झाल्यास देशाला कृत्रिम उपग्रह आणि अवकाश याने (स्पेस क्राफ्ट) या क्षेत्रातील महत्त्वाच्या घटकांव्यतिरिक्त आणखी एका घटकाचा विचार करणे आगत्याचे ठरते. ती म्हणजे अवकाश स्थानकाची (स्पेस स्टेशन) बांधणी.\nअवकाश संशोधनात, अवकाश स्थानकाच्या निर्मिती आणि उभारणीच्या तंत्रज्ञानाला अतिशय महत्त्व आहे. अवकाशस्थानकाच्या मदतीने या क्षेत्रातील अनेक उद्दिष्टे साकार करता येतात. शून्य किंवा अत्यल्प गुरुबल (वजनरहित) अवस्थेचा, सजीव किंवा निर्जीव वस्तूवर काय परिणाम घडतो याचा अभ्यास करणे, वजनरहीत अवस्थेत मानवी शरीरक्रियावर काय काय परिणाम घडतात, याचा अभ्यास करणे, पृथ्वी, सूर्यमालेतील अन्य ग्रहगोल आणि अंतराळ अतिदूर अंतरावर असणाऱ्या ज्योतींचे, अवकाशस्थानातील प्रयोगशाळांत बसवलेल्या, शक्तिशाली दुर्बिणीच्या माध्यमातून निरीक्षण करणे, मल्टिस्पेक्ट्रल कॅमेऱ्यातून छायाचित्रे प्राप्त करणे आणि या सर्व ज्ञानांतून खगोलशास्त्र अधिकाधिक समृद्ध करणे; अंतराळवीरांना कमी खर्चात चांगल्या प्रकारच्या अधिकाधिक सुविधा देण्याबरोबरच प्रशिक्षण देणे ही यातील काही प्रमुख उद्दिष्टे सांगता येतील. अंतराळवीरांच्या अंतराळातील दीर्घकालीन वास्तव्यासाठी व्यवस्था करण्याच्या क्षेत्रात अंतराळातील औद्योगिकरण हे एक नवे दालन उदयाला येत आहे. अवका��� संशोधनात खास विशिष्ट गुणधर्माच्या काही वस्तू लागतात. याच वस्तू कालांतराने, मानवी जीवनातील अनेक क्षेत्रांत चांगल्या रितीने उपयोगी पडत असतात. अशा वस्तूंचे अवकाशस्थानकांच्या प्रयोगशाळात (वजनरहीत अवस्था) उत्पादन करणे हेही अवकाशस्थानकाच्या उभारणीतील प्रमुख उद्दिष्ट आहे.\nआजपर्यंत आपण पृथ्वीवरुन दुर्बिणीतून खगोलीय वस्तूंचे निरीक्षण करीत आलो आहोत. यात काही अडचणी येतात. पृथ्वीवरील वातावरणाच्या दाट थराच्या अडथळ्यामुळे दूरवरचे ग्रहगोल म्हणावे तितके स्पष्ट दिसत नाहीत. अवकाशस्थानकातून केलेल्या निरीक्षणात ही अडचण उद्भवत नाही. अवकाशस्थानकातील दुर्बिणीतून अवकाशगोलांचे एकसलग जास्त काळ निरीक्षण करणे; त्याचबरोबर कॅमेऱ्यातून अवकाशाचे दीर्घकालीन व्हिडिओ चित्रण करणे, अखंड छायाचित्रे मिळविणे असे कार्य सहज शक्य होते.\nअमेरिकेने अवकाशस्थानकातील प्रयोगशाळेत ‘झिओलाइट’चे मोठे स्फटिक बनविण्यात यश मिळविले आहे. या मोठ्या आकाराच्या स्फटिकांचा उपयोग डायलेसीस उपकरणात होतो.\nअंतराळातील औद्योगिकरणातून आतापर्यंत स्फटिके, सेमीकंडक्टर्स, तंतूकाच, विशिष्ट गुणधर्मांची प्लास्टिके, उच्च तापमानाला टिकणाऱ्या काचा, लॅटेस्स पॉलिमर, उत्कृष्ट दर्जाची बॉल बिअरिंग्ज, जीवसंरक्षक औषधे, सौरविजेऱ्या इत्यादी वस्तू कमी उत्पादनखर्चात उत्पादित करणे शक्य झाले आहे. या वस्तूंचा दर्जाही उच्च असल्याचे आढळून येते.\nअवकाशस्थानक या घटकाच्या विकासाचा इतिहास चाळताना असे आढळते की, सर्वप्रथम रशियाने १९ एप्रिल १९७१ रोजी ‘सॅल्युत’ नामक अंतराळस्थानक अंतराळात पाठविले. अमेरिकेने त्यांचे ‘स्कायलॅब’ १९७३ मध्ये प्रक्षेपित केले. चीनने त्यांचे ‘तियान गाँग’ अवकाशस्थानक २०११ मध्ये पाठविले. अमेरिका, रशिया, युरोपीय देश, कॅनडा, जपान या देशांनी सहकारी तत्त्वावर एक अवकाशस्थानक उभारुन ते १९९८ मध्ये अंतराळात पाठवले. आपला देशही या अवकाशस्थानकाचा लाभ घेत आहे.\nप्रा. वसंतराव बंडोबा काळे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे...\nसॅमसंगने आणले AI पॉवर्ड वॉशिंग मशीन, मोबाइलने करा कंट्र...\nगुगलचे पद्मश्री आरती साहा यांच्या जयंतीनिमित्त खास डूडल...\nजबरदस्त फीचर्स आणि प्रीमियम डिझाइनसह Vivo Watch झाली ला...\nशाओमीनं भारतात लाँच केले चार टीव्ही महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्पेस रिसर्च स्पेस क्राफ्ट कृत्रिम उपग्रह spacecraft space research artificial satellite\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार्गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nकरिअर न्यूजउच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलल्या\nदेशकेंद्राच्या कृषी कायद्यांना पर्याय शोधा, सोनिया गांधींची सूचना\nपुणेसहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\nआयपीएलआरसीबीने मुंबईला नमवल्यावर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nदेशसुशांतसिंहची हत्या की आत्महत्या AIIMS ने CBI कडे सोपवला रिपोर्ट\nकोल्हापूरकोल्हापूर आग दुर्घटना: 'त्या' तीन मृत्यूंमागील सत्य उजेडात येणार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Guni_Bal_Asa_Jagasi_Ka", "date_download": "2020-09-29T01:46:40Z", "digest": "sha1:OFHE6TH77WNBR2JKUI3VCGGWG236VL23", "length": 3804, "nlines": 54, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "गुणि बाळ असा जागसि कां | Guni Bal Asa Jagasi Ka | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nगुणि बाळ असा जागसि कां\nगुणि बाळ असा, जागसि कां रे वायां\nनीज रे नीज शिवराया\nअपरात्रींचा प्रहर लोटला बाई\nतरि डोळा लागत नाहीं\nहा चालतसे चाळा एकच असला\nतिळ उसंत नाहिं जिवाला\nनिजवायाचा हरला सर्व उपाय\nहा असाच घटका घटका\nकां कष्टविशी तुझी सांवळी काया\nनीज रे नीज शिवराया\nही शांत निजे बारा मावळ थेट\nत्या निजल्या ना, तशाच घांटाखालीं\nये भिववाया, बागुल तो बघ बाळा\nहे आले रे, तुजला बाळ, धराया\nनीज रे नीज शिवराया\nसंगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर\nस्वराविष्कार - ∙ लता मंगेशकर\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nगीत प्रकार - स्फूर्ती गीत , प्रभो शिवाजीराजा\n• स्वर- लता मंगेशकर, संगीत- पं. हृदयनाथ मंगेशकर.\n• स्वर- इंदुमती चौबळ, संगीत- \nताली - परगणे. (परगणा- देशाचा एक मोठा भाग.) (शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे याचे या माहितीसाठी आभार.)\nमुलुखमैदान - विजापूरची सुप्रसिद्ध प्रचंड तोफ.\nसिद्दी - मुरुड-जंजिरा येथी हबशी सिद्दी.\nदेवा तुझी आठवण होते\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/lack-of-liquor-in-lockdown-triggers-suicides-in-kerala-psd-91-2118769/", "date_download": "2020-09-29T01:16:40Z", "digest": "sha1:BPZENIJJ4JH7G2XCYBHKDMJLFJKD2S55", "length": 13160, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Lack of liquor in lockdown triggers suicides in Kerala | दारुचा तुडवडा : केरळमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात वाढ | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nदारुचा तुडवडा : केरळमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात वाढ\nदारुचा तुडवडा : केरळमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात वाढ\nव्यसनमुक्ती केंद्रात रुग्णांच्या संख्येत वाढ\nकरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. जिवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता या काळात सर्व वस्तूंची दुकानं ही बंद राहणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केरळमधील तळीरामांची चांगलीच गोची झाली आहे. दारुची दुकानं बंद असल्यामुळे, गेल्या ५ दिवसांमध्ये ५ तळीरामांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात केरळमध्ये सरकारला, या समस्येलाही तोंड द्यावं लागणार आहे.\nशनिवारी मल्लपूरम जिल्ह्यात दोन व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे या संख्येत अधिक भर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत केरळमधील व्यसनमुक्ती केंद्र आणि सरकारी रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञांकडे तपासायला येणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाल्याचं कळतंय. “सध्या सर्व महत्वाच्या सरकारी रुग्णालयांमध्ये करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामुळे दारुशी निगडीत असणाऱ्या सर्व रुग्णांसाठी आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मानसोपचार तज्ज्ञांची मतं घेत आहोत. गरजेनुसार या रुग्णांना तालुका किंवा जिल्हा पातळीवरील रुग्णालयात आणता येईल, यासाठी प्रत्येक रुग्णालयात २० बेड स्वतंत्र ठेवण्यात आले आहेत.” केरळच्या आरोग्यमंत्री के.के.शैलजा यांनी माहिती दिली.\n“दारु सोडवण्यासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी आम्ही व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये टेलि काऊन्सिलींगची सोय केली आहे. शनिवारी किमान १०० लोकं गंभीर अवस्थेत आमच्या केंद्रावर आली होती. या सर्वांना त्वरित वैद्यकीय मदतीची गरज होती. गरज पडल्यास यासाठी आम्ही खासगी डॉक्टरांचीही मदत घेत आहोत. काही जणांना दररोज दारु पिण्याची सवय असते, ती दारु मिळाली नाही की त्यांच्यात नैराश्य यायला सुरुवात होते. यामधून मनात आत्महत्येचे विचार येतात. अंग थरथर कापणे, चक्कर येणे, घाम फुटणे अशी लक्षण सध्या केरळमधील व्यसनमुक्ती केंद्रात येणाऱ्या रुग्णांमध्ये आढळत असल्याचं, विशेष कार्यकारी अधिकारी. डी. राजीव यांनी सांगितलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 Coronavirus: जग मंदीच्या फेऱ्यात… २००८ च्या आर्थिक मंदीपेक्षा गंभीर अवस्था\n2 Coronavirus: लग्न, रेल्वे प्रवास, रुग्णालयाला भेट; तो करोना रुग्ण १००० जणांच्या संपर्कात आला\n3 Coronavirus: भारतीयांच्या कामावर खूश… एप्रिलमध्ये ही कंपनी १ लाख ३९ हजार कर्मचाऱ्यांना देणार २५ टक्के जास्त पगार\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/shilpa-shetty-daughter-samisha-is-3-months-old-a-cute-picture-on-social-media-ssj-93-2164121/", "date_download": "2020-09-29T01:15:41Z", "digest": "sha1:S2YJ5EAN3B3I3W27XFJAFLIQF67INDRK", "length": 11383, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "shilpa shetty daughter samisha is 3 months old a cute picture on social media | शिल्पाची लेक झाली ३ महिन्यांची; शेअर केला ‘हा’ सुंदर फोटो | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nशिल्पाची लेक झाली ३ महिन्यांची; शेअर केला ‘हा’ सुंदर फोटो\nशिल्पाची लेक झाली ३ महिन्यांची; शेअर केला ‘हा’ सुंदर फोटो\n१५ फ्रेबुवारी रोजी समिषाचा जन्म झाला\nअभिनेत्री शिल्पा शेट्टीला कलाविश्वातील ‘फिट गर्ल’ म्हणून ओळखलं जातं. शिल्पा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा फिटनेस फंडा सांगत असते. यात बरोबरच ती अनेकदा योग करतानाचे किंवा कुटुंबियांसोबतचे फोटो, व्हिडीओही शेअर करत असते. अलिकडेच शिल्पाने तिच्या मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करुन तिने सम���षा तीन महिन्यांची झाली असं सांगितलं आहे.\n१५ फ्रेबुवारी रोजी शिल्पा दुसऱ्यांदा आई झाली. तिने सरोगसीद्वारे एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिच्या मुलीचं नाव समिषा असं असून ती तीन महिन्यांची झाली आहे. त्यामुळेच शिल्पाने तिच्यासोबतचा एक छान फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तिच्यासोबत मुलगा वियानदेखील दिसून येत आहे. “तीन महिने झाले अभिनंदन. माझी राजकुमारी समिषा”, असं कॅप्शन शिल्पाने या फोटोला दिला. सध्या नेटकऱ्यांमध्ये या फोटोची चर्चा सुरु आहे.\nदरम्यान, समिषाचा जन्म १५ तारखेला झाला असून १५ हा आकडा शिल्पासाठी खास असल्याचं तिने अलिकडेच सांगितलं होतं.“१५ नंबर माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण १५ फेब्रुवारीला माझ्या मुलीचा जन्म झाला. १५ एप्रिलला ती दोन महिन्यांची झाली आणि त्याच दिवशी माझे टिक-टॉकवर १५ मिलियन फॉलोअर झाले आहेत, असं शिल्पा म्हणाली होती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 अभिनेता शोएब इब्राहिमला चाहत्याने विचारला पत्नीच्या कपड्यांवरुन प्रश्न, रागात म्हणाला…\n2 ‘आपण कोणत्या देशात राहतो’ करण जोहरच्या प्रश्नावर मुल���ने दिलं ‘हे’ मजेशीर उत्तर\n3 फोटोमधील ‘या’ चिमुकलीला ओळखलंत का आज आहे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/yeh-hai-mumbai-meri-jaan-news/article-about-pritams-garnishment-1810545/", "date_download": "2020-09-29T01:49:20Z", "digest": "sha1:ZPPBGR6HJOJ6CLLZ3XTHBD3QUEZFFJYP", "length": 35962, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article about Pritam’s garnishment | ‘प्रीतम’.. एक ऋणानुबंध | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nये है मुंबई मेरी जान\nखरं म्हणजे आमच्या खानदानात सुक्या मेव्याचा व्यापार होता. त्यातून भरपूर कमाई होत असे.\nवयाच्या अकराव्या वर्षी मी मुंबईत आलो आणि काही महिन्यांतच मुंबईचा झालो. आधी मी नाखूश होतो इथं राहायला. मला आठवत राहायचे रावळिपडीतले दिवस. तिथली मौज. तिथली माझी भावंडं पण हळूहळू इथल्या पश्चिम सागरानं, दादर भागातल्या त्यावेळच्या हिरव्यागार निसर्गानं, शिवाजी पार्कच्या भव्यतेनं, टिळक पुलाच्या नजाकतीनं, इथल्या माणसांच्या उत्सवप्रियतेनं मला आपल्यात सामावून घेतलं आणि मी मुंबईकर झालो.\nखरं म्हणजे आमच्या खानदानात सुक्या मेव्याचा व्यापार होता. त्यातून भरपूर कमाई होत असे. पण माझ्या पापाजींनी वेगळी वाट चोखाळली आणि ते मुंबईत आले. वेगळ्या वाटा शोधणाऱ्या लोकांच्या मागे मुंबादेवी नेहमीच उभी असते. आमच्याही मागे ती उभी राहिली. आधी दोन वेळा तिनं आमची परीक्षा पाहिली व तिसऱ्या वेळी तिनं आम्हाला कौल दिला. त्याकाळी मुख्य मुंबई शहरापासून दूर असणाऱ्या दादर भागात आम्ही आमचं छोटंसं ‘प्रीतम पंजाबी िहदू हॉटेल’ थाटलं. खरं म्हणजे ते हॉटेल नव्हतं, ते होतं रेस्टॉरंट जिथं फक्त न्याहारी, चहा आदी गोष्टी आणि जेवण मिळतं ते रेस्टॉरंट. आणि जिथं राहण्याची व्यवस्था असते ते हॉटेल. पण चाळीस-पन्नासच्या दशकात सरसकट सर्वच रेस्टॉरंट्सना ‘हॉटेल’ म्हणण्याची प्रथा होती. १९५५ च्या पहिल्या नूतनीकरणानंतर आमच्या नावातला ‘हॉटेल’ शब्द गेला व ‘प्रीतम रेस्टॉरंट’ झालं. म���्याचा परवाना मिळाल्यानंतर ते ‘प्रीतम रेस्टॉरंट आणि परमिट रूम’ झालं. सुरुवातीपासून आम्ही आमच्या इथे खात्रीशीर व ओरिजिनल मद्य उपलब्ध करून दिल्यामुळे ‘ताज’नंतर आमचं नाव झालं. असो.\nत्या काळात खाद्य व्यवसायावर इराणी रेस्टॉरंट्सचा प्रभाव होता. शहरातल्या प्रत्येक भागातल्या मोक्याच्या कॉर्नरवर इराणी रेस्टॉरंट असे. या रेस्टॉरंटमध्ये बन-मस्का, ब्रून मस्का, बिस्किटे, उकडलेली अंडी, अंडी मसाला, ऑम्लेट, खिमा, बिर्याणी मिळत असे. इराण्याचा चहा पिणं ही फॅशन होती.\nराहण्यासाठी छोटे छोटे लॉज असत. त्यावेळी सबंध देशात जेमतेम चार-पाच फाइव्ह स्टार हॉटेलं होती. मुंबईतलं ताज, दिल्लीतलं इम्पिरिअल, कलकत्त्यातली ग्रँड आणि ग्रेट ईस्टर्न ही दोन, बंगलोरला एक. फाइव्ह स्टार हॉटेलांत परदेशी माणसं किंवा राजेरजवाडे येऊन राहात. तशी भारतीय माणसाला पर्यटनाची सवय नव्हती आणि बाहेरच्या खाण्याचीही. देश स्वतंत्र झाल्यावर पाकिस्तानातून इथं स्थलांतरित झालेल्या बांधवांनी त्यांचे खाण्याचे पदार्थ आधी दिल्लीत आणले आणि नंतर मुंबईत. त्यांच्या रेस्टॉरंटची नावं सामान्यत: ‘पंजाबी व मोगलाई खाना’ अशा विशेषणांनी सजत. पण मुंबईत खरंखुरं पंजाबी जेवण आणलं ‘शेर-ए-पंजाब’ने आणि नंतर ते उपनगरात आणलं ‘प्रीतम’ने मी नम्रपणे सांगू शकतो, की दादरकरांना पंजाबी खाण्याची सवय आम्ही लावली.\nदहा बाय दहाच्या गाळ्यात पापाजींनी ‘प्रीतम’ सुरू केलं. मी शिक्षण संपवून घरी परतलो, तर त्यांनी मला प्रीतममध्ये काम करायला सांगितलं. या छोटय़ाशा सात टेबलांच्या रेस्टॉरंटमध्ये मला सुरुवातीला गोडी नव्हती. पण पापाजींना कोण सांगणार त्यात माझं लवकर लग्न केलेलं त्यात माझं लवकर लग्न केलेलं मी बिजीकडे कटकट केली. तिचे एक मूँहबोले भाई होते, ते त्यावेळी तिथं होते. ते कलकत्त्याला पोलादाच्या खरेदी-विक्रीचा कमिशनवरचा व्यवसाय करत होते. ते म्हणाले, ‘‘मी याला कलकत्त्याला घेऊन जातो.’’ पापाजींना कसंबसं पटवून आम्ही कलकत्त्याला गेलो. पण त्या व्यवसायात मला राम वाटला नाही. टोनीचा जन्म झाला तेव्हा पापाजींनी फर्मान काढलं, ‘निमूटपणे मुंबईत ये आणि मला मदत कर.’ आम्ही परतलो. ते १९५३ साल होतं. परतल्यावर ‘प्रीतम’चं रूपडं थोडं पालटावं, फरशी बदलावी, नवं फíनचर करावं म्हणून मी पापाजींकडे पाच हजार रुपये मागितले तर ते डाफरले. ��्हणाले, ‘‘एवढे पसे कशाला लागतात मी बिजीकडे कटकट केली. तिचे एक मूँहबोले भाई होते, ते त्यावेळी तिथं होते. ते कलकत्त्याला पोलादाच्या खरेदी-विक्रीचा कमिशनवरचा व्यवसाय करत होते. ते म्हणाले, ‘‘मी याला कलकत्त्याला घेऊन जातो.’’ पापाजींना कसंबसं पटवून आम्ही कलकत्त्याला गेलो. पण त्या व्यवसायात मला राम वाटला नाही. टोनीचा जन्म झाला तेव्हा पापाजींनी फर्मान काढलं, ‘निमूटपणे मुंबईत ये आणि मला मदत कर.’ आम्ही परतलो. ते १९५३ साल होतं. परतल्यावर ‘प्रीतम’चं रूपडं थोडं पालटावं, फरशी बदलावी, नवं फíनचर करावं म्हणून मी पापाजींकडे पाच हजार रुपये मागितले तर ते डाफरले. म्हणाले, ‘‘एवढे पसे कशाला लागतात मी काय धंदा करत नाही मी काय धंदा करत नाही याच हॉटेलात पृथ्वीराजजी, केदार शर्माजी येतात.’’ पण त्यांनी पसे दिले. आम्ही बाजूचा गाळा विकत घेतला. त्या गाळ्यात जेवणासाठी वाट बघणाऱ्या लोकांच्या बसायची सोय केली. पण दुसऱ्याच दिवशी लोकांच्या मागणीमुळे आम्ही तिथं रेस्टॉरंट सुरू केलं. ते वाढत गेलं. त्याचं नूतनीकरण झाल्यावर लोक येत गेले, वाढत गेले. आणखी एका गोष्टीचा फायदा आम्हाला झाला, तो म्हणजे सुरुवातीच्या काळात सिनेमात स्ट्रगल करणारे कलाकार आता स्टार बनले होते, ते ‘प्रीतम’मध्ये येत. त्यांना बघायला गर्दी उसळत असे व आमचं नाव होत असे.\nदिवस जात होते तशी मुंबईच्या समाजजीवनाची घडीही बदलत होती. माझ्या आठवणीप्रमाणे मुंबईतलं पहिलं वातानुकूलित रेस्टॉरंट सुरू झालं ते ‘क्वालिटी’ १९६० च्या सुमारास ‘ओबेरॉय’ सुरू झालं. आणि त्याच वेळी मुंबईच्या हॉटेल व्यवसायात एक मोठं परिवर्तन घडवलं ते ब्रह्मदेशातून परतलेल्या सरदार बक्षीबहादर दिलीप सिंग यांनी. त्यांनी ताजच्या बाजूला ‘वॉलड्रॉप’ नावाचं हॉटेल काढलं व त्यात त्यांनी पहिल्यांदा ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ची सोय उपलब्ध करून दिली. आम्ही हे सारं बघत होतो. मला एक सवय लागली होती. जेव्हा जेव्हा कोणी नवं रेस्टॉरंट काढत असे, मी जाऊन ते बारकाईनं बघत असे. आमच्या ‘प्रीतम’च्या लॉजिंगमध्ये आम्ही ही सोय देऊ केली. असं करणारं ‘प्रीतम’ पहिलं होतं. उपनगरातील रेस्टॉरंटमध्ये रेफ्रिजरेटर आणणारे आम्ही पहिले होतो. पूर्वी रेस्टॉरंटना बर्फाच्या लाद्या लागत असत. वीस-पंचवीस पसे किलोने बर्फ मिळत असे. पण आइसक्यूब्स बनवण्याचं मशीन आणणारं आमचं रेस्टॉ��ंट पहिलं. प्रीतम हे पहिलं गार्डन रेस्टॉरंट होतं. केंद्रीय वातानुकूलन असणारं प्रीतम पहिलं. पहिलेपणाचा आनंद मोठा असतो. त्यात समाधान असतं ते ग्राहकाची सेवा करण्याचं. नव्या रेस्टॉरंट व्यावसायिकांनी ही गोष्ट ध्यानात ठेवायला हवी, की तुमच्या जागेची निवड, सेवाभाव, विश्वासार्हता, प्रामाणिकपणा, नम्रता, सेवातत्परता आणि काळाबरोबर राहण्याची जिद्द असेल तर तुम्हाला हमखास यश मिळेल. आणखी एक सल्ला : तुमची जागा प्रशस्त हवी. कदाचित जागेकरता अधिक खर्च केला असे तुम्हाला वाटेल, पण भविष्यात वाढत जाणारा व्यवसाय लक्षात घ्यायला हवा. डेकोरेशनवर कमी खर्च करायला हवा, हा माझा दृष्टिकोन. माझ्या नातवंडांना ते पटत नाही. पण ठीक आहे. पिढी बदलतेय.\nत्या काळात दक्षिण मुंबईत ‘ताज’, ‘ओबेरॉय’ आणि उपनगरात ‘सन अँड सँड’ हीच केवळ फाइव्ह स्टार हॉटेल्स होती. ‘सन अँड सँड’च्या प्रवर्तकांनी दादरला आमच्या शेजारी इमारत बांधण्यासाठी एक जागा घेतली होती. आम्हाला कोणाची स्पर्धा नसावी म्हणून त्या इमारतीचे तळमजल्याचे सर्व गाळे आम्ही विकत घेतले. पण त्यांचा इमारत बांधण्याचा विचार बारगळला आणि आम्ही ती जागा विकत घेतली. त्याच जागेत आम्ही फोर स्टार हॉटेल बांधायचा निर्णय घेतला. आमच्या दादर भागात एखादं स्टार हॉटेल असावं असं आम्हाला वाटत होतं. त्यावेळी अनेकांनी आम्हाला वेडय़ात काढलं. ते म्हणत, ‘दादरची खर्च करण्याची तेवढी कपॅसिटी नाही.’ पण आम्हाला माहिती होतं की, या परिसरात खर्च करण्याची क्षमता असणारे नागरिक आहेत. ते पसे दाखवत नाहीत. दादरमधल्या लोकांना दिखाऊपणापेक्षा विनम्रता आवडते. दादरला हॉटेल व्यवसायाच्या नकाशावर अग्रेसर करण्याचं आमचं ध्येय होतं. आम्ही तिथं ‘मिडटाऊन प्रीतम’ उभं केलं.\n‘प्रीतम’मध्ये सर्व प्रकारची मंडळी येत असत व येतात. एकेकाळी मुंबईवर अधिराज्य गाजवणारे हाजी मस्तान, करीमलालाही इथं येत असत. जेवून जात असत. आमचा केवळ आमच्या व्यवसायाशी संबंध असे. एक सांगतो, मला त्यांच्यातला ‘माणूस’च नेहमी दिसला. एकदा सिक्युरिटी सíव्हस चालवणारा राहुल नंदा माझ्या मुलाला- गोगीला म्हणाला की, त्याने जेव्हा सिक्युरिटी सíव्हस सुरू करण्याचा विचार केला होता तेव्हा दहा-बारा गुंडांनी त्याला प्रीतममध्ये बोलावलं व टेबलवर घेरलं. राहुल हा देखणा व सहा फूट चार इंच उंचीचा. त्या काळात बऱ्याच��ा सिक्युरिटी कंपन्या गुंड चालवत. त्यांना राहुलची कंपनी हे त्यांच्या धंद्यावरचं अतिक्रमण वाटलं. ते त्याला ‘समजावण्या’साठी तिथं आले होते. पण ‘प्रीतम’चं वातावरण, खाणं आणि त्याचं न भिता शांतपणे बोलणं याचा प्रभाव असा पडला, की ते गुंड तिथून निघून जाण्यापूर्वी त्याचे मित्र झाले आणि त्यांनीच त्याला सहकार्याचं आश्वासनही दिलं.\nआमचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे- प्रीतम ही लग्न जुळण्याची व जुळवण्याची लोकप्रिय जागा. अनेक डॉक्टर मंडळींची प्रेमप्रकरणं आमच्या इथं घडली व त्यांची लग्नंही झाली. नंतर आमचे फॅमिली डॉक्टर झालेले डॉ. वाळवेकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. वंदना वाळवेकर यांची प्रेमकहाणी इथंच बहरली व यशस्वी झाली. वाळवेकर मराठी व त्यांची पत्नी गुजराती. पाच र्वष त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. मी त्याचा साक्षीदार होतो. डॉ. अजित व डॉ. जाई मेनन यांचंही प्रेम व लग्न प्रीतमच्याच साक्षीनं झालं.\nमराठीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची व शंभूराजांची भूमिका करणारे डॉ. अमोल कोल्हे व डॉ. अश्विनी कोल्हे यांची पहिली डिनर भेट प्रीतम ढाब्यावर झाली. त्यांची ‘कोर्टशिप’ही इथंच झाली. लग्नाचं सेलिब्रेशन, त्यांचे वाढदिवस, मुलगी आद्याचा पहिला वाढदिवसही त्यांनी इथंच साजरा केला. आपल्या इथं येणारा हा शांत प्रकृतीचा देखणा डॉक्टर हा उत्तम नटही आहे, हे मला त्याला टीव्हीवर पाहिल्यावरच कळलं. ते एकदा मला म्हणाले, ‘‘इथला सगळा मेन्यू मला पाठ आहे.’’\nपरंपरा पाळणं हे आमच्या ग्राहकांचं वैशिष्टय़. कित्येक जोडपी त्यांच्या इथल्या पहिल्या भेटीचे वाढदिवस साजरे करतात व त्यांच्या मुलांच्या लग्नाचेही वाढदिवस इथेच साजरे झाले आहेत. आम्ही मागे कॅनडात ‘निर्वाणा’ नावाचं रेस्टॉरंट सुरू केलं होतं. टोनी ते सांभाळत असे. एकदा एका भारतीय जोडप्याला त्यांच्या मुलाच्या लग्नाची पार्टी ‘निर्वाणा’त द्यायची होती. त्यांनी जी तारीख निवडली ती आमच्यासाठी थोडी कष्टदायक होती. आम्ही त्यांना थोडे जास्त दर सांगितले. सामान्यत: बुफेची ऑर्डर त्या काळात प्रति व्यक्ती साधारण पंधरा डॉलर्स होती. आम्ही त्यांना चाळीस डॉलर्स सांगितले. तर त्यालाही ते राजी झाले. पार्टी झाल्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्ही प्रति व्यक्ती पन्नास डॉलर्स सांगितले असते तरी आम्ही दिले असते. कारण आमचं लग्न प्रीतममध्ये ठरलं, तिथंच सेलिब��रेशन झालं. आम्हाला मुलाच्या लग्नाची पार्टीही तिथंच द्यायची होती. पण याच्या व्हिसाची काही अडचण होती. त्यामुळे जाता येणार नव्हतं. प्रीतमचीच ब्रँच ‘निर्वाणा’ इथं कॅनडात झाल्यामुळे आम्ही इथं पार्टी करण्याचा निर्णय घेतला.’’\nएक छानशी आठवण.. टोनी त्या संध्याकाळी सगळं पाहत होता. अचानक भूषणकडे (आमच्या मॅनेजरकडे) सात-आठ जण त्रस्त अवस्थेत आलेले त्यानं पाहिलं. त्यांना काय हवंय, हे पाहायला टोनी तिथं गेला. तेव्हा त्याला कळलं की दुसऱ्या हॉटेलात एका सिंधी परिवाराचं लग्न होतं. सर्व काही व्यवस्थित ठरूनही त्यांना जेवण कमी पडलं. सातशे लोकांचं जेवण सांगूनही चारशे जणांत ते जेवण संपलं. हॉटेलवाल्याशी त्यांची वादावादी झाली. मुलीकडच्या सर्वाचं जेवण राहिलं होतं. त्यांचं जेवण आम्ही ऐनवेळी तयार करावं असं त्यांचं म्हणणं होतं. टोनीनं त्यास नकार दिला. पण त्यांनी कळकळीनं विनंती केली. भूषण टोनीला म्हणाला, ‘‘सर, आपण जेवण करू या. ही संधी चांगली आहे. थोडे जास्त पसे घेऊ. तेही देतील.’’ ‘‘ठीक आहे,’’ असं म्हणून टोनीनं त्यांना प्रति व्यक्ती साडेतीनशे रुपये असा दर सांगितला व एक तासाने त्यांना येण्याची विनंती केली. माझे पापाजी तिथं बाजूला बसून नामस्मरण करत होते. ते हे सारं बघत होते. त्यांनी नामस्मरण बाजूला ठेवलं. त्या लोकांना जवळ बोलावलं व सांगितलं, ‘‘तुम्ही तुमची माणसं घेऊन या, आम्ही तुम्हाला जेवण नक्की देऊ. पण माझ्या नातवानं तुम्हाला जे पसे सांगितले तेवढे देऊ नका. आमचा दर माणशी तीनशे रुपये आहे, तेवढाच द्या.’’ त्यांना आश्चर्य वाटलं. पापाजी कोण हे त्यांना ठाऊक नव्हतं. ते म्हणाले, ‘‘कमी पसे घेताय. मग एखादा पदार्थ कमी दिलात तर कसं’’ पापाजी म्हणाले, ‘‘काही कमी देणार नाही. उलट, जास्तच देऊ. पण नडलेल्या माणसाला लुटलं असं होता कामा नये. उलट, तुम्ही तीनशे लोक सांगताय ना’’ पापाजी म्हणाले, ‘‘काही कमी देणार नाही. उलट, जास्तच देऊ. पण नडलेल्या माणसाला लुटलं असं होता कामा नये. उलट, तुम्ही तीनशे लोक सांगताय ना लिहून घ्या- तुमची चारशे माणसं येतील अजून.’’ आणि खरंच लिहून घ्या- तुमची चारशे माणसं येतील अजून.’’ आणि खरंच त्यांचे जवळपास पावणे चारशे लोक त्या दिवशी जेवायला आले. माँ अन्नपूर्णेच्या आशीर्वादानं आम्ही त्यांना अन्न देऊ शकलो. त्या लोकांनी पापाजींना सांगितलं, ‘‘तुमच्यात देव आहे.’’ ते म्हणाले, ‘‘तोच देव तुमच्यातही आहे. तेवढा सांभाळू या.’’ टोनीनं नंतर पापाजींना विचारलं, ‘‘तुम्ही असं का केलंत त्यांचे जवळपास पावणे चारशे लोक त्या दिवशी जेवायला आले. माँ अन्नपूर्णेच्या आशीर्वादानं आम्ही त्यांना अन्न देऊ शकलो. त्या लोकांनी पापाजींना सांगितलं, ‘‘तुमच्यात देव आहे.’’ ते म्हणाले, ‘‘तोच देव तुमच्यातही आहे. तेवढा सांभाळू या.’’ टोनीनं नंतर पापाजींना विचारलं, ‘‘तुम्ही असं का केलंत जास्त पसे मिळाले असते ना जास्त पसे मिळाले असते ना’’ ते म्हणाले, ‘‘आपली नियत खराब होता कामा नये. ती चांगली हवी, तरच बरकत राहते. आता बघ- ही माणसं आपल्याला कायम लक्षात ठेवतील.’’ ते खरंच ठरलं. त्या कुटुंबांतली मंडळी पुढे जगभर पांगली. परंतु ते मुंबईत आले की त्यांची फेरी आम्हाला भेटायला प्रीतममध्ये होतेच.\nशेवटी एकच गोष्ट खरी.. जग कुठेही आणि कसंही चाललं असेल, आपण आपल्यातला परमेश्वराचा जो अंश आहे ना, तो जपायला हवा. त्या अंशाच्या अस्तित्वावर तर जग चाललंय\nशब्दांकन : नीतिन आरेकर\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 पंजाब दा पुत्तर\n3 मुलायम आवाजाचा धनी\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/entertainment-news/news/2785/director-ajay-phansekar-new-movie-coming-soon.html", "date_download": "2020-09-29T00:56:52Z", "digest": "sha1:NJLQWMIP3KFRMKFO4U7AZVTT5JYLE7E3", "length": 8771, "nlines": 105, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "दिग्दर्शक अजय फणसेकर झाले आहेत आता 'सीनियर सिटीझन'", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomeLatest Marathi NewsMarathi Entertainment Newsदिग्दर्शक अजय फणसेकर झाले आहेत आता 'सीनियर सिटीझन'\nदिग्दर्शक अजय फणसेकर झाले आहेत आता 'सीनियर सिटीझन'\n'रात्र आरंभ’, ‘एनकाऊंटर’, यही है जिंदगी \"एक होती वादी', 'रामचंद्र पुरुषोत्तम जोशी', 'चीटर' असे उत्तमोत्तम सिनेमे बनवलेले अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अजय फणसेकर आता \"सीनियर सिटिझन\"कडे वळले आहेत. अर्थात \"सीनियर सिटिझन\" हा त्यांचा नवा सिनेमा असून, या सिनेमाच्या शूटिंगला आता लवकरच सुरु होणार आहे.\n'ॐ क्रिएशन्स' ही निर्मिती संस्था या सिनेमाची निर्मिती करत आहे. सिनेमाचा विषय, त्यातील कलाकार या विषयींचा तपशील अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. मात्र आजपर्यंत अजय फणसेकर यांच्या कारकिर्दीकडे पाहिल्यास \"सीनियर सिटिझन\"ही प्रेक्षकांना नक्कीच सरप्राइज ठरेल असं आवर्जून म्हणता येईल.\n'सीनियर सिटिझन' हा एक थ्रिलरपट आहे. एक वेगळं कथानक या सिनेमातून प्रेक्षकांना पहायला मिळेल, असं अजय फणसेकर यांनी सांगितलं\nउषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nपाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती\nपाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार\nअफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात\n'रंग माझा वेगळा' मधील दीपाने खऱ्या आयुष्यातील हे फोटो केले पोस्ट\nलतादीदींच्या वाढदिवसानिमित्ताने अंकुश चौधरीने पोस्ट केला 1993 सालचा हा जुना फोटो\nपाहा Video : 'नच बलिये'च्या मंचावर अमृताने असा घातला होता हिमांशुच्या गळ्यात हार\n'आई कुठे काय करते' मधील संजनाचे हे सारी लुक एकदा पाहाच\nPhotos : अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या या दिखेचक अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा\nपाच भाषांमध्ये निर्मिती होणारा पहिला मराठी चित्रपट 'चोरीचा मामला'\nशिक्षक आई-वडिलांप्रती रिंकू राजगुरुने व्यक्त केली कृतज्ञता\nया कारणासाठी वीणा जगतापने केलं मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेचं अभिनंदन\nपुन्हा दिसला रिंकू राजगुरुचा साडीतला Swag, पाहा तिच्या दिलखेचक अदा\nपावसात अशी चिंब भिजली सोनाली कुलकर्णी, येतय नवं गाणं\nउषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर\nपाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती\nपाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार\nअफवांना उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला गोपिका बाई आणि अरुणामधील फरक\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात\nExclusive: रकुल प्रीत सिंगची चौकशी सुरु, म्हणते, ‘मी कधी अमली पदार्थ सेवन केलं नाही, मेडिकल टेस्टसाठी तयार\nPeepingMoon Exclusive: दीपिकाला मी सहापेक्षा अधिक वेळा ड्रग्ज पुरवले, करिश्मा प्रकाशची एनसीबीकडे कबुली\nPeepingMoon Exclusive: ड्रग्स प्रकरणात साराचं नाव आल्याने वडील सैफने दिला अमृता सिंगला दोष शर्मिला टागोर वाचवणार का नातीला\nExclusive: दीपिकाच्या चौकशी दरम्यान उपस्थित राहण्याची पती रणवीरने मागितली परवानगी\nExclusive: दीपिकाच्या फोनवरून जया साहाकडून कुणी दुस-यानेच केली ड्रग्जची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/nokia-2-3-launched-with-android-one-and-2-days-battery-life-know-price-specifications-sas-89-2030152/", "date_download": "2020-09-29T01:44:01Z", "digest": "sha1:4PVJZLGV3PHUUMPAJ6ZL657UWGOINXAF", "length": 11116, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप, बजेट स्मार्टफोन Nokia 2.3 लाँच | Nokia 2.3 launched with Android One and 2 days battery life know Price, Specifications sas 89 | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nदोन दिवसांचा बॅटरी बॅकअप, बजेट स्मार्टफोन Nokia 2.3 लाँच\nदोन दिवसांचा बॅटरी बॅकअप, बजेट स्मार्टफोन Nokia 2.3 लाँच\nड्युअल रिअर कॅमेरा, 6.2 इंचाचा HD+ डिस्प्ले, 32 जीबी इंटरनल स्टोरेज आणि...\nफिनलँडची कंपनी HMD Global ने नवीन बजेट स्मार्टफोन Nokia 2.3 लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा, मोठा डिस्प्ले अस���न दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळेल असा कंपनीचा दावा आहे.\nनोकिया 2.3 फीचर्स –\n‘अँड्रॉइड 9.0’ वर कार्यरत असणाऱ्या नोकिया 2.3 ला ‘अँड्रॉइड 10’ अपडेट लवकरच मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.2 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि क्वॉड-कोर मीडियाटेक हीलियो A22 SoC प्रोसेसर असून ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 13 मेगापिक्सल क्षमतेचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. नोकिया 2.3 मध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. याशिवाय 4,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी या फोनमध्ये देण्यात आली आहे.\nआणखी वाचा- आता आला Nokia चा ‘4K स्मार्ट टीव्ही’ , लाँचिंगलाच दिली डिस्काउंट ऑफर\nनोकिया 2.3 किंमत –\nकंपनीने नोकिया 2.3 ची किंमत 109 युरो (जवळपास 8600 रुपये) ठेवली आहे. भारतातही या फोनची किंमत ितकीच असेल असं सांगितलं जात आहे. चारकोल, सियान ग्रीन आणि सँड अशा तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल. अद्याप हा फोन भारतात लाँच करण्यात आलेला नाही, पण लवकरच हा फोन भारतात दाखल होणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 टॅरिफ दरवा���, 200 रुपयांखालील सर्वोत्तम प्लॅन कोणाचा\n2 आजपासून Jio ची दरवाढ, जाणून घ्या सर्व नव्या प्लॅन्सची माहिती\n3 महाराष्ट्रातील पहिली केस, २५ वर्षीय रुग्णावर दुर्मिळ ‘पेल्विक बोन’ शस्त्रक्रिया\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/checking-of-water-pipeline-water-sample-mantralaya-chief-secretary-ajoy-mehta-jud-87-1917085/", "date_download": "2020-09-29T01:52:53Z", "digest": "sha1:ZG22WPAWIZU2FDRCOKFRVGEOSYXTKHY5", "length": 12796, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "checking of water pipeline water sample mantralaya chief secretary ajoy mehta | मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणार; मुख्य सचिवांचे निर्देश | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nमंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणार; मुख्य सचिवांचे निर्देश\nमंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणार; मुख्य सचिवांचे निर्देश\nमंत्रालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णांना झालेल्या त्रासाबाबतची माहितीही मुख्य सचिवांनी घेतली.\nमंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासावे, तसेच पाण्याची टाकी, मंत्रालयात बसवलेले आरओ यंत्र आणि जलवाहिन्यांची तपासणी मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले. मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाण्यामुळे उद्भवलेल्या त्रासाची दखल घेत मुख्य सचिवांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभाग आणि मंत्रालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी हे निर्देश देण्यात आले.\nमंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची सफाई काही दिवसांपूर्वीच झाल्याचे सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, असे असूनही कर्मचाऱ्यांना झालेल्या त्रासाची तीव्रता पाहता पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे, असे निर्देश मेहता यांनी दिले. तसेच यावेळी त्यांनी मंत्रालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णांना झालेल्या त्रासाबाबतची माहिती घेतल���.\nपाण्याचे नमुने तपासतानाच मंत्रालयात ठिकठिकाणी आरओ यंत्र बसविले आहेत, त्यांची तपासणी मोहीम लगेचच हाती घेण्याचे निर्देशही मुख्य सचिवांनी दिले. पाण्याच्या टाकीतून मंत्रालयात ज्या वाहिन्यांद्वारे पाणी पुरवठा होतो त्यांची देखील तपासणी करण्याचे आदेशही त्यांनी संबंधितांना यावेळी दिले. मंत्रालयाच दुषित पाण्यामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उलट्या आणि पोटात दुखण्यासारखे त्रास होत असल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहितीही समोर आली होती. दरम्यान, राज्याच्या अनेक भागांमधून मागरिक कामानिमित्त मंत्रालयात येत असताता. अशा परिस्थितीतही पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप मंत्रालयातील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 22 ते 26 जून दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता\n2 ‘खासदारकीचा राजीनामा देतो, सातारा मतदारसंघातली फेरनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्या’\n3 बीड, परभणी, उस्मानाबाद, हिंगोलीत पावसाच��या सरी\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/why-bmw-is-so-expensive/", "date_download": "2020-09-29T00:31:53Z", "digest": "sha1:GHFMASQ4AH5ELIMHBUYI5NTDIFHCG5SD", "length": 12595, "nlines": 97, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "बीएमडब्ल्यू च्या गाड्या साधारण गाड्यांपेक्षा महाग का असतात? जाणून घ्या या लेखातून - Why BMW is so Expensive in Marathi", "raw_content": "\nबीएमडब्ल्यू च्या गाड्या साधारण गाड्यांपेक्षा महाग का असतात जाणून घ्या या लेखातून.\nजाणून घ्या २९ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nजाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nभारताची हि व्यक्ती इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत, एवढी होती संपत्ती\nजाणून घ्या २६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nजाणून घ्या रतन टाटांविषयी 8 महत्वपूर्ण गोष्टी\nजाणून घ्या २५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nबँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती आणि काही महत्वपूर्ण टिप्स\nजाणून घ्या २४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nबीएमडब्ल्यू च्या गाड्या साधारण गाड्यांपेक्षा महाग का असतात जाणून घ्या या लेखातून.\nबीएमडब्ल्यू हि एक चार चाकी गाड्यांची कंपनी आहे, आणि या कंपनीच्या गाड्या आलिशान असतात आणि गुणवत्ता पूर्ण सुध्दा. एका सामान्य नागरिकाने या कंपनीची गाडी घेणे एका स्वप्नासारखं असतं. आणि म्हणूनच लहान शहरांमध्ये या गाड्या कमी पहायला मिळतात. कारण या गाड्यांची किंमत जास्त असते. पण यावर एक प्रश्न उभा राहतो की या गाड्यांची किंमत एवढी जास्त का असते आणि अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या या गाड्यांना महाग बनवतात. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की या गाड्यांमध्ये काय विशेषता आहे तर चला पाहूया..\nम्हणून बीएमडब्ल्यू च्या कार महाग असतात – Why BMW is so Expensive in Marathi\nअसे काही कारण आहेत ज्यामुळे बीएमडब्ल्यू कंपनीच्या गाड्या ह्या महाग असतात. एक म्हणजे या गाड्यांचे उत्पादन हे सीमित प्रमाणात असते, आणि उत्पादन हे सीमित असल्यामुळे या गाड्यांचे भाव खूप जास्त प्रमाणात असतात. तसेच ह्या गाड्यांचे उत्पादन काही ठराविक लक्जरी लोकांसाठीच बनविल्या जाते, ज्यांना लक्जरी गाड्यांमध्ये रुची असते किंवा ज्या लोकांना लक्जरी गाड्या आवडतात. याचा अर्थ असा आहे की हि कंपनी लक्जरी गाड्या आवडणाऱ्या विशेष व्यक्तींसाठी या गाड्या बनवितात.\nबीएमडब्ल्यू या गाड्यांमध्ये असलेल्या काही विशेष बाबी असतात – Features of BMW Cars\nसुरक्षिततेच्या दृष्टीने या गाडीला खूप योग्य प्रकारे बनविल्या जाते. या गाडीला खूप मजबूत रित्या बनविल्या जाते, आणि तेवढीच सुरक्षित सुध्दा म्हणजे जर गाडीचा अपघातही झाला तर गाडीतील व्यक्तींना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, आणि या गाडीचा अपघात झालाही तरी सुध्दा या गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही.\n२) गुणवत्ता – Quality\nबीएमडब्ल्यू च्या गाड्यांचे निर्माण करताना या गाड्यांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देत या गाड्यांचे निर्माण केल्या जाते. आणि या गाड्यांना बनविल्या जाणारे मटेरिअल हे उच्च दर्जाचे आणि चांगल्या प्रतीचे असते त्यामुळे या गाड्यांना एक वेगळी विशेषता आणि गुणवत्ता लाभते.\nबीएमडब्ल्यू कार चे इंजिन हे दमदार आणि जबरदस्त असते, आपल्याला कोणत्याही प्रकारचा मोठा इंजिन चा आवाज आणि आणखी काही गोष्टींना बिलकुल सामोरे जावे लागत नाही, म्हणजेच गाडीमध्ये एवढं शांत वातावरण राहतं की आपण आपल्या हातातील घड्याळाच्या सेकंद काट्याचा आवाज सुध्दा ऐकू शकता. कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही आणि कोणत्याही प्रकारचा आवाज नाही.\nबीएमडब्ल्यू कार ही बाहेरून जेवढी छान दिसते तेवढीच ही कार आतूनही आरामदायक असते. गाडीत बसल्यानंतर एक वेगळीच फील आपल्याला येते बाकी गाड्यांपेक्षा.\nअश्या बरेचश्या गोष्टी आहेत ज्या बीएमडब्ल्यू कार ला इतर साधारण कार पेक्षा वेगळ्या करतात. आणि या काही विशेषतांमुळे या गाड्यांची किंमत ही बाकी साधारण गाड्यांपेक्षा खूप जास्त आहे.\nतर आशा करतो वरील लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला वरील लिहिलेला लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका सोबतच आख्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.\nआपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद\nखर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nAbout Fingerprints सध्या मोबाईल लॉक करण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे फिंगर प्रिंट सेन्सर. कमाल आहे ना, प्रत्येकाच्या हाताच्या प्रत्येक बोटांचे...\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nHow to Increase Child Brain Power पूर्वी अनेकांना झोपण्यापूर्वी वाचन करायची सवय होती. पूर्वी यासाठी की आता त्याची जागा मोबाईलने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/saamana-editorial-on-social-media-restrictions-criticism-no-limits/", "date_download": "2020-09-29T00:23:11Z", "digest": "sha1:SLOQSZ2HCUBQT77BFOJ2Q6TTXCA52V43", "length": 23827, "nlines": 165, "source_domain": "www.saamana.com", "title": "सामना अग्रलेख – बेभान आणि बेलगाम | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\nप्ले स्टोअरमधून हटवण्यात आले ‘हे’ 17 खतरनाक ऍप, तुमच्या मोबाईलमध्ये तर…\nछत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा मृत्यू, अनेक जखमी\nमुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या\nपुलवामात एनकाऊंटरदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी\nमैदानावरील तुफानामुळे राजकारणात रंगले वाकयुद्ध, सॅमसमवरून गंभीर-थरूरमध्ये जुंपली\nआर्मेनिया-अजरबैजानमध्ये युद्धाला सुरुवात; 24 ठार, शेकडो जखमी\nचीनकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ, हजारो नागरिकांना टोचली असुरक्षित लस\nसावधान…कोरोना व्हायरस करतोय मेंदूवर हल्ला; संशोधनातील निष्कर्ष\nअरेच्चा… कोरोनाचे भाषेशी कनेक्शन इंग्र��ी न बोलणाऱयांना पाचपट अधिक धोका\nचीनने तीन वर्षांत पाडल्या शिंजियांगच्या हजारो मशिदी\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर…\nPhoto – आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 5 फलंदाज\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nलेख – शेती संस्कृतीमधील स्त्रियांचा सहभाग\nमुंबई बेट आहे, लक्षात घ्या\nकमी पैशांत घर चालू शकते\nपूनम पांडेचा युटर्न, मारहाणीचा आरोपानंतर पुन्हा नवऱ्याकडे परतली\nसुबोध भावेची नवी इनिंग ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेची केली निर्मिती\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nCar History – ‘हे’ उद्योगपती होते हिंदुस्थानातील पहिल्या कारचे मालक, निर्माण…\nHealth tips – एक चमचा कोरफड आयुष्य बदलेल, जाणून घ्या 9…\nHealth tips – मधुमेह टाळण्यासाठी ‘या’ 6 सोप्या नियमांचे पालन करा\nआगळं वेगळं- आपलं पाटणा त्यांचं पाटणा\nसंस्कृती सोहळा – गोदातीरावरचे त्र्यंबकेश्वर\nनिमित्त- प्रश्न ज्येष्ठ कलाकारांच्या सुरक्षिततेचा\nजगाच्या पाठीवर- पहिली शाळा\nसामना अग्रलेख – बेभान आणि बेलगाम\nसरकारी बंधनाचा भाग म्हणून खोटीनाटी टीका सहन करणे काही यंत्रणांना अपरिहार्य असले तरी सोशल मीडियावर चौखूर उधळणाऱ्यांनी या निर्बंधांचा गैरफायदा घ्यावा असे नाही. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती रामण्णा यांना हेच सुचवायचे असावे. अर्थात रामण्णा यांनी जी खंत व्यक्त केली आहे ती न्यायाधीशांपुरती मर्यादित असली तरी आजकाल गॉसिपिंगला कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही. ना क्षेत्राचे बंधन, ना टीकेची मर्यादा. सोशल मीडियावर सक्रिय असणारे सगळेच बेभान आहेत असे नाही, पण बहुतांश मंडळींना कसलेच भान राहत नाही. न्या. रामण्णा यांनी व्यक्त केलेली खंत म्हणूनच महत्त्वाची ठरते. ती समजून घेण्याचा समंजसपणा सोशल मीडियावरील बेलगाम मंडळी दाखवतील का, हाच खरा प्रश्न आहे.\nसध्या जमाना सोशल मीडियाचा आणि त्यावर सुरू असणाऱ्या धुमाकुळाचा आहे. त्याला ना निर्बंध ना मर्यादा. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती रामण्णा यांनी नेमक्या याच मुद्द्यावर बोट ठेव�� न्यायाधीशांच्या मनातील खंत बोलून दाखवली आहे. दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशन सोहळय़ात बोलताना न्या. रामण्णा म्हणाले की, ‘देशातील न्यायाधीश सेशल साइटस्वरील जननिंदा आणि तथ्यहीन गॉसिपचे बळी ठरत आहेत.’ कायद्यानेच न्यायाधीशांचे तोंड बांधले गेले आहे आणि ही स्थिती ओढवली आहे, असा सूर न्या. रामण्णा यांच्या बोलण्यातून उमटला. न्या. रामण्णा जे म्हणाले ते खरेच आहे आणि थोडय़ाफार फरकाने ही स्थिती आज सर्वच क्षेत्रांची आहे. ‘गॉसिप’ यापूर्वीही होतेच. अगदी पुरातन काळही त्याला अपवाद नाही. महाभारत युद्धात ‘अश्वत्थामा’ हा हत्ती मारला गेला की द्रोणपुत्र, याबाबत धर्मराज युद्धिष्ठरानेही जी ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिका घेतली होती ती एकप्रकारच्या ‘गॉसिप’सारखीच होती. तेव्हा हे प्रकार पूर्वीपासूनच सुरू आहेत. फक्त त्याची व्याप्ती मर्यादित होती. जो काही ‘मीडिया’ होता तो आतासारखा ‘सोशल’ नव्हता. त्यामुळे गॉसिप किंवा कुजबुज मर्यादित असे. पुढे दूरदर्शन, नंतर वृत्तवाहिन्या, मनोरंजन वाहिन्या यांचे पेवच फुटले आणि चौकटीत राहणाऱ्या\nफुटले. मागील पाच-सहा वर्षांत तर या वाहिन्यांच्या जोडीला ‘सोशल मीडिया’ आला आणि गॉसिपिंगच्या नावाखाली निंदानालस्तीचे घोडे चौखूर उधळू लागले. त्याला ना निर्बंध ना लगाम. विषय कोणताही असो, सोशल साईटस् आणि सोशल मीडिया क्रिया-प्रतिक्रियांनी गच्च भरलाच पाहिजे असा जणू दंडकच झाला आहे. पुन्हा त्यात जबाबदारीपेक्षा हक्काचा भाग जास्त असल्याने सगळाच कारभार बेभान आणि बेफाट असतो. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि मराठी माणूस त्याचा अनुभव घेतच आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची सुनियोजित पद्धतीने बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जात आहे. पुन्हा या गॉसिपिंगचा कोणी त्यांच्या पद्धतीने समाचार घेतलाच तर तुमची ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काळी मांजरे लगेच आडवी जातात. तथाकथित मुस्कटदाबीच्या बोंबा मारल्या जातात. न्या. रामण्णा यांच्या बोलण्याचा रोख समाजमाध्यमांवरील बेताल टीका-टिप्पणीकडे आहे. कायदेशीर बंधनांमुळे त्याचा प्रतिवाद करण्यास न्यायव्यवस्थेचे ‘हात बांधलेले’ आहेत. या बंधनावरही त्यांनी बोट ठेवले आहे. ‘सोशल साइटस् आणि मीडियाच्या वृत्तांमध्ये न्यायाधीशांना खोटय़ा आरोपांना तोंड द्यावे लागते. आम्ही मोठय़ा पदा���वर असल्याने ‘त्यागमूर्ती’ बनून\nसहन करावी लागते. त्यात कायद्याचे बंधन असल्याने स्वतःची बाजूही मांडता येत नाही’, अशी खंत न्या. रामण्णांसारखे वरिष्ठ न्यायाधीश व्यक्त करतात तेव्हा त्यामागील शल्य सगळय़ांनीच समजून घ्यायला हवे. न्या. रामण्णा यांच्या सुरात सरन्यायाधीश शरद बोबडे यांनीही त्यांचा सूर मिसळला आणि या त्यागाची जाण ठेवून न्यायव्यवस्थेचा सन्मान सर्वांनीच ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सरन्यायाधीशांची अपेक्षा रास्तच आहे. सरकारी बंधनाचा भाग म्हणून खोटीनाटी टीका सहन करणे काही यंत्रणांना अपरिहार्य असले तरी सोशल मीडियावर चौखूर उधळणाऱयांनी या निर्बंधांचा गैरफायदा घ्यावा असे नाही. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती रामण्णा यांना हेच सुचवायचे असावे. अर्थात रामण्णा यांनी जी खंत व्यक्त केली आहे ती न्यायाधीशांपुरती मर्यादित असली तरी आजकाल गॉसिपिंगला कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही. ना क्षेत्राचे बंधन, ना टीकेची मर्यादा. सोशल मीडियावर सक्रिय असणारे सगळेच बेभान आहेत असे नाही, पण बहुतांश मंडळींना कसलेच भान राहत नाही. न्या. रामण्णा यांनी व्यक्त केलेली खंत म्हणूनच महत्त्वाची ठरते. ती समजून घेण्याचा समंजसपणा सोशल मीडियावरील बेलगाम मंडळी दाखवतील का, हाच खरा प्रश्न आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल प���ते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\n‘बालिका वधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nपश्चिम रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक दोन शिफ्टमध्ये केले\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर...\nया बातम्या अवश्य वाचा\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://royalmarathi.in/congress-tweets-cartoon-against-narendra-modi-and-amit-shah-on-fuel-price-hike-latest-marathi-news/", "date_download": "2020-09-28T23:53:28Z", "digest": "sha1:5LBNP23UF7BP4IDNFC7525SLX4HL77AT", "length": 12060, "nlines": 155, "source_domain": "royalmarathi.in", "title": "इंधन भाववाढ :- कॉंग्रेसकडून व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदींची थट्टा, महागाई नियंत्रणात असल्याचा पंतप्रधानांचा दावा", "raw_content": "\nइंधन भाववाढ :- कॉंग्रेसकडून व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदींची थट्टा, महागाई नियंत्रणात असल्याचा पंतप्रधानांचा दावा\nपेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडत असताना राजकीय वातावरण देखील भलतेच भडकले आहे. विरोधीपक्षाकडून रोज सरकारची पेट्रोल डिझेलच्या वाढणार्‍या भावामुळे वाभाडे काढले जात आहे. कॉंग्रेसकडून आज देखील एक व्यंगचित्र ट्वीटरवर ट्विट करण्यात आले. त्यात कॉंग्रेसकडून पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हे क्रिकेटच्या पिचवर पेट्रोल-डिझेल बरोबर क्रिकेट खेळत असल्याचे दाखवण्यात आले आहे.\nसत्ता की पिच पर नौसिखियों की भरमार हो गयी तेल के बढ़ते दामों पर धराशायी सरकार हो गयी तेल के बढ़ते दामों पर धराशायी सरकार हो गयी असे ट्विट करीत कॉंग्रेसच्या ट्वीटर अकाऊंटवर #जन की बात हॅशटॅग वापरुन भाजपवर टीका करणारे व्यंगचित्र पोस्ट केले आहे. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर रोखण्यात भाजप अपयशी झाल्याचे यातून सांगण्यात आले आहे. पेट्रोल-डिझेल मोदींच्या बॉलवर फटाकेबाजी करण्यासाठी पिचवर उतरले आहे आणि स्कोरबोर्ड वर पेट्रोलने 90 आणि डिझेलने 80 पार केल्याचे दाखवण्यात आले आहे.\nमोदींकडून नो बॉल टाकण्यात येत असल्याचे दाखवण्यात आले आहे तर 56 ओवर चालू असल्याचे व्यंग करण्यात आले. तर टोटल 420 दाखवण्यात आली आहे. इंधन लवकरच 100 पार करणार असल्याचे दाखवले आहे.\nसत्ता की पिच पर नौसिखियों की भरमार हो गयी\nतेल के बढ़ते दामों पर धराशायी सरकार हो गयी\nइंधन भाव वाढले तरी महागाई नियंत्रणात-\nअसे असताना आज पंतप्रधान मोदींकडून कॉंग्रेस खोट खपवण्यासाठी निर्लज्ज झाले असल्याचा आरोप केला आहे. आज ते एका कार्यक्रमात भाजपच्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत होते.\nपेट्रोल-डिझेलचे भाव वाढले असले तरी भाजपने दररोजच्या जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवले नाहीत, महागाई नियंत्रणात ठेवली आहे असा दावा पंतप्रधान मोदींकडून करण्यात आला आहे. कॉंग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, कॉंग्रेसच्या काळात महागाई 10 टक्यांवर होती, परंतु आमच्या काळात महागाई दराचा टक्का कमी होऊन 3-4 टक्यांवर आला.\nगृह कर्जावर आधी 10 टक्के व्याज द्यावे लागत होते आता हे व्याज 8.5 टक्के इतके कमी झाले आहे. इतर कर्ज देखील स्वस्त झाली आहेत आणि महत्वाचं म्हणजे मोबाइल डेटा देखील स्वस्त झाला आहे असे देखील त्यांनी नमूद केले.\nफेसबूक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आम्हाला नक्की फाॅलो करा. तसेच व्हाॅट्सअॅपवर बातम्या मिळवण्यासाठी +91 9146424919 या नंबरवर ‘Join’ आणि ‘तुमचे नाव’ असा मेसेज नक्की करा.\nया कारणामुळे अॅपलच्या सेल्स मॅनेजरला पोलीस कॉंस्टेबलने मारली गोळी, मॅनेजरचा मृत्यू\nपेट्रोल डिझेल भाव वाढ\nया कारणामुळे अॅपलच्या सेल्स मॅनेजरला पोलीस कॉंस्टेबलने मारली गोळी, मॅनेजरचा मृत्यू\nजर पेट्रोलने शंभरी पार केली तर पेट्रोल पंप होतील बंद\nबंद नशिबा चे कुलूप उघडलं, बजरंगबलींच्या कृपेने या 5 राशीच्या प्रगतीचा रथ वेगाने धावणार… मोठा धनलाभ…\nसुशांतची ह’त्या कि आ’त्म’ह’त्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला शेवटी सी’बी’आयन�� दिले उत्तर\nसुशांतची ह’त्या कि आ’त्म’ह’त्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला शेवटी सी’बी’आयने दिले उत्तर\nसुशांतला 29 जूनपासून असे काही सुरू करायचे होते, अशी माहिती बहीण श्वेताने दिली वाचल्यानंतर आपणही भावूक व्हाल.\nअभिनेत्री तापसी पन्नूचे या एका ऑडिशनने संपूर्ण नशीब बदलले नाहीतर आज तापसी ही नौकरी करत असती.\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका बंद करण्यासाठी शिवसेना भाजप कडून दबाव \nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \nराष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केलाय \nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-purchase-cotton-1000-quintals-hingoli-district-31037", "date_download": "2020-09-29T00:06:08Z", "digest": "sha1:JXKHSEPUJMK44IQQZBL5S3P46FWXDIAH", "length": 15162, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Purchase of cotton on 1000 quintals in Hingoli district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहिंगोली जिल्ह्यात १ हजार क्विंटलवर कापूस खरेदी\nहिंगोली जिल्ह्यात १ हजार क्विंटलवर कापूस खरेदी\nशुक्रवार, 8 मे 2020\nहिंगोली : शासकीय खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी जिल्ह्यातील तीन कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये १ हजार ८२६ शेतकऱ्यांनी ४४ हजार २२७ क्विंटल कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी बुधवार (ता.६) पर्यंत एका खरेदी केंद्रांवर ५९ शेतकऱ्यांचा १ हजार १७९.८५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nहिंगोल�� : शासकीय खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी जिल्ह्यातील तीन कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये १ हजार ८२६ शेतकऱ्यांनी ४४ हजार २२७ क्विंटल कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी बुधवार (ता.६) पर्यंत एका खरेदी केंद्रांवर ५९ शेतकऱ्यांचा १ हजार १७९.८५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nभारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ (फेडरेशन) च्या जिल्ह्यातील हिंगोली, जवळा बाजार (ता.औंढानागनाथ), वसमत (हयातनगर) येथील केंद्रावर शेतकऱ्यांना नोंदणीसाठी मंगळवार (ता.५) पर्यंतची मुदत देण्यात आली होती. विहित कालावधीत हिंगोली येथील बाजार समितींतर्गंत खरेदी केंद्रावर एकूण १२९ शेतकऱ्यांनी ३ हजार ८०० क्विंटल कापूस विक्रीसाठी, जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीकडे १ हजार २०२ शेतकऱ्यांनी ३० हजार १७२ क्विंटल कापूस विक्रीसाठी आणि वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ४९५ शेतकऱ्यांनी १० हजार २५५ क्विंटल कापसाच्या विक्रीसाठी नोंदणी केली.\nजवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गंत भारतीय कापूस महामंडळाच्या मार्डी येथील खरेदी केंद्रावर बुधवार (ता.६) पर्यंत एकूण ५९ शेतकऱ्यांचा १ हजार १७९.८५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. अन्य दोन ठिकाणच्या केंद्राअंतर्गंतचे शेतकरी कापूस खरेदी सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.\nकापूस उत्पन्न भारत वसमत बाजार समिती agriculture market committee\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून माघार सुरू...\nपुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल झालेल्या मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू के\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया गेटसमोर ट्रॅक्टर...\nनवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (ता.२७) शिक\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्न\nशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभता) विधेयक, शेतकरी (सबलीकरण आणि संरक्ष\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी\nनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन की बात :...\nनवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमात सहसा राजकीय विषयांवर भाष्य करण्याचे टा\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल��ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...\nनगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...\nपुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...\nरत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...\nऔरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...\nनांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...\nहिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...\nपूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...\nनिर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...\nलातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...\nमराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या...\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...\nखानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...\nवाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...\nखानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.homeminister.com/searchbusiness/Plates", "date_download": "2020-09-29T02:11:54Z", "digest": "sha1:DQJB7C27SWYPAGI6YAAMBGGNH4T6VBUP", "length": 2417, "nlines": 35, "source_domain": "www.homeminister.com", "title": "Home Minister - Zee Marathi presents a networking platform for women entrepreneurs", "raw_content": "\nकॉल बॅक ची विनंती करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमुख्यपान | लॉगीन / सदस्य नोंदणी\nतालुका निवडा शहर / गाव\nशहर किंवा गाव निवडा परिसर\nयासाठी परिणाम दर्शवित आहे: Plates\nसॉर्ट बाय: नवीन लाईक्स रेटिंग चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने\nApp डाउनलोड साठी उपलब्ध\nगुगल प्ले-स्टोअर किंवा App-स्टोअर मध्ये “Home Minister” या नावाने App शोधा\n© HomeMinister.com - सर्व हक्क सुरक्षित.\nसभासदत्व | पैसे भरण्याचे पर्याय | संपर्क | नियम व अटी | गोपनीयता धोरण | रिफंड / कॅन्सलेशन | नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nही सेवा ८ मार्च २०१९ पासून उपलब्ध होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/ahmadnagar/coroners-ban-tourists-bhandardara-tourist-destination/", "date_download": "2020-09-28T23:57:16Z", "digest": "sha1:HD6CLYL6QCBJB4V6H3YCOJ5ADSIJIOMH", "length": 27209, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "कोरोनामुळे भंडारदरा पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी - Marathi News | Coroners ban tourists at Bhandardara tourist destination | Latest ahmadnagar News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला म���ळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nकोरोनामुळे भंडारदरा पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी\nकोरोनावर प्रतिबंधक उपाय म्हणून भंडारदरा या पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने या संदर्भात मंगळवारी ग्रामसभेत ठराव घेतला. मुरशेत ग्रामपंचायतीच्या वतीने हा ठराव वनविभागाचे डी. डी. पडवळ यांना दिला.\nकोरोनामुळे भंडारदरा पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी\nभंडारदरा : कोरोनावर प्रतिबंधक उपाय म्हणून भंडारदरा या पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने या संदर्भात मंगळवारी ग्रामसभेत ठराव घेतला. मुरशेत ग्रामपंचायतीच्या वतीने हा ठराव वनविभागाचे डी. डी. पडवळ यांना दिला.\nअनेक शाळा, महाविद्यालयाला सुट्टी देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. भंडारदरा हे पर्यटनस्थळ असल्यामुळे या पर्यटन स्थळावर पुणे, मुंबई, नाशिक इतर राज्यातून तसेच विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. खबरदरीचा उपाय म्हणून भंडारदरा पर्यटन स्थळ व अभयारण्याच्या हद्दीत बंदी घालण्यात आली आहे. टेंटधारकांना काही दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. बारी ग्रामपंचायत, मुरशेत ग्रामपंचायत यांनी वन्यजीव विभागाकडे ठराव दिले आहेत. पांजरे, घाटघर, साम्रद, रतनवाडी, मुतखेल, पेंडशेत आदी ग्रामपंचायती ठराव देणार आहेत. मुरशेत गावचे माजी सरपंच अशोक गोलवड, देवराम गांगड यांनी वन्यजीव विभागाचे डी. डी. पडवळ यांना ठराव दिला.\nकोरोनाची बिमारी... शिक्षक शाळेत, विद्यार्थी घरी; गजबजलेल्या शाळा सुन्यासुन्या\nशिर्डीचे साई मंदिर बंद; आजपासून अनिश्चत काळासाठी बंद; ७९ वषार्नंतर साईसंस्थानच्या इतिहासातील दुसरी घटना\nशनिशिंगणापूर देवस्थानही राहणार बंद; आज रात्रीपासून अंमलबजावणी\nअहमदनगर एमआयडीसीमधील कारखान्यांवर मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीसाठी कारवाईचा बडगा\nगड्यांनो, आ���ला गावच बरा, कसली झंझटच नाय\nमुळा उजव्या कालव्यातून २० मार्चला आवर्तन सुटणार\nमुळा धरणावर पाऊस थांबला; जायकवाडीकडे प्रवाह सुरूच\nमनोज कोतकर यांनी आपला पक्ष जाहीर करावा, अन्यथा कारवाईस सामोरे जावे- अभय आगरकर\nखानापूर येथे दोन बिबट्यांची झुंज; एक गंभीर जखमी\nपेडगाव शिवारात रणरागिणीने फुलविली महोगणी\nकाँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्रात स्वामिनाथन् आयोग लागू करावा; दशरथ सावंत यांची मागणी\nपरदेशवारी नको पैसे परत द्या; पर्यटकांसाठी सवलती पण कोरोनाची भीती\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\nमहिलेच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सरकारची नाही का\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्य���ची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%9C%E0%A4%96%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-29T01:33:31Z", "digest": "sha1:JBV2OCGLGM6G3E57OOYBMXDZLKYHXG36", "length": 8685, "nlines": 67, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "जखमी विद्यार्थिनिचा रुग्णालयात मृत्यू | मुंबई आस पास", "raw_content": "\nअडीच वर्षीय मुलाला ७० हजारांना विकले, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार\nकोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने पितृपक्षातील महालय श्राद्धविधी कसा कराल \nठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात २ जुलै ते ११ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर\nगोहत्या बंदी’साठी कठोर अध्यादेश आणणार्‍या उत्तरप्रदेशच्या ‘योगी सरकार’चे अभिनंदन \nबहिण -भावाचा गळा चिरून निर्घृण खून ; औरंगाबाद शहर शहारले\nमुंबई आस पास न्यूज\nजखमी विद्यार्थिनिचा रुग्णालयात मृत्यू\nभिवंडी-कोन गाव येथील रस्ता ओलांडताना तीन विद्यार्थ्यांना भरधाव गाडीने धड़क दिल्याने ते जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती.यात दोन विद्द्यार्थिनी व एका विद्यार्थ्याचा समावेश होता.या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यातील पायल गुरुनाथ म्हात्रे हिचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.\n← मुंबईतील ३ डान्सबारचे परवाने रद्द – पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांचे आदेश\nपरिवहन सेवेचे खबालपाडा बस आगार 15 मार्च पर्यंत सुरू होणार →\nलंडन पुस्तक प्रदर्शनीत भारतीय पुस्तक दालनाचे उद्‌घाटन\nआरटीई प्रवेशाच्या पहिल्या फेरीत ५ हजार ७०२ विद्यार्थांना प्रवेश,प्रवेशाची पहिली सोडत जाहीर\nडॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या जातीअंताच्या विचारांमुळेच राष्ट्राचे उत्थान – केंद्रियगृहमंत्री राजनाथ सिंह\nअडीच वर्षीय मुलाला ७० हजारांना विकले, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार\nअंबरनाथ येथील सर्कस मैदान परिसरातील एका अडीच वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करत, त्या मुलाला ७० हजार रुपयांत एका महिलेला विक्री करण्यात\nकोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने पितृपक्षातील महालय श्राद्धविधी कसा कराल \nठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात २ जुलै ते ११ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर\nगोहत्या बंदी’साठी कठोर अध्यादेश आणणार्‍या उत्तरप्रदेशच्या ‘योगी सरकार’चे अभिनंदन \nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/mayor", "date_download": "2020-09-29T01:55:29Z", "digest": "sha1:6BYXGLQ6XBMG7OEVYO5PWYLNW2MHQUY7", "length": 5617, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'मुंबईतले दोन टक्के लोक कळत-नकळत इतरांना मारण्याचं काम करताहेत'\n‘स्मार्ट सिटी’त नागपूर २३वे\n‘जनता’ लावे ‘कर्फ्यू’ची वाट\nMai Dhore: भाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आयुक्तांवर गंभीर आरोप\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\n‘हायपॉवर कमिटी’ लागली कामाला\nआज, उद्या जनता कर्फ्यू\n‘बाधितांचा मृत्यू दर कमी झालाच पाहिजे’\nअखेर पुन्हा जनता कर्फ्यू\nफ्लॅट हडप केल्याचं सिद्ध करा, शिक्षा भोगेन; महापौरांचं सोमय्यांना आव्हान\nमहापौरांवर भाजपचा अविश्वास ठराव\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना करोना; झाल्या होम क्वारंटाइन\nkangana ranaut : कंगनाला मुंबईत येताच होम क्वॉरंटाइन करणार; मेयर इन अॅक्शन\nपुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचे करोनाने निधन; उपचारासाठी मिळत नव्हता बेड\nपुण्यात ऑक्सिजन खाटा वाढवण्याची गरजः महापौर\nकरोनावर १० कोटींचा खर्च\nपुनर्वापर खर्च, जादा पाणी द्या\nअनधिकृत इमल्यांवर कारवाईची तयारी\nमुंढेंनी केली होती राजकीय पक्षांची कोंडी\nघरच्या घरी विसर्जनकरण्यास प्राधान्य द्यावे\nमुंबईतील कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांच्या मुलाला; मनसेचा आरोप\nदारू मिळते, जीम मात्र बंद\nएक नजर बातम्यांवर : म��ाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/corona-virus-crisis-pandharpur-temple-free-food-and-water-to-homeless-persons-psd-91-2114083/", "date_download": "2020-09-29T01:48:34Z", "digest": "sha1:HDOCDWPEKGCMU4T4NEK7JLRFA2K6DPNL", "length": 12304, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Corona Virus crisis Pandharpur Temple free food and water to homeless persons | CoronaVirus : बेघर-भिक्षेकरांच्या मदतीला धावून आले विठ्ठल-रखुमाई; मंदिर समितीचा स्तुत्य निर्णय | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nCoronaVirus : बेघर-भिक्षेकरांच्या मदतीला धावून आले विठ्ठल-रखुमाई; मंदिर समितीचा स्तुत्य निर्णय\nCoronaVirus : बेघर-भिक्षेकरांच्या मदतीला धावून आले विठ्ठल-रखुमाई; मंदिर समितीचा स्तुत्य निर्णय\nमोफत अन्न आणि पाणी वाटपाचा निर्णय\nकरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्वत्र तणावाचं वातावरण आहे. लोकांनी गर्दी करणं टाळावं यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व प्रार्थनास्थळं भाविकांसाठी बंद करण्यात आलेली आहेत. अशा परिस्थितीतही पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आपलं सामाजिक भान राखलं आहे. शहरातील बेघर आणि भिक्षेकऱ्यांना फुड पॅकेट आणि पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत दिवसातून दोन वेळा समितीमार्फत वाटप केलं जाईल असं व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितलं.\nकरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारांना आपापली दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शहरातील बेघर आणि भिक्षेकऱ्यांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न उभा राहिला होता…या लोकांसाठी अखेरीस मंदिर समितीने फुट पॅकेज आणि पाणी वाटण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी समितीतल्या पदाधिकाऱ्यांनी जवळपास ३५० फुड पॅकेट आणि पाणी शहरातील बेघरांमध्ये वाटलं.\nयाआधीही पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने कठीण प्रसंगांमध्ये आप��ं सामाजिक कर्तव्य पार पाडलं आहे. राज्यातील दुष्काळ, काही महिन्यांपूर्वी पुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती यासाठी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली होती. सध्या करोनामुळे राज्यावर मोठं संकट आलेलं आहे, अशा परिस्थितीतही मंदिर समितीने घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात\nमुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा\nCoronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\n‘ती’ घटना धक्कादायक आणि चिंताजनकही\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 टाळया किंवा थाळया वाजवून करोना विषाणू जाणार नाही – उद्धव ठाकरे\n2 महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा\n3 लॉकडाऊननंतरही लोक रस्त्यावर कसे; हायकोर्टाचा सरकारला सवाल\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/mns-activist-erase-sanjay-raut-name-from-thackeray-poster-1828986/", "date_download": "2020-09-29T02:04:16Z", "digest": "sha1:LA3RGN4JFLTXXRUJJKMY52DW7Z7IW3W5", "length": 12736, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "MNS Activist erase Sanjay Raut name from Thackeray poster | संजय राऊत यांच्याविरोधात मनसे आक्रमक, ठाकरे चित्रपटाच्या पोस्टरवरुन खोडलं नाव | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nसंजय राऊत यांच्याविरोधात मनसे आक्रमक, ठाकरे चित्रपटाच्या पोस्टरवरुन खोडलं नाव\nसंजय राऊत यांच्याविरोधात मनसे आक्रमक, ठाकरे चित्रपटाच्या पोस्टरवरुन खोडलं नाव\nकार्यकर्त्यांनी ठाण्यात वंदना टॉकीजबाहेर आंदोलन करत आपला निषेध नोंदवला\nठाकरे चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान रंगलेल्या मानापमान नाट्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) संजय राऊत यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यात वंदना टॉकीजबाहेर आंदोलन करत ठाकरे चित्रपटाच्या पोस्टवरुन संजय राऊत यांचं नाव खोडत आपला निषेध नोंदवला. संजय राऊत ठाकरे चित्रपटाचे निर्माते आहेत. महत्त्वाचं म्हणजे वादानंतर केलेलं ट्विट संजय राऊत यांनी डिलीट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ‘लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे’, असं म्हटलं होतं. या ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत यांनी दिग्दर्शक अभिजित पानसेंवर निशाणा साधल्याची चर्चा रंगली होती.\n‘अपमान करण्याला लाथ कशी मारावी तुझ्याकडून शिकावं’\nठाकरे चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान बुधवारी रात्री दिग्दर्शक अभिजित पानसे आणि निर्माते संजय राऊत यांच्यातील वाद हा चर्चेचा विषय ठरला होता. दिग्दर्शक अभिजित पानसे हे चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग सुरू असताना तडकाफडकी उठून गेले. अपमानित झाल्याने पानसे हे तेथून उठून गेल्याचे सांगण्यात येते. सिनेमागृहाबाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोरच संजय राऊत आणि पानसे यांच्यात वाद झाला. यानंतर पानसे कुटुंबासह तिथून निघून गेले. या वादाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.\nअभिजित पानसे हे चित्रपटाचे दिग्दर्शक असून ते सध्या मनसेत सक्रीय होते. अभिजित पानसे हे पूर्वी शिवसेनेत होते. भारतीय विद्यार्थी सेनेचे पदही त्यांच्याकडे हो��े. मात्र, शिवसेना पक्षश्रेष्ठींवर नाराज झाल्याने ते मनसेत गेले. स्क्रिनिंगदरम्यान झालेल्या वादानंतर मनसेचे नेतेही पानसे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या चित्रपटामुळे मनसे विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 गँग्स ऑफ वासेपूरची संगीतकार स्नेहा खानवलकर अडकली विवाहबंधनात\n2 उत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\n3 Luka Chuppi Trailer : लग्नाआधी कार्तिक-कृतीची ‘लुका छुप्पी’\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2020-09-29T02:03:09Z", "digest": "sha1:FASSDGRKLXRWUFDOZOSYX3HCBTKTYKO6", "length": 8509, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "दारु पिताना झालेल्या भांडणात एकाचा खून | मुंबई आस पास", "raw_content": "\nअडीच वर्षीय मुलाला ७० हजारांना विकले, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार\nकोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शा���्त्रोक्त पद्धतीने पितृपक्षातील महालय श्राद्धविधी कसा कराल \nठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात २ जुलै ते ११ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर\nगोहत्या बंदी’साठी कठोर अध्यादेश आणणार्‍या उत्तरप्रदेशच्या ‘योगी सरकार’चे अभिनंदन \nबहिण -भावाचा गळा चिरून निर्घृण खून ; औरंगाबाद शहर शहारले\nमुंबई आस पास न्यूज\nदारु पिताना झालेल्या भांडणात एकाचा खून\nमीरा रोड-मद्यपान करताना झालेल्या भांडणातुन एकाचा खून झाल्याची घटना भाईंदर येथे घडली आहे.या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.\nतीन मित्र दारु पित असताना त्यांच्यात भांडण झाले यावेळी झालेल्या हाणामारित अच्च्युत चौबे याचा मृत्यू झाला असून विवेक सिंग उर्फ़ बंटी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.याप्रकरणी पोलिसांनी संदीप गवास याला अटक केली आहे.\n← मॉस्कोच्या नजीक विमानाचा भीषण अपघात ७१ जण मृत\nअपघातात दोन कॉलेजचे विद्यार्थी ठार ;टेंपोचालकाला अटक →\nअभिनेते आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा\nकल्याण डोंबिवली महापालिकेच्या “ट्रान्सपोर्ट हब” ला एस.टी. महामंडळाची मान्यता…\nDombivali ; केअर टेकर म्हणून ठेवलेल्या महिलेने घर लुटले\nअडीच वर्षीय मुलाला ७० हजारांना विकले, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार\nअंबरनाथ येथील सर्कस मैदान परिसरातील एका अडीच वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करत, त्या मुलाला ७० हजार रुपयांत एका महिलेला विक्री करण्यात\nकोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने पितृपक्षातील महालय श्राद्धविधी कसा कराल \nठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात २ जुलै ते ११ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर\nगोहत्या बंदी’साठी कठोर अध्यादेश आणणार्‍या उत्तरप्रदेशच्या ‘योगी सरकार’चे अभिनंदन \nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://amnapur.epanchayat.in/?page_id=61", "date_download": "2020-09-29T01:22:30Z", "digest": "sha1:CSGFUHZH6NL2JF6FHFQTKW6KAIV352F3", "length": 3117, "nlines": 35, "source_domain": "amnapur.epanchayat.in", "title": "आठवङे बाजार | आमणापूर ग्राम पंचायत", "raw_content": "\nआमणापूर गावचा आठवडा बाजार मेजर वसंत लक्ष्मण मोरे भगवान जगन्नाथ भिसे यांनी 13 मे 1991 ला पहिल्यांदा आठवडा बाजार सुरु केला गावातील व्यापारी बाहेर गावचे व्यापारी गावातील छोटा शेतकरी आपल्या शेतीमालाची बाजारात विक्री करणेसाठी दुपारी 4 पासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत असतात. बाजारात फळे पालेभाज्या कांदे बटाटे कपडे घरगुती वापरासाठी लागणारी भांडी चपला विक्रीसाठी असतात.\nगावातील आठवडा बाजारपेठेमुळे गावातील शेतकयांना आपल्या शेतातील भाज्या, कांदा वांगी व कडधान्ये तसेच बोरजाईनगर विभागातील द्राक्ष बागायतदारांना गावातच द्राक्ष विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे. बाजारातील खरेदी करण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी असते.\nआमणापूर आठवडा बाजार गुरुवारी असतो हे पंचक्रोशीतील नागरिकांना प्रसिध्द आहे. बाजारामध्ये आर्थिक उलाढाल मोठया प्रमाणात हाते बाजारातील सोनाली भडंग प्रसिध्द आहे.\n© 2020 आमणापूर ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-29T00:31:53Z", "digest": "sha1:CJ2G7M7XBJYD4QVRRAGWP6RYRU7SLQ2M", "length": 9155, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "पोलीस नियंत्रण कक्षात कर्ताव्यावर असणा-या पोलीस कर्मचा-याचा ह्रदयविकाराने मृत्यू | मुंबई आस पास", "raw_content": "\nअडीच वर्षीय मुलाला ७० हजारांना विकले, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार\nकोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने पितृपक्षातील महालय श्राद्धविधी कसा कराल \nठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात २ जुलै ते ११ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर\nगोहत्या बंदी’साठी कठोर अध्यादेश आणणार्‍या उत्तरप्रदेशच्या ‘योगी सरकार’चे अभिनंदन \nबहिण -भावाचा गळा चिरून निर्घृण खून ; औरंगाबाद शहर शहारले\nमुंबई आस पास न्यूज\nपोलीस नियंत्रण कक्षात कर्ताव्यावर असणा-या पोलीस कर्मचा-याचा ह्रदयविकाराने मृत्यू\nभिवंडी-पोलीस नियंत्रण कक्षात कर्ताव्यावर असणा-या एका पोलीस कर्मचा-याचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना भिवंडी येथे घडली आहे.यामूळे येथील पोलिसात हळहळ व्यक्त होते आहे.\nसुरेश साळवे (४७) हे गुरुवारी भिवंडी पोलीस नियंत्रण कक्षात रात्रपाळीत कर्तव्य बजावत होते .पहाटेच्या दरम्यान अचानक त्यांच्या छातीत वेदना होवू लागल्या.इतर कर्माचा-यांनी त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले.प��तु उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉकटरांनी घोषित केले.साळवे यांच्या निधनाबद्दल येथील पोलिस कर्मचा-यात हळहळ व्यक्त होते आहे.\n← अपघातात दोन कॉलेजचे विद्यार्थी ठार ;टेंपोचालकाला अटक\nमहाशिवरात्रीसाठी संपूर्ण शहर सज्ज →\nआदित्य ठाकरेंचा भाऊ देखील निवडणूक लढवणार\nडोंबिवलीत २००० कुटुंबीय बनवतात स्वखर्चाने रस्ता ..\nमुंबई-औरंगाबाद विमानात प्रवाशांना जीवघेणा अनुभव काळजाचा जणू ठोकाच चुकला\nअडीच वर्षीय मुलाला ७० हजारांना विकले, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार\nअंबरनाथ येथील सर्कस मैदान परिसरातील एका अडीच वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करत, त्या मुलाला ७० हजार रुपयांत एका महिलेला विक्री करण्यात\nकोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने पितृपक्षातील महालय श्राद्धविधी कसा कराल \nठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात २ जुलै ते ११ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर\nगोहत्या बंदी’साठी कठोर अध्यादेश आणणार्‍या उत्तरप्रदेशच्या ‘योगी सरकार’चे अभिनंदन \nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://marathipoetry.blog/2019/10/20/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T23:53:12Z", "digest": "sha1:RLFQHM3CMKKSHIEF5N2YBNN2QTR2ZRK6", "length": 5139, "nlines": 115, "source_domain": "marathipoetry.blog", "title": "आता* – कविता माझ्या तुमच्यासाठी", "raw_content": "\nसुलभ सुगम सुबोध कविता – तुमच्यासाठी, माझ्यासाठी\nएका बीजाला भंगून दोन पानांची नवी पालवी बाहेर पडेल\nएक पक्षीण आपल्या पिल्लांच्या चोचीत त्यांचा पहिला घास भरवेल\nअंडं फुटून एक लहानगं कासव रांगत अफाट अपरिचित सागरात शिरेल\nफाटत्या कोशातून एक फुलपाखरू सौंदर्यसम्राज्ञीच्या थाटात उगवेल\nएक नवजात अर्भक टाहो फोडून आपलं आगमन जाहीर करेल\nएक खट्याळ बालक आरशातल्या स्वत:ला वाकुल्या दाखवेल\nएक युवक डोळ्यांत लाखो तारे नाचवीत प्रेयसीला प्रेमाचं गाऱ्हाणं घालेल\nएक जोडपं एकमेकांना घट्ट मिठी मारून भरल्या डोळ्यांनी निरोप घेईल\nएक वाटसरू नव्या मार्गावर आपली वाटचाल सुरू करेल\nकोण्या एकाचं जग कायमचं बदलून जाईल\nविश्वाच्या अपार चित्रपटावरचे हे अगणित चमत्कार तुला दिसतील\nतुझ्या डोळ्यांतली सगळी स्वप्नं साकार होऊन ���ुदकन हसतील\nया ब्लॉगचे अनुसरण करा\nया ब्लॉगचे अनुसरण करण्यासाठी आपला ईमेल पत्ता एंटर करा\nसर्व कविता कॉपीराइट © 2020, सत्येन होंबाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://royalmarathi.in/it-is-no-confidence-motion-against-the-modi-government-what-exactly-has-happened-in-the-parliament-today-marathi-news/", "date_download": "2020-09-29T01:56:45Z", "digest": "sha1:FZBPKFRZAJFMGEZDUYENI62WIMBT7MJ6", "length": 13969, "nlines": 155, "source_domain": "royalmarathi.in", "title": "मोदी सरकार विरोधात अविश्वासदर्शक प्रस्ताव, आज काय काय झाल संसदेत हे नक्की वाचा", "raw_content": "\nमोदी सरकार विरोधात अविश्वासदर्शक प्रस्ताव, आज काय काय झाल संसदेत हे नक्की वाचा\nआज केंद्रातील मोदी सरकार विरोधात संसदेमध्ये 11 वाजता अविश्वासदर्शक प्रस्ताव मांडण्यात येण्यास सुरुवात झाली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यावर बुधवारी तेलगू देसम पार्टी आणि इतर विरोधी पक्षांकडून एकदम धडकेबाज बॅटिंगला सुरुवात करण्यात आली. आज लोकसभात टीडीपी चर्चेला सुरुवात केली. तर राहुल गांधी आज संसदेत चांगलेच गाजले.\nसंसद सुरू झाल्यापासून काय काय झाला संसदेत हे थोडक्यात-\nसकाळी 10.38- कॉंग्रेसला अविश्वासदर्शक प्रस्तावावर आपले मत मांडायला 38 मिनिट एवढा कालावधी मिळाला आहे. यामुळे मालिकार्जुन खरगे यांनी कॉंग्रेसला बोलण्यासाठी कमी वेळ दिल्याचा प्रश्न उचलून धरला.\nसकाळी 10. 45 – एनडीएमध्ये सहभागी असलेला सर्वात मोठा मित्र पक्ष शिवसेना आणि बिजू जनता दल यांनी अविश्वास दर्शक प्रस्तावात चर्चेवर आणि मतदानवर बहिष्कार टाकला.\nसकाळी 11.10- तेलगू देसम पार्टीच्या जयदेव गल्ला यांनी अविश्वासदर्शक प्रस्ताव मांडण्यास सुरुवात केली. आंध्रप्रदेश हा राष्ट्रीय मुद्दा आहे, मोदी सरकारने आंध्रप्रदेशला वाईट वागणूक दिली. मोदी सरकार नाकारते असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.\nदुपारी 12. 12- भाजप चे खासदार राकेश सिंह यांनी त्यांच्या भाषणात संगितले की, अविश्वास दर्शक प्रस्ताव आणण्याचे कोणतेही योग्य कारण नाही. यात त्यांनी मोदी सरकारचा 4 वर्षाचा विकासाचा पढा वाचून दाखवला. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यातील विकासाचा देखील पढा वाचला.\nदुपारी 1.05- राहुल गांधीनी भाषणाला सुरुवात केली. ‘जुमल्या’मुळे मोदी अडचणीत आल्याचे सांगत राहुल गांधी यांनी मोदींवर आरोप केले. मोदींनी 2 कोटी रोजगारचे आश्वासन पाळले नाही. राफेलविमानाच्या खरेदीचे प्रकरण मांडून निर्मला सि���ारामन यांनी देशाला खोटी माहिती दिली.\nराफेल विमानाप्रकरणी मी बोलत आहे. आणि मोदी मी बोलत असताना माझ्या नजरेशी नजर भिडू शकत नाहीयेत, पंतप्रधानांनी देशाला धोका दिला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. या नंतर गोंधळ झाल्याने दुपारी 1.45 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले.\nदुपारी 1.45- सभापती सुमित्रा महाजन यांनी कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर सभागृहात आरोप करताना कोणाची ही नावे घेऊ नका, पुरावे नसताना कोणतेही आरोप करू नका असे संगितले.\nदुपारी 2.00- राहुल गांधीनी सभागृहात आक्रमक भाषण केले. त्यांचे लोकसभेतील आतापर्यंतचे सर्वात चांगले भाषण होते असे म्हटले तरी चालेल. राहुल गांधी भाषणात म्हणाले की, आप लोगों कें अंदर मेरे लिए नफरत है. आप मुझे पप्पू और बहुत गालियाँ देकर बुला सकते है. लेकीन मेरे दिल मे आपके लिए नफरत नही है, असे म्हणत राहुल गांधींनी भाषण भाषणाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींजवळ जात चक्क मिठीच मारली.\nदुपारी 3.25- मुलायम सिंग यादव यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यात ते म्हणाले की आम्ही शेतकर्‍यांच्या समस्या, व्यापर्‍यांच्या अडचणी आणि बेरोजगार या तीन गोष्टींबाबतच्या समस्या सोडवण्याची विनंती केली होती. परंतू सरकारने काहीच केले नाही. उत्तरप्रदेशमध्ये भाजपचेच सरकार आहे पण तिथे भाजपवालेच नाराज आहे. शेतकरी व्यापारी त्रस्त आहेत.\nदुपारी 4.30- राजनाथ सिंह यांनी विरोधकांच्या आरोपाला आपल्या भाषणातून प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला. चार वर्षा पूर्वी भारताची अर्थव्यवस्था 9 व्या स्थानावर होती. आता ती 4 त्या स्थानावर आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणनिधीकडून सांगण्यात आले. जगातील गुंतवणूक दारांना भारत गुंतवणुकीसाठी आकर्षक ठरत आहे.\nपुण्यात 3 हजार कोटींच्या चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 च्या नोटा जप्त\nमोदींनी बहुमत जिंकले; पण राहुल गांधींनी मने जिंकली\nशूटिंगच्या सेटवर अजयच्या या सवयीने करिना खूप अस्वस्थ व्हायची, म्हणाली की जेव्हाही आम्ही सोबत असे तेव्हा तो असे करायचा.\nकंगना रनौतच्या मुंबई कार्यालयावर बीएमसीने छापा टाकला, अभिनेत्री भावूक होऊन म्हणाली की आता माझ्या सोबत होणार असे काही.\nरेणुका शहाणे यांना कंगना रनौत यांचे उत्तर, मला तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती आणि पुढे असे काही म्हणाली.\nसुशांतला 29 जूनपासून असे काही सुरू करायचे होते, अशी माहिती बहीण श्वेताने दिली वाचल्यानंतर आपणही भावूक व्हाल.\nअभिनेत्री तापसी पन्नूचे या एका ऑडिशनने संपूर्ण नशीब बदलले नाहीतर आज तापसी ही नौकरी करत असती.\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका बंद करण्यासाठी शिवसेना भाजप कडून दबाव \nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \nराष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केलाय \nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/big-boss-marathi-season-2-vaishali-made-abhijit-bichkule-mhmj-382095.html", "date_download": "2020-09-28T23:45:08Z", "digest": "sha1:MJ6ZW5WBJQYIQCLV4HO5A5PKTAV7F42X", "length": 21501, "nlines": 188, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Big Bossच्या घरात भरली शाळा, प्रेमशास्त्रासोबतच मिळणार संगीत आणि इंग्रजीचे धडे | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख���या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nBig Bossच्या घरात भरली शाळा, प्रेमशास्त्रासोबतच मिळणार संगीत आणि इंग्रजीचे धडे\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विचारले प्रश्न\nIPL 2020 : थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी,\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\nBig Bossच्या घरात भरली शाळा, प्रेमशास्त्रासोबतच मिळणार संगीत आणि इंग्रजीचे धडे\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असणाऱ्या शाळा सुटली पाटी फुटली या कार्यामध्ये सदस्य विद्यार्थी बनून बराच दंगा घालत आहेत.\nमुंबई, 12 जून : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असणाऱ्या शाळा सुटली पाटी फुटली या कार्यामध्ये सदस्य विद्यार्थी बनून बराच दंगा घालत आहेत. आज प्रेम शास्त्राबरोबर संगीत आणि इंग्लीशचे क्लास देखील घरामध्ये भरणार आहेत. संगीताचा तास वैशाली माडे तर इंग्रजीचा अभिजीत बिचुकले घेणार आहेत. सदस्य या क्लास मध्ये देखील बरीच धम्माल मस्ती करतील यात शंका नाही.\nघरी असताना दीपिका अशी करते रणवीरची धुलाई, हा व्हिडिओ आहे पुरावा\nकुठल्याही प्रश्नाचे उत्तर सरळ देतील ते विद्यार्थी कुठले आणि हे तर बिग बॉसच्या घरातील सदस्य. वैशालीने विद्यार्थीना जेंव्हा विचारले संगीत म्हणजे काय तेंव्हा विद्याधर जोशी म्हणाले 'संगीता'बद्दल मला नाही माहिती. संगीताबद्दल नाही तर गाण्याबद्दल बोलणे सुरु आहे असे वैशालीने सांगितलं. शेवटी सदस्यांच्या उत्तरांना आणि कल्ल्याला त्रस्त होऊन वैशालीने सांगितले गाण म्हणणे, नाच करणे आणि एखाद वाद्य वाजवणे या तीन गोष्टींचा ��िथे संगम होतो त्याला संगीत म्हणतात. यावर देखील दिंगबर नाईक यांचे उत्तर फारच गंमतीदार होते 'मला वाटलं लग्नाच्या आदल्या दिवशी जो कार्यक्रम होतो त्याला संगीत म्हणतात.'\nहृतिक रोशनसोबत असलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलं का\nBB विद्यालयमध्ये अभिजीत बिचुकले यांचा इंग्रजीचा तास देखील रंगणार आहे. हा क्लास घरामध्ये विशेष गमतीशीर असणार आहे. पराग आणि विणाने या क्लास मध्ये बिचुकले यांच्यासोबत बरीच धम्माल केली. बिचुकलेंचा इंग्लीशमध्ये बोलण्याचा प्रयत्न पूर्णपणे दिसून येणार आहे. बिग बॉस यांनी सदस्यांवर हे कार्य सोपवून घरामध्ये वेगळीच गंमत आणली आहे. त्यावरूनच आज कोण नापास होईल कोण कॅप्टनसीच्या टास्क मधून बेदखल होईल कळेलच.\nVIDEO : मराठीतील आत्तापर्यंतचं सगळ्यात बोल्ड गाणं रिलीज\nयाशिवाय पराग कान्हेरे प्रेम शास्त्र हा विषय शिकवणार आहे आणि म्हणूनच आज या टास्कमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना पराग प्रेमाचे धडे देणार आहे आणि ते सुद्धा प्रात्यक्षिक देऊन. यासाठी परागने रुपाली भोसलेसोबत डान्स सादर केला. ज्यावरून घरातील सदस्य पराग आणि रूपालीला बरेच चिडवताना दिसणार आहेत. “तेरे से मॅरेज करने को मै” या गाण्यावर पराग आणि रुपालीने डान्स केला आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आणि घराबाहेर रुपाली आणि परागबद्दल बऱ्याच चर्चा रंगत आहेत. त्यात किती सत्य आहे हे त्यांनाच ठाऊक. पण हा डान्स आणि प्रेमशास्त्राचा क्लास घरातील सदस्यांनी बराच एन्जॉय केला आणि तो आज प्रेक्षक देखील करतील.\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/antararastriya-duradhvani-kramanka+00223.php?from=in", "date_download": "2020-09-29T01:08:54Z", "digest": "sha1:DMKEKZPHPCH24XGFSCQCMVBLDUILM4GW", "length": 10429, "nlines": 25, "source_domain": "www.desakoda.info", "title": "आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +223 / 00223 / 011223 / +२२३ / ००२२३ / ०११२२३", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +223 / 00223\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +223 / 00223\nदेशाचे नाव वा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटा���झानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक: +223\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 08084 148084 देश कोडसह +223 8084 148084 बनतो.\nमाली चा क्षेत्र कोड...\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +223 / 00223 / 011223 / +२२३ / ००२२३ / ०११२२३\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +223 / 00223 / 011223 / +२२३ / ००२२३ / ०११२२३: माली\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी आंतरराष्ट्रीय दूरध्���नी क्रमांक देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी माली या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00223.8765.123456 असा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/MERA-PARIWAR/866.aspx", "date_download": "2020-09-29T00:22:38Z", "digest": "sha1:MWYL6S5Y4BK2HO6NDJ3O3ED2NBKSTLDJ", "length": 12970, "nlines": 189, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "MERA PARIWAR | NATALIA ALEXANDEROVNA FLUMMER | VIMAL LIMAYE", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nरशियाचा ‘सर्टिफिकेट ऑफ ऑनर’ हा मानाचा पुरस्कार मिळालेली नटाशा ही खरंतर एक सामान्य रशियन नागरिक, अनाथाश्रमात वाढलेली, परिस्थितीनंही बेताची़ परंतु, अनाथ मुलांविषयी मनात असलेल्या प्रेमाच्या ऊर्मीतून अन् अनाथपणाच्या दु:खातून तिचा जीवनप्रवास सुरू होतो. लग्न झाल्यानंतर मूल होण्याची शक्यता नाही, हे समजल्यावर नटाशा आणि तिचा नवरा डेव्हिड समजूतदारपणानं अन् एकमतानं, परिस्थितीच्या कचाट्यात सापडलेली अनाथ मुलं आपल्या घरी आणतात. नटाशा या मुलांची आई बनून त्यांचं पालनपोषण करते, त्यांच्या उत्कर्षासाठी जिवापाड प्रयत्न करते. हे सगळं करत असताना आलेले बरेवाईट अनुभव आणि सहजीवनातील चढउतार यांचं प्रांजळ कथन...\n#मेरापरिवार #नटालियाअलेक्जेन्द्रोवनाफ्लौमर #विमललिमये #MERAPARIWAR #NATALIAALEXANDEROVNAFLUMMER #VIMALLIMAYE\nघर असावं घरासारखं मुलं वाढवावी मुलांसारखी नटालिया अलेक्जेंद्रोवना फ्लौमरा या सोव्हिएट महिलेची आत्मकथनपर कादंबरी म्हणजे ‘मेरा परिवार’ हे पुस्तक. मूळ रशियन आता हिंदीमधून विमल लिमये यांनी प्रवाही शैलीत मराठीत आणलेलं. ही मुलं त्यांची स्वत:ची नाहीत, त ती दत्त्तक घेतलेली... दत्तक घेण्यासाठी आपल्याकडे त्या मुलाला देण्यासाठी काहीतरी डबोलं - गडगंज संपत्ती असायला हवी या विचाराला हे पती-पत्नी छेद देताना दि���तात. आपल्या मनातला वात्सल्यभाव सत्कारणी लावताना मुलांना उत्तम नागरिक बनवावं ही त्यांची प्रबळ प्रेरणा दिसते. स्वत:च्या मध्यमवर्गीय आर्थिक परिस्थितीशी सामना करत नटालिया पाच मुलांना वाढवते, स्वावलंबी आणि सुसंस्कारी बनवते. वाममार्गालासुद्धा लागलेल्या मुलांना न मारता, फार मोठ्या कडक वाटणाऱ्या शिक्षा न करता ती कशी सुधारते आणि त्यांच्यात माणुसकीचं नातं कसं जागवते हे त्या अनुभवातूनच लक्षात येत जातं. शेवटी उद्धृत केलेली ‘घर’ ही विमलताईंची कविता नटालियाच्या घराला समर्पक ठरते. ...Read more\nसत्तरच्या दशकातली ही कथा आहे. बोस्टन शहरातील `मेमोरियल` हे एक प्रतिष्ठित व भव्य रुग्णालय. दरवर्षी प्रमाणे त्यावर्षी सुद्धा मेडिकल च्या पाच विद्यार्थ्यांचा एक समूह तिथे प्रशिक्षणासाठी येतो. त्यांतलीच एक म्हणजे कथेची नायिका - सुसान. तिथे तिला अज्ञातव रहस्यमय कारणाने कोमात गेलेल्या रुग्णांच्या काही केसेस पाहायला मिळतात. बुद्धिमान सुसान तशी अभ्यासू असल्यामुळे व तसेच काही रुग्णांबद्दल वाटणाऱ्या सहानुभूतीमुळे तिच्या मनात अशा अज्ञात कारणाने कोमात जाणाऱ्या रुग्णांच्या केसेस बद्दल कुतूहल निर्माण होतं. आणि मग ती त्या प्रकरणांचा छडा लावायचा कसा प्रयत्न करते, तिला कोणकोणते अडथळे येतात आणि शेवटी भीषण वास्तव कसं समोर येतं ते सांगणारी ही रंजक कथा. कथेतील बरेच प्रसंग हे थरारक असले तरी पुढे काय होईल त्याचा अंदाज लागतो. तसेच मलपृष्ठावरील परिचय देणाऱ्या मजकुरामुळे रुग्ण कोमात का जातायत त्याचा थोडा अंदाज वाचकाला आधीच आलेला असतो. त्यामुळे रहस्याचा घटक थोडा कमी झालेला आहे. अनुवाद नेहमीप्रमाणे उत्तम. एकदा नक्कीच वाचण्यासारखी कादंबरी. अभिप्राय- 3.5/5 #थरारकथा ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/vanilla-special-ice-cream-recipe/", "date_download": "2020-09-29T02:12:57Z", "digest": "sha1:U7NMTQMHQIK73Y54HXXTLZ5HX34SCJ6X", "length": 10314, "nlines": 123, "source_domain": "arogyanama.com", "title": "व्हॅनिला आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी - Arogyanama", "raw_content": "\nव्हॅनिला आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – आइस्क्रीम खाण्याचा हट्ट लहान मुले नेहमी करतात. शिवाय, मोठ्यांनाही ते खाण्याची इच्छा नेहमीच होते. बाजारातील आइस्क्रिम शरीराला त्रासदायक ठरू शकते. त्याऐवजी घरातच तया��� केलेली आइस्क्रिम शरीरासाठी जास्त हानिकारक नसते. खास व्हॅनिला आइस्क्रिमची रेसिपी जाणून घेवूयात.\nअशी तयार करा व्हॅनिला आइस्क्रिम\n* अर्धा टिन कंडेन्स्ड मिल्क\n* १ कप दुध\n* २ कप ताजे क्रीम\n* २ मोठे चमचे कॉर्नफ्लावर\n* ६ मोठे चमचे साखर\n* २ छोटे चमचे व्हॅनिला एसेंस\nथोड्या दूधात कार्नफ्लावर मिसळा. एका भांड्यात दूध, कंडेन्स्ड मिल्क व साखर मिसळून घट्ट मिश्रण बनवा. त्यात कॉर्नफ्लावर टाकून सारखे हलवत रहा. घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. थंड झाल्यावर क्रीम व एसेंस मिसळून मिक्सर मध्ये फेटा व फ्रीज मध्ये ठेवा.\nपाणी किती प्यावे, याबाबतचे समज आणि गैरसमज, काय सांगते आयुर्वेद\nटॉनिक प्रमाणे काम करते ‘काजूची पावडर’ ,रोज खाल्ल्याने दूर होतात १० अडचणी\nसुंदर त्वचेसाठी मेकअपपेक्षाही अधिक गरजेचा आहे ‘संतुलित आहार’\n‘या’ बीया दूधातून घ्या ; थकवा, कमजोरी दूर करा, उर्जा प्राप्त करा, जाणून घ्या\nदूर होईल ‘श्वेत प्रदर’ची समस्या, करा ‘या’ ६ पैकी कोणताही १ उपाय, जाणून घ्या\nपुरुषांनी का प्यावे ‘खारीकचे दूध’, ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या\nनोकरदार महिलांनी पाळावे व्यायामाचे ‘हे’ नियम, होतील हे फायदे\nगर्भवती महिलांसह ‘या’ ८ लोकांना डास अधिक चावतात, ‘ही’ आहेत कारणे\n‘हे’ आहे प्रियंका, अनुष्का, करिना, ऐश्वर्या आणि सोनाक्षीच्या सौंदर्याचे गुपित \n‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय\nTags: arogyanamaBodydoctorhealthIce creamRecipesVanilla ice creamआइस्क्रिमआजारआरोग्यआरोग्यनामाडॉक्टरत्वचारेसिपीव्यायामव्हॅनिला आइस्क्रिम\n‘हे’ 4 घरगुती पदार्थ तुम्हाला निरोगी ठेवतील, दवाखान्यात जाण्याची वेळच येणार नाही\nझोपण्यापुर्वी अर्धा तास फोनपासून अंतर ठेवणं कधीही चांगलं, जाणून घ्या कारण\n तर मग मसाल्यांचे योग्य प्रमाण ठेवा.जास्त प्रमाण झाल्यास ..वाचा सविस्तर\nरिकाम्यापोटी लसूण खा आणि ‘या’ 8 गंभीर आजारांपासून रहा दूर, होतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या\n‘वांझपणा’ किंवा ‘नपुसंकत्व’ म्हणजे काय काय आहेत याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’\nगर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्याने महिलांच्या शरीराचे होते ‘हे’ 9 प्रकारचे नुकसान \n‘या’ घरगुती उपायांनी घालवा ‘कोपर’ आणि ‘गुडघ्यावरचे’ काळे डाग\n‘डायरीया’वर करा ‘हे’ घरगुती उपाय, लवकर येईल ‘गुण’ \nकिचनच्या ‘सिंक’मधील दुर्गंधीने हैराण आहात, करा ‘हे’ 3 घरगुती उपाय \n‘या’ ६ पद्धती वापरून लहान मुलांची ‘पोटदुखी’ करा दूर\nविड्याच्या पानाचे 7 आश्चर्यकारक फायदे \n‘हे’ 4 घरगुती पदार्थ तुम्हाला निरोगी ठेवतील, दवाखान्यात जाण्याची वेळच येणार नाही\nडोळे लाल होण्याची ‘ही’ आहेत कारणे, ‘या’ 4 प्रकारे काळजी घ्या आणि इन्फेक्शनपासून दूर रहा, जाणून घ्या लक्षणे\n‘या’ 4 चुकीच्या सवयींमुळे शरीराचेच नव्हे, तर मेंदूचेही होऊ शकते नुकसान\nघशात खवखव करतोय, करा ‘हा’ सोपा आणि प्रभाव उपाय, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा\nआवळा खाण्याचे ‘हे’ आहेत 7 आरोग्यदायी फायदे \nHealth Tips : हळू-हळू चालण्यापेक्षा दररोज फक्त रोज 7 मिनिटे वेगानं चालणं खुप चांगलं, जाणून घ्या\nजाणून घ्या वाफ घेण्याची योग्य पद्धत आणि फायदे\nकोरड्या खोकल्यावर ‘हे’ 4 घरगुती उपाय प्रभावी, जाणून घ्या\nजर तुम्हाला त्वरित वजन कमी करायचे असेल तर, रात्री झोपताना करा ‘ही’ गोष्ट\nशरीरात हिमोग्लोबिनची कमतरता दूर करतात ‘या’ 5 गोष्टी, दररोज खा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/29/ai-robot-erica-bags-lead-role-in-a-hollywood-sci-fi-movie/", "date_download": "2020-09-29T00:07:35Z", "digest": "sha1:4ZP5PRK4JY434O6RF2ZBZHIO6ARICP6V", "length": 5608, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रोबॉटची कमाल, 530 कोटींच्या चित्रपटात साकारणार प्रमुख भूमिका - Majha Paper", "raw_content": "\nरोबॉटची कमाल, 530 कोटींच्या चित्रपटात साकारणार प्रमुख भूमिका\nतंत्र - विज्ञान, मुख्य / By आकाश उभे / आर्टिफिशियल इंटेलिजेंस, चित्रपट, रोबॉट / June 29, 2020 June 29, 2020\nरोबॉट झपाट्याने मनुष्याची जागा घेत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. सध्या विविध कामांसाठी रोबॉटचा वापर केला जातो. मात्र आता एक रोबॉट चक्क चित्रपटात अभिनय करणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंट ह्यूमनॉइड रोबॉट एरिका हॉलिवूड चित्रपट ‘बी’ मध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. या सायन्स-फिक्शन चित्रपटाचे बजेट 70 मिलियन डॉलर्स (जवळपास 530 कोटी रुपये) आहे. एरिका दिसायला अगदी मनुष्याप्रमाणे आहे. चित्रपटात ती जेनेटिकली मॉडिफाइड सुपरह्यूमनची भूमिका साकारणार आहे. एरिकाने या चित्रपटासाठी आपला पहिला सीन मागील वर्षी जूनमध्ये शूट केला होता. बाकी चित्रपटाचे पुढील वर्षी शूटिंग होणार आहे.\nएआय पॉवर्ड एरिका 23 वर्षांच्या महिलेसारखी दिसते. एरिका स्वतः चालू शकत नाही, मात्र मान फिरवू शकते, छोटेसे भाषण देऊ शकते आणि इंफ्रारेड सेंसर्सच्या मदतीने लोकांची ओळख पटवू शकते. एरिकाला ���ा रोलसाठी तयार करण्यास मेकर्स खूप मेहनत घ्यावी लागली. अनेक ट्रेनिंग सेशन देखील घ्यावे लागले.\nएरिकाला 2015 मध्ये सर्वांसमोर सादर करण्यात आले होते. या रोबॉटला जपानच्या ओसाका यूनिव्हर्सिटीचे रोबॉट सायंटिस्ट हिरॉशी इशिगूरो यांनी तयार केले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/saraswati-aarti/", "date_download": "2020-09-29T01:45:13Z", "digest": "sha1:OYWUNICW2MUDTP5WCNT5RWQXZJC75SN5", "length": 13224, "nlines": 133, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "विद्येची आराध्यदैवत सरस्वती देवीची आरती - Saraswati Aarti", "raw_content": "\nविद्येची आराध्यदैवत सरस्वती देवीची आरती\nजाणून घ्या २९ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nजाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nभारताची हि व्यक्ती इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत, एवढी होती संपत्ती\nजाणून घ्या २६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nजाणून घ्या रतन टाटांविषयी 8 महत्वपूर्ण गोष्टी\nजाणून घ्या २५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nबँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती आणि काही महत्वपूर्ण टिप्स\nजाणून घ्या २४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nविद्येची आराध्यदैवत सरस्वती देवीची आरती\nहिंदू धर्मात विद्येची आराध्यदैवत म्हणून उल्लेख करण्यात आलेल्या देवी सरस्वती म्हणजे साक्षात ज्ञानरूपी महासागर होत. ज्ञान, संगीत, कला, आणि विद्या आदी कलांमध्ये पारंगत असणाऱ्या देवी सरस्वती यांना इत्यादी क्षेत्रांमध्ये प्रथम स्थान देण्यात आलं आहे. म्हणून, विद्यार्थी दशेत आपण शाळेत प्रार्थनेच्या वेळी नियमित देवी सरस्वती यांची वंदना करीत असतो.\nदे��ी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी सरस्वती मंत्र, श्लोक आणि आरतीचे नियमित पठन केले जाते. विद्येची आराध्यदैवत असलेल्या सरस्वती देवीचे आपल्या जीवनांत अनन्य साधारण असे महत्व आहे. म्हणून ज्ञानरूपी विश्वगुरु असलेल्या सरस्वती देवीची नेहमीच उपासना करायला पाहिजे.\nआज आपण देखील या लेखाच्या माध्यमातून देवी सरस्वती यांची वंदना करण्यसाठी म्हटल्या जाणाऱ्या आरतीचे लिखाण करणार आहोत. तरी आपण या लेखाचे वाचन करून लेखात नमूद केलेल्या आरतीचे नियमित पठन करावे.\nविद्येची आराध्यदैवत सरस्वती देवीची आरती – Saraswati Aarti\nॐ जय सरस्वती माता, जय जय सरस्वती माता\nसदगुण वैभव शालिनी, सदगुण वैभव शालिनी\nत्रिभुवन विख्याता, जय जय सरस्वती माता\nॐ जय सरस्वती माता, जय जय सरस्वती माता\nसदगुण वैभव शालिनी, सदगुण वैभव शालिनी\nत्रिभुवन विख्याता, जय जय सरस्वती माता\nचन्द्रबदनि पद्मासिनि, कृति मंगलकारी\nसोहे शुभ हंस सवारी, सोहे शुभ हंस सवारी\nजय जय सरस्वती माता\nबाएं कर में वीणा, दाएं कर माला\nमैय्या दाएं कर माला\nशीश मुकुट मणि सोहे, शीश मुकुट मणि सोहे\nजय जय सरस्वती माता\nदेवी शरण जो आए, उनका उद्धार किया\nमैय्या उनका उद्धार किया\nबैठी मंथरा दासी, बैठी मंथरा दासी\nजय जय सरस्वती माता\nविद्यादान प्रदायनि, ज्ञान प्रकाश भरो\nजन ज्ञान प्रकाश भरो\nमोह अज्ञान की निरखा, मोह अज्ञान की निरखा\nजग से नाश करो\nजय जय सरस्वती माता\nधूप, दीप, फल, मेवा, माँ स्वीकार करो\nओ माँ स्वीकार करो\nज्ञानचक्षु दे माता, ज्ञानचक्षु दे माता\nजय जय सरस्वती माता\nमाँ सरस्वती की आरती, जो कोई जन गावै\nमैय्या जो कोई जन गावै\nहितकारी सुखकारी हितकारी सुखकारी\nजय जय सरस्वती माता\nजय सरस्वती माता, जय जय सरस्वती माता\nसदगुण वैभव शालिनी, सदगुण वैभव शालिनी\nजय जय सरस्वती माता\nॐ जय सरस्वती माता, जय जय सरस्वती माता\nसदगुण वैभव शालिनी, सदगुण वैभव शालिनी\nत्रिभुवन विख्याता, जय जय सरस्वती माता\nमित्रांनो, वेद पुराणांमध्ये वर्णीत देवी सरस्वती यांची महिमा सांगायची म्हणजे त्यांना ज्ञान, कला, संगीत आणि विद्या इत्यादी ठिकाणी सर्वश्रेष्ठ स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे कोणत्याही सांस्कृतिक, वैज्ञानिक कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित केला जातो आणि त्यानंतरच कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येते.\nआ���ल्या महाराष्ट्र राज्यात विजयादशमीच्या दिवशी सरस्वती पूजन करण्याची परंपरा आहे. आपण बालपणी शाळेत असतांना आपल्या पाटीवर लेखणीच्या साह्याने सरस्वती देवीची प्रतिमा काढून तिला झेंडूची फुले अर्पण करून पूजा करीत होतो.\nआता ही पद्धत फारशी बघायला मिळत नाही. देवी सरस्वती मातेला अनुसरून लिखाण करण्यात आलेल्या आरतीमध्ये त्यांच्या विविध रूपांचे आणि नावांचा उल्लेख केला असून, त्यांच्या अखंड रूपाचे वर्णन करण्यात आलं आहे.\nतिन्ही लोकांमध्ये विख्यात असलेली देवी सरस्वती अंगात पांढरेशुभ्र वस्त्र धारण करून एक मुखी स्मित हास्य करीत एका हाती पुस्तक आणि दुसऱ्या हाती माळ पकडून दुसऱ्या दोन्ही हाती वीणा धरून कमळाच्या फुलावर विराजमान झाली आहे. या चतुर्भुजा धारी देवी सरस्वती चे वाहन मोर असून त्यांचे निवास्थान हे ब्रह्मलोक आहे. अश्या स्वरुपात देवी सरस्वतीचे वर्णन आरतीच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.\nयाशिवाय, देवी सरस्वती यांनी आपली आराधना स्वीकार करावी याकरिता त्यांना विनंती करण्यात आली आहे. मित्रांनो, लोकांची अशी धारणा आहे की, देवी सरस्वती मातेची आराधना केल्याने आरतीचे पठन केल्याने देवीची कुपादृष्टी आपल्यावर होते.\nआपणास देखील या गोष्टींचा लाभ व्हावा याकरिता आम्ही या सरस्वती आरतीचे लिखाण केलं आहे. तरी आपण या लेखात लिखान करण्यात आलेल्या आरतीचे वाचन करून देवी सरस्वतीची उपासना करावी..धन्यवाद..\nNavnath Aarti Marathi नाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक नवनाथ महाराज यांचे मूळ गुरु गुरु आदिनाथ महाराज असून, त्यांचा दत्त संप्रदायाशी निकटचा...\nKanifnath Aarti नाथ संप्रदायातील नवनाथ महाराज यांच्या नऊ अवतारांपैकी एक काफिनाथ महाराज हे नाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक नसले तरी त्यांनी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://amnapur.epanchayat.in/?page_id=65", "date_download": "2020-09-28T23:42:37Z", "digest": "sha1:OW2EQBO463ML7W73C4PZYWRB6IPG7TYA", "length": 3382, "nlines": 34, "source_domain": "amnapur.epanchayat.in", "title": "स्वच्छता | आमणापूर ग्राम पंचायत", "raw_content": "\nस्वच्छतेसाठी आमचे गावाने लोकसहभागातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सातत्याने प्रयत्न करुन गावातील स्वच्छता पूर्वीपासून गावातील नागरिक स्वत:चे अंगण परिसर स्वच्छ ठेवून करतात कृष्णा नदीच्या 2005/06/07 या कालावधीत जि.प./पं.स/ ग्रामपंचायत /आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून रोगाची साथ पसरु नये म्हणून प्रत्येक घरी धूरफवारणी औषध फवारणी पिण्याचे पाणी शुध्दीकरणासाठी ग्राम पंचायत वतीने मेडीकेअर वाटप अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घरटी वाटप केले जाते.\nगावातील शौचालय नसणाया कुटंुबासाठी सार्वजनिक 69 सीट शौचालय बांधकाम केलेले आहे निर्मल अभियानातंर्गत बॅंक आॅफ इंडिया शाखेच्या माध्यमातून 175 शौचालय व सांगली जिल्हा मध्यवर्ती सह बॅंक यांच्या सहकार्यातून 27 शौचालय बांधकाम केलेली आहेत निर्मलग्राम अभियान अंतर्गत 349 शौचालय बांधकाम केलेली आहेत अंगणवाडी सेविका गावातील नागरिक, शिक्षक, ग्रामविकास अधिकारी याच्या नियोजनपूर्वक प्रयत्नाने गाव निर्मलग्राम अभियानात यशस्वी झालेले आहे.\n© 2020 आमणापूर ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/launch-of-application-registration-for-the-remaining-4-houses-of-cidco/articleshow/72283200.cms", "date_download": "2020-09-29T01:26:06Z", "digest": "sha1:MAUELBUBRBKFSMXXKZKRS6ANZ5APCYAU", "length": 14504, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसिडकोच्या उर्वरित ७६ घरांच्या अर्ज नोंदणीचा शुभारंभ\nम. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई\nसिडकोने नवीन गृहनिर्माण योजनांबरोबरच आपल्या पूर्वीच्या गृहनिर्माण योजनांमधील उर्वरित घरे उपलब्ध करून दिल्याने अनेकांचे नवी मुंबईमध्ये आपले हक्काचे घर घेण्याचे स्वप्त साकार होणार आहे, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सिडकोच्या वास्तुविहार सेलिब्रेशन आणि उन्नती गृहनिर्माण योजनांतील उर्वरित ७६ घरांच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ करताना काढले. गुरुवारी सिडको भवन येथे वास्तुविहार सेलिब्रेशन आणि उन्नती गृहनिर्माण योजनांतील उर्वरित ७६ घरांच्या अर्ज नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला.\nया प्रसंगी सिडकोतील सहव्यवस्थापकीय संचालक-१ चे डॉ. प्रशांत नारनवरे, सहव्यवस्थापकीय संचालक-२ अशोक शिनगारे यांसह सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिडकोतर्फे ऑनलाइन पद्धतीचा वापर केला जात असल्याने गृहनिर्माण योजनेशी संबंधित अर्ज नोंदणी ते सोडत व त्यापुढील छाननी प्रक्रियाही अत्यंत पारदर्शक प��र पडण्यास मदत होत आहे, असहेी लोकेश चंद्र यांनी सांगितले. या गृहनिर्माण योजनांपैकी वास्तुविहार सेलिब्रेशन गृहनिर्माण योजनेतील उर्वरित ४५, तर उन्नती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित ३१, अशी एकूण ७६ घरे (सदनिका) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. वास्तुविहार सेलिब्रेशन योजनेतील घरे ही १ आरके, १ बीएचके आणि २ बीएचके तर उन्नती गृहनिर्माण योजनेतील घरे ही १ आरके व १ बीएचके प्रकारातील आहेत. वास्तुविहार सेलिब्रेशन हे खारघरच्या निसर्गरम्य परिसरात विकसित करण्यात आलेले गृहसंकुल आहे.\nया गृहसंकुलापासून खारघर रेल्वे स्थानक हे नजीकच्या अंतरावर असून हा परिसर सर्व प्रकारच्या नागरी सोयीसुविधांनी युक्त आहे. उन्नती गृहसंकुल हे सद्यस्थितीत नवी मुंबईतील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या उलवे नोडमध्ये आहे. नेरूळ-उरण रेल्वेमार्गावरील बामणडोंगरी रेल्वे स्थानकापासून नजीकच्या अंतरावर आहे. उन्नती गृहसंकुल परिसर हा जेएनपीटीसह प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्ग आणि नेरूळ-उरण रेल्वे मार्गावरील प्रस्तावित तरघर रेल्वे स्थानक येथून नजीकच्या अंतरावर आहे. या गृहनिर्माण योजनेशी संबंधित विविध प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहेत. यासाठी सिडकोतर्फे https://lottery.cidcoindia.com ही वेबसाइट दिली आहे. योजनेचे वेळापत्रक, अर्ज नोंदणी प्रक्रिया, सदनिकांचा तपशील, अनामत रक्कम, सदनिकेची अंदाजे किंमत इ. सर्व माहिती या वेबसाइटवर देण्यात आलेल्या योजना पुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे. यामुळे अर्जदारांनी अर्ज भरण्यापूर्वी योजना पुस्तिकेचे काळजीपूर्वक अवलोकन करावे. योजना पुस्तिकेचे शुल्कही ऑनलाइन भरावे लागणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nघरात बसून आजारांना निमंत्रण...\nस्वस्तात कांदा आयातीचे आमिष...\nबदलत्या राजकीय समीकरणांचा फायदा कोणाला \nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nमुंबईरेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर; CM ठाकरेंनी सांगितली खास रेसीपी\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\n नवीन रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली\nदेशसुशांतसिंहची हत्या की आत्महत्या AIIMS ने CBI कडे सोपवला रिपोर्ट\nपुणेकरोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणून घ्या 'ही' खास माहिती\nमुंबईकृषी कायद्यांवर काँग्रेस आक्रमक; 'ठाकरे सरकार' आता कोणती भूमिका घेणार\nमुंबईआठवलेंचा पवारांना न मागता सल्ला; राष्ट्रवादीने 'असा' केला प्रतिहल्ला\nपुणे'... त्या कुटुंबांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवा'\n डॉक्टर पती-पत्नी मध्यरात्री पुण्याकडे येत होते, ते थांबताच...\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार्गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/159130/bajri-chi-bhakri-bhaji/", "date_download": "2020-09-29T00:13:32Z", "digest": "sha1:YW2ARWZDHESQY5RNHRQN3EKZIFYSQ7IV", "length": 16033, "nlines": 362, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "Bajri chi bhakri, bhaji recipe by Vidya Gurav in Marathi at BetterButter", "raw_content": "\nपाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर\nकृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा\nमुख्यपृष्ठ / पाककृती / बाजरी ची भाकरी आणि भाजी\nबाजरी ची भाकरी आणि भाजी\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nबाजरी ची भाकरी आणि भाजी कृती बद्दल\nबाजरी च्या पिठाची भाकरी आणि भाजी\nबाजरी चे पीठ घेऊन त्यात थोडे मीठ आणि थोडे गरम पाणी घालून पीठ मळून घ्यावे.\nनन्तर पिठाचे गोळे करून पातळ अशी भाकरी थापून घ्यावी आणि\nतवा गरम करून थापलेली भाकरी व्यवस्थीत दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यावी. आणि गरम भाकरी भाजी खाण्यास दयावी.\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nबाजरी ची भाकरी आणि भाजी\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nबाजरी ची भाकरी आणि भाजी\nबाजरी चे पीठ घेऊन त्यात थोडे मीठ आणि थोडे गरम पाणी घालून पीठ मळून घ्यावे.\nनन्तर पिठाचे गोळे करून पातळ अशी भाकरी थापून घ्यावी आणि\nतवा गरम करून थापलेली भाकरी व्यवस्थीत दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यावी. आणि गरम भाकरी भाजी खाण्यास दयावी.\nबाजरी ची भाकरी आणि भाजी - रिव्यूज\n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्या रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प्रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलसह सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिटी शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मे��� तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-29T01:12:56Z", "digest": "sha1:DZRKLMW5VV6UGGO6SQOJMYSBXWFUCZJZ", "length": 10062, "nlines": 69, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "संगमनेरमध्ये पाच वर्षाच्या मुलीशी लैंगिक चाळे, आरोपीला अटक | मुंबई आस पास", "raw_content": "\nअडीच वर्षीय मुलाला ७० हजारांना विकले, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार\nकोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने पितृपक्षातील महालय श्राद्धविधी कसा कराल \nठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात २ जुलै ते ११ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर\nगोहत्या बंदी’साठी कठोर अध्यादेश आणणार्‍या उत्तरप्रदेशच्या ‘योगी सरकार’चे अभिनंदन \nबहिण -भावाचा गळा चिरून निर्घृण खून ; औरंगाबाद शहर शहारले\nमुंबई आस पास न्यूज\nसंगमनेरमध्ये पाच वर्षाच्या मुलीशी लैंगिक चाळे, आरोपीला अटक\nनगर – संगमनेर तालुक्‍यातील माळेवाडी येथील एका पाच वर्षीय मुलीशी लैंगिक चाळे करतांना एकाला पकडण्यात आले. युवकाने हस्तक्षेप केल्याने मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका झाली. या प्रकरणी आरोपीला आश्वी पोलिसांनी अटक केली आहे.\nया बाबत अशोक विलास जाधव याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सकाळी साडेदहाच्या सुमारास माळेवाडी गावठाणातील मारुती मंदिराजवळून पायी जात असताना, लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने सभागृहात डोकावले असता, गावातीलच किसन गजाबा जाधव ( वय ६५ ) हा अल्पवस्त्रात सुमारे पाच वर्षाच्या मुलीशी लैंगिक चाळे करतांना आढळला. त्याला दरडावल्याने त्याने तेथून काढता पाय घेतला.\nया बाबत पीडित मुलीच्या आई वडीलांना व इतरांना सांगून, त्यांनी घडल्या प्रकाराबाबत आश्वी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. आरोपी किसन जाधव याला तत्काळ अटक केली. याचा उपविभागिय पोलिस अधिकारी अशोक थोरात पुढील तपास करीत आहेत.\n← पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली शेतक-यांची भेट\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ह���यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील ठळक वैशिष्ट्ये →\nराज्यात उदयापासून पेट्रोल प्रतिलिटर २ रुपये तर डिझेल प्रति लिटर १ रुपयांनी स्वस्त होणार\nपालिका कार्यालयात अर्धनग्न अवस्थेत ठिया आंदोलन…डोंबिवली अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर\nकृषी क्षेत्रासह ग्रामविकासाला गती देण्यासाठी निर्णय\nअडीच वर्षीय मुलाला ७० हजारांना विकले, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार\nअंबरनाथ येथील सर्कस मैदान परिसरातील एका अडीच वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करत, त्या मुलाला ७० हजार रुपयांत एका महिलेला विक्री करण्यात\nकोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने पितृपक्षातील महालय श्राद्धविधी कसा कराल \nठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात २ जुलै ते ११ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर\nगोहत्या बंदी’साठी कठोर अध्यादेश आणणार्‍या उत्तरप्रदेशच्या ‘योगी सरकार’चे अभिनंदन \nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://scitechinmarathi.com/2018/04/07/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%A1/", "date_download": "2020-09-29T01:41:10Z", "digest": "sha1:YRWW5USWY33KA6JWC32RS6RH34FPBIJW", "length": 32644, "nlines": 135, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "वायुची स्थायूवरील कुरघोडी ‌ ‌| उदाहरण: चेंडूचे 'स्विंग' होणे (How the collision between the cricket ball and air leads to the swing of the ball) | | विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात", "raw_content": "\nविक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात\nया ब्लॉग मधील गोष्टींचे प्रकार Quick Links for Story Categories\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nया जगात निर्बल हा नेहमीच कनिष्ठ व बलशाली हा नेहमीच वरचढ ठरतो. दुबळ्याला देवही वाचवत नाही या आणि अशा आशयाच्या अनेक म्हणी आपल्याला पाहायला मिळतात. पण खरंच नेहमी तसंच असतं का दुर्बल वाटणारा नेहमीच मार खातो का दुर्बल वाटणारा नेहमीच मार खातो का तर नाही, मुळीच नाही. सिंहाने इतर प्राण्यांच्या शिकारी करणं हा नियम आहे. पण तो नेहमीच यशस्वी होतो का तर नाही, मुळीच नाही. सिंहाने इतर प्राण्यांच्या शिकारी करणं हा नियम आहे. पण तो नेहमीच यशस्वी होतो का तर म्हशी-रेड्यांचे कळपही सिंहांच्या कळपांना सळो की पळो करुन सोडतात. दुर्बल असल्याचं दाखवणं हा पण एक गनिमी कावा आहे. शिवरायांनीही तो पुरेपुर खेळला. शत्रू एकदा का अतिआत्मविश्वासाने पुढे चालुन आला की त्याला घोळात घेतलाच समजायचा. रशियन सेनेने दुसऱ्या महायुद्धात चाल करून येणाऱ्या जर्मन सेनेला आतपर्यंत येऊ दिलं, सारा मुलुख बेचिराख केला व जर्मन सैन्याला अन्नपाण्यावाचून तडफडून मारलं. दुसऱ्या महायुद्धाला कलाटणी मिळाली, जर्मनीचा अतिआत्मविश्वास नडला. ज्याला आपले बलस्थान माहित नाही तो खरा दुर्बल. एकदा का ते कळलं की राखेतून फिनिक्स उडणार हे निश्चित.\n“अरे विक्रमा, आज तुझा पुन्हा काहीतरी वेगळाच रंग दिसतोय. बरोबर आहे, राजा तू, राजकारणी तू, तुला हेच विषय सुचणार. डावपेच सुचणार. पण मला सांग, हे बलस्थान वगैरे, किंवा या झटापटी, हारजीत, डावपेच या द्रव्याद्रव्यांमध्ये असतात का रे म्हणजे स्थायूने वायूवर मात करणे, किंवा कधीकधी वायूने स्थायूला पळता भुई थोडी करणे, स्थायूला हुसकावून लावणे असे काही म्हणजे स्थायूने वायूवर मात करणे, किंवा कधीकधी वायूने स्थायूला पळता भुई थोडी करणे, स्थायूला हुसकावून लावणे असे काही\n“हो वेताळा असतात की, जरूरच असतात. पृथ्वी, आप, वायु, तेज इत्यादि सर्वांचे वेगवेगळे गुण. ही चार भूते व मन ही पाच द्रव्ये कायम एकमेकांशी झटापटी करतच असतात. प्रशस्तपादांनी सांगूनच ठेवले आहे की\nअर्थात स्थायू, द्रव, वायू, तेज व मन हे हालचाल करत असतात, त्यांना जाणीव स्वरूप असते, ते जवळ येऊ शकतात व लांब जाऊ शकतात आणि ते बलप्रयोग करून गती निर्माण करू शकतात.”\n“ते माहित आहे रे. पण वायू काय स्थायूवर बलप्रयोग करू शकणार आहे. कुणीही यावे व टपली मारून जावे अशी वायूची स्थिती. एक तर वायूद्रव्यातले अणू तू आधी म्हटला होतास तसे विरळ, पृथ्वी चे अणू-रेणू अगदी शिस्तबद्ध, घट्ट बांधून बसलेले. मग काय बिशाद आहे स्थायूला वायूने मात देण्याची\n“हे बघ वेताळा, एक उदाहरणच देतो. एक क्रिकेटचा चेंडू आहे शिवणीचा. हा झाला स्थायूद्रव्याचा प्रतिनिधी. मैदानावर दोन संघ खेळ खेळतायत. एक फलंदाजी करतोय, दुसरा गोलंदाजी..”\n“अरे माहिती आहे रे हा खेळ मला. यात गोलंदाज तो चेंडू धावत येऊन जोरात फलंदाजाकडे टाकतो. फलंदाज त्याच्या कुवतीनुसार टोलवतो किंवा बाद होतो. १०० धावा केल्यातर बॅट हवेत उंच करतो. एवढेच काय ते बॅट व हवेचा संघर्ष..कसला संघर्ष आला त्यात..बॅट हवेला सरळ सरळ ढकलते. हवा निमूट बाजूला होऊन जागा देते.”\n“वेताळा, हे वर्णन पूर्णत: बरोबर नाही. फलंदाज काही दगडी भिकरवल्यासारखा चेंडू भिरकवत नाहीत. तो चेंडू वळवतात, झपकन-रपकन स्विंग करतात, किती व काय काय करतात बॉलचं..”\n“पण तू म्हणतोस तसा बॉल व हवेचा काय संघर्ष होतो\n“हे बघ. काही गोलंदाज हे निष्णात स्विंग करणारे असतात. हवा भरपूर वाहात असलेल्या खेळपट्ट्यांवर तर या स्विंगची जादू फार भारी चालते..हो पण त्याला तशी हातांची रचना हवी, बोटे हवीत, तसे तंत्र हवे, थोडे पदार्थविज्ञानाचे चिंतन हवे..”\n“ए अरे विक्रमा, आता यात कसले काय पदार्थविज्ञान बिचाऱ्या खेळाडूंना खेळूदे. कशाला यात पदार्थविज्ञान घुसडतोस बिचाऱ्या खेळाडूंना खेळूदे. कशाला यात पदार्थविज्ञान घुसडतोस\n“तत्व माहितच हवे, नियम माहित असले तर उत्तम. हे बघ प्रवाही पदार्थांच्या गतिविषयीचा एक नियम आहे. हे प्रवाही पदार्थ जर अधिक वेगाने वाहत असतील तर त्यांचा दाब त्याप्रमाणात कमी होतो. हा बर्नौलीचा नियम आहे. Bernoulli’s principle states that as the velocity of fluid flow increases, the pressure exerted by that fluid decreases.”\n“अरे होरे..पण या उदाहरणात ते तत्व कसे लागू पडते ते सांग की..उगीच तत्व कळालं तरी उपयोग कसा करायचा ते पण माहित पाहिजे ना..”\n“हे, बघ जोरदार हवा वाहात असलेल्या खेळपट्ट्यांवर स्विंग करणारा गोलंदाज आला तर तो त्याचा बॉल एक विशिष्ट पद्धतीने फार घट्ट ना फार सैल पकडता पंजामध्ये तळहाताला न चिकटू देता पकडतो, बॉल फलंदाजाकडे रपकन घुसवायचा असेल किंवा इनस्विंग करायचा असेल तर शिवणीची जी बाजू अधिक चमकदार असते ती फलंदाजाकडे रोखतो व वेगाने तो चेंडू असा गरगरत फिरवत सोडतो. त्यातही चेंडूचे फिरणे त्या चेंडूच्या प्रवासाच्या विरुद्ध बाजूला असते. असा तो चेंडू ताशी ६० – ७० मैल या वेगाने तो गोलंदाज हवेच्या झोतात सोडतो. इथे गोलंदाजाचे मन चेंडूची फेक करताना हाताच्या बोटाच्या स्नायूत आले व त्याने त्या चेंडूंवर बळ लावले आणि त्या चेंडूला वेग प्राप्त झाला.”\n“आणि मग काय तो चेंडू हवेला कापत कापत सरळ गेला..आहे काय त्यात\n“इतकं सोपं नाही ते. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. Cricket is the game of glorious uncertainties असं उगीचंच म्हटलेलं नाही वेताळा. त्यात चेंडू टाकल्यावर फलंदाज कसा प्रतिसाद देईल ही अनिश्चितता व मुळात गोलंदाजच कुठला व कसा चेंडू टाकेल ही अनिश्चितता..सगळं अगदी तिथल्या तिथे समजून घ्यायचं व नेमका प्रतिसाद द्यायचा.”\n“क्रिकेटची स्��ुती कशाला आणखी करतोस मला माहित नाही का मला माहित नाही का पण गोलंदाज काय अनिश्चितता निर्माण करणार पण गोलंदाज काय अनिश्चितता निर्माण करणार\n“अरे तेच तर सांगतोय. या खेळाची अनिश्चितता व रोमांच कायम ठेवण्यात या स्विंगचा सिंहाचा वाटा आहे. पण जेव्हा भारताचे पूर्वीचे रमाकांत देसाईसारखे गोलंदाज किंवा कपिल देवसारखा सर्वकालीक महान गोलंदाज, शिवाय काही काळापूर्वीचा जवागल श्रीनाथ व चालु घडीचा भुवनेश कुमार हे जेव्हा गोलंदाजी करतात तेव्हा तो चेंडू त्यांच्या मनातलं ओळखतो, बोटाने दिलेला संदेश वाचतो व ६० ते ७० मैल प्रतितासाच्या वेगाने जात असला तरीही अशी काही गिरकी घेतो की ज्याचं नाव ते..मग तो हवेतलं उड्डाण संपलं की एकदम मधल्या स्टंपलाच उडवेल, मध्ये पाय घातला तर LBW करेल आणि चेंडू बाहेर जाताना फटकवावा म्हटला तर स्लिप ला कॅच घेतला जाईल..कशाचीही काहीही खात्री नाही..हे झाले भारतातले गोलंदाज. पण पाकिस्तानचा वासिम अक्रम, वेस्ट इंडिजचा कोर्टनी वॉल्श, इंग्लंडचा एंडरसन हे गोलंदाजी करु लागले की फलंदाज त्यांच्या स्विंगच्या तडाख्यातून वाचण्याची व त्यांचा कोटा संपण्याची उत्कंठेने, आतुरतेने वाट पाहतात..अगदी दमयंती सुद्धा नलाची एवढी वाट बघत नसेल..”\n“अरे त्यात काय मोठंसं..कुणीही खेळेल..सगळ्या गोष्टी शेवटी गुरुत्वाकर्षणानेच खाली पडतात ना चेंडू खाली पडला रे पडला की टोलवायचा..आहे काय त्यात चेंडू खाली पडला रे पडला की टोलवायचा..आहे काय त्यात\n“इतकं सोपं असतं तर गोलंदाजांचं आणि पूर्वीच्या काळात मातीमोलाने विकल्या जाणाऱ्या गुलामांचं आयुष्य सारखंच झालं असतं. यांनी धावत जाऊन चेंडू टाकत राहायचं आणि फलंदाजांनी बदडत राहायचं..एक दमला की दुसरा..पण या स्विंगने भल्याभल्यांची भंबेरी उडते हे मात्र निश्चित..”\n“होतं काय रे या स्विंगने..सांग बरं नीट..तुझ्या त्या पदार्थविज्ञानाच्या भाषेत..”\n“हो सांगतो..हे बघ समजा खेळपट्टीवर हवा जोरदार वाहते आहे. सर्वात आधी या शिवणीच्या चेंडूबद्दल बोलू. विषुववृत्ताने(equator) पृथ्वीला दोन भागात दुभांगावं तसे शिवणीमुळे बॉल दोन भागात विभागला जातो. ”\n“जेव्हा हा बॉल गोलंदाजाच्या हातून निघतो तेव्हा तो एकरेषीय दिशेत ६० ते ७० मैल वेगाने जात असतो. शिवाय गोलंदाजाने सोडताना त्याला जोराचा धक्का दिलेला असतो व त्यामुळे तो बॉल प्रवासाच्या विरुद्ध ��िशेत गोल गोल फिरत असतो. पृथ्वीचे ज्याला परिवलन म्हणजे स्वत:भोवती फिरणे आपण म्हणतो तसा तो फिरत जात असतो. असं गेल्यामुळे व आजुबाजूला जोरात हवा वाहत असल्यामुळे त्याच्या भोवती एक हवेच्या बॉलचंच आवरण तयार झालेलं असतं..अगदी थोड्या काळापर्यंत..म्हणजे तो बॉल हवेत असे पर्यंत..”\n“छे काहीही सांगतोयस..दुसरं उदाहरण दे या आवरणाचं..”\n“बर..जेव्हा एखादा माणूस पाण्यात धप्पकन उडी मारतो तेव्हा त्याच्या संपर्कात येणारं जे पाणी असतं ते अगदी थोड्या काळाकरता का होईना पण त्याच्या भोवती एक पाण्याचं आवरण तयार करतं..”\n“अच्छा..हो हो..आलं लक्षात..पण ते पाणी लगेच दुसरीकडे जाऊन शांत होतं..”\n“बॉलच्या संपर्कात असलेले हवेचे अणुरेणूसुद्धा लगेच बाजूला होतात, दुसरे येऊन थोडा वेळ बॉलला चिकटतात व नंतर लगेच निसटून जातात..बॉलच्या प्रवासादरम्यान असे हवेचे अणुरेणू चिकटत राहतात व बाहेर पळत राहतात..व अशाप्रकारे बॉलच्या भोवती हवेचा एक बॉल तयार होतो..”\n“पण म्हणजे तुला काय म्हणायचंय की हवा ज्या दिशेने जाते त्या दिशेने बॉल टाकायचा म्हणजे स्विंग होतो\n“इथंच तर खरी गोम आहे. शिवणीच्या चेंडूवर त्या शिवणीमुळे दोन भाग होतात..बॉल नवीन असतो तेव्हा दोन्ही भाग सारखेच असतात साधारणपणे आणि तेव्हाच द्रुत गोलंदाज आणि स्विंग गोलंदाज त्यांचा स्पेल सुरु करतात. बॉल घासू लागतात. घासून घासून पॅंट लाल करतात..”\n“का करतात ते असं त्यांच्या हातातून सटकत असेल रे बिचाऱ्यांच्या..”\n“अरे वेताळा, बिचारे नाहीत ते. बॉलची एक बाजू ते कायम घासत राहतात व लख्ख ठेवत राहतात. गुळगुळीत ठेवत राहतात..”\n“स्वच्छतेची आवड असावी लागते..ती अशी विक्रमा..ते पानवाले नाहीका पितळ्याची भांडी लख्ख ठेवतात..”\n“अरे स्वच्छता हवी तर दोन्ही बाजू गुळगुळीत कराना..एकच का घासता..यामुळे होतं काय की बॉलची एक बाजू खराब होत जाते व दुसरी गुळगुळीत ठेवली जाते अशा पद्धतीने बॉल स्विंगसाठी तयार केला जातो..”\n“बॉलच्या शिवणीची एक बाजू खराब, ओबडधोबड झाली व दुसरी बाजू गुळगुळीत राहिली तर बॉल स्विंग होतो\n“हो ही पूर्वतयारी झाली. अशा दोन वेगवेगळ्या प्रकारचे पृष्ठभागांचा हा बॉल जेव्हा हवेच्या झोतात सापडतो तेव्हा त्याच्या गुळगुळीत बाजूकडून हवा वेगाने जात राहते. पण ओबडधोबड बाजूवरून हवा थोडी अडखळते, रेंगाळते व तिचा वेग कमी होतो.\nवर बर्नौलीचं तत्व पाहिलं ��र तो म्हणतो Bernoulli’s principle states that as the velocity of fluid flow increases, the pressure exerted by that fluid decreases. म्हणजेच ज्या बाजूला ओबडधोबडपणा आहे तिथे हवेचा दाब वाढतो व वेग कमी होतो. जो भाग गुळगुळीत असतो तिथला दाब तुलनेने कमी होतो व हवेचा वेग वाढतो. त्यामुळे हवा या बॉलला गुळगुळीत भागाच्या दिशेने ढकलते. हीच वायूची स्थायूवरील कुरघोडी किंवा स्विंग..”\n“हो, पुढचं सर्वांना माहित आहे. बॉल स्टंप उडवायच्या उद्देशाने टाकलेला असेल तर तो इन स्विंग..बॉल त्या फलंदाजाने स्टंपबाहेर जाणारा चेंडू मारून त्याचा स्लिप मध्ये झेल पकडायच्या उद्देशाने टाकला असेल तर तो आऊटस्विंग..पण हे सांग यात बॉलरचा किती भाग व पदार्थविज्ञानाचा किती भाग\n“अरे वेताळा मगाशी मी ज्याचं नाव घेतलं त्या जेम्स एंडरसन ने २००८ साली ट्रेंटब्रिजमधल्या ३ऱ्या कसोटी सामन्यात न्युझिलंडचे ७ बळी घेतले. बाद होतानाही फलंदाजांच्या चेहऱ्यावरील भाव हे सुटका झाल्यासारखेच आहेत. हा आहे स्विंगचा दरारा..”\n“पण मग विक्रमा तू म्हणतोस की असा स्विंग होण्यासाठी तो चेंडू एका बाजूला गुळगुळीत व दुसरीकडे खडबडीत असावाच लागतो. तर मग बॉलशी छेडखानी करणं, बॉल टॅम्परिंग करणं हे काय वेगळंय\n“कसंय..एका विशिष्ट मर्यादेपर्यंत खेळाचाच हा भाग आहे. बॉल जसाजसा जुना होतो तसा तो स्विंग होऊ लागतो ते घासले गेल्यामुळेच. पण जर का तुम्ही सुरुवातीपासूनच जर बॉलची शिवण कुरतडायची, बॉलवर नखे मारायची, मुद्दाम खराबी करायची, शीपपेयांच्या बाटल्यांच्या झाकणाने बॉल विद्रुप करायचा, टोचवायचा किंवा दुसरे म्हणजे बॉलला चमकवण्यासाठी मेण सदृश्य पदार्थ वापरायचे ही कृत्ये खिलाडूपणाला व नैसर्गिक खेळाच्या विरुद्ध जाणारी आहेत. त्यात खेळाडूवृत्तीचे दर्शन होत नाही..म्हणून ते निंदा करण्यायोग्य ठरते..स्मिथसारख्यांना घरचा रस्ता धरावा लागतो..”\n“शेवटी खेळाचे काय किंवा पदार्थविज्ञानाचे काय, नियम माणसांना आणि सर्वच नऊ द्रव्यांनाच लागू आहेत. तू मगाशी स्मिथला घरचा रस्ता धरावा लागला म्हणालास, आता रात्रीचा प्रहर संपत आल्याने मलाही घरचा रस्ता धरावा लागेल..पण पुन्हा येईनचमी या वायूविषयी आधिक जाणून घ्यायला..येतो विक्रमा..पुन्हा भेटू..हाऽहाऽऽहाऽऽऽ”\nस्मिथचं नाव ऐकताच कधीही डोळे बंद न करणाऱ्या घुबडानेही डोळे बंद केले. रात्र गडद होत गेली. क्रिकेटमध्ये एकेकाळी तळपणाऱ्या ओस्ट्रेलियाच्या संघा���्या प्रतिमेला मात्र ग्रहण लागलं ते कायमचंच..\nमूळ गोष्ट : विक्रम वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nदोन स्थायूंची टक्कर..और ये लगा सिक्सरऽऽ (Projectile Motion) – विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\t on May 4, 2018 at 9:31 am\n[…] क्रिकेटच्या मैदानात आण जरा. आधी ते स्विंग कि काय ते जरा मजेशीर सांगितलं होतंस..आता या […]\n त्याला हवेचे घर्षण, जमिनीवरून गेल्यास जमिनीचे घर्षण, वर […]\nElectromagnetism चा बहुमुखी वैश्वानल : बरसणारे इलेक्ट्रॉन्स, वेटोळे घालणारे चुंबकत्व, उधळणारे फोटॉन्स,…,आणि फॅरेडेची अफाट बुद्धिमत्ता\nFour fundamental forces बहुरूपी, बहुढंगी, बहुत ‘लोकां’सी चालवणाऱ्या बलांची चतुरंग सेना\nपदार्थ जडरूप (मॅटर) असो वा ऊर्जारूप (एनर्जी), प्रकाश कायमच सोबतीला असतो.. (e = m. c^2)\nगतिविषयक समीकरणे: विस्थापन, वेग, त्वरण यांना सांधणारे दुवे आणि भास्कराचार्यांची लीलावती(Kinematic Equations and Bhaskaracharya)\nवेगातला बदल – वाढता (त्वरण) वा घटता (मंदन) (Acceleration and Deceleration)\nसंगीतकला आणि फिजिक्स Music and Physics\nया ब्लॉग मधील गोष्टींचे प्रकार Quick Links for Story Categories\nगुरुत्वाकर्षण कसं कसं कळत गेलं \nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/ahmednagar-congress-president-karan-sasane-resign-53196.html", "date_download": "2020-09-29T01:43:13Z", "digest": "sha1:V73PTWQKWP4WPG55CMGEST2O3LSAFBQL", "length": 19207, "nlines": 197, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "नगरमध्ये बाळासाहेब थोरातांना धक्का, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ससाणेंचा राजीनामा", "raw_content": "\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nनगरमध्ये बाळासाहेब थोरातांना धक्का, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ससाणेंचा राजीनामा\nनगरमध्ये बाळासाहेब थोरातांना धक्का, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ससाणेंचा राजीनामा\nअहमदनगर : काँग्रसेमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. काँग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी राजीनामा दिला आहे. ससाणे गटाने शिर्डी मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी लोकसभा प्रचारासाठी मुंबईऐवजी शिर्डी लोकसभा मतदारसंघाला प्राधान्य दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या राजीनाम्याने काँग्रेस नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना …\nटीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम\nअहमदनगर : काँग्रसेमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. काँग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी राजीनामा दिला आहे. ससाणे गटाने शिर्डी मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी लोकसभा प्रचारासाठी मुंबईऐवजी शिर्डी लोकसभा मतदारसंघाला प्राधान्य दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या राजीनाम्याने काँग्रेस नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसला आहे. शिर्डी मतदारसंघासाठी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान होईल.\nअहमदनगरचे काँग्रेस अध्यक्ष करण ससाणे यांच्या समर्थकांचा बुधवारीच मेळावा घेण्यात आला होता. त्यात कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या शिर्डीतील उमेदवाराला मदत न करण्याची भूमिका घेतली. या बंडखोरीने थोरातांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी थोरातांनीच ससाणे यांना जिल्हाध्यक्ष पदाची धुरा दिली होती.\n‘राहुल गांधींचे विखेंऐवजी थोरातांना ताकद देण्याचे संकेत’\nदरम्यान, राहुल गांधींची उद्या (शुक्रवारी) शिर्डी मतदारसंघातील संगमनेर येथे जाहीर सभा होणार आहे. राहुल गांधींनी सभेसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या लोणीऐवजी त्यांचे अंतर्गत विरोधक बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरला प्राधान्य दिले. त्यामुळे गांधींनी भविष्यात विखेंऐवजी थोरातांना ताकद देण्याचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता राधाकृष्ण विखे सभेला हजर राहणार की नाही याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.\nशिर्डी मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने भाऊसाहेब कांबळे यांना तर भाजप-शिवसेना युतीने सदाशिव लोखंडे यांना निवडणूक मैदानात उतरवले आहे. शिर्डीचे माजी खासदार आणि भाजपचे नेते भाऊसाहेब वाकचौरे हे देखील बंडखोरी करत अपक्ष म्हणून लढत आहे.\nराधाकृष्ण विखे पाटलांच्या बैठकांचे सत्र सुरु\nविरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी अहमदनगरमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकांचे सत्र सुरु केले आहे. ��्यांनी प्रत्येक गावात समर्थकांशी संवाद करत शिर्डी लोकसभा मतदारसंघात कोणाला मदत करायची याची रणनिती आखायला सुरुवात केली. आज ते शिर्डीत आपल्या समर्थकांची बैठक घेत आहे. यात नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष आहे.\n‘दिवसा इकडे आणि सायंकाळी तिकडे असे करु नका’\nराधाकृष्ण विखेंचे सुपुत्र सुजय विखे हेही युतीच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ली संगमनेरमध्ये तळ ठोकून आहेत. युतीसाठी मनापासून काम करा. दिवसा इकडे आणि सायंकाळी तिकडे असे करु नका. युतीसाठी मनाने काम केले, तर पुढील 5 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीला जिल्ह्यातून हद्दपार करु, असा विश्वास सुजय विखे यांनी व्यक्त केला. ते संगमनेरमध्ये युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.\nमार्केट कमिटीचा सेझ बुडेल याची चिंता काँग्रेसला पडलीय काय\nसंजू सॅमसन पुढचा धोनी, शशी थरुर यांच्याकडून कौतुक, गौतम गंभीर…\nशिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं, आठवलेंचं आमंत्रण\nकृषी विधेयक महाराष्ट्रात लागू होणार नाही, याची काळजी घेऊ :…\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा 'तो' व्हिडीओ खरा,…\nDrugs Case : एनसीबीने माध्यमांच्या दाव्याचं खंडन करावं, अन्यथा तेच…\n\"ए अंदर की बात हैं, शरद पवार हमारे साथ हैं\"\nPhotos : राज्यभरात कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, कुठे निवेदन तर…\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून…\n\"तुमच्या निर्णयांमुळे शेतकऱ्याच्या गळ्यातील सुती उपरण्याची जागा सुती दोरी घेतेय\",…\nमुख्यमंत्री आणि शिवसेना आमदारांची समोरासमोर बैठक, नेमकं काय ठरलं\nपंढरपुरात वासुदेव नारायण यांचं कोरोनामुळे निधन\nराज्यात कोव्हिडबाबत 2 लाख 70 हजार गुन्हे, तर 28 कोटी…\nतुम्ही माझे कॅमेरे, जबाबदारी तुमच्यावर, मुख्यमंत्र्यांचा रेस्टोरंट मालकांशी संवाद\nशिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं, आठवलेंचं आमंत्रण\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन…\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शा��ती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://amnapur.epanchayat.in/?page_id=67", "date_download": "2020-09-29T01:29:20Z", "digest": "sha1:4HEKMVCJPLRVTDR2O35BIUZJEQD6BC5Z", "length": 4923, "nlines": 35, "source_domain": "amnapur.epanchayat.in", "title": "जलस्तोत्र | आमणापूर ग्राम पंचायत", "raw_content": "\nकृष्णा नदीच्याकाठी गाव असूनही कोरडवाहू जमिन कै. मा. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सहकार्यातून सुरु असणाया लिफ्ट इरिगेशन संस्था श्री. राम, ज्योर्तिलिंग, बसवेश्वर कृष्णामाई, आदी पाणीपुरवठा संस्थानी खाजगी वैयक्तिक मालकीच्या पाणीपुरवठा करणाया 250 शाखा यांच्या सिंचनाद्वारे 3300 एकर बारमाही सिंचन होत आहे. कृष्णामाईच्या प्रसन्नतेने ऊस शेती गहू सोयाबीन इतर नगदी पिके घेतलेली जातात शेतीसाठी पाणीपुरवठा करणाया मोठया संस्थेपैकी श्री. राम सह. पाणीपुरवठा संस्था ही गावची सर्वात मोठी संस्था आहे. संपूर्णपणे शेतकयांच्या सहकार्यातूनही सुरु झालेली आहे कृष्णामाई सहकारी पाणीसंस्था ज्योर्तिलिंग बसेवश्वन सहकारी पाणीपुरवठा संस्था व खाजगी शेतकयांच्या वैयक्तिक पाणीपुरवठा करणाया संस्थाच्या माध्यमातून जवळपास सर्व ओम बारमाही सिंचन येणेच्या मार्गावर आहे परंतु आमणापूर गावचे आरपड क्षेत्र 326/65 हे. आर. ऐवढे क्षेत्र असलेने गावातील शेतकयांसमोर शेतजमीन असूनही नापिकीचा धोका वाढलेला आहे सदरचे क्षेत्र वर्षानुवर्षे वाढत आहे शेती व शेतकयांच्या दृष्टीकोनातून धोकादायक आहे. जलसंधारण विभागाच्या माध्यमातून यासाठी केंद्र शासन व राज्य सरकार यांनी तातडीने प्रभावी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.\nगावातील पिण्याच्या पाण्याची सध्या कुंडल नळपाणीपुरवठा प्रादेशिक योजना कंुडल यांचे माफ‍र्त अपुरा नळपाणीपुरवठा व कमी दाबाने होत असतो कारण सध्या सदरचे योजनेवरील शेवटचे गाव असलेने अत्यंत कमी दाबाने नळपाणीपुरवठा होत असतो यासाठी ग्रामपंचायतीने 9 पी एच मधून अंदाजपत्रकीय रु. 17,00,000/– एवढया रक्कमेचे पिण्याचे पाण्याची टाकी बांधकाम पूर्णावस्थेत आहे.\nएकूण विंधण विहीर बोअर चालू -6, बंद -1.\n© 2020 आमणापूर ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/a-19-year-old-girl-brutal-raped-in-nagpur-mhss-431620.html", "date_download": "2020-09-29T00:56:13Z", "digest": "sha1:SCJU2K46PWILERNHTMEWI7SF3Z3HVZDD", "length": 22268, "nlines": 187, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नागपूर पुन्हा हादरलं, तरुणीच्या प्राईव्हट पार्टमध्ये रॉड टाकून अत्याचार! | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nनागपूर पुन्हा हादरलं, तरुणीच्या प्राईव्हट पार्टमध्ये रॉड टाकून अत्याचार\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\nDG पदावरच्या अधिकाऱ्याचा पत्नीला मारहाण करतानाचा हा VIDEO VIRAL; पदावरून हटवलं पण...\nकारमध्ये घुसून बाहेर काढलं आणि चाकू-कुऱ्हाडीने बाल्याला संपवलं, नागपूरचा VIDEO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nनागपूर पुन्हा हादरलं, तरुणीच्या प्राईव्हट पार्टमध्ये रॉड टाकून अत्याचार\nकामठी गॅंगरेपची घटना ताजी असतानाच, बलात्काराची ही धक्कादायक घटना पुढे आली आहे.\nनागपूर, 27 नोव्हेंबर : बलात्काराच्या घटनेनं पुन्हा एकदा नागपूर शहर हादरलंय. पारडी परिसरात १९ वर्षीय तरुणीवर ५२ वर्षीय नराधमांनं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आहे. कामठी गॅंगरेपची घटना ताजी असतानाच, बलात्काराची ही धक्कादायक घटना पुढे आली आहे. त्यामुळे नागपुरात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिचा भाऊ पारडीतील एका कंपनीत काम करतात. याच कंपनीमध्ये आरोपी योगीलाल रहांगडाले हा सुपरवाझर म्हणून काम करतोय. कंपनी लगत असलेल्या एका खोलीत पीडित आणि तिचा भाऊ राहत होता. 21 जानेवारी पीडितेचा भाऊ गावी गेला होता. ती एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने मध्यरात्री आरोपी रहांगडले खोलीत आला. पीडित तरुणीने त्याचा विरोध केला होता, पण त्याने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध केलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. हा नराधमाचे कृत्य एवढ्यावरच थांबले नाही. त्याने पीडितेच्या गुप्तांगात रॉड टाकल्याची पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.\nसकाळी शुद्धीवर आल्यानंतर पीडित तरुणीने आरडाओरडा करून मदतीसाठी कर्मचाऱ्यांना आवाज दिला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडितेच्या तक्रारीनंतर पारडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पारडी परिसरात २१ तारखेला बलात्काराची ही घटना घडली. पण पीडितेनं तीन दिवसांनी त्याची तक्रार दाखल केली, अशी माहिती पारडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनील चव्हाण यांनी दिली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.\nनिर्भयाचा दोषी पवनला फाशी होणारच, न्यायालयाने याचिका फेटाळली\nदरम्यान, निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी पवनच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका पाटियाला हाउस कोर्टच्या सेशन कोर्टाने फेटाळून लावली आहे. 6 जानेवारीला मेट्रोपोलिटियन मॅजिस्ट्रेटने पवनच्या वडिलांची याचिका फेटाळली होती. यात त्यांनी म्हटलं होतं की, या प्रकरणामध्ये एकमेव साक्षीदाराने माध्यमांकडून पैसे घेऊन साक्ष दिली होती. यामुळे त्याची साक्ष सत्य आहे म्हणता येणार नाही.\nपवनशिवाय या प्रकरणातील दोषी मुकेश कुमार सिंगनेसुद्धा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्याविरोधात त्याने दाखल केलेल्या याचिकेवर तात्काळ सुनावणीची मागणी केली होती. सरन्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटलं की, जेव्हा एखाद्याला फाशी देण्यात येणार असेल तर त्याला प्राधान्य देण्यापेक्षा दुसरं काही गरजेचं असू शकत नाही.\n2012 मध्ये निर्भयावर झालेल्या सामुहिक बलात्कारानंतर देश हादरला होता. नराधमांनी बलात्कार केल्यानंतर तिला रस्त्यावर फेकून दिलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी निर्भयाचा मृत्यू झाला. यातील दोषी मुकेश कुमारची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 17 जानेवारीला फेटाळून लावली होती.\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Dasoguz+tm.php?from=in", "date_download": "2020-09-29T02:23:07Z", "digest": "sha1:SMIRMZUURJUDHKH67AUEINNLTXZHEBN7", "length": 3495, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Daşoguz", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Daşoguz\nआधी जोडलेला 322 हा क्रमांक Daşoguz क्षेत्र कोड आहे व Daşoguz तुर्कमेनिस्तानमध्ये स्थित आहे. जर आपण तुर्कमेनिस्तानबाहेर असाल व आपल्याला Daşoguzमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. तुर्कमेनिस्तान देश कोड +993 (00993) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Daşoguzमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +993 322 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनDa��oguzमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +993 322 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00993 322 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/byculla", "date_download": "2020-09-29T01:23:31Z", "digest": "sha1:GJNVDSSW4H2LKGW6J4U37CP7TPNEU2CY", "length": 5084, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nरिया चक्रवर्तीला भायखळा कारागृहात हलवले\nहँकाॅक पूल डिसेंबरअखेर वाहतुकीस खुला\nराणीबाग लवकरच पर्यटकांसाठी होणार खुली\nराणीच्या बागेतील वाघ आणि बिबट्यांनाही लॉकडाऊनचा फटका\nभायखळ्यातील १ हजार खाटांचं उपचार केंद्र जूनअखेरीस सेवेत\nभायखळ्यातील 'या' प्रसिद्ध कंपनीच्या इमारतीत पालिकेचं क्वारंटाईन सेंटर\nमुंबईत हॉटस्पॉटमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा दर घटला\nकन्टेंमेंट/ रेड झोन वॉर्ड E : भायखळा, मदनपुरा, आर्भांगीपाडा, नागपाडा, डॉकयार्ड रोड, रे रोड, चिंचपोकळी\n मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग निम्म्यावर\nराणीच्या बागेला आता ऑनलाईन भेट देता येणार\nकंन्टेंमेट/ रेड झोन वाॅर्ड 'ई': भायखळा, मदनपुरा, आग्रीपाडा, नागपाडा, डाॅकयार्ड रोड, रे रोड आणि चिंचपोकळी\nमुंबईतील राणीबागेत सुरू होणार हॉटेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-article-anagha-paranjape-purohit-329542", "date_download": "2020-09-28T23:52:59Z", "digest": "sha1:KE6KOI435VK26AKGIHXPAHZDPFCWC5SZ", "length": 28270, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "भाष्य - आघात हवा दिरंगाईवर | eSakal", "raw_content": "\nभाष्य - आघात हवा दिरंगाईवर\nसध्या प्रस्तावित ‘पर्यावरण आघात मूल्यांकन कायदा-२०२०’ यावर चर्चा होते आहे. या कायद्यामुळे देशात एकही जंगल राहणार नाही, असाही टोकाचा निष्कर्ष काहींनी काढला आहे. तो निराधार आहे. प्रस्तावित कायद्याचे स्वरूप नीट समजून घेतले पाहिजे. मुख्य मुद्दा आहे तो पर्यावरण उपायांच्या अंमलबजावणीचा.\nसध्या प्रस्तावित ‘पर्यावरण आघात मूल्यांकन कायदा-२०२०’ यावर चर्चा होते आहे. या कायद्यामुळे देशात एकही जंगल राहणार नाही, असाही टोकाचा निष्कर्ष काहींनी काढला आहे. तो निराधार आहे. प्रस्तावित कायद्याचे स्वरूप नीट समजून घेतले पाहिजे. मुख्य मुद्दा आहे तो पर्यावरण उपायांच्या अंमलबजावणीचा.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी ��ेथे ► क्लिक करा\nप्रत्येक पर्यावरण आघाताचे मूल्यांकन करताना पर्यावरणाच्या अनेक अंगांचा विचार करावा लागतो. त्याचबरोबर विकसित होणाऱ्या प्रकल्पाचेही काय फायदे आहेत, याचा सारासार विचार करावा लागतो. मानवाची प्रत्येक निर्मिती ही पर्यावरणावर आघात करते, हे सत्य स्वीकारून हा आघात कसा कमी करता येईल, पर्यावरणाची हानी टाळता येईल काय आणि नसेल तर त्याची भरपाई कशी करता येईल, हे पाहायला हवे. त्यादृष्टीने ‘पर्यावरण आघात मूल्यांकन’ या कायद्याचे महत्त्व आहे. या कायद्याच्या बंधनातून विकास प्रकल्प घडवून आणले तर प्रकल्पांचे फायदे मिळतीलच; पण पर्यावरणाची हानी कमीत कमी होऊन त्याचे संवर्धनही होईल.\n‘पर्यावरण आघात मूल्यांकन’ करून विकास प्रकल्पांना परवानगी देणे व या प्रक्रियेसाठी लागणारी यंत्रणा बसवणे, असे प्रस्तावित कायद्याचे स्वरूप. तसे पाहता त्याचे उद्दिष्ट सीमित आहे. २००६मध्ये हा कायदा भारतात पहिल्यांदा आला आणि आता १४ वर्षांनी त्याची सुधारित आवृत्ती येत आहे. पण पर्यावरण नियोजनात मूलतः बदल आपण करणार नाही, तोपर्यंत एखादा कायदा बदलून मोठा फरक पडेल, असे नाही. तरीही नव्या कायद्याच्या विरोधाचे परीक्षण करायला हवे. परवानगी प्रक्रियेला वेळ लावला की ती प्रक्रिया कठोर आणि चांगली, असा एक समज आहे. त्यामुळे सरकारी प्रक्रिया जलद करण्याला विरोध होतो. या दिरंगाईच्या प्रक्रियेतून भ्रष्टाचाराचा उगम होतो, याचे कारण विकास प्रक्रियेत वेळेला महत्त्व असते. तो वाचवण्यासाठी अनेक बेकायदा मार्ग शोधले जातात. हे सगळे दोष टाळण्याचा प्रयत्न सुधारित कायद्यात दिसतो. या प्रस्तावित कायद्यात कालबद्धता नमूद केली असून ती आवश्‍यकच होती. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांवर वेळेचे बंधन राहील आणि विकास प्रकल्पांना गती मिळेल. नियमांचे उल्लंघन केले तर दंड होईल.\n२००६च्या कायद्याच्या अखत्यारीतून बाहेर राहिलेले मध्यम व लहान क्षमतेचे विकास प्रकल्प प्रस्तावित कायद्यात अंतर्भूत करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ २५ मेगावॉटपेक्षा कमी ऊर्जा तयार करणारे प्रकल्प आधीच्या कायद्यात नव्हते, ते आता समाविष्ट आहेत. बॅटरी तयार करणाऱ्या उद्योगांना आधीच्या कायद्यात पर्यावरण दाखला लागत नव्हता. नव्या कायद्यात यासारखे २२ नवे उद्योगप्रकार समाविष्ट आहेत. कुठल्याही मध्यम किंवा लहान उद्योगांना नव्याने सरकारी नियमन लागू करताना त्यांची एकंदर आर्थिक व तांत्रिक क्षमता लक्षात घ्यावी लागते. त्यामुळे या नव्याने समाविष्ट झालेल्या उद्योग प्रकारांना हा कायदा लागू करताना त्यांना संपूर्ण ‘पर्यावरण आघात मूल्यांकन’ प्रक्रिया लागू न करता त्यांना जलद प्रक्रियेतून पर्यावरण दाखला मिळेल. या सर्व उद्योगांना कायद्याने सूट दिलेली आहे, असा त्यातून गैरसमज झाला आहे.\nमुळात याआधी हे उद्योग पर्यावरण नियमांच्या परिघाबाहेर होते. आता ते कायद्याच्या अखत्यारीत आल्याने त्यांच्यामुळे होणाऱ्या पर्यावरणाहानीला त्यांना जबाबदार धरण्यात येईल. पालन न झाल्यास दंड होईल.\nपर्यावरण आघात मूल्यांकनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सार्वजनिक सुनावणी. आधीच्या कायद्यात याविषयी अनेक बाबींची स्पष्टता नव्हती. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे कठोर नियमही नाहीत. त्यामुळे त्यातच २-३ वर्षे निघून जायची. या प्रक्रियेला आता काही वेळेचे निकष आहेत. त्यात अधिक काटेकोरपणा आणला आहे. त्यामुळे नागरिकांना, सरकारला व प्रकल्प उभारणाऱ्या संस्थेला त्याचे पालन करावे लागेल. परिणामतः अनावश्‍यक विलंब टळेल आणि भ्रष्टाचाराला आळा घालता येईल.\n‘प्रत्येक कायदा करताना त्याचे पालन झाले नाही तर सरकारने काय पावले उचलायची, याचे स्पष्टीकरण असणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या स्तरांवर अशा प्रकल्पांना व संस्थांना दंड कसा आकारायचा, त्यानंतर अर्धवट प्रकल्पांना मुख्य प्रवाहात कसे आणायचे आणि झालेल्या गुंतवणुकीचा फायदा नागरिकांना कसा करून द्यायचा, यासाठी स्पष्ट तरतुदी हव्यात. पूर्वीच्या कायद्यात केवळ पर्यावरणाच्या कायद्याचे उल्लंघन केल्यास फौजदारी कायदा लागू होईल, असा मोघम उल्लेख होता. ही तरतूद न्यायालयात प्रभावी पद्धतीने साकार होऊ शकली नाही. अनेक राज्यांनी त्या त्या प्रकल्पांपुरती सुनावणी करून निर्णय केलेले आहेत. त्यामुळे गोंधळ वाढला. हे सारे टाळण्यासाठी प्रस्तावित कायद्यात दंड, शिक्षा आणि पुढे जाऊन संबंधित प्रकल्प मुख्य प्रवाहात कसा आणायचा याविषयीची तरतूद करण्यात आली आहे. De facto पर्यावरण दाखले दिले, तर सगळेच प्रकल्प ती सवलत घेतील, हा मुख्य आक्षेप आहे. परंतु रीतसर पर्यावरण दाखला मिळवण्याची प्रक्रिया सोपी, सहज केली तर या तरतुदीचा गैरवापर होणार नाही.\nकाही प्रकल्प व उद्योग, जसे बांधकाम क्षेत्र ( ३० हजार ते ५० हजार चौ.मी.) यांना पर्यावरण दाखला मिळण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे. या क्षमतेच्या बांधकाम प्रकल्पांचे नियोजन आणि पर्यावरणावर भार येऊ नये, यासाठी केलेल्या सोयी सारख्या असतात. सांडपाणी प्रक्रिया, कचऱ्याचे व्यवस्थापन अशा प्रकारचे ८ ते १० सोयींचे नियोजन केले जाते. याचा विचार करुन, या प्रकल्पांना ‘जलद प्रक्रिये’त टाकले आहे. स्थानिक पातळीवर नगरपालिकांचे नियम किंवा एकीकृत विकास नियंत्रण नियमावली आता जास्त कठोर झाल्याने या लहान प्रकल्पांमध्ये केल्या जाणाऱ्या पर्यावरणासाठीच्या पायाभूत सुविधा नियमांच्या माध्यमातून साकारतील. त्यामुळेच अशा काही प्रकल्पांना जलद पर्यावरण दाखला दिला जाणार आहे. पर्यावरण दाखल्यांची मुदत सात वर्षांवरून दहा वर्षांवर नेली, हा विरोध फारच बालिश वाटतो. कुठल्याही मोठ्या प्रकल्पाला पूर्णत्वास न्यायला आपल्या देशात किमान १० ते १२ वर्षे लागतात. त्यामुळे तीन वर्षांची वाढीव मुदत हा फारसा महत्त्वाचा मुद्दा नाही. त्यातून पर्यावरण दाखला मिळालेला प्रत्येक प्रकल्प दर वर्षी पर्यावरण अहवाल सरकारला देतो. त्याच्या माध्यमातून प्रकल्पांवर देखरेख शक्‍य आहे आणि गरज भासल्यास मुदत कमी- जास्त करणे शक्‍य आहे.\nनागरिक, सरकारी यंत्रणा आणि खासगी संस्था, असे आपण सगळेच आपला प्रचंड प्रमाणात वेळ व पैसा केवळ सुरुवातीची परवानगी मिळवण्यात घालवतो. कुठल्याही प्रकल्पाला किमान २ ते ३ वर्षे पर्यावरणाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करायला लागतात. पण यानंतर अंमलबजावणीच्या बाबतीत सक्षमपणे यंत्रणा राबवली जात नाही. सरकारी यंत्रणेनेही परवानगीसाठी वेळ खाण्यापेक्षा जलद परवानगी आणि मग पर्यावरण अनुपालनासाठी सक्षम आणि कठोर यंत्रणा लावली तर पर्यावरणात सुधारणा दिसेल. परवानगी मिळवताना केलेले भलेमोठे प्रकल्प अहवाल व त्यात केलेले अनेक वायदे हे नंतर साध्य झाले आहेत काय हे पाहायची यंत्रणा सक्षम नाही. आधीच्या कायद्यात यावर कमी विचार केला होता. त्या मानाने नव्या कायद्यात याची थोडीफार तरतूद आहे.\nतरीही खऱ्या अर्थाने पर्यावरणात सुधारणा पाहायची असेल तर या तरतुदी कठोर होणे गरजेचे आहे. अनेक पर्यावरणवादी अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा परवानगीची प्रक्रिया कशी संथ राहील, यावर भर देतात. निदान, नव्य�� कायद्याच्या विरोधावरून तरी हे स्पष्ट होते. No Action is the Worst Action, हे लक्षात घ्यायला हवे. ‘पर्यावरण आघात मूल्यांकन कायदा’ हा अनेक अर्थांनी एक सुधारित कायदा आहे. मात्र या एका कायद्यामुळे पर्यावरणाची हानी होईल, असे नाही. पर्यावरणाची स्थिती सुधारायची असेल तर केवळ सुधारित कायद्यावर विसंबून चालणार नाही. सक्षम, कालबद्ध आणि नियोजित यंत्रणा या कायद्याच्या बरोबरीने बसविणे महत्त्वाचे. जुन्या कायद्याच्या त्याच त्या अखत्यारीत राहून हे साधणे अशक्‍य, हे नक्की.\n(लेखिका वास्तुरचनाकार व पर्यावरण अभ्यासक आहेत.)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसीआरझेड ई-सुनावणीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात उडाला फज्जा\nओरोस : सीआरझेड ई-सुनावणीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात फज्जा उडाला आहे. या ऑनलाईन सुनावणीमध्ये सहभागी झालेल्या जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी व्यक्त...\nहतनूर परिसरात फुलपाखरांच्या ६० प्रजाती आढळल्या\nतांदलवाडी (ता. रावेर) : फुलपाखरांच्या बागेत विविध रंगांची व सुंदर अशा नक्षीने नटलेल्या पंखांची फुलपाखरे स्वच्छंदपणे उडताना मन प्रसन्न करुन टाकतात....\nमिरजेत आठ महिन्यात \"मियावाकी' वनराईने धरले बाळसे\nमिरज : येथील झारी बागेजवळील महापालिकेच्या खुल्या भुखंडावरील जिल्ह्यातील पहिल्या \"मियावाकी' वनराई प्रकल्पाने आता चांगलेच बाळसे धरलेय. अवघ्या आठ...\nपाण्यात सापडला मेंदू खाणारा अमिबा; अमेरिकेच्या टेक्सासमधील पाणी पुरवठा बंद\nवॉशिंग्टन- अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील दक्षिणपूर्व भागात पाण्याच्या पुरवठा साखळीमध्ये अमिबा (brain-eating amoeba) सापडला आहे. त्यामुळे...\nमहापालिकेला बसणार आर्थिक फटका; नाशिकला दीडशेपैकी पन्नासच इलेक्ट्रिक बस\nनाशिक : इंधनावरचे अवलंबित्व कमी करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने ‘फेम इंडिया’अंतर्गत देशभरात इलेक्ट्रिक बस देण्याची योजना आखली आहे....\nशेतकऱ्यांच्या समस्यांचा आता बांधावरच फैसला; कृषिमंत्री दादा भुसेंचे फर्मान\nकऱ्हाड ः शेतकरी काबाडकष्ट करून, कर्ज काढून मोठ्या हिमतीने दर हंगामात पिके घेतो. मात्र, त्याला निसर्गाची साथ मिळेल असे नाही. दर हंगामात नैसर्गिक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्न��ंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-26/", "date_download": "2020-09-29T00:14:41Z", "digest": "sha1:M73PP2ETL4SJEOCZROPGQ7WSHQ64U6AZ", "length": 5333, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भूसंपादन प्रकरण क्रमांक ६०/२०१२-१३ मौजे डिग्रस बु. ता.देऊळगावराजा जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभूसंपादन प्रकरण क्रमांक ६०/२०१२-१३ मौजे डिग्रस बु. ता.देऊळगावराजा जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक ६०/२०१२-१३ मौजे डिग्रस बु. ता.देऊळगावराजा जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक ६०/२०१२-१३ मौजे डिग्रस बु. ता.देऊळगावराजा जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक ६०/२०१२-१३ मौजे डिग्रस बु. ता.देऊळगावराजा जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक ६०/२०१२-१३ मौजे डिग्रस बु. ता.देऊळगावराजा जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://educalingo.com/de/dic-mr/avalamba", "date_download": "2020-09-29T01:30:45Z", "digest": "sha1:DF2HL3ISBNU424GILFTFA5UNOCIG4SDZ", "length": 19752, "nlines": 304, "source_domain": "educalingo.com", "title": "अवलंब - Definition und Synonyme von अवलंब im Wörterbuch Marathi", "raw_content": "\n' -सारुह १.१८. २ लंब; (इं.) परपेंडिक्युलर. ३ (ज्योतिष) एखाद्या स्थळाचें खस्वस्तिकापासून खस्थ ज्योतीपर्यंत दृङ्मंडलावरील अंशात्मक अंतर; कोट्यंश; नतांश. [सं. अव + लंब]\nपण हाली हलके है अतिरिक्त पन्दित्यप्राधान्य कमी करावयास हने संशोधनाच्छा क्षेत्रात अधिक नवीन मन्दिर पद्धतीचा, अवलंब करावयास हवा ��ी गोष्ट मान्य ठहावयास हरकत नाहीं सामाजिक ...\nया ठिकागीही गुप्त मतदानपद्धनीचा अवलंब करून कामगारोना आपली युनियन निवडता आली पाहिने अध्यक्षमहारार या विधेयक [कया कलम २४ महये बेकायदेश्रिर संपावी व्याख्या देरायात आलेली ...\nजाप्रकरणाची शहनिशा करपयाचेतीनमार्ग आहोदि आज सरसिरूढ असलेला पहिष्य मार्ग म्हाजि या प्रकरणाची पोलिरगंत वदी देशेर या मागचिर अवलंब करध्याने पोलीस लोकच लीचकुचपतीला बली ...\nय-लील काही रचनातावे-तंवे ही पत्र चालत आलेली आहेत, तर अनेक नध्यानेच वापरध्यात आलेली अति या नया रच-बीजा-तंद्रा-चा पारंपरिक य२बीमीही कमीजधिक प्रमाणात अवलंब केला अहे या ...\n... एचानी अवलंब करू नके त्या य शिक्षक प्रतिनिधीनी मांगित्लि कर का मार्याजा आम्ही अवलंब करणार नाहीं मैं-या दिय दिइत्रसाची परिइद नानी पुरा/कण या मागचिर अवलंब करध्याचा निर्णय ...\n... खरेदी करावयाध्या अशा क्रीइकानेमीचा अवलंब केल/र या वस्तु जास्त भाव देऊन खरेदी करध्याध्या परिरिथतीध्या पंण्डित तो मापडध्यार्वरे शक्यता आर सहकारी चठाकठीत प्लहैड इक/निमि\n... हिदी नाटककारानी जयशंकर प्रसाद यका-इया मानवतावाद/वर आधारलेल्या परिस्थितिजाब्ध धीयवादी तचाचा अवलंब करथास सुख्यात केलर या नाटककारोत रामकुमार वर्मा (चारुमिन हुरवतारिका) ...\n... प्रकारकी बोलो अहित था योरागचिर पुटीलप्रमाछे परिस्थित्यनुरूप अवलंब करावा लागतो स् शबूध्या मानने आपण औल असल्यास संधि, सबल असल्यास निग्रह दीये तुल्यबठा असल्यास आसन आपकी ...\nरपयायासी अल फल उदास मागधिड अवलंब केता पहिने बाबा अर्थ असा संत लदा: धाल्याती मार्ग की केले पाहिजे., याचा दुसरा भी अम वी, सविनय कायदेप९ग, अवर जागि सत्यम है माय आपण वनों मानते ...\nतेथे संग्राम कस आपला मार्ग गोकल, करून घेतला पाहिजे- , अहिसेक्या तंवाबइलहि स्वामीधीनी याच रोपे: मागौचा अवलंब केला पाहिजे असे आपल्या ' 128: तो बधिया ' नामक यस चले आहे' (अत्-सा, ...\nम्युच्युअल फंड कंपन्यांचे 'ई-केवायसी'\nमुंबई : अधिकाधिक ग्राहकांनी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून भांडवली बाजारात यावे, याकरिता म्युच्युअल फंड कंपन्यांनी आपली प्रक्रिया अधिक गतीमान करण्याच्या दृष्टीने 'ई-केवायसी' प्रक्रियेचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे.\t«Lokmat, Okt 15»\nआधारची जागा 'एनपीआर' घेणार\nप्रचंड गाजावाजा करीत सुरू केलेली आधार नोंदणी सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक नसल्याचा निर्वाळा दिल्याने आता अशाच प्रकारच्या 'एनपीआर' (नॅशनल पापुलेशन रजिस्टर) पद्धतीचा अवलंब केला जाणार असून त्यासाठी महसूल यंत्रणा कामाला ...\t«Loksatta, Okt 15»\nराज्य सरकारचे नवे खरेदी धोरण जाहीर\nराज्याबाहेरील उद्योजकांकडून ५० टक्क्यांपेक्षा जास्त खरेदी करायची नाही, तसेच अनुसूचित जाती व जमातीच्या उद्योजकांकडून २० टक्के खरेदी करणे आणि ३ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या खरेदीसाठी ई-निविदा पद्धत्तीचा अवलंब करणे, अशा ...\t«Loksatta, Okt 15»\nनेहमी तरुण दिसण्यासाठी अवलंब करा या प्राचीन …\nआयुष्यभर तरुण दिसण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. याच इच्छापूर्तीसाठी लोक विविध प्रकारच्या कॉस्मेटिक्स किंवा औषधींचा उपयोग करतात. कोणताही व्यक्ती आहाराकडे आणि दिनचर्येकडे दुर्लक्ष करून नेहमी तरुण राहू शकत नाही यामुळे ...\t«Divya Marathi, Okt 15»\nअभ्युदय बँकेच्या ठेवी १० हजार कोटींवर\nअभ्युदय बँक काळानुरुप आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आहे. मोबाईल बँकिंग सेवेद्वारे ग्राहकसेवेच्या कक्षा अधिकच उंचावल्या आहेत. ई-कॉमर्स सेवेसहीत बँकेच्या रुपे डेबिट कार्डलाही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान जनधन ...\t«maharashtra times, Okt 15»\nPics : उत्तम डायजेशनसाठी अवलंब करा या 15 सोप्या …\nमनुष्य शरीरातली पाचनतंत्र हे त्याच्या शरीरातील अनेक अवयवांनी बनलेले आहे. या तंत्रामुळे खाल्लेल्या अन्नाचे पोषकद्रव्यांमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला पचन असे म्हणतात. ही पोषकद्रव्ये शरीराची वाढ व चलनवलन यांसाठी उपयोगी पडतात.\t«Divya Marathi, Sep 15»\n700 को दी गई शक्तिपात-दीक्षा\nयह कहा अंतरराष्ट्रीय इस्सयोग समाज की ओर से गोलारोड स्थित एम एस एम बी उत्सव- भवन मे आयोजित 'शक्तिपात- दीक्षा' कार्यक्रम में, संस्था की अध्यक्ष माँ विजया ने माताजी ने कहा कि इस्सयोग के मार्ग का अवलंब प्राप्त कर दुनिया भर के इस्सयोगी ...\t«Inext Live, Sep 15»\nअपने विकारों को देख लेने भर से उसका अवलंब- यानी आधार ध्वस्त हो जाता है इसके साथ विकार भी समाप्त होने लगते हैं, क्रोध शमित होने लगता है इसके साथ विकार भी समाप्त होने लगते हैं, क्रोध शमित होने लगता है आना-पान सति और विपस्सना पहला और दूसरा पायदान हैं आना-पान सति और विपस्सना पहला और दूसरा पायदान हैं यह एक विज्ञान है यह एक विज्ञान है इसके अभ्यास से व्यक्ति विकार ...\t«Jansatta, Jun 15»\nपरिवाद के जरिए एफ��ईआर कराना अब नहीं होगा आसान\nन्यायमूर्ति दीपक मिश्रा और न्यायमूर्ति प्रफुल्ल सी पंत की पीठ ने कहा कि धारा 156(3) दंप्रसं के आवेदनों को आवेदक के द्वारा निष्पादित शपथ पत्र द्वारा समर्थित होना चाहिए जो दण्डाधिकारी के क्षेत्राधिकार का अवलंब (सहारा) लेना चाहते हैं\nमोदींकरवी गोबेल्स नीतीचा अवलंब\nजर्मनीतील नाझींचा प्रचार मंत्री जोसेफ गोबेल्स जेव्हा हिटलरच्या फॅसिस्ट विचारांचा अत्यंत आक्रमकपणे प्रचार करीत असे, तेव्हा त्याची एका उक्तीवर विशेष श्रद्धा होती व ती म्हणजे, 'तुम्ही जेवढे ठासून आणि दामटून असत्य बोलत रहाल, तितके ...\t«Lokmat, Apr 15»\nअ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ऑ ओ औ क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2020-09-29T01:03:24Z", "digest": "sha1:4IU3F2ZLIDK2N4DRKVTZ7M7NPKZJLC6U", "length": 5012, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अरूबा फ्लोरिन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nफ्लोरिन हे अरूबाचे अधिकृत चलन आहे.\nआयएसओ ४२१७ कोड AWG\nनाणी ५,१०,२५,५० सेंट १,५ फ्लोरिन\nविनिमय दरः १ २\nअरूबा फ्लोरिन (इंग्रजी) (जर्मन)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसध्याचा अरूबा फ्लोरिनचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोज��� ०२:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/hindi-booklet-temple-at-home-and-implements-used-in-the-worship-of-god/", "date_download": "2020-09-29T02:21:41Z", "digest": "sha1:D2O4TIG6PTTRLJQNF7XKPF2U5SDJB5HV", "length": 16080, "nlines": 359, "source_domain": "sanatanshop.com", "title": "पूजाघर एवं पूजाके उपकरण (अध्यात्मशास्त्रीय महत्व एवं संरचना) – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Hindi Books / हिन्दू धर्म एवं संस्कार / धार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nपूजाघर एवं पूजाके उपकरण (अध्यात्मशास्त्रीय महत्व एवं संरचना)\nपूजाघर किस दिशामें हो \nपूजाघरका स्वरूप कैसा हो \nपूजाघरमें देवताओंकी संरचना कैसे करें \nदेवतापूजनके उपकरणोंकी संरचना कैसे करें \nपूजाके लिए पुराने उपकरणोंका उपयोग क्यों करें \nपूजाघरके घटकों एवं उपकरणोंकी संरचना कैसे करें \nदेवतापूजनके उपकरणोंका अध्यात्मशास्त्रीय महत्त्व क्या है \nऐसे अनेक विषयोंपर अध्यात्मशास्त्रीय विवेचन इस लघुग्रंथमें किया है \nपूजाघर एवं पूजाके उपकरण (अध्यात्मशास्त्रीय महत्व एवं संरचना) quantity\nCategory: धार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र Tag: Booklets\nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले , सद्गुरू (श्रीमती) अंजली मुकुल गाडगीळ\nBe the first to review “पूजाघर एवं पूजाके उपकरण (अध्यात्मशास्त्रीय महत्व एवं संरचना)” Cancel reply\nश्रीराम (शास्त्रीय विवेचन आणि उपासना )\nस्त्रियांनी अलंकार घालण्यामागील शास्त्र\nशक्ति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)\nदेवालयमें देवताके प्रत्यक्ष दर्शनसे पूर्वके कृत्योंका अध्यात्मशास्त्र\nमारुति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/rjd-leader-tej-pratap-yadav-protest-against-police-in-phulwari-sharif-with-sadhu-yadav-1813465/", "date_download": "2020-09-29T01:50:30Z", "digest": "sha1:SWJZKNNSGLHCBORHFE65LN6ADEUHVT5J", "length": 15808, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘कोणत्याही तेजप्रतापला मी ओळखत नाही’, लालूंच्या मुलाला पोलीस निरीक्षकाने दिले उत्तर आणि… | rjd leader tej pratap yadav protest against police in phulwari sharif with sadhu yadav | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n‘कोणत्याही तेजप्रतापला मी ओळखत नाही’, लालूंच्या मुलाला पोलीस निरीक्षकाने दिले उत्तर आणि…\n‘कोणत्याही तेजप्रतापला मी ओळखत नाही’, लालूंच्या मुलाला पोलीस निरीक्षकाने दिले उत्तर आणि…\nलालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत तेजप्रताप यादव\nपत्नी ऐश्वर्या रायबरोबर झालेल्या वादानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव हे घरच्यांपासून वेगळे राहत आहेत. मात्र त्यांनी सक्रीय राजकारणामधील सहभाग वाढवला आहे. याचाच एक भाग म्हणून ���्यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी जनता दरबार भरवण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामधील एक तक्रार सोडवण्यासाठी तेजप्रताप आणि त्यांच्या समर्थकांनी थेट एका पोलीस स्थानकालाच घेरले. यामुळे फुलवारीशरीफ पोलिस स्थानकामध्ये तणावाचे वातावरण होते. भाच्याला समर्थन देण्यासाठी तेजप्रताप यांचे मामा साधु यादवही पोलीस स्थानकामध्ये उपस्थित होते हे विशेष.\nपक्ष कार्यलयात भरवण्यात आलेल्या जनता दरबारमध्ये फुलवारीशरीफ येथील मंजू लता या महिलेने तेजप्रताप यांच्याकडे पोलिसांसंदर्भात तक्रार केली. माझ्या बहिणीच्या नवऱ्यानेच तिची हत्या केली असून या संदर्भात आपण पोलिसांकडे तक्रारही केल्याचे तिने तेजप्रताप यांना सांगितले. मात्र तक्रार केल्यानंतरही पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याने ती जनता दरबारामध्ये आल्याचे तिने तेजप्रताप यांच्या कानावर घातले. महिलेची तक्रार ऐकून घेतल्यावर तेजप्रताप या प्रकरणासंदर्भात चौकशी करण्यासाठी त्यांनी फुलवारीशरीफ पोलीस स्थानकाचे मुख्य निरिक्षक मोहम्मद कैसर आलम यांच्या सरकारी क्रमांकावर फोन केला. तेजप्रताप यांनी आपली ओळख सांगितली असता आलम यांनी आपण कोणत्याही तेजप्रतापला ओळखत नाही असं सांगितले. तेजप्रताप यांचे म्हणणे ऐकून घेण्याआधीच आलम यांनी फोन कट केला. पोलीस अधिकाऱ्याच्या या वागणुकीमुळे संतापलेल्या तेजप्रताप यांनी आपल्या समर्थकांसहीत फुलवारीशरीफ पोलीस स्थानक गाठले.\nमिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे पोलीस स्थानकात पोहचताच तेजप्रताप आणि त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेजप्रताप यांनी फोन करुन आपले मामा साधु यादव यांनाही बोलवून घेतले. भाच्याबरोबर झालेला प्रकार ऐकल्यानंतर यादव काही मिनिटांमध्येच आपल्या समर्थकांसहीत पोलीस स्थानकामध्ये दाखल झाले. तेजप्रताप आणि यादव यांच्या समर्थकांनी फुलवारीशरीफ स्थानकाचे मुख्य निरिक्षक मोहम्मद आलम यांना निलंबित करण्याची मागणी करत घोषणाबाजी सुरु केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रमाकांत प्रसाद फुलवारीशरीफ पोलीस स्थानकामध्ये पोहचले. प्रसाद यांनी तेजप्रताप आणि यादव यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ तासभर चालेल्या या गोंधळानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सांगत तेजप्रताप आणि यादव हे पोलीस स्थानकामधून निघून गेले.\nदुसरीकडे पोलिसांनी फुलवारीशरीफ स्थानकामधील मुख्य पोलीस निरिक्षकांच्या कार्यलयात घुसून गोंधळ घातल्याबद्दल तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तेजपाल यादव यांच्याविरुद्ध पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर तेजप्रताप यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केली जाऊ शकते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 आचारसंहितेचे उल्लंघनप्रकरणी भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात वॉरंट\n2 लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची १.२५ लाख कोटींची योजना\n3 Birthday Special: रतन टाटांबद्दल ‘या’ पाच गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/umesh-vinayak-kulkarni-ftii-filmmaking-experience-abn-97-2051827/", "date_download": "2020-09-29T00:38:03Z", "digest": "sha1:L6HXJZC2V7N2NJBKN75RALTRWXMDFAMI", "length": 41890, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Umesh Vinayak Kulkarni ftii filmmaking experience abn 97 | समृद्ध जाणिवांचं संचित | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nभारत सरकारने फिल्म इन्स्टिटय़ूट काढण्याच्या उद्देशाने या सर्वगुणसंपन्न प्रभातनगरीची निवड केली. १९६० साली FTII अस्तित्वात आले.\nपुण्यातल्या लॉ कॉलेज रोडवरच्या ‘भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्थान’ अशी ठळक पाटी असलेल्या कमानीतून आत गेलं की आपला बाहेरच्या जगाशी संबंध संपतो आणि आपण एका बेटावर प्रवेश करतो. एक आडवी दांडी आपलं स्वागत करते आणि थांबा असा इशारा करते. आपल्याकडच्या गुप्त खिशातून खच्चून भरून आणलेलं dos + donts चे, खऱ्या-खोटय़ाचे, सुष्ट-दुष्टाचे अर्थ-अनर्थाचे, भूत-वर्तमान-भविष्याचे निकष आपल्याला या बेटावर नेता येत नाहीत. कारण हे एक अद्भुत बेट आहे. मग आपण एखाद्या भारतीय घराच्या बाहेर जसे चप्पल काढून आत प्रवेश करतो, तसे हे सगळे पूर्वग्रह आपल्याला शरीरावरून, शरीराआतून तात्पुरते का होईना, पण काढून ठेवायला लागतात. ‘ते ठेवले का’ असं विचारल्यावर आपण ‘हो’ म्हटलं की ती आडवी दांडी उभी होते आणि आपण या बेटावर प्रवेश करते होतो.\nतर हे एक अजब मायावी संस्थान आहे. साठ वर्षांपूर्वी ते सुरू झालं. पण खरं म्हणजे १९३३-३४ च्या आसपास ‘प्रभात’च्या मंडळींनी त्यावेळी गावाबाहेर असलेली ही जागा हेरली, नव्हत्याचं होतं केलं आणि त्याकाळी आशियातील सर्वात मोठा अद्ययावत फिल्म स्टुडिओ इथे उभारला आणि चित्रनिर्मितीला सुरुवात केली.\nत्यावेळी त्यांना कुठं माहीत होतं, की भारतीय चित्रपटसृष्टीचा एक नवा अध्याय त्यांच्याकडून सुरू झाला होता. आपण एखादी कृती करतो, त्या कृतीचे दूरगामी, साधकबाधक परिणाम काळाच्या पटावर कुठल्या रंगात, किती खोलवर उमटतील याचं नेमकं भाकीत करण्याचं सामर्थ्य मानवाकडे नाहीच. त्यामुळे कर्मसिद्धांतानुसार, आपण आपलं काम करायचं आणि बाकी सगळं त्या अज्ञात ऊर्जेच्या लहरीवर सोडून द्यायचं. तर त्याप्रमाणे या विचक्षण, धैर्यवान, बुद्धिमान आणि उत्कृष्ट निर्मिती करण्याच्��ा कल्पनेनं झपाटलेल्या ‘प्रभात’वीरांनी या माळरानाचं एका चित्रनगरीत रूपांतर केलं आणि चित्रपटनिर्मितीच्या वैशिष्टय़पूर्ण कार्यपद्धतीचा समृद्ध पाया रचला.\nनवे कॅमेरे, ध्वनिमुद्रणाची यंत्रे, कला विभाग, शिल्प विभाग, छायाचित्रण विभाग, संकलन, प्रिंटिंग, वातानुकूलित रसायनशाळा, नट-नटय़ांसाठीचे कक्ष, व्यायामशाळा, ग्रंथालय, संगीत दिग्दर्शकासाठी, तालमीसाठी स्वतंत्र जागा, संचालक व अधिकाऱ्यांची कार्यालये, प्रिंट झालेले फुटेज पाहण्यासाठी थिएटर, प्राणीसंग्रहालय, बाह्य़ चित्रीकरणासाठी उद्यान, अरण्य, नदीचा घाट यांसारखी स्थळे अशी जय्यत आखणी केली गेली होती. आणि या जगड्व्याळ कारभाराचे काम चोख व्हावे यासाठी तितकीच कडक शिस्त होती.\nपुढच्या दोन दशकांत ‘प्रभात’नं ‘धर्मात्मा’, ‘संत तुकाराम’, ‘कुंकू’, ‘माणूस’, ‘संत ज्ञानेश्वर’, ‘रामशास्त्री’ यांसारख्या अनेक अस्सल कलाकृती या वास्तूत तयार केल्या. व्ही. शांताराम, व्ही. दामले, एस. फत्तेलाल, तुकाराम कुलकर्णी, केशवराव धायबर, विश्राम बेडेकर, शांताराम आठवले, केशवराव भोळे, शाहू मोडक, विष्णुपंत पागनीस, केशवराव दाते, दुर्गा खोटे, शांता हुबळीकर, हंसा वाडकर या आणि अशा अनेक अफाट ताकदीच्या सर्व विभागांतील कलाकार व तंत्रज्ञांनी या वास्तूला सळसळते सोनेरी चैतन्य दिले. तिच्या रंध्रारंध्रांत सिनेमाची ही झिंग रुजत राहिली. आणि पुढे भारत सरकारने फिल्म इन्स्टिटय़ूट काढण्याच्या उद्देशाने या सर्वगुणसंपन्न प्रभातनगरीची निवड केली. १९६० साली FTII अस्तित्वात आले.\nएका अदृश्य साखळीनं आपलं या अद्भुताशी नातं जडेल, हे माझ्या स्वप्नातही नव्हतं. मी कधी चित्रपट तयार करेन अशी पुसटशी कल्पनाही माझ्या मनात आली नव्हती. आपण प्रवाहाबरोबर स्वत:ला वाहवत ठेवलं की सांदीकपारीतून वळणं घेत आपण इष्ट जागी पोहोचतो यावर विश्वास ठेवून वाहत होतो, इतकंच.\nतर त्याचं असं झालं की.. कॉलेजमध्ये शिकत असतानाच सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मी काम करायला लागलो. आणि त्या टीममधली काही मंडळी फिल्म इन्स्टिटय़ूटची असल्यामुळे आपसूकच तिथं जाणं-येणं सुरू झालं. इथं ही लांब केसवाली, दाढीवाली मंडळी मख्ख चेहऱ्यानं इकडून तिकडं फिरतात, ती नक्की कोण आहेत, कुठून आली आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर कोरलेल्या या कलाकारपणाच्या बुरख्याआड नक्की कोण श्वास घेतंय याचं गारूड खूप पटकन् तयार झालं. आपण न ऐकलेल्या कितीतरी शब्दांची, नावांची, संज्ञांची कारंजी चहूबाजूंनी थुईथुई नाचताना अनिमिष नेत्रांनी पाहत, ऐकत बसण्याचा तो काळ. तसंही मी कमी बोलतो. आणि त्यावेळी एका साध्या, सदाशिवपेठी, मध्यमवर्गीय, मराठी माध्यमातून आलेल्या मुलाला इंग्रजी बोलण्याचं, एखादा प्रश्न विचारण्याचं धारिष्टय़ तर अजिबातच नव्हतं. पण त्या सगळ्याविषयी एक गूढ आकर्षण मात्र तयार होत राहिलं.\nमाझा जवळचा मित्र सचिन कुंडलकर फिल्म इन्स्टिटय़ूटची परीक्षा देणार होता. तो म्हणाला, ‘मी एकटय़ानं परीक्षेला जाण्यापेक्षा तूही ये आणि माझ्याबरोबर परीक्षा दे.’ तेव्हा मी ‘हो’ म्हणालो आणि सहज जाता जाता एखाद्या विहिरीत डोकवावं तसं त्याच्याबरोबर परीक्षेला जाऊन आलो. आमची दोघांचीही निवड झाली आणि आम्ही रीतसर या सिनेमाच्या आखाडय़ात प्रवेश घेतला.\nपुढच्या चार-पाच वर्षांचा काळ हा माझं पूर्ण आयुष्य उभ्याचं आडवं, तिरपं, तिरपागडं करणारा, भैसटून टाकणारा रंगीत काळ होता. पहिल्या दिवशी आत जाणारा मी आणि ‘गिरणी’ या आम्ही तयार केलेल्या डिप्लोमा फिल्मचं स्क्रीनिंग संपवून हॉस्टेलची ‘डी २६’ ही खोली रिकामी करून बाहेर पडणारा मी- या दोहोंमध्ये एका समुद्राचं अंतर होतं. आत जे मटेरियल गेलं ते बाहेर आलंच नाही. बाहेर जे काही आलं, त्यातलं आत काही गेलंच नव्हतं.\nया सगळ्या काळात मी आणि ही वास्तू एकमेकांना हळूहळू ओळखत गेलो. इथली प्रत्येक जागा.. मोकळी, अडगळीची, चौकोनी, वक्राकार, अंधारी, टळटळीत.. ही सतत बदलणारी आणि तरीही तशीच असल्याचं भासवणारी जादूई आहे.\nगेल्या गेल्याच डाव्या हाताचं विस्तृत मैदान, उजवीकडे जुन्या कौलारू राणा बंगल्याला वळसा घेऊन येणारं गर्ल्स होस्टेल, ट्रायपॉडपासून प्रत्येक लेन्सची काटेकोर काळजी घेणारं कॅमेरा डिपार्टमेंट, गेल्या शंभर वर्षांतल्या सिनेमाकलेच्या जगभरातल्या झंझावाती वादळानं नि:स्तब्ध, अवाक्, भयभीत, निर्मळ करणारं मेन थिएटर, प्रॉडक्शनची छोटी कार्यालये आणि भव्यदिव्य असा प्रभातकालीन धुळीनं माखलेला स्टुडिओ क्र.१, त्याच्यामागे असलेलं शांत, अबोल, जुना आणि नखरेल नवा असे साऊंड स्टुडिओज्, डावीकडे टुमदार डिरेक्टर बंगला, त्याच्यामागे रशियन मनाची लांब कॉरिडॉरची तीन मजली इमारत- त्यात टेलिव्हिजन स्टुडिओ, रजिस्ट्रार, ड���न, शिक्षक यांची कार्यालये आणि तिसऱ्या मजल्यावर सदैव आळसावलेली सिनेपूर्णा लायब्ररी. या इमारतीच्या डावीकडे अलिप्त अ‍ॅक्टिंग स्टुडियो. मुख्य रस्त्यावर मग इकडे उजवीकडे गुळगुळीत फरशीचा धाकटा स्मार्ट स्टु्डिओ क्र. २. म्हणजे गावातल्या घराचा सेट लावायचा. तर स्टुडियो १ मध्ये आणि शहरातल्या घराचा असेल तर स्टुडियो २ मध्ये. त्यात द्विधा नाही. या दोन्ही स्टुडियोच्या मधल्या चिंचोळ्या भागातून पुढे गेल्यावर दिसणारी एडिटिंग डिपार्टमेंटची स्थितप्रज्ञ, संकोची इमारत. एकेक सीन, एकेक फ्रेम थांबत, थांबवत त्यावर चर्चा करत पाहता यावी यासाठीचं क्लासरूम थिएटर- उफळ. आणि त्याला लागून जुन्याजाणत्या वृक्षांचं एक जंगल में मंगल. त्या जंगलातून वाट काढत गेलं की अवतरतो शांताराम पाँड.. तोच- जिथे ‘संत तुकाराम’मधला वैकुंठगमनाचा प्रसंग चित्रित केला गेला. पुढे झाडांच्या फांद्यांनी ज्यावर नक्षीदार कनात आच्छादली आहे, तो पोहोण्याचा छोटेखानी तलाव. त्याच्या कडांच्या भिंतींना वेगवेगळ्या उंचीवर काचांचे चौकोन.. म्हणजे कॅमेरा बाहेर ठेवून पाण्याच्या आतलं चित्रीकरण करता येईल.\nडावीकडे रात्री जिवंत होणारं आणि पक्ष्यांच्या आवाजांनी प्रात:काळी निद्राधीन होणारं मुलांचं वसतीगृह. अलीकडे जिथून कुणीही तुम्हाला निघा म्हणणार नाही असं कँटिन. एकेक चहा पीत सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच शॉट कसा घेता येईल याची हमरीतुमरीवर येईपर्यंत चर्चा करण्याची इथल्या बाकांना असलेली जुनी खोड.\nअशा ठोस आणि अनेक गुप्त, लपलेल्या सगळ्या स्थानांना कवेत घेणारं, फारसं अवडंबर न करता आब राखून बुद्धाचे स्मित आकळलेलं सदाबहार आंब्याचं झाड- ज्याला ‘विज्डम ट्री’ या नावानं अख्खं जग ओळखतं. या ‘विज्डम ट्री’खाली बसून तासन् तास, दिवस-रात्र, महिनोन् महिने, वर्षांनुवर्षे रंगलेल्या अनेक पिढय़ांतल्या विविध प्रेमळ, गूढ, नशिल्या, वाह्य़ात, हिंस्र चर्चाचं जर कुणी जसंच्या तसं शब्दांकन केलं असतं तर तो बहुभाषिक ग्रंथ अनाकलनीय असाहित्य म्हणून अभिजात तरी ठरला असता किंवा तुफान विनोदी म्हणून जगातील बेस्टसेलर तरी\nया विज्डम ट्रीखाली इथेच ऋत्विक घटक बसले होते. उत्तररात्रीपर्यंत मणी कौल, कुमार शाहनी आदी मंडळींसमोर त्यांनी प्रतिमेतील भारतीयत्वाची चिकित्सा केली होती. काही वर्षांनी मणी कौल त्यांच्या अवकाश-काळ ���त्त्वाविषयीचा दृष्टिकोन रजत कपूर, अनुप सिंग यांच्यापुढे मांडत होते. आणि काही दशकांनी अनुप सिंग इथेच बसून हे मिझ ऑ सेन म्हणजे नक्की काय असतं, यासारख्या आमच्या प्रश्नांचं आदरातिथ्य करत होते.\nअशा एकच नव्हे, तर सिनेमा समजून घेण्याच्या विविध मार्गाचं, पद्धतींचं, विचारधारांचं बहुपेडी, बहुस्तरीय वीण असलेलं वस्त्र इथे आपोआप विणलं जातं.\nआता बाहेर पडून दीड दशकापेक्षा अधिक काळ गेल्यानंतर त्याकडे दुरून पाहताना हे जाणवतं, की सिनेमा शिकायला इथं आलेल्या प्रत्येकाला या वस्त्रातील धाग्यानं जोडलं आहे. इथं सगळ्यात महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल, तर इथलं विचार करण्याचं स्वातंत्र्य. तुमचा विचार, तुमची कल्पना इथं नि:संकोच मांडता येते.. मग ती कितीही पांचट, विक्षिप्त, आततायी, गंभीर असो, एखादा भन्नाट शॉट घेण्याची असो, एखादी तिरपागडी रचना करण्याची असो किंवा दृश्य आणि ध्वनी यांची भलत्याच पद्धतीची मांडणी करण्याची असो.\nनुसतं यावरच हे थांबत नाही, तर तुमच्या मनातील कल्पना इथे प्रत्यक्ष प्रयोग करून पाहता येते, अस्तित्वात आणता येते. मग भले त्याची प्रशंसा होवो अथवा त्यावर टीका होवो. इथे मला कुणीही कधीही अमुक एखादी गोष्ट चूक आहे, असं सांगितलं नाही. इथल्या सगळ्या शिक्षकांना- ज्यातले बहुतेक इथेच शिकलेले होते- त्यांना हे माहीत होतं की, सिनेमा ही शिकवून येणारी गोष्ट नाही. पण जर कलात्मक जाणिवांनी भारलेलं मुक्त वातावरण असेल आणि चुका करून पाहण्याची मोकळीक असेल तर सिनेमा शिकता येऊ शकतो.\nकुठल्याही पद्धतीचं सेन्सॉर एका भीतीला जन्म देतं. आणि भीतीयुक्त कलाकृती सत्यशोधनाच्या मार्गापर्यंत पोहोचू शकत नाही. याची जाण या वास्तूला आणि स्टुडिओ क्रमांक १ च्या मागे रात्री-अपरात्री डोळे ताणून पहारा देणाऱ्या घुबडाला आहे.\nइथं मेन थिएटरमध्ये जगभरातले महत्त्वाचे सिनेमे आम्ही पाहिले. ज्यावेळी आजच्यासारखं पाहिजे तो सिनेमा एका बटनाच्या हुकुमाचा ताबेदार नव्हता, त्यावेळी कुठून कुठून महत्प्रयासानं मिळवलेल्या हजारो फिल्म्सच्या प्रिंट्स आम्हा विद्यार्थ्यांसाठी इथं तैनात होत्या. आता जयकर बंगल्याच्या आवारात दिमाखात उभ्या असलेल्या नॅशनल फिल्म अर्काईव्हची सुरुवात फिल्म इन्स्टिटय़ूट मध्येच झाली.\nकुरुसावा, केस्लोवस्की, तारकोव्स्की, ब्रेसॉं, सत्यजीत रे, मृणाल सेन, याच व��स्तूत तरुण वयात सहकारी म्हणून ज्यांनी उमेदवारी केली ते गुरुदत्त, अरविंदन्, ओझू, फासबिंदर, क्युब्रिक, ओशिमा, किअरोस्तामी, झाबो अशा अनेक मास्टर फिल्म मेकर्सच्या फिल्म्स आम्हाला रोज संध्याकाळी दाखवल्या जात. एकच फिल्म पहिल्या वर्षी पाहताना जे वाटे त्याच्या कितीतरी वेगळा अनुभव तीच फिल्म दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी पाहताना येत असे. प्रत्येक फिल्म झाल्यानंतर रात्री- बेरात्रीपर्यंत त्यावर बोलभांड चर्चा झडत. या सगळ्यांतून सिनेमामध्ये काय मांडलंय आणि ते कसं मांडलंय या दोन्ही गोष्टींचं महत्त्व आम्हाला जाणवायला लागलं. दिग्दर्शकाची शैली म्हणजे नेमकी काय भानगड आहे, ती कशी शोधायची, याच्या वाटा आम्ही धुंडाळू लागलो. सिनेमा ही दृकश्राव्य भाषा कशी आहे या संभ्रमविलासाची ती एक लागण होती. आपल्याला कलाकृतीतून नक्की काय आणि का मांडायचंय, आपला कलात्मक शोध कुठल्या जातकुळीचा आहे हे प्रश्न पडू लागले.\nइथं भारतातल्या सर्व स्तरांतून, सर्व ठिकाणांहून आलेली मंडळी होती. त्यांचं अनुभवविश्व, जगण्याच्या, वागण्या-बोलण्याच्या पद्धती, खाण्यापिण्याच्या सवयी निरनिराळ्या होत्या. त्यांची राजकीय, सामाजिक, साहित्य, कला, संस्कृतीविषयीची धारणा भिन्न होती. त्यामुळे या सगळ्यांबरोबरच हे शिक्षणदिव्य व्यामिश्र आणि एकंदर जगण्याची समजूत बहुआयामी होण्यात झालं.\nसिनेमा ही समूहकला आहे. त्यामुळे हे जग फक्त विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं नव्हतं, तर कार्पेंटरी विभागातील कामगार, पेंटर्स, लाइटिंग डिपार्टमेंट, फिल्म लॅबमधली मंडळी, कॉस्च्युम, कॅमेरा डिपार्टमेंट या सर्व विभागांतल्या मंडळींचा सक्रीय हातभार आमच्या या सिनेमा समजून घेण्याच्या प्रवासात होता. इन्स्टिटय़ूटमधला प्रत्येक घटक पुण्यातील ज्या विविध घरे-वाडे-इमारतींमध्ये आम्ही चित्रीकरण करत होतो ती पुणेकर मंडळी, आमची जवळची मित्रमंडळी हे सर्वजण आमचा प्रत्येक एक्सरसाईज परिपूर्ण होण्यासाठी आत्मीयतेने झटत होते. या सगळ्यांच्या विनाकिंतु अथक आधाराच्या बळावर ही सिनेमाची झिंग आम्ही निभावू शकलो.\nविद्यार्थ्यांच्या इथे तयार होणाऱ्या कितीतरी फिल्म्सना राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या फेस्टिव्हल्समध्ये दाखवण्यात आलं. त्यांची प्रशंसा झाली. त्यांना बक्षिसं मिळाली. यातील काही फेस्टिव्हल्समध्ये जाण्या���ी जेव्हा मला संधी मिळाली आणि जगभराच्या फिल्मस् पाहता आल्या तेव्हा या वास्तूची एकमेवाद्वितीयता ध्यानात आली.\nजगातल्या फार मोठय़ा फिल्म स्कूलमध्ये या पद्धतीचा पाठिंबा विद्यार्थ्यांना लाभत होता. आपल्याोळकक ची वर्णनं अनेक देशांतल्या विद्यार्थ्यांना आणि फिल्म मेकर्सना तोंडात बोटं घालायला भाग पाडत होती. आणि त्यामुळेच पुण्यात, महाराष्ट्रात किंवा भारतात इतरत्र गेल्यावर ‘फिल्म इन्स्टिटय़ूट म्हणजे विद्यार्थ्यांचे खूप संप होतात तीच संस्था ना’ अशी ओळख ऐकावी लागायची, लागते तेव्हा तोंडात बोटं घालण्याची पाळी माझी असते. ही आपल्या देशातील खूप महत्त्वाची संस्था आहे. आणि ती आपल्या महाराष्ट्रात, पुण्यात आहे. इतकंच नव्हे, तर आत्ताच्या हिंदी आणि प्रादेशिक, कलात्मक आणि तथाकथित व्यावसायिक फिल्म जगतातील आघाडीचे महत्त्वाचे कॅमेरामन, दिग्दर्शक, आर्ट डिरेक्टर, अभिनेते, अभिनेत्री, साऊंड रेकॉर्डिस्ट, एडिटर्स, मिक्सिंग इंजिनीअर्स या संस्थेने घडवले आहेत, हे कशा शब्दांत सांगायचं, हेच समजेनासं होतं.\nअर्थात माणसासारखीच कुठलीच संस्था परिपूर्ण नसते. तिच्यात अनेक चढउतार, साचून राहिलेल्या, दरुगधी येणाऱ्या, अडेलतट्टू, विरोधाभासी, कमकुवत गोष्टी असतील.. असणारच. पण निव्वळ त्याचेच दाखले देऊन तिला जोखण्याचा खुळेपणा कुठलाही विवेकी माणूस करणार नाही.. करू नये.\nमाझ्यासारख्या साध्या, मराठी घरातून आलेल्या, दूरदूपर्यंत सिनेमाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या मुलाला ज्या संस्थेनं घडवलं, तिला या साठाव्या वर्षीच्या मन:पूर्वक शुभेच्छा\nमाझे सर्वात ज्येष्ठ मित्र उस्ताद सईदुद्दिन डागर म्हणत की, मी विसाव्या वर्षी गाणं शिकायला सुरुवात केली. चाळीसाव्या वर्षी मी पहिल्यांदा लोकांसमोर गायलो. आणि साठाव्या वर्षी मला कळायला लागलंय, की गाणं म्हणजे नक्की काय आहे. त्यामुळे आता ही संस्था कळत्या वयाची झाली आहे. तिला दीर्घायुष्य लाभो. तिची साठी बुद्धी नाठी न होवो व तिच्यातील सत्त्व टिकून राहो, हीच सदिच्छा\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्या��ासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 हास्य आणि भाष्य : चष्मा\n2 विश्वाचे अंगण : ठाव अंतरीचा..\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/republican-party-of-india-leader-avinash-mahatekar-to-take-oath-as-a-minister-in-maharashtra-governments-cabinet-expansion-says-ramdas-athawale-scj-81-1912621/", "date_download": "2020-09-29T01:55:17Z", "digest": "sha1:IC4NEUUEFPOXXXUUOOPOC74MLLXP25IJ", "length": 11917, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Republican Party of India leader, Avinash Mahatekar to take oath as A minister in Maharashtra government’s cabinet expansion Says Ramdas Athawale scj-81 | ‘महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अविनाश रिपाइंच्या अविनाश महातेकरांचे नाव निश्चित’ | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n‘महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंच्या अविनाश महातेकरांचे नाव निश्चित’\n‘महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंच्या अविनाश महातेकरांचे नाव निश्चित’\nमुख्यमंत्र्यांनी एक नाव सुचवण्याची सूचना दिली होती त्यानंतर मी महातेकर यांचे नाव सुचवल्याचे आठवले यांनी म्हटले आहे\nमहाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १६ जून रोजी सकाळी ११ वाजता राजभवन येथे होणार आहे. यामध्ये भाजपा, शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर हेदेखील मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे महातेकर यांचे नाव अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांकडे पाठविले असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.\nरविवारी होणाऱ्या राज्य सरकार च्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षातर्फे एक नाव देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास केल्यानंतर अविनाश महातेकर यांच्या नावाची शिफारस पाठविली असल्याची माहिती ना रामदास आठवले दिली आहे.उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीयराज्यमंत्री ना रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महायुती सरकार मध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा देण्यात येईल आणि मंत्रीमंडळात एक मंत्रिपद देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करीत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ना रामदास आठवले यांनी आभार मानले आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली ��धळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 तुझ्यात जीव रंगलामधील ‘या’ अभिनेत्यावर गुन्हा दाखल\n2 … तर एमआयएमला घरात घुसून मारू : शिवसेना\n3 मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे भेट\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/prabhu-deva-birthday-special-some-interesting-facts-about-him-1869016/", "date_download": "2020-09-28T23:53:51Z", "digest": "sha1:GNFUVRG5GGAROE2ZJ4EMELXHHX7VB4LP", "length": 12221, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "prabhu deva birthday special some interesting facts about him | Birthday Special : या अभिनेत्रीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होता प्रभुदेवा | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nBirthday Special : या अभिनेत्रीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होता प्रभुदेवा\nBirthday Special : या अभिनेत्रीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होता प्रभुदेवा\nप्रभुदेवाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहीत आहे.\nडान्सर, कोरिओग्राफर, दिग्दर्शक, अभिनेता प्रभुदेवा याचा आज वाढदिवस. ‘भारतीय मायकल जॅक्सन’ म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रभुदेवाने आजवर शेकडो चित्रपटांच्या गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. तर १३ चित्रपटांचं दिग्दर्शन आणि चार चित्रपटांची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता प्रभुदेवाने हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांतही काम केले आहे. प्रभुदेवाचे वडील दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक होते. त्यांच्याकडूनच प्रभुदेवाने नृत्याचे धडे घेतले.\nप्रभुदेवाच्या नृत्याचे चाहते जगभरात आहेत. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहीत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिच्यामुळे प्रभुदेवाचं लग्न मोडलं असं म्हटलं जातं. नयनतारा हिचे प्रभुदेवावर खूप प्रेम होते. या प्रेमापोटी तिने ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला. बरेच वर्ष हे दोघं लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते.\nप्रभुदेवाच��� रामलता यांच्याशी लग्न झाले होते. नयनताराशी असलेले संबंध उघडकीस आल्यानंतर संतापलेल्या रामलता यांनी २०१० कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. त्याचबरोबर नयनतारापासून दूर राहण्यासाठी प्रभुदेवावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी हा वाद विकोपाला गेला आणि रामलता यांनी उपोषणाची धमकी दिली. तर अनेक महिला संघटनांनी नयनताराविरोधात आवाज उठवला.\nअखेर २०११ मध्ये प्रभुदेवाने पत्नी रामलता यांना घटस्फोट दिला. मात्र त्यानंतर नयनताराने प्रभुदेवा आणि तिच्यात कोणताही संबंध नसल्याचं प्रसारमाध्यमांमध्ये स्पष्ट केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 प्रचारासाठी नाना पाटेकरांच्या फोटोंचा होतोय गैरवापर; नानांनी ट्विट करुन केले ‘हे’ आवाहन\n2 कॉलेज आठवणींचा कोलाज : महाविद्यालयात वैचारिक जडणघडण\n3 बलात्काराचा आरोप असलेल्या आलोक नाथांना चित्रपटात घेण्याविषयी अजय म्हणतो…\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamcdc.com/SchemeMarathi.html", "date_download": "2020-09-28T23:46:44Z", "digest": "sha1:ZA7GA5APUSLSJFRXHFTNVRUY2LWVR5NQ", "length": 20846, "nlines": 50, "source_domain": "www.mahamcdc.com", "title": "योजना | महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादीत, पुणे", "raw_content": "\nमहाराष्ट्र सहकारविकास महामंडळा मार्फत राबविण्यांत येणा-या योजना व प्रकल्प\nसहकारी संस्थासाठी अटल अर्थसहाय्य योजना :\nप्रस्तावना :- सहकार पणन व वस्त्रोदयोग विभाग संकीर्ण-1018/प्र.क्र.126/18-स, दिनांक 02/01/2019 रोजीच्या शासननिर्णयान्वये, महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजना लागू करण्यांत आली असून सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची नेमणूक करण्यांत आलेली आहे.\nयोजनेचा उददेश :- सहकार विभागाच्या माध्यमातून कृषी व बिगर कृषी क्षेत्राशी संबंधीत विविध नाविण्यपूर्ण व्यवसाय / प्रकल्प प्रोत्साहन देऊन कार्यान्वीत करून, पर्यायाने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करून, ग्रामीण विकासास सहाय्यभूत ठरण्यासाठी राज्यातील सहकारी संस्थाकरीता “अटल अर्थसहाय्य” योजना राबवीण्यांत येत आहे. योजनेचे प्रमुख उदिष्टे खालील प्रमाणे\nशेतक-यांच्या शेतमालावर प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया करून मुल्यवर्धन करणे.\nशेतमाल उत्पादनांतून शेतक-यांचा नफा वाविण्यासाठी तसेच शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सहकारी संस्थांनी त्या त्या भागात शेतमालावर प्रक्रिया व विक्री करावी यास प्रात्साहन देणे.\nजागतिक बाजारेपेठेत कृषी व पूरक उदयोगांस वाव असलेले उदयोग सुरू करण्यासाठी सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणे.\nराज्यातील विशेषत: ग्रामीण भागातील सुशिक्षीत तरूणांनी सहकारी संस्थामार्फत कृषी क्षेत्राशी व स्थानिक गरजेशी संबंधीत सेवा, व्यवसाय व उदयोग उभे करणे.\nसहकारी संस्थांच्या पुढाकारातून प्राथमिक प्रक्रिया, शेतमाल साठवणूक, दुय्यम प्रक्रिया, शेतमाल वाहतूक, कृषी निविष्ठा पुरवठा, शुध्द पाणी पुरवठा व अन्य नाविण्यपूर्ण सुगी पश्चात कृषी व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देवून त्याव्दारे आर्थीक दुर्बल घटकांचे सक्षमीकरण करणे.\nअर्थसहाय्याचे स्वरूप :- सदर योजनेंतर्गत, पात्र लाभार्थी सहकारी संस्थेस प्रकल्प किंमतीच्या अंदाजित रक्कमेपैकी सहकारी संस्थेकडून 12.50% स्वनिधी म्हणून गुंतवणूक असेल, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाकडून सहकारी संस्थांना व्यवसाय / प्रकल्प किंमतीच्या 12.50% कर्ज उपलब्ध करण्यांत येईल व प्रकल्प किंमतीच्या 75% रक्कम अनुदान स्वरूपात सहकारी संस्थांना वितरीत करण्यांत येईल.\nव्यवसाय प्रस्तावांना मंजुरीची कार्यपध्दती :\nयोजनेअंतर्गत पात्र सहकारी संस्थांच्या व्यवसाय प्रस्तावांचे मंजुरीच्या अनुषंगाने राज्यस्तरावर मा.मंत्री (सहकार) यांचे अक्ष्यतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यांत आलेली आहे. जिल्हास्तरीय समितीच्या शिफारशीसह प्राप्त होणा-या प्रस्ताना राज्यस्तरीय समिती मार्फत मान्यता प्रदान करण्याबाबत कार्यवाही करण्यांत येते.\nजलसमृध्दी (अर्थमुव्हसथ) यंत्र सामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना :\nप्रस्तावना :- मृद व जलसंधारण विभाग जशिअ-1017/प्र.क्र.522/जल-7, दिनांक 02/01/2018 रोजीच्या शासननिर्णयान्वये, जलसमृध्दी (अर्थमुव्हसथ) यंत्र सामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना लागू करण्यांत आली असून सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची नेमणूक करण्यांत आलेली आहे.\nयोजनेचा उददेश :- राज्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरुण / शेतकरी उत्पादन संघ / नोंदणीकृत शेतकरी गट / बेरोजगारांची सहकारी संस्था यांचे मार्फत जलयुक्त शिवार अभियान /जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी शासना मार्फत “जलसमृध्दी (अर्थमुव्हसथ) यंत्र सामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना” कार्यान्वीत करण्यांत आली आहे.\nव्याज अर्थसहाय्याचे स्वरूप :- पात्र लाभार्थीस / संस्थेस बँक /वित्तीय संस्थेकडून उत्खनन यंत्र सामुग्री कर्ज मंजुर करण्यांत येईल व अशा कार्जाची कमाल मर्यादा रू. 17.60 लाख असेल. त्यानुसार पाच वर्षामध्ये शासना मार्फत प्रती लाभार्थी कमाल व्याज परतावा रू. 5.90 लक्ष इतकरी अनुज्ञेय राहील. शासनामार्फत अदा करण्यात येणा-या व्याजाची रक्कम रु.5.90 लाख असेल व सदरील रक्कम 5 वर्ष कालवधीमध्ये समान हफ्त्यात रक्कम रु.9833/- प्रमाणे प्रती लाभार्थ्यांना वर्ग करण्यात येत आहे.\nअटल महापणन विकास अभियान :\nप्रस्तावना : सहकार पणन व वस्त्रोदयोग विभाग शीकाना-1216/प्र.क्र.10/24-स, दिनांक 20/12/2016 रोजीच्या शासननिर्णयान्वये, राज्यात सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी अटल महापणन विकास अभियान राबविण्यांत येत आहे.\nमहाराष्ट्र सहकारी पणन महासंघ, खरेदी – विक्री संघ व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांना बळकट करणे\nपणनच्या या त्रिस्तरीय रचनेच्या बळकटीकरणातून राज्यातील शेतक-यांना कृषी पणन विषयक सुविधा देऊन संस्थांची आर्थीक उलाढाल वाढवणे.\nशासकीय संस्था, सहकारी संस्था, खाजगी संस्था व सभासद शेतकरी / जनता यांचा सहभाग घेणे\nजनजागृतीच्या माध्यमातून सहकारी पणन विकासासाठी चळवळ उभी करणे.\nमहाराष्ट्र सहकार विकास महामंडळाशी संलग्न सहकारी संस्था, शेतकरी उत्पदाक कंपनी, महिला गट इत्यांदीं संस्थांमार्फत उत्पादीत करण्यांत येणा-या विविध उत्पादनांची विक्री करण्यासाठी त्यांना हक्काचे व्यसपीठ निर्माण व्हावे, यासाठी महामंडळाने महाफार्म या नांवाने स्वत: चा ब्रॅड निर्माण केला आहे. या माध्यमातून सदर संस्थांनी उत्पादीत केलेला माल विक्री करणे, त्याचे मार्केटींग करण्याचे कार्य महामंडळा मार्फत करण्यांत येत आहे. यामुळे या संस्थांच्या उत्पादनांना राज्यस्तरीय बाजारपेठेत स्थान मिळणे शक्य झाले आहे. भविष्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सदर उत्पादने पोंहचवण्याचे उदिष्ट आहे.\nमहाराष्ट्र राज्याचा कृषी-व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन कार्यक्रम प्रकल्प (स्मार्ट) – :\nनव्याने मंजूर झालेल्या सरकारमधील प्रमुख भागीदार स्मार्ट नावाचा प्रकल्प. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जागतिक बँक 700 कोटी रुपये खर्च करण्याची व्यवस्था करत आहे.एमसीडीसीकडे स्वतंत्र प्रकल्प अंमलबजावणी युनिट असेल ज्यामार्फत अ) उत्पादनक्षम भागीदारी ब) क्लस्टर डेव्हलपमेंट योजना) क) बाजारपेठेत प्रवेश योजना ड) नाविन्यपूर्ण भागीदारी ई) उद्योगांचा विकास आणि व्यवसायातील उपक्रमांना तांत्रिक सहाय्य f) वित्तपुरवठा प्रवेश) क्षमता वाढविण्याच्या क्रिया इ. प्रकल्पांतर्गत पीएसी / सहकारी संस्थांची ओळख पटविली जाईल.\nमहामंडळामार्फत मार्केटींग करण्यात येणा-या उत्पादनांच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी विक्री व्यवस्थापन करण्याच्या उददेशाने राज्यात विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून शॉप उभारणी करण्यांत येत आहे. यामुळे सहकारी संस्थांनी उत्पादीत केलेली उत्पादने स्थानिक पातळीवर विक्रीसाठी उपलब्ध होतील. सध्यस्थितीस प्रायोगीक तत्वार राज्यात विविध कार्यकारी सोसायटींच्या माध्यमातून 150 शॉप उभारण्यात आले आहेत. त्यांला ग्राहकांचा चांगला प्रतीसाद मिळत आहे. भविष्यामध्ये याची व्यप्ती वाढविण्याचा महामंडळाचा मानस आहे.\nशेतक-यांचे उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्याकरीता उत्पादित कृषि मालासाठी शाश्वत बाजार पेठ उपलब्ध करणे, कृषि मालाचे मुल्यवर्धन करणे, कृषि प्रक्रिया उदयोगात वृध्दी करणे गरजेजे आहे. या उददेशाची पुर्तता करण्यासाठी सहकार विकास महामंडळा मार्फत्‍ राज्यातील विविध कार्यकारी संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी / महिला बचत गट यांचे सभासद / वैयक्तीक शेतकरी यांच्यासाठी पाच दिवसीय निवासी “Agri Business Start-up” प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत येणार आहे.\nदिनांक 30/10/2019 अखेर पर्यंत 13 प्रशिक्षण बॅच चे यशस्वी आयोजन करण्यांत आले आहे. यामध्ये 414 प्रशिक्षणार्थींचा सहभाग घेतलेला आहे. नाबार्ड मार्फत पॉपी अंतर्गत अधिकृत प्रशिक्षण यंत्रणा म्हणून निवड महामंडळाची निवड करण्यांत आलेली आहे.\nशेतकरी उत्पादक कंपनी निर्मिती /नाबार्डपॉपी योजना:\nमहाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे माध्यमातून ग्रामिण भागातील सहकारी संस्थामार्फत उत्पादीत शेतमालाचे मुल्यवर्धन, विपणन व पर्यायी बाजार व्यवस्था उपलब्ध होण्याच्या उदिष्टाने राज्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच कंपनी संचालकांना प्रशिक्षण देणे, बाजारपेठेशी जोडणी करणे व उत्पादीत होणा-या शेतमालाचे मुल्यवर्धन करून \"महाफार्म\" ब्रॅन्ड अंतर्गत विक्री व्यवस्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे. यासाठी नाबार्ड मार्फत महामंडळास अर्थसहाय्य उपलब्ध होत आहे.\nमहामंडळाचे माध्यमातून ग्रामीण भागातील शेतमालाचे मुल्यवर्धन, विपणन व पर्यायी बाजार व्यवस्था उपलब्ध होण्याच्या उद्देशाने FPC निर्मिती करण्यांत आली आहे. सन 2018-19 मध्ये एकुण 5 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेची कार्यवाही सुरू आहे. सन 2019-20 मध्ये वर्षात एकुण 25 FPC स्थापनेचा लक्षांक आहे.संपूर्ण माहिती वाचा\nकृषी निविष्ठा पुरवठा व्यवस्थापन उपक्रम\nमहाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांचे मार्फत ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा सोसायटी / शेतकरी उत्पादक कंपनी यांना कृषी निविष्ठा व सेवा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महामंडळाला कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, यांचे कडुन राज्य ठोक खते विक्री परवाना (LCFD 100169) प्राप्त झाला असुन इफ्फको, क्रिभको या कंपन्या महामंडळामार्फत विविध विविध कार��यकारी सेवा सोसायटी / शेतकरी उत्पादक कंप%E", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/saffron-human-benefits-health-tips-1/", "date_download": "2020-09-29T00:15:35Z", "digest": "sha1:NSQ6SNB3IVM4EEVLK3BAPBAZ7WNGDDFX", "length": 20287, "nlines": 167, "source_domain": "www.saamana.com", "title": "केशरचे शरीराला कोणते फायदे होतात? | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\nप्ले स्टोअरमधून हटवण्यात आले ‘हे’ 17 खतरनाक ऍप, तुमच्या मोबाईलमध्ये तर…\nछत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा मृत्यू, अनेक जखमी\nमुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या\nपुलवामात एनकाऊंटरदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी\nमैदानावरील तुफानामुळे राजकारणात रंगले वाकयुद्ध, सॅमसमवरून गंभीर-थरूरमध्ये जुंपली\nआर्मेनिया-अजरबैजानमध्ये युद्धाला सुरुवात; 24 ठार, शेकडो जखमी\nचीनकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ, हजारो नागरिकांना टोचली असुरक्षित लस\nसावधान…कोरोना व्हायरस करतोय मेंदूवर हल्ला; संशोधनातील निष्कर्ष\nअरेच्चा… कोरोनाचे भाषेशी कनेक्शन इंग्रजी न बोलणाऱयांना पाचपट अधिक धोका\nचीनने तीन वर्षांत पाडल्या शिंजियांगच्या हजारो मशिदी\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर…\nPhoto – आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 5 फलंदाज\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nलेख – शेती संस्कृतीमधील स्त्रियांचा सहभाग\nमुंबई बेट आहे, लक्षात घ्या\nकमी पैशांत घर चालू शकते\nपूनम पांडेचा युटर्न, मारहाणीचा आरोपानंतर पुन्हा नवऱ्याकडे परतली\nसुबोध भावेची नवी इनिंग ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेची केली निर्मिती\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nव्���ायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nCar History – ‘हे’ उद्योगपती होते हिंदुस्थानातील पहिल्या कारचे मालक, निर्माण…\nHealth tips – एक चमचा कोरफड आयुष्य बदलेल, जाणून घ्या 9…\nHealth tips – मधुमेह टाळण्यासाठी ‘या’ 6 सोप्या नियमांचे पालन करा\nआगळं वेगळं- आपलं पाटणा त्यांचं पाटणा\nसंस्कृती सोहळा – गोदातीरावरचे त्र्यंबकेश्वर\nनिमित्त- प्रश्न ज्येष्ठ कलाकारांच्या सुरक्षिततेचा\nजगाच्या पाठीवर- पहिली शाळा\nकेशरचे शरीराला कोणते फायदे होतात\nकेशर हे जगातील दुर्मिळ मसाल्याच्या पदार्थांपैकी एक आहे. खाद्यपदार्थांना रुचकर करण्यासाठी अगदी पुरातन काळापासून केशराचा वापर केला जातो. हिंदुस्थानात जम्मू आणि काश्मिरमध्ये केशराचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील लोकांसाठी केशर हे उत्पन्नाचे एक प्रमुख साधन आहे.\nकेशर हे केशराच्या फुलापासून तयार केलं जातं. केशराचे फुल अतिशय नाजूक आणि मनमोहक दिसतात. आजकाल केशर बाजारामध्ये तीन ते साडे तीन लाख प्रति किलोने विकलं जातं. त्यामुळे केशराचा वापर करणं सर्वसामान्यांसाठी तसं थोडं महागाचं असू शकतं.\nमात्र केशर आरोग्यासाठी फारच उत्तम आहे. शिवाय ते सौंदर्यवर्धकही आहे. खाद्य संस्कृतीमध्ये केशराला मानाचं स्थान देण्यात आलं आहे. नैवेद्य शुद्ध करण्यासाठी त्यात आवर्जून केशर वापरलं जातं. शिवाय केशरामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, फॉलिक ऍसिड, लोह, पोटॅशिअम, कॅल्शिअम, कॉपर, झिंक, मॅग्नेशिअम असते. अनेक पोषक तत्वांमुळे अगदी लहान बाळापासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांनाच केशर उपयुक्त असते. त्वचेच्या स्वास्थासाठी प्राचिन काळापासून सौदर्य उत्पादनांमध्ये केशराचा वापर करण्यात येतो.\nहिंदुस्थानी खाद्यसंस्कृतीमध्ये अनेक पदार्थांमध्ये केशराचा वापर केला जातो. कोणताही गोड पदार्थ केशराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. खीर, बिर्याणी, लस्सी, मसाले दूध, मोदक, रसमलाई अशा अनेक पदार्थांची सजावट केशराने केली जाते.\nकेशरामुळे स्मरणशक्ती वाढते. शिवाय वयोमानानुसार वृद्धांमध्ये होणाऱ्या अल्झायमर आणि विस्मरणाच्या समस्येला दूर करण्यासाठी वृद्धांनादेखील केशराचा चांगला फायदा होऊ शकतो. केशरामुळे पचनाच्या कार्यात चांगली सुधारणा होऊ शकते. ज्यांना पोट दुखणे, ऍसिडिटी, अल्सर अथवा पचनासंबधित ���न्य समस्या असतील त्यांनी नियमित केशराचा वापर करावा. शांत झोप हवी असेल तर रात्री झोपताना केशराचे दूध प्या, ज्यामुळे तुम्हाला गाढ झोप मिळू शकेल.\nमात्र लक्षात ठेवा केशर उष्ण गुणधर्मीय असल्याने स्वयंपाकात दररोज केशराचा वापर करू नका. कधीतरी केशराचा वापर करण्यास काहीच हरकत नाही. केशरामुळे खाद्यपदार्थ आणखी स्वादिष्ट होतात.\nकेशराचा अती वापर मात्र घातक ठरू शकतो. गरोदरपणी केशर घेणे चुकीचे जरी नसले, तरी त्याचा अती वापर केल्यास गरोदर स्त्रीला त्रास होऊ शकतो. शिवाय बाळंतपणानंतर स्तनपान करणाऱ्या महिलांनादेखील केशर देऊ नये. केशराच्या अती वापरामुळे गर्भाशय संकुचित होते. गरोदर महिलांचे यामुळे मिसकॅरेज होण्याची शक्यता असते.\nजर तुम्ही अती प्रमाणात केशराचा वापर आहारात केला, तर तुमची त्वचा पिवळसर दिसू लागते. जर तुमचे डोळे आणि त्वचा पिवळी दिसत असेल तर तुम्हाला काविळ झाली आहे, असे निदान करण्यात येते. मात्र जर तुम्हाला केशराची ऍलर्जी असेल तरीदेखील तुमची त्वचा पिवळी दिसू लागते. त्यामुळे केशराचा वापर करताना सावध रहा. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना राजेंद्र म्हात्रे यांनी ही माहिती दिली.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\n‘बालिका वधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nपश्चिम रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक दोन शिफ्टमध्ये केले\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर...\nया बातम्या अवश्य वाचा\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/mnvs-demands-definite-policy-be-levied-online-school-fees-330504", "date_download": "2020-09-29T01:38:44Z", "digest": "sha1:HRAHJAYVS3VVBZ3KJVHBQDIQOHXKSBOT", "length": 14426, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "ऑनलाइन स्कुल फीसाठी निश्चित धोरण ठरवावे : कोणी केली शालेय शिक्षण मंत्र्यांना मागणी? | eSakal", "raw_content": "\nऑनलाइन स्कुल फीसाठी निश्चित धोरण ठरवावे : कोणी केली शालेय शिक्षण मंत्र्यांना मागणी\nपुणे शहरातील असंख्य शाळा पालकांवर दबाव निर्माण करून फी वसुली करत आहेत. त्यामुळे पालकांवर नाहक आर्थिक बोजा निर्माण होत असून, त्यातून त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ऑनलाईन शाळांसाठी देखील या शाळा नियमित शाळांच्याप्रमाणे शुल्क आकारणी करत आहेत​\nपुणे : राज्यभरात सध्या ऑनलाईन शाळांची लगबग सुरू आहे. अशात काही शाळा पालकांवर शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी दबाव निर्माण करत आहेत. विद्यार्थी प्रत्यक्षात शाळांमध्ये जात नसले तरी, नियमित शाळेप्रमाणे शुल्क आकारणी केली जात आहे. अशा तक्रारी पालकांकडून होत आहेत, त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने आता ऑनलाईन शाळांबाबत धोरण निश्चित करावे, अशी मागणी होत आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nपुणे शहरातील असंख्य शाळा पालकांवर दबाव निर्माण करून फी वसुली करत आहेत. त्यामुळे पालकांवर नाहक आर्थिक बोजा निर्माण होत असून, त्यातून त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ऑनलाईन शाळांसाठी देखील या शाळा नियमित शाळांच्याप्रमाणे शुल्क आकारणी करत आहेत. परिणामी असंख्य विद्यार्थी शिक्षण पासूनच वंचित राहण्याची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे या शाळांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.तसेच पालकांकडे शुल्कासाठी तगादा लावनाऱ्या शाळांची यादी देखील मंत्र्यांकडे दिल्याची माहिती यादव यांनी दिली.\nVideo : मान-प्रसिद्धी देऊ शकत नाही दोनवेळची भाकर; कलाकारांवर आली बोंबिल-सुकट विकण्याची वेळ\nसध्या शुल्कासाठी तगादा लावणाऱ्या शाळांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांना देणार असल्याचे देखील गायकवाड यांनी यादव यांना या चर्चे दरम्यान सांगितले आहे.\nहॉटेल-मॉल सुरू झाल्यानंतर शहरात कसं होतं वातावरण\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसौरऊर्जेशी निगडित सर्व सेवा-सुविधा आणि मार्गदर्शन आता मिळणार एकाच छताखाली\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऊर्जा अभ्यास प्रणाली विभागातून एम. टेक पूर्ण झाले. तेव्हा नोकरी करण्याऐवजी मित्रांच्या भागीदारीतून...\nघराबाहेर पडताना मास्क हवाच\nपुणे - ‘बाळाला लसीकरणाला घेऊन जाताना रस्त्यावर दिसणारे चित्र पाहुन धक्काच बसतो. जवळपास प्रत्येक १० जणांपैकी तीन जण मास्कशिवाय फिरत असल्याचे दिसते....\n'पीएमआरडीए'चा प्रारूप विकास आराखडा जानेवारीत\nपिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) विकास आराखड्याला (डीपी) एप्रिल 2021 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. जुलै 2017 मध्ये विकास...\nविमानतळाच्या नव्या पार्किंग लॉटचे काम वेगात\nपुणे - लोहगाव विमानतळावरील पार्किंगची क्षमता वाढविण्यासाठी सुरू केलेल्या बहुमजली पार्किंग इमारतीचे काम वेगाने सुरू झाले आहे. या प्रकल्पामुळे...\nजायका प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महापालिका स्वतंत्र कक्ष सुरू करणार\nपुणे - निविदा मागवूनही त्यावर बसून राहिलेल्या महापालिका प्रशासनाला आता कुठे जाग आली आहे. जायका प्रकल्पाची अंमलबजावणी गतीने करण्यासाठी येत्या एक ऑक्‍...\nCorona Update - पुण्यात दर सोमवारी चाचण्यांची संख्या होतेय कमी आज १९४५ नवे रुग्ण\nपुणे - पुणे जिल्ह्यात फक्त दर सोमवारीच कोरोना चाचण्यांची संख्या कमी केली जात आहे. नेमक्या या चाचण्या सोमवारीच का कमी केल्या जातात, हा प्रश्न...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/state-govt-orders-to-stop-water-flow-of-baramati-which-was-continue-after-end-of-mou-68991.html", "date_download": "2020-09-29T00:42:31Z", "digest": "sha1:QMRUJLXLDKBSMVCP4A5IFAUNRDMQP2T6", "length": 19400, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "रणजितसिंह नाईकांची खेळी, बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी बंद", "raw_content": "\nकोरोनाचा फटका, ‘बालिका वधू’चा दिग्दर्शक विकतोय भाजीपाला\nराहुल तेवतियाचे 5 षटकार, सिक्सर किंगही चक्रावला, युवराज सिंह म्हणतो, ना भाई ना\nRohit Sharma, RCB vs MI: हिटमॅन अवघ्या 10 धावा दूर, आयपीएलमध्ये रोहित शर्मा नवा विक्रम रचणार\nरणजितसिंह नाईकांची खेळी, बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी बंद\nरणजितसिंह नाईकांची खेळी, बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी बंद\nमाढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी पवार कुटुंबाला पहिला धक्का दिलाय. करारा संपूनही बारामतीसाठी सुरु असणारं पाणी माढ्याला वळवण्यात त्यांनी यश मिळवलंय.\nराहुल निर्मला प्रभू, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : भाजपचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलंय. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशाने बारामतीला जाणारं निरा डाव्या कालव्याचं नियमबाह्य पाणी बंद करण्यात येणार आहे. गिरीश महाजन यांनी याबाबत आदेश दिले असून येत्या दोन दिवसात लेखी आदेश निघणार आहेत. बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी आपल्या मतदारसंघात वळवण्याचं आश्वासन रणजितसिंह नाईकांनी दिलं होतं.\nराष्ट्रवादीचे अध���यक्ष शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2009 ला करार बदलत बारामतीला 60 टक्के पाणी दिलं होतं. 2017 मध्येच हा करार संपला होता. मात्र तरीही बारामतीला जाणारं पाणी सुरूच होतं. रणजितसिंह मोहिते पाटील आणि नवनियुक्त खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाठपुरावा करुन अखेर बारामतीचं पाणी वळवण्यात यश मिळवलंय.\nपवार काका-पुतण्यांच्या निर्णयाला दोन्ही रणजितसिंहांनी शह दिलाय. निवडणुकीतही पाणी हा मुद्दा बनवण्यात आला होता. निवडून येताच रणजितसिंह नाईक कामाला लागले. अखेर बारामतीचं नियमबाह्य पाणी आता माढा मतदारसंघाला मिळणार आहे. नवनियक्त खासदार आणि मोहिते पाटील घराण्याचा पवारांना पहिला मोठा धक्का मानला जातोय.\nबारामती आणि इंदापूरला निरा डाव्या कालव्याचं आवर्तन बंद केल्याने फार मोठा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात पाण्यासाठी संघर्ष होतोय की काय पाण्यासाठी आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा निवडणुकीतही पाण्याचा मुद्दाच गाजला होता. सांगलीतील काही भाग आणि माढा मतदारसंघातील काही तालुके नेहमीच दुष्काळाच्या छायेत असतात.\nकाय आहे पाणी प्रश्न\nवीर भाटघर धरणाच्या उजव्या कालव्यातून 57 टक्के, तर डाव्या कालव्याद्वारे 43 टक्के पाणी वाटपाचं धोरण 1954 च्या पाणी वाटप कायद्यानुसार ठरलं होतं. त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण, तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होतं. डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला पाणी मिळत होतं. 4 एप्रिल 2007 रोजी शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2009 मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला. त्यामध्ये निरा देवघर धरणातून 60 टक्के पाणी डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला आणि 40 टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला. हा करार 3 एप्रिल 2017 पर्यंतचा करण्यात आला होता. करार संपल्यानंतरही हे पाणी बारामतीला जात होतं.\nनियमबाह्य पाणी बंद करुन ते पुन्हा फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यांना मिळावे अशी मागणी रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. याबाबत त्यांन��� सोमवारी पुन्हा जलसंपदा मंत्री महाजन यांची भेट घेतली.\nजलसंपदा मंत्री महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करुन डाव्या कालव्यातून बारामतीला नियमबाह्य जाणारं पाणी कायमचं बंद करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा आदेश येत्या दोन दिवसात काढावा असंही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. हा अध्यादेश निघाल्यास सातारा जिल्ह्यातील वीर, भाटघर, निरा – देवघर या धरणातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला जाणारं पाणी कायमस्वरुपी बंद होऊन त्याचा फायदा फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना 100 टक्के होणार आहे.\nभाजपचे 'संकटमोचक' अपघातग्रस्ताच्या मदतीला, गिरीश महाजनांमुळे बाईकस्वारावर वेळीच उपचार\nभाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन शेतकऱ्यांसाठी मैदानात, जळगावात आंदोलन\nभाऊंना कोरोना झाला होता, त्यांना वेळेत इंजेक्शन मिळालं नाही, हरिभाऊंच्या…\nभाजपचे माजी खासदार आणि विद्यमान जळगाव अध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचं…\nहात धुवा, सॅनिटायझर लावा असं बोंबलून चालणार नाही, खांद्याला खांदा…\n'अंधेर नगरी चौपट राजा' अशी सरकारची परिस्थिती : गिरीश महाजन\nपाण्याचा पुन्हा बारामती पॅटर्न, फडणवीसांनी रद्द केलेला निर्णय ठाकरे सरकारने…\n...तर आमच्याकडे आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, महाजनांचा सरकारला इशारा\n\"मराठा आणि राजपुतांचं देशासाठी बलिदान, राजपुतांनाही सरसकट आरक्षण द्या\"\nEXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट,…\nएकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही\nभाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप\nGupteshwar Pandey | गुप्तेश्वर पांडेंचा चकवा, भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत,…\nDhangar reservation Live : ..तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या…\nMI vs KKR | IPL 2020 : रोहितचा धमाका, मुंबईचा…\nएकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी\nकोरोनाचा फटका, ‘बालिका वधू’चा दिग्दर्शक विकतोय भाजीपाला\nराहुल तेवतियाचे 5 षटकार, सिक्सर किंगही चक्रावला, युवराज सिंह म्हणतो, ना भाई ना\nRohit Sharma, RCB vs MI: हिटमॅन अवघ्या 10 धावा दूर, आयपीएलमध्ये रोहित शर्मा नवा विक्रम रचणार\nRhea Chakraborty | रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात संपत्तीच्या वादातून सावत्र भावाची हत्या, मृतदेह वाशी खाडीत फेकला, मुख्य सूत्रधार���सह दोघांना अटक\nकोरोनाचा फटका, ‘बालिका वधू’चा दिग्दर्शक विकतोय भाजीपाला\nराहुल तेवतियाचे 5 षटकार, सिक्सर किंगही चक्रावला, युवराज सिंह म्हणतो, ना भाई ना\nRohit Sharma, RCB vs MI: हिटमॅन अवघ्या 10 धावा दूर, आयपीएलमध्ये रोहित शर्मा नवा विक्रम रचणार\nRhea Chakraborty | रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/category/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-29T00:31:15Z", "digest": "sha1:H4536YCUYT4YNLOOWYTOZPEJBVNPWBV7", "length": 170628, "nlines": 228, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "चंद्रयानाच्या निमित्याने | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (3)\nकला आणि कलाकार (6)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (73)\nचीन चिनी चायनीज (4)\nसाहित्य आणि साहित्यिक (20)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nचंद्रयान आणि काळ, काम, वेग\n“चंद्रयान एका दिवसात (पृथ्वीवरच्या) चंद्राभोवती अनेक वेळा फिरत असले तरी चंद्राबरोबरच ते सुध्दा सत्तावीस दिवसात एक पृथ्वीप्रदक्षिणा घालत राहीलच आणि पृथ्वी व चंद्र या दोघांच्याही सोबत सूर्यालासुध्दा एका वर्षात एक प्रदक्षिणा घालेल.” असे मी चंद्रयान या विषयावर लिहिलेल्या लेखात लिहिले होते. या वाक्यातले सारे शब्द ओळखीचे असल्यामुळे त्यांचा अर्थ सर्वांना समजला असेल, पण त्यावरून चंद्रयानाच्या प्रवासाचे आकलन मात्र आपापला अनुभव आणि ज्ञान यांच्या आधाराने होईल. निदान माझ्या बाबतीत तरी अनुभवाची गाठोडी पटापट उघडतात आणि ज्ञानाची किवाडे अंमळ हळू खुलतात असे होते. त्या ���्रमाने या वाक्याचा काय बोध होतो ते या लेखात देण्याचा प्रयत्न मी केला आहे.\nचंद्रयान एका दिवसात अनेक वेळा आणि अनेक दिवसात एक वेळा कांहीतरी करते म्हणताच आपण अशा प्रकारे कोणती कामे करतो याच्या अनुभवाच्या फाइली मनात उघडल्या जातात. मी वर्षातून एकदा आयकरविवरण भरतो, मोटारीच्या विम्याचे नूतनीकरण करतो, महिन्यातून एकदा विजेचे बिल भरतो, आपले केस कापवून घेतो, दिवसातून अनेक वेळा कांही खाणेपिणे होते, दरवाजा उघडतो आणि बंद करतो अशी कांही उदाहरणे पाहून चंद्रयानही तसेच कांही करत असेल असे पहिल्या क्षणी वाटते. माझा मित्र रोज कामावर जातो, महिन्यातून एकदा गावात राहणा-या भावाला भेटतो आणि वर्षातून एकदा दूर परगावी असलेल्या बहिणीला भेटून येतो, चंद्रयानसुध्दा असेच महिन्यातून एकदा पृथ्वीभोवती आणि वर्षातून एकदा सूर्याभोवती फिरून येत असेल असे त्याला वाटण्याची शक्यता आहे.\nपण खगोलशास्त्राची आवड असेल किंवा माझे लेख वाचून त्यातले कांही लक्षात राहिले असेल, तर त्या ज्ञानाच्या ज्योतीच्या प्रकाशात कांही वेगळे दिसेल आणि या दोन उदाहरणातला महत्वाचा फरक लगेच समोर येईल. मी दार उघडत असतांना विजेचे बिल भरत नसतो आणि केशकर्तनालयातल्या कारागीराकडून आपल्या केसांवर कलाकुसर करून घेत असतो तेंव्हा इन्कमटॅक्सचे चलन लिहीत नसतो. या चारही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे माझा मित्र जेंव्हा त्याच्या भावाच्या घरी गेलेला असतो तेंव्हा तो त्याच्या ऑफीसातही नसतो किंवा बहिणीकडेही नसतो. चंद्रयान मात्र चंद्र, पृथ्वी आणि सूर्य या सर्वांना एकाच वेळी अव्याहतपणे प्रदक्षिणा घालत असते. चंद्राच्या कक्षेत पोचल्यापासून त्याचे हे भ्रमण सुरू झाले आहे आणि त्याचे इतर कार्य थांबल्यानंतरही जोंपर्यंत चंद्र, सूर्य, पृथ्वी आणि ते स्वतः अस्तित्वात आहेत तोंवर त्याचे भ्रमण असेच अविरत चालत राहणार आहे. वर दिलेल्या वेगवेगळ्या कामात मात्र मी एका वेळी फक्त कांही सेकंद, मिनिटे किंवा तास एवढाच वेळ खर्च करतो आणि तो कालावधी दिवस, महिना व वर्ष यांच्या तुलनेत अत्यल्प असतो. यामुळे या कामांची चंद्रयानाच्या भ्रमणाशी तुलना होऊ शकत नाही.\nआपला श्वासोच्छवास आणि रक्ताभिसरण या क्रिया मात्र चंद्रयानाच्या भ्रमणाप्रमाणे अखंड चालत असतात, पण त्या सुरळीत चालत असतांना आपल्याला जाणवत नाहीत. (बंद पड��्या तर मात्र लगेच जीव कासावीस होतो.) मिनिटाला किती वेळा श्वास घेतला जातो आणि नाडीचे किती ठोके पडतात हे वैद्यकीय तपासणीत मोजले जात असल्यामुळे अनेक लोकांना त्यांचा अंदाज असतो, पण त्यातून किती घनमीटर हवा फुफ्फुसाच्या आंतबाहेर जाते आणि किती लीटर रक्त धमन्यांतून वाहते याची आंकडेवारी क्वचितच कोणाला ठाऊक असते. काळकामवेगाचे उदाहरण पाहतांना आपल्या शरीरात चालणा-या या क्रियांचा विचार आपल्या मनात येत नाही. फार पूर्वी गॅलीलिओच्या मनात तो चमकला आणि त्यातून लंबकाच्या घड्याळांचा विकास झाला हे सर्वश्रुत आहे.\nचंद्र, पृथ्वी आणि सूर्य या तीघांनाही चंद्रयान सतत प्रदक्षिणा घालत असते म्हंटल्यावर ठराविक कालावधीत त्या किती वेळा होतात ते पाहून त्याचे काम मोजता येईल. वर्षभरातून तो सूर्याभोवती फक्त एक प्रदक्षिणा घालतो आणि पृथ्वीभोवती त्या तेरा होतात. (तेरा ही संख्या मुद्रणदोषातून आलेली नाही. एका वर्षात बारा पौर्णिमा आणि अमावास्या येत असल्यामुळे आपला चंद्र बारा वेळा पृथ्वीभोवती फिरतो अशी सर्वसामान्य समजूत आहे, पण पृथ्वीसभोवतालच्या बारा राशींच्या चक्रातून तो प्रत्यक्षात तेरा चकरा मारतो हे कदाचित कित्येकांना माहीत नसेल.) चंद्राभोवती मात्र रोज बारा या हिशोबाने चंद्रयान वर्षात चार हजारावर प्रदक्षिणा घालेल. हे आंकडे पाहिल्यावर तेच त्याचे मुख्य काम आहे असे कोणीही म्हणेल. एका अर्थाने ते बरोबर आहे. चंद्राचे निरीक्षण करण्यासाठीच त्याला अंतराळात पाठवले आहे. त्या कामासाठी जिथे जिथे चंद्र जाईल तिथे तिथे त्यालाही गेलेच पाहिजे आणि खुद्द चंद्रच त्याला आपल्यासोबत घेऊन जातो. म्हणजे चंद्राच्या गाड्यासोबत चंद्रयानाच्या नळ्याची यात्रा घडते असे म्हणता येईल.\nचंद्रयानावर ठेवलेल्या त्याच्या अनेक दिव्यचक्षूंमधून त्याचे निरीक्षणाचे काम चालते. चंद्रावरून निघणारे प्रकाश किरण, अतिनीलकिरण, क्षकिरण, गॅमाकिरण वगैरे सर्व प्रकारचे किरण चंद्रयानाच्या अँटेनावर येऊन पोचतात. ते सारे किरण एकाद्या आरशाने करावे तसे परस्पर पृथ्वीकडे परावर्तित केले जात नाहीत, तर त्यातून मिळणारी माहिती संदेशवाहक लहरींमार्फत पृथ्वीकडे पाठवली जाते. हे काम करण्यासाठी ती माहिती गोळा करणे, संदेशवाहक लहरी निर्माण करणे, त्यांची सांगड घलून त्यांचे प्रक्षेपण करणे वगैरे कामे के���ी जातात, त्याचबरोबर पृथ्वीवरील नियंत्रणकक्षातून आलेले संदेश वाचून त्यातून मिळालेल्या आज्ञांचे पालन केले जाते. या कामासाठी लागणारी ऊर्जा चंद्रयानावरील बॅटरीमधून घेतली जाते. सूर्यकिरणांमधून मिळालेल्या ऊर्जेचे विजेत परिवर्तन करून खर्च झालेल्या विजेची भरपाई करण्यात येते. ही सगळी कामे वेगवेगळ्या प्रकारची आहेत. त्यामुळे त्यांची एकमेकाशी तुलना करणे हे एका माणसाने भाजी निवडणे, दुस-याने पुस्तक वाचून अभ्यास करणे आणि तिस-याने भिंत रंगवणे अशासारख्या कामांची तुलना करण्यासारखे होईल. त्याची कांही गरजही नाही. हे सर्व मिळून चंद्रयानाचे काम चालत असते.\nचंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्याभोवती एका ठराविक कालात चंद्रयान किती प्रदक्षिणा घालते हे आपण पाहिले आहे, पण ते करतांना ते किती किलोमीटर अंतर कापते याचीही तुलना करता येईल. एका वर्षात चंद्राभोवती चार हजार घिरट्या घालतांना ते सुमारे पाच कोटी किलोमीटर इतके अंतर कापते, पृथ्वीभोवती तेरा वेळा फिरतांना तीन किलोमीटराहून थोडे जास्त अंतर पार करते आणि सूर्याभोवती घातलेल्या एकाच प्रदक्षिणेतले अंतर एक अब्ज किलोमीटरपेक्षा जरासे कमी असते. याचा अर्थ ते इतर दोन्हींच्या कित्येकपटीने जास्त आहे असा होईल. म्हणजेच सूर्यप्रदक्षिणा ही त्याच्या भ्रमणाची प्रमुख बाब झाली\nही सर्व अंतरे एका वर्षात कापलेली असल्यामुळे वर्षाला अमूक इतके कोटी किलोमीटर हे त्या भ्रमणाचे वेग झाले. पण असले मोठे आकडे आपल्या ओळखीचे नसतात. शाळेतल्या कुठल्याशा इयत्तेत खर्व, निखर्व, परार्ध वगैरे संख्या मी शिकलो होतो. १ या आंकड्यावर दहाबारा की पंधरावीस शून्ये ठेवल्यावर या संख्या येतात. प्रत्यक्ष उपयोगात किंवा सोडवलेल्या गणितातसुध्दा हे आंकडे संपूर्ण आयुष्यात कधीच न आल्यामुळे त्यांचे मूल्य त्यांवर असलेल्या त्या दहा वीस शून्यभोपळ्यांपेक्षा कधीच जास्त वाटले नाही आणि त्या पूज्यांची संख्यासुध्दा लक्षात राहिली नाही. ज्या लोकांना कोटी आणि अब्ज या संख्यांचा उपयोग प्रत्यक्षात कधी करावा लागला नसेल त्यांना त्या दोन्ही संख्या सारख्याच महाप्रचंड वाटण्याची शक्यता आहे.\nरस्त्यावरून धावणा-या मोटारी आणि रुळावरल्या आगगाड्या यांचा अनुभव सर्वांना असल्यामुळे त्यांचे दर ताशी किलोमीटर किंवा मैलातले वेग सर्वांच्या ओळखीचे असतात. अली���डे अनेक लोक विमानाने प्रवास करतात, त्यांना त्याच्या वेगाचा अंदाज असतो. चंद्रयानाचा सरासरी वेग तासाला सुमारे पावणेसहा हजार किलोमीटर इतका आहे. म्हणजे प्रवासी विमानांच्या वेगाच्या सातआठपट आणि मोटार व आगगाडीच्या वेगाच्या जवळ जवळ पन्नाससाठपट एवढा तो आहे. त्याचा पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग थोडा कमी असला तरीसुध्दा तो तासाला साडेतीन हजार किलोमीटर इतका आहे. पण त्याचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग मात्र ऐकूनच भोवळ आणण्याइतका जास्त म्हणजे दर तासाला एक लक्ष किलोमीटरहून जास्त आहे. याचाच अर्थ दर सेकंदाला चंद्रयान चंद्राभोवती फिरण्यासाठी दीड किलोमीटर पुढे जाते, पृथ्वीच्या कक्षेत एक किलोमीटर पुढे सरकते आणि सूर्याभोवती फिरण्यासाठी तीस किलोमीटर इतकी वाटचाल करते असा होतो. म्हणजे सूर्याभोवती साठ पाउले टाकतांना ते दोन पाऊले पृथ्वीभोवती आणि तीन पाउले चंद्राभोवती टाकते. हे अधिक स्पष्ट करण्यासाठी याहून जास्त ओळखीचे एक उदाहरण देतो.\nएक आगगाडी भरधाव वेगाने पुण्याहून कोल्हापूरला चालली आहे, त्यातला एक वेटर एका ट्रॉलीवर खाद्यपदार्थ ठेऊन पँट्रीतून गार्डाच्या डब्याकडे जात आहे आणि एक मुंगी त्या ट्रॉलीच्या खांबावर चढून वरखाली करते आहे असे समजा. वाटेत कोठेतरी रुळांपासून थोडे दूर उभे राहून कोणी त्या गाडीकडे पाहिले तर त्याला काय दिसेल त्या वेटरसकट ती आगगाडी उत्तरेकडून दक्षिणेकडे धडधडत जातांना त्याला दिसेल. तिच्यातला वेटर आगगाडीच्या उलट दिशेने मागे चालत असला तरी त्या निरीक्षकाला मात्र तो पुढेच जातांना दिसणार. खूप बारीक लक्ष देऊन पाहिल्यास गाडीतील इतर प्रवासी जेंव्हा पंचवीस मीटर पुढे गेले तेंव्हा तो वेटर चोवीसच मीटर पुढे गेला असे त्याला दिसेल. ती बारकीशी मुंगी कांही त्याला दिसणार नाही, पण खास प्रकारच्या दुर्बिणीतून पाहून दिसलीच तर ती सुध्दा तेवढ्या अवधीत चोवीस मीटर पुढे गेलेली आणि वीतभर वर सरकलेली त्याला दिसेल.\nअंतराळातून पृथ्वीवरील हालचालींवर नजर ठेवणा-या उपग्रहातल्या दुर्बिणीतून पाहिले तर ती आगगाडी, त्यातला वेटर आणि बाहेरचा निरीक्षक हे सगळेच त्या अवधीत पृथ्वीच्या पृष्ठभागाबरोबर वेगाने पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असलेले दिसतील आणि त्यात ती गाडी किंचित दक्षिणेकडे सरकल्याचे दिसेल. या सर्वांपेक्षा शेकडोपट अधिक वेगाने ही सारी ��ात्रे सूर्याभोवती फिरत आहेत हे मात्र त्यातल्या कोणालाच जाणवणार नाही\nFiled under: चंद्रमा, चंद्रयानाच्या निमित्याने, विज्ञान आणि तंत्रज्ञान |\tLeave a comment »\nचन्द्रयानाच्या निमित्याने – यशोगाथा (उत्तरार्ध)\nमुंबई ते दिल्लीचा प्रवास असो किंवा सातारा ते फलटणपर्यंतचा असो, त्यात निर्गमन, मार्गक्रमण आणि आगमन असे त्या प्रवासाचे तीन टप्पे असतात. पहिल्या आणि अखेरच्या टप्प्यांवर त्या त्या ठिकाणी असलेल्या तत्कालिन स्थानिक परिस्थितीचा प्रभाव असतो, पण तो अल्पकाळासाठी असतो. दोन गांवातले अंतर कापण्यामधले मार्गक्रमणच महत्वाचे असते आणि तेच आपल्या लक्षात राहते. पृथ्वीपासून चंद्रापर्यंत मार्गक्रमणाची गोष्ट मात्र यापेक्षा वेगळी आहे.\nपृथ्वीवरून आभाळातला चंद्र डोळ्यांना दिसतो. त्यामुळे नेम धरून सोडलेल्या बाणाप्रमाणे रॉकेटसुध्दा चंद्राला बरोबर नाकासमोर ठेवून सरळ रेषेत त्याच्याकडे झेपावत असेल आणि त्याच्यापर्यंत जाऊन पोचत असेल असे कोणालाही वाटणे शक्य आहे. पण प्रत्यक्षात ते तसे नसते एवढे मला माहीत होते. पृथ्वीवरून उड्डाण केल्यानंतर ते यान आधी पृथ्वीच्या सभोवती प्रदक्षिणा घालीत राहते आणि त्यात स्थिरावल्यानंतर चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करते एवढे मला ऐकून ठाऊक होते. ज्या वेगाने ते आकाशात झेप घेते तो पाहता ते कांही मिनिटातच पृथ्वीभोवती फिरू लागेल, त्यानंतर कांही तासात ते पुढील प्रवासाला निघू शकेल आणि एक दोन दिवसात चंद्रापर्यंत जाऊन पोहोचेल अशी माझी अपेक्षा होती. पण चंद्रयानाच्या यशस्वी उड्डाणाची जी बातमी आली तिच्यातच त्या यानाला चंद्राजवळ जायला पांच दिवस लागतील हे वाचून थोडे आश्चर्य वाटले होते. प्रत्यक्षात तर २५ ऑक्टोबर २००८ला इकडून निघालेले हे यान दोन आठवडे उलटून गेले तरी ते अजून आपल्या मुक्कामाला पोचल्याची बातमी आली नाही. साध्या प्रवासी विमानाच्या गतीने सुध्दा एवढ्या काळात ते चंद्रापर्यंत जाऊन पोचले असते. त्यामुळे ते नेमके कुठे गेले आहे आणि इतके दिवस तिथे काय करते आहे हे समजत नव्हते. अखेरीस १२ नोव्हेंबरला चंद्रयान आपल्या ठरलेल्या कक्षेत स्थिरावले आणि १४ नोव्हेंबरला त्याने भारताचा झेंडा चंद्रावर रोवला.\nप्रत्यक्ष प्रवासाचा मार्ग साधारणपणे वर दिलेल्या चित्रात दाखवल्यासारखा होता. सर्कसमधील ट्रॅपीझ या प्रकारातला क्रीडापटू एका उंच झोपाळ्यावर चढतो, त्याला झोका देत देत तो उंच उंच जातो आणि खूप मोठा झोका दिल्यानंतर पटकन आपला झोपाळा सोडून दुसरा झोपाळा पकडतो, तशा प्रकारे पृथ्वीभोवती फिरता फिरताच तिच्यापासून दूर दूर जात चंद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आणि चंद्राभोवती फिरता फिरता त्याच्या जवळ जवळ जात त्याने आपले नियोजित स्थान ग्रहण केले. तारीखवार त्याची प्रगती खाली दिल्याप्रमाणे झाली.\n२२ ऑक्टोबर : पृथ्वीवरून उड्डाण करून २२९००/२५५ कि.मी. च्या लंबवर्तुळाकार कक्षेत तिच्याभोवती भ्रमण सुरू\n२३ ऑक्टोबर : कक्षा ३७९००/३०५ कि.मी. वर नेली\n२५ ऑक्टोबर : कक्षा ७४७१५/३३६ कि.मी. वर नेली\n२६ ऑक्टोबर : कक्षा १६४६००/३४८ कि.मी. वर नेली\n२९ ऑक्टोबर : कक्षा २६७०००/४६५ कि.मी. वर नेली\n०४ नोव्हेंबर : पृथ्वीपासून ३८०००० कि.मी. वर चंद्राच्या जवळ पोचले\n०८ नोव्हेंबर : ७५०२/५०४ कि.मी. या कक्षेत चंद्राभोवती भ्रमण सुरू\n०९ नोव्हेंबर : कक्षा ७५०२/२०० कि.मी. वर नेली\n१२ नोव्हेंबर : १०० कि.मी. अंतरावरून चंद्राभोवती वर्तुळाकार कक्षेत भ्रमण सुरू\n१४ नोव्हेंबर : एम.आय.पी.(प्रोब) च्या सहाय्याने चंद्रावर भारताचा राष्ट्रध्वज उतरवला.\n२२ ऑक्टोबर रोजी पृथ्वीभोवती फिरतांना चंद्रयानाला एका परिभ्रमणासाठी फक्त साडेसहा तास इतका वेळ लागत होता. तो कालावधी वाढत वाढत २९ ऑक्टोबरला ज्या कक्षेत चंद्रयान पोचले तिच्यात सहा दिवसांइतका झाला होता. त्यानंतर बहुधा शेवटचे भ्रमण पूर्ण होण्याच्या आधीच ते चंद्राभोवती प्रदक्षिणा घालू लागले. त्यानंतर ते चंद्रापासून १०० कि.मी. अंतरावर राहून वर्तुळाकार ध्रुवीय कक्षेत फिरत राहिले. चंद्राच्या दोन्ही ध्रुवांना भेत देत आपले एक आवर्तन ते सुमारे दोन तासात पूर्ण करत होते. तोपर्यंत चंद्र थोडासा स्वतःभोवती फिरलेला असतो. अशा प्रकारे चंद्राचा संपूर्ण पृष्ठभाग पाहून घेऊन त्याने त्याची छायाचित्रे पाठवली. चंद्रयान जरी (पृथ्वीवरच्या) एका दिवसात चंद्राभोवती बारा वेळा फिरत असले तरी ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून पूर्णपणे मुक्त झालेले नाही. चंद्राबरोबरच ते सुध्दा सत्तावीस दिवसात एक पृथ्वीप्रदक्षिणा घालत राहिले आणि पृथ्वी व चंद्र या दोघांच्याही सोबत सूर्यालासुध्दा एका वर्षात एक प्रदक्षिणा घालत राहिले.\nचंद्रयानाच्या कक्षांमध्ये बदल करण्यासाठी त्याच्यासो���त जोडलेल्या रॉकेट इंजिनांचा उपयोग केला गेला. त्यांच्या जोरावर यानाच्या भ्रमणाची गती बदलली की त्याची कक्षा बदलते आणि त्यानंतर ते यान नव्या कक्षेत आपोआप फिरत राहते. त्यावरील विविध उपकरणांना विद्युत पुरवठा करण्यासाठी लागणारी वीज पुरवण्यासाठी यानावर सोलर सेल्सचे पॅनेल बसवले होते. यानावरील सर्व साधनांना पुरेल इतकी वीज त्या सोलर सेल्सपासून निर्माण होते. या सर्व उपकरणांचे कसून परीक्षण केलेले असल्यामुळे निदान दोन वर्षे तरी ती अव्याहत चालत राहतील अशी अपेक्षा होती. पण त्यापूर्वीच कसलासा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे यानाशी असलेला संपर्क तुटला. तोपर्यंत चंद्रयानाकडून बरीच शास्त्रीय माहिती मिळाली. तिचे विश्लेषण करणे वगैरे काम चालतच राहील.\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ( इस्रो) च्या संकेतस्थळावर चंद्रयानाबद्दलची जी माहिती प्रसिध्द झाली आहे तिचा उपयोग या लेखासाठी केला आहे. या संकेतस्थळाचा दुवा खाली दिला आहे.\nगुरुत्वाकर्षण, अग्निबाण, उपग्रह वगैरेबद्दलच्या शास्त्रीय माहितीचे संकलन नासाच्या आणि इतर संकेतस्थळांवरून मिळालेल्या माहितीवरून केले आहे. त्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे.\n<———— मागील भाग – यशोगाथा (पूर्वार्ध)\nFiled under: चंद्रमा, चंद्रयानाच्या निमित्याने, विज्ञान आणि तंत्रज्ञान |\t1 Comment »\nचन्द्रयानाच्या निमित्याने – यशोगाथा (पूर्वार्ध)\nचंद्रयानाच्या उड्डाणाच्या अनुषंगाने गुरुत्वाकर्षण, अग्निबाण, उपग्रह आणि त्यांच्या उड्डाणासाठी लागणारे प्रयत्न यांची थोडक्यात ओळख मी याआधीच्या भागात करून दिल्यानंतर या भागात मुख्य मुद्यावर येत आहे. चंद्रयान प्रकल्पाची जाहीर घोषणा झाल्यानंतर लगेच त्यावर जे प्रतिसाद आले त्यात “आता हे कसले नवे खूळ काढले आहे”, “या लोकांना हे झेपणार आहे काय ”, “या लोकांना हे झेपणार आहे काय ”, “याची कोणाला गरज पडली आहे ”, “याची कोणाला गरज पडली आहे ”, “याचा काय उपयोग होणार आहे”, “याचा काय उपयोग होणार आहे”, “आता याचा खर्च पुन्हा आमच्याच बोडक्यावर पडणार आहे ना”, “आता याचा खर्च पुन्हा आमच्याच बोडक्यावर पडणार आहे ना” अशासारखे प्रश्न अनेक लोकांनी विचारले होते. चंद्रयानाच्या यशस्वी उड्डाणानंतर त्याबद्दल वाटणारा अविश्वास आणि शंका दूर झाल्या. कालांतराने त्याचे महत्व पटल्यानंतर विरोधाची धारही बोथट होईल. रोह���णी आणि आर्यभट यांच्या उड्डाणाच्या वेळीसुध्दा अशा शंका व्यक्त केल्या गेल्या होत्या. समर्पक उत्तरे मिळाल्याने त्यांचे निरसन आतापर्यंत झाले आहे.\nचंद्रयान प्रकल्पाची रूपरेखा आंखतांनाच त्यामागची उद्दिष्टे निश्चित केली होती. अंतराळातील ग्रहगोलांचे वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करून त्यांचा बारकाईने अभ्यास करण्याची ही पहिलीच भारतीय मोहिम होती. त्यानुसार त्यावर बसवलेल्या अत्याधुनिक उपकरणांद्वारे चंद्राविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती त्या यानाने गोळा केली. चंद्राची पृथ्वीवरून दिसणारी (सशाचे चित्र असलेली ) बाजू तसेच पलीकडली आपल्याला कधीच न दिसणारी त्याची बाजू या दोन्हींच्या पृष्ठभागाचा सविस्तर त्रिमित नकाशा काढणे, चंद्राच्या पृष्ठभागावरील तसेच त्याच्या गर्भातील विविध खनिजांचा शोध घेणे वगैरे उद्देशाने ही निरीक्षणे करण्यात आली. मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम, लोह, टायटेनियम आदि पृथ्वीवर ब-याच प्रमाणात सापडणारी मूलद्रव्ये तसेच रेडॉन, युरेनियम व थोरियम यासारखी इथे दुर्मिळ असलेली मूलद्रव्ये यांची चंद्रावर किती उपलब्धता आहे याचा अंदाज यावरून येऊ शकेल. अखेर चंद्राचा जन्म नेमका कशामुळे आणि कसा झाला असावा हे समजण्याच्या दृष्टीनेही या निरीक्षणांचा उपयोग होऊ शकेल.\nचांद्रयानाच्या मोहिमेचे खालील प्रमुख टप्पे सांगता येईल.\n२. अंतराळातून पृथ्वीभोवती फिरून तिचे अवलोकन करीत चंद्राकडे गमन\n३. चंद्राच्या कक्षेत प्रवेश\n४. चंद्राच्या कक्षेत त्याच्यापासून १०० कि.मी. अंतरावर राहून सुमारे २ वर्षे त्याचेभोवती नियमितपणे घिरट्या घालणे.\nहे चांद्रयानाचे मुख्य काम होते. हे काम करतांना त्याने खालील गोष्टी करायचे योजिले होते.\nअ. चंद्राच्या पृष्ठभागाचे सर्व बाजूंनी निरीक्षण करून त्याचे नकाशे तयार करणे.\nआ. चंद्रावरील धातू, अधातू वगैरेंच्या साठ्यांचा अंदाज घेणे\nइ. चंद्रावर उतरणारे (धडकणारे) छोटे यान पाठवून त्याच्या मार्गाचा अभ्यास करणे, तसेच आपल्या आगमनाची खूण चंद्राच्या पृष्ठभागावर ठेवणे.\nई. या छोट्या यानाने चंद्रावर धडकण्यापूर्वी त्याच्या जवळून घेतलेली माहिती जमा करणे.\nया मोहिमेतले सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झाले. या संपूर्ण कालावधीत चांद्रयानाकडून शक्य तेवढी माहिती पृथ्वीवरील केंद्राकडे पाठवली गेली. येथील प्रयोगशाळांमध्ये त्याचे विश्लेषण झाले आणि पुढेही होत राहील. यांतून नवनव्या शास्त्रीय गोष्टी समजत जातील व त्यांचा भविष्यकाळातल्या प्रयोगात उपयोग होईल. चंद्रावर उतरण्यासाठी योग्य जागा शोधायला त्यातून मदत मिळेल. अंतरिक्ष संशोधनासाठी नासाने केलेल्या संशोधनातून निर्माण झालेल्या कित्येक गोष्टी आज सामान्य माणसाच्या वापरात आल्या आहेत. त्याप्रमाणे कदाचित पृथ्वीवरील जीवनात उपयोगी पडू शकणारे नवे शोधसुध्दा त्यावरून लागू शकतात.\n२२ ऑक्टोबर २००८ रोजी सकाळच्या नियोजित वेळी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून चांद्रयानाने यशस्वीरीत्या उड्डाण केले. सुमारे चार दशकांपूर्वी अमेरिका व रशिया यांनी चंद्रावर स्वारी केली होती. त्यानंतर नील आर्मस्ट्राँग याने चंद्रावर जाऊन मानवाचे पहिले पाऊल (की बुटाचा तळवा) त्याच्या पृष्ठभागावर उमटवले होते. त्यानंतर अपोलो प्रोग्रॅममधून अमेरिकेचे दहा बारा अंतराळवीर चंद्रावर जाऊन आले. युरोपातील देशांनी संयुक्तपणे आपले यान चंद्राकडे पाठवले होते. चंद्रयानाच्या वर्षभर आधी जपान आणि चीन या आशियाई देशांनी या क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर भारताचा क्रम लागतो. पृथ्वीवरून निघून चंद्रापर्यंत पोचण्याचे जे तंत्र चाळीस वर्षांपूर्वी विकसित झाले होते त्यात मूलभूत असा फरक दरम्यानच्या काळात पडलेला नाही. मात्र अत्यंत प्रभावशाली कॅमेरे, संदेशवहनाची विकसित साधने आणि अत्याधुनिक संगणक आता उपलब्ध असल्यामुळे चांद्रयानाकडून पूर्वीपेक्षा अधिक तपशीलवार, अचूक आणि अद्ययावत माहिती मिळते. या बाबतीतचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक संस्थांच्या सहयोगाने करण्यात आले.\nअंतराळ संशोधनाच्या सुरुवातीच्या काळात भारताचे उपग्रह विकसित देशांच्या रॉकेट्सबरोबर अवकाशात पाठवले जात. त्याच्या जोडीने अशी रॉकेट्स भारतात तयार करण्याचे प्रयत्न चाललेले होते. पोलर सॅटेलाइट लाँच व्हेहिकल्स (पीएसएलव्ही) चे तंत्रज्ञान विकसित केल्यानंतर भारताने आपले उपग्रह त्यांच्या सहाय्याने अंतराळात पाठवणे सुरू केले. त्यात इतके यश मिळाले की भारताने आपले अनेक उपग्रह अवकाशात पाठवलेच, शिवाय परदेशांचे अनेक उपग्रहसुध्दा पृथ्वीवरून आभाळात उडवले गेले. याच मालिकेतल्या पीएसएलव्ही-एक्सएल जातीच्या अद��ययावत अग्निबाणाच्या सहाय्याने चांद्रयानाने उड्डाण केले. सुमारे पंधरा मजली गगनचुंबी इमारतीइतके उंच असलेले हे रॉकेट चार टप्प्यांचे होते. यात घनरूप तसेच द्रवरूप अशा दोन्ही प्रकारच्या इंधनांचा उपयोग केला जातो. त्यांच्या जोरावर चांद्रयानाने उड्डाण केल्यानंतर तो पृथ्वीच्या सभोवती अतीलंबगोलाकार अशा कक्षेत फिरू लागला. साडेसहा तासात पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतांना सुरुवातीला प्रत्येक आवर्तनात तो तिच्यापासून कमीत कमी २५५ किलोमीटर इतका जवळ यायचा तर जास्तीत जास्त २२८६० कि.मी. इतका तिच्यापसून दूर जायचा. क्रमाक्रमाने हे अंतर वाढवीत त्याने ८ नोव्हेंबर रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर आपली कक्षा हळूहळू बदलून तो त्याच्या ठरलेल्या कक्षेमध्ये चंद्राभोवती फिरू लागला. पृथ्वीवरून निघतांना हा उपग्रह १३८० किलोग्रॅम वजनाचा होता. चंद्राच्या मार्गावर जातांना सोडलेल्या रॉकेटमुळे त्याचे वजन कमी होत गेले. चंद्राजवळ पोचेपर्यंत ते ६७५ किलोग्रॅम झाले.\nचंद्राच्या कक्षेतले आपले निश्चित स्थान ग्रहण केल्यानंतर १४ नोव्हेंबर २००८च्या रात्री (भारतीय वेळेप्रमाणे) त्याने मून इंपॅक्ट प्रोब (एमआयपी) नांवाचा आपला एक दूत चंद्रावर पाठवून दिला. त्या प्रोबच्या पृष्ठभागावरच तिरंगा झेंडा रंगवलेला होता. सुमारे तीस किलोग्रॅम वजनाचा हा प्रोब स्वतःभोवती फिरत फिरत २५ मिनिटांनंतर चंद्रावर जाऊन नियोजित जागेवर उतरला आणि त्याने चंद्रावर भारताचा राष्ट्रध्वज नेऊन ठेवला. उद्या चंद्राच्या पृष्ठभागाच्या मालकीवरून पृथ्वीवरल्या देशांदेशांमध्ये वाद झाला तर त्यावर आता भारताला आपला हक्कसुध्दा सांगता येईल. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरता उतरता त्या प्रोबने स्वतःभोवती फिरत चंद्राच्या विस्तृत भागाचे जवळून अवलोकन करून अनेक प्रकारची माहिती देखील पाठवली. भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज यापूर्वी पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर फडकला होताच, आता तो चंद्रावर जाऊन पोचला आहे.\n<——– मागील भाग – उड्डाणाची पूर्वतयारी पुढील भाग – यशोगाथा (उत्तरार्ध) ———>\nFiled under: चंद्रमा, चंद्रयानाच्या निमित्याने, विज्ञान आणि तंत्रज्ञान |\t2 Comments »\nचन्द्रयानाच्या निमित्याने – उड्डाणाची पूर्वतयारी\nमानवनिर्मित वस्तू अंतरिक्षात पाठवण्याच्या तयारीला दुस-या महायुध्दानंतर ���कल्पित असा वेग आला. रशिया आणि अमेरिका हे देश या बाबतीत अग्रगण्य होते. त्या दोन्ही देशांनी अवकाशात\nजाऊन पोचणारी वेगवान आणि शक्तीशाली रॉकेट्स पाठवली, त्यानंतर स्पुटनिक, एक्स्प्लोअरर आदि उपग्रह अंतरीक्षात सोडले आणि कांही वर्षांनी युरी गागारिन, अॅलन शेपर्ड वगैरे अंतराळवीर पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर दूरवर फेरफटका मारून जमीनीवर परत आले. ही शर्यत चालतच राहिली आणि ब्रिटन, फ्रान्स, चीन, जपान यासारखे कांही इतर देश त्यात सामील झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यानेही विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्राला अग्रक्रम दिला आणि त्यात अंतरिक्षाच्या अभ्यासाला महत्वाचे स्थान दिले. अंतराळासंबंधीचे तंत्रज्ञान त्या काळात विकसित देशांमध्येसुध्दा ज्ञान व अज्ञान यांच्या सीमेवरचे असे (फ्राँटियर टेक्लॉलॉजी) मानले जात होते. अर्थातच ते गोपनीय स्वरूपाचे होते. आज गूगलच्या शोधयंत्रावरून आपल्याला या विषयावरील लाखो लेख किंवा शोधनिबंध सापडतील पण पूर्वी सगळी माहिती गुप्त असायची. अंतराळात पाठवण्यासाठी कशा प्रकारची उपकरणे किंवा यंत्रसामुग्री लागेल, ती कोणत्या धातूंपासून किंवा अधातूंपासून तयार करता येईल, जमीन, हवा, पाणी या महाभूतातून ते पदार्थ कसे उत्पन्न करता येतील, त्यासाठी कोणत्या प्रक्रियांचा उपयोग करावा लागेल आणि कोणत्या यंत्रसामुग्रीची आवश्यकता भासेल हे सगळे गूढ असायचे.\nसाबूदाण्याची खिचडी किंवा कांद्याची भजी करण्यासाठी लागणारे साहित्य, उपकरणे आणि कृती पाकशास्त्रावरील छापील पुस्तकांत वाचायला मिळते. तरीसुध्दा त्याला चंव येण्यासाठी पाककौशल्य लागते. परदेशी कंपन्यांच्या सहकार्याने स्कूटर्स, शिलाईयंत्रे वगैरे निर्माण करण्याचे कारखाने तेंव्हा भारतात निघाले होते. त्यातले अगदी खिळेमोळे आणि ते ठोकण्याचे हातोडे यासकट त्यासाठी लागणारे सगळे साहित्य आणि ते जुळवण्याची कृती त्यांच्या कोलॅबोरेटर्सकडून आयात होत असे. पण त्या काळात अणुभट्ट्या, अग्निबाण आणि उपग्रह वगैरे खास गोष्टी मात्र अशा पध्दतीने जागतिक बाजारात मिळत नसत. त्यातली थोडी मोघम माहिती हाताला लागली तरी त्या वस्तू कशा मिळवायच्या, त्या कोठे उपलब्ध असतील हा प्रश्न असायचाच. जगभरातल्या बाजारपेठांमध्ये त्याचा तपास केला जात असे. मोटारी, कापड, औषधे वगैरे ग्राहकां���्या उपयोगाच्या असंख्य वस्तू तयार करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे आणि साहित्य लागत असे ते तरी निदान परदेशी बाजारपेठेत मिळायचे. त्यांचाच वेगळ्या प्रकाराने उपयोग करून घेऊन आपल्याला हवा तो परिणाम साधता येईल कां याचा विचार केला जात असे. याच्या उलट अवकाशातल्या उपयोगासाठी आधी मुद्दाम बनवून घेतलेले कांही खास पदार्थ आणि उपकरणे सर्वसामान्य ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्मितीसाठी कालांतराने सर्वांना उपलब्ध होत असत. त्यांचा चांगल्या प्रकाराने वापर करून घेता येत असे. पण आपल्याला हव्या असलेल्या सगळ्या वस्तू किंवा यंत्रसामुग्री राजकीय कारणांमुळे आयात करता येत नाहीत. त्यांचा पर्याय देशातच शोधावा लागतो. मूलभूत संशोधन, पुस्तकी ज्ञान आणि प्रसिध्द झालेली माहिती यावरून कांही तर्क बांधायचे, एकमेकांशी चर्चा, विचारविनिमय करून अंदाजाने कांही प्रयोग करून पहायचे आणि त्या आधारावर पुढे जायचे अशा पध्दतीने हे संशोधन चालायचे. अशा रीतीने नवनवे प्रयोग करीत आणि अडचणीतून मार्ग काढीत भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी या तंत्रज्ञानाचा विकास करून वेगवेगळ्या प्रकारची रॉकेट्स तयार केली. या काळात आपल्या देशातल्या यंत्रोद्योगाच्या क्षेत्रात जी प्रगती झाली तिचाही फायदा मिळाला.\nसर्वसामान्य यंत्रसामुग्री आणि अवकाशात पाठवायचे अग्निबाण किंवा उपग्रह बनवणे यातील दोन महत्वाचे फरक पुढे दिलेल्या सोप्या उदाहरणाने स्पष्ट होतील. स्वयंपाक करण्यासाठी प्रेशर कुकर तयार करायचा असेल तर त्यात किती अन्न शिजवायचे यावरून त्याचा आकार ठरतो, गॅसच्या ज्वालेचे तपमान आणि वाफेचा दाब लक्षात घेऊन त्याचे भांडे कोणत्या धातूचे बनवायचे ते ठरते. एक सोपे गणित मांडून त्याची जाडी ठरवता येते. पण यातल्या अनेक बाबी अनिश्चित असतात. गॅसच्या शेगडीतल्या ज्वालेचे जास्तीत जास्त तपमान नक्की किती अंश असू शकेल ते माहीत नसते आणि वाफेचा दाब मर्यादित ठेवण्यासाठी शिट्टी, व्हॉल्व्ह वगैरे असले तरी तो उडेपर्यंत आतल्या वाफेचा दाब नक्की किती पास्कलपर्यंत वाढत जाईल हे सांगता येत नाही. कुकरच्या खाली खूप ऊष्ण ज्वाला आणि आंत थंडगार पाणी या परिस्थितीमुळे त्याच्या तपमानात जो असमतोल असतो त्याचा विपरीत परिणाम होतो, वापर करतांना त्याची झीज होते, घासतांना त्यावर चरे पडतात, आपटल��याने त्याला पोचे येतात वगैरे कारणांनी त्याची सहनशक्ती कमी होते. अखेर तो अगदी फुटला जरी नाही, नुसता थोडा वाकडा तिकडा झाला तरी त्याचे झांकण लागत नाही, त्यामुळे तो निकामी होतो. अशा कल्पना करता येण्यासारख्या तसेच तिच्या पलीकडच्या अनेक गोष्टींचा विचार करून तो बनवतांना त्याची जाडी सरळ पाच ते दहा पटीने वाढवली जाते. याला ‘फॅक्टर ऑफ सेफ्टी’ असे नांव आहे. आत शिजवण्याच्या पदार्थांच्यासह त्या कुकरचे वजन सामान्य माणसाला सहजपणे उचलता येते त्यामुळे त्याला फारसा फरक पडत नाही. पण विमान किंवा उपग्रहाचे वजन कमीत कमी ठेवणे अत्यावश्यक असल्यामुळे असा सढळपणा त्यांत चालत नाही. त्या साधनांचा उपयोग कोणत्या परिस्थितीत करायचा आहे हे नेमके ठरलेले असल्यामुळे त्यातल्या प्रत्येक बाबीची कसून चौकशी करून आणि अनेक प्रयोगाद्वारे अथपासून इतीपर्यंत समग्र माहिती मिळवली जाते व तिचे संपूर्ण विश्लेषण केले जाते. जितक्या प्रमाणात त्यातील अनिश्चितता कमी होते तितकी कमी फॅक्टर ऑफ सेफ्टी वापरता येते. वजनाने हलके पण पुरेसे कणखर वा लवचीक असे खास मिश्रधातू निर्माण करून त्यांचा उपयोग आवश्यक किंवा शक्य असेल त्या भागांसाठी केला जातो. त्या भागांची एकच सरधोपट जाडी न ठेवता आवश्यक तिथे जास्त आणि गरज नसेल तिथे ती कमी ठेवली जाते. जे भरीव भाग जास्तच वजनदार असतात ते तितक्याच क्षमतेचे पण वजनाने हलके करण्यासाठी ते भरीव सळी(रॉड)ऐवजी पोकळ नळी(ट्यूब)पासून तयार करतात. अशा अनेक उपायांनी त्या भागांचे वजन कमी केले जाते.\nदुसरा मुद्दा याच्या बरोबर उलट प्रकारचा आहे. मोटारगाडीतला एकादा नटबोल्ट ढिला झाला तर त्याचा खडखडाट ऐकून निदान भारतात तरी मोटारीचा ड्रायव्हर लगेच गाडी थांबवू शकेल, तिला रस्त्याच्या कडेला उभी करून तो इंजिन उघडून पाहील आणि त्याला जमलेच नाही तर मोटार गॅरेजमध्ये नेऊन दुरुस्त करून आणेल. विमान आकाशात उडल्यानंतर यातले कांही करता येत नाही, यामुळे ते उडण्यापूर्वीच सर्व दक्षता घेतली जाते. तरीसुध्दा त्यात कांही किरकोळ बिघाड झालाच तर कुशल पायलट ते विमान सुरक्षितपणे जवळ असलेल्या विमानतळावर उतरवतो आणि तिथले तज्ञ दुरुस्तीचे काम करतात. अग्निबाण आणि उपग्रह यांच्या बाबतीत मात्र उड्डाणानंतर कांहीसुध्दा करणे कोणालाही शक्य नसते. त्यामुळे त्यातील प्रत्येक गोष्ट नेमकी आणि अचूकच असावी लागते. एकादा बोल्ट कच्चा किंवा ढिला राहिला तरी काम भागावे म्हणून चाराऐवजी ते सहा करता येत नाहीत किंवा त्यांची जाडी वा लांबी वाढवता येत नाही आणि चारातला एक बोल्ट जरी निघाला तरी त्या यंत्राचा कारभार आटोपलाच. अशा प्रकारे चूक होण्याचे मार्जिन दोन्ही बाजूंनी नसते.\nया कारणामुळे दुस-या कोणत्याही व्यवसायात आढळणार नाही इतकी गुणवत्तेची काळजी या क्षेत्रात घ्यावी लागते. एक साधे उदाहरण द्यायचे झाल्यास हवेच्या तपमानातील बदलामुळे कोठल्याही पदार्थाचे जेवढे प्रसरण किंवा आकुंचन होते व त्यामुळे त्याच्या आकारमानात जो अत्यंत सूक्ष्म फरक पडतो तो सुध्दा पडू नये यासाठी कोणताही भाग बनवण्याचा अखेरचा टप्पा वातानुकूलित दालनात पूर्ण करतात. त्या दालनातल्या हवेतल्या धूलीकणांचे प्रमाण सतत मोजले जात असते. ते कमीत कमी ठेवण्यासाठी तिथली हवा सतत अनेक फिल्टर्समधून गाळली जात असते. एवढेच नव्हे, तिथल्या कामगारांना हॉस्पिटलातल्या सर्जनप्रमाणे हातात स्वच्छ मोजे घालून नाकातोंडावर पट्टी बांधावी लागते आणि ते सारखे बदलावे लागतात. अशी अनेक उदाहरणे देता येतील. या कामासाठी लागणारे अगणित भाग स्वतःच्या किंवा कोठल्याही एकाच यंत्रशाळेत तयार करणे जगात कोणालाच शक्य नसते. ते काम निनिराळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विविध संस्थांकडूनच करून घ्यावे लागते. त्यासाठी बारकाईने सर्वेक्षण करून त्यांची निवड करण्यात येते. गुणवत्तेचे महत्व त्या ठिकाणच्या कामगारांच्या मनावर बिंबवावे लागते, तसेच पदोपदी अनेक किचकट चाचण्या घेऊन ती टिकवून ठेवावी लागते. “चलता है ” आणि “जाने दो यार” असे म्हणण्याची संवय असलेल्या भारतातल्या कामगारांकडून ही गुणवत्ता सांभाळून घेण्यासाठी जास्तच कसून प्रयत्न करावे लागतात.\nडॉ.विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अंतरिक्षसंशोधनाचा श्रीगणेशा झाला. वर दिलेली ही सर्व अवधाने सांभाळून आपल्या तंत्रज्ञांनी आपल्या देशातल्या कारखान्यांमध्ये रॉकेट्स बनवून घेतली, ती अधिकाधिक शक्तीशाली बनवत नेऊन रोहिणीसारख्या सक्षम अग्निबाणांची निर्मिती केली. ते उडवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे तळ (रॉकेट लाँचिंग स्टेशन्स) बांधले. अग्निबाणांबरोबर कोण कोणती उपकरणे अवकाशात पाठवायची ते ठरवून ती जागतिक बाजारपेठेमधून मिळवली किंवा मुद्���ाम तयार करवून घेतली. उडवलेल्या रॉकेट्समधून मिळणारे संदेश ग्रहण करणे आणि त्यांचा सुसंगत अर्थ लावून व त्याचे विश्लेषण करून त्या माहितीचा योग्य प्रकारे उपयोग करून घेणे यासाठी सुसज्ज अशी यंत्रणा उभी केली. ‘आर्यभट’पासून सुरुवात करून अनेक उपग्रह निर्माण केले आणि त्यांना अवकाशात स्थानापन्न केले. त्यांचे नियंत्रण करण्यासाठी व त्यांच्या संदेशवहनासाठी सक्षम अशी यंत्रणा विकसित केली. या प्रगतीला आतापर्यंत पांच दशकाइतका वेळ लागला असला तरी हे काम करता आले हीच गोष्ट स्पृहणीय आहे आणि यात सारखी भर पडत आहे. पृथ्वीवरील वातावरणाचे निरीक्षण आणि दूरसंचार व्यवस्थेसाठी संदेशवहन अशी कामे यशस्वी झाल्यानंतर आता चंद्रयान पाठवून आपण पुढली पायरी गाठली आहे.\n<——- मागील भाग – उपग्रह पुढील भाग – यशोगाथा (पूर्वार्ध) ———->\nFiled under: चंद्रमा, चंद्रयानाच्या निमित्याने, विज्ञान आणि तंत्रज्ञान |\t2 Comments »\nचन्द्रयानाच्या निमित्याने – उपग्रह\nशेकडो वर्षांपासून रॉकेट्सचा उपयोग लढायांमध्ये करण्यात येत असला, त्यांच्या मा-याचा पल्ला दूरवर आणि जास्त भेदक असला तरीही त्यात अचूकपणा नसल्यामुळे त्यांचा उपयोग मर्यादित प्रमाणातच केला जायचा. दिवाळीतला आकाशबाण उडल्यानंतर तो नेमका कोणत्या दिशेने आणि किती उंच जाईल ते सांगता येत नाही, किंबहुना ते पाहण्यातच त्यातली मजा असते. त्याचप्रमाणे शत्रूसैन्याच्या दिशेने रॉकेट सोडले की ते त्याच्या आसपास कोठे तरी जाऊन कोसळायचे आणि जिथे पडेल तिथे भयानक विध्वंस व्हायचा. त्यामुळे शत्रूसैन्याचा नाश व्हायचा, त्यांचे हत्ती, घोडे, उंट वगैरे प्राणी उधळून इतस्ततः पळायचे, आसमानातून अकस्मातपणे अंगावर कोसळणा-या या संकटाला तोंड देणे अशक्य असल्यामुळे गांगरून जाऊन सैनिकांचे मनोधैर्य खच्ची व्हायचे. अशा प्रकाराने तिथे अनागोंदी माजल्यानंतर पारंपरिक शस्त्रास्त्राने सज्ज असलेले सैनिक शत्रूवर हल्ला करायचे. दुस-या महायुध्दानंतर मात्र विज्ञान व तंत्रज्ञानात, विशेषतः इलेक्ट्रॉनिक्समध्ये विलक्षण वेगाने प्रगती झाली आणि रॉकेट्सची निर्मिती आणि त्यांचे नियंत्रण या क्षेत्रात कल्पनातीत घोडदौड झाली. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून रॉकेटला अवकाशात सोडणे आणि त्याच्या सोबत पाठवलेल्या उपकरणांनी अवकाशातून पाठवलेले संदेश पृथ्वीवर ग्रहण करणे शक्य झाल्यानंतर ते किती उंच गेले हे समजणे शक्य झाले. तसेच पृथ्वीकडे दुरून पाहण्याची एक नवी दृष्टी मानवाला प्राप्त झाली.\nअंतराळात राहून आणि या दिव्यदृष्टीचा उपयोग करून घेऊन पृथ्वीवरील माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. दुस-या महायुध्दानंतरच्या काळात अमेरिका आणि रशिया या महासत्तांमध्ये जागतिक वर्चस्वासाठी चुरस लागली होती. १९५७ साली रशियाने स्पुटनिक-१ हा पहिला मनुष्यनिर्मित उपग्रह अवकाशात सोडला. त्याच्या पाठोपाठ स्पुटनिक -२ या उपग्रहासोबत लायका नामक कुत्रीला अंतरिक्षात पाठवून दिले. तिची बिचारीची ती अखेरचीच यात्रा होती. अमेरिकेनेही थोड्याच दिवसांनी म्हणजे १९५८ साली एक्स्प्लोअरर -१ आणि व्हँगार्ड-१ हे उपग्रह एका पाठोपाठ सोडले. त्यानंतर इतर देशांनी आपापले उपग्रह सोडणे सुरू केले आणि ते वाढतच चालले आहे. आज सुमारे चाळीस देशांनी पाठवलेले तीन हजारावर कृत्रिम उपग्रह वेगवेगळ्या कक्षांमधून पृथ्वीची प्रदक्षिणा करीत आहेत. (ही चार वर्षांपूर्वीची परिस्थिती होती. आता ही संख्या निश्चितच आणखी वाढली आहे.)\nया कार्यक्रमाची सुरुवात सरकारी प्रयोगशाळांनी केली होती आणि त्यांनी पाठवलेल्या उपग्रहांकडून मिळालेल्या माहितीचा उपयोग मुख्यतः संरक्षण, हवामान, भूसर्वेक्षण आदि सरकारी विभागांनाच होत असे. संदेशवहनाचा उपयोग दूरचित्रवाणी, दूरध्वनी, आंतर्जाल वगैरे माध्यमातून आम जनतेसाठी होऊ लागल्यानंतर त्या कामासाठी अनेक निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातल्या संस्था पुढे आल्या किंवा निर्माण झाल्या. त्यांच्या गरजेनुसार विशिष्ट प्रकारांचे उपग्रह तयार करणे आणि त्यांना अंतराळात नेऊन सोडणे हे काम व्यावसायिक तत्वावर होऊ लागले. त्यामुळे आज चाळीस देशांचे उपग्रह अवकाशात असले तरी त्यांची संरचना, आरेखन, निर्माण, उड्डाण वगैरे करण्यात स्वयंपूर्ण असलेले देश कमीच आहेत. त्यांत भारताचा समावेश होतो ही अभिमानाची गोष्ट आहे. याबद्दल कोणाच्या मनात शंका असलीच तर चंद्रयानाच्या यशस्वी उड्डाणाने ती दूर केली आहे. “रोजचाच चंद्र आज वाटतो नवा नवा ” असे प्रेमिकांना वाटत असले आणि रोज दिसणारा चंद्र खरोखरच अल्पशा फरकाने नवा असला तरी तो एकासारखा एकच आहे. हे सर्व कृत्रिम उपग्रह मात्र एकमेकाहून वेगळे असतात. त्यांच्या उद्दिष्टानुसार त्यांची निरनिराळ्या प्रकारांनी वर्गवारी करण्यात आली आहे. बहुतांश उपग्रह मनुष्यविरहित असतात. त्यात उपकरणे आणि यंत्रे मांडून ठेवण्यासाठी पॅनेल्स आणि त्यांना धरून ठेवणारा एक सांगाडा एवढ्या गोष्टी पुरेशा असतात. त्यात फक्त स्वयंचलित सामुग्री ठेवता येते.\nमानवचलित उपग्रहांमध्ये बसलेले अंतराळवीर त्यातल्या कांही उपकरणांचा वापर करून अधिक माहिती मिळवू शकतात, तिचे संकलन करू शकतात. अशा उपग्रहामध्ये त्यांच्यासाठी केबिन असावी लागते त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी खास प्रकारची खाद्ये व पेये न्यावी लागतात. त्यांना एक अगदी वेगळ्या प्रकारचा सूट अंगावर धारण करावा लागतो आणि तो एकदा अंगावर चढवला की पृथ्वीवर परत येऊन सुखरूप पोहोचेपर्यंत अंगातून काढतासुध्दा येत नाही.\nहे उपग्रह वेगवेगळ्या आकारांच्या कक्षांमधून पृथ्वीभोवती घिरट्या घालतात. कांही वर्तुळाकार असतात, कांही थोड्या लंबगोलाकार असतात, तर कांही खूप मोठ्या अंड्याच्या आकारात असतात. कांही उपग्रह पृथ्वीपासून २५० किलोमीटर इतकेच दूर राहून फिरतात, तर कांही तीस बत्तीस हजार कि.मी.पेक्षा दूर जातात. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आणि उपग्रहाचा वेग यांमध्ये समतोल राखून हे अंतर राखले जाते. यातील पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण अबाधित असते, पण उपग्रहाचा वेग कांही कारणांमुळे कमी होऊ शकतो. अत्यंत विरळ हवेतले कांही तुरळक अणु परमाणु त्याला धडकत असतात, तसेच सूर्याचे प्रकाशकिरण सुध्दा त्यात शोषले जातांना किंवा त्याच्यावरून परावर्तित होतांना त्याला अत्यल्प असा धक्का देतात हे आपल्याला खरेसुध्दा वाटणार नाही. अशा कारणाने त्याची गति किंचित जरी मंदावली तरी तो पृथ्वीकडे ओढला जातो, पृथ्वीच्या जवळ येताच वातावरणाशी घर्षण होऊन तो तापत जातो आणि नष्ट होतो.\nउपग्रहाला पृथ्वीपासून दूर असलेल्या कक्षेत पाठवण्यासाठी अधिक शक्तीशाली अग्निबाणांची आवश्यकता असते आणि लहान कक्षेत पाठवणे तुलनेने सोपे असते. पृथ्वीपासून दूर असलेले उपग्रह जवळच्या उपग्रहाच्या मानाने कमी अंशात्मक वेगाने तिच्याभोवती फिरतात. एकाद्या मोठ्या गोलाच्या जवळ जाऊन पाहिल्यास त्याचा जेवढा भाग दिसतो त्यापेक्षा दूर जाऊन पाहिल्यास त्याचा जास्त भाग दिसतो. त्याचप्रमाणे पृथ्वीपीसून दूर असलेल्या कक्षेतील उपग्रह पृथ्वीच्या मोठ्या भूभागाशी संपर्क करू शकतात. अशा सर्व बाजू��े विचार करून उपग्रहाला कोणत्या कक्षेत ठेवायचे हे ठरवले जाते. पृथ्वीवरून उड्डाण केल्यावर लगेच तो बरोबर आपल्या ठरलेल्या कक्षेत जाऊन स्थिरावू शकत नाही. त्याला आपल्या कक्षेत राहण्यासाठी नेमक्या आवश्यक तितक्याच वेगाने भ्रमण करणे गरजेचे असते. यासाठी लागणारी वेगातली थोडीसी दुरुस्ती करण्यासाठी उपग्रहाबरोबर थ्रस्टर रॉकेट जोडलेले असतात.\nबाहेरच्या विश्वाचे निरीक्षण करण्यासाठी हबल टेलिस्कोप ही महाकाय दुर्बिण अशीच पृथ्वीच्या जवळ म्हणजे सुमारे ६०० कि.मी. अंतरावर ठेवली आहे. ती आपली पृथ्वीप्रदक्षिणा ९७ मिनिटात पूर्ण करते. संदेशवहनासाठी उपयोगात येणारे उपग्रह विषुववृत्ताच्या बरोबर वर सुमारे छत्तीस हजार कि.मी. अंतरावरून पृथ्वीच्या अक्षासभोवती पृथ्वीइतक्याच वेगाने फिरत असतात. त्यामुळे पृथ्वीवरून पाहता ते एकाच जागी स्थिर असल्यासारखे दिसतात. ते कधीही उगवत नाहीत की मावळत नाहीत. त्यामुळे एका जागी स्थिर असलेल्या पृथ्वीवरील अँटेनावरून त्या उपग्रहांबरोबर संदेशांची सतत देवाण घेवाण करता येते. या उपग्रहांनी दिवसातून एकच प्रदक्षिणा करणे आवश्यक असल्यामुळे यासाठी असे उपग्रह सर्वात दूर ठेवावे लागतात. जवळ आणि दूर यांच्या मध्यावर सुमारे वीस हजार कि.मी. अंतरावरील कक्षांमध्ये फिरणारे उपग्रह दर बारा तासात एक प्रदक्षिणा घालतात. अशा उपग्रहांचा उपयोग नेव्हिगेशनसाठी प्रामुख्याने होतो. याशिवाय सनसिन्क्रॉनस नांवाचा एक चौथा प्रकार आहे. हे उपग्रह उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरून पृथ्वीला प्रदक्षिणा घालतात. ते पृथ्वीच्या जवळून इतक्या वेगाने फिरतात की विषुववृत्तावरून निघून एक प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा विषुववृत्तावर येतील तेंव्हा त्या जागी स्थानिक वेळेनुसार नेमके तेवढेच वाजलेले असतात. हे उपग्रह उत्तरदक्षिण फिरतात तेंव्हाच पृथ्वी पूर्वपश्चिम फिरत असते त्यामुळे पृथ्वीचा संपूर्ण पृष्ठभाग त्यांच्या नजरेखालून जात असतो. वातावरणाच्या अभ्यासासाठी अशा उपग्रहांचा वापर केला जातो. याशिवाय इतर उपग्रहांचेच निरीक्षण करण्याचे काम कांही उपग्रह करतात तर कांही उपग्रह राष्ट्रीय संरक्षणासाठी लागणारी माहिती गोळा करतात. असे उपग्रह सर्वच प्रकारच्या कक्षांमध्ये असतात.\n<——— मागील भाग – अंतरिक्षात भ्रमण पुढील भाग – उड्डाणाची पूर्वतयारी\nFiled under: चंद्रमा, चंद्रयानाच्या निमित्याने, विज्ञान आणि तंत्रज्ञान |\t3 Comments »\nचन्द्रयानाच्या निमित्याने – अंतरिक्षात भ्रमण\nसर आयझॅक न्यूटन यांनी ज्या काळात गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत मांडला तेंव्हा आगगाडीचे इंजिनसुध्दा अस्तित्वात आलेले नव्हते. जमीनीवर चालणारे कोठलेही स्वयंप्रेरित वाहन उपलब्ध नसतांना आभाळात उडणारे वाहन कोठून येणार त्यामुळे एस्केप व्हेलॉसिटीसाठी गणित मांडतांना त्या वस्तूला आकाशात गेल्यानंतर कोठलीही बाह्य प्रेरणा मिळणार नाही हे गृहीत धरले होते. त्याचप्रमाणे त्याला वाटेत होणा-या कसल्याही अडथळ्याचा विचार केलेला नव्हता. ही सगळीच बौध्दिक कसरत असल्यामुळे त्यासाठी त्यांचा विचार करण्याची एवढी गरज नव्हती. जमीनीवरून एकाद्या वस्तूला एक जोराचा फटका देऊन दर सेकंदाला ११२०१ मीटर इतक्या वेगाने आभाळात उडवून दिले की तो कायमचा तिकडचा झाला. तो कांही पृथ्वीवर परत येण्याची शक्यता नव्हती. एवढाच निष्कर्ष त्यातून काढला गेला होता. तात्विक चर्चा करीत असतांना कांही गोष्टी आपल्याला ठाऊक असतात तशा कांही नसतात, कांही काल्पनिक गोष्टी गृहीत धरल्या जातात, तर कांही अस्तित्वात असलेल्या अनिश्चित बाबींकडे दुर्लक्ष केले जाते. तरीही या विश्लेषणातून कांही चांगले नवे मुद्दे निघतात. यातूनच प्रगती होत असते. पण प्रत्यक्ष प्रयोग करायच्या वेळेस अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा मुळीसुध्दा आधार मिळत नाही, तसेच त्यातल्या अडचणींवर मात केल्याखेरीज तो प्रयोग सफल होत नाही. त्यामुळे प्रत्येक संबंधित गोष्टीचा सखोल विचार करावाच लागतो. यामुळेच विज्ञानाच्या अभ्यासात प्रत्यक्ष प्रयोगांना अनन्यसाधारण महत्व दिले जाते.\nगेल्या शतकात जेंव्हा विमाने आकाशात उडू लागली आणि त्यापलीकडे पोचणारी रॉकेट्स उडवण्याचे प्रयोग सुरू झाले तेंव्हा त्या संदर्भातल्या इतर बाबी लक्षात घेणे आवश्यकच होते. यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हवेचा विरोध. साधा वाळ्याचा पंखा जरी आपण खूप जोराने फिरवावा असे म्हंटले तरी त्यासाठी मनगटाने जोर लावावा लागतो. डोळ्यांना जरी हवा दिसत नसली तरी तिचे अस्तित्व यावेळी आपल्याला जाणवते. दर तासाला वीस पंचवीस किलोमीटर या वेगाने वारा आला तर आपले कपडे फडफडायला लागतात, डोक्यावरची टोपी उडते, एका जागी ताठ उभे राहणे आपल्याला कठीण होते. ताशी शंभर दीडशे किलोमीटर वेगाच्या वादळात मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात. सेकंदाला अकरा कि.मी. म्हणजे तासाला चाळीस हजार कि.मी. एवढ्या प्रचंड वेगाने एकादी वस्तू हवेतून जायला लागली तर त्याला हवेकडून केवढा विरोध होईल याची कल्पना यावरून येईल. या विरोधामुळे त्या वस्तूची गती कमी होणारच. या विरोधाचे परिणाम गुरुत्वाकर्षणाच्या परिणामापेक्षा वेगळ्या प्रकारचे असतात. ती गतीमान वस्तू खालीवर , पूर्वपश्चिम, उत्तर दक्षिण अशा कोठल्याही दिशेने जात असली तरी पृथ्वी तिला फक्त खालच्या दिशेनेच ओढते. त्यामुळे वर जाणा-या वस्तूचा वेग कमी होत होत शून्यापर्यंत पोचतो आणि खाली पडतांना त्याचा वेग वाढत जातो. हवेचा विरोध मात्र त्याच्या गतीला असतो, त्याची जी कांही गती असेल ती या विरोधामुळे नेहमी कमीच होत जाते.\nदुसरी गोष्ट अशी आहे की गती कमी झाली तर विरोधही कमी होतो, त्यामुळे हवेच्या विरोधामुळे ती वस्तू पूर्णपणे न थांबता पुढे जातच राहते. तिने मागे वळायचा तर प्रश्नच नाही. हवेच्या या प्रकारच्या घर्षणामुळे सुध्दा त्यातून ऊष्णता निर्माण होते आणि त्या वस्तूचे तापमान वाढत जाते. तापवल्यानंतर लोखंडसुध्दा मऊ होते, वितळते आणि जळून त्याचे भस्म होऊ शकते. अतिशय वेगाने पृथ्वीवर पडणा-या बहुतेक उल्का याच कारणाने हवेतच जळून नष्ट होतात आणि जमीनीपर्यंत पोचतच नाहीत. त्याचप्रमाणे अतीशय वेगवान अग्निबाण वातावरणातून बाहेर निघण्यापूर्वीच जळून नष्ट होण्याचा धोका असतो.\nकोठलीही स्थिर वस्तू गतिमान होण्यासाठी थोडा वेळ लागतो. मोटार स्टार्ट केली की लगेच टॉप स्पीड पकडत नाही किंवा पंख्याचे बटन दाबताच लगेच तो फुल स्पीड घेत नाही. त्याचप्रमाणे रॉकेट जमीनीवरून हवेत उडाल्यानंतर पूर्ण वेग घेण्यासाठी कमीत कमी कांही क्षण जातीलच. त्या अवधीत गुरुत्वाकर्षण आणि हवेच्या अवरोधाने त्याची गती कमी होणार. ती घट भरून काढणे आवश्यक आहे.\nएस्केप व्हेलॉसिटीएवढ्या वेगाने निघालेले रॉकेट पृथ्वीवर परत येणार नाही हे खरे असले तरी अंतराळात त्याची गती कमी कमी होतच असते. त्यामुळे चंद्रापर्यंत पोहोचायला त्याला खूप वेळ लागेल आणि आपल्याला तर त्याने शक्य तितक्या लवकर पोहोचायला हवे असते. शिवाय चंद्राजवळ पोहोचेपर्यंत त्याची गती अगदी कमी झाली असेल तर ते चंद्राकडे खेचले जाऊन धाडदिशी त्यावर आदळेल. हे होऊ नये म्हणू�� रॉकेटने चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या तावडीत न सापडता ते चंद्राभोवती फिरत राहील अशी योजना करतात. त्यासाठी आधीपासूनच त्या रॉकेटने पुरेसे वेगवान असणे आवश्यक आहे. तो मिळवण्याच्या दृष्टीने त्याला पृथ्वीवरून निघतांना एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा जास्त वेग देणे आवश्यक ठरते.\nयाशिवाय आपली पृथ्वी स्वतःभोवती प्रचंड वेगाने फिरत असते त्याबरोबर ते रॉकेटसुध्दा उडण्यापूर्वीही तितक्याच वेगाने पृथ्वीच्या मध्यबिंदूच्या भोवती फिरत असतेच. ज्या दिशेने ते आकाशात उडणार असेल त्यानुसार या वेगाचा परिणाम त्याच्या अवकाशातल्या प्रवासावर होतो. त्याहूनही अधिक वेगाने पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते याचे कारण सूर्याचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीला त्याच्यापासून दूर जाऊ देत नाही. चंद्रसुध्दा पृथ्वीच्या बरोबर सूर्याभोंवती फिरतच असतो. त्यामुळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कचाट्यातून बाहेर पडल्यानंतर सुध्दा ते रॉकेट पृथ्वीबरोबर तसेच चंद्राच्या बरोबर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतच राहते. चंद्रसुध्दा समान वेगाने फिरत असल्यामुळे रॉकेटला चंद्रापर्यंत जाण्यासाठी ही चांगली गोष्ट आहे, पण मंगळाकडे जायचे असल्यास सूर्याच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून पुढे जावे लागते. पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे आणि सूर्याभोवती भ्रमण हे वेगवेगळ्या पातळ्यां(प्लेन्स)मध्ये होत असल्याकारणाने या दोन्ही गतींचा एक संयुक्त परिणाम रॉकेटच्या गती आणि दिशेवर होत असतो. या सर्व गोष्टींचा विचार करून त्यानुसार उपाययोजना करावी लागते. अशा प्रकारचे यान बनवणे अत्यंत कठीण तसेच खर्चिक असते आणि त्यापासून दृष्य असा कोणताच फायदा लगेच मिळत नाही. म्हणूनच सारे देश त्या भानगडीत पडत नाहीत.\nवर दिलेल्या अनेक कारणांमुळे चंद्राकडे पाठवायच्या रॉकेटचा वेग एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा बराच जास्त असावा लागतो. हवेच्या प्रखर विरोधामुळे निदान आज तरी ते अशक्य आहे. ही अडचण दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. हवेचा विरोध कमी करण्यासाठी रॉकेटला त्याचा विशिष्ट आकार दिला जातो. पाण्यात पोहणा-या माशांना आणि हवेत उडणा-या पक्षांना निसर्गाने जो आकार दिला आहे, तशाच प्रकाराने फक्त समोर टोकदार आणि त्याच्या मागे गोलाकार असा हा आकार असतो. घर्षण कमी करण्यासाठी रॉकेटचा पृष्ठभाग शक्य तितका गुळगुळीत केला जातो. त्याला कोठेही कडा नसतात. उच्च तापमानावरसुध्दा कणखर राहतील अशा खास मिश्रधातूंचे कवच या अग्निबाणांना सर्व बाजूंनी दिलेले असते. कोठलेही टोकदार भाग या कवचाच्या बाहेर आलेले दिसत नाहीत.\nअशी शक्य असेल तितकी सर्व खबरदारी घेतल्यानंतर देखील पृथ्वीवरून उड्डाण घेऊन ते रॉकेट थेट तिच्या कक्षेच्या बाहेर जात नाही. अशा रॉकेटमध्ये दोन किंवा अधिक टप्पे (स्टेजेस) असतात. त्याचप्रमाणे पुढील कामे करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे ठेवलेले एक यान असते, तसेच अनेक छोटी छोटी रॉकेट्स व रॉकेट इंजिने त्याला जोडलेली असतात. जमीनीवरून उडतांना त्यातल्या पहिल्या स्टेजमधलासुध्दा सगळा जोर क्षणार्धात न लावता तो कांही कालावधीमध्ये सतत लावला जातो. त्यातून बाहेर पडणारा ऊष्ण वायूचा झोत त्याची गती वाढवत नेत त्याला पृथ्वीपासून दोनशे ते हजार कि.मी. इतक्या उंचीवर नेतो. तोपर्यंत पहिल्या आणि सर्वात मोठ्या स्टेजचा भाग गळून पडतो. त्यामुळे त्या रॉकेटचे वजन खूप कमी होते, तसेच हवा अत्यंत विरळ झालेली असल्यामुळे तिचा विरोध जवळ जवळ मावळलेला असतो. या उंचीवर हे रॉकेट पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करीत राहते. त्याने धारण केलेली ही पृथ्वीच्या उपग्रहाची अवस्था चांगली स्थिरस्थावर होईपर्यंत वाट पाहून योग्य त्या क्षणी त्याची दुसरी स्टेज कार्यान्वित केली जाते. त्यानंतर तिसरी, चौथी अशा टप्प्यांमधून मिळालेल्या ऊर्जेने ते एस्केप व्हेलॉसिटीहून अधिक वेगाने पृथ्वीपासून दूर जात राहते. चंद्राच्या जवळ पोचल्यानंतर त्याला योग्य दिशा देऊन चंद्राभोवती फिरू दिले जाते आणि हळू हळू चंद्रापासून विशिष्ट उंचीवरील कक्षेत राहून विशिष्ट वेगाने त्याचे भ्रमण सुरू राहते. यानाचे हे भ्रमण स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यातून राष्ट्रध्वज, दुसरे एकादे प्रतीक, वैज्ञानिक उपकरणे, यासारख्या हव्या त्या वस्तू ठेवून एक छोटे यान चंद्राच्या पृष्ठभागावर पाठवले जाते. हे सारे नियंत्रण छोटी छोटी रॉकेट्स व रॉकेट इंजिने यांच्या सहाय्याने केले जाते.\nज्या यानामधून माणूस पाठवला जातो त्या यानाला परत आणून सुरक्षितपणे पृथ्वीवर पोचवण्याची व्यवस्था करावी लागते. तसेच त्याला जगण्यासाठी लागणारे अन्न, पाणी, हवा वगैरेचा पुरवठा बरोबर न्यावा लागतो. त्या यानाचे अंतर्गत तपमान, हवेचा दाब वगैरे गोष्टी त्या मानवाच्या शरीराला मानवतील इतपत राखाव्या लागतात. हे जास्तीचे काम अधिकच गुंतागुंतीचे असते. मनुष्यहीन यानाचे सर्व नियंत्रण तर इथे राहून करायचे असतेच, सोबत अंतराळवीर गेलेला असला तरी तो कांही मोटार किंवा रेल्वेत असतो तसला इंजिन ड्रायव्हर नसतो, त्या यानाचेसुध्दा जवळ जवळ सर्व नियंत्रण दूरसंचार यंत्रणेने पृथ्वीवरील नियंत्रणकेंद्रातूनच करावे लागते. यासाठी जगाच्या पाठीवर निरनिराळ्या ठिकाणी निरीक्षण केंद्रे आणि संदेशवहनाची केंद्रे स्थापन करावी लागतात. त्याशिवाय त्या अंतराळवीराला सुरक्षितपणे त्यात राहण्याची सर्व तरतूद करावी लागते. इतके हे काम कठीण, गुंतागुंतीचे आणि खर्चिक असते.\n<———- मागील भाग – विमान आणि अग्निबाण पुढील भाग – उपग्रह ————>\nFiled under: चंद्रमा, चंद्रयानाच्या निमित्याने, विज्ञान आणि तंत्रज्ञान |\t1 Comment »\nचन्द्रयानाच्या निमित्याने – विमान आणि अग्निबाण\nपक्षी आणि फुलपाखरे यांना उडतांना पाहून आकाशात विहार करण्याची ऊर्मी माणसाच्या मनात खूप पूर्वीपासून उठत आली आहे. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न चाललेले होते. त्यात यश येऊन अनेक प्रकारची विमाने आणि अग्निबाण यांच्या सहाय्याने तो आकाशातच नव्हे तर अंतराळात देखील भ्रमण करू लागला आहे. विमाने आणि अग्निबाण ही दोन्ही साधने जमीनीवरून आकाशात झेप घेतांना दिसतात, पण विमानातून चंद्रावर जाता येईल कां किंवा अग्निबाणाच्या सहाय्याने मुंबईहून दिल्लीला जाता येईल कां किंवा अग्निबाणाच्या सहाय्याने मुंबईहून दिल्लीला जाता येईल कां या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नकारार्थी येतील. त्याची कारणे मात्र निरनिराळी आहेत. विमाने वातावरणाच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत त्यामुळे ती चंद्राची यात्रा कधीच करू शकणार नाहीत. एकदा उडवलेला अग्निबाण जळून नष्ट होऊन जातो त्यामुळे तो जमीनीवर उतरण्याचा प्रश्नच नसतो. तरीही त्याबरोबर अवकाशात पाठवलेले यान मात्र सुरक्षितपणे परत आणून पृथ्वीतलावर उतरवण्याचे तंत्र विकसित झालेले आहे. त्यासाठी अनेक अग्निबाणांचा उपयोग केला जातो. हे खरे असले तरी आकाशात उडणारे विमान जसे बरोबर विमानतळावरच्या धांवपट्टीवर खाली उतरवतां येते तसे अंतराळातून परतणारे यान नेमक्या जागेवर उतरवण्याची तयारी अद्याप झालेली नाही. त्यामुळे गांवोगांवी जसे विमानतळ बांधले गेले आहेत त्यासारखे अग्निबाण उतरवण्याचे तळ झालेले नाहीत. अग्निबाणासोबत उडवलेले क्षेपणास्त्र नेमके शत्रूपक्षाच्या गोटावर टाकून त्याचा विध्वंस करण्यापर्यंत यात प्रगती झाली आहे, पण मुंबईहून दिल्लीला जाऊन तिथे सुरक्षितपणे उतरण्याइतपत त्याचा विकास अजून व्हायचा आहे.\nविमान आणि अग्निबाण यातला मुख्य फरक आता थोडक्यात पाहू. पक्षी ज्याप्रमाणे आपल्या पंखांची फडफड करून हवेला खाली आणि मागे लोटतात आणि स्वतः पुढे जातात, तसेच समोरच्या हवेला मागे ढकलून विमान पुढे जाते. सुरुवातीच्या काळात हे काम त्याला जोडलेल्या प्रोपेलर नावाच्या अजस्त्र पंख्यांद्वारे होत असे, आजकाल बहुतेक विमाने जेट इंजिनावर चालतात (उडतात). हॅलिकॉप्टर मात्र अजूनही पंख्यांच्याच तत्वावर उडतात. कागदी बाण किंवा फ्रिसबीची डिस्क यासारखी एकादी गोष्ट हवेतून वेगाने भिरकावली की हवाच तिला उचलून धरते हे आपण पाहतोच. अशाच प्रकारे अतिशय वेगाने पुढे जाणा-या विमानाचे हवेद्वारा उध्दरण होते. आतापर्यंत मुख्यतः तीन प्रकारच्या इंजिनांचा उपयोग विमान उडवण्यासाठी केला गेला आहे.\n१. प्रोपेलर – यात इंधनतेलाच्या ज्वलनावर चालणा-या इंजिनाला जोडलेली मोठमोठी पाती पंख्याप्रमाणे वेगाने फिरत हवेला मागे ढकलून विमानाला पुढे जाण्यासाठी गती देतात. इंजिनामध्ये इंधनाचे ज्वलन होण्यासाठी आजूबाजूच्या वातावरणातून प्राणवायू घेतला जातो.\n२. जेट – यातील इंधनाच्या इंजिनात होणार्‍या ज्वलनासाठी आजूबाजूच्या हवेतून प्राणवायू घेतला जातो. इंजिनाला जोडलेल्या कॉम्प्रेसरने हवेचा दाब आधीच वाढवला जातो. इंजिनाच्या ज्वलनातून निर्माण झालेल्या ऊष्णतेमुळे तो दाब आणखी वाढतो. या तप्त व प्रचंड दाब असलेल्या हवेला अरुंद वाटेने (नॉझल्समधून) मागच्या दिशेने बाहेर सोडले जाते. त्यातून अतीशय वेगवान असा झोत (जेट) निर्माण होतो. त्याच्या प्रतिक्रियेने विमान वेगाने पुढे जाते.\n३. रॉकेट इंजिन – यातसुध्दा ज्वलनातून उत्पन्न झालेल्या ऊष्ण वायूंच्या झोतानेच विमान पुढे जाते. मात्र यात खास प्रकारचे इंधन वापरतात. त्याच्या ज्वलनासाठी लागणारा प्राणवायू किंवा तो पुरवणारी रासायनिक द्रव्ये यांचा साठा विमानाबरोबर नेला जातो. त्यासाठी आजूबाजूच्या हवेतून प्राणवायू घेण्यात येत नाही. ही विमाने जमीनीपासून खूप वर असलेल्या अत्यंत विरळ हवेत उडू शकतात. त्याच्या पुढे जाण्यास हवेचा विरोध कमी होतो. वजनाच्या तुलनेत या प्रकारची इंजिने सर्वात अधिक शक्तीशाली असतात. अतीवेगवान अशा लढाऊ विमानांत अशा प्रकारच्या इंजिनांचा उपयोग करतात.\nवरील तीन्ही प्रकारात विमानांच्या उध्दरणासाठी किंवा हवेत तरंगण्यासाठी मात्र वातावरणाची आवश्यकता असतेच असते. त्यामुळे ती अवकाशातल्या निर्वात पोकळीत उडू शकत नाहीत. विमानाला उचलून धरण्यासाठी पुरेसा इतका हवेचा दाट थर पृथ्वीसभोवती फारसा दूरवर नाही. त्यामुळे विमान जेवढे उंच जाऊन उडू शकते तेवढ्या अंतरामध्ये पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात विशेष फरक पडत नाही.\nरॉकेट म्हणजेच अग्निबाण यांचा इतिहास विमानांपेक्षा खूपच जुना आहे. कित्येक शतकांपासून ती बनवली जात आहेत. चिनी लोकांनी सर्वात आधी स्फोटकांचा शोध लावला आणि त्यांचा उपयोग रॉकेट्स मध्ये केला असे मानले जाते. अलीकडच्या इतिहासात अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुध्दात त्यांचा वापर केला गेला आणि आपल्या भारतात टिपू सुलतानाने त्याचे तंत्र विकसित केले असल्याची नोंद आहे. दिवाळीतल्या फटाक्यातले बाण हे रॉकेटचेच छोटे रूप असते. त्यात भरलेल्या दारूमध्ये ज्वलनशील पदार्थ आणि प्राणवायूचा पुरवठा करणारी रसायने यांचे मिश्रण असते. बाणाची वात पेटवल्या नंतर वातीमधून ती आग या मिश्रणापर्यंत जाते आणि त्याचे क्षणार्धात ज्वलन होऊन त्यातून खूपसे वायुरूप पदार्थ तयार होतात. बाणाच्या छोट्याशा पण भक्कम नळकांडीमध्ये ते कोंडले गेल्यामुळे त्याचा दाब वाढत जातो. जळलेल्या वातीतून निर्माण झालेल्या वाटेने या वायूंचा झोत खालच्या दिशेने वेगाने बाहेर पडतो आणि त्याची प्रतिक्रिया त्या बाणाला विरुध्द दिशेने म्हणजेच वरच्या दिशेला फेकण्यात होते. बाणाला जोडलेल्या काडीमुळे त्याला एक विशिष्ट दिशा मिळते आणि त्या दिशेने तो वर उडतो आणि हवेत झेपावतो. साध्या फटाक्यामध्ये या वायूला बाहेर पडायला वाट न मिळाल्यामुळे त्याचा दाब वाढत जातो आणि कवचाच्या चिंध्या उडवून तो बाहेर पडतो. त्याचा मोठा धमाका होतो. आजकाल मिळणा-या बाणांची रचना विशिष्ट प्रकाराने केलेली असते. त्यात अनेक कप्पे असतात. सर्वात खाली ठेवलेला बाण उंच उडतो. आकाशात गेल्यानंतर इतर कप्प्यातील स्फोटकांचा स्फोट होतो आणि त्यात ठेवलेली रंगीत भुकटी पेट घेऊन सगळ्या बाजूंना पसरते. यामुळे आकाशातून रंगीत ठिणग्यांची फुले पडत असल्याचे मनोहर दृष्य आपल्याला दिसते तसेच स्फोटाचा धमाका ऐकू येतो.\nयाच तत्वावर तयार करण्यात आलेल्या पण कित्येक पटीने मोठ्या आकाराच्या प्रचंड शक्तीशाली अग्निबाणांचा उपयोग क्षेपणास्त्रांच्या रूपाने युध्दात करण्यात येतो. तोफेच्या पल्ल्याच्या पलीकडे असलेल्या लक्ष्यावर तोफेपेक्षा जास्त अचूक आणि तोफेच्या गोळ्याच्या अनेकपट विध्वंसक असा मारा या अस्त्राद्वारे करता येत असल्यामुळे त्यांचा कल्पनातीत इतका विकास गेल्या शतकात झाला आहे. पण हा एक स्वतंत्र विषय आहे. अशा रॉकेट्सपेक्षाही अनेक पटीने शक्तीशाली अग्निबाणांचा उपयोग अवकाशात झेप घेण्यासाठी केला जातो.\nबिनतारी संदेशवहनावर प्रभुत्व मिळवल्यानंतर वातावरणाच्या अभ्यासासाठी या नव्या संदेशवहनाचा अधिकाधिक उपयोग करायला सुरुवात झाली. विमानांच्या उड्डाणाचा वातावरणाबरोबर प्रत्यक्ष संबंध येत असल्यामुळे त्याचा अभ्यास करण्यासाठी लागणारी अद्ययावत उपकरणे विमानात ठेवली जातच, त्याशिवाय हलक्या वायूने भरलेल्या फुग्यांच्या सहाय्याने कांही उपकरणे विरळ होत जाणा-या वातावरणाच्या वरच्या भागात पाठवली जाऊ लागली. अग्निबाणांचा उपयोग करून त्याहून अधिक उंची गाठता येते हे पाहून त्या दिशेने प्रयोग सुरू झाले. त्यातून अधिकाधिक उंच जाण्याचीच स्पर्धा सुरू झाली. या रॉकेट्सचे अवशेष खाली येऊन पडतात, पण जेंव्हा एस्केप व्हेलॉसिटी इतक्या वेगाने त्याचे प्रक्षेपण झाले तेंव्हा जो अग्निबाण उडाला तो पृथ्वीवर परत आलाच नाही.\n<———- मागील भाग – गुरुत्वाकर्षण पुढील भाग – अंतरिक्षात भ्रमण ———>\nFiled under: चंद्रमा, चंद्रयानाच्या निमित्याने, विज्ञान आणि तंत्रज्ञान |\t2 Comments »\nचन्द्रयानाच्या निमित्याने – गुरुत्वाकर्षण\nभारताने अवकाशात पाठवलेल्या चन्द्रयानासंबंधीच्या बातम्या वाचल्यानंतर त्यातून जेवढे आकलन झाले असेल त्यापेक्षा जास्त कुतूहल अनेक लोकांच्या मनात निर्माण झाले असावे असा माझा अंदाज आहे. आपला अनुभव, आपले ज्ञान आणि विचारशक्ती यांच्या संदर्भातच आपण कोठल्याही गोष्टीचा अर्थ लावत असतो. मी लहान असतांना आमच्या खेडेगांवातल्या लोकांनी कधीही जवळून विमान पाहिलेले नव्हते. आभाळात ढगांच्याही पलीकडे विमानाचा एक हलणारा ठिपका तेवढा दिसत असे. चिमण्या जशा आपले पंख फडफडावत उडतात तसेच हे विमान आपल���या अजस्त्र यांत्रिक पंखांचा उपयोग करून म्हणजे त्यांना खाली वर करून आकाशात उडत असावे अशी माझी समजूत होती. त्याच काळात मुंबईत राहणा-या सर्वसामान्य लोकांनी विमानतळावरून विमाने उडतांना आणि खाली उतरतांना पाहिली होती, त्यामुळे त्यांचे पंख नेहमी पसरलेलेच दिसतात हे त्यांच्या लक्षात आले असणार. मात्र त्या काळात विमानाचा प्रवास करणे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात नव्हते. त्यांनी विमानाचे उड्डाण त्याच्या आत बसून कधी पाहिले नव्हते. बसमधल्या ड्रायव्हरप्रमाणेच विमान चालवणारा पायलट त्याच्या अगदी समोरच्या भागात बसलेला असतो, त्याच्या पायापाशीच त्या विमानाचे इंजिन असेल असे अनेकांना वाटायचे. विमानाची इंजिने त्याच्या पंखाखाली असतात ही गोष्ट फक्त विमानातून प्रवास करणारे, विज्ञान व तंत्रज्ञानात रुची असलेले आणि विलक्षण निरीक्षणशक्ती असलेले एवढ्या लोकांनाच बहुधा माहीत असायची. विमान उड्डाणाच्या वेळी जमीनीवरून धांवता धांवता थोडे तिरपे होऊन आकाशात उडते त्याऐवजी चंद्रावर जाणारे रॉकेट जमीनीवरून सरळ वरच्या दिशेने आभाळात उडतांना दिसते आणि ते सरळ पुढे पुढे जात थेट चंद्रावर जाऊन उतरत असेल असे कोणाला वाटले तर त्यात आश्चर्य नाही. पण अमेरिका आणि रशिया यांनी जी गोष्ट चाळीस वर्षांपूर्वी केली होती ती करायला आपल्याला इतकी वर्षे कां लागली आणि इतक्या उशीराने करून देखील पूर्ण जगात आपला पांचवा नंबर लागला आहे याचा अर्थ इतर विकसित देशांनासुध्दा ते अजून कां जमलेले नाही हे प्रश्न सुध्दा मनात येत असतील. त्यांची सोप्या भाषेत उत्तरे देण्याचा हा एक प्रयत्न आहे.\nहा विषय समजण्यासाठी गुरुत्वाकर्षणासंबंधीच्या आपल्या भौतिक शास्त्राच्या (फिजिक्सच्या) मूलभूत ज्ञानाची थोडी उजळणी करून घेऊ. सर्व प्रकारच्या प्रवासांचा वेगवेगळ्या प्रकाराने गुरुत्वाकर्षणाशी अत्यंत निकटचा संबंध असतो. गुरुत्वाकर्षणामुळेच आपल्याला वजन प्राप्त होते, भुईला भारभूत झाल्यामुळे आपण जमीनीवर उभे राहू शकतो आणि पायाने तिला मागे रेटा देऊन पाऊल पुढे टाकतो, चालतो किंवा धांवतो. पाय घसरून किंवा ठेच लागून खाली आपटतो ते सुध्दा गुरुत्वाकर्षणामुळेच. चढ चढतांना आपली दमछाक होते आणि उतारावरून आपण सहजपणे उतरू शकतो याचे कारण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हेच आहे. सर्वसामान्य माणसाला गुरुत्वाकर्षणाचा शास्त्रीय सिध्दांत माहीत नसला तरी त्याचे हे परिणाम त्याच्या ओळखीचे असतात. जेंव्हा एका इंजिनियरला प्रवासाच्या साधनांचा अभ्यास करायचा असतो तेंव्हा मात्र गुरुत्वाकर्षणाच्या नियमांकडे त्याला सर्वात प्रथम लक्ष द्यावे लागते. सायकल, मोटार किंवा बैलगाडीची चाके गुरुत्वाकर्षणामुळेच रस्त्याला टेकलेली असतात व त्यांच्या जमीनीला चिकटून फिरण्यामुळे ते वाहन पुढे जाते. कोणत्या वाहनातून किती भार आणि किती वेगाने वाहून न्यायचा आहे याचा विचार करून त्या वाहनाची रचना केली जाते व त्यानुसार रस्ते बांधले जातात. त्यात गफलत झाल्यामुळे रस्ता खचला किंवा पूल कोसळला तर ती घटना गुरुत्वाकर्षणामुळेच घडते. आगगाडीच्या इंजिनाची चाके रुळावरून गडगडण्याऐवजी घसरू नयेत यासाठी मुद्दाम इंजिनाचे वजन वाढवावे लागते. पाण्यावर जहाजाचे तरंगणे किंवा त्याचे त्यात बुडणे या दोन्ही क्रिया गुरुत्वाकर्षणामुळेच घडतात. गुरुत्वाकर्षणाच्या जोरावर मात करून विमानाला हवेत उडावे लागते, तसेच त्याला विरोध करीत सतत हवेत तरंगत राहण्यासाठी आवश्यक इतका हवेचा दाब यंत्राद्वारे निर्माण करावा लागतो. पृथ्वीवरून चंद्रावर जायचे असल्यास पृथ्वीच्याच नव्हे तर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचासुध्दा विचार करावा लागतो. यामुळे लेखाच्या या भागात आपण गुरुत्वाकर्षणाचे मूलभूत स्वरूप पाहणार आहोत.\nझाडावरून सुटलेले फळ खाली पडते, तसेच त्याला जमीनीवरून मारलेला दगडदेखील खाली पडतो, ढगात निर्माण झालेले पाण्याचे थेंब पाऊस पडतांना खाली येतात, त्याहून उंच आकाशात उडत असलेल्या विमानातून उडी मारल्यानंतर पॅराट्रूपर खाली येत जातो या सगळ्यांचे कारण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हे आहे. त्यांच्याही पलीकडे असलेला चंद्र मात्र त्याच गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीला फक्त प्रदक्षिणाच कां घालत राहतो तो जमीनीवर येऊन पडत कां नाही तो जमीनीवर येऊन पडत कां नाही या दोन्हींमध्ये कोणता फरक आहे या दोन्हींमध्ये कोणता फरक आहे याचा विचार करावा लागेल.\nझाडावरून सुटलेले फळ, ढगातले पाण्याचे थेंब आणि पॅराट्रूपर यांना वर उचलून नेणारा वेग नसतो. पण त्यांना पृथ्वी आपल्याकडे ओढत असल्यामुळे ते सरळ तिच्या जवळ येत येत जमीनीवर येऊन पडतात. पण वरच्या दिशेने फेकलेल्या दगडाला आपण एक वेग दिलेला असतो. त्यामुळे तो आधी वरच्या दिशेने जातो, गुरुत्वाकर्षणामुळे वर जाण्याचा त्याचा वेग कमी होत जातो, तरीही त्याचा वेग शून्यावर येईपर्यंत तो दगड वरच जात राहतो. जेंव्हा त्याचा वेग शून्य होतो तेंव्हा त्या दगडाने एक उंची गाठलेली असते. गुरुत्वाकर्षणामुळेच आपल्या प्रवासाची दिशा बदलून त्यानंतर तो खाली पडायला लागतो आणि तो जसजसा खाली येत राहील तसतसा त्याचा खाली पडण्याचा वेग वाढत जातो.\nआपण एकादा दगड सहसा सरळ उभ्या रेषेत वर फेकत नाही. तो तिरक्या रेषेत फेकला तर फक्त त्याचा वर जाण्याचा वेगच तेवढा गुरुत्वाकर्षणामुळे कमी होतो. पण वर जातांना तसेच कांही उंची गांठल्यानंतर खाली पडून जमीनीवर येईपर्यंत तो समोर जातच असतो. आपण त्याला जास्त वेगाने फेकला तर तो जास्त उंची गाठतो तसेच जास्त दूर जातो असा अनुभव आपल्याला येतो. अशा वस्तूंच्या गमनाचे मार्ग वर दिलेल्या चित्रातील आकृती १ मधील क्रमांक ४, ५ व ६ या वक्ररेषांनी दाखवले आहेत. त्याचप्रमाणे जमीनीला समांतर रेषेमध्ये एक दगड फेकला तर तो समोर जातांजातांच गुरुत्वाकर्षणामुळे खाली येत जातो आणि वर दिलेल्या चित्रातील क्रमांक १, २ व ३ या वक्ररेषांनी दाखवलेल्या मार्गाने जात कांही अंतरावर जमीनीवर पडतो. १,२ व ३ आणि ४,५ व ६ या उदाहरणांत वस्तूच्या फेकण्याचा वेग वाढत गेला आहे, तसेच त्या जमीनीवर पडण्याचे अंतर वाढलेले दिसते.\nखालील जमीन वक्राकार असेल तर सपाट जमीनीच्या मानाने ती वस्तू अधिक दूरवर जाते हे आकृती क्र. २ वरून स्पष्ट होते. यावरून सर आयझॅक न्यूटन यांना एक कल्पना सुचली. पृथ्वीवरील एकाद्या खूप उंच, म्हणजे हिमालयाच्याही दहा वीसपट इतक्या उंच पर्वताच्या शिखरावर एक तोफ ठेऊन त्यातून प्रचंड वेगाने गोळे सोडले तर ते कुठपर्यंत जातील याची गणिते त्यांनी मांडली. त्यांनी त्यासाठी कदाचित शेकडो वेगवेगळी उदाहरणे घेतली असतील, नमून्यादाखल मी आठ उदाहरणे आकृती क्र.३ मध्ये दाखवली आहेत. त्यातील १,२,३ व ४ चे गोळे वळत वळत जात पृथ्वीवर दूर दूर जाऊन पडतील. क्र.५ हा गोळा इतका वळत जाईल की एका वर्तुळाकार कक्षेमध्ये पूर्ण पृथ्वीप्रदक्षिणा करून सोडल्या जागी तो परत येईल आणि पृथ्वीभोवती फिरत राहील. गोळ्याचा वेग आणखी वाढवला तर क्र.६ व ७ मध्ये दाखवल्याप्रमाणे ते एकाहून एक मोठ्या लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये पृथ्वीभोवती फिरत राहतील. एका मर्यादेपलीकडे गेल्यानं��र मात्र क्र.८ मध्ये दाखवल्याप्रमाणे ते पृथ्वीपासून दूर दूर जात अनंत अवकाशात चालले जातील.\nन्यूटनच्या काल्पनिक तोफेने उडवलेल्या गोळ्याप्रमाणेच आकाशातून विशिष्ट वेगाने जाणारी कोणतीही खरीखुरी वस्तूसुध्दा पृथ्वीच्या जवळून सरळ रेषेतल्या मार्गाने जात असेल तर गुरुत्वाकर्षणामुळे ती पृथ्वीकडे ओढली जाण्याने तिचा मार्ग वक्राकार होतो आणि ती पृथ्वीच्याभोवती फिरत राहते. चंद्राचे भ्रमण अशाच प्रकारे होत असते हे आकृती ४ मध्ये दाखवले आहे. गेल्या पाच दशकात मानवाने आभाळात सोडलेले हजारो उपग्रह असेच वेगवेगळ्या कक्षांमध्ये पृथ्वीभोवती फिरत आहेत.\nउडवलेल्या वस्तूचा वेग कमी करण्याचे किंवा खाली येण्याचा वेग वाढवण्याचे प्रमाणाला ‘त्वरण’ (अॅक्सेलेरेशन) असे म्हणतात. सुरुवातीला त्या वस्तूचा वेग दर संकंदाला १००० मीटर इतका असला तर निघाल्यानंतर पहिल्या सेकंदानंतर तो सेकंदाला सुमारे १० मीटरने कमी होऊन ९९० मीटर इतका राहील, तर दोन सेकंदानंतर सुमारे ९८० मीटर इतकाच राहील. गुरुत्वाकर्षणामुळे हे त्वरण निर्माण होते. मात्र पृथ्वीपासून दूर जातांजातां ते कमी कमी होत जाते. त्यामुळे एकादी वस्तू अतिशय वेगाने दूर फेकली तर ती जसजशी दूर दूर जात जाईल तसतसे तिचा वेग कमी होण्याचे प्रमाण कमी कमी होत जाते. कांही अंतर पार केल्यानंतर तो सेकंदाला ९ किंवा ८ मीटरनेच कमी होईल. असे करता करता कुठेतरी त्या वस्तूचा वेग कमी करण्याचे प्रमाण शून्याजवळ पोचेल. पण ती वेळ येईपर्यंत ती अधिकाधिक दूर जात राहील आणि त्या क्षणी तिचा जितका वेग असेल तितक्या वेगाने ती अनंतकाळापर्यंत पुढे जातच राहील. जर एकादी वस्तू दर सेकंदाला ११.२ किलोमीटर (एस्केप व्हेलॉसिटी) एवढ्या वेगाने आपल्या समुद्रसपाटीवरून आकाशात फेकली तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे तिचा वेग कमी होत होत कधीच शून्य होणार नाही आणि ती अनंत योजने दूर गेली असेल, याचा अर्थ ती खाली येणारच नाही, अवकाशातच भरकटत राहील. पण त्यानंतर तिचा पुढे जाण्याचा वेगसुध्दा शून्याजवळ पोचला असेल, त्यामुळे ती त्याच जागी स्थिर राहील किंवा अत्यंत धीम्या गतीने पुढे जात राहील, असे एक सोपे गणित करून सिध्द करता येते. आपण पृथ्वीपासून दूर जाऊन तिथून ही वस्तू आभाळात फेकली तर ही ‘एस्केप व्हेलॉसिटी’ची\nमर्यादा यापेक्षा कमी होईल.\nअंतराळात यान पाठवण्या��ाठी तयार करण्यात येणा-या योजनांच्या तपशीलासाठी अशा प्रकारच्या अनेक नियमांचा अभ्यास करावा लागतो. चंद्रयान हे या प्रकारचे एक अत्यंत विकसित असे वाहन आहे. त्याबद्दल आणखी थोडे पुढील भागात पाहू.\n<—— मागील भाग – परिचय पुढील भाग – विमान आणि अग्निबाण ———->\nFiled under: चंद्रमा, चंद्रयानाच्या निमित्याने, विज्ञान आणि तंत्रज्ञान |\t2 Comments »\nचंद्रयानाच्या निमित्याने – परिचय\nचंद्रयान हे चंद्राकडे जाणारे भारताचे पहिले यान श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून अवकाशात झेपावले या गोष्टीला आता सुमारे चार वर्षे उलटून गेली. काही दिवसांनी ते चंद्राजवळ पोचले आणि त्याच्याभोंवती १०० किलोमीटर अंतरावरून त्याला प्रदक्षिणा घालत राहिले. या घिरट्या घालत असतांनाच त्यावर बसवलेल्या अत्याधुनिक उपकरणांद्वारे चंद्राविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती गोळा करून ती पृथ्वीवर पाठवली गेली. चंद्राची पृथ्वीवरून दिसणारी (सशाचे चित्र असलेली) बाजू तसेच त्याची पलीकडली आपल्याला कधीच न दिसणारी बाजू या दोन्हींच्या पृष्ठभागाचा सविस्तर त्रिमित नकाशा काढणे, चंद्राच्या पृष्ठभागावरील तसेच गर्भातील विविध खनिजांचा शोध घेणे वगैरे उद्देशाने ही निरीक्षणे करण्यात आली. मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम, लोह, टायटेनियम आदि पृथ्वीवर ब-या प्रमाणात सापडणारी मूलद्रव्ये तसेच रेडॉन, युरेनियम व थोरियम यासारखी दुर्मिळ मूलद्रव्ये यांची चंद्रावर किती उपलब्धता आहे याची माहिती यावरून मिळाली. अखेर चंद्राचा जन्म नेमका कशामुळे आणि कसा झाला असावा हे समजण्याच्या दृष्टीनेही या निरीक्षणांचा उपयोग होऊ शकेल. अंतरिक्ष संशोधनासाठी नासाने केलेल्या संशोधनातून निर्माण झालेल्या कित्येक गोष्टी आज सामान्य माणसाच्या वापरात आल्या आहेत. चंद्रयानामधून काय मिळाले हे इतक्यात सांगता येणार नाही. पण भारताच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल नक्कीच होते.\nचांद्रयानाच्या मोहिमेचे खालील प्रमुख टप्पे होते.\n२. अंतराळातून पृथ्वीचे अवलोकन करीत चंद्राकडे गमन\n३. चंद्राच्या कक्षेत प्रवेश\n४. चंद्राच्या कक्षेत १०० कि.मी. अंतरावर राहून सुमारे २ वर्षे चंद्राभोवती नियमितपणे घिरट्या घालणे हे मुख्य काम. हे काम करतांना खालील गोष्टी करायचे योजिले होते.\n१. चंद्राच्या पृष्ठभागाचे सर्व बाजूंनी निरीक्षण करू��� त्याचे नकाशे तयार करणे.\n२. चंद्रावरील धातू, अधातू वगैरेंच्या साठ्यांचा अंदाज घेणे\n३. चंद्रावर उतरणारे (धडकणारे) छोटे यान पाठवून त्याच्या कक्षेचा अभ्यास करणे\n४. या यानाने चंद्रावर धडकण्यापूर्वी जवळून घेतलेली माहिती जमा करणे.\nचंद्रयानाच्या उड्डाणाच्या निमित्याने मी सात लेखांची एक मालिका त्या काळात लिहिली होती. या काहीशा अपरिचित विषयाला सरळ हात घातल्यास काही लोकांना कदाचित तो समजणार नाही असा विचार करून त्यासाठी मला आवश्यक वाटणारी प्राथमिक स्वरूपाची वैज्ञानिक आणि तांत्रिक माहिती मी या लेखमालिकेत टप्प्या टप्प्याने दिली होती. या सात भागांचे मथळे खाली दिले आहेत. यावरून त्या भागांमधल्या मजकुराचा अंदाज येईल.\n१.चन्द्रयान (भाग१) – गुरुत्वाकर्षण\n२.चन्द्रयान (भाग२) – विमान आणि अग्निबाण\n३.चन्द्रयान (भाग३) – अंतरिक्षात भ्रमण\n४.चन्द्रयान ( भाग ४) – उपग्रह\n५.चन्द्रयान ( भाग ५) – पूर्वतयारी\n६.चन्द्रयान ( भाग ६) – यशोगाथा (पूर्वार्ध)\n७.चन्द्रयान ( भाग ७) – यशोगाथा (उत्तरार्ध)\nअनेक वर्षांपूर्वी मी चंद्रासंबंधी विविध प्रकारची माहिती गोळा करून ती ३२ लेखांच्या मालिकेतून माझ्या ब्लॉगवर सादर केली होती. ती या दुव्यांवर पाहता येईल. तसेच ती या ब्लॉगवरसुध्दा चंद्रमा या कॅटॅगरीमध्ये पाहता येईल.\nपुढील भाग – गुरुत्वाकर्षण ———>\nFiled under: चंद्रमा, चंद्रयानाच्या निमित्याने, विज्ञान आणि तंत्रज्ञान |\t3 Comments »\nविद्युतनिर्मितीचे अर्थशास्त्र सप्टेंबर 28, 2020\nअणुविद्युतकेंद्रांचे प्रकार सप्टेंबर 27, 2020\nअणुऊर्जेपासून विजेची निर्मिती – १ इतिहास आणि विज्ञान सप्टेंबर 25, 2020\nअनाग्रही सभ्य भूमिका सप्टेंबर 18, 2020\nमोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया ऑगस्ट 30, 2020\nगणपतीच्या आरत्या आणि स्तोत्रे ऑगस्ट 28, 2020\nया ब्लॉगवरील गणेशोत्सव ऑगस्ट 28, 2020\nदशावतार जुलै 25, 2020\nआध्यात्मिक ‘तो मी नव्हेच’ – चिदानंदरूपः शिवोSहम् शिवोSहम् जुलै 16, 2020\nश्यामची आई आणि साने गुरुजी जून 11, 2020\nहोडी ते पाणबुडी एप्रिल 28, 2020\nअणुशक्तीचा शोध – एक नवा स्रोत एप्रिल 13, 2020\nविजेची निर्मिती मार्च 4, 2020\nऊर्जेचे उगमस्थान फेब्रुवारी 25, 2020\nनिरनिराळे परंपरागत ऊर्जास्रोत फेब्रुवारी 23, 2020\nमानवी संबंध फेब्रुवारी 12, 2020\nपंपपुराण – भाग ४ – विविधता जानेवारी 31, 2020\nपंपपुराण – भाग ३ – तांत्रिक माहिती जानेवारी 30, 2020\nपंपपुराण – भाग २ – सेंट्रिफ्यूगल पंप जानेवारी 9, 2020\nपंपपुराण – भाग १ : लहानपणी पाहिलेले पंप जानेवारी 8, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://educalingo.com/de/dic-mr/amba-2", "date_download": "2020-09-29T00:32:17Z", "digest": "sha1:GY4QUCRKEHR4SOLH2Y6OJCCLZJMWO2OG", "length": 14708, "nlines": 303, "source_domain": "educalingo.com", "title": "आंब - Definition und Synonyme von आंब im Wörterbuch Marathi", "raw_content": "\n' -शिशु ८४. ५ (गो.) मासळी नसलेली कांद्याची आमटी; साधें आंबट वरण , सार. [सं. अम्ल] ॰ओर- पणें-(गो.) १ दळ, मगज, गीर काढून घेणें. २ (ल.) एखाद्या पदार्थांतील सत्त्वांश काढून घेणें; चांगलें तेवढें घेणें. आंब रंगांत घालणें-(चांभारी) बाभळीची साल व हिरडा यांचा रंग रापून थोडा हिणकस झाल्यानंतर त्यांत चामडें ठेवणें.\nआंब नदी वरून या नगरीला अंबापूर किंवा अंबानगरी अशी नावे 1 प्राप्त झाली होती. परंतु त्याचेच अपभ्रंश होऊन आंभोरा हे नाव सध्या प्रचलित इाले. याशिवाय 'अंभस' म्हणजे पाणी आणि याच ...\nतहाँ म्रनेवी ख्मीज्ञ' थी 3नौबन्तान्तच्चेच्चेमूत्ऩाथावि८शाट्य \"यिचा ' क्रुबान्नठट्य टीए ब्लद्यो२झें नं ठोठद्र८ब आहूय 3नें द्धाद्धां न्तंन्धीटा बज बटा है आंब क्त,-गं ...\nमहाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात जसे एक मारुतीचे देऊळ असते, एक पार असतो, एक ओढा असतो, त्या ...\nहै आमचं सय-शाख आहे 1 ब-जरा आंब-सध त एक सवा-सवा चीक एकावन्न अन्तीन च-पल-म्हणजे पाच व चार-ना. (एकरस थ५ब व गंभीर चेहरा कन्या) अ. त एक सवा-सवा चीक एकावन्न अन्तीन च-पल-म्हणजे पाच व चार-ना. (एकरस थ५ब व गंभीर चेहरा कन्या) अ. नऊच आले की शेवटी नऊच आले की शेवटी प्याले आले---वाराय अले जातिया ...\nहु' अरे या रानात कोश कोणाचे आंब हैं बीगभर पडून वाया जातात- पण पडलेले गांवे खाप्यात गंमत नाहीं. झाडावरून तोडलेला आँबा हाताला कसा उच्चार लागतों, माहीत आहे है कमली तर लहानपणी ...\nकोलशा-आंब-वाय=-, जि1य1रि: (:1-1 प्र. १ नाश: कारण.: सांख्य, १. १२१. 1 एष आकाश-त्मा सांख्य, १. १२१. 1 एष आकाश-त्मा एर्वष कृत्स्तक्षय एको जागती एर्वष कृत्स्तक्षय एको जागती इत्येतस्थादाकाशादेष बोआई चेतामातं बोधयत्यनेनैव चेवं ध्यायते \nउ-यायला, चाया तू पण केकू लागत्प्रस : 7, अ' आंब ... तुला पुफ पायजे काय : .. ० अभी देता हूँ हूँ' त्याने खिशात्न गुलाबी निमंत्रण पत्रिका कदली आगि पत्डेलकम९रे जाहिरात वाचतात तशी ...\nअ-रे मुर्तिमान् मलपतिल तान चीचयय टिजेछे दयोंचे यल चालला मृत्युचा मानकरीच महान : हत आंब--कुजाची जाष्टिमधे चाहुल अंगावर-ममरि नयन कुशाचे लाल, आरक्त ओठ ते ध्वजा जगुरक्ताक्या, ...\nसारं शीत ठ९यला आली हु' आंब, सी योराला शोपून अबतो- हैं, सखारामार्म मुलाला समजानून परत अमली धरी ३ताव पुन्ड़ा आव तोच प्रश्न केला, अ' माझे वय कोश : ३३ गोल समापत, खुधीत लेवल लेवल ...\nहु' यही अरालीस ने : ३३ हु' हैं, ही--- हैड हु' आंब. उस चहा करतो 7, हु' कशाला, मी करते- है, हुई बरं कर. है, नागेशने तिला भई दाखवली आणि तो बाहेर येऊन (तिची वही वाचत बसला० पम खरं तर त्यावं वाचनात ...\nजिला परिषद की वार्ड बंदी-गांवों के अनुसार\n... हुसैनी, रामपुर, दुबली, जंगुमाजरा, काठेमाजरा, उज्जल माजरी, संभालवा, फिरोजपुर, मुगल माजरा, मियापुर, टपरिया, टोका, कुल्लडपुर -जगतपुर, चेचीमाजरा-4, नबीपुर, राउमाजरा, संगराणी, झिडीवाला, काला आंब-5, डेरा-6, हमीदपुर, शाहपुर, बड़ी रसौर, छोटी रसौर, ...\t«दैनिक जागरण, Jul 15»\nअ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ऑ ओ औ क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/coronavirus-indians-will-have-wait-get-russian-vaccine-a584/", "date_download": "2020-09-29T01:57:48Z", "digest": "sha1:ISHGR6P3KIRNTT4DEXMEOIVML4XTPYMW", "length": 29583, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus News: रशियन लस मिळविण्यासाठी भारतीयांना करावी लागणार प्रतीक्षा - Marathi News | CoronaVirus Indians will have to wait to get Russian vaccine | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nएमएमआरडीएचे अंदाजपत्रक : मेट्रो-४ वर यंदा होणार सर्वाधिक खर्च\nशिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत, निधी मिळत नाही\nराज्यात अचानक ‘काहीतरी’ घडेल\nउषा मंगेशकर यांना राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार\nअनलॉक-५ : मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे सुरू होण्याची शक्यता\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा द���वा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nठाणे - येऊर येथील जंगलात फिरायला गेलेली 3 मुले हरवली, ठाणे वनविभाग व स्थानिक पोलिसांकडून शोध मोहीम सुरु आहे\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nठाणे - येऊर येथील जंगलात फिरायला गेलेली 3 मुले हरवली, ठाणे वनविभाग व स्थानिक पोलिसांकडून शोध मोहीम सुरु आहे\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 र���ग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nAll post in लाइव न्यूज़\nCoronaVirus News: रशियन लस मिळविण्यासाठी भारतीयांना करावी लागणार प्रतीक्षा\nकेंद्रीय समितीची आज बैठक; लसीबाबतच्या घडामोडींवर भारताचे लक्ष\nCoronaVirus News: रशियन लस मिळविण्यासाठी भारतीयांना करावी लागणार प्रतीक्षा\nनवी दिल्ली : अवघ्या जगाला कवेत घेणाऱ्या कोरोनाला रोखण्याची आशा रशियन लसीने पल्लवित केली असली तरी भारतीयांना मात्र त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. केंद्र सरकारने लस विकसित करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीला परदेशी लस स्वदेशात आणण्यासंबंधी निर्णयाचे अधिकार असतात व याच समितीची बैठक बुधवारी होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली. रशियन लसीचा थेट उल्लेख करण्याचे त्यांनी टाळले. मात्र, देशांतर्गत व देशाबाहेर लस तयार करणाºया सर्व कार्यक्रमांवर भारताचे लक्ष असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nनीती आयोगाचे सदस्य वी.के. पॉल या समितीचे सदस्य आहेत. भारतात लस विकसित, वितरित करण्याचे सर्व अधिकार याच समितीला आहेत. भारतीयांसाठी कोणती लस निवडावी, लसीकरण कार्यक्रम कधी जाहीर करावा, लस कुणाला द्यावी, त्यासाठी लागणारी वैद्यकीय पायाभूत सुविधा कशा व कुठे उभाराव्यात तसेच किती निधी खर्च करायचा असे महत्त्वाचे अधिकार या समितीला असल्याचे राजेश भूषण यांनी नमूद केले. रशियाने कोरोनावर लस विकसित केल्याची घोषणा करताच जगभरात वेगवेगळी प्रतिक्रिया उमटली.\nऑक्सफर्डच्या मदतीने भारतातही लस तयार केली जात आहे. त्याची माहिती देताना राजेश भूषण यांनी कालमर्यादेचा उल्लेख करणे ट���ळले. लसीकरण विकास कार्यक्रम समितीची बुधवारी महत्त्वाची बैठक आहे, यावरच राजेश भूषण यांनी भर दिला.\nदरम्यान, आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणतीही लस स्वीकारणे, तसा कार्यक्रम भारतात राबवणे दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे रशियन लसीवर भारत प्रतिक्रिया देणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेचे मतही महत्त्वाचे ठरेल. मात्र, भारतातही कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा पूर्ण झालेला नाही. त्यामुळे काही महिन्यांत भारतीय लस तयार होण्याची शक्यता नाही.\nजागतिक आरोग्य संघटना रशियाच्या संपर्कात\nजागतिक आरोग्य संघटनेने मात्र अद्याप रशियन लस मान्य अथवा अमान्य केली नाही. आम्ही रशियन आरोग्य व्यवस्थापनाच्या संपर्कात आहोत, त्यांच्याकडून पुरेशी आकडेवारी मिळाली नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते, तर रशियन प्रसारमाध्यमांच्या मते विकसित केलेल्या सर्वांना डोस देण्यात आला असून, ताप वगळता इतर कोणतीही लक्षणे त्यांच्यात नसल्याने लस सुरक्षेची ग्वाही देते.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\ncorona virusकोरोना वायरस बातम्या\nकोरोना रोखण्यासाठी २०० दिवस संघर्ष\nCoronaVirus in Nagpur : आकडे वाढल्याने टेस्ट तर कमी केल्या नाहीत\nCorona virus : पिंपरी शहर परिसरामध्ये सोमवारी ९५९ जण कोरोनामुक्त; ५५४ नवे रुग्ण\nCorona virus : कोरोनाच्या काळात रुग्णांची लूट करणाऱ्या हॉस्पिटलांना दणका २१ हॉस्पिटलांना नोटीस; ५ हजारांचा दंड\nCorona Virus News : पुणे शहरात सोमवारी १ हजार १०५ जण कोरोनामुक्त ; ७७९ नवे रुग्ण\nकृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची उग्र निदर्शने\n११ दिवसांत १० लाख नवे रुग्ण, देशातील कोरोना रुग्णांची संख्या ६० लाखांवर\nपत्नीला जबर मारहाण करणारे विशेष महासंचालक कार्यमुक्त\nपोलीस भरती प्रश्नपत्रिका फुटली; १९ जणांना अटक\n‘मोरॅटोरियमच्या व्याजाबाबत लवकरच होणार निर्णय’\nकोरोनाचा परिणाम : लोकांच्या हातात २६ लाख कोटी रुपये\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्���य, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nअभिनेत्री अमृता खानविलकरच्या दिलखेच अदांवर चाहते झाले फिदा, फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर\nसंस्कृती बालगुडेच्या स्टायलिश लूकची चाहत्यांना भुरळ\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\nजगात कोरोनाचे १० लाखांहून अधिक बळी\nएमएमआरडीएचे अंदाजपत्रक : मेट्रो-४ वर यंदा होणार सर्वाधिक खर्च\nशिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत, निधी मिळत नाही\nराज्यात अचानक ‘काहीतरी’ घडेल\nउषा मंगेशकर यांना राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार\nराज्यात अचानक ‘काहीतरी’ घडेल\nशिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत, निधी मिळत नाही\nकृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची उग्र निदर्शने\nएमएमआरडीएचे अंदाजपत्रक : मेट्रो-४ वर यंदा होणार सर्वाधिक खर्च\nउषा मंगेशकर यांना राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार\nजगात कोरोनाचे १० लाखांहून अधिक बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/spice-jet-aircraft-just-misses-major-mishap-at-goa-airport-thanks-to-alert-navy-ats-update-424471.html", "date_download": "2020-09-29T02:12:10Z", "digest": "sha1:4SALSYDMTKL3LMWYQQPQRSFNAXHRK77I", "length": 19370, "nlines": 190, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दोन वेळा प्रयत्न करून लँड झालं नाही विमान; गोव्यात उतरताना Spice Jet चा अपघात थोडक्यात टळला spice jet aircraft just misses major mishap at goa airport thanks to alert navy ats | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध���ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\nदोन वेळा प्रयत्न करून लँड झालं नाही विमान; गोव्यात उतरताना Spice Jet चा अपघात थोडक्यात टळला\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nस्मशानभूमीत रात्रंदिवस काम करून या 2 महिला भरतात मुलांचं पोट\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\nDG पदावरच्या अधिकाऱ्याचा पत्नीला मारहाण करतानाचा हा VIDEO VIRAL; पदावरून हटवलं पण...\n उपचारासाठी दारोदार भटकत राहिली गर्भवती, जुळ्याचा पोटातच मृत्यू\nदोन वेळा प्रयत्न करून लँड झालं नाही विमान; गोव्यात उतरताना Spice Jet चा अपघात थोडक्यात टळला\nस्पाइस जेट कंपनीचं विमान लँडिंग गिअरशिवाय धावपट्टीवर उतरणार होतं. पण...\nपणजी, 17 डिसेंबर : गोव्याच्या विमानतळावर एक मोठी दुर्घटना नौदलाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या सतर्कतेमुळे टळली. स्पाइस जेट कंपनीचं विमान लँडिंग गिअरशिवाय धावपट्टीवर उतरणार होतं. पण नौदलाच्या विमान वाहतूक नियंत्रण कक्षाने (Navy ATS)ही चूक वैमानिकाच्या लक्षात आणून दिली. अगदी आयत्या वेळी पाय���टला लँडिंग न करता गो अराउंडचा इशारा देण्यात आला.\nदुसऱ्या वेळी पुन्हा एकदा लँड होण्याआधी लँडिंग गिअर व्यवस्थित उघडली नाहीत. त्यामुळे विमानाचं लँडिंग पुढे ढकलण्यात आलं. पुन्हा स्पाइस जेटचं हे विमान आकाशात घिरट्या घालू लागलं. शेवटी तिसऱ्या प्रयत्नात लँडिंग गिअरनी थोडी साथ दिली आणि विमान एकदाचं गोवा इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँड झालं.\nनेव्ही ATS ने दिलेल्या माहितीनुसार, सुरतहून गोव्याकडे येणारं स्पाइस जेटचं विमान अयोग्य रीतीने लँड होतंय हे रमेश टिग्गा या रनवे कंट्रोलरच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीने वरीष्ठांना निरोप दिला. वैमानिकाला तत्काळ संदेश पोहोचवण्यात आला आणि विमान उतरण्याआधी काही क्षण अगोदर दिशा बदलून आकाशात घिरट्या घालू लागलं.\nअसं दोन वेळा झालं. तिसऱ्यांदा विमानाचं सुरक्षित लँडिंग झालं. एअर ट्रॅफिक कंट्रोलरचं क्षणभर जरी दुर्लक्ष झालं असतं, तरी प्रवासी विमानाचा मोठा अपघात झाला असता.\nनाशिकमध्ये फक्त 'या' दोघांच्या नावाची चर्चा, वाचून तुम्हीही म्हणाल लयभारी\nजामिया आंदोलकांबाबत दिल्ली पोलिसांचा धक्कादायक खुलासा\nना महामार्ग ना सावित्री पूल, गडकरींचं आश्वासन हवेत विरलं\n'शिवसेनेची आता सोनियासेना झाली आहे', भाजप नेत्याचा तिखट हल्ला\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच क���ले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://educalingo.com/de/dic-mr/viththala", "date_download": "2020-09-29T01:09:45Z", "digest": "sha1:YD6U2AVKB6FQN4SXUSWZWSLZTWMBBADW", "length": 16141, "nlines": 261, "source_domain": "educalingo.com", "title": "विठ्ठल - Definition und Synonyme von विठ्ठल im Wörterbuch Marathi", "raw_content": "\n] विठ्ठलपंती तांब्या-पु. विठ्ठलपंत नांवाच्या मनुष्यानें प्रचारांत आणलेल्या घाटाचा तांब्या. विठ्ठल सवाशीण- सवाष्ण-स्त्री. जीस विठ्ठल हाच केवळ आधार आहे अशी स्त्री, विधवा; विकेश विधवा. 'गतभर्तृकेच्या मनांत तसला झोंक पाहिजे असेल तर तिनें अगोदर विठ्ठलसवाष्ण झालें पाहिजे' -आगर ३.११.\nसुन जा दिल की दास्तान ...\nजयंत विठ्ठल कुलकर्णी, ‎उषादेवी विजय कोल्हटकर, 2009\n|S | ६.११ विठ्ठल आमचें जीवन आगमनिगमाचें स्थान विठ्ठल ध्यानविसावा ॥१॥ विठ्ठल कुळर्च दैवत विठ्ठल वक्ति गीत आवड़े मात विठ्ठलाची ...\n५ I l ६ १, ९ l विठ्ठल आमचे जीवन | आगामनिगमाचें स्छान | विठ्ठल सिद्धीचे साधन | विट्टल ध्यानविसावा | ९ | ॥ धु,॥ विठ्ठल कुलचै दैवत विठ्ठल वित्त गत चित्त विठ्ठल वित्त गत चित्त विठ्ठलपुण्य पुरुषार्थ \nका म्हणून गरीबाची चेष्टा करत रे देवा डोळे रडू रडू फुटाया आले. सारेच जनलोक ह्यांच्यासंग विठ्ठल, विठ्ठल गात होते.......अन् तोबा...... डोळे रडू रडू फुटाया आले. सारेच जनलोक ह्यांच्यासंग विठ्ठल, विठ्ठल गात होते.......अन् तोबा...... तोबा...... आली. पहा न्याय, ज्याच्या नावाचे अभंग तो ...\nविदर्भातील विणकर समाजाचे आराध्य दैवत असलेले संत श्री कोलबा स्वामी यांचे जीवन म्हणजे ...\nप्रा. विजय यंगलवार, 2015\n(१८-७८) श्रीगीता किंबहुना तुमचें केलें धर्मकीत्र्तन हें सिद्धों गेलें धर्मकीत्र्तन हें सिद्धों गेलें एथमाईों जो उरले| पाईकपण ||१८-१७९२ || हाग्रंथ कोणाला अर्पण करू एथमाईों जो उरले| पाईकपण ||१८-१७९२ || हाग्रंथ कोणाला अर्पण करू मातापिता (सौ. विजया-विठ्ठल), दिवंगत पत्नी चि.\n... योगा योगानेच झाला. त्यावेळी मी थोर साहित्यिक भार्गव विठ्ठल उपाख्य मामासाहेब वरेरकर यांच्याकडे मुक्कामाला होतो. मामासाहेब वरेरकर आणि चित्रा साप्ताहिकाचे संपादक ग. य.\nना. रा. शेंडे, 2015\nसंत परंपरेतील महान विट्ठल भक्त संत चोखामेला यांच्या आयुष्यावारिल मनोवेधक कादंबरी चोखोबा ...\nहभप निताताई पुल्लीवार यांच्या सहज व रसाळ भजन, भक्तिगीते आदी यांचा भजनानंद संग्रह. यात दोन ...\nशेती आणि शेतकऱ्याला साहित्यात योग्य स्थान …\nशेती आणि शेतकऱ्याला साहित्यात योग्य स्थान देण्याची गरज- विठ्ठल वाघ. गेल्या ६५ ... पिंपरी- चिंचवडमध्ये होऊ घातलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ निवडणूक रिंगणात उभे आहे.\t«Loksatta, Sep 15»\nक्यों बने ये बॉलीवुड के पांच सदाबहार गाने\nजीतने वाले लेखक अनिरूद्ध और बालाजी विठ्ठल ने बीबीसी से ख़ास बातचीत में बताया कि इस किताब की सफलता का श्रेय वो उन कहानियों को देते हैं जो इस किताब में लिखे हर गाने से जुड़ी हैं. बालाजी कहते हैं, \"हिंदी फ़िल्मी संगीत और इसके गानों ...\t«बीबीसी हिन्दी, Aug 15»\n100 करोड़ की संपत्ती देकर बहू का विवाह करवाएंगे …\n पोरबंदर के भाजपा सांसद विठ्ठल रादडिया ने पुत्र कल्पेश के आकस्मिक निधन के बाद बहू मनीषा की आज दोबारा शादी करवा दी सांसद ने अपने इस फैसले से गुजरात के पटेल समाज को नई राह भी दिखाई है सांसद ने अपने इस फैसले से गुजरात के पटेल समाज को नई राह भी दिखाई है रादडिया ने बहू को बेटी मानकर ...\t«दैनिक भास्कर, Sep 14»\nरितेश ने मांगी कामयाबी की दुआ, मंदिर में लगा …\nमुंबईः बॉलीवुड स्टार रितेश देशमुख मराठी फिल्म 'लय भारी' के प्रमोशन के लिए जमकर मेहनत कर रहे हैं वो इस फिल्म से मराठी सिनेमा में बतौर एक्टर अपना करियर शुरू कर रहे हैं वो इस फिल्म से मराठी सिनेमा में बतौर एक्टर अपना करियर शुरू कर रहे हैं फिल्म के प्रमोशन के लिए वो बुधवार को वडाला स्थित विठ्ठल मंदिर पहुंचे फिल्म के प्रमोशन के लिए वो बुधवार को वडाला स्थित विठ्ठल मंदिर पहुंचे\t«दैनिक भास्कर, Jul 14»\nअ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ऑ ओ औ क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+00223.php", "date_download": "2020-09-29T01:06:32Z", "digest": "sha1:OPPUAMHUE3I7E5LONABCZPGNSGKMYLTR", "length": 9895, "nlines": 25, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड +223 / 00223 / 011223 / +२२३ / ००२२३ / ०११२२३", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे ना��� वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरो��ेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 09709 1669709 देश कोडसह +223 9709 1669709 बनतो.\nमाली चा क्षेत्र कोड...\nदेश कोड +223 / 00223 / 011223 / +२२३ / ००२२३ / ०११२२३: माली\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी माली या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00223.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +223 / 00223 / 011223 / +२२३ / ००२२३ / ०११२२३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.headlinemarathi.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2020-09-29T00:57:24Z", "digest": "sha1:YFNPRWUV63IYHWJJ4JMQVJP4LOBAQQEL", "length": 8922, "nlines": 132, "source_domain": "www.headlinemarathi.com", "title": "एमएस धोनी Archives - Marathi News at Headline Marathi - Marathi Batmya | Mumbai News | Pune News | Maharashtra News |", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसलमान की धोनी निवड करणं म्हणजे आई की बाबा या प्रश्नाचं उत्तर देण्यासारखं – केदार जाधव\nभारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतला अष्टपैलू खेळाड��� केदार जाधवच्या आयुष्यात महेंद्रसिंह धोनी आणि सलमान खान या दोन व्यक्तींना विशेष स्थान आहे. मात्र...\nनिवृत्तीबद्दल विचारल्यावर धोनीला राग येतो…\nभारताचा माझी कर्णधार धोनी निवृत्ती कधी घेणार याविषयी अद्याप चर्चा सुरु आहेत. तरीही धोनीच्या मनात अद्याप निवृत्तीचा विचार आलेला नाही. धोनीच्या एका...\nधोनीच्या षटकाराचं कौतुक झाल्यावर गंभीर भडकला, म्हणाला…\n२ एप्रिल २०११ ला भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे पार पडलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा...\nएम एस धोनीचा पुण्यातील कामगारांना मदतीचा हात\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस संपूर्ण भारतात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर धोनीने पुण्यातील सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट मुकुल माधव फाउंडेशन या क्राउडफंडिंग वेबसाइट...\nदिल्ली : ३ हजार २९२ नवीन कोरोना बाधितांची नोंद\n२ लाख ३६ हजार ६५१ रुग्ण कोरोना मुक्त झाले | #Delhi #Coronavirus #3292newcases\nमध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती रुग्णालयात दाखल\nतब्येत जास्त बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले | #UmaBharti #Admitted #AIIMS #Coronavirus\nदेश : २४ तासांत ८२ हजार १७० कोरोना बाधित रुग्णांची नोंद\nएका दिवसात १ हजार ३९ जणांचा मृत्यू झाला | #India #Coronavirus #82170newcases\nमहाराष्ट्र पोलीस : एका दिवसात १८९ पोलिसांना कोरोनाची लागण\nमृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या २४५ वर पोहचली | #Maharashtra #Coronavirus #189newcases\nपहा राम मंदिर भूमिपूजन अयोध्याहून लाईव्ह फक्त हेडलाईन मराठी वर\nपहा राम मंदिर भूमिपूजन अयोध्याहून लाईव्ह फक्त हेडलाईन मराठी वर #RamMandir #BhoomiPujan #Ayodhya\nराफेलच्या भारतीय भूमीवर लँडिंग झाल्यावर पंतप्रधान मोदी हे म्हणाले…\nफ्रान्समधून निघालेले ५ राफेल लढाऊ विमान आज अंबाला एअर बेसवर पोहोचले #rafalejets #fighterjets #narendramodi\nअभिनेता सुशांत सिंग राजपूत याने केली आत्महत्या\nसुशांत सिंग राजपूत हे त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी रविवारी 14 जून 2020 रोजी मृत अवस्थेत आढळले. त्यांचे मृतदेह आढळताच घरात काम करणाऱ्या...\nदिल्ली : ३ हजार २९२ नवीन कोरोना बाधितांची नोंद\n२ लाख ३६ हजार ६५१ रुग्ण कोरोना मुक्त झाले | #Delhi #Coronavirus #3292newcases\nमध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती रुग्णालयात दाखल\nतब्येत जास्त बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले | #UmaBharti #Admitted #AIIMS #Coronavirus\nदेश : २४ तासांत ८२ ��जार १७० कोरोना बाधित रुग्णांची नोंद\nएका दिवसात १ हजार ३९ जणांचा मृत्यू झाला | #India #Coronavirus #82170newcases\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/hindi-diwas-mahiti/", "date_download": "2020-09-29T00:10:10Z", "digest": "sha1:KZKOP3CBFY3ZF5AV2QVFE7IKB6OU336O", "length": 18547, "nlines": 98, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "हिंदी दिवसाचे महत्व आणि इतिहास - Hindi Diwas Mahiti", "raw_content": "\nहिंदी दिवसाचे महत्व आणि इतिहास\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nजाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nभारताची हि व्यक्ती इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत, एवढी होती संपत्ती\nजाणून घ्या २६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nजाणून घ्या रतन टाटांविषयी 8 महत्वपूर्ण गोष्टी\nजाणून घ्या २५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nबँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती आणि काही महत्वपूर्ण टिप्स\nजाणून घ्या २४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nपहा काय करतोय लहानपणीचा जुनियर जी. अशी आहे आताची लाईफ.\nहिंदी दिवसाचे महत्व आणि इतिहास\nआपल्या भारत देशात दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो. हिंदी भाषेच्या विकासाची समिक्षा करत या दिवसास साजरे केले जाते. १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदी ला भारताच्या कार्यकारी आणि राष्ट्रभाषेचा दर्जा अधिकारीक रूपात देण्यात आला तसेच संपूर्ण देशात १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आज आपण हिंदी दिवसाविषयी माहीती जाणून घेउया.\nहिंदी दिवसाचे महत्व आणि इतिहास – Hindi Diwas Mahiti\nहिंदी दिवस भारतात सर्व शाळा, कॉलेज, ऑफिस, विविध संस्थांच्या कार्यालयात, खाजगी कार्यालयात, बॅंका इतर कार्यप्रवण स्थळांवर मोठया धुमधडाक्यात साजरा केला जातो. कार्यक्रमात हिंदी विषयी जनजागृती केल्या जाते. हिंदीचा वापर आणि प्रसार करण्याहेतू विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. वक्तृत्व, नाटयस्पर्धा, कविता व निबंधस्पर्धा, वाचन स्पर्धा, इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले जाते.\nया स्पर्धांमधून आपणांस हिंदी विषयी ज्ञान व आदर वाढविण्याची एक संधी मिळते. लेखन स्पर्धांमध्ये हिंदी भाषेचे महत्व आणि रोचक माहिती सांगितली जाते. संभाषण आणि विचार विनिमयात हिंदीचा प्रयोग करावा तसेच इंग्रजी��े वाढते महत्व लक्षात घेत हिंदीविषयी जनजागृती केली जाते. हिंदी विषयी आदर निर्माण करणे, हिंदीचा वापर लहानांमध्ये जास्त करण्यासाठी प्रोत्साहन देणे याबाबत विविध मार्गांची अंमलबजावणी करण्यास प्रेरित केले जाते.\nहिंदी जगातील सर्वात जास्त बोलल्या जाणारी भाषा मानली जाते. जगात हिंदीचा वापर वाढवण्यासाठी प्रथम भारतात अहिंदी भाषीक राज्यांमध्ये हिंदीचा वापर जास्त करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. हिंदी पाकिस्तान, नेपाल, मॉरिशस, बांग्लादेश, सूर्रानाम या देशांमध्येही बोलली जाते. भारतात सर्वाधीक लोक मातृभाषा म्हणून हिंदीचा प्रयोग करतात.\nहिंदी दिवसानिमित्य राष्ट्रपतींच्या हस्ते विविध अवार्ड आणि पुरस्कार दिले जातात. दिल्ली येथील विज्ञान भवन येथे दरवर्षी प्रमाणे वार्षीक समारोह घेतला जातो. त्यात हिंदीसाठी उत्कृष्ट कामगिरी करणार्यांना विशेष पारितोषिके आणि प्रोत्साहन दिले जाते. शासकिय कार्यालयातील हिंदी विषयक उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना विशेष प्रोत्साहन दिले जाते. भारत सरकारने २५ मार्च २०१५ रोजी हिंदीच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठीच्या दोन अवार्डचे नाव बदलले होते. त्यापैकी राजीव गांधी राष्ट्रीय ज्ञान विज्ञान मौलीक पुस्तक लेखन पुरस्कार चे नाव बदलून राजभाषा गौरव पुरस्कार व इंदिरा गांधी राजभाषा पुरस्कार चे नाव बदलून राजभाषा किर्ती पुरस्कार केले.\nहिंदीतील नामवंत लेखक व कवीसोबत उत्कृष्ट लेखन कार्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे आणि आपल्याला त्याचा सन्मान आणि अंगिकार करणे हा आपल्या देशाचा सन्मान मानला पाहिजे. जगात प्रत्येक देशाची राष्ट्रभाषा आहे. हिंदी भारताची राजभाषा आहे. भारतात अजूनही हिंदीस राष्ट्रभाषेचा अधिकृत हक्क मिळाला नाही.\nकारण भारतात प्रत्येक राज्यात आपली राज्यभाषा अस्तित्वात आहे. तरीही हिंदीचा प्रयोग सर्वाधिक होतो. काहीच राज्यांमधे हिंदीस इंग्रजीसोबत दूय्यम स्थान प्राप्त आहे. त्यामुळे देशात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषेस खऱ्या अर्थाने हिंदीस राष्ट्रभाषा म्हणून दर्जा मिळावा यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे.\nआज अनेक राज्यांमध्ये इंग्रजी हिंदीपेक्षा जास्त महत्वाची मानली जाते. हिंदी बोलणे एक सर्वसाधारण स्तरीय मानले जाते. इंग्रजीचा वापर बोलणे आणि इतर प्रकारे करणे एक उच्च दर्जाचा मान प्राप्त करते त्यामुळे हिंदी विषयी आदर कमी होवू न देण्यासाठी हिंदीचा वापर वाढविणे जरूरी आहे.\nभारत सरकारने आपल्या शासकीय व निमशासकीय संस्थांचा कारभार हिंदीतून करणे बंधनकारक मानले आहे. सोबत इंग्रजीचाही पर्याय दिला आहे त्यामुळे हिंदीचा सन्मान वाढविणे जरूरी आहे. देशाच्या विकासात त्याच्या राष्ट्रभाषेचा मोलाचा सहभाग असतो. मुळातच आपली संस्कृती हिंदीशी पुर्णपणे जुळली आहे.\nतसेच देशाच्या विकासात राष्ट्रभाषेचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदीचा विकास हा राष्ट्राच्या विकासास सहाय्यक ठरू शकतो. भारताच्या इतिहासाची माहिती आपणास हिंदीतून मिळते साहित्य कला आणि वाङ्मयाचा परिचय हिंदीतून मिळतो. पूढील पिढीस हिंदीच्या इतिहासाबाबत तसेच हिंदीच्या सांस्कृतिक महत्वास जाणणे फार जरूरी आहे.\nआज युवावर्गात इंग्रजी आणि इतर विदेशी भाषा शिकण्याचे वेड लागले आहे. त्यामुळे या सर्वांत हिंदीचे महत्व टिकून ठेवण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन हिंदी विषयी आदर निर्माण करणे फार जरूरी आहे. आपण सर्वांना हिंदीवर गर्व असावा. देशभरात हिंदी बोलण्यात केव्हाही कोठेही लाज वाटायला नको असे जर होत असेल तर हा आपल्या राष्ट्राचा अपमान मानल्या जाईल. त्यासाठी सामान्यांमध्ये देशाप्रती जागृती निर्माण करणे आणि हिंदीचे महत्व समजावून सांगणे या करीता हिंदी दिवसाची संकल्पना तयार झाली.\nज्या प्रमाणे आपण राष्ट्राच्या विविध प्रतिकांचे योग्य तो आदर सत्कार करतो त्याच प्रकारे देशाची एक प्रमुख भाषा ज्यास आपण राष्ट्रभाषा म्हणतो तर हिंदी आपली अप्रत्यक्षरित्या राष्ट्रभाषा आहे त्यामुळे तिचा सन्मान नक्कीच व्हायला पाहीजे प्रत्येक नागरीकांचे परम कर्तव्य आहे की आपल्या राष्ट्रभाषेचा आदर करावा.\nबहुसंख्य भारतीयांची मातृभाषा हिंदी आहे हिंदी भाषा जगातील प्राचीनतम भाषांपैकी एक मानली जाते. हिचा स्वतंत्र इतिहास, संस्कृति आदि अपार साहित्य रचनांचा भंडार आहे ज्यांमध्ये कलेचे सर्व अंगांचा समावेश आहे. त्यामुळे एवढया प्रगाढ भाषेप्रती आपणांस गर्व आणि भाग्यशाली समजावे.\nहिंदी दिवस हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी खऱ्या अर्थाने हिंदी विषयी आपले प्रेम आपण सर्वांसमोर अभिप्रेत करू शकतो. हिंदीच्या अंगीकाराने कोणकोणते फायदे होवू शकतात त्याचा राष��ट्रविकासात कसा सहभाग होऊ शकतो तसेच आपल्या सर्वांमध्ये राष्ट्रभावना कशी निर्माण केली जाते हा हिंदी दिवस साजरा करण्याचा प्रमुख उद्देश आहे.\nशिक्षणात स्पर्धापरीक्षा आणि साहित्यात योगदान इतर सर्व बाबतीत हिंदी विषयी अनुकुलता निर्माण करणे तसेच संगीत कला साहित्य आणि संस्कृती क्षेत्रात हिंदीचे योगदान काय यावरही प्रकाश टाकला जातो. शाळा कॉलेज संस्था कार्यालये आकाशवाणी प्रसारमाध्यमे यांसोबत प्रत्येक संपर्काच्या ठिकाणी हिंदी वापरण्यास कसा वाव मिळेल हे जाणले जाते. आपणही हिंदी विषयी आदर व्यक्त करणे, आपल्या मातृभाषेसोबतच हिंदीचाही एक संपर्काच्या दृष्टीने उपयोग करावा. राष्ट्रनिर्माणात हिंदीचे योगदान आणखी मजबूत करावे हे गरजेचे आहे.\nअश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझीमराठी सोबत.\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nAbout Fingerprints सध्या मोबाईल लॉक करण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे फिंगर प्रिंट सेन्सर. कमाल आहे ना, प्रत्येकाच्या हाताच्या प्रत्येक बोटांचे...\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nHow to Increase Child Brain Power पूर्वी अनेकांना झोपण्यापूर्वी वाचन करायची सवय होती. पूर्वी यासाठी की आता त्याची जागा मोबाईलने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%86_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-09-29T01:29:21Z", "digest": "sha1:PAQNFKEOTRSN5EPT2ABUUAA442MLWQWV", "length": 3651, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अमेरिकन सामोआ फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअमेरिकन सामोआ फुटबॉल संघ\nअमेरिकन सामोआ फुटबॉल संघ तथा अमेरिकन सामोआ राष्ट्रीय फुटबॉल संघ (सामोअन भाषा:Au soka Amerika Sāmoa) हा अमेरिकन सामोआचे असोसिएशन फुटबॉल मध्ये प्रतिनिधित्व करतो. याचे नियंत्रण फुटबॉल फेडरेशन अमेरिकन सामोआकडे आहे. ही संस्था त्या क्षेत्रात देशांचे प्रतिनिधित्व करते. अमेरिकन सामोआचे गृहमैदान पागो पागोमधील व्हेटरन्स मेमोरियल स्टेडियम हे आहे.\nकृपया राष्ट्रीय फुटबॉल संघ-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on १९ सप्टेंबर २०१७, at २०:२९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१७ रोजी २०:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vatadya.blog/2013/09/09/%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4/", "date_download": "2020-09-29T01:29:11Z", "digest": "sha1:JCH2JRK67YFQYCVSFSH2FORB5KCPNUTE", "length": 6501, "nlines": 55, "source_domain": "vatadya.blog", "title": "गडकोटांवर .. पाहिलेला.. गणपती बाप्पा – Vatadya", "raw_content": "\nगडकोटांवर .. पाहिलेला.. गणपती बाप्पा\nगेल्या सतरा-अठरा वर्षांच्या भटकंती दरम्यान पाहिलेले काही आडवाटांवरचे गणपती बाप्पा.. भटक्यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असे.. दूर डोंगर दऱ्यात राहून ऊन वारा पाऊस झेलणारे.. कितीतरी गणराय गडकोटावर ठाण मांडून बसले आहेत.. त्यातले काही अगदीच साधे पण तितकेच सुंदर.. तर.. काही केशरी रंगांचा लेप लावून.. अगदी सन्यस्त झालेले.. आपल्याकडचा गणेश उत्सव दहा दिवसांचा.. पण या गडकोटावरील गणरायाचा उत्सव.. जणू बारमाही, तिन्ही त्रिकाळ.. चालणारा..\n“ना सेलिब्रिटी.. ना डीजे.. ना कसला धिंगाणा.. ना काही आरास.. ना कसला धिंगाणा.. ना काही आरास.. ना मोदकाचा थाट.. ना भक्तांची लाट.. ना मोदकाचा थाट.. ना भक्तांची लाट..” पाहून सुखावलेला बाप्पा.. “कधी सोनसळी किरणांचा अभिषेक.. तर कधी मुसळधार.. कधी फेर धरणारा वारा.. तर कधी कोसळणाऱ्या धारा.. कधी विजांचा ऐकू येणारा ढोल.. तर कधी पानांवर वाजणारा ताशा..” ऐकून कधीकधी कंटाळत असणार.. त्यामुळेच भटक्या घुमक्क्डांची थकलेली पावले गडावर पडताच मात्र गणराजाला सगे सोयरे भेटावे तसा आनंद होत असावा..\nकुठल्याही ट्रेक ची भटकंती गणरायाचे आणि शिवरायांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही हेही तितकेच खरे.. वाट चुकली किंवा चकवा लागला तर गणपती बाप्पा.. वाट सापडली कि पुन्हा गणपती बाप्पा.. रॉक प्याच आला कि गणपती बाप्पा.. रॉक प्याच पार पडला’ पुन्हा गणपती बाप्पा.. रॉक प्याच आला कि गणपती बाप्पा.. रॉक प्याच पार पडला’ पुन्हा गणपती बाप्पा.. कॅमेरा हरवला गणपती बाप्पा.. कॅमेरा हरवला गणपती बाप्पा.. कॅमेरा सापडला..कि पुन्हा गणपती बाप्पा.. कॅमेरा सापडला..कि पुन्हा गणपती बाप्पा.. ट्रेक ला निघालो गणपती बाप्पा.. ट्रेक वरून सुखरूप पोहोचलो तरी गणपती बाप्पा.. ट्रेक ला निघालो गणपती बाप्पा.. ट्रेक वरून सुखरूप पोहोचलो तरी गणपती बाप्पा.. तर असा हा बाप्पा.. हाडाच्या भटक्यांना सदैव सोबत करीत असतो.. एखादा भटक्या (जीवाच्या भीतीने का होईना. तर असा हा बाप्पा.. हाडाच्या भटक्यांना सदैव सोबत करीत असतो.. एखादा भटक्या (जीवाच्या भीतीने का होईना.) नतमस्तक झाला आणि बाप्पा चा धावा करू लागला.. तेंव्हा हातचे राखून न ठेवता बाप्पा संकटाला नक्की धावून जात असणार..) नतमस्तक झाला आणि बाप्पा चा धावा करू लागला.. तेंव्हा हातचे राखून न ठेवता बाप्पा संकटाला नक्की धावून जात असणार.. म्हणूनच घरात गणपती आले आणि गडकोटावर राहणाऱ्या लाडक्या बाप्पाची आठवण आली..\nसह्याद्री च्या दरीखोऱ्यात भटकताना.. असेच काही लक्षणीय गणपती मी मुल्हेर.. वसंतगड.. चित्रदुर्ग.. जयगड.. रतनगड.. भूषणगड.. भामेर.. सोनगीर.. लळिंग.. कोलाबा.. कोरीगड आदी किल्ल्यांवर पहिले.. आज गणरायाचे आगमन झाले त्या निमित्ताने ह्या आठवणीतल्या.. आडवाटांवर राहणाऱ्या आपल्या खास अशा गणपती बाप्पाशी तुमची गाठ घालून देत आहे..\n|| गणपती बाप्पा मोरया ||\nPrevious Post धुक्यात हरवलेलं दुर्गरत्न – रतनगड\nNext Post सातमाळा – एक कविता\nकिती सोपं, सुंदर लिहीलं आहेस माधव.. सगळी गणेश रुपं सुरेख… तुझं हे गडांचं वेड अभंग राहो आणि त्यातुन तुला अखंड आनंद मिळो हीच बाप्पा कडे मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/WISE--ad-amp;-OTHERWISE/238.aspx", "date_download": "2020-09-28T23:48:57Z", "digest": "sha1:T3LKVHTTAG3BVPAWRO433IXPCG3LTIEI", "length": 29261, "nlines": 199, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "WISE & OTHERWISE | SUDHA MURTY | LEENA SOHONI", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nआपल्या व्यवसायात कार्यमग्न असतानाही सामाजिक भान ठेवून टिपलेल्या अनुभवांचे हे लेखन. भारताच्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासभागांमध्ये सुधा मूर्ती यांनी भटकंती केली आहे. त्या पायी फिरल्या आहेत, त्यांनी बसनंही प्रवास केला आहे. या भागात अठराविश्वे दारिद्र्यात राहणाऱ्या माणसांच्या दारात आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सुविधा नेऊन पोचवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्यामुळेच समाजाच्या विविध स्तरांतील असामान्य व्यक्तींच्या सहवासात त्या आल्या. मग ते मुंबईतून उठून जाऊन भूकंपग्रस्त गुजरातमध्ये स्थायिक होणारं भिकाऱ्यांचं कुटुंब असो, हुंड्यासाठी बळी गेलेल्या एका तरुणीची माता असो... नाही तर मोठ्या रकमेचा चेक देणगी म्हणून पाठवणारा अनामिक दाता असो... या सर्वांमुळे, त्यांच्या हृदयाला स्पर्श करून जाणाऱ्या कहाण्यांमुळे आणि त्यांच्या मुलखावेगळ्या जीवनविषयक तत्त्वज्ञानामुळे सुधा मूर्तींचं जीवन समृद्ध होऊन गेलं आहे.एक प्राध्यापिका आणि एक समाजसेविका या दोन्ही नात्यांनी त्यांना जे काही विलक्षण अनुभव आले ते त्यांनी आपल्यापुढे मांडले आहेत. विनोदाची झालर असलेल्या त्यांच्या घरगुती, मनमोकळ्या लेखनशैलीतून निर्माण झालेलं हे पुस्तक सुधा मूर्ती यांचं कार्य आणि त्यांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान यांचं व्यापक दर्शन घडवणारं आहे.\nइन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा, एक शिक्षिका आणि सुगृहिणी असलेल्या सुधा मूर्ती ह्यांच्या ह्या लेखनाला प्रस्तावना लिहितांना `द न्यू इंडियन एक्सप्रेस’चे संपादकीय सल्लागार टी. जे. एस. जॉर्ज ह्यांनी म्हंटले आहे, \"कन्नड भाषेत श्रेष्ठ दर्जाचं लेखन सातत्यानं रत असणार्‍या या लेखिकेने `द न्यू संडे एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रातून प्रथमच स्तंभलेखन केलं. पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणार्‍या या मालिकेतून त्यांनी स्वत:चे वैयक्तिक अनुभव मांडले. आपण केलेल्या प्रवासाविषयी लिहिलं आणि त्यांना भेटलेल्या असामान्य मनाच्या सामान्य माणसांविषयी सांगितलं. त्यांच्या स्तंभलेखनामधील प्रांजळपणा आणि ताजेपणा लोकांना स्पर्शून गेला व त्याचं लेखन लोकप्रिय झालं’ - असे हे `तिकडच्या’ वाचकांना आवडलेले लेखन `इकडच्या’ वाचकांनाही आवडेल हे जाणून लीना सोहोनी ह्यांनी खुद्द लेखिकेनेही समरसून दाद द्यावी इतक्या समरसतेने मराठीत अनुवादित केले आहे. ...Read more\n हे जरी खरे असले तरीपण \"जगणंच फक्त समाजांसाठी\" हे स्वतःच्या आचरणाने दाखवून देणाऱ्या अन असामान्य असूनही सामान्य राहणाऱ्या आणि असामान्य काम करणाऱ्या गोरगरीब,होतकरू आणि कित्येक निराधारासाठी आधारवड असणाऱ्या अम्मा म्हणजेच सुधा मूर्ी.. खरंच अशाच ठिकाणी \"कर माझे जुळती \" वाईज अँड अदरवाईज-सुधा मूर्ती इतक्या प्रचंड मोठ्या साम्राज्याची अनभिषीत एक कर्���ृत्ववान महाराणी.. खरंच अशाच ठिकाणी \"कर माझे जुळती \" वाईज अँड अदरवाईज-सुधा मूर्ती इतक्या प्रचंड मोठ्या साम्राज्याची अनभिषीत एक कर्तृत्ववान महाराणी.. प्रचंड मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरांवर कुठलाही बडेजाव न करता समाजसुधारणेचा वसा घेतलेल्या सुधा मूर्तींच्या पुस्तकाविषयी थोडंसं..आणि त्याचं विचाराचं हे धन नक्कीच आपल्या पिढीला प्रेरणा देईल.. प्रचंड मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरांवर कुठलाही बडेजाव न करता समाजसुधारणेचा वसा घेतलेल्या सुधा मूर्तींच्या पुस्तकाविषयी थोडंसं..आणि त्याचं विचाराचं हे धन नक्कीच आपल्या पिढीला प्रेरणा देईल.. - विचाराचं संक्रमण योग्य तऱ्हेने करण्याची क्षमता ज्याची अधिक त्याच्या आयुष्यात गैरसमजांचे प्रसंग कमी प्रमाणांत घडतात. - मी फक्त अशाच माणसांना मदत करायचं ठरवलंय,ज्यांना कशाचाच,कुणाचाच आधार नाही.आपण जर त्यांना मदत केली नाही तर त्यांच्यावर अक्षरशः विनाश ओढावेल. हि अशी माणसं हीच माझी माणसं,तेच माझे नातेवाईक.मी त्यांच्यासाठी काम करते.मग त्यांची जात,उपजात,लिंग,भाषा किंवा राजकीय निष्ठा कोणतीही असो.. - विचाराचं संक्रमण योग्य तऱ्हेने करण्याची क्षमता ज्याची अधिक त्याच्या आयुष्यात गैरसमजांचे प्रसंग कमी प्रमाणांत घडतात. - मी फक्त अशाच माणसांना मदत करायचं ठरवलंय,ज्यांना कशाचाच,कुणाचाच आधार नाही.आपण जर त्यांना मदत केली नाही तर त्यांच्यावर अक्षरशः विनाश ओढावेल. हि अशी माणसं हीच माझी माणसं,तेच माझे नातेवाईक.मी त्यांच्यासाठी काम करते.मग त्यांची जात,उपजात,लिंग,भाषा किंवा राजकीय निष्ठा कोणतीही असो.. या पुस्तकातून बरंचस शिकायला मिळाले.. या पुस्तकातून बरंचस शिकायला मिळाले.. त्यांनी त्यांच्या अनुभवातून त्याचबरोबर त्यांच्या मित्र मैत्रिणीच्या अनुभवातून ज्या काही गोष्टी सांगीतल्या आहे त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्या मनाला स्पर्श करून जातात.. त्यांनी त्यांच्या अनुभवातून त्याचबरोबर त्यांच्या मित्र मैत्रिणीच्या अनुभवातून ज्या काही गोष्टी सांगीतल्या आहे त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्या मनाला स्पर्श करून जातात.. त्यांची निरीक्षण करण्याची आणि वेगवेगळ्या नवीन व्यक्तींशी संवाद करण्याची हातोटी लाजवाब आहे.. त्यांची निरीक्षण करण्याची आणि वेगवेगळ्या नवीन व्यक्तींशी संवाद करण्याची हातोटी लाजवाब आहे.. आणि एवढं असतानाही त्यांना सत्कार,कुठला बडेजाव,किंवा कुणाची फुकटची अवास्तव स्तुती पण नकोय.. आणि एवढं असतानाही त्यांना सत्कार,कुठला बडेजाव,किंवा कुणाची फुकटची अवास्तव स्तुती पण नकोय.. शेवटी तर त्यांनी स्पष्ट म्हटलंय कि \"उगीचच्या उगीच एखाद्याचं अवास्तव,अतिरंजित कौतुक करणं म्हणजे एक प्रकारचा भ्रष्टाचारचं आहे.. शेवटी तर त्यांनी स्पष्ट म्हटलंय कि \"उगीचच्या उगीच एखाद्याचं अवास्तव,अतिरंजित कौतुक करणं म्हणजे एक प्रकारचा भ्रष्टाचारचं आहे.. :-खूप काही शिकण्यासारख्या.. सलाम सुधा मूर्ती यांना..\nया जगामध्ये खुप मोठ्या व्यक्ती आहेत.मोठ्या म्हणजे यशस्वी बर का. या यशस्वी व्यक्तीची श्रीमंती त्यांची life style त्यांचा झगमगाट या सर्व गोष्टी आपणाला दिसतात. पण या व्यक्तीचे कष्ट त्यांना आलेले अनुभव. त्या चांगल्या वाईट अनुभवातुन ते काहींना काही शिकत ोठे झाले. ते म्हणतात ना अनुभव हा माणसाचा खरा गुरु असतो. तसेच या यशस्वी लोकांचा खरा गुरु हा त्यांना आलेला अनुभव असतो. यशस्वी व्यक्ती त्यांना आलेल्या अनुभवातुन तर ते शिकतातच पण त्यांच्या जीवन प्रवासा मध्ये भेटलेल्या वेगवेगळ्या व्यक्तीनं कडुन हि काहींना काही ते शिकत असतात. आज मी असेच एक पुस्तक घेऊन आलो आहे. कॉम्पुटर सायन्स मध्ये एम.टेक केलेल्या आणि पुण्यातील टेल्को कंपनी मध्ये पहिल्या स्री अभियंता म्हणुन निवडल्या गेलेल्या अत्यंत हुशार आणि मनाने,विचाराने आणि रहाणीमानाने ही अत्यंत साध्या असणाऱ्या,प्रत्येक तरुण-तरुणीच्या प्रेरणा स्थानी असणाऱ्या अशा आदरणीय सुधा मूर्ती. सुधा मुर्ती या इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा. भारताच्या आर्थिक दृष्ट्या अत्यंत मागास भागामध्ये त्यांनी भटकंती केली. या भागात अठरा विश्व्ये दारिद्रयात राहणाऱ्या माणसांच्या आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सुविधा पोहचवण्यासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले. त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांना कधी अत्यंत गरीब लोक भेटले तर कधी धूर्त राजकारणी यातुन आलेले अनुभव आणि त्यांना भेटलेली माणसे. यातुन समजलेला मनुष्यस्वभाव.वाईस अँड अदरवाइज या पुस्तकातुन त्यांनी मांडला आहे. सुधा मुर्ती यांनी परतफेडीची अपेक्षा न करता न ठेवता अनेकांना मदत केली. काहींनी त्या मदती बद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर काहींनी मिळालेल्या मदतीचा उल्लेखही केला नाही. त्���ांच्या या प्रवासामध्ये त्यांना खुप लहान-मोठी माणसे भेटली त्या प्रत्येकाकडुन बरंच काही त्यांना शिकायला मिळाले. २०६ पानाच्या या पुस्तकामध्ये सुमारे २६ कथा आहेत.प्रत्येक कथेमधुन सुधा मुर्ती यांच्या कार्याची आणि त्यांच्या जीवनाविषयीच तत्वज्ञान या पुस्तकाच्या माध्यमातुन दिसुन येते. खरंच मित्रहो आपल्याला यशाच्या उंच शिखरावर पोहोचायचं असेल तर आपल्याला अनुभवातुन शिकलं पाहिजेल. जीवनामध्ये येणारे बरे वाईट चढ उतार सकारात्मकरीत्या पार केले तर च आपण यशाचे उंच शिखर पार करू शकतो. जसे आदरणीय सुधा मुर्ती. पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी केले आहे. या इंग्रजी पुस्तकाचे मराठी अनुवाद लीना सोहनी यांनी उत्कृष्ट प्रकारे केले आहे. २०६ पानाचे पुस्तक वाचुन कधी पुर्ण होते हे समजत नाही.आदरणीय सुधा मुर्ती यांच्या विशाल कार्याचा आढावा या पुस्तकामधुन होतो. हे पुस्तक वाचल्यावर समजत कि माणसाचा खरा गुरु हा त्याला आलेले अनुभव होय. जो अनुभवातुन शिकतो तो सदैव यशस्वी होत रहातो. श्रीजीवन तोंदले ...Read more\nनाव घेताच डोळ्यासमोर येते एक साधी,सुंदर सोज्वळ माऊलीची प्रतिमा जसे दिसणे सामाजिक कार्यात करोडो रुपयांची मदत करणाऱ्या सुधामुर्ती उत्तम लेखक आहेत.सोपे आणि लहान वाक्य प्रवाही आणि तरल लेखन प्रवाही आणि तरल लेखन अवघड शब्द प्रयोग नाही किंवा लंकरिक भाषा नाही.पण परिणामकारक लेखन अवघड शब्द प्रयोग नाही किंवा लंकरिक भाषा नाही.पण परिणामकारक लेखन वाइज अँड आदर वाईज Wise and Otherwise एक प्रसिद्ध पुस्तक वाइज अँड आदर वाईज Wise and Otherwise एक प्रसिद्ध पुस्तक लाखोंच्या प्रती विकल्या गेल्या.जात आहेत. त्यांच्या पुस्तकात काय आहे लाखोंच्या प्रती विकल्या गेल्या.जात आहेत. त्यांच्या पुस्तकात काय आहे भारताच्या अत्यंत मागास भागामध्ये त्या फिरल्या.रेल्वे, बस प्रसंगी पायी फिरून जाणून घेतले तेथील दारिद्र्य भारताच्या अत्यंत मागास भागामध्ये त्या फिरल्या.रेल्वे, बस प्रसंगी पायी फिरून जाणून घेतले तेथील दारिद्र्य त्यांच्यासाठी मग आरोग्य,शिक्षण आणि स्वावलंबनासाठीची सुरू केल्या अनेक योजना त्यांच्यासाठी मग आरोग्य,शिक्षण आणि स्वावलंबनासाठीची सुरू केल्या अनेक योजना त्या साठी झगडल्या.अटोकाट प्रयत्न केले.अनेक प्रकारच्या लोकांचा संपर्क आणि संबंध आला.मन हेलावून टाकणारा एक एक प्र���ंग जणू त्यांचा गुरूच त्या साठी झगडल्या.अटोकाट प्रयत्न केले.अनेक प्रकारच्या लोकांचा संपर्क आणि संबंध आला.मन हेलावून टाकणारा एक एक प्रसंग जणू त्यांचा गुरूच जसे आठरा विश्वं दारिद्र्याचे त्यांना स्वामी भेटले तसेच त्यांना भेटले करोडो रुपयांच्या रकमेचे चेक देणारे अनामिक दाते जसे आठरा विश्वं दारिद्र्याचे त्यांना स्वामी भेटले तसेच त्यांना भेटले करोडो रुपयांच्या रकमेचे चेक देणारे अनामिक दाते \"इन्फोसिस फाऊंडेशन\" च्या माध्यमातून त्यांनी स्वतः अनेक कार्य चालवले आहेत.इतरांना ही मदत करतात. अश्या अनुभवातून निर्माण झाले एक तत्वज्ञान \"इन्फोसिस फाऊंडेशन\" च्या माध्यमातून त्यांनी स्वतः अनेक कार्य चालवले आहेत.इतरांना ही मदत करतात. अश्या अनुभवातून निर्माण झाले एक तत्वज्ञान त्याची मांडणी खूपच प्रेरक आसते त्याची मांडणी खूपच प्रेरक आसते नव इंग्रजी वाचकांना सुधा मूर्ती यांचं इंग्रजी खूप सोपे आणि सहज असल्याने गती येते.इंग्रजीतून वाचण्याची सवय लागते.सोप्या भाषेतील लहान लाहन वाक्य असतात.मुलांसाठी खूपच प्रेरक कथा असतात. ...Read more\nसत्तरच्या दशकातली ही कथा आहे. बोस्टन शहरातील `मेमोरियल` हे एक प्रतिष्ठित व भव्य रुग्णालय. दरवर्षी प्रमाणे त्यावर्षी सुद्धा मेडिकल च्या पाच विद्यार्थ्यांचा एक समूह तिथे प्रशिक्षणासाठी येतो. त्यांतलीच एक म्हणजे कथेची नायिका - सुसान. तिथे तिला अज्ञातव रहस्यमय कारणाने कोमात गेलेल्या रुग्णांच्या काही केसेस पाहायला मिळतात. बुद्धिमान सुसान तशी अभ्यासू असल्यामुळे व तसेच काही रुग्णांबद्दल वाटणाऱ्या सहानुभूतीमुळे तिच्या मनात अशा अज्ञात कारणाने कोमात जाणाऱ्या रुग्णांच्या केसेस बद्दल कुतूहल निर्माण होतं. आणि मग ती त्या प्रकरणांचा छडा लावायचा कसा प्रयत्न करते, तिला कोणकोणते अडथळे येतात आणि शेवटी भीषण वास्तव कसं समोर येतं ते सांगणारी ही रंजक कथा. कथेतील बरेच प्रसंग हे थरारक असले तरी पुढे काय होईल त्याचा अंदाज लागतो. तसेच मलपृष्ठावरील परिचय देणाऱ्या मजकुरामुळे रुग्ण कोमात का जातायत त्याचा थोडा अंदाज वाचकाला आधीच आलेला असतो. त्यामुळे रहस्याचा घटक थोडा कमी झालेला आहे. अनुवाद नेहमीप्रमाणे उत्तम. एकदा नक्कीच वाचण्यासारखी कादंबरी. अभिप्राय- 3.5/5 #थरारकथा ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tech/rent-a-boy-friend-aka-rabf-app-rent-you-a-boyfriend-in-pune-and-mumbai-27576", "date_download": "2020-09-29T01:35:05Z", "digest": "sha1:HM75XGVLX3QTZTCIBDJF3PAR3BUYLUGR", "length": 9560, "nlines": 132, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "एकटेपणा वाटतोय, 'या' अॅपवर भाड्याने मिळवा बॉयफ्रेंड | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nएकटेपणा वाटतोय, 'या' अॅपवर भाड्याने मिळवा बॉयफ्रेंड\nएकटेपणा वाटतोय, 'या' अॅपवर भाड्याने मिळवा बॉयफ्रेंड\nतरुणाईत नैराश्याचं वाढत असलेलं प्रमाण लक्षात घेऊन हे अॅप तयार करण्यात आलं आहे. नैराश्यामुळे एकटेपणाची भावना सतावते. अशावेळी त्यांना मन मोकळं करण्यासाठी एखादा चांगला मित्र किंवा मैत्रीण मिळावी या उद्देशाने हे अॅप तयार करण्यात आलं आहे.\nBy राजश्री पतंगे तंत्रज्ञान\nशहरांमधील धावपळीच्या आयुष्यात तरुणांच्या जीवनशैलीचं समीकरण पूर्णपणे बदललं आहे. अनेक तरुण-तरुणी नोकरीच्या निमित्ताने घरापासून लांब रहायला जातात. अशात कामाचा ताण आणि घरापासून दूर राहत असल्यानं येणारा एकटेपणा यातून अनेकदा तरुणांना नैराश्याचा सामना करावा लागतो. मात्र आता तुम्हाला निराश होण्याची गरज नाही. कारण चक्क बॉयफ्रेंड भाड्यावर मिळू शकतात. होय विश्वास बसत नाहीये ना पण हे सत्य आहे.\nमुंबई आणि पुणे या शहरांत एकटे राहात असाल तर पैसे खर्चून बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड मिळवणं शक्य होणार आहे. 'रेंट अ बॉयफ्रेन्ड टू क्युअर डिप्रेशन' (RABF) या मोबाइल अॅपवर बॉयफ्रेंड मिळवता येऊ शकेल. हे अॅप १५ ऑगस्टला लाँच झालं आहे.\nतरुणाईत नैराश्याचं वाढत असलेलं प्रमाण लक्षात घेऊन हे अॅप तयार करण्यात आलं आहे. नैराश्यामुळे एकटेपणाची भावना सतावते. अशावेळी त्यांना मन मोकळं करण्यासाठी एखादा चांगला मित्र किंवा मैत्रीण मिळावी या उद्देशाने हे अॅप तयार करण्यात आलं आहे.\nयामध्ये जर सेलिब्रिटी हवा असल्यास तासाला ३ हजार रुपये, मॉडेलसाठी २ हजार आणि सामान्य व्यक्ती हवा असल्यास तासाला ३०० ते ४०० रुपये मोजावं लागणार आहे. तर यामध्ये टोलफ्री क्रमांकाची सुविधाही देण्यात आली असून फोनवर १५ ते २० मिनिटापर्यंत संवाद साधाण्यासाठी ५०० रुपये भरावे लागतील.\nकौशल प्रकाश या २९ वर्षाच्या तरुणाने हे अॅप तयार केलं आहे. नैराश्याचा सामना करणाऱ्या वक्तींचा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा कमावण्यास या अॅपमुळे नक्कीच मदत होऊ शकेल, असं कौशलचं म्हणणं आहे.\nWorld heart Day: बायपास सर्जरीनंतरही २५ ते ३० वर्षे जगणं शक्य\nमुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासस्थानात बाॅम्ब \nIPL 2020 : मुंबई इंडियन्सविरोधात अखेर सुपर ओव्हरमध्ये बंगळुरूनं मारली बाजी\nराज्यात ११ हजार ९२१ नवे रुग्ण, दिवसभरात १८० जणांचा मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे २०५५ नवे रुग्ण, ४० जणांचा दिवसभरात मृत्यू\nगिलबर्ट हिलच्या जतन आणि संरक्षणाची गरज - उद्धव ठाकरे\nआता Google Map सांगणार कोरोना हॉटस्पॉट\n'नमस्ते' म्हणत अ‍ॅपलचे पहिले ऑनलाईन स्टोअर लाँच\n२३ सप्टेंबरला अॅपल लाँच करणार ऑनलाईन स्टोअर\nकोरोनामुळं भारतातील ४ शहरांची स्मार्ट सिटी रँकिंगमध्ये घसरण\nPUB G मोबाईल गेम भारतात पुन्हा होऊ शकतो लॉन्च\nPUB G बॅननंतर भारतात FAU-G गेमची घोषणा, अक्षय कुमारची ट्विटरवर माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/29/england-vs-west-indies-test-series-windies-cricketers-to-wear-black-lives-matter-logo-against-england-test-series/", "date_download": "2020-09-29T02:12:12Z", "digest": "sha1:IV75ETULNWYQNRTVQMPSHICHXTMV2VP3", "length": 6191, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "वर्णभेदाच्या निषेधार्थ विंडीज संघ 'हा' लोगो लावून उतरणार मैदानात - Majha Paper", "raw_content": "\nवर्णभेदाच्या निषेधार्थ विंडीज संघ ‘हा’ लोगो लावून उतरणार मैदानात\nक्रिकेट, मुख्य / By आकाश उभे / ब्लॅक लाईव्ह्स मॅटर, वेस्ट इंडिज / June 29, 2020 June 29, 2020\nइंग्लंड आण वेस्ट इंडिज या संघांमध्ये 8 जुलैपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. बिना प्रेक्षकांचे हे सामने खेळले जाणार आहेत. दोन्ही संघ या मालिकेची तयारी करत आहेत. मात्र दुसरीकडे वर्णभेद विरोधी लढ्यास पाठिंबा देण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ सामन्या दरम्यान आपल्या जर्सीच्या कॉलरवर ब्लॅक लाईव्ह्स मॅटरचा लोगो लावून मैदानात उतरणार आहे.\nअमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर ब्लॅक लाईव्ह्स मॅटर मोहिमेने जोर पकडला आहे. याविषयी बोलताना वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर म्हणाला की, आम्हाला असे वाटते की एकता दर्शविणे आणि जनजागृती करण्यात मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे.\nआयसीसीद्वारे परवानगी मिळालेल्या या लोगोला एलिशा होसानाने डिझाईन केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला प्रीमियर लीगमध्ये सर्व 20 क्लबच्या खेळाडूंनी आपल्या शर्टवर हा लोगो लावला होता.\nईएसपीएन क्रिकइंफोशी बोलताना होल्डर म्हणाला की, हा खेळांच्या इतिहासात आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघासाठी महत्त्वाचा क्षण आहे. आम्ही येथे विस्डन ट्रॉफी जिंकण्यासाठी आलो आहोत, मात्र जगात जे होत आहे ते देखील आम्हाला माहिती आहे. आम्ही न्याय आणि समानतेसाठी लढू. आम्ही लोगो लावण्याचा निर्णय सहज घेतलेला नाही. आम्हाला माहिती आहे त्वचेच्या रंगावरून टिप्पणी केल्यास कसे वाटते. समानता आणि एकता गरजेची आहे. जो पर्यंत ती येणार नाही आम्ही गप्प बसणार नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/what-is-time-travel/", "date_download": "2020-09-29T00:00:35Z", "digest": "sha1:KQKUCYUON7J7DL6IFTLU27QALWFEWY4X", "length": 12874, "nlines": 95, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "टाईम ट्रॅव्हलिंग म्हणजे नेमकं काय असते? आणि ते करणे शक्य आहे की अशक्य? - What is Time Travel", "raw_content": "\nटाईम ट्रॅव्हलिंग म्हणजे नेमकं काय असते आणि ते करणे शक्य आहे की अशक्य\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nजाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nभारताची हि व्यक्ती इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत, एवढी होती संपत्ती\nजाणून घ्या २६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nजाणून घ्या रतन टाटांविषयी 8 महत्वपूर्ण गोष्टी\nजाणून घ्या २५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nबँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती आणि काही महत्वपूर्ण टिप्स\nजाणून घ्या २४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nपहा काय करतोय लहानपणीचा जुनियर जी. अशी आहे आताची लाईफ.\nटाईम ट्रॅव्हलिंग म्हणजे नेमकं काय असते आणि ते करणे शक्य आहे की अशक्य\nआपण बरेचशे हॉलीवूड चित्रपट बघितले असतील त्यामध्ये आपल्याला टाईम ट्रॅव्हलिंग केल्याचे दाखवण्यात येते. आणि त्यामध्ये कलाकार आताच्या काळातून मागील काळात जाताना आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतात. तसेच आताच्या काळातून भविष्यात जाताना दिसतात परंतु हे सर्व सत्य आहे की असत्य असेही होऊ शकते का, की लोक भविष्यातून वर्तमानात येऊ शकतील आणि वर्तमानातून भविष्यात किंवा भूतकाळात जाऊ शकतील.\nतर आजच्या लेखात आपण काही तथ्य घेऊन ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे प्रयत्न करणार आहोत. आशा करतो आपल्याला लिहिललेला लेख आवडणार तर चला पाहूया..\nटाईम ट्रॅव्हलिंग म्हणजे नेमकं काय असते\nटाईम ट्रॅव्हलिंग म्हणजे एकप्रकारे वर्तमानातून भविष्यात किंवा भूतकाळात जाणे होय. म्हणजेच एक प्रकारे वेळेला मागे टाकून आपण पुढे किंवा मागे जाणे त्याला आपण टाईम ट्रॅव्हलिंग म्हणू शकतो.\nटाईम ट्रॅव्हलिंग शक्य की अशक्य\nविज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर कोणतीही गोष्ट ही अशक्य तोपर्यंतच असते जोपर्यंत ती गोष्ट वास्तवात होत नाही. म्हणजेच अश्यक्य नावाची गोष्ट विज्ञान मानतच नाही. कारण या संपूर्ण ब्रह्मांडात कोणत्याही गोष्टीची संभाव्यता असतेच. कोणतीही गोष्ट शक्य आहे. आणि आपण जर टाईम ट्रॅव्हलिंग विषयी बोलत आहोत तर अश्या भरपूर घटना आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये लोकांनी अचानक भूतकाळात किंवा भविष्यात गेल्याचे दावे केले आहेत. त्यापैकी आपण काही गोष्टी पाहूया\n१९११ मध्ये सर्वात आधी चारोलेट ऐने मोबेरली आणि ऐलेनोर जॉर्डन यांनी एक पुस्तक लिहिले होते त्या पुस्तकाचे नाव होते ‘ऐन एडवेंचर‘ या पुस्तकात त्यांनी लिहिले होते की ते प्रवास करता करता अठराव्या शतकात गेले होते. पण लोकांनी या गोष्टीला मनाने बनविल्या गोष्टींसारखे पाहिले. पण यानंतर सुध्दा बऱ्याच लोकांनी टाईम ट्रॅव्हलिंग चे दावे केले होते.\n२००६ मध्ये सुध्दा स्वीडन च्या हॉकन नोर्डक्विस्ट नावाच्या एका व्यक्तीने दावा केला होता की तो भविष्यात समोर जाऊन आला आहे आणि त्याने ७० वर्षाच्या ‘हॉकन नोर्डक्विस्ट‘ म्हणजे स्वतःला भविष्यात पाहिले आणि त्याने ते फोटो इंटरनेट वर सुध्दा टाकले होते आणि ह्याविषयी तेव्हा खूप गोंधळ उडाला होता. यानंतर सुध्दा अश्या बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या होत्या.\n१९१५ मध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी थेरी ऑफ रिलेटिविटी संपूर्ण जगासमोर मांडली होती ज्यामध्ये त्यांनी वेळ आणि वेग या दोघांमधील संबंध सांगितला होता. जर आपल्याला कमी वेळात जास्त अंतर पार करायचे असते तर आपल्याला आपला वेग वाढ��ावा लागतो वेग वाढवला तर कमी वेळात जास्त अंतर पार करता येत असते.\nतसेच टाईम ट्रॅव्हलिंग विषयी आहे जर आपण आपला वेग हा वेळेपेक्षा जास्त वाढवू शकलो तर आपण सुध्दा टाईम ट्रॅव्हलिंग हमखास करू शकतो. आणि या थेरी वर खूप वैज्ञानिकांनी संशोधन केले असता त्यांना सुध्दा हेच अनुमान मिळाले की टाईम ट्रॅव्हलिंग शक्य आहे.\nतर वरील लेखात आपण पाहिले की टाईम ट्रॅव्हलिंग शक्य आहे की अशक्य. तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.\nआपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद\nखर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nAbout Fingerprints सध्या मोबाईल लॉक करण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे फिंगर प्रिंट सेन्सर. कमाल आहे ना, प्रत्येकाच्या हाताच्या प्रत्येक बोटांचे...\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nHow to Increase Child Brain Power पूर्वी अनेकांना झोपण्यापूर्वी वाचन करायची सवय होती. पूर्वी यासाठी की आता त्याची जागा मोबाईलने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/police-molested-married-woman/", "date_download": "2020-09-29T00:16:33Z", "digest": "sha1:CZE4GUYRWZYDYJZQX6ZTWQ7YZHW7R73G", "length": 8529, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates पतीविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचा पोलिसाकडूनच विनयभंग!", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nपतीविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचा पोलिसाकडूनच विनयभंग\nपतीविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचा पोलिसाकडूनच विनयभंग\nपिंपरी-चिंचवडमध्ये थेट पोलिसानेच विवाहित महिलेचा विनयभंग केलाय. राजेंद्र पालवे असं त्या पोलिसाचे नाव असून तो साने चौकीत कार्यरत आहे.\nपीडित महिला 10 ऑक्टोबर ला पती विरोधात तक्रार द्यायला आली होती. तेंव्हा पालवेने “मी आहे, घाबरू नका” असा आधार देत, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दोन वाजता मुलाच्या नंबरवर फोन करून, आईकडे फोन द्यायला लावला. विचारपूस करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि ‘आय लव्ह यू’ म्हणाला. मग आज पीडित महिलेने पालवे विरोधात चिखली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.\nपिंपरी चिंचवड आयुक्तालयात दहा तारखेला चिखली पोलीस स्टेशनची स्थापना झाली. तदनंतर हा गुन्हा दाखल झालाय.एएसआय पदावर पालवे असून त्याचे 56 वय आहे. तर पीडित विवाहितेचे 36 वय आहे.\nएकीकडे विविध क्षेत्रातील महिला आपल्यासोबत होणाऱ्या विनयभंगाबद्दल #MeToo द्वारे आवाज उठवत आहेत, त्यासाठी पोलिसांकडे तक्रारी दाखल करत आहेत, अशावेळी सामान्य महिलेचा जर पोलीसच अशा प्रकारे विनयभंग करत असतील, तर सामान्य महिलांनी कोणाकडून अपेक्षा करावी, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.\nPrevious पुणे होर्डिंग दुर्घटना: कारवाईला वेग\nNext बारामतीचे बिल्डर दादा साळुंखे यांच्या हत्येचं गूढ\n#LockDown | मशीदीत सामुहिक नमाज पठण करणारे पोलिसांच्या ताब्यात\nकोल्हापुरकरांचा चायना वस्तूवर बहिष्कार घालण्याचा निर्धार\n#LockDown | विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई\nकोरोनाग्रस्तांच्या सेवेत व्यस्त डॉक्टरांच्या मुलीची कविता\nवांद्रे स्टेशनबाहेर लॉकडाऊनच्या विरोधात हजारोंची गर्दी\nगृहमंत्रालय २४ तास सुरू ठेवण्याचे अमित शहा यांचे आदेश\n‘येथे’ १७ एप्रिलपासून मद्यविक्रीला परवानगी\n‘रडा, माझ्या देशवासियांनो’, चिदम्बरम यांची मोदींवर टीका\nकोरोनामुळे मानसिक आजारात वाढ\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्न��ने केला पतीचा खात्मा\nकोरोनाग्रस्तांच्या सेवेत व्यस्त डॉक्टरांच्या मुलीची कविता\nवांद्रे स्टेशनबाहेर लॉकडाऊनच्या विरोधात हजारोंची गर्दी\nगृहमंत्रालय २४ तास सुरू ठेवण्याचे अमित शहा यांचे आदेश\n‘येथे’ १७ एप्रिलपासून मद्यविक्रीला परवानगी\n‘रडा, माझ्या देशवासियांनो’, चिदम्बरम यांची मोदींवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/shahid-shares-family-pic-with-wife-mira-and-dad-pankaj-kapoor/videoshow/49104356.cms", "date_download": "2020-09-29T01:54:48Z", "digest": "sha1:W2W7VFXBFDW5C2I467ATCAVIBMHINCYF", "length": 9014, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशाहीद कपूरनं शेअर केला कौटुंबिक फोटो\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nसूरज पांचोलीला कशी हवीय गर्लफ्रेंड\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिव...\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अति...\nसेक्स करा, आनंदी रहा\nपुनम पांडेचे सेक्सी विडीओज...\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच...\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स...\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला...\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २९ सप्टेंबर २०२०\nन्यूजड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nन्यूजकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\nन्यूज८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nन्यूजकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nक्रीडामुंबई विरुद्ध बेंगळुरू, आज होणार महामुकाबला\nन्यूजकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nन्यूजकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nन्यूजमास्कचा वापर टाळल���, पोलिसांनी वसूल केला दंड\nन्यूजडीएमके अध्यक्ष स्टॅलिन शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी\nन्यूजकृषी कायदा : आंदोलक शेतकऱ्यांनी बस रोखली\nन्यूजसुशांत वॅनिटी व्हॅनमध्येच घ्यायचा ड्रग्ज, अभिनेत्रींनी दिली माहिती\nन्यूजकरोनाचा काळ सुरूय, गर्दी नको राष्ट्रवादीचे गटनेत्यांची सारवासारव\nहेल्थशांत झोप येत नाही या सोप्या आसनांचा करा सराव\nन्यूजनाशिकमध्ये ग्रेप पार्क रिसॉर्ट पर्यटकांच्या सेवेत\nन्यूजCovid-19: करोनाचे जगभरात १० लाख बळी\nन्यूजबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nन्यूजकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nक्रीडाराजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, कोण मिळवणार दुसरा विजय\nन्यूजबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/lockdown-became-turning-point-his-life-330729", "date_download": "2020-09-29T00:52:59Z", "digest": "sha1:7WNZSPHUQE3WL6POW553PIX74ZRLM2ST", "length": 14592, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "लॉकडाउन ठरला त्याच्या जिवनाचा टर्नींक पॉईंट; कसा ते वाचा | eSakal", "raw_content": "\nलॉकडाउन ठरला त्याच्या जिवनाचा टर्नींक पॉईंट; कसा ते वाचा\nलॉकडाऊनच्या काळात मोबाईलवर आलेले मेसेजरूपी सुंदर सुविचार आणि विचारांचा पगडा मनावर बसला आणि जिवन बदलुन गेले. इतरांनाही ते मार्गदर्शक ठरेल यासाठी त्यांनी त्याच पुस्तक बनवल आणि लॉक डाऊनचं देणं अस नाव देउन आपल्या मित्र परिवाराला दिल.\nवडगाव निंबाळकर - लॉकडाऊनच्या काळात मोबाईलवर आलेले मेसेजरूपी सुंदर सुविचार आणि विचारांचा पगडा मनावर बसला आणि जिवन बदलुन गेले. इतरांनाही ते मार्गदर्शक ठरेल यासाठी त्यांनी त्याच पुस्तक बनवल आणि लॉक डाऊनचं देणं अस नाव देउन आपल्या मित्र परिवाराला दिल.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nहोळ (ता. बारामती) येथिल तलाठी कार्यालयात कोतवाल असलेल्या बाळासो कर्चे यांचे हे कार्य परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे. व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या कर्चेंसाठी लॉक डाऊन एक टर्निग पॉईंट ठरला आहे.\nलेखन वाचनाचा फारसा संबध नाही. घरबसल्या म��बाईल मित्र बनला. यावर आलेले विविध मेसेज कर्चेंना भावले, त्या प्रमाणे आचरनात आनण्याचा त्यांनी प्रयत्न केला. चांगल्या विचारांचे मेसेज त्यांनी लिहुन ठेवायला सुरूवात केली.\n- कोरोना हा उपचाराविना बरा होणारा किरकोळ आजार; झेडपी सभापतींनी सांगितला स्वत:चा अनुभव​\nमार्मीक भाषेतील विनोदी आणि धार्मिक विचाराचे छोटे चुटके आपल्या मित्रांना दाखवले. संग्रह केलेले मेसेज मी लिहिले नाहीत पण हेच पुस्तक स्वरूपात केले तर... याबाबत त्यांनी जानकारांचा सल्ला घेतला आपल्या जिवनात परिवर्तन घडले इतरांना चांगले विचार मिळतील या भावनेतून मी लॉक डाऊनचं देणं हे पुस्तक बनवल ज्या मेसेज मध्ये लेखकाचे नाव आहे. ते त्यांनी जसेच्या तसे छापले आहे. पण ज्यांचे नाव नाही याबाबत प्रस्तावणेत खुलासा करून दिलगीरी व्यक्त केली आहे. नुकताच पुस्तक प्रकाशनाचा एक छोटेखानी कार्यक्रमही पार पडला. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सागर वायाळ, शुभम गायकवाड, विकास घाडगे, शंकर भंडलकर यांनी उपस्थित राहुन या आगळ्या वेगळ्या कार्याची प्रशंसा केली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदिलासादायक : नंदुरबारमध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्के\nनंदुरबार : जिल्हा प्रशासनाने कोरोना बाधितांच्या उपचारासाठी निर्माण केलेल्या सुविधांमुळे बरे होणाऱ्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असून तो ८०...\nपोलिस असल्याची बतावणी करून वृद्ध व्यापाऱ्‍याला लुटले; परिसरात खळबळ\nनाशिक/सटाणा : पोलिस असल्याचा बनाव करत तोतयाने शहरातील ज्येष्ठ व्यापाऱ्याकडील सव्वादोन लाख रुपयांचा सोने व चांदीचा ऐवज लुटून...\nपश्चिम हवेलीतील 17 गावांमध्ये सुरु होणार 'ग्राम सुरक्षा यंत्रणा'\nकिरकटवाडी (पुणे) : आपत्कालीन परिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तसेच गरजूंना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर...\nसराईत चोरट्यांकडून 24 तोळे दागिने जप्त\nइचलकरंजी ः कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जाखले व वारणानगर येथे झालेले दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणी दोन चोरट्यांना अटक...\nजेईई ऍडव्हान्सच्या निकालाची तारीख निश्चित; उद्या मिळणार 'आन्सर की'\nपुणे - आयआयटी दिल्लीतर्फे घेण्यात आलेल्या \"जेईई ऍडव्हान्स' परीक्षेचा निकाल 5 ऑक्टो बर रोजी जाहीर केला जाणार आहे. तर उद्या (मंगळवारी) उत्तरांसाठी...\nNCB येत्या काळात करू शकते मोठे खुलासे, आणखी कुणाला धाडले जाणार समन्स\nमुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास सुरु आहे. यामधील ड्रग्स अँगलबाबत सखोल चौकशी केली जातेय. ड्रग्स प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि रियाचा भाऊ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.headlinemarathi.com/tag/%E0%A5%AE%E0%A5%A6-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96/", "date_download": "2020-09-29T00:51:06Z", "digest": "sha1:72XPAHO2KKLNIM5PFLOLRU5SBFO4GMC5", "length": 6999, "nlines": 117, "source_domain": "www.headlinemarathi.com", "title": "८० लाख Archives - Marathi News at Headline Marathi - Marathi Batmya | Mumbai News | Pune News | Maharashtra News |", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरोहित शर्माची करोनाविरोधात ‘बॅटिंग’; केली ८० लाखांची मदत\nनरेंद्र मोदी यांनी कोरोना या लढाईचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीसाठी पीएम केयर निधीत आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यास उत्तम प्रतिसाद...\nदिल्ली : ३ हजार २९२ नवीन कोरोना बाधितांची नोंद\n२ लाख ३६ हजार ६५१ रुग्ण कोरोना मुक्त झाले | #Delhi #Coronavirus #3292newcases\nमध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती रुग्णालयात दाखल\nतब्येत जास्त बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले | #UmaBharti #Admitted #AIIMS #Coronavirus\nदेश : २४ तासांत ८२ हजार १७० कोरोना बाधित रुग्णांची नोंद\nएका दिवसात १ हजार ३९ जणांचा मृत्यू झाला | #India #Coronavirus #82170newcases\nमहाराष्ट्र पोलीस : एका दिवसात १८९ पोलिसांना कोरोनाची लागण\nमृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या २४५ वर पोहचली | #Maharashtra #Coronavirus #189newcases\nपहा राम मंदिर भूमिपूजन अयोध्याहून लाईव्ह फक्त हेडलाईन मराठी वर\nपहा राम मंदिर भूमिपूजन अयोध्याहून लाईव्ह फक्त हेडलाईन मराठी वर #RamMandir #BhoomiPujan #Ayodhya\nराफेलच्या भारतीय भूमीवर लँडिंग झाल्यावर पंतप्रधान मोदी हे म्हणाले…\nफ्रान्समधून निघालेले ५ राफेल लढाऊ विमान आज अं���ाला एअर बेसवर पोहोचले #rafalejets #fighterjets #narendramodi\nअभिनेता सुशांत सिंग राजपूत याने केली आत्महत्या\nसुशांत सिंग राजपूत हे त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी रविवारी 14 जून 2020 रोजी मृत अवस्थेत आढळले. त्यांचे मृतदेह आढळताच घरात काम करणाऱ्या...\nदिल्ली : ३ हजार २९२ नवीन कोरोना बाधितांची नोंद\n२ लाख ३६ हजार ६५१ रुग्ण कोरोना मुक्त झाले | #Delhi #Coronavirus #3292newcases\nमध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती रुग्णालयात दाखल\nतब्येत जास्त बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले | #UmaBharti #Admitted #AIIMS #Coronavirus\nदेश : २४ तासांत ८२ हजार १७० कोरोना बाधित रुग्णांची नोंद\nएका दिवसात १ हजार ३९ जणांचा मृत्यू झाला | #India #Coronavirus #82170newcases\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-3-october-2016/", "date_download": "2020-09-29T00:26:02Z", "digest": "sha1:UTEM5Z6OMILNHSRLSPX67KGCZXBNWIUM", "length": 16067, "nlines": 150, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Current Affairs in Marathi - 3 October 2016 | Mission MPSC", "raw_content": "\nचालू घडामोडी – ३ ऑक्टोबर २०१६\nजपानचे शास्त्रज्ञ योशिनोरी ओहसुमी नोबेलचे मानकरीCurrent Affairs in Marathi\n# जपानचे ख्यातनाम शास्त्रज्ञ योशिनोरी ओहसुमी यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पेशींमधील विघटन आणि पुनर्रचनेविषयी संशोधन केल्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. योशिनोरी ओहसुमी यांचा जन्म १९४५ मध्ये जपानमधील फुकूओका येथे झाला. १९७४ मध्ये त्यांनी टोकियो विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केले. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील विद्यापीठात त्यांनी तीन वर्ष काम केल्यावर ते पुन्हा टोकियोत परतले आणि १९८८ मध्ये त्यांनी संशोधन गटाची स्थापना केली. २००९ पासून ते टोकियोतील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.\nमराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी गावाचे नामांतर\n# मराठा आरक्षण, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल या प्रमुख मागण्यासांठी सध्या राज्यभरात काढण्यात येत असलेल्या मराठा मोर्च्यांचा सूर टिपेला पोहचला आहे. या मोर्च्यांमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता असताना आता गावपातळीवर याचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील गुंडेवाडी या गावाने ग्रामसभेत ठराव मांडून गावाच�� नावच बदलले आहे. ग्रामसभेत मंजुर झालेल्या ठरावानुसार गुंडेवाडीचे नाव मराठानगर असे करण्यात आले आहे.\n अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]\nज्येष्ठ साहित्यिक डॉ. विद्याधर करंदीकर यांचे निधनCurrent Affairs in Marathi\n# ज्येष्ठ साहित्यिक, कवी, दंतचिकित्सक डॉ. विद्याधर सीताराम करंदीकर (५८) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला जिल्हा मुकला आहे. डॉ. करंदीकर हे मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी होते. साहित्य संस्कृतीतील व्यासंगी अभ्यासक, साहित्य संस्कृतीचे संदर्भकोश अशीच त्यांची ओळख होती. १९९३ मध्ये त्यांच्या ‘चंदनी धुक्यामध्ये’ या कवितासंग्रहातील ‘किनारा’ कवितेचा सहावीच्या पाठय़पुस्तकात समावेश झाला होता. प्रसिद्ध साहित्यिक दया पवार यांनी त्यांच्या कवितेची निवड केली होती. डॉ. करंदीकर बाल साहित्यिक म्हणूनही राज्यात ओळखले जात होते. त्यांची बाल साहित्याची विविध पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या ‘पहिला माझा नंबर’ या बालनाटय़ाला राज्य शासनाचा ‘राम गणेश गडकरी’ पुरस्कारही प्राप्त झाला होता. कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानतर्फे त्यांच्या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्राच्या विविध भागांत सादर करण्यात आले होते.\nकसोटी क्रमवारीत भारत पुन्हा अव्वल\n# भारतीय संघाने कोलकाता कसोटीत चौथ्या दिवशी १७८ धावांनी विजय प्राप्त करून तीन कसोटी सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली आहे. भारतीय संघाने या मालिका विजयासह आतंरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान प्राप्त केले आहे. कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होण्याची भारतीय संघाची ही चौथी वेळ आहे. दुसऱया डावात भारतीय संघाकडून मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, तर भुवनेश्वर कुमारने एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली.\nदारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या घटली- जागतिक बँक\n# न्यूयॉर्क : जागतिक अर्थव्यवस्थेच्या चिंताजनक परिस्थितीनंतरदेखील जगभरातील दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येत 10 कोटींची घट झाली आहे, अशी माहिती जागतिक बँकेकडून देण्यात आली. बँकेच्या नव्या आकडेवारीनुसार, 2013 साली तब्बल 76.7 कोटी लोकांचे प्रतिदिन उत्पन्न 1.90 डॉलरएवढे होते. अगोदरच्या वर्षातन (2012) हा आकडा 88.1 कोटी होता. विशेषतः आशियातील लोकांच्या उत्पन्नात अधिक वाढ झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची बिकट परिस्थिती असूनसुद्धा दारिद्र्य नष्ट करीत सर्व देशांची समृद्धीकडे सुरु असलेली वाटचाल उल्लेखनीय आहे, असे मत जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम याँग किम यांनी व्यक्त केले.\nघरखरेदीसाठी पीएफची रक्कम तारण ठेवण्याची मुभाCurrent Affairs in Marathi\n# आगामी आर्थिक वर्षापासून नोकरदारांना त्यांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) घरखरेदीसाठी तारण ठेवता येणार आहे. तसेच पीएफच्या खात्यातून घराचे हप्ते फेडण्याचीही सुविधाही उपलब्ध होणार आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ही सुविधा आपल्या चार कोटी सदस्यांना पुढील आर्थिक वर्षापासून ही सुविधा पुरवणार आहे.\nआम्ही भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांसाठीच्या गृह योजनेसंदर्भात काम करत आहोत. २०१७-१८ या आर्थिक वर्षात पीएफची रक्कम ऑनलाईन काढून घेण्याची सोय उपलब्ध झाल्यानंतर नव्या योजनेचा प्रारंभ करता येईल, अशी माहिती केंद्रीय भविष्यनिर्वाह निधी आयुक्त व्ही.पी. रॉय यांनी दिली.\n६५ पैकी १३ हजार कोटी एकट्या हैदराबादमधून प्राप्त\n# अघोषित उत्पन्न जाहीर करण्याच्या केंद्र सरकारच्या अभय योजनेत सर्वाधिक काळा पैसा असलेल्या शहरात हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली आघाडीवर आहेत. या योजनेत देशभरातून ६५ हजार कोटी रूपये काळा पैसा समोर आला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत काळा पैसा जाहीर करण्याची अंतिम मुदत होती. यातील निम्म्याहून अधिक रक्कम या तीन शहरातून आल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सर्वाधिक काळा पैसा हा हैदराबादमध्ये असून येथून १३ हजार कोटी रूपयांच्या अघोषित उत्पन्नाचा खुलासा झाला आहे. मुंबई आणि दिल्लीतून आठ-आठ हजार कोटी रूपयांची संपत्ती उजेडात आली आहे. ही सर्व रक्कम एकूण रक्कमेच्या ३० टक्के इतकी आहे. सर्वाधिक कमी अघोषित उत्पन्न हे केरळ आणि ओडिशा या राज्यातून झाले आहे. येथून ५०० कोटींहून कमी रक्कम मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.\n अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/britain-first-gay-father-proposes-to-his-daughter-ex-boyfriend/", "date_download": "2020-09-28T23:51:44Z", "digest": "sha1:MKJ4J6MXKVNM3GXR44AGOOJQHLLIEIRT", "length": 18610, "nlines": 160, "source_domain": "www.saamana.com", "title": "नात्याची चकली, मुलीच्या माजी प्रियकराच्य�� प्रेमात तिचा बापही पडला | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nप्ले स्टोअरमधून हटवण्यात आले ‘हे’ 17 खतरनाक ऍप, तुमच्या मोबाईलमध्ये तर…\nछत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा मृत्यू, अनेक जखमी\nमुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या\nपुलवामात एनकाऊंटरदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी\nमैदानावरील तुफानामुळे राजकारणात रंगले वाकयुद्ध, सॅमसमवरून गंभीर-थरूरमध्ये जुंपली\nआर्मेनिया-अजरबैजानमध्ये युद्धाला सुरुवात; 24 ठार, शेकडो जखमी\nचीनकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ, हजारो नागरिकांना टोचली असुरक्षित लस\nसावधान…कोरोना व्हायरस करतोय मेंदूवर हल्ला; संशोधनातील निष्कर्ष\nअरेच्चा… कोरोनाचे भाषेशी कनेक्शन इंग्रजी न बोलणाऱयांना पाचपट अधिक धोका\nचीनने तीन वर्षांत पाडल्या शिंजियांगच्या हजारो मशिदी\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर…\nPhoto – आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 5 फलंदाज\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nलेख – शेती संस्कृतीमधील स्त्रियांचा सहभाग\nमुंबई बेट आहे, लक्षात घ्या\nकमी पैशांत घर चालू शकते\nपूनम पांडेचा युटर्न, मारहाणीचा आरोपानंतर पुन्हा नवऱ्याकडे परतली\nसुबोध भावेची नवी इनिंग ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेची केली निर्मिती\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nCar History – ‘हे’ उद्योगपती होते हिंदुस्थानातील पहिल्या कारचे मालक, निर्माण…\nHealth tips – एक चमचा कोरफड आयुष्य बदलेल, जाणून घ्या 9…\nHealth tips – मधुमेह टाळण्यासाठी ‘या’ 6 सोप्या नियमांचे पालन करा\nआगळं वेगळं- आपलं पाटणा त्यांचं पाटणा\nसंस्कृती सोहळा – गोदातीरावरचे त्र्यंबकेश्वर\nनिमित्त- प्रश्न ज्येष्ठ कलाकारांच्या सुरक्षिततेचा\nजगाच्या पाठीवर- पहिली शाळा\nनात्याची चकली, मुलीच्या माजी प्रियकराच्या प्रेमात तिचा बापही पडला\nइंग्लंडमध्ये एका व्यक्तीचं त्याच्या मुलीच्या माजी प्रियकरवर प्रेम जडलं. हा तरूण त्याच्या माजी प्रेयसीसोबत आणि तिच्या वडिलांसोबत फिरायला गेला होता. तिथे मुलीच्या बापाने ‘तू मला आवडतोस’ असं म्हणत आपल्या प्रेमाची कबुली दिली. बॅरी ड्रूईट बॅरलो (50 वर्षे) असे तरुणीच्या पित्याचे नाव आहे. बॅरी हा इंग्लंडमधील नोंदणीकृत समलिंगी पिता आहे. बॅरी मॅनचेस्टर इथे राहात असून त्याला स्कॉट हचिंसन प्रचंड आवडायला लागला होता. स्कॉट हा बॅरीचा सहकारी असल्याचे कळते आहे.\nस्कॉट हा बायसेक्शुअल आहे. त्याचे बॅरीच्या मुलीसोबोत प्रेमसंबंध होते. बॅरीची मुलगी सॅफरॉन ही 20 वर्षांची असून ती आणि स्कॉट काही महिन्यांपूर्वी वेगळे झाले होते. मुलीपासून वेगळ्या झालेला स्कॉट बॅरीला आवडायला लागला होता. त्याने गेल्या आठवड्यात इन्स्टाग्रामवर पोस्ट करत जाहीर केलं होतं की आता तो स्कॉटसोबत रिलेशनमध्ये आहे. त्याने स्कॉटला प्रेमाची मागणी घालत असतानाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. बॅरी, स्कॉट आणि बॅरीची मुलगी सॅफरॉन फिरायला गेले असताना बॅरीने स्कॉटला मागणी घातली होती.\nकोएशियातील एका बेटावर हे तिघे फिरायला गेले होते. एका यॉटवर फिरायला गेले असताना बॅरीने स्कॉटसमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. यावेळी बोट मेणबत्त्या आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवण्यात आली होती. वडील आणि माजी प्रियकराच्या प्रेमसंबंधाबाबत सॅफरॉनने आपल्याला कोणतीही हरकत नसल्याचं म्हटलंय. ते दोघे खूश आहेत आणि मला त्यांच्या नात्याबद्दल हरकत नाही असं तिने म्हटलंय.\nबॅरी आणि त्याचा नवरा टोनी हे 1999 साली प्रकाशझोतात आले होते. या दोघांनी समलिंगी जोडपं म्हणून पालक नोंदणी केली होती. यानंतर त्यांनी सरोगसीद्वारे एस्पेन आणि सॅफरॉन यां दोन जुळ्यांना जन्म दिला होता. बॅरीचं म्हणणं आहे की त्याला आजही टोनी आवडतो, तो त्याचं खरं प्रेम आहे मात्र त्यांचं 32 वर्ष जुनं नातं आता तुटलं आहे. 2008 साली टोनीला कॅन्सर झाला होता. त्यानंतर त्याच्यात आणि बॅरीमध्ये दुरावा निर्माण व्हायला सुरुवात झाली. 2018 साली टोनी रुग्णालयात असताना बॅरीला आधाराची गरज भासायला लागली होती. त्यावेळी त्याच्या आयुष्यात स्कॉटचे आगमन झाले होते. बॅरी आणि स्कॉटने आता सरोगसीद्वारे एका बाळाला जन्म द्यायचेही ठरवले आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\n‘बालिका वधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\n‘बालिका वधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nपश्चिम रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक दोन शिफ्टमध्ये केले\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर...\nपालिका वैधानिक समित्यांच्या नव्या सदस्यांची नावे जाहीर\nया बातम्या अवश्य वाचा\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा प���ऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/manoj-ahujha-found-razor-blade-in-falooda/", "date_download": "2020-09-29T01:41:46Z", "digest": "sha1:MZWY7XWH2HZB5M5T3DG2T7IAZUMESQLW", "length": 9595, "nlines": 142, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates फालुद्यामध्ये धारदार ब्लेड, पुण्यात धक्कादायक प्रकार!", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nफालुद्यामध्ये धारदार ब्लेड, पुण्यात धक्कादायक प्रकार\nफालुद्यामध्ये धारदार ब्लेड, पुण्यात धक्कादायक प्रकार\nअन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ, स्वच्छतेची होणारी हेळसांड ही बाहेरचे पदार्थ खाणाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पुण्यामध्ये रस्त्यावर फालूदा खाणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला त्याचा चांगलाच धक्कादायक अनुभव आलाय. पिंपळ सौदागर येथे मनोज आहुजा याला फालुद्याचा आस्वाद घेत असताना तोंडात काहीतरी टोचल्यासारखं वाटलं. त्याने ती वस्तू तोंडातून काढून पाहिली, तेव्हा त्याला जे दिसलं, ते धक्कादायक होतं. फालुद्यामधून त्याच्या तोंडात चक्क ब्लेड गेली होती.\n1 सप्टेंबर रोजी मनोज अहुजा आणि त्यांची पत्नी फालूदा खाण्यासाठी गेले होते.\nफालूदा खात असताना मनोज अहुजा यांच्या तोंडात काही तरी टोकदार वस्तू टोचली.\nनेमकं काय टोचतंय, हे पाहण्यासाठी त्यांनी ती वस्तू तोंडातून बाहेर काढली.\nतेव्हा त्यांना समजलं की ती वस्तू साधीसुधी नसून चक्क धारदार ब्लेड होती.\nही ब्लेड जर पोटात गेली असती, तर त्याचे किती गंभीर परिणाम झाले असते, याचा विचार न केलेलाच बरा…\nफालूदा विक्रेत्याला या गोष्टीबद्दल जाब विचारला असता, त्याने आहुजा यांच्याशी भांडायला सुरुवात केली.\nअखेर मनोज यांनी थेट सांगवी पोलिस ठाण्यात फालूदा विक्रेता विरोधात तक्रार केली.\nआईस्क्रीम, फालूदा, कुल्फी खाण्याची आवड सर्वच वयातील लोकांना असते. विशेषतः लहान मुलांना ice-cream खूप आवडतं. जर त्यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला, तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळेे या गोष्टीला गांभीर्याने घेणं गरजेचं असल्याचं आहुजा यांनी म्हटलं.\nतक्रारीनंतर पोलिसांनी फालूदा अटक केलं आणि काही वेळातच जामिनावर सोडून दिलं.\nPrevious चहाचा असाही ‘चहा’ता… 9 मिनिटात प्यायला 45 कप चहा\nNext वंचित घटकांना वंचित ठेवण्यासा���ी मंदी लादली जातेय- प्रकाश आंबेडकर\nकोरोनाग्रस्तांच्या सेवेत व्यस्त डॉक्टरांच्या मुलीची कविता\nअर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन\nलॉकडाऊनमुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया उशिरा\nकोरोनाग्रस्तांच्या सेवेत व्यस्त डॉक्टरांच्या मुलीची कविता\nवांद्रे स्टेशनबाहेर लॉकडाऊनच्या विरोधात हजारोंची गर्दी\nगृहमंत्रालय २४ तास सुरू ठेवण्याचे अमित शहा यांचे आदेश\n‘येथे’ १७ एप्रिलपासून मद्यविक्रीला परवानगी\n‘रडा, माझ्या देशवासियांनो’, चिदम्बरम यांची मोदींवर टीका\nकोरोनामुळे मानसिक आजारात वाढ\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nकोरोनाग्रस्तांच्या सेवेत व्यस्त डॉक्टरांच्या मुलीची कविता\nवांद्रे स्टेशनबाहेर लॉकडाऊनच्या विरोधात हजारोंची गर्दी\nगृहमंत्रालय २४ तास सुरू ठेवण्याचे अमित शहा यांचे आदेश\n‘येथे’ १७ एप्रिलपासून मद्यविक्रीला परवानगी\n‘रडा, माझ्या देशवासियांनो’, चिदम्बरम यांची मोदींवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/local-pune/prabodhan-639/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=prabodhan-639", "date_download": "2020-09-29T00:15:09Z", "digest": "sha1:4QVSTNAHU2YEBRS6BNFNSMET3T4XWO65", "length": 9971, "nlines": 65, "source_domain": "mymarathi.net", "title": "रंगली नात्यांची सुरेल दास्तान ! | My Marathi", "raw_content": "\n2 ऑक्टोबर किसान मजदूर बचाओ दिन, राज्यभर आंदोलन\nजम्बो रुग्णालयात रक्तशुद्धीकरणाची सुविधा, दहा डायलिसिस मशीन उपलब्ध-रुबल अग्रवाल\nमालाड पूर्व दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री आदित्य ठाकरे\nमाणगाव येथील महिंद्रा कंपनीबाबत आढावा बैठक संपन्न\n स्थायी समिती ने ‘ते’टेंडर रद्द करावे-अरविंद शिंदे यांची मागणी (व्हिडीओ )\nआदिवासी भागातील १ लाख २१ हजार गरोदर महिलांना, ६ लाख ५१ हजार लाख बालकांना मिळणार मोफत दूध भुकटी\nमित्राची वाट पाहणाऱ्या तरुणाचा कोयत्याने वार करून खून\nशालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची कोरोनावर मात\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nउत्तमनगर भागातील सराईत गुंड तडीपार\nHome Local Pune रंगली नात्यांची सुरेल दास्तान \nरंगली नात्यांची सुरेल दास्तान \n‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ मरासिम’ -बंधन, नाते.. दोस्ताना ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १०० वा कार्यक्रम होता .ही\nशतक महोत्सवी संगीतमय संध्याकाळ उत्तरोत्तर रंगत गेली.\nशुक्रवार, १४ फेब्रवारी २०२० रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.\n‘गोल्डन मेमरिज’ प्रस्तुत या कार्यक्रमात रोमँटिक हिंदी गीत, संगीत , गझल पेश करण्यात आल्या.\nचैत्राली अभ्यंकर, हेमंत वाळूंजकर ( गायन ),केदार परांजपे (की बोर्ड), प्रसन्न बाम (हार्मोनियम), राजेंद्र हसबनीस (तबला), अभय इंगळे (वेस्टर्न रिदम) यांनी ही मैफल रंगवली. डॉ. मानसी अरकडी यांनी सूत्र संचालन केले.‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.\nमरासिम म्हणजे बंधन, नाते, दोस्ताना असा अर्थ आहे. ‘व्हॅलेंटाईन डे ‘ च्या सायंकाळी हिंदी रोमँटिक गीते, गझल, युगलगीते यांचा दोस्ताना या कार्यक्रमात हळुवारपणे उलगडत गेला. अभिनेत्री मधुबाला यांच्या जन्मदिनानिमित्त ‘ये जिंदगी उसी की है ‘, ‘ ये राते, ये मोसम, नदी का किनारा ‘ अशी गीते सादर करण्यात आली. ‘ झुकी झुकी सी नजर ‘, ‘ तुमको देखा, तो यह खयाल आया ‘ अशा गझलही सादर करण्यात आल्या\nएस आर ए प्रकल्पाना उंची व एफ एस आय चे बंधन दुर…\nशिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हायड्रोलिक शिडी बसण्यावरून तणाव ..\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nजम्बो रुग्णालयात रक्तशुद्धीकरणाची सुविधा, दहा डायलिसिस मशीन उपलब्ध-रुबल अग्रवाल\n स्थायी समिती ने ‘ते’टेंडर रद्द करावे-अरविंद शिंदे यांची मागणी (व्हिडीओ )\nमित्राची वाट पाहणाऱ्या तरुणाचा कोयत्याने वार करून खून\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.visionexpressnewsnetwork.com/?p=8647", "date_download": "2020-09-29T02:13:05Z", "digest": "sha1:Q4SLNAKP2CIFEJKRTZIK6IEUAA4LUAN5", "length": 9682, "nlines": 104, "source_domain": "www.visionexpressnewsnetwork.com", "title": "गाव चावडीवर दूधाभिषेक घालत किसान सभा व दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन – Vision Express News Network", "raw_content": "\nतुमच्यापर्यंत वास्तवदर्शी बातम्या पोहचविण्यासाठी व्हिजन एक्सप्रेस न्यूज नेटवर्क\nगाव चावडीवर दूधाभिषेक घालत किसान सभा व दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन\nदूध उत्पादकांचा राज्यव्यापी एल्गार दणक्यात यशस्वी\nअहमदनगर : दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी १ ऑगस्ट रोजी राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे आंदोलन आज राज्यभर किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जोरदार यशस्वी झाले.\nमहाराष्ट्रातील सुमारे २० जिल्ह्यांत हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनात हिरीरीने भाग घेतला आणि आपल्या दुधाचा अभिषेक गावचावडीवर घातला.\nशेतकऱ्यांना मिळणारे दुधाचे भाव गेल्या चार महिन्यांत ३० रुपये लिटर वरून १७ रुपयांवर घसरले आहेत. ग्राहकांना मात्र ४८ रुपये लिटरने दूध विकले जात ���हे. शेतकाऱ्यांचे घसरलेले भाव वाढवून द्या यासाठी आजचे आंदोलन होते. आजच्या आंदोलनाचे नेतृत्व ठिकठिकाणी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, राज्य कोषाध्यक्ष उमेश देशमुख, सीटूचे राज्य सचिव व माकपचे आमदार विनोद निकोले, किसान सभेचे राज्य पदाधिकारी रतन बुधर, बारक्या मांगात, सिद्धप्पा कलशेट्टी, शंकर सिडाम उद्धव पोळ आणि किसान सभेच्या अनेक राज्य कौन्सिल सदस्यांनी केले.\nगेल्या वर्षीच्या दूध आंदोलनात किसान सभेने अनेक ठिकाणी दुधाचे मोफत वाटप गरीब मुलांना सलग १५ दिवस केले होते. पण निर्ढावलेल्या केंद्र व राज्य सरकारवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे आजच्या आंदोलनाचा मार्ग किसान सभेला घ्यावा लागला.\nआजच्या आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे\nदुधाला प्रति लिटर किमान ३० रुपये भाव मिळावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा, २६ जून रोजी केंद्रातील मोदी सरकारने नोटिफिकेशन काढून बाहेरच्या देशातून १० लाख टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला शेतकऱ्यांचा घात करणारा निर्णय तातडीने रद्द करा, जेनेरिक मेडिसीनच्या निर्यातीच्या बदल्यात अमेरिकेतून दूध व दुग्ध पदार्थांच्या आयातीला परवानगी देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करा, आणि देशांतर्गत गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी प्रति किलो किमान ५० रुपये अनुदान द्या, या मागण्यांसाठी किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व समविचारी संघटनांच्या वतीने २० जुलै पासून राज्यात आंदोलन सुरू आहे.\n‘सेक्युलर’ भारतातील ‘हलाल सर्टिफिकेशन’ व्यवस्था, हा हिंदूंवर लादलेला ‘जिझिया कर’च\n४ ऑगस्टला मराठी भारती संघटना करणार वीज बिलाची होळी\nयंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना\nठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात ३१.२२ टक्के कुटूंबांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण\nमागासवर्गीय कुटुंबियांना मारहाण प्रकरणी तिघे गजाआड\n१२६ निरंकारी भक्तांनी केले रक्तदान\nसोन्यासह कच्चे तेल आणि बेस मेटलचे दर घसरले\nयंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना\nठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात ३१.२२ टक्के कुटूंबांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण\nमागासवर्गीय कुटुंबियांना मारहाण प्रकरणी तिघे गजाआड\nयंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना\nठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात ३१.२२ टक्के कुटूंबांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण\nमागासवर्गीय कुटुंबियांना मारहाण प्रकरणी तिघे गजाआड\n१२६ निरंकारी भक्तांनी केले रक्तदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/akshay-kumar-picks-the-phone-of-reporter-and-started-talking-on-his-phone-and-mhmj-399646.html", "date_download": "2020-09-29T02:18:18Z", "digest": "sha1:JJO6FRIPEC5VEJVTGOZ65RJY7BLFNJUQ", "length": 22223, "nlines": 194, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIRAL VIDEO : हॅलो! अक्षय कुमारनं उचलला पत्रकाराचा फोन आणि... akshay kumar picks the phone of reporter and started talking on his phone | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश ���ोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n अक्षय कुमारनं उचलला पत्रकाराचा फोन आणि...\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विचारले प्रश्न\nIPL 2020 : थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी,\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\n अक्षय कुमारनं उचलला पत्रकाराचा फोन आणि...\nMission Mangal च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये एका पत्रकाराचा फोन वाजला. तापसीच्या सांगण्यावरून अक्षय तो कॉल रिसिव्ह केला आणि त्यानंतर जे झालं त्याची कल्पनाही कुणी केली नसेल.\nमुंबई, 15 ऑगस्ट : अभिनेता अक्षय कुमार त्याच्या सिनेमासोबतच प्रॅन्कसाठीही प्रसिद्ध आहे. सेटवरील त्याच्या प्रॅन्कचे अनेक किस्से बॉलिवूड सेलिब्रिटींना ऐकवले आहेत. मात्र यावेळी अक्षयच्या प्रॅन्कची शिकार एक पत्रकार ठरला. सिनेमाच्या प्रमोशनमध्ये असं काही होईल याची कल्पना कोणालाही नव्हती. सध्या अक्षय कुमार मिशन मंगलच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. मात्र त्यावेळी असं काही झालं की उपस्थित असेलेल्या सर्वांनाच हसू आवरणं कठिण झालं. या इव्हेंटमधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.\nमिशन मंगलच्या एका प्रमोशन इव्हेंटमध्ये अक्षय कुमार आणि त्याच्या को-स्टार्स तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, कीर्ति कुल्हारी आणि नित्या मेनन हे सर्व बोलत असताना समोरच एका पत्रकाराचा फोन वाजला. तापसीच्या सांगण्यावरून अक्षय तो कॉल रिसिव्ह करतो आणि बोलू लागतो. ‘हॅलो कृष्णाजी, आम्ही एका प्रेस कॉन्फरन्समध्ये आहोत. मी अक्षय कुमार बोलत आहे आणि या फोनचा मालक तुम्हाला नंतर फोन करेल. असं बोलून अक्षय फोन ठेऊन देतो. प्रेस कॉन्फरन्सच्या वेळी साउंड बाइट रेकॉर्ड करण्यासाठी हा फोन त्याठीकाणी ठेवण्यात आला होता. मात्र कोणाला वाटलंही नव्हतं की हा पत्रकार अशाप्रकारे अक्षय कुमारच्या प्रॅन्कची शिकार बनेल.\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' ... बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीनं सांगितलं सत्य\nअक्षयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि त्याला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. पण असं करणारा अक्षय कुमार पहिलाच अभिनेता नाही. याआधी फिलौरी सिनेमाच्या प्रमोशनच्यावेळी अभिनेत्री अनुष्का शर्मानंही असंच केलं होतं. अनुष्कानं अशाप्रकारे पत्रकाराचा कॉल रिसिव्ह करून बोलायला सुरुवात केली त्यावेळी गायक दिलदीत दोसांझ सुद्धा तिच्यासोबत होता.\nपाकिस्तानात गाणाऱ्या मीका सिंगला दणका; भारतात घालण्यात आली बंदी\nअक्षयचा ‘मिशन मंगल’ मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. अक्षय व्यतिरिक्त या सिनेमामध्ये 5 अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमात इस्रो वैज्ञानिकांच्या मेहनतीची कथा साकारण्यात आली आहे. एक रॉकेट अंतराळात पाठवण्यासाठी कशापद्धतीनं तयारी केली जाते याचं चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे. अंतराळ यान मंगळ ग्रहावर पाठवणं हे भारतासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. प्रक्षेपणाचा फार काही अनुभव नसतानाही नासाच्या मदतीवर अवलंबून न राहता आणि सर्व बाजूंनी फक्त नकार मिळत असतानाही हार न मानता मिशन मंगल यशस्वी करून दाखवणाऱ्या या वैज्ञानिकांची मेहनत दाखवण्यात आली आहे.\n'बधाई हो'च्या दादींना मागच्या 10 महिन्यापासून आहे 'हा' गंभीर आजार\nSPECIAL REPORT : पुरातले 'हे' असे देवदूत, ज्यांनी वाचवला अनेकांचा जीव\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/city-constant-danger-corona-aurangabad-news-331882", "date_download": "2020-09-29T00:29:58Z", "digest": "sha1:LLGVM5WDIRMY7UBZ4PUHGDKJVKEXXFI4", "length": 17036, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "कुठे आहे कोरोनाचा वाढता धोका कायम ? | eSakal", "raw_content": "\nकुठे आहे कोरोनाचा वाढता धोका कायम \nग्रामीणपैकी, औद्योगिक वसाहत असलेल्या वाळूज-बजाजनगरसह वैजापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, औरंगाबाद या तालुक्यांत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात कोरोनाला रोखण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.\nऔरंगाबाद ः कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युदरात घट झाली ही एकीकडे समाधानकारक बाब असली तरी दुसरीकडे कोरोना संसर्गाचा धोका मात्र कायम आहे. सर्वत्र अनलॉक सुरू झाल्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. मृत्युदर घटत असला तरी रुग्णांची होणारी वाढ अद्याप थांबली नाही. गेल्या आठवडाभरात तब्बल दोन हजार ३६७ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अद्यापही कोरोना संसर्गाचा धोका कायम चिंता वाढविणारा आहे.\nमार्चपासून कोरोनाचा एक एक रुग्ण वाढायला शहरात सुरवात झाली. एका जुलै महिन्यात जिल्ह्यात आठ हजार ८४० रुग्णांची नव्याने भर पडली. या काळात २१८ कोरोनाबाधितांचा मृत्यूही झाला. मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलै या पाच महिन्यांत सर्वाधिक कोरोना रुग्ण हे जुलै महिन्यातच आढळून आले. साधारणतः जूनअखेरीसपासून कोरोना रुग्णांची संख्या गतीने वेग घेण्यास सुरवात झाली. दरम्यान, कोरोना संसर्गाची वाढती साखळी लक्षात घेता ती खंडित करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधींनी एकत्र बैठकीतून १० ते १८ जुलैदरम्यान शहरात शंभर टक्के लॉकडाउन जाहीर केला.\nआई आजारी, भावांचाही सांभाळ, कर्ता बनून आठवीतली शीतल देतेय कुटूंबाला आधार\nया काळात महापालिकेने अँटीजेन व आरटीपीसीआर टेस्टची मोहीम हाती घेतली. त्यासाठी टास्क फोर्ससह मोबाईल टीम शहरांतर्गत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांची कोरोना चाचणी व क्वॉरंटाइन करण्यावर भर दिला. दुसरीकडे शहराच्या एंट्री पॉइंटवर सहा चेकपोस्ट तयार करून बाहेरून येणाऱ्यांचीही तपासणी सुरू केली.\nलॉकडाउननंतरही ही मोहीम आजतागायत सुरूच आहे. व्यापारी, विक्रेत्यांचीही अँटीजेन टेस्ट केली जात आहे. या उपाययोजनांमुळे शहरात संसर्गाची साखळी काही प्रमाणात खंडित झाल्याचे चित्र आहे. मात्र, अजूनही दररोज दोनशेहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. एक ते आठ ऑगस्ट या आठ दिवसांत शहरात दोन हजार, ३६७ नवीन कोरोना रुग्णांची भर पडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.\nजेव्हा वकीलच होतो आरोपी....अन् न्यायाधीशांसमोर...\nआठवडाभरात साठ बाधितांचा मृत्यू\nगेल्या आठवडाभरात साठ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. या आठ दिवसांतील एकूण रुग्णवाढ व झालेले मृत्यू यातून मृत्युदराचे प्रमाण हे २.५३ टक्के एवढे आहे. दरम्यान, शनिवारी (ता. आठ) जिल्ह्याचा मृत्युदर हा ३.२४ एवढा होता. या आठवडाभरात एकूण १,९५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. बरे होण्याचे हे प्रमाण ८२.५५ टक्के एवढे आहे. ऑगस्टपासून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. ग्रामीणपैकी, औद्योगिक वसाहत असलेल्या वाळूज-बजाजनगरसह वैजापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, औरंगाबाद या तालुक्यांत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात कोरोनाला रोखण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.\nमाझं लेकरु तहसीलदार झालं, हे कळलं तेव्हा मी रानात होते, मग काय इतका आनंद झाला म्हणून सांगू....\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलम्पी आजारामुळे जनावरांसाठी लॉकडाउन\nनागपूर, ता.२८ : करोनाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाला सुमारे एक महिना लॉकडाऊन करण्यात आले होते, त्याप्रमाणे जनावरांना लम्पी आजाराच्या...\nनांदेड - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा जोर ओसरला, सोमवारी २६३ रुग्ण कोरोनामुक्त, १५४ जण पॉझिटिव्ह\nनांदेड - मागील आठवडाभरापासून कोरोना किटची कमतरता भासू लागली आहे. कोरोनाचे गंभीर लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तींचीच चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे...\nबीड ब्रेकिंग : केजमध्ये रोहयो घोटाळा, तिघे बडतर्फ, दोघांचे निलंबन तर बीडीओंची चौकशी.\nकेज (बीड) : बीड, आष्टी तालुक्यांपाठोपाठ आता केज तालुक्यातील रोहयो घोटाळा समोर आला आहे. पंचायत समितीअंतर्गत रोहयो घोटाळ्याची तक्रार केली. पण, चौकशी...\nवाहनाची स्वस्त पॉलिसी अपघातानंतर पडू शकते महाग \nऔरंगाबाद : वाहनाचा विमा घेतल्यानंतर वाहनमालक बिनधास्त होतो; मात्र प्रत्येकाने वाहनाच्या विम्याबाबत अत्यंत जागरूक राहणे आवश्यक आहे. आपल्या वाहनाच्या...\nवाहनाची स्वस्त पॉलिसी अपघातानंतर प��ू शकते महाग\nऔरंगाबाद ः वाहनाचा विमा घेतल्यानंतर वाहनमालक बिनधास्त होतो; मात्र प्रत्येकाने वाहनाच्या विम्याबाबत अत्यंत जागरूक राहणे आवश्यक आहे. आपल्या वाहनाच्या...\nडॉ. सुधीर गव्हाणे यांना प्रेरणादायी कुलगुरू पुरस्कार\nनगर : महाराष्ट्रातील नामांकित ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व औरंगाबाद येथील एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांना राष्ट्रीय...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/additional-collector-of-pune-sahebrao-gaikwad-passed-away-msr-87-kjp-91-2152356/", "date_download": "2020-09-29T01:21:47Z", "digest": "sha1:AUYOYP2IATNQS6MD2OXGZBSOUYSJODTH", "length": 13207, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Additional Collector of Pune Sahebrao Gaikwad passed away msr 87 kjp 91|पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे निधन | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nपुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे निधन\nपुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे निधन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली होती बदली\nपुण्याचे विद्यमान अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे आज सकाळी पुणे येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. एक कार्यक्षम व उमदा अधिकारी गमावल्याने त्यांच्या मित्र परिवारासह अनेक अधिकार्‍यांनी तसेच सातारा जिल्ह्यातील महसुली कर्मचार्‍यांनी हळहळ व्यक्त केली आहे.\n१० ऑगस्ट २०१७ रोजी साहेबराव गायकवाड यांनी सातारा अप्पर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला होता. जिल्ह्यातील त्यांच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले होते. धरणग्रस्तांचे प्रश्‍न, मिळकतीच्या वादातील खटले त्यांनी अतीशय कौशल्याने चालवून जनसामान्यांना न्याय देण्याचे काम केले होते. अतिशय मनमिळावू अधिकारी म्हणून महसूल विभागात ते परिचित होते. दरम्यान १७ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांची पुणे येथे अप्पर जिल्हाधिकारी पदावर बदली झाली होती. तेथेही त्यांनी आपल्या उत्कृष्ट कामाचा ठसा उमटवला होता. मात्र, राज्यात सरकारची खांदेपालट होताच त्यांची बदली पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली होती. त्यांच्या जागेवर माजी कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांचे पुतणे विजय देशमुख यांची बदली करण्यात आली होती. मात्र या बदलीच्या विरोधात ते न्यायालयात गेले होते. न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच साहेबराव गायकवाड यांच्या बाजूने निकाल देत त्यांची बदली पुन्हा त्यांच्या मूळ आस्थापनेवर म्हणजेच पुणे अप्पर जिल्हाधिकारीपदी केली होती. बदलीच्या घोळामुळे ते अनेक दिवस तणावात होते, अशी देखील माहिती समोर येत आहे.\nदोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला होता. असे असताना आज सकाळी पुणे येथील राहत्या घरी त्यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली व एका मुलगा असा परिवार आहे. त्यांच्यावर त्यांचे मूळ गाव रिधोरे, ता. माढा, जि. सोलापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. अतीशय कार्यक्षम, मनमिळावू अधिकारी हरपल्याने पुणे व सातारा महसूल विभागातील अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांनी हळहळ व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 अधिकाऱ्यांच्या परस्पर निर्णयाने गोंधळ\n2 टाळेबंदीत सायबर चोरटे सक्रिय\n3 कामगार, विद्यार्थ्यांना अन्य जिल्ह्य़ांमध्ये नेण्यासाठी एसटी सज्ज\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/garbage-contractors-gives-ultimatum-to-bmc-warns-to-not-collect-wastage-from-mumbai-19613", "date_download": "2020-09-29T00:39:42Z", "digest": "sha1:BEUL7FG6PHLDFXKJ2VN7GFTKTFIZ2PVL", "length": 12995, "nlines": 129, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "कंत्राटदारांची महापालिकेला धमकी; कचरा उचलणार नाही! | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nकंत्राटदारांची महापालिकेला धमकी; कचरा उचलणार नाही\nकंत्राटदारांची महापालिकेला धमकी; कचरा उचलणार नाही\nप्रशासनाने दिलेल्या नोटिसा त्वरीत मागे घ्याव्यात, अन्यथा यापुढे मुदतीनंतर कचरा उचलला जाणार नसल्याचा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे. मात्र, या कंत्राटदारांना बाहेरचा रस्ता दाखवल्यास नवीन कंत्राटात कोणत्याही कंपन्या पुढे येणार नसून त्यामुळे मुंबईतील कचरा उचलण्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.\nBy सचिन धानजी | मुंबई लाइव्ह टीम सिविक\nकचरा डेब्रिज भेसळप्रकरणी कचरा कंत्राटदारांना महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने वाचवण्याचा प्रयत्न सुरु केल्यानंतर आता हे कंत्राटदारही आक्रमक झाले आहेत. या सर्व कंत्राटदारांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार, हे स्पष्ट झाल्यानंतर सर्व कंत्राटदारांनी महापालिकेला १४ दिवसांची नोटीस बजावून येत्या २७ जानेवारीपासून कचरा न उचलण्याचा इशारा दिला आहे.\nकचरा उचलायला नवीन कंपन्याच नाहीत\nप्रशासनाने दिलेल्या नोटिसा त्वरीत मागे घ्याव्यात, अन्यथा यापुढे मुदतीनंतर कचरा उचलला जाणार नसल्याचा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे. मात्र, या कंत्���ाटदारांना बाहेरचा रस्ता दाखवल्यास नवीन कंत्राटात कोणत्याही कंपन्या पुढे येणार नसून त्यामुळे मुंबईतील कचरा उचलण्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नोटीस मागे घेण्याचाही प्रशासन विचार करत असल्याचे समजते.\nमुंबईत निर्माण होणारा कचरा गोळा करून त्याची डम्पिंग ग्राऊंडवर विल्हेवाट लावण्यासाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदारांची मुदत २४ डिसेंबरला संपुष्टात आली. यासाठी मागवलेल्या निविदांची प्रक्रिया सुरु असल्याने पुन्हा जुन्याच कंत्राटदारांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजुरीविनाच पडून आहे. जुन्या कंत्राटदारांना कचऱ्यातील डेब्रिज भेसळ घोटाळ्यात नोटीस बजावून पोलिस ठाण्यात एफआरआर दाखल करण्याची तक्रार करण्यात आली.\nहेच कंत्राटदार नव्याने मागवलेल्या सुमारे १७०० कोटी रुपयांच्या कचरा कंत्राटांमध्ये पात्र ठरले आहेत. पण महापालिकेच्या नियमानुसार पाच वेळा दंडात्मक कारवाई केल्यास संबंधित कंपनी काळ्या यादीत टाकली जाऊ शकते, असा नियम आहे. त्यामुळे या नियमानुसार सर्वच कंपन्या बाद होणार असून एकूण १७ कंत्राट कामांमध्ये केवळ तीनच कंपन्या पात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर फेरनिविदा काढण्याचा विचार प्रशासन करत आहे.\nनोटिसा मागे घेण्याच्या स्थायी समितीच्या सूचना\nमागील स्थायी समिती बैठकीमध्ये सर्व पक्षाच्या सदस्यांनी 'कंत्राटदारांची यात कोणतीही चूक नसल्याचे' सांगितले. 'वाहने व इंधन हे कंत्राटदार पुरवत असतात आणि कचरा भरण्याचे काम हे महापालिकेचे कामगार करत असतात', असे सांगत या सर्वांना बजावलेल्या नोटिसा मागे घेण्याची सूचनाही या सदस्यांनी केली होती. मात्र, स्थायी समितीच्या या मागणीनंतर सर्व जुन्या कंत्राटदारांनी महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांना १३ जानेवारीला पत्र लिहिले. नोटीस मागे न घेतल्यास यापुढे २७ जानेवारीपासून मुंबईतील कचरा उचलला जाणार नाही, असा इशारा दिला आहे.\nग्लोबल वेस्टला वगळून होणार निविदा प्रक्रिया\nसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कचऱ्यातील डेब्रिज भेसळ प्रकरणात महापालिका प्रशासन उघडी पडली असून या सर्व कंपन्यांना किमान १ लाख रुपयांचा दंड आकारुन त्यांच्यावरील नोटीस मागे घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तसे झाल्यास नवीन कंत्राट निविदेतील एकमेव ग्लोबल वेस्ट कंपनी सोडल्यास सर्व कंपन्या पात्र ठरुन हे कंत्राट दिले जाऊ शकते. ग्लोबल वेस्ट कंपनी ही काळ्या यादीतील कंत्राट कंपनी असलेल्या कविराज या कंपनीची भागीदार व शेअर होल्डर कंपनी आहे. त्यामुळे या कंपनीला वगळून ही निविदा प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते, असे समजते.\nमहापालिकेला साडेचार लाखात पडलं कचरा विल्हेवाटीचं आवाहन\nकंत्राटदारकचरामुंबई महानगर पालिकाकंपनीनिविदास्थायी समितीसत्ताधारी\nमुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासस्थानात बाॅम्ब \nIPL 2020 : मुंबई इंडियन्सविरोधात अखेर सुपर ओव्हरमध्ये बंगळुरूनं मारली बाजी\nराज्यात ११ हजार ९२१ नवे रुग्ण, दिवसभरात १८० जणांचा मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे २०५५ नवे रुग्ण, ४० जणांचा दिवसभरात मृत्यू\nगिलबर्ट हिलच्या जतन आणि संरक्षणाची गरज - उद्धव ठाकरे\nसुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास महाराष्ट्रात बंदी\nहातांच्या प्रत्यारोपणानंतर मोनिका मोरेला रुग्णालयातून डिस्चार्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2020-09-29T00:58:42Z", "digest": "sha1:HC6AJT7PL6NFVNECICQIIWQZFDHFFCFE", "length": 13166, "nlines": 235, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लास व्हेगस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(लास व्हेगास या पानावरून पुनर्निर्देशित)\nलास व्हेगास हे अमेरिका देशाच्या नेव्हाडा राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर नेव्हाडाच्या दक्षिण भागात लॉस एंजेल्स शहराच्या ईशान्येला २६५ मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली ५.८४ लाख शहरी व १९.५१ लाख महानगरी लोकसंख्या असलेले लास व्हेगास अमेरिकेमधील ३०वे मोठे शहर व महानगर क्षेत्र आहे.\nलास व्हेगासचे नेव्हाडामधील स्थान\nलास व्हेगासचे अमेरिकामधील स्थान\nस्थापना वर्ष इ.स. १९०५\nक्षेत्रफळ ३५१.७ चौ. किमी (१३५.८ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची २,००१ फूट (६१० मी)\n- घनता १,६६० /चौ. किमी (४,३०० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ८:००\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nयेथील असंख्य कॅसिनो, जुगार अड्डे तसेच इतर मनोरंजन सोयींसाठी लास व्हेगास जगभर प्रसिद्ध आहे. लास व्हेगासला जगाची विरंगुळा राजधानी ह्या टोपणनावाने ओळखले जाते. येथील ४.२ मैल लांबीच्या लास व्हेगास बुलेव्हार्ड (द स्ट्रिप) ह्या रस्त्यावर जग���तील काही सर्वात मोठी हॉटेल्स व कॅसिनोज स्थित आहेत.\n९ हे सुद्धा पहा\nलास व्हेगासची स्थापना इ.स. १९०५ साली रेल्वेमार्गावरील एक गाव म्हणून करण्यात आली. इ.स. १९३५ साली येथून ३० मैल अंतरावर हूव्हर धरण बांधून पूर्ण करण्यात आले व त्यानंतर ह्य शहराचा झपाट्याने विकास झाला.\nलास व्हेगास नेव्हाडा राज्याच्या आग्नेय भागातील मोहावे वाळवंटाच्या अत्यंत रूक्ष परिसरात वसले असून येथील केवळ ०.०३ टक्के क्षेत्र जलव्याप्त आहे.\nलास व्हेगासमधील हवामान साधारणपणे उष्ण व रूक्ष आहे. येथील उन्हाळे तीव्र तर हिवाळे सौम्य असतात. येथे हिमवर्षा क्वचितच होते.\nमॅककॅरन विमानतळ साठी हवामान तपशील\nविक्रमी कमाल °फॅ (°से)\nसरासरी कमाल °फॅ (°से)\nसरासरी किमान °फॅ (°से)\nविक्रमी किमान °फॅ (°से)\nसरासरी वर्षाव इंच (मिमी)\nसरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in)\n२०१० च्या जनगणनेनुसार लास व्हेगास शहराची लोकसंख्या ५,८३,७५६ इतकी होती जी २००० सालापेक्षा २२ टक्क्यांनी अधिक आहे. स्थापनेपासून लास व्हेगासची लोकसंख्या सतत वाढतच राहिली आहे. येथील अनुकूल हवामान, पर्यटन उद्योगामुळे उपलब्ध असलेल्या नोकर्‍या इत्यादी कारणांस्तव अमेरिकेमधील इतर भागांमधून येथे स्थलांतर सुरूच आहे.\nपर्यटन हा लास व्हेगासमधील सर्वात मोठा उद्योग आहे. येथील रूक्ष जमिनी कोणत्याही प्रकारच्या शेतीस अनुकूल नाही.\nहॉटेल पॅरिस लास व्हेगासमधील आयफेल टॉवरची प्रतिकृती\nलास व्हेगास स्ट्रिपचे विस्तृत चित्र\nमॅककरान आंतरराष्ट्रीय विमानतळ लास व्हेगस आणि आसपासच्या प्रदेशाला विमानसेवा पुरवतो.\nहिस्पॅनिक अमेरिकन (सगळ्या वंशाचे) 31.5% 23.6% 12.5% 4.6%[७]\nहे सुद्धा पहासंपादन करा\nलास व्हेगस, न्यू मेक्सिको\n^ चुका उधृत करा: चुकीचा कोड; census नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\n↑ a b चुका उधृत करा: चुकीचा कोड; census1 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\nविकिव्हॉयेज वरील लास व्हेगास पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:५६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/international/coronavirus-well-ahead-india-former-norwegian-minister-environment-praises-indias-planning-erik/", "date_download": "2020-09-29T00:56:54Z", "digest": "sha1:NDABN75FFTUWHYDAY6FMIVEKUFCBF255", "length": 33789, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Coronavirus: Well Ahead India... नॉर्वेच्या माजी पर्यावरणमंत्र्यांकडून भारताच्या नियोजनाचं कौतुक - Marathi News | Coronavirus: Well Ahead india ... Former Norwegian Minister of Environment praises India's planning Erik Solheim on twitter | Latest international News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nशिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत, निधी मिळत नाही\nराज्यात अचानक ‘काहीतरी’ घडेल\nउषा मंगेशकर यांना राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार\nअनलॉक-५ : मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे सुरू होण्याची शक्यता\nऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उघडणार राज्यातील रेस्टॉरंट-बार\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंग��मी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nCoronavirus: Well Ahead India... नॉर्वेच्या माजी पर्यावरणमंत्र्यांकडून भारताच्या नियोजनाचं कौतुक\nजगातील लोकसंख्येच्या तुलनेत भारताची लोकसंख्या १/५ एवढी आहे, तरीही भारताने २१ दिवसांचाा लॉक डाऊन करत कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्वाचं पाऊल उचलल आहे.\nCoronavirus: Well Ahead India... नॉर्वेच्या माजी पर्यावरणमंत्र्यांकडून भारताच्या नियोजनाचं कौतुक\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन, मोदींनी देशहितासाठी आणि नागरिकांसाठी हे मोठं पाऊल उचललं आहे. देशातील आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासन जोमाने कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. रस्त्यावर पोलीस आहेत, तर रुग्णालयात डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी दिसतात. सर्वच राज्यांचे आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री सातत्याने बैठका घेत आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हेही परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत. जागतिक पातळीवर पर्यावरणाशी संबंधित संस्थेत काम करणारे, युरोपातील नॉर्वे या देशाचे राजकीय नेते ईरिक सोल्हेम यांनी भारताने हाताळलेल्या परिस्थितीचे कौतुक केलंय.\nजगातील लोकसंख्येच्या तुलनेत भारताची लोकसंख्या १/५ एवढी आहे, तरीही भारताने २१ दिवसांचाा लॉक डाऊन करत कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्वाचं पाऊल उचलल आहे. जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तो भारतातही आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी मोदींनी देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. भारतात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ८७९ वर गेली आहे. तर आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील इतर प्रगत देशांच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे. त्यामुळेच, भारताने कोरोनासंबंधी घेतलेल्या निर्णयाचं परदेशातूनही कौतुक होतंय.\nनोर्वे देशाचे माजी पर्यावरण मंत्री आणि एका पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या जागतिक संघटनेशी जोडलेले पर्यावरण प्रेमी ईरीक सोल्हेम यांनी भारत देशाच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईचं कौतुक केलंय. जगातील इतर प्रगत द���शांच्या तुलतने भारताने कोरोनाशी अतिशय चांगल्या पद्धतीने लढा सुरु केल्याचं सोल्हेम यांनी म्हटलंय. भारतात २१ दिवसांचा लॉक डाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमध्ये १.३ मिलियन्स म्हणजेच १३० कोटी नागरिक आपल्या घरात बसून आहेत. भारताचे लॉकडाऊन हे जगातील सर्वात मोठे लॉकडाऊन असून देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत ही जगातील १/५ लोकसंख्या आहे, असेही सोल्हेम यांनी सांगितलंय. ईरिक सोल्हेम यांना महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ट्विटरवर फॉलो करतात.\nचीनमधील वुहान शहरात ११ जानेवारी रोजी कोरोनाग्रस्त रुग्णाचा पहिला मृत्यू झाला. जगात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या एक असतानाच, १७ जानेवारी रोजी भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने चीनमधून भारतात येणाऱ्या सर्वच विदेशी प्रवशांचे दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथील विमानतळावर स्क्रीनिंग करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, परराष्ट्र मंत्रालयाने विदेशात जाणाऱ्या भारतीय नागरिकांना कोरोनासंदर्भात काही सल्ला आणि सूचना देणारे पत्रक जारी केले. २१ जानेवारी रोजी भारतात चीनमधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनींग करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यू पडलेल्या रुग्णांची संख्या ३ होती. तेव्हापासून भारताने अतिशय चांगल्या पद्धतीने कोरोनाच लढा उभारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्च रोजी देशभरात २१ दिवसांचे लॉक डाऊन जाहीर केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताने घेतलेला हा निर्णय मोठं पाऊल ठरला आहे. भारत सराकरच्या या निर्णयाचे सोल्हेम यांनी कौतुक केलंय.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\ncorona viruschinaenvironmentNarendra ModiIndiaHealthकोरोना वायरस बातम्याचीनपर्यावरणनरेंद्र मोदीभारतआरोग्य\nCoronavirus : कोरोनामुळे भाजीपाल्याचे दरही वाढले, डाळींनी ओलांडली शंभरी\nपोलीसदादा.. आज तुम्ही आमच्यासाठी रस्त्यावर, मग आम्हीही डबा पुरवू तुमच्यासाठी ड्यूटीवर \nCoronavirus: आता जवळ बसलात तरी ६ महिने तुरुंगवास अन् लाखोंचा दंड होणार\ncoronavirus : शिंकताना हाताच्या कोपराचा वापर करण्याचा सल्ला, पण कापडावर किती वेळ राहतो व्हायरस\nCorona Virus : डायलेसीस रूग्णाला लॉकडाऊनचा फटका; बैलगाडीतून ऐंशी किलोमिटरचा प्रवास करत गाठले रुग्णालय\nCoronavirus : कोरोनाचा हाहाकार जगभरात तब्बल 5,97,458 लोकांना संसर्ग, 27,370 जणांचा मृत्यू\nडोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेपेक्षा भारतात भरला अधिक कर\n N95 मास्क पुन्हा वापरता येणार, शास्त्रज्ञांचा दावा; जाणून घ्या कसं\ncoronavirus: या देशात सरकारचा क्वारेंटाइन प्रोग्रॅमच बनला जीवघेणा, ७०० हून अधिक जणांचा मृत्यू\n'त्याने' मृत्यूनंतरचा अनुभव जगासोबत केला शेअर, एक वेगळं विश्व पाहिल्याचा दावा....\n अब्जाधीश डोनाल्ड ट्रम्प यांनी भरला केवळ 55000 रुपये इन्कम टॅक्स\nडोनाल्ड ट्रम्प यांना तगडा झटका; TikTok वरील बॅन न्यायालयाने हटविला\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nसंस्कृती बालगुडेच्या स्टायलिश लूकची चाहत्यांना भुरळ\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उघडणार राज्यातील रेस्टॉरंट-बार\nव्हेंटिलेटर पेटल्यामुळे रुग्णालयाला आग, दोन रुग्णांचा मृत्यू\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोना\nकुपोषित बालकांच्या स्क्रीनिंगला यंत्रणेची ‘ना’\nबसून रहाणे सिगारेटपेक्षा धोकादायक - डॉ. जोशी\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/cm-will-interect-online-students-today-4517", "date_download": "2020-09-29T02:14:03Z", "digest": "sha1:LEK6NB7Z2O3TKCZAYLW4DCSK6H5KZVIP", "length": 6765, "nlines": 107, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "मुख्यमंत्र्यांचा आज विद्यार्थ्यांशी ऑनलाईनने संवाद | Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020 e-paper\nमुख्यमंत्र्यांचा आज विद्यार्थ्यांशी ऑनलाईनने संवाद\nमुख्यमंत्र्यांचा आज विद्यार्थ्यांशी ऑनलाईनने संवाद\nशुक्रवार, 14 ऑगस्ट 2020\nज्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे व त्यांच्यासमोर असलेली आव्हाने या विषयावर ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.\nराज्यात दहावी व बारावी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उद्या १४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणार आहेत. ज्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे व त्यांच्यासमोर असलेली आव्हाने या विषयावर ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. @GoaCM व @DrPramodPSawant फेसबूकवर हा संवाद उपलब्ध असणार आहे. या संवादावेळी विशेष मुलांनाही सहभागी करण्यात आले आहे. त्यांना हा संवाद कळावा यासाठी भाषा संकेत दुभाषांची उपलब्ध करण्यात येणार आहे. या संवादासाठी काही माध्यमिक व उच्च माध्यमिक स्कूलमधील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यासंदर्भातची तयारीही शाळांनी केली आहे. हा संवाद गेल्या ६ ऑगस्टला होणार होता. मात्र, त्या दिवशी बोरी येथे अपघात होऊन वीज खात्याचे तीन कर्मचारी ठार झाल्याने मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम रद्द केला होता.\nसर्जनशील उपक्रमांच्या आयोजनातील ब्रॅण्ड : ‘अभिनव क्रिएशन्स’\nमडगाव: सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सर्जनशील उपक्रमांचे आयोजन हे सहसा...\nभाजपचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nनवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्र�� आणि भाजपचे जेष्ठ नेते जसवंत सिंह यांचे आज दु:खद...\nखुद्द क्रांतिवीर मार्गावर मटका व्यवसाय\nम्हापसा: खोर्ली भागात क्रांतिवीर मुकुंद धाकणकर मार्गावरच उसपकर जंक्शनवर मटका...\nइंडियन सुपर लीग : एफसी गोवा संघात ताडमाड उंचीचा बचावपटू\nपणजी: आगामी मोसमात एफसी गोवा संघाच्या बचावफळीत ६ फूट ५ इंच उंचीचा फुटबॉलपटू...\nभाजपच्या प्रदेश कार्यकारी समितीची उद्या म्हापशात बैठक\nपणजी: भाजपच्या प्रदेश कार्यकारी समितीची महत्वाची बैठक २६ रोजी म्हापशात होणार...\nविषय topics मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत dr. pramod sawant शाळा अपघात वीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.homeminister.com/searchbusiness/Kali%20Miri%20Powder", "date_download": "2020-09-29T02:20:50Z", "digest": "sha1:FSOFRWSRLIQNI5XJ3Q4RTWF72HUFL6YJ", "length": 2428, "nlines": 35, "source_domain": "www.homeminister.com", "title": "Home Minister - Zee Marathi presents a networking platform for women entrepreneurs", "raw_content": "\nकॉल बॅक ची विनंती करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमुख्यपान | लॉगीन / सदस्य नोंदणी\nतालुका निवडा शहर / गाव\nशहर किंवा गाव निवडा परिसर\nयासाठी परिणाम दर्शवित आहे: Kali Miri Powder\nसॉर्ट बाय: नवीन लाईक्स रेटिंग चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने\nApp डाउनलोड साठी उपलब्ध\nगुगल प्ले-स्टोअर किंवा App-स्टोअर मध्ये “Home Minister” या नावाने App शोधा\n© HomeMinister.com - सर्व हक्क सुरक्षित.\nसभासदत्व | पैसे भरण्याचे पर्याय | संपर्क | नियम व अटी | गोपनीयता धोरण | रिफंड / कॅन्सलेशन | नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nही सेवा ८ मार्च २०१९ पासून उपलब्ध होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_510.html", "date_download": "2020-09-29T00:08:23Z", "digest": "sha1:OYYYR5DGVV3YZGQ53NSK2777XGYI75RU", "length": 9952, "nlines": 49, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "संगमनेरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा सुमारे पाच लाखांच्या मुद्देमालासह २३ आरोपींवर गुन्हे दाखल ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / संगमनेरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा सुमारे पाच लाखांच्या मुद्देमालासह २३ आरोपींवर गुन्हे दाखल \nसंगमनेरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा सुमारे पाच लाखांच्या मुद्देमालासह २३ आरोपींवर गुन्हे दाखल \nसंगमनेरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा सुमारे पाच लाखांच्या मुद्देमालासह २३ आरोपींवर गुन्हे दाखल \nसंगमनेर शहरातील जय जवान चौक परिसरात एका नवीन इमारतीच्या बांधकामात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवा��� करत तब्बल ४ लाख ८३हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ज्यात ३९ हजार ४६० रुपये रोख तर ४ लाख ४४ हजार २०० रुपयांचे ६ मोटारसायकल आणि १३ मोबाईलचा समावेश आहे. याशिवाय २१ आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून २ आरोपी घटना स्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्याकडून समजलेली अधिक माहिती अशी कि, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. पवार यांना गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या माहीनुसार संगमनेर शहरातील जय जवान चौक परिसरात पत्त्यांचा हारजीतचा खेळ सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आज दि.२६ रोजी (मध्यरात्री दीड ते तीन वाजेच्या दरम्यान) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकून वरील कारवाई केली.\nनिखिल अधिक शाह (वय-२९, मालदाडरोड), राजेंद्र संताजी कानवडे (वय-२५, निमगावपागा), सुनील केशव धात्रक (वय-३९, मालदाडरोड), गणेश बारकू धामणे (वय-३२,रा. इंदिरानगर,), प्रतीक संजय कांबळे (वय-१९,रा. इंदिरानगर), विजय एकनाथ आरगडे (वय-३३, मालदाडरोड), दशरथ शिवराम भुजबळ (वय-४८,रा. इंदिरानगर,), ओमकार सुनील गोडसे (वय-१९, रा.भरीतकरमळा), शुभम दत्तात्रय काळे (वय-२५, मालदाडरोड), प्रतीक जुगलकिशोर जाजू (वय-२५, गणेशनगर), नवनाथ रेवनाथ हडवळे (वय-२४, गुंजाळ आखाडा), शिवम विजय कोकणे (वय-२८, मालदाडरोड), संदीप विजय शिंदे (वय-२५, गणेशनगर ), अनिल बबन गायकवाड़ (वय-२९, वैदवाडी, शिवाजीनगर), निलेश अशोक काळे (वय-३०, रा.कोळेवाडी रोड), गौरव कैलास जेधे (वय-२७, रा.जेधे कॉलोनी), अमजद दाऊद सय्यद (वय-४०, सय्यदबाबा चौक), राहुल लक्ष्मण हांडे (वय-२२,रा. शिवाजीनगर), शुभम गोरख रहाणे (वय-२३,रा.गुंजाळवाडी), सुरेश आंबादास पगारे (वय-५४,रा.घुलेवाडी) असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर आरोपी रवि देवराम म्हस्के (वय-४०, रा. मालदाडरोड), गोविंद दासरी (रा.विडी कामगार सोसायटी) हे घटना स्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.\nस्थानिक गुन्हे शाखेचे पोना. सचिन दत्तात्रय आडबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील सर्व आरोपींविरोधात शहर पोलीस ठाण्यात मु.जु.का.क. १२(अ) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोनि. अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोनी. परदेशी करीत आहे.\nसंगमनेरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा सुमारे पाच लाखांच्या मुद्देमालासह २३ आरोपींवर गुन्हे दाखल \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण ----------------- तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणा चे वाढते प्रमाण चिंताजनक पारनेर प्रतिनिधी - ...\nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह \nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 23 व्यक...\nपारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय \nपारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यामध्...\nपारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील रुई चोंडा येथे वाहून गेलेल्या पोलिसाचा शोध सुरु \nवाहून गेलेल्या पोलिसाचा पुन्हा शोध सुरु तहसीलदार तहसीलदार ज्योती देवरे नगर येथून शोध घेण्यासाठी आपत्कालीन वाहन मागवण्यात आले आहे -----------...\nपत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर\nपत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर अकोले/ प्रतिनिधी : अकोले तालुक्यातील चैतन्यपुर येथील आरोपी भगवान भाऊ हुलवळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/09/blog-post_78.html", "date_download": "2020-09-29T01:48:01Z", "digest": "sha1:ITC5U64AH55DEKXFTJCA7YAC25744NLP", "length": 6668, "nlines": 70, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कोपरगाव तालुक्यातील कोरोना रुग्णाचा आकडा हजारी पार ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / कोपरगाव तालुक्यातील कोरोना रुग्णाचा आकडा हजारी पार \nकोपरगाव तालुक्यातील कोरोना रुग्णाचा आकडा हजारी पार \nकोपरगाव तालुक्यातील कोरोना रुग्णाचा आकडा हजारी पार\nआज दिनांक ५ सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १०१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३३ बाधित तर ६८ अहवाल निगेटीव्ह आले आहे तसेच खाजगी लॅब च्या अहवालानुसार १ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.\nअन्नाभाऊ साठे पुतळ्या जवळ -०१\nअसे आज ५ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण ३४ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.\nआज रोजी कोपरगाव तालुक्यातील १८ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.\nआज नगर येथे पुढील तपासणी साठी १७ संशयितांचे स्राव पाठवले आहे.\nआज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १००४ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १७८ झाली आहे.\nआज पर्यंत तालुक्यातील एकूण कोरोनामुळे मयत झालेल्या रुग्णाची संख्या १८ झाली आहे.\nकोपरगाव तालुक्यातील कोरोना रुग्णाचा आकडा हजारी पार \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण ----------------- तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणा चे वाढते प्रमाण चिंताजनक पारनेर प्रतिनिधी - ...\nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह \nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 23 व्यक...\nपारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय \nपारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यामध्...\nपारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील रुई चोंडा येथे वाहून गेलेल्या पोलिसाचा शोध सुरु \nवाहून गेलेल्या पोलिसाचा पुन्हा शोध सुरु तहसीलदार तहसीलदार ज्योती देवरे नगर येथून शोध घेण्यासाठी आपत्कालीन वाहन मागवण्यात आले आहे -----------...\nपत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर\nपत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर अकोले/ प्रतिनिधी : अकोले तालुक्यातील चैतन्यपुर येथील आरोपी भगवान भाऊ हुलवळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/one-person-arrested-in-balewadi-theft/", "date_download": "2020-09-29T01:02:02Z", "digest": "sha1:3KQNSFXGBNKXPC6DCRQP44IEPV7D3ORA", "length": 16032, "nlines": 160, "source_domain": "www.saamana.com", "title": "बालेवाडीत मेडीकल चालकाला लुटणाऱ्याला अटक | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\nप्ले स्टोअरमधून हटवण्यात आले ‘हे’ 17 खतरनाक ऍप, तुमच्या मोबाईलमध्ये तर…\nछत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा मृत्यू, अनेक जखमी\nमुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या\nपुलवामात एनकाऊंटरदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी\nमैदानावरील तुफानामुळे राजकारणात रंगले वाकयुद्ध, सॅमसमवरून गंभीर-थरूरमध्ये जुंपली\nआर्मेनिया-अजरबैजानमध्ये युद्धाला सुरुवात; 24 ठार, शेकडो जखमी\nचीनकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ, हजारो नागरिकांना टोचली असुरक्षित लस\nसावधान…कोरोना व्हायरस करतोय मेंदूवर हल्ला; संशोधनातील निष्कर्ष\nअरेच्चा… कोरोनाचे भाषेशी कनेक्शन इंग्रजी न बोलणाऱयांना पाचपट अधिक धोका\nचीनने तीन वर्षांत पाडल्या शिंजियांगच्या हजारो मशिदी\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर…\nPhoto – आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 5 फलंदाज\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nलेख – शेती संस्कृतीमधील स्त्रियांचा सहभाग\nमुंबई बेट आहे, लक्षात घ्या\nकमी पैशांत घर चालू शकते\nपूनम पांडेचा युटर्न, मारहाणीचा आरोपानंतर पुन्हा नवऱ्याकडे परतली\nसुबोध भावेची नवी इनिंग ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेची केली निर्मिती\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nCar History – ‘हे’ उद्योगपती होते हिंदुस्थानातील पहिल्या कारचे मालक, निर्माण…\nHealth tips – एक चमचा कोरफड आयुष्य बदलेल, जाणून घ्या 9…\nHealth tips – मधुमेह टाळण्यासाठी ‘या’ 6 सोप्या नियमांचे पालन करा\nआगळं वेगळं- आपलं पाटणा त्यांचं पाटणा\nसंस्कृती सोहळा – गोदातीरावरचे त्र्यंबकेश्वर\nनिमित्त- प्रश्न ज्येष्ठ कलाकारांच्या सुरक्षिततेचा\nजगाच्या पाठीवर- पहिली शाळा\nबालेवाडीत मेडीकल चालकाला लुटणाऱ्याला अटक\nबालेवाडीत मेडीकल चालकावर वार करुन गल्ल्यातील 23 हजारांची रोकड चोरणाऱ्याला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी रात्री साडेआठच्या सुमारास बालेवाडीतील साईचौकात घडली होती. राजू प्रतापराम प्रजापती (वय 24, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड ) असे अटक केलेल्याच�� नाव आहे. याप्रकरणी उमेदराम चौधरी (वय 21, साई चौक बालेवाडी ) यांनी तक्रार दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास उमेदराम न्यू अंबिका मेडीकलमध्ये काम करीत होते. त्यावेळी तेथे चोरीच्या उद्देशाने आलेल्या राजूसह तिघांनी उमेदरामवर चाकूने हल्ला करीत त्यांना जखमी केले. त्यानंतर गल्ल्यातील 18 हजारांची रोकड आणि उमेदराम यांची सोन्याची चेन असा 23 हजारांचा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव तपास करीत आहेत.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोल्हापूर जिल्ह्यात रुग्णसंख्या घटतेय, आज 334 कोरोनाबाधितांची नोंद\nपुण्यातील महिला डॉक्टर विनयभंग प्रकरणात मोठे गौडबंगाल, दोन्ही आरोपी फरार\nकोरोना सर्व्हेच्या नावाखाली घरात शिरणाऱ्यांपासून सावधान, पोलिस आयुक्तांचे पुणेकरांना आवाहन\nकोरोनामुळे जेलबाहेर आला अन चोरीसाठी तरुणाचा खून केला, सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेने केली अटक\nप्रखर हिंदुत्ववादी नेते, भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन\nसांगली – मिरजेच्या कोविड रुग्णालयात कोरोना रूग्णाची आत्महत्या\nशरद पवार मंगळवारी पंढरपूर दौऱ्यावर\nपुण्यात जाब विचारल्याने सराईताकडून तरुणावर कुर्‍हाडीने वार\nपिस्तूलाच्या धाकाने डॉक्टर दाम्पत्याला लुटले, कात्रज बोगद्यातील घटनेमुळे खळबळ\nजमीन खरेदीच्या आमिषाने व्यवसायिकाला 18 लाखांचा गंडा, माहिती अधिकार कार्यकर्त्यासह 7 जणांविरुद्ध गुन्हा\nकोल्हापूर : कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये आग, परिचारिका-वॉर्डबॉयमुळे अनर्थ टळला\nसामान्य माणसासाठी झटणारा कट्टर शिवसैनिक, दिवंगत अनिल राठोड यांना सर्वपक्षीय नेत्यांची आदरांजली\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहाव��तरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\n‘बालिका वधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nपश्चिम रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक दोन शिफ्टमध्ये केले\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर...\nया बातम्या अवश्य वाचा\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.headlinemarathi.com/tag/%E0%A5%AB%E0%A5%AF-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%AA/", "date_download": "2020-09-29T01:16:32Z", "digest": "sha1:D2LAO76IDVWVG5VYVZBDNOYA3TYYJ4JL", "length": 7111, "nlines": 117, "source_domain": "www.headlinemarathi.com", "title": "५९ चिनी अँप Archives - Marathi News at Headline Marathi - Marathi Batmya | Mumbai News | Pune News | Maharashtra News |", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nटॅग ५९ चिनी अँप\nTag: ५९ चिनी अँप\n केंद्र सरकारकडून टिक-टॉकसह चीनच्या ५९ अँप्सना भारतात बंदी\nगेल्या काही महिन्यांपासून चीनच्या भारताविरुद्ध कुरघोड्या सुरूच आहेत. अशातच १५ जून रोजी लडाख येथील गलवान खोऱ्यात चीन आणि भारत यांच्यात चकमक उडाली....\nदिल्ली : ३ हजार २९२ नवीन कोरोना बाधितांची नोंद\n२ लाख ३६ हजार ६५१ रुग्ण कोरोना मुक्त झाले | #Delhi #Coronavirus #3292newcases\nमध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती रुग्णालयात दाखल\nतब्येत जास्त बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले | #UmaBharti #Admitted #AIIMS #Coronavirus\nदेश : २४ तासांत ८२ हजार १७० कोरोना बाधित रुग्णांची नोंद\nएका दिवसात १ हजार ३९ जणांचा मृत्यू झाला | #India #Coronavirus #82170newcases\nमहाराष्ट्र पोलीस : एका दिवसात १८९ पोलिसांना कोरोनाची लागण\nमृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या २४५ वर पोहचली | #Maharashtra #Coronavirus #189newcases\nपहा राम मंदिर भूमिपूजन अयोध्याहून लाईव्ह फक्त हेडलाईन मराठी वर\nपहा राम मंदिर भूमिपूजन अयोध्याहून लाईव्ह फक्त हेडलाईन मराठी वर #RamMandir #BhoomiPujan #Ayodhya\nराफेलच्या भारतीय भूमीवर लँडिंग झाल्यावर पंतप्रधान मोदी हे म्हणाले…\nफ्रान्समधून निघालेले �� राफेल लढाऊ विमान आज अंबाला एअर बेसवर पोहोचले #rafalejets #fighterjets #narendramodi\nअभिनेता सुशांत सिंग राजपूत याने केली आत्महत्या\nसुशांत सिंग राजपूत हे त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी रविवारी 14 जून 2020 रोजी मृत अवस्थेत आढळले. त्यांचे मृतदेह आढळताच घरात काम करणाऱ्या...\nदिल्ली : ३ हजार २९२ नवीन कोरोना बाधितांची नोंद\n२ लाख ३६ हजार ६५१ रुग्ण कोरोना मुक्त झाले | #Delhi #Coronavirus #3292newcases\nमध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती रुग्णालयात दाखल\nतब्येत जास्त बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले | #UmaBharti #Admitted #AIIMS #Coronavirus\nदेश : २४ तासांत ८२ हजार १७० कोरोना बाधित रुग्णांची नोंद\nएका दिवसात १ हजार ३९ जणांचा मृत्यू झाला | #India #Coronavirus #82170newcases\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AD%E0%A5%A9", "date_download": "2020-09-29T02:13:07Z", "digest": "sha1:7NTXE7BICEXZGB7G7JXOLOTISADNI2CJ", "length": 4148, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १७७३ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७५० चे - १७६० चे - १७७० चे - १७८० चे - १७९० चे\nवर्षे: १७७० - १७७१ - १७७२ - १७७३ - १७७४ - १७७५ - १७७६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजानेवारी १७ - कॅप्टन जेम्स कूकने अंटार्क्टिक वृत्त पार केले.\nएप्रिल २७ - भारतातील युद्धांच्या खर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीला वाचवण्यासाठी ब्रिटीश संसदेने टी ऍक्ट करून कंपनीला उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\nडिसेंबर १६ - अमेरिकन क्रांती-बॉस्टन टी पार्टी - टी ऍक्टच्या विरोधात सन्स ऑफ लिबर्टीच्या सदस्यांनी मॉहॉक वेश धारण करून बॉस्टनच्या बंदरात चहाची खोकी फेकली.\nफेब्रुवारी २० - चार्ल्स इमॅन्युएल तिसरा, सार्डिनीयाचा राजा.\nमे ८ - अली बे अल-कबीर, ईजिप्तचा सुलतान.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आह���त. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://royalmarathi.in/countries-that-legalized-same-sex-marriage/", "date_download": "2020-09-29T01:34:59Z", "digest": "sha1:24L424XAILEKMYI4NOSLIZAUFQ6HW7JO", "length": 9790, "nlines": 156, "source_domain": "royalmarathi.in", "title": "या देशांमध्ये समलैंगिकतेला आहे मान्यता", "raw_content": "\nया देशांमध्ये समलैंगिकतेला आहे मान्यता\nआजपासून सर्वाच्च न्यायालयात समलैंगिकता भारतात गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 वर सुनावणी सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एलजीबीटीला मान्यता देण्यासाठी अनेक लोकं लढा देत आहेत. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. रोहिंग्टन नरीमन, न्या. खानविलकर, न्या. चंद्रचूड व इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे.\nभारतात अजून तरी समलैंगिकतेला मान्यता देण्यात आली नसली तरी जगातील काही देशांमध्ये सेम सेक्स – मॅरेज म्हणजेच समलैंगिकतेला मान्यता देण्यात आली आहे.\nया देशांमध्ये समलैंगिकतेला मान्यता –\n1) द नेदरलॅंड – 2000 साली मान्यता देण्यात आली.\n2) बेल्जियम – 2003 साली मान्यता देण्यात आली.\n3) कॅंनडा – 2005 साली मान्यता देण्यात आली.\n4) स्पेन -2005 साली मान्यता देण्यात आली.\n5) साउथ अफ्रिका – 2006 साली मान्यता देण्यात आली.\n6) नाॅर्वे -2008 साली मान्यता देण्यात आली.\n7) स्वीडन– 2009 साली मान्यता देण्यात आली.\n8) आईसलॅंड – 2010 साली मान्यता देण्यात आली.\n9) पोर्तुगल -2010 साली मान्यता देण्यात आली.\n10) अर्जेटिना – 2010 साली मान्यता देण्यात आली.\n11) डेनमार्क-2012 साली मान्यता देण्यात आली.\n12) उरूग्वे – 2013 साली मान्यता देण्यात आली.\n13) न्यूझीलॅंड – 2013 साली मान्यता देण्यात आली.\n14) फ्रांस – 2013 साली मान्यता देण्यात आली.\n15) ब्राझील -2013 साली मान्यता देण्यात आली.\n16) इंग्लंड आणि वेल्स – 2013 साली मान्यता देण्यात आली.\n17) स्काॅटलॅंड – 2014 साली मान्यता देण्यात आली.\n18) लुक्संबर्ग – 2014 साली मान्यता देण्यात आली.\n19) फिनलॅंड – 2015 साली मान्यता देण्यात आली.\n20) आर्यलॅंड – 2015 साली मान्यता देण्यात आली.\n21) ग्रीनलॅंड – 2015 साली मान्यता देण्यात आली.\n22) युनायटेड स्टेट्स – 2015 साली मान्यता देण्यात आली.\n23) कोलंबिया – 2016 साली मान्यता देण्यात आली.\n24) जर्मनी – 2017 साली मान्यता देण्यात आली.\n25) मालटा -2017 साली मान्यता देण्यात आली.\n26) आॅस्ट्रोलिया – 2017 साली मान्यता देण्यात आली.\nसमलैंगिकता हिंदूत्वाच्या विरोधात, यावर उपचार केला पा���िजे – सुब्रमण्यम स्वामी\n कलम 377 वर सर्वोच्च न्यायालायाची सुनावणी उद्या सुद्धा राहणार सुरू\nशूटिंगच्या सेटवर अजयच्या या सवयीने करिना खूप अस्वस्थ व्हायची, म्हणाली की जेव्हाही आम्ही सोबत असे तेव्हा तो असे करायचा.\nकंगना रनौतच्या मुंबई कार्यालयावर बीएमसीने छापा टाकला, अभिनेत्री भावूक होऊन म्हणाली की आता माझ्या सोबत होणार असे काही.\nरेणुका शहाणे यांना कंगना रनौत यांचे उत्तर, मला तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती आणि पुढे असे काही म्हणाली.\nसुशांतला 29 जूनपासून असे काही सुरू करायचे होते, अशी माहिती बहीण श्वेताने दिली वाचल्यानंतर आपणही भावूक व्हाल.\nअभिनेत्री तापसी पन्नूचे या एका ऑडिशनने संपूर्ण नशीब बदलले नाहीतर आज तापसी ही नौकरी करत असती.\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका बंद करण्यासाठी शिवसेना भाजप कडून दबाव \nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \nराष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केलाय \nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/bail-granted-to-17-convicts-by-supreme-court-in-post-godhra-riots-cases-mhmg-431760.html", "date_download": "2020-09-29T01:30:50Z", "digest": "sha1:GQJYBYISMRE2JY7YOU7DQKVJNW2XVQBE", "length": 21040, "nlines": 187, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "‘गोध्रा हत्याकांडा’नंतरच्या दंगलीतील 14 दोषींना जामीन मंजूर, मात्र मायदेशी परतण्यावर निर्बंध | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर ��ामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n‘गोध्रा हत्याकांडा’नंतरच्या दंगलीतील 14 दोषींना जामीन मंजूर, मात्र मायदेशी परतण्यावर निर्बंध\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nस्मशानभूमीत रात्रंदिवस काम करून या 2 महिला भरतात मुलांचं पोट\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\nDG पदावरच्या अधिकाऱ्याचा पत्नीला मारहाण करतानाचा हा VIDEO VIRAL; पदावरून हटवलं पण...\n उपचारासाठी दारोदार भटकत राहिली गर्भवती, जुळ्याचा पोटातच मृत्यू\n‘गोध्रा हत्याकांडा’नंतरच्या दंगलीतील 14 दोषींना जामीन मंजूर, मात्र मायदेशी परतण्यावर निर्बंध\nकोर्टाने ज्या 14 दोषींना जामीन देण्यात आला आहे त्या सर्वांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती\nनवी दिल्ली, 28 जानेवारी : गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या गोध्रा हत्याकांडानंतर झालेल्या दंगलीशी संबंधित 14 दोषींना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) जामीन दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोर्टाने ज्या 14 दोषींना जामीन दिला आहे त्या सर्वांना यापूर्वी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात सांगण्यात आले आहे की, यापैकी कोणीही गुजरातच्या सीमेत प्रवेश क��ू शकत नाही. न्यायालयाने सांगितल्यानुसार जोपर्यंत दोषींच्या याचिकेवर शेवटचा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत दोषी जबलपूर आणि इंदौर येथे राहतील. न्यायालयाने या दोषींना जामीन दिला असता तरी त्यांनी काही नियमांचे पालन करणे बंधनकारक ठरणार आहे. या नियमांमध्ये समाजाची सेवा करण्याचा नियमही देण्यात आला आहे.\nदोषींची विभागणी वेगऴेगळ्या गटात\nन्यायालयाने दोषींना दोन वेगवेगळ्या गटात विभाजित केले आहे. एक बॅच इंदौर व दुसऱ्या बॅचला जबलपूर येथे पाठविण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व दोषींना सांगितले आहे की, जामीनावर असताना त्यांनी धार्मिक व सामाजिक काम करावे. यासंदर्भात दोन्ही भागातील अधिकाऱ्यांना दोषींच्या कामांकडे लक्ष्य देण्याच सूचित केलं आहे. जामीनावर असताना दोषींच्या आचरण, वागणुकीचा स्वतंत्र अहवाल तयार करण्यात येणार आहे. गोध्रा हत्याकांडानंतर झालेल्या दंगलीत तब्बल 33 जणांचा मृत्यू झाला होता.\nकारण गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या गोध्रा दंगल प्रकरणी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन गुजरात सरकारला क्लीन चिट देण्यात आली होती. यासाठी गुजरात विधानसभेत नानावटी मेहता आयोगाने आपला अहवाल सादर केला होता. 'गोध्रा ट्रेन जळल्यानंतर झालेल्या दंगली पूर्वनियोजित नव्हत्या,' असं नानावटी मेहता आयोगाने आपल्या अहवालात म्हटलं आहे.\nकाय आहे गुजरात दंगल प्रकरण\n27 फेब्रुवारी 2002 साली गोध्रा हत्याकांड झाले होते. साबरमती एक्स्प्रेसच्या 'एस-6' डब्याला 27 फेब्रुवारी 2002ला गोध्रा स्टेशनवर आग लावण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगल उसळली होती.\nयाप्रकरणी एसआयटी कोर्टाने 1 मार्च 2011 रोजी 31 जणांना दोषी ठरवण्यात आले होते, तर 63 जणांची निर्दोष सुटका करण्यात आली होती. तसेच 11 दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा तर 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली होती.\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nनवी मुंबईत हॉटेलमध्ये तोतया पत्रकाराचा गोळीबार, थरार CCTVमध्ये कैद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_177.html", "date_download": "2020-09-29T01:31:41Z", "digest": "sha1:FEL56SZKOLCRPUJ5HMK7ZMKZK6IPJFNB", "length": 10444, "nlines": 49, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "गांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / गांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे रस्त्यावर काट्याचा फास टाकून रस्ता अडवला या कारणाने दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली यामध्ये दोन्ही गटांनी एकमेका विरोधात गुन्हे दाखल केले आहेत एकूण १६ जणांवर पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.\nपोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार किसन गंगाराम पांढरे राहणार गांजीभोयरे तालुका पारनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भाऊसाहेब सखाराम पांढरे गंगाराम तुकाराम पांढरे तुषार मोहन पांढरे अतुल मोहन पांढरे सखाराम राजू पांढरे तुकाराम राजू पांढरे मोहन पाटीलबा पांढरे सावित्राबाई सखाराम पांढरे सरुबाई तुकाराम पांढरे राहणार गांजीभोयरे तालुका पारनेर यांनी फिर्यादी हे दूध घालण्यासाठी गावांमध्ये जात असताना ��स्त्यावर वरील आरोपी यांनी काट्याचा फास टाकला होता त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपी यांना त्याबाबत विचारणा केली असता आरोपी यांना राग येऊन त्यांनी फिर्यादीस हातातील लाकडी काठी व हातात दगड घेऊन मारहाण केली फिर्यादी यांना सोडविण्यास आलेला फिर्यादीचा भाऊ संतोष गंगाराम पांढरे, रूपाली किसन पांढरे, जया संतोष पांढरे, सावित्रा गंगाराम पांढरे यांनाही वरील आरोपी यांनी हाताने मारहाण केली व वाईट शिवीगाळ केली तसेच परत या रस्त्याने आले तर तुमचा मुडदा पाडू अशी धमकी दिली आहे. भांडणांमध्ये फिर्यादी यांची भावजय जया हिचे गळ्यातील मंगळसूत्र तुटून गहाळ झाले आहे.\nदुसर्‍या गटाची फिर्याद भाऊसाहेब सखाराम पांढरेे राहणार गांजीभोयरे तालुका पारनेर यांनी दिली आहे यात आरोपी किसन गंगाराम पांढरे संतोष गंगाराम पांढरे राहुल किसन पांढरे सावित्राबाई गंगाराम पांढरे रूपाली किसन पांढरे जया संतोष पांढरे संजय किसन पांढरे राहणार गांजीभोयरे तालुका पारनेर यांनी फिर्यादी त्यांचे शेत गट नंबर २४५ मध्ये काट्याचा फास टाकला होता. त्यावेळी वरील आरोपीं फिर्यादीस म्हणाले की रस्त्यावर काट्या का टाकल्या आमचा येथून रस्ता आहे त्यावेळी फिर्यादी त्यांना समजावून सांगत होते हा रस्ता नसून हे आमचे शेत आहे याचा आरोपी ना राग घेऊन त्यांनी भाऊसाहेब सखाराम पांढरे याना हातात दगड धरून मारहाण केली व भांडणे सोडवण्यासाठी आलेला फिर्यादीचा चुलत भाऊ गंगाराम पांढरे यास संतोष याने डाव्या हाताचे कोपरा जवळ तोंडाने चावा घेतला तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेली फिर्यादीची आई सावित्राबाई व चुलती सरसाबाई यांनाही वरील आरोपी यांनी हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली यावरून दोन्ही गटात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉन्स्टेबल एस ही लोणारे पोलिस नाईक एस व्ही गुजर हे करत आहेत.\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण ----------------- तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणा चे वाढते प्रमाण चिंताजनक पारनेर प्रतिनिधी - ...\nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह \nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 23 व्यक...\nपारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय \nपारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यामध्...\nपारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील रुई चोंडा येथे वाहून गेलेल्या पोलिसाचा शोध सुरु \nवाहून गेलेल्या पोलिसाचा पुन्हा शोध सुरु तहसीलदार तहसीलदार ज्योती देवरे नगर येथून शोध घेण्यासाठी आपत्कालीन वाहन मागवण्यात आले आहे -----------...\nपत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर\nपत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर अकोले/ प्रतिनिधी : अकोले तालुक्यातील चैतन्यपुर येथील आरोपी भगवान भाऊ हुलवळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/26/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%B5/", "date_download": "2020-09-29T01:00:01Z", "digest": "sha1:DPZHLWSKWZZSSNUE4SHKOUU3UDEBH5QP", "length": 8912, "nlines": 43, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "समुद्रात हरविलेले अॅपल वॉच सहा महिन्यानंतर सापडले - Majha Paper", "raw_content": "\nसमुद्रात हरविलेले अॅपल वॉच सहा महिन्यानंतर सापडले\nयुवा, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / अॅपल वॉच, समुद्र, सर्फिंग / April 26, 2019 April 26, 2019\nसमुद्रात एखादी वस्तू हरवली तर ती परत मिळेल अशी खात्री कुणी देऊ शकेल असे वाटत नाही. अर्थात समुद्र त्याच्या पोटात काहीच ठेऊन घेत नाही आणि समुद्राच्या लाटा समुद्राच्या पोटातील वस्तू किनाऱ्यावर अलगद आणून टाकतात हेही अनेकदा ऐकायला मिळते. पण समजा हरविलेली वस्तू घड्याळ असेल तर ती परत मिळेल का आणि समजा दीर्घकाळाने मिळाली तर ते घड्याळ सुरु असेल का याचे उत्तर नक्कीच नाही असे आहे. नवलाची गोष्ट अशी कि अॅपलच्या स्मार्टवॉच ने समुद्रात ६ महिने राहून सुद्धा सुरु राहण्याची किमया केली आहे.\nगोष्ट आहे कॅलिफोर्नियातील. येथे राहणारे रॉबर्ट बेन्टर सर्फर आहेत. ते नियमाने पॅसिफिफ समुद्रात कॅलिफोर्नियाच्या हंटिंगटन किनाऱ्यावर सर्फिंग साठी जातात. सर्फिंग करताना ते नेहमी अॅपल वॉच घालत असत. त्यामुळे त्यांना ते समुद्रात नक्की कुठे आहेत, त्यांचा वेग आणि वेळ कळत असे. एकदा असेच सर्फिंग करत असताना मोठी लाट आली. त्यातून रोबर्ट बाहेर आले तेव्हा त्यांना दिसले कि त्यांचे अॅपल वॉच मनगटावर नाही. त्यांना खूपच वाईट वाटले. त्यांनी एक तास जीपीएस ट्रॅकींग करून घड्याळाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. घड्याळ हरविले त्याला सहा महिने होत आले. मात्र तरीही रोबर्ट बीचवर गेले कि वाळूत कुठे घड्याळ दिसते का याचा शोध घेत राहिले. त्यासाठी ते अॅपलच्या फाईंड माय फोन अॅपचा वापर करत असत. पण काही उपयोग नाही असे लक्षात आले तेव्हा त्यांनी दुसरे अॅपल वॉच खरेदी केले.\nसहा महिन्यानंतर मात्र एक दिवस त्यांना अचानक एक फोन आला. त्या व्यक्तीने रोबर्ट यांना तुमचे अॅपल वॉच मला मिळाले आहे असे सांगितले. रोबर्टने केटीएलए ५ टीव्हीवर एकदा मुलाखत देताना त्यांचे अॅपल वॉच सर्फिंग करताना समुद्रात पडल्याचे आणि ते घड्याळ त्यांच्यासाठी गुड लक चार्म असल्याचे सांगितले होते. ज्या व्यक्तीने रोबर्टला फोन करून घड्याळ सापडल्याचे सांगितले ते ठिकाण त्यांचे घड्याळ जेथे हरविले होते तेथून ५ किमी दूर होते. ही व्यक्ती समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना त्यांना वाळूत पडलेले हे घड्याळ दिसले होते. विशेष म्हणजे पाण्यात राहूनही हे घड्याळ काम करत होते. खाऱ्या पाण्यामुळे त्याचा स्क्रीन थोडा धुरकट झाला होता. अर्थात रोबर्ट यांचा आनंद गगनात मावेना यात नवल काय\nआता प्रश्न उरतो ते हे घड्याळ इतके दिवस समुद्राच्या पाण्यात राहूनही सुरु कसे राहिले त्याचे उत्तर असे की अॅपल वॉच मध्ये वॉटर लॉक मोड दिला गेला आहे. त्यामुळे घड्याळ पाण्याच्या संपर्कात आले, तर सारे पोर्टस आपोआप सील होऊन जातात. त्यानंतर जो पर्यंत स्क्रीन स्क्रोल केला जात नाही तोपर्यंत हा मोड डिसेबल होत नाही. त्यामुळे इतके दिवस पाण्यात राहूनही रोबर्ट यांचे घड्याळ व्यवस्थित काम करत होते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेप��'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/amravati/yeotmal-former-died-in-bank-que/articleshow/57047887.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-29T02:18:43Z", "digest": "sha1:Z2NDGVY4UUW47PSWKINJ4XBO5HRHI5SI", "length": 11421, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबँकेच्या रांगेतील शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू\nउमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील स्टेट बँकेच्या शाखेत पैसे काढण्यासाठी रांगेत ताटकळत उभ्या असलेल्या भाऊराव पाईकराव (वय ६७) या शेतकऱ्याचा रांगेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पाईकराव यांच्यावर बुधवारी ढाणकी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.\nउमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील स्टेट बँकेच्या शाखेत पैसे काढण्यासाठी रांगेत ताटकळत उभ्या असलेल्या भाऊराव पाईकराव (वय ६७) या शेतकऱ्याचा रांगेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पाईकराव यांच्यावर बुधवारी ढाणकी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.\nभाऊराव पाईकराव यांचे ढाणकी येथील स्टेट बँक शाखेत जनधन खाते होते. पैश्याची गरज असल्याने ते बँकेत गेले होते. मात्र, बँकेत ग्राहकांची मोठी गर्दी असल्याने त्यांना रांगेत बराचकाळ ताटकळत उभे राहावे लागले. यामुळे भोवळ आल्याने ते खाली कोसळले. रांगेतील नागरिकांनी पाईकराव यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. ग्रामीण भागात आजही पैसे काढण्यासाठी ग्राहकांना रांगेत तास न तास ताटकळत उभे राहावे लागत असल्याचा संताप व्यक्त झाला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nnavneet rana : संजय राऊतांचा राजीनामा घ्या; नवनीत राणा ...\nmp navneet rana : खासदार नवनीत राणा अत्यवस्थ; अमरावतीहू...\nbacchu kadu : सोयाबीन पिकांवर अज्ञात रोग; कृषी खातं झोप...\nAmravati: तरुणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब, कोविड लॅब...\nउमेदवार मैदानात; आता ‘संघर्ष’ सुरू महत्तवाचा लेख\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nमुंबईशिवसेनेच्या मनधरणीसाठी फडणवीसांनी घेतली होती राऊतांची भेट\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nकोल्हापूरकोल्हापूर आग दुर्घटना: 'त्या' तीन मृत्यूंमागील सत्य उजेडात येणार\nदेशकेंद्राच्या कृषी कायद्यांना पर्याय शोधा, सोनिया गांधींची सूचना\n नवीन रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली\nमुंबईकृषी कायद्यांवर काँग्रेस आक्रमक; 'ठाकरे सरकार' आता कोणती भूमिका घेणार\nपुणेकरोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणून घ्या 'ही' खास माहिती\n पुनर्विकास प्रीमियममध्ये कपातीची शक्यता\nजळगावपोहणं बेतलं जीवावर; जळगावात तीन लहानग्यांचा बुडून मृत्यू\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार्गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/kanifnath-aarti/", "date_download": "2020-09-29T00:56:00Z", "digest": "sha1:R3S7NCVF6C2QSQUVCMBHPNXR6ZX2XUOG", "length": 15929, "nlines": 127, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "श्री कानिफनाथांची आरती - Kanifnath Aarti", "raw_content": "\nजाणून घ्या २९ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nजाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nभारताची हि व्यक्ती इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत, एवढी होती संपत्ती\nजाणून घ्या २६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nजाणून घ्या रतन टाटांविषयी 8 महत्वपूर्ण गोष्टी\nजाणून घ्या २५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nबँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती आणि काही महत्वपूर्ण टिप्स\nजाणून घ्या २४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nनाथ संप्रदायातील नवनाथ महाराज यांच्या नऊ अवतारांपैकी एक काफिनाथ महाराज हे नाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक नसले तरी त्यांनी नाथ संप्रदायाला शिखर स्थानी पोहचवण्याचे महत्वपूर्ण काम केलं आहे.\nकानिफनाथ महाराज यांच्या जन्माबाबत नाथ संप्रदायात अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. त्यानुसार, श्री नऊनारायणांनी (नवनाथ) भगवान श्रीकृष्ण यांच्या आदेशानुसार नाथांच्या वेगवेगळ्या नऊ रुपात अवतार धारण केले. त्याचप्रमाणे, श्री प्रबुद्ध नारायण यांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानातून प्रकट झाल्याने त्यांचे नाव कानिफनाथ असे पडले.\nआज आपण येथे कानिफनाथांची आरती चे लिखाण करणार आहोत, चला तर पाहूया कानिफनाथांची आरती –\nश्री कानिफनाथांची आरती – Kanifnath Aarti\nजय जय कानिफनाथ भगवान् योगीराज मुर्ती \nपतिपावना ओवळू तुज सदभावे आरती ॥ ध्रु.॥\nऋषभपुत्र श्रीप्रभुध्द नामें नारायण मुर्ती \nगजकर्णामध्ये षोडष वर्षे केली निजस्वती \nनाथ जालिंदर कृपाप्रसादे वरिली ब्रम्हस्थिती \nद्वादश वर्षे बद्रितवरुनी केली तपपूर्ती \nनग्न देव उफराटे देही झोंबकळे घेती \nविनम्र भावे वस्त्रे नेसवुनि मिळवी वरप्राप्ती \nगंध केशरी सुगंधी पुष्पें अत्तराची प्रीती \nनेसुनि रेशमी वस्त्र भरजरी कफनी मोहक ती \nसुवर्णामुद्रा कर्णी बोटीं मुद्रिका खुलती \nसुवर्ण गुंफित रुद्राक्षांची माळ गळा रुळती \nसुवर्ण मंडित पायी खडावा कुबडी सोन्याची \nबालरवीसम तळपे मूर्ती दिनानाथ तुमची \nगादी मखमली लोड गालिचा शिबिका अंबारी \nछत्रचामरे चौरी ढाळिती होऊनी हर्षभरी \nचाले निशाण पुढती वाजे वाजंत्री भेरी \nभालदार चोपदार गाती बीद्रावळी गजरी \nसत् शिष्यांचा मेळा संगे फिरसी अवनीवरी \nहे नाथा तव थाट स्वारीचा वर्णू कोठवरी \nना��ा तुमचा राजयोग परी विरक्तता विषयीं \nस्त्रीराज्यामधे मच्छिंद्रनाथे परिक्षिले समयी \nप्रेमे गोपीचंद रक्षिला असुनी अपराधी \nजती जालिंदर प्रसन झाले केवळ कृपानिधी \nजन उपकारासाठी साबरी विद्या निर्मियली \nसिद्धाहातीं ओपुनी अवनीवरती विस्तरली \nअवनी भ्रमुनि निजपंथाची महती वाढविली \nसमाधी स्थापुनि स्वानंदाने मढी पावन केली \nसमाधिस्त परी अवनीवरी गुप्तरुपे फिरसी \nजो कोणी भाग्याचा पुतळा तयासी अनुग्रहिसी \nगोरक्षांकित विठामाईचा दास गुरु भजनी \nतव गुण गाता आनंदी झाला लीन चरणी \nश्री कानिफनाथांबद्दल थोडक्यात – Kanifnath Story\nकानिफनाथ हे नाथ संप्रदायातील नऊ नारायणांपैकी एक असून त्यांनी प्रदीर्घ काळ नाथ संप्रदायाची धुरा सांभाळली तसचं, धर्म आणि संस्कृतीचे रक्षण केले. कानिफनाथ महाराज यांनी बद्रीनाथ या ठिकाणी भागीरथी नदीच्या किनारी राहून सुमारे १२ वर्षे कठोर तपश्चर्या केली. तसचं, घनदाट जंगलात राहून योग साधना केली.\nयानंतर त्यांनी आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून दिन दलित लोकांच्या मनात भक्तिमार्गावर चालण्याची भावना जागृत केली. तसचं, दलितांची पिडा नष्ट करण्यासाठी साबरी भाषेत रचना केली. साबरी भाषेसंबधी असे सांगण्यात येते की, या भाषेत गायन केल्याने रोग्यांचे रोग बरे होत असत.\nआज सुद्धा भाविक मोठ्या संख्येने आपली आजारापासून सुटका व्हावी याकरिता कानिफनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक व्हायला जात असतात. नाथ संप्रदायाची पताका देशाच्या कान्याकोपऱ्यात फडकवीत कानिफनाथ महाराज हिमालयाकडून दक्षिणेकडे आले.\nदक्षिणेकडील महाराष्ट्र राज्यांत आल्या नंतर त्यांनी नगर जिल्ह्यांतील मढी या गावी इ.स. १७१० साली फाल्गुन वद्य पंचमीला रंगपंचमी च्या दिवशी संजीवनी समाधी घेतली. कानिफनाथ महाराज यांनी ज्या ठिकाणी संजीवनी समाधी घेतली होती, ते समाधी स्थळ भव्य किल्ल्याप्रमाणे एका उंच टेकडीवर आहे.\nकानिफनाथ महाराज यांचे मंदिर स्थापन करण्याबाबत इतिहास काळातील एक आख्यायिका प्रसिद्ध आहे, राणी येसूबाई आणि बाळराजे शाहूमहाराज पहिले जेंव्हा मुघलांच्या वेढ्यामध्ये होते. तेव्हा राणी येसूबाईंनी श्री कानिफनाथ महाराज यांना नवस केला होता की, जर माझ्या शाहूमहाराजांची सुटका पाच दिवसाच्या आत झाली तर मी, कानिफनाथ गडाचा सभा मंडप, नगारखाना बांधीन आणि देवाला पितळीचा घोडा अर्पण करीन.\nभक्तांची विनवणी कानी पडताच कानिफनाथ महाराज आपल्या भक्तांच्या हाकेला धावून आले आणि पाच दिवसाच्या आत राणी येसूबाई आणि बाळ शाहूमहाराज यांची मुघलांच्या तावडीतून सुटका झाली. राणी येसूबाईंनी श्री कानिफनाथ महाराज यांना नवस केल्याप्रमाणे कानिफनाथ गडावर भक्कम स्वरूपी सभामंडप उभारला.\nतसचं, नगारखाना, प्रवेशद्वार आणि पाण्यासाठी गौतमी बारव बांधली. अश्या प्रकारे येसूबाईंनी श्री कानिफनाथ महाराज यांना नवस केल्याप्रमाणे भव्य बांधकाम केले व पितळीचा घोडा भेट दिला.\nया मंदिराच्या निर्माण कार्यात यादव, कैकाडी, बेलदार, वैद्य, गारुडी, लमाण, भिल्ल, जोशी, कुंभार आणि वडारी यांच्यासोबत इतर अन्य जाती वर्गाच्या अनेक लोकांनी सहकार्य केले. यामुळे या तीर्थस्थळाला दलितांची पंढरी म्हणून ओळखलं जाते. नगर जिल्ह्यांतील अनेक भाविक कानिफनाथ महाराजांना आपले कुलदेवता मानतात.\nकानिफनाथ महाराज यांचे समाधी स्थळ असलेल्या गर्भगिरी पर्वतावर कानिफनाथ महाराज यांच्या समाधी स्थळासोबतच गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, गहिनीनाथ आणि जालिंद्रनाथ महाराजांचे समाधी स्थळे सुद्धा बांधली आहेत.\nमित्रांनो वरील लेखातील संपूर्ण माहिती इंटरनेटच्या माध्यामतून मिळवली असून कानिफनाथ महाराज यांच्याबाबत आपणास सर्वसामान्य माहिती माहित व्हावी तसचं, त्यांची आराधना करण्यासाठी पठन करण्यात येत असलेल्या कानिफनाथ आरतीचे महत्व आपणास समजावे याकरिता या लेखाचे लिखाण केलं आहे.\nNavnath Aarti Marathi नाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक नवनाथ महाराज यांचे मूळ गुरु गुरु आदिनाथ महाराज असून, त्यांचा दत्त संप्रदायाशी निकटचा...\nNarasimha Aarti Marathi हिंदू धार्मिक ग्रंथ पुराणांमध्ये वर्णिल्या प्रमाणे भगवान विष्णू यांनी या भूलोकावर दैत्यांचा संहार करण्यासाठी प्रत्येक युगांत विविध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/stephen-hawking-jane-hawking-love-story-the-theory-of-everything-1857715/", "date_download": "2020-09-29T00:29:20Z", "digest": "sha1:JHWHBN2W7WTWKC54G24RHCRH5K4RU2VI", "length": 13088, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "stephen hawking jane hawking love story The Theory of Everything | स्टीफन आणि जेन हॉकिंगच्या निस्वार्थ प्रेमाची गोष्ट | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई ��िक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nस्टीफन आणि जेन हॉकिंगच्या निस्वार्थ प्रेमाची गोष्ट\nस्टीफन आणि जेन हॉकिंगच्या निस्वार्थ प्रेमाची गोष्ट\nस्टीफन आणि जेन यांनी १९६५ साली लग्न केलं. तेव्हा जेन २१ वर्षांची होती.\nप्रख्यात विश्वरचनाशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचा आज पहिला स्मृतीदिन. १४ मार्च २०१८ रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या अनेक आठवणी सांगण्यासारख्या आहे यातली आर्वजून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे म्हणजे स्टीफन आणि जेन हॉकिंग यांच्या निस्वार्थी प्रेमाची गोष्ट होय. आज स्टीफन जरी आपल्यात नसले तरी ‘द थिअरी ऑफ एव्हरिथिंग’ या चित्रपटातून त्यांच्या प्रेमाची गोष्ट जिवंत आहे.\nस्टीफन आणि जेन हॉकिंग एकमेकांच्या अगदी विरुद्ध स्वभावाची जोडपी. ऐन तारूण्यात ते दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले, पुढे विवाहबंधनात अडकले. २५ वर्षे या जोडप्यानं सुखानं संसार केला. कमी वयातच स्टीफनला मोटारन्यूरॉन म्हणजे मज्जासंस्थेच्या घातक आजाराने ग्रासले. स्टीफन यांचं शरीर काम करणं बंद झालं त्यांचं आयुष्य व्हिलचेअरला खिळलं पण जेननं स्टीफन यांची साथ कधीच सोडली नाही. स्टीफन आणि जेन यांनी १९६५ साली लग्न केलं. तेव्हा जेन २१ वर्षांची होती.\nकॉलेजच्या काळात स्टीफन आणि जेन एकमेकांच्या प्रेमात पडले. स्टीफनला मोटारन्यूरॉन झाला असल्याची पूर्ण कल्पना जेनला होती. तो कधीही बरा होणार नाही, त्याला कधीही मृत्यू गाठू शकतो ही माहिती असताना देखील जेननं लग्नाला होकार दिला. या प्रेमकथेवर २०१४ साली ‘द थिअरी ऑफ एव्हरिथिंग’ हा चित्रपटदेखील आला. ‘स्टीफनला तरुण वयातच दुर्धर आजारानं ग्रासलं होतं, तो आणखी किती वर्षे जिवंत राहील याची शाश्वती नव्हती. मला त्याच्यासोबत जितके कमी क्षण मिळतील ते आनंदानं घालवायचे होते म्हणूनच आम्ही फार कमी वयातच विवाहबंधनात अडकलो’ असं जेन एका मुलाखतीत म्हणाली होती.\n१९९० साली आर्थिक आणि भावनिक कारणं देत स्टीफन हॉकिंग य़ांनी जेन यांना घटस्फोट दिला. स्टीफन यांचं आजारपण, दोघांचे भिन्न स्वभाव, यातून आलेल्या नकारात्मक भावना, तणाव यामुळे जेन आणि स्टीफनचे नंतर वारंवार खटके उडत असल्याचंही सांगितलं जात होतं. घटस्फोटानंतर जेननं जोनाथन जेन नावाच्या आपल्या संगीतकार मित्राशी लग्न क���लं. तर स्टीफन यांनी एलिन मेसन यांच्यासोबत लग्न केलं पण स्टीफन यांचा हा विवाह फार काळ टिकला नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n अजीम प्रेमजींनी समाजसेवासाठी ५३ हजार कोटी केले दान\n2 मोदींच्या तीन समर्थकांपैकी एकजण दुसऱ्या दोघांइतकाच मूर्ख, काँग्रेसचं वादग्रस्त ट्विट\n3 ..म्हणून स्टीफन हॉकिंग यांना नोबेल मिळाले नाही\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathipoetry.blog/2019/08/", "date_download": "2020-09-29T00:06:34Z", "digest": "sha1:PP4WYL6PX4CNRW2OYLUM5YTGW42EED4G", "length": 7211, "nlines": 145, "source_domain": "marathipoetry.blog", "title": "August 2019 – कविता माझ्या तुमच्यासाठी", "raw_content": "\nसुलभ सुगम सुबोध कविता – तुमच्यासाठी, माझ्यासाठी\nआता आपण कुणाला सापडणारच नाही\nह्या भीतीने पोटात पडलेला खड्डा\nस्वत:च्या मर्त्यतेचा पहिला साक्षात्कार\nतिनं नजरेनेच हो म्हटल्यावर\nअनावर आनंदित होऊन हृदयाने\nआपण अणुरेणूहून सूक्ष्म आहोत\nही अहंभाव हरवणारी जाणीव\nहाताने हाताशी केलेलं अजब हितगूज\nत्यांनी शेवटचा श्वास घेतला\nआणि उच्छ्वास सोडलाच नाही\nत्या क्षणी शोकाने गदगद हललेलं अंग\nसंदूक उघडून मी बसतो\nआणि आतली अमोल रत्नं\nपरत निरखून पाहत असतो\nथोडा वेळ छतात चिवचिवाट करून\nउडून जाऊ नको ना\nसाऱ्या जगावर तुझ्या रहस्याची रजई पांघरून\nविरून जाऊ नको ना\nएखादं सोनेरी पान माझ्या दारात टाकून\nफिरून जाऊ नको ना\nघन्या अंधारात लुकलुक चित्रं काढून\nविझून जाऊ नको ना\nआभाळाच्या पटलावर तुझे सात रंग शिडकून\nवितळून जाऊ नको ना\nहजारो चेहरे उजळून मग एखाद्या ढगामागे\nलपून जाऊ नको ना\nमाझ्या जिवाला अनावर ओढ लावून\nसोडून जाऊ नको ना\nजर आपल्या नजरा कधी भिडल्याच नसत्या\nतर माझ्या आयुष्यात एकच खंत राहिली असती\nकी आपल्या प्रेमाची ही कहाणी\nन सांगताच संपली असती\nजर मी तुला केवळ दुरूनच पूजलं असतं\nजर आभाळातल्या ताऱ्यासारखं तुला निरखलं असतं\nतर माझ्या ह्या भावनांची पणती\nन तेवताच विझली असती\nजर आपली गळाभेट कधी झालीच नसती\nजर आपल्या प्रेमाच्या पूर्तीची वेळ आलीच नसती\nतर माझ्या आत्म्याची आसक्ती\nन प्राशताच शमली असती\nजर तू माझ्याकडे व्याकुळ होऊन पाहिलं नसतंस\nजर तुझ्या डोळ्यांतले अश्रू मला दिसले नसते\nतर माझ्या मनातली वादळं\nन वाहताच ओझरली असती\nजर तुझ्या आसवांतून तू मला सांगितलं नसतंस\nकी जे शक्य नाही त्याची स्वप्न पाहूं नकोस\nतर माझ्या हृदयाची शकलं\nन भंगताच एकवटली असती\nजर आज एकटाच मी माझ्या मृत्यूला तोंड देत नसतो\nजर आज एकटाच मी शेवटचा श्वास घेत नसतो\nतर माझी ही अखेरची विराणी\nन आळवताच ओघळली असती\nया ब्लॉगचे अनुसरण करा\nया ब्लॉगचे अनुसरण करण्यासाठी आपला ईमेल पत्ता एंटर करा\nसर्व कविता कॉपीराइट © 2020, सत्येन होंबाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/lata-mangeshkar-tweet-on-lock-down-and-corona-virus-ssv-92-2114760/", "date_download": "2020-09-29T01:51:38Z", "digest": "sha1:E6UBRNDKB2B7KNLM5S2D2WY52WV3V3V3", "length": 12530, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "lata mangeshkar tweet on lock down and corona virus | Coronavirus: लोकांना समजत का नाही?; विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर लतादीदी चिडल्या | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nCoronavirus: लोकांना समजत का नाही; विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर लतादीदी चिडल्या\nCoronavirus: लोकांना समजत का नाही; विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर लतादीदी चिडल्या\n'प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते.'\nदेशभरात व राज्यातही करोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारकडून महत्त्वाची पाऊलं उचलली जात आहेत. लॉकडाऊन हा यासाठीच घेतलेलं एक पाऊल आहे. करोना विषाणू आणखी पसरू नये यासाठी जनतेला घरीच बसण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र ही सूचना काहींकडून गंभीरपणे पाळली जात नसल्याचं दिसत आहे. याबाबतीत ट्विट करत लता मंगेशकर यांनी संताप व्यक्त केला आहे.\n‘प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते. संपूर्ण जगात करोनाने हाहाकार माजवला आहे. आपले पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे वारंवार लोकांना घरातच राहण्याचं आवाहन करत आहेत. करोनाला थांबवण्यासाठी हाच सर्वांत प्रभावशाली उपाय आहे. तरीसुद्धा लोकांना ही गोष्ट का समजत नाही’, असं लतादीदींनी ट्विटरमध्ये लिहिलंय. करोनाशी लढण्याची जबाबदारी केवळ सरकारची आहे का, आपली काहीच जबाबदारी नाही का, असा सवालही त्यांनी विचारलाय.\nनमस्कार.हर बात की एक सीमा होती है.पूरे विश्वमें कोरोना से हाहाकार मचा हुआ है. हमारे प्रधानमंत्री जी ,महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी लगातार कह रहे हैं की घरसे बाहर ना निकलें, यही कोरोना रोकने का सबसे प्रभावशाली उपाय है,फिर भी ना जाने लोग इस बात को क्यों नहीं समझ रहे हैं\nक्या क़ोरोना से लड़ने की ज़िम्मेदारी सिर्फ़ सरकार की है क्या हमारा कोई दायित्व नहीं है क्या हमारा कोई दायित्व नहीं है मेरी आप सबसे प्रार्थना है की सरकार का साथ दे अपने परिवारके ,ख़ुदके और समाज के स्वास्थ्य के रक्षक बनकर इस संकट का सामना करें….\nपाहा व्हिडीओ : दिमाग हिल गया क्या लॉकडाऊन असतानाही बाहेर फिरणाऱ्यांवर भडकला अक्षय कुमार\nसेलिब्रिटींकडूनही वारंवार जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अक्षय कुमारनेही व्हिडीओ पोस्ट करत लोकांना सरकारच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्या��ासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 अ‍ॅव्हेंजर्सचा दिग्दर्शक सलमानचा जबरा फॅन\n2 टँगल्ड आणि करोनाचा संबंध काय १० वर्षांपूर्वीचा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत\n3 coronavirus: सेटवरील कर्मचाऱ्यांसाठी धावून आला रजनीकांत, केली ५० लाखांची मदत\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/bhaktamar-stotra/", "date_download": "2020-09-29T00:35:18Z", "digest": "sha1:GF2SMG77NHGIAJYSY4IFLX4CQCPEZSVW", "length": 29899, "nlines": 189, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "श्री भक्तामर स्तोत्र - Bhaktamar Stotra in Marathi", "raw_content": "\nजाणून घ्या २९ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nजाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nभारताची हि व्यक्ती इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत, एवढी होती संपत्ती\nजाणून घ्या २६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nजाणून घ्या रतन टाटांविषयी 8 महत्वपूर्ण गोष्टी\nजाणून घ्या २५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nबँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती आणि काही महत्वपूर्ण टिप्स\nजाणून घ्या २४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nमित्रांनो, जैन धर्म हा विश्वातील प्राचीन धर्मांपैकी एक पवित्र धर्म असून ���ा धर्माचा उगम श्रमण परंपरेपासून झाला आहे. तसचं, या धर्माचे एकूण २४ तीर्थकार झाले असून त्यांपैकी प्रथम तीर्थकर हे भगवान ऋषभदेव असून अंतिम तीर्थकर हे महावीर स्वामी आहेत. जैन धर्माबद्दल माहिती देणारी अनेक प्राचीन पौराणिक ग्रंथ सुद्धा उपलब्ध आहेत. या ग्रंथाचे वाचन केल्यास आपणास जैन धर्माचे महत्व कळून येईल.\nजैन बांधवांचे विशेष असे धर्म ग्रंथ असून आगम, महापुराण आणि तत्वार्थ अश्या प्रकारचे महत्वपूर्ण सूत्र आहेत. या ग्रंथांचे वाचन केल्यास आपणास चांगल्या प्रकरची शिकवण मिळते. आज आपण या लेखाच्या माध्यमातून जैन धर्मातील सर्वात पवित्र संस्कृत प्रार्थना “श्री भक्तामर स्तोत्राचे” लिखाण करणार आहोत.\nश्री भक्तामर स्तोत्र – Bhaktamar Stotra\nभक्तामर प्रणत मौलिमणि प्रभाणा मुद्योतकं दलित पाप तमोवितानम् ॥\nसम्यक् प्रणम्य जिन पादयुगं युगादा वालंबनं भवजले पततां जनानाम् ॥१॥\nयः संस्तुतः सकल वाङ्मय तत्वबोधा द् उद्भूत बुद्धिपटुभिः सुरलोकनाथैः ॥\n स्तोष्ये किलाहमपि तं प्रथमं जिनेन्द्रम् ॥२॥\nबुद्ध्या विनाऽपि विबुधार्चित पादपीठ स्तोतुं समुद्यत मतिर्विगतत्रपोऽहम् ॥\nबालं विहाय जलसंस्थितमिन्दु बिम्ब मन्यः क इच्छति जनः सहसा ग्रहीतुम् ॥३॥\nवक्तुं गुणान् गुणसमुद्र शशाङ्क्कान्तान् कस्ते क्षमः सुरगुरुप्रतिमोऽपि बुद्ध्या ॥\nकल्पान्त काल् पवनोद्धत नक्रचक्रं को वा तरीतुमलमम्बुनिधिं भुजाभ्याम् ॥४॥\nसोऽहं तथापि तव भक्ति वशान्मुनीश कर्तुं स्तवं विगतशक्तिरपि प्रवृत्तः ॥\n नाभ्येति किं निजशिशोः परिपालनार्थम् ॥५॥\n त्वद्भक्तिरेव मुखरीकुरुते बलान्माम् ॥\nयत्कोकिलः किल मधौ मधुरं विरौति\n पापं क्षणात् क्षयमुपैति शरीर भाजाम् ॥\n मारभ्यते तनुधियापि तव प्रभावात् ॥\nचेतो हरिष्यति सतां नलिनीदलेषु मुक्ताफल द्युतिमुपैति ननूदबिन्दुः ॥८॥\nआस्तां तव स्तवनमस्तसमस्त दोषं त्वत्संकथाऽपि जगतां दुरितानि हन्ति ॥\nदूरे सहस्त्रकिरणः कुरुते प्रभैव पद्माकरेषु जलजानि विकाशभांजि ॥९॥\nनात्यद् भूतं भुवन भुषण भूतनाथ भूतैर् गुणैर् भुवि भवन्तमभिष्टुवन्तः ॥\nतुल्या भवन्ति भवतो ननु तेन किं वा भूत्याश्रितं य इह नात्मसमं करोति ॥१०॥\n नान्यत्र तोषमुपयाति जनस्य चक्षुः ॥\nपीत्वा पयः शशिकरद्युति दुग्ध सिन्धोः क्षारं जलं जलनिधेरसितुं क इच्छेत् ॥११॥\n निर्मापितस्त्रिभुवन���क ललाम भूत ॥\nतावन्त एव खलु तेऽप्यणवः पृथिव्यां यत्ते समानमपरं न हि रूपमस्ति ॥१२॥\nवक्त्रं क्व ते सुरनरोरगनेत्रहारि निःशेष निर्जित जगत् त्रितयोपमानम् ॥\nबिम्बं कलङ्क मलिनं क्व निशाकरस्य यद्वासरे भवति पांडुपलाशकल्पम् ॥१३॥\n शुभ्रा गुणास्त्रिभुवनं तव लंघयन्ति ॥\nये संश्रितास् त्रिजगदीश्वर नाथमेकं कस्तान् निवारयति संचरतो यथेष्टम् ॥१४॥\nचित्रं किमत्र यदि ते त्रिदशांगनाभिर् नीतं मनागपि मनो न विकार मार्गम् ॥\n किं मन्दराद्रिशिखिरं चलितं कदाचित् ॥१५॥\n कृत्स्नं जगत्त्रयमिदं प्रकटी करोषि ॥\nगम्यो न जातु मरुतां चलिताचलानां दीपोऽपरस्त्वमसि नाथ् जगत्प्रकाशः ॥१६॥\nनास्तं कादाचिदुपयासि न राहुगम्यः स्पष्टीकरोषि सहसा युगपज्जगन्ति ॥\n गम्यं न राहुवदनस्य न वारिदानाम् ॥\nविभ्राजते तव मुखाब्जमनल्प कान्ति\nकिं शर्वरीषु शशिनाऽह्नि विवस्वता वा युष्मन्मुखेन्दु दलितेषु तमस्सु नाथ ॥\nनिष्मन्न शालिवनशालिनि जीव लोके कार्यं कियज्जलधरैर् जलभार नम्रैः ॥१९॥\nज्ञानं यथा त्वयि विभाति कृतावकाशं नैवं तथा हरिहरादिषु नायकेषु ॥\nतेजः स्फुरन्मणिषु याति यथा महत्वं नैवं तु काच शकले किरणाकुलेऽपि ॥२०॥\nमन्ये वरं हरि हरादय एव दृष्टा दृष्टेषु येषु हृदयं त्वयि तोषमेति ॥\nकिं वीक्षितेन भवता भुवि येन नान्यः कश्चिन्मनो हरति नाथ\nस्त्रीणां शतानि शतशो जनयन्ति पुत्रान् नान्या सुतं त्वदुपमं जननी प्रसूता ॥\nसर्वा दिशो दधति भानि सहस्त्ररश्मिं प्राच्येव दिग् जनयति स्फुरदंशुजालं ॥२२॥\nत्वामामनन्ति मुनयः परमं पुमांस मादित्यवर्णममलं तमसः परस्तात् ॥\nत्वामेव सम्यगुपलभ्य जयंति मृत्युं नान्यः शिवः शिवपदस्य मुनीन्द्र नान्यः शिवः शिवपदस्य मुनीन्द्र\n ज्ञानस्वरूपममलं प्रवदन्ति सन्तः ॥२४॥\nबुद्धस्त्वमेव विबुधार्चित बुद्धि बोधात् त्वं शंकरोऽसि भुवनत्रय शंकरत्वात् ॥\n तुभ्यं नमः क्षितितलामलभूषणाय ॥\nको विस्मयोऽत्र यदि नाम गुणैरशेषैस् त्वं संश्रितो निरवकाशतया मुनीश त्वं संश्रितो निरवकाशतया मुनीश\n स्वप्नान्तरेऽपि न कदाचिदपीक्षितोऽसि ॥२७॥\n माभाति रूपममलं भवतो नितान्तम् ॥\n बिम्बं रवेरिव पयोधर पार्श्ववर्ति ॥२८॥\n विभ्राजते तव वपुः कनकावदातम् ॥\n तुंगोदयाद्रि शिरसीव सहस्त्ररश्मेः ॥२९॥\n विभ्राजते तव वपुः कलधौतकान्तम् ॥\n मुच्चैस्तटं सुर गिरेरिव श���तकौम्भम् ॥३०॥\nछत्रत्रयं तव विभाति शशांककान्त मुच्चैः स्थितं स्थगित भानुकर प्रतापम् ॥\n त्रैलोक्यलोक शुभसंगम भूतिदक्षः ॥\n खे दुन्दुभिर्ध्वनति ते यशसः प्रवादी ॥३२॥\n दिव्या दिवः पतित ते वचसां ततिर्वा ॥३३॥\n लोकत्रये द्युतिमतां द्युतिमाक्षिपन्ती ॥\nप्रोद्यद् दिवाकर निरन्तर भूरिसंख्या दीप्त्या जयत्यपि निशामपि सोम सौम्याम् ॥३४॥\n भाषास्वभाव परिणामगुणैः प्रयोज्यः ॥३५॥\nपादौ पदानि तव यत्र जिनेन्द्र धत्तः पद्मानि तत्र विबुधाः परिकल्पयन्ति ॥३६॥\nइत्थं यथा तव विभूतिरभूज्जिनेन्द्र धर्मोपदेशनविधौ न तथा परस्य ॥\nयादृक् प्रभा दिनकृतः प्रहतान्धकारा तादृक् कुतो ग्रहगणस्य विकाशिनोऽपि ॥३७॥\n मत्तभ्रमद् भ्रमरनाद विवृद्धकोपम् ॥\n दृष्ट्वा भयं भवति नो भवदाश्रितानाम् ॥३८॥\nभिन्नेभ कुम्भ गलदुज्जवल शोणिताक्त मुक्ताफल प्रकर भूषित भुमिभागः ॥\n नाक्रामति क्रमयुगाचलसंश्रितं ते ॥३९॥\n त्वन्नाम नागदमनी हृदि यस्य पुंसः ॥४१॥\n माजौ बलं बलवतामपि भूपतिनाम्\n त्वत्- कीर्तनात् तम इवाशु भिदामुपैति ॥४२॥\n वेगावतार तरणातुरयोध भीमे ॥\n त्वत्पाद पंकजवनाश्रयिणो लभन्ते ॥४३॥\n त्रासं विहाय भवतःस्मरणाद् व्रजन्ति ॥४४॥\n मर्त्या भवन्ति मकरध्वजतुल्यरूपाः ॥४५॥\n सद्यः स्वयं विगत बन्धभया भवन्ति ॥४६॥\n संग्राम वारिधि महोदर बन्धनोत्थम् ॥\nतस्याशु नाशमुपयाति भयं भियेव यस्तावकं स्तवमिमं मतिमानधीते ॥४७॥\n भक्त्या मया विविधवर्णविचित्रपुष्पाम् ॥\nधत्ते जनो य इह कंठगतामजस्रं तं मानतुंगमवशा समुपैति लक्ष्मीः ॥४८॥\n“भक्तामर स्तोत्र” हा जैन धर्मीय बांधवांचा महत्वपूर्ण स्तोत्र असून या स्तोत्राची रचना आचार्य मानतुंग यांनी केली आहे. जैन धर्मीय परंपरेत “भक्तामर स्तोत्राला” अनन्य साधारण महत्व असून जैन धर्मांतील सर्वात प्रसिद्ध संस्कृत प्रार्थना आहे.\nया भक्तामर स्तोत्राबद्द्ल अनेक दंतकथा देखील प्रसिद्ध आहेत. सातव्या शताब्दीतील प्रसिद्ध राजा भोज यांच्या समकालीन होवून गेलेले आचार्य मानतुंग हे प्रसिद्ध जैन आचार्य होते.\nआचार्य मानतुंग यांचा जन्म वाराणसी मधील धनदेव यांच्या परिवारात झाला होता. आचार्य मानतुंग यांनी आचार्य अजीतसुरी यांच्या सान्निध्यात दीक्षा घेतली. दीक्षा ग्रहण केल्यानंतर आपल्या गुरु सोबत राहून त्यांना अनेक प्रकारच्या चमत्कारिक विद��येची प्राप्ती झाली होती. शक्ती प्राप्त केल्यानंतर ते आपल्या काळातील सर्वात महान आचर्य बनले.\nत्यावेळी धरानगरी येथे राजा भोस राज्य करीत होते. मानतुंग आचार्य बनल्या नंतर त्यांनी आपल्या धर्माचा प्रचार करण्यास सुरुवात केली. त्याकरिता त्यांना आपल्या धर्मात असलेल्या शक्तीचे महत्व लोकांना पटवून सांगावे लागतं असे. ही बातमी राजा भोस यांना कळताच त्यांनी आचर्य मानतुंग यांना विनंती केली की, आपण मला सुद्धा त्या शक्ती सांगा तेंव्हा आचार्य गप्प राहिले. परिणामी राजाने त्यांना कैद केलं.\nआचार्य मानतुंग यांना कैद करण्यात आलेल्या कोठडीला सुमारे ४८ टाळे लावले गेले होते. अश्यावेळी आचार्य मानतुंग यांनी आदिनाथ प्रभूंची स्तुती करण्यास सुरुवात केली. आदिनाथ प्रभूंची स्तुती करण्यात लीन झाल्यानंतर त्यांच्या मुखातून जस जसे श्लोक बाहेर पडू लागले तस तसे त्या कोठडीच्या दरवाजांचे टाळे आपोआप तुटू लागले.\nआचार्य यांची ही शक्ती पाहून सर्व स्तब्ध झाले. अश्या प्रकारे या भक्तामर स्तोत्राबद्द्ल दंत कथा प्रचलित असून आदिनाथ स्तोत्रालाच भक्तामर स्तोत्र म्हटलं जाते.\nभक्तामर स्तोत्राचे फ़ायदे – Bhaktamar Stotra Benefits\nजैन धर्मातील सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या भक्तामर स्तोत्राचे जैन धर्मीय बांधव नियमित पठन करीत असतात. या स्तोत्राबाबत त्यांची अशी धारणा आहे की, या स्तोत्राचे पठन केल्याने मनाला शांती लाभते तसचं, आपणास सुख, समृद्धी आणि वैभवाची प्राप्ती होते. भक्तामर स्तोत्र पठन करण्याची सर्वोत्तम वेळ ही सूर्योदय होण्याबरोबर आहे. तसचं, या स्तोत्राचे पठन आपण माळीच्या साह्याने जप स्वरुपात करू शकतो.\nमित्रांनो, जैन धर्मांतील पवित्र भक्तामर स्तोत्राची माहिती सर्वांनाच व्हावी याकरिता आम्ही या स्तोत्राचे लिखाण केलं आहे. तरी, आपण या लेखाचे महत्व समजून घेऊन इतरांना देखील हा लेख पाठवा. धन्यवाद..\nAdinath Chalisa जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभदेव यांना भगवान आदिनाथ म्हणून संबोधले जाते. तीर्थकार म्हणजे तीर्थाची रचना करणारे, तसचं,...\nचंद्रदेव मंत्र – Chandra Mantra\nChandra Dev Mantra देवी देवतांची आराधना करण्यासाठी मंत्र उच्चारण करणे ही हिंदू धर्मांतील फार प्राचीन प्रथा असून, ग्रंथांमधून सुद्धा याबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/kisan-train-nashik-to-muzaffarpur-pomegranate/", "date_download": "2020-09-29T01:30:54Z", "digest": "sha1:WYWI7KVJ5NKZX7MRNLDMLURXAQI42QSY", "length": 16088, "nlines": 159, "source_domain": "www.saamana.com", "title": "नाशिक : किसान रेल्वेने उत्तर हिंदुस्थानात पोहोचले 1127 टन डाळिंब | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\nप्ले स्टोअरमधून हटवण्यात आले ‘हे’ 17 खतरनाक ऍप, तुमच्या मोबाईलमध्ये तर…\nछत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा मृत्यू, अनेक जखमी\nमुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या\nपुलवामात एनकाऊंटरदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी\nमैदानावरील तुफानामुळे राजकारणात रंगले वाकयुद्ध, सॅमसमवरून गंभीर-थरूरमध्ये जुंपली\nआर्मेनिया-अजरबैजानमध्ये युद्धाला सुरुवात; 24 ठार, शेकडो जखमी\nचीनकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ, हजारो नागरिकांना टोचली असुरक्षित लस\nसावधान…कोरोना व्हायरस करतोय मेंदूवर हल्ला; संशोधनातील निष्कर्ष\nअरेच्चा… कोरोनाचे भाषेशी कनेक्शन इंग्रजी न बोलणाऱयांना पाचपट अधिक धोका\nचीनने तीन वर्षांत पाडल्या शिंजियांगच्या हजारो मशिदी\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर…\nPhoto – आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 5 फलंदाज\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nलेख – शेती संस्कृतीमधील स्त्रियांचा सहभाग\nमुंबई बेट आहे, लक्षात घ्या\nकमी पैशांत घर चालू शकते\nपूनम पांडेचा युटर्न, मारहाणीचा आरोपानंतर पुन्हा नवऱ्याकडे परतली\nसुबोध भावेची नवी इनिंग ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेची केली निर्मिती\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nCar History – ‘हे’ उद्योगपती होते हिंदुस्थान��तील पहिल्या कारचे मालक, निर्माण…\nHealth tips – एक चमचा कोरफड आयुष्य बदलेल, जाणून घ्या 9…\nHealth tips – मधुमेह टाळण्यासाठी ‘या’ 6 सोप्या नियमांचे पालन करा\nआगळं वेगळं- आपलं पाटणा त्यांचं पाटणा\nसंस्कृती सोहळा – गोदातीरावरचे त्र्यंबकेश्वर\nनिमित्त- प्रश्न ज्येष्ठ कलाकारांच्या सुरक्षिततेचा\nजगाच्या पाठीवर- पहिली शाळा\nनाशिक : किसान रेल्वेने उत्तर हिंदुस्थानात पोहोचले 1127 टन डाळिंब\nदेशातील पहिली देवळाली ते मुजफ्फरपूर किसान रेल्वे सुरू होऊन अवघे सहा आठवडे उलटले. यादरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या नाशिकसह महाराष्ट्रातील डाळिंबाची देशांतर्गत बाजारपेठेत मागणी वाढली आहे. किसान रेल्वेने उत्तर हिंदुस्थानात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 1 हजार 127.67 टन डाळिंब पोहोचवण्यात यश आले आहे.\nकिसान रेल्वेचा नाशिकजवळील देवळाली स्थानकावरून 7 ऑगस्टला शुभारंभ झाला. पहिल्या आठवडय़ात ही रेल्वे दानापूरपर्यंत धावली. दुसऱया आठवडय़ापासून तिचे शेवटचे स्थानक मुजफ्फरपूर करण्यात आले. शेतमालाची स्वस्त दरात सुरक्षित आणि वेगवान वाहतूक होत असल्याने उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱयांचा या रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळाला. मागणीप्रमाणे प्रथम आठवडय़ातून दोनदा, तर मागील आठवडय़ापासून ही रेल्वे आठवडय़ातून तीनदा धावत आहे. डाळिंब,भाज्या,शिमला मिरची,लिंबू,फुलकोबी,आईस्ड फिश यांची वाहतूक होत आहे. यात सर्वाधिक 1127.67 टन इतके डाळिंब उत्तर हिंदुस्थानात पाठवण्यात आले आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमु��्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\nकुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा\nसामना अग्रलेख – दोन छत्रपती; दोन भूमिका\nयशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती\n दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची\nमहावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nबनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड\n‘बालिका वधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nपश्चिम रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक दोन शिफ्टमध्ये केले\nनिकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर...\nया बातम्या अवश्य वाचा\nआयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर\nव्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…\nअॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे\nशारजाहमध्ये षटकारांचा पाऊस, दोन सामन्यांमध्ये 62 सिक्सरचा वर्षाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://amnapur.epanchayat.in/?page_id=70", "date_download": "2020-09-28T23:50:43Z", "digest": "sha1:RU25IJJZCRAND5UR6PTBWWIEJKKBUGQJ", "length": 4492, "nlines": 43, "source_domain": "amnapur.epanchayat.in", "title": "प्राणीसंपदा | आमणापूर ग्राम पंचायत", "raw_content": "\nवरीलप्रमाणे गावात पशुधन असून शेती बरोबर दूधव्यवसाय जोडधंदा केला जातो.\nवाडया वस्त्यावर दूध संकलन करणेसाठी डेअरी आहेत आठवडयात पगार होत असल्यामुळे शेतकरी या व्यवसायाकडे बहुसंख्येने वळलेले आहेत. सुशिक्षित बेरोजगार, तरुणांनी दूध व्यवसाय हेच प्रमुख उत्पन्नाचे साधन केले आहे. गावात बैलाची संख्या जास्त असून त्यांचा प्रामुख्याने शेतीच्या कामासाठी उपयोग केला जातो. गावातील कै तुकाराम येसू पाटील ज्ञानदेव गोविंद गोरड श्री गणपती यशवंत आवटे, अशोक कांबळे कै अशोक नलवडे श्री अधिक संभाजी माने आदींनी दुबेली गाडयांच्या शर्यतीत राज्यात गावाचे नाव प्रसिध्द केलेले आहे.\nगावात व्यवसायिक दृष्टिकोनातून कोंबडया पालनाचे काम घरगुती पातळीवर केले जाते. गावात माधव राडे आण्णा साहेब पाटील विश्वनाथ सुर्यवंशी, सुभाष तातुगडे शामराव पाटील शिवाजी भोसले नामदेव तानुगडे आलींदर अनुगडे विजय थेंडगे रमेश अनुगडे आदींनी दूध संकलनाचे काम डेअरीच्या माध्यमातून होत आहे. दूध संकलन दर दिवशी 2100/– एवढे लिटर होते चितळे डेअरी पाटील डेअरी वसंतदादा पाटील डेअरी , राजाराम बापू पाटील डेअरी, हुतात्मा डेअरीच्या माध्यमातून दूध संकलन केले जाते. दूध व्यवसायावर गावातील मोठया प्रमाणात स्वयंरोजगार उपलब्ध झालेला आहे परंतु आधुनिक काळानुसार दूधापासून निर्माण होणारे बायो प्रॉडक्ट गावात उपलब्ध झालेस मोठया प्रमाणात महिला व युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.\n© 2020 आमणापूर ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/ganeshotsav-is-approaching-crowds-watch-the-scenes/articleshow/71039645.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-29T01:37:11Z", "digest": "sha1:DY3KSYIORUU5XIEEEJ57CQ3Y3BR3TTRG", "length": 15539, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nगणेशोत्सव शिगेला, देखावे पाहण्यासाठी गर्दी\nप्रबोधनात्मक आणि धार्मिक देखावे गणेशोत्सवाचे खास आकर्षण असते. महालक्ष्मीचा सण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी शहरात सजीव देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांनी रिमझिम पावसातही मोठी गर्दी केली. शहागंज येथील श्री नवसार्वजनिक गणेश मंडळाचा धार्मिक सजीव देखावा नागरिकांचे खास आकर्षण ठरत आहे.\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nप्रबोधनात्मक आणि धार्मिक देखावे गणेशोत्सवाचे खास आकर्षण असते. महालक्ष्मीचा सण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी शहरात सजीव देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांनी रिमझिम पावसातही मोठी गर्दी केली. शहागंज येथील श्री नवसार्वजनिक गणेश मंडळाचा धार्मिक सजीव देखावा नागरिकांचे खास आकर्षण ठरत आहे.\nऔरंगाबादेत साधारणत: महालक्ष्मीचा सण संपल्यानंतर नागरिक देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडतात. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. त्यामुळे शहरातील गणेशोत्सव���तील देखावे देखील महालक्ष्मीचा सण संपल्यानंतरच खऱ्या अर्थाने सुरू करण्यात येतात. शहागंज येथील नवसार्वजनिक गणेश मंडळाने रविवारी सजीव देखावा सुरू केला. जम्मु-कश्मीर येथील दहा कलाकारांचे पथक शंकर-पार्वती, हनुमान, महाकाल आरती, सिंहावर आरुढ देवी, राधा-कृष्ण यासह इतर धार्मिक देखावे गाणे व नृत्याच्या माध्यमातून सादर करतात. हा देखावा पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी झाली. यावेळी शंकर भगवान की जय, जय श्रीराम, बम बम भोलेचा जयघोष भक्तांकडून करण्यात येत होता.\nशहरातील गुलमंडी, औरंगपुरा, मछली खडक, रंगारगल्ली, केळीबाजार, पानदरिबा, धावणी मोहल्ला, राजाबाजार, जाधवमंडी, शहागंज हे भाग गणपतीच्या देखाव्यासाठी प्रसिद्ध आहेत. या भागातील जुनी गणेश मंडळे ऐतिहासिक, धार्मिक देखाव्यासाठी; तसेच संगीत व डिस्को लाइटिंगसाठी ओळखली जातात. गणेशोत्सवामध्ये जुन्या शहरात गणपती पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होते. ही गर्दी रविवारपासून सुरू झाल्याचे चित्र आहे. शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचल्याचे चित्र असून औरंगपूरा, मछलीखडक, शहागंज, धावणी मोहल्ला, केळीबाजार, पानदरीबा येथील रस्ते देखावे पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी फुलून गेले आहेत. आता उत्सवाचे शेवटचे तीन दिवस शिल्लक असून देखावे पाहण्यासाठी झुंबड उडाली आहे. सोमवार ते बुधवार या शेवटच्या तीन दिवसात अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन मंडळांनी विशेष तयारी केली आहे. सजीव देखाव्यांना भाविकांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. गणेश मंडळांच्या ढोल पथकांची तालीम वेगात सुरू असून, ठिकठिकाणी पथकांचा आवाज दुमदुमत आहे. गणेश मंडळांनी रविवारपासून सजीव व निर्जिव देखावे सादरीकरण सुरू केले आहे.\n\\Bमछलीखडक, केळीबाजार, धावणी मोहल्ला फुलला \\B\nकेळीबाजार येथील जय चतुर्थी गणेश मंडळाने यंदा फुलांची सुंदर सजावट केली आहे. मछली खडक येथील संगम गणेश मंडळाने आकर्षक गाण्यांच्या तालावर नाचणारी केलेली डिस्को लायटिंग पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होती. धावणी मोहल्ला येथील श्री बालकन्हैय्या गणेश मंडळाने (नवसाचा राजा) यंदा दाक्षिणात्य पद्धतीच्या मंदिराचा देखावा केला असून या देखाव्यामुळे मूर्तीची सुंदरता आणि भव्यता अधिक खुलून दिसते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं ��हे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nमालेगावच्या मन्सुरी काढ्यासाठी झुंबड...\nअजिंठा-वेरुळ लेणी पर्यटकांसाठी खुली होणार\nनारंगी धरणाचे दरवाजे उघडले...\nऔरंगाबाद देशातील औद्योगिक घडामोडींचे केंद्र होणार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nनवसार्वजनिक गणेश मंडळ देखावे Ganpati Ganeshotsav ganesh\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\n डॉक्टर पती-पत्नी मध्यरात्री पुण्याकडे येत होते, ते थांबताच...\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nदेशकेंद्राच्या कृषी कायद्यांना पर्याय शोधा, सोनिया गांधींची सूचना\nमुंबईकृषी कायद्यांवर काँग्रेस आक्रमक; 'ठाकरे सरकार' आता कोणती भूमिका घेणार\nरत्नागिरीकोकण किनारा वादळांना भीडणार; 'अशी' आहे केंद्राची योजना\nआयपीएलआरसीबीने मुंबईला नमवल्यावर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nकोल्हापूरकोल्हापूर आग दुर्घटना: 'त्या' तीन मृत्यूंमागील सत्य उजेडात येणार\n केंद्र सरकार दोन दिवस आधीच सुरू करणार धान्य खरेदी\nदेशसुशांतसिंहची हत्या की आत्महत्या AIIMS ने CBI कडे सोपवला रिपोर्ट\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार्गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%93_%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2020-09-29T02:07:00Z", "digest": "sha1:5QSFDK5ZMC3RUVSDUZZ5FDSQMJYIWAWW", "length": 3048, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पोप लिओ नववा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपोप लिओ नववा (जून २१, इ.स. १००२:एग्विशाइम - एप्रिल १९, इ.स. १०५४:रोम) हा अकराव्या शतकातील पोप होता.\nपोप दमासस दुसरा पोप\nफेब्रुवारी १२, इ.स. १०४९ – एप्रिल १९, इ.स. १०५४ पुढील:\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on ६ सप्टेंबर २०१७, at १०:१४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4", "date_download": "2020-09-29T00:50:04Z", "digest": "sha1:6ELPBBVCSHS4E73K32XRZNHZ6HSATPW5", "length": 44521, "nlines": 106, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:लेखनभाषा संकेत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसध्या चर्चा याच पानावर करा आपण नंतर ती चर्चा पानावर हलवू.\nमराठी विकिपीडियातील लेखनशैली तसेच त्यातील मराठी भाषेच्या उपयोगासंदर्भातील काही संकेतांबद्दल थोड्या चर्चा झाल्या आहेत. विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत सर्वसाधारणतः मान्य होऊ लागले आहेत. तर भाषेच्या उपयोगाच्या स्वरूपाबद्दल मराठी विकिपीडियाचे स्वतःचे संकेत कळत नकळत बनत आहेत. मराठी विकिपीडियाच्या आतापर्यंतच्या प्रवासात अनेकदा, विविध मतमतांतरे ध्यानात घेऊन, अशा बनत चाललेल्या संकेतांचा आढावा घेणार्‍या चर्चा झाल्या आहेत. आणि त्यानंतर, काही संकेत सर्वसाधारणपणे मान्य किंवा रूढ होऊ लागलेले आहेत. अशा काही संकेतांची नोंद घेणे असा या प्रकल्प पानाचा उद्देश आहे. विकिपीडियाच्या बाहेरच्या जगातदेखील, मराठी भाषेच्या वापराचे स्वरूप कसे असावे याबद्दल मराठी संकेतस्थळाद्वारे व इतर माध्यमांतून समाजातील विविध घटक आणि भाषातज्‍ज्ञ वेळोवेळी आपले विचार प्रकट करत आले आहेत. त्यांच्यातही विविध मतमतांतरे आहेतच.\n१ मराठी विकिपीडियाच्या अनुषंगाने मागे झालेल्या चर्चांचा गोषवारा\n२ एका लेखाच्या (आलु) अनुषंगाने\n४ इतर मराठी संकेतस्थळांवर झालेल्या चर्चांचा गोषवारा\n५ इतर माध्यमांत झालेल्या चर्चांचा गोषवारा\n६ मराठी विकिपीडियास स्वीकारार्ह असा संकेत कौल\n७ परभाषीय शब्दांचे लेखन आणि भाषांतर-भाषाशैली संकेत कौल\n७.१ परभाषी शब्दांचे लेखन/भाषांतर विवाद मुख्य गट कौल\n८ मराठी विकिपीडियास मान्य संकेत\nमराठी विकिपीडियाच्या अनुषंगाने मागे झालेल्या चर्चांचा गोषवारासंपादन करा\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nएका लेखाच्या (आलु) अनुषंगानेसंपादन करा\nनमस्कार अभय,मी आपणांस मुद्दाम त्रास देत आहे,त्याचे कारण माझ्यात आणि नरसीकर ह्यांच्यात काही पत्रव्यवहार (संदेश)झाला त्याच्या अनुषंगाने मी काही सूचना त्यांना केल्या होत्या,त्या आपल्या दृष्टीस आणून देत आहे,कृपया ह्यात काही चूका असतील किंवा खटकण्यासारखे असेल तर आपण त्यात योग्य त्या सूचना करून कुणाचाही गैरसमज न होता,आवश्यक ते बदल होतील हे पहावे.बाकी सर्व ठिक,माझ्या काही विकिपीडियाविषयी कल्पना आहेत ज्या मी सविस्तर पणे मुद्देसूद लिहून पाठवेन..செ.प्रसन्नकुमार ०५:०२, २३ जुलै २०१० (UTC)\nमाझा पत्रव्यवहार खालीलप्रमाणे =\nनमस्कार व्ही.(किंवा तुमच्या लिखाणानुसार वी.)नरसीकर,मला एक नविनच शोध लागलाय तो म्हणजे विदर्भातील लोक बटाट्याला आलु असे म्हणतात, नंतर मला असं लक्षात आलं (इथे तुम्ही आल्याला-अदरक वगैरे म्हणत असाल पण तो हा शब्द नाहिये) कि ह्या लेखात कुणीतरी आलु ह्या हिंदी शब्दास (आता तो हिंदी कि मराठी माहित नाही पण हिंदीच/उत्तरभारतातील असावा असे वाटते) पुनर्निर्देशीत करून मराठीतील सर्वसाधारण वापरातील (प्रमाण शब्द)\" बटाटा\" कडे वळविले आहे.माझ्या माहितीनुसार मला इतके दिवस वाटत होते कि \"बटाटा\" हाच मराठी शब्द आहे पण त्यास मराठीत आलु () म्हणतात हे आपल्यामुळे कळले त्याबद्दल धन्यवाद .(माझा आणि विदर्भाचा फारसा संब्ंध नाही किंवा तिकडे जाणे येणे नाही, मी आपला पुण्यामुंबईत राहणारा मराठी माणूस त्यामुळे शेव बटाटा पुरी,बटाटा वडा,कांदे-बटाटे पोहे,अळूभजी,अळुवडी इ.(आलुभजी नाही) शब्दांशी परिचीत असणारा तसेच दक्षिणेकडे काही दिवस राहिल्याने हिंदी शब्दांची माझी ओळख तशी कमीच,असो.).कदाचीत काही दिवसांनी आणखी नवनविन शब्दांची त्यात भर पडेलही पण एक प्रमाण शब्द म्हणून आणि विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी आपण सोपा आणि सुटसूटीत ज्ञानकोश निर्माण करू शकलो तर सर्व मराठी भाषकांस ते उपयुक्त होईल पर्यायाने सर्व मराठी जनमाणसात एकसारखीच प्रमाण बोलीभाषा निर्माण होण्यास मदत होईल असे मला वाटते.जसे इंग्रजी विकिपीडिया किंवा इंग्रजी भाषेत जो शब्द योग्य असतो तोच बहूदा उल्लेखीत असतो इतर जर्मॅनीक किंवा रोमान्स (हे दोन मुख्य भाषांचे गट/प्रकार आहेत) भाषेतील शब्दप्रयोगांचा उल्लेख नसतो तसेच काहीसे मराठी (भाषा आणि विकिपीडिया) बद्दल करता आले तर बरे होईल नाहीतर मराठी शब्दकोशा ऐवजी तो सर्वभाषांचा (बहूदा भारतातील) सामाईक शब्दकोश/ज्ञानकोश व्हायचा.माझ्यामते विकिपीडियावर फक्त प्रमाण भाषा असावी आणि जिथे जिथे आवश्यक असेल तिथे त्या त्या भागातील शब्दप्रयोगाविषयी टिपा त्याही लेखात कुठेतरी समाविष्ट केलेल्या असाव्यात.माझ्या पहाणीत मराठी विकिपीडियावर हिंदी (किंवा इतर देवनागरी भाषांतील शब्दप्रयोग) शब्दांची रेलचेल अधिक प्रमाणात आढळते ते कदाचीत लिपीसाधर्म्यामुळे असावे किंवा मग रोजच्या व्यवहारात लुप्त होत जाणार्‍या मराठी शब्दांविषयी अनास्था असल्यामुळे होत असावे.आपण विकिपीडियन्स ने ह्याविषयी जागरूकता दाखवून (लेखांविषयी,शब्दप्रयोग,भाषाप्रयोग इ.) एक उत्तम दर्जाचा मराठी भाषेतील ज्ञानकोश निर्माण करून मराठी शब्दांचे स्थान अबाधीत राखले पाहिजे आणि जमेल तसे माध्यमांना सूचना करून योग्य शब्दांची आठवण करून द्यायला हवी त्याने इतर भाषांतील शब्द तर त्यांच्या ठिकाणी राहतीलच शिवाय मराठी राज्यात मराठी शब्द आणि भाषेचे वैशिष्ट्य टिकून राहिल.(आपण एक जबाबदार नागरीक आणि विकिपीडियावरील संपादक ह्यानात्याने प्रमाण मराठी शब्दांचा प्रसार करू शकतो आणि त्याद्वारे भाषेची सेवाच होईल असे मला वाटते,भविष्यात हळूहळू अनेक बोली नाहिशा होऊन (जे आता होतच आहे) एक सामाईक प्रमाण बोली आस्तित्त्वात येण्यास त्याद्वारे मदतच होईल.विशेषत: मराठीचे महाराष्ट्रातील स्थान पाहता,तीला ह्या गोष्टींची अधिक आवश्यकता आहे.) (मी एवढे उपदेशात्मक सांगतोय ह्याचा अर्थ मी काही कुणी मोठा मराठीभाषातज्ञ आहे किंवा कोणत्याही राजकीय पक्षांच्या विचाराने प्रेरीत होऊन सांगतोय असे नाही,मी एक सामान्य मराठीचा कळवळा असणारा अस्सल मराठी भाषक होण्याचा प्रयत्न करणारा विकिपीडियाचा संपादक आहे. ) आपण कोणत्याही गोष्टीचा गैरसमज न करता.मोकळेपणाने माझ्याशी बोलून आपल्या सूचना मला कळवा.क.लो.अ.செ.प्रसन्नकुमार ०५:०२, २३ जुलै २०१० (UTC)\nचर्चा संदेश तुमच्या पानावरील असल्यामुळे तो अधीक व्यापक चर्चेकरिता विकिपीडिया:लेखनभाषा संकेत#परभाषी शब्दांचे लेखन/भाषांतर विवाद मुख्य गट कौल येथे नेता आला तर बरे अशी विनंती आहे.\nमला इथे विवक्षीत 'आलु' या शब्दा बद्दलची चर्चा करावयाची नाहीतर माझे सर्व साधारण मत मांडावयाचे आहे. व्यक्तीशः \"मी मराठी शब्द जमेल तेथे बनवा आणि वापरा पण संस्कृत हिंदी इंग्रजी अशी कोणताही वरचष्मा नको.\" या गटात मोडतो. प्रमाण भाषेच्या आग्रहा स्वरूपाबाबत मी नेहमी साशंक रहात आलो आहे. प्रमाण भाषेची व्याख्या व्यासपिठीय मराठी अशी करून व्यासपिठावरील सद्य मराठी खरोखर पडताळणी आणि जोखून तिचा स्विकार करावयास हरकत नाही.\nपण कुणा अनोळखी इंग्रज साहेबाने लादलेली सदाशिव शनिवारातील कोकनस्थ ब्राह्मणांची मराठीच प्रमाण भाषा हि व्याख्या आपल्याला मान्य नाही,बरे तसे करणे बिचार्‍या कोकणस्थ ब्राह्मणांवरही विनाकारण अन्याय आहे.बिचार्‍या कोकणस्थ ब्राह्मणां���ी मूळबोली ते विसरून गेले पण ती काही वेगळीच होती.ज्यांची स्वतःची मराठी हि मूळ बोली नव्हती त्यांनी बोललेली मराठी हि प्रमाण भाषा असे म्हणणे कोकणस्थ ब्राह्मणांवर त्यांनी न मागता केलेला विनाकारणचा अन्याय आहे,त्या शिवाय ती मराठी समस्त मराठी लोकांची मराठी कसे म्हणायचे हा प्रश्न जातीयतेतून नाही तर शिक्षणशास्त्र विषयक आहे.विकिपीडिया ज्ञानक्षेत्रात आहे आणि विकिपीडियाने विकिपीडियातील ज्ञान महाराष्ट्रातील सामान्य लोकांना कळेल रूचेल अशा शब्दात द्यावयास हवे. खानदेशी,वर्‍हाडी,मराठवाडी,कोकणी बोलींनी दिलेले शब्द स्विकारून मराठीस समृद्ध करावयास हवे. जीथे एखाद्या बोली ने अर्थबोध होतो ती वाक्ये केवळ प्रमाण मराठीत बसत नाहीत म्हणून त्यांना अशुद्ध मानणे हे सर्वांना सोबत घेऊन न जाणारे,संस्कृतीवर एखाद्याच गटाची मक्तेदारी सांगणारे म्हणून असांस्कृतीक पणाचे आहे असेच माझे व्यक्तिगत मत आहे.\nभाषाशास्त्रानुसार भाषा प्रवाही असते बदलती असते. लोकसंभाषणात जे शब्द येतात ते न स्विकारण्यात प्रमाण भाषा लोकांपासून दूर जाते आणि ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यात अक्षम होण्याचे कारण बनते.विकिपीडियातिल भाषा सामान्य मराठी बांधवांना समजणारी हवी इतर बोलीतून शब्द घेतले गेले तर घ्यावेत आणि ज्यांना हे शब्द माहित नाहीत त्यांच्याकरिता शब्दाच्या जवळ सुयोग्य सुचना लावून तळटिपेत विवक्षीत अर्थ नमुद करणे आणि पहाणे विकिपीडियात सहज शक्य आहे.\nमाझे हिन्दीवर प्रेम नाही, मी हिन्दी चित्रपट आणि गाणि पण पहात नाही.तरीपण हिन्दी भाषेशी नाते मिळणार्‍या किंवा गनमावलेल्या नौकर्‍र्यांच्या पलिकडे जाऊन भाषा शास्त्राच्या चष्म्तातून पहाणे गरजेचे आहे. कोणत्या हिन्दी शब्दांना कुठे पर्यंत स्विकारायचे हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तो केवळ पश्चिम महाराष्ट्रीय चष्म्याने पाहून सूटणारा नाही.विदर्भातील मुख्य शहर नागपूर मोठा काळ पर्यंत हिन्दी भाषी मध्यप्रदेशाच्या राजधानीचे शहर होते.त्यांचे व्यापारनिमीत्ताने हिन्दी भाषी भागांशी संपर्क मोठे आणि पुरातन असणे आणि म्हणून हिन्दी शब्द वैदर्भीय लोकांच्या , कन्नाड शब्द बेळगावींच्या आणि गुजराथी शब्द धुळे नंदुरबारच्या मराठी लोकांच्या वापरात आपसुक पणे होणे स्वाभाविकच आहे.या दृष्टीने हिन्दी शब्द कुठेपर्यंत आणि किती स्विकारावेत न स्विकारावेत याची चर्चा भावनिक अंगाने न होता भाषाशास्त्रीय दृष्टीने होणे गरजेचे आहे.आणि अशा चर्चा होणे निश्चित गरजेचे आहे.\nहिन्दीस विरोधाचे स्वरूप येथे पर्यंत आहेकी आपण पाकिस्तानी भाषी विकिपीडिया पेक्षा आपला विकिपीडिया चांगला कसा यात आभिमान न बाळगता हिन्दीच्या भाषेच्या आपण किती पुढे किंवा मागे आहोत यात गुंतुन रहाणे किमान मराठी विकिपीडियन्सनी गुंतवुन घेणे मला सयूक्तीक वाटत नाही. हिन्दी भाषेतील वाक्ये मराठीत भाषांतर करणे इंग्रजी भाषेतून भाषांतरेकरण्यापेक्षा तांत्रीक दृष्ट्या जास्त सोपे आहे,त्यामुळे आपला भाषातरांचा वेळ काही अंशी वाचू शकतो आणि विकिपीडियन्सनी हिन्दी विकिपीडियाकडे या दृष्टीकोणातून बघावे त्या शिवाय महाराष्ट्रीय दृष्टीकोण केवळ मराठीतून मांडून भागण्या सारखे नाही तर .हिन्दी विकिपीडियातून हिन्दीतून आपले येथील लेख भाषांतरीत करून उपलब्ध केले तर त्यांना महाराष्टीय आणि मराठी चळवळी संकुचीत नाहीत हे अधीक चांगले लक्षात येईल असे माझे मत आहे.\nदोन्ही भाषांचा ५०%पेक्षा जास्त शब्द संग्रह सारखाच असताना, मराठीतील कॉमन शब्द वापरणार्‍या हिन्दी भाषकांना आपल्याला जाऊन अहो आमच्या भाषेतील शब्द वापरू नका असे सांगण्याची वेळ येणार नाही हे पहावे म्हणजे झाले :)\nमाहितगार ह्यांनी मांडलेल्या मुद्द्यांची चर्चा मी शेवटापासून सुरू करतो.सर्वप्रथम शेवटचा मुद्दा.\nदोन्ही भाषांचा ५०%पेक्षा जास्त शब्द संग्रह सारखाच असताना, मराठीतील कॉमन शब्द वापरणार्‍या हिन्दी भाषकांना आपल्याला जाऊन अहो आमच्या भाषेतील शब्द वापरू नका असे सांगण्याची वेळ येणार नाही हे पहावे म्हणजे झाले :)\n=> आपल्या ह्या मताशी मी अजिबात सहमत नाही. आपण जो दावा करत आहात कि दोन्ही भाषांचा ५०% जास्त शब्दसंग्रह सारखाच आहे तो मला मान्य नाही कारण माझ्याकडे मराठी शब्दसंग्रह आहे आणि त्यातील शब्द पाहिल्यानंतर अगदी लहान मुलगाही सांगू शकतो कि अगदीच कमी शब्द हूबेहूबपणे सारखे आहेत,(मी म्हणतो २५% देखील समानता नाही) आपल्याप्रमाणेच इतर मराठी बांधवांना लिपीसाधर्म्यामुळे असे वाटणे स्वाभाविक आहे. आज तुम्ही ५०% म्हणत आहात ,साधारण पणे ५० वर्षापूर्वी जी मराठी बोलली जात होती (नाटकातून-साहित्यातून) त्यातील शब्दांचा बोध आजच्या सामान्य मराठी माणसाला होत नाही, हि सद्य��्थिती (वस्तूस्थिती) आहे. (<-आपल्याला विकिपीडियातच ते पहावयास मिळेल) काही शतके मागे गेलो (शिवाजी महाराजांचा काळ)तर असे वाटेल हा शब्द मराठी आहे आणि त्याही मागे गेलो ज्ञानेश्वरांच्या काळात (७०० वर्ष)तर म्हणाल आहो हि कोणची मराठी आणि त्याही मागे गेलो ज्ञानेश्वरांच्या काळात (७०० वर्ष)तर म्हणाल आहो हि कोणची मराठी इतका बदल (फरक) मराठी भाषेत झपाट्याने होत आहे,भविष्यात तर कुणी हा दावा करेन कि मराठी हि हिंदीचीच एक बोली आहे, कारण जवळपास ९०% हून अधिक शब्द सारखे आहेत, हेच कशाला मराठीच्या व्याकरणात्मक वाक्यरचना ह्या हिंदीपेक्षा कितीतरी भिन्न असूनसुद्धा आज जी मराठी बोलली जाते ती निव्वळ हिंदी वाक्यात मराठी शब्द कोंबून तयार केलेले मराठी वाक्य वाटते.उदा. तूम आराम करो. हेच आजकाल मराठीत तुम्ही आराम करा (not do rest-take rest).हेच काही काळापूर्वी तुम्ही विश्रांती घ्या (घेणे to take, not to do).असे होते. अजून एक प्रकार.आप बहोत मेहनत करते हो. (सध्या) तुम्ही खूप मेहनत करतात. (पूर्वी) तुम्ही खूप परिश्रम/कष्ट घेतात.असे होते..अशी असंख्य उदाहरणे मी देऊ शकतो ज्यात असे सिद्ध होते कि काळानुरूप मराठी भाषकांनी स्वत:ला हिंदी भाषेनुसार बदलून घेतले आहे.प्रसारमाध्यमांतून (सर्वच स्तरावर,रेडिओ,दूरचित्रवाणी,संभाषण,जाहिराती,शिक्षण,पत्रव्यवहार इ.) होणारी भाषेची झीज आणि जनमाणसांत असणारी अनास्था ह्या कारणांमुळे जगातील कोणतीही भाषा लयास जाते किंवा स्वतंत्र आस्तित्त्व गमावून इतर भाषेत विलीन होते असे भाषाशास्त्र सांगते (Read=Erosion Of Language/Extinct Langugae).त्याउलट तुम्हाला अधिक माहिती म्हणून सांगतो कि तमिळनाडुत तंजावूरमध्ये राहणार्या मराठी लोकांची आजही शब्दसंपत्ती १६ व्या शतकातील आहे,तीथे लिपीसाधर्म्यनसल्याने स्थानिक भाषेचा परिणाम तितकासा झाला नाही,(कदाचित आजच्या पिढीत हळू हळू झालेला जाणवेलही कारण जागतीकिकरणाच्या प्रवाहात भाषेविषयीची जागरूकता अभावानेच आढळते.) जितका महाराष्ट्रातील बोलीवर होतो,म्हणजे आजही तिथे कवाड, ताटी (ज्याला आपण दार,किंवा दरवाजा असे शब्द वापरतो) ,मूल झाले कि बाळ,बाल,बालक असे न संबोधता लेकरू असे संबोधतात,आजही त्यांच्यात किंमत,किमत,असे शब्दप्रयोग न होता मोल हा शब्दप्रयोग आस्तित्वात आहे,सुरुवात,शुरुआत च्या ऐवजी आरंभ हाच शब्द प्रचलीत आहे.त्यांच्या मते महाराष्ट्रातील मराठी खरी नसू��� त्यांची भाषा खरी आहे असे सांगण्यात येते. ह्या माहितीच्या अनुषंगाने मी वरील मुद्द्यांवर अधिक चर्चा करतांना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करेन.\nह्या चर्चेबाहेरचे परंतु एक वेगळीच माहिती आपल्यासाठी = अर्थात हिचा योग्य तो संदर्भ पुढे देण्यात येईलच.सर्वांनी अवश्य वाचावी अशी.\nनिज भाषा उन्नति अहै, सब उन्नति को मूल \nबिन निज भाषा-ज्ञान के, मिटत न हिय को सूल \nविविध कला शिक्षा अमित, ज्ञान अनेक प्रकार\nसब देसन से लै करहू, भाषा माहि प्रचार \nइतर मराठी संकेतस्थळांवर झालेल्या चर्चांचा गोषवारासंपादन करा\nइतर माध्यमांत झालेल्या चर्चांचा गोषवारासंपादन करा\nमराठी विकिपीडियास स्वीकारार्ह असा संकेत कौलसंपादन करा\nलेखन मराठी विकिपीडियाच्या परिघात आणि लेख/लेखन कसे असू नये बद्दलच्या संकेतांस अनुसरून असावे.\nलेखन विश्वकोश संकल्पनेची विश्वासार्हता जपणारे , संक्षिप्‍त(मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्यांच्यासह) शक्य तिथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती असावी.\nशब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा, इत्यादी ललित लेखनाच्या किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन टाळणे अपेक्षित.\nवाचकाचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्वतःचे मत त्यात मिसळू नका.\nअसे करा ,असे असावे ,सल्ले, असे होईल वगैरे भविष्यार्थता टाळावी.\nशुद्धलेखन मराठी साहित्य महामंडळ पुरस्कृत शासनमान्य शुद्धलेखनाचे नियमास अनुसरून असावे.\nलिखाण तृतीय पुरूषी अकाल्पनिक व वस्तुनिष्ठ असावे.\nलेखन अलंकारिक नसावे आणि विशेषणे, व्यक्तिगत तर्क/मते, कथाकथने, वर्णने, वार्तांकने वा स्तुती-प्रौढी विरहित असावे.\nप्रथमपुरूषी मी-आम्ही-आपले-आपण, द्वितीय पुरूषी तू-तुम्ही-आपण-तुमचे इत्यादी सर्वनामे आणि त्या अनुषंगाने निर्माण होणारी वाक्यरचना लेखांच्या पानातून असू नयेत.(सदस्य चर्चा पानावर इतर संकेतांच्या अधीन राहून प्रथमपुरूषी आणि द्वितीयपुरूषी रचना करण्यास हरकत नाही.\nपरभाषीय शब्दांचे लेखन आणि भाषांतर-भाषाशैली संकेत कौलसंपादन करा\nपरभाषीय शब्दांना मराठी शब्द प्रयोग योजताना परिभाषेच्या निर्मितीसाठी निर्देशक तत्त्वे प्राधान्याने विचारात घ्यावी.\nकधीकधी दुसर्‍या भाषेतून म्हणजेच इंग्रजीतूनही तांत्रिक शब्द उसने घेण्यात येतात. दुसर्‍या भाषेतील शब्द त्यातील कल्पनेसह आपल्या भाषेशी जुळते करून घेण्यात येतात. म्हणजेच इंग्रजी शब्दांना मराठीची प्रत्यय प्रक्रिया लावून नवीन मराठी रूपे बनविली जातात. उदा० mercurization मर्क्यूरन pastrurization पाश्चरण, decarbonization विकार्बनन, voltage व्होल्टता, electroni इलेक्ट्रॉनी, इत्यादी. असे करायला हरकत नाही.\nपारिभाषिक शब्दांच्या बाबतीत शक्यतो एक शब्द – एक अर्थ असेच व्हावयास हवे. तसेच पारिभाषिक शब्दांमध्ये स्पष्टार्थता हा गुण हवा. त्यात एकरूपता हवी. पारिभाषिक शब्द अल्पाक्षरयुक्त असावेत, म्हणजेच अशा शब्दांच्या निर्मितीमध्ये कमीत कमी अक्षरांचा वापर असावा. (उदा० crystallisation ‘स्फटिकीकरण’ ऐवजी ‘स्फटन’, magnetization ‘चुंबकीकरण’ ऐवजी ‘चुंबकन’ polarization ‘ध्रुवीकरण’ ऐवजी ‘ध्रुवण’)\nप्रत्येक इंग्रजी शब्दातील गर्भितार्थ, त्याची छटा, त्याचे अनेकविध संभाव्य वापर ह्यांसारख्या अनेक बाबी लक्षात घेऊन परिभाषा निर्मितीचे काम प्रयत्‍नपूर्वक करावे\nपरभाषी शब्दांचे लेखन/भाषांतर विवाद मुख्य गट कौलसंपादन करा\nभाषाशुद्धी तसेच संस्कृतोद्भव शब्दांवर अवलंबून असलेच पाहिजे , आदेशात्मक व्याकरण आणि आदेशात्मक शुद्धलेखन प्रणालींचा स्वीकार झालाच पाहिजे असे आग्रहाने प्रतिपादन करणारा गट.\nमराठी शब्द जमेल तेथे बनवा आणि वापरा पण संस्कृत हिंदी इंग्रजी अशी कोणताही वरचष्मा नको.\nअजिबात भाषाशुद्धी नको इंग्रजी किंवा जे काही शब्द उपयोगिले जातात त्यांचा तसाच्या तसा स्वीकार करा.\nमराठी विकिपीडियास मान्य संकेतसंपादन करा\nलेखांचा विस्तार कसा करावा\nLast edited on ३० जानेवारी २०११, at ०८:५७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३० जानेवारी २०११ रोजी ०८:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-29T00:14:09Z", "digest": "sha1:I2DAQOYTMASBL5UNG5MRHUKCJPM4Q24G", "length": 8774, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जामनेर तालूका एज्यु.सोसा. दुसऱ्या गटातील सदस्यांची निवड | Janshakti Newspaper", "raw_content": "\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nजामनेर तालूका एज्यु.सोसा. दुसऱ्या गटातील सदस्यांची निवड\nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या\nसचिवपदी सुरेश धारिवाल तर सहसचिवपदी राजेंद्र पाटील\nजामनेर – विवादीत जामनेर तालूका एज्युकेशन सोसायटीची निवडणूक गत ३० तारखेला दोन्ही गटाकडून करण्यात आली. दोन्ही गटाकडून संस्थेच्या संचालक मंडळवर आपलाच दावा आहे. असे सांगण्यात येवून. त्याच अनूषंगाने एका गटाकडून ६ आक्टोबरला बैठक घेवून संचालक मंडळालातील सचिव, सह सचिव पदाची निवड करण्यात आली. त्यानंतर आज ७ आक्टोबरला दुसऱ्या गटाकडून बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्व सहमतीने पुन्हा एकदा संस्थेच्या सचिवपदी सुरेश मनोहरलाल धारिवाल यांची तर सहसचिवपदी राजेंद्र लक्ष्मण पाटील यांची नावे घोषीत करण्यात आली.\nबैठक संस्थेचे अध्यक्ष पारस ललवाणी यांच्या अध्यक्षतेखाली फार्मसी कॉलेजमधे घेण्यात आली. यावेळी संचालक मंडळालातील ईश्वर मंडलेचा, लक्ष्मण माळी, प्रेमचंद भंडारी, डॉ.सचिन बसेर, पवन राका, शंकर राजपूत, माधव चव्हाण, अनूज धारिवाल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.\nआशियाई पॅरा स्पर्धेत भारताची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी तीन पदके\nश्रीगोंदा तालुक्यात महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nश्रीगोंदा तालुक्यात महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार\nराज्य सरकारने केली हुक्का बंदी; अधिसूचना जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/husband-trying-kill-wife-nashik-marathi-news-328230", "date_download": "2020-09-28T23:41:31Z", "digest": "sha1:6SUSYK2R4ARBWNQYMRXT4PSMKB5DRYS6", "length": 16256, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना | eSakal", "raw_content": "\n रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना\nकोणी मदतीला न आल्याने तिने एका ओळखीच्या व्यक्तीला फोन करून माहिती दिली. त्यानंतर त्या व्यक्तीने व घरमालकाने घराचा दरवाजा उघडला असता पत्नी रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली होती. वाचा एक थरारक घटना...\nनाशिक : कोणी मदतीला न आल्याने तिने एका ओळखीच्या व्यक्तीला फोन करून माहिती दिली. त्यानंतर त्या व्यक्तीने व घरमालकाने घराचा दरवाजा उघडला असता पत्नी रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली होती. वाचा एक थरारक घटना...\nमहिन्याभरापूर्वी दीपक पवार हा पत्नी पूजा हिच्या समवेत तुळजाभवानी नगर येथील ओम साई निवास येथे राहण्यासाठी आला होता. गुरुवारी सायंकाळी दोघा पती-पत्नीत काहीतरी कौटुंबिक कारणावरून वाद झाले. त्यातून संशयित आरोपी पती दिपकने पत्नी पूजा हिच्या गळ्यावर धारदार वस्ताऱ्याने वार केले. त्यानंतर पूजा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून त्याने घराचा दरवाजा बाहेरून बंद करून पलायन केले. या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या पूजा हिने घराचा दरवाजा वाजवून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणी मदतीला न आल्याने तिने एका ओळखीच्या व्यक्तीला फोन करून माहिती दिली. त्यानंतर त्या व्यक्तीने व घरमालकाने घराचा दरवाजा उघडला असता पूजा रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली होती.\nहेही वाचा > VIDEO : आश्चर्यच एकीकडे रुग्णांसाठी खाटांची वणवण...अन् दुसरीकडे आयसोलेशन कोचेसचा प्रशासनाला विसर\nपुजाला जखमी अवस्थेत तत्काळ जिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले. गळ्यावर जबरदस्त घाव बसल्याने गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दरम्यान घटनेचे वृत्त समजताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सत्यवान पवार पोलीस हवालदार सुरेश नरवाडे संदीप शेळके व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली पोलिस फरार संशयितांचा शोध घेत आहे..\nहेही वाचा > झोळीत असतानाच नियतीने हिरावले पितृछत्र...आज त्याच लेकीच्या यशाने माऊलीच्या होते डोळ्यात आनंदाश्रू\nपंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ​\nपेठरोडवरील तुळजाभवानी नगर समर्थनगर येथे पतीने पत्नीच्या गळ्यावर धारदार वस्तऱ्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत पूजा दीपक पवार (23) ही गंभीर जखमी झाली असून तिला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पत्नीवर वस्तऱ्याने वार केल्यानंतर संशयित आरोपी पती दीपक पवार याने घटनास्थळावरून पलायन केले. याबाबत रात्री उशिरा पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकसबा पेठेत घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक; सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nपुणे - बहिणीकडे काही दिवसांसाठी राहण्यास गेलेल्या महिलेच्या बंद असलेल्या घरातील तीन लाख रुपयांचा ऐवज चोरी झाल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली...\nपश्चिम हवेलीतील 17 गावांमध्ये सुरु होणार 'ग्राम सुरक्षा यंत्रणा'\nकिरकटवाडी (पुणे) : आपत्कालीन परिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तसेच गरजूंना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर...\nऑनलाइन शिक्षणात झाला व्हॉटसऍप ग्रुपचा फायदा\nसोलापूर ः कोरोनाच्या काळात लॉकडाऊन झाल्याने शाळा बंद ठेवाव्या लागल्या. पण, त्याही परिस्थितीत शिक्षण बंद ठेऊन चालत नव्हते. विद्यार्थ्यांना ज्ञानदा��...\nआमदार रोहित पवार यांनी वाढदिवसादिवशी मागितले गिफ्ट\nअहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचा मंगळवारी (ता. २९) वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त कोणत्याही...\nपुण्यातल्या अभ्यासकाच्या पाठपुराव्याला यश; निर्मळ हिंदीत 'ळ'ला मिळाले स्थान\nपिंपरी : लोणावळा, खंडाळा, वरळी, बेळगाव, टिळक, बाळासाहेब असे टळ'चा समावेश असलेले शब्द हिंदीत 'ल' वापरून लिहिलेले दिसतात. त्यांचा उच्चारही लोणावला...\nराजेंच्या लाडक्या भाच्यामुळे संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्यात घडला संवाद; रंगल्या तासन् तास गप्पा\nनाशिक : मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीसाठी छत्रपती, खासदार संभाजीराजे नुकतेच नाशिकच्या दौऱ्यावर होते. साताऱ्याचे छत्रपती, खासदार उदयनराजे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://amnapur.epanchayat.in/?page_id=72", "date_download": "2020-09-29T01:42:59Z", "digest": "sha1:Y4LKV2EVKVHERTM47A5A4CVMGOVXRHR4", "length": 1914, "nlines": 33, "source_domain": "amnapur.epanchayat.in", "title": "वनसंपदा | आमणापूर ग्राम पंचायत", "raw_content": "\nकृष्णा नदीकाठी बाभूळ, जांभूळ, बोर, निलगिरी, चिंच, कडूलिंब, आवळा, साग, वड , नारळची झाडे, आंबा, झाडे मोठया प्रमाणात आहेत हिरव्यागार वनराईमुळे गावाच्या वैभवात वाढ झाली आहे. कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामाफ‍र्त सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून फळबाग लागवड यात साग, निलगिरी बोरे चिंच आंबा चिक्कू पेरु आदी झाडांची लागवड करण्यात आलेली आहे.\n© 2020 आमणापूर ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/healthcamp/Corona+Virus/2199?page=33", "date_download": "2020-09-29T02:22:07Z", "digest": "sha1:GSIWO2MTLD3DBLEOEITNC7VTLQVHXEJ7", "length": 2747, "nlines": 70, "source_domain": "www.hellodox.com", "title": "#Let's stay safe & beat COVID-19 together!", "raw_content": "\nकोविड 19 दरम्यान तणाव कसा टाळता येईल\n#गृह विलग्नवास#कोरोना व्हायरस#आरोग्य सेवा\nकोविड 19 दरम्यान तणाव कसा टाळता येईल\nघरच्या अलग ठेवलेल्या सदस्याच्या कुटुंबतील सदस्यांसाठी सूचना\n#कोरोना व्��ायरस#आरोग्य सेवा#गृह विलग्नवास\nघरच्या अलग ठेवलेल्या सदस्याच्या कुटुंबतील सदस्यांसाठी सूचना\n80% पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण घरी बरे होत आहेत.\n#आरोग्य सेवा#गृह विलग्नवास#कोरोना व्हायरस\n80% पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण घरी बरे होत आहेत.\nकोरोना रोग टाळण्यासाठी आयुर्वेदिक काढा\n#कोरोना व्हायरस#रोग प्रतिकारशक्ती वर्धक#घरगुती उपचार\nकोरोना रोग टाळण्यासाठी आयुर्वेदिक काढा\nतुम्हाला घरी देखील अलग ठेवले आहे\n#गृह विलग्नवास#कोरोना व्हायरस#घरगुती उपचार\nतुम्हाला घरी देखील अलग ठेवले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/BANJARYACHE-GHAR/1398.aspx", "date_download": "2020-09-29T00:10:03Z", "digest": "sha1:OY5FD4JFJQCN5UQM7STUCFIFBYJZEULK", "length": 31189, "nlines": 195, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "BANJARYACHE GHAR", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nघर हे मानवस्पर्शी अवकाशाचे एक रेखीव रूप. माणसाने पृथ्वीवर घर बांधले व तो घरात राहू लागला. तेव्हापासून हे राहते घर मानवी मनात `घर करून` राहू लागले. आणि त्याच क्षणी या घराचे आणि मनाचे अगदी पहिले नाते जुळले - आणि युगायुगातून ते वाढत राहिले. मानवाने आपल्या देहाच्या रक्षणासाठी मातीचे घर बांधले आणि आपल्या आत्म्या च्या निवासासाठी स्वतःच्या देहाचेच घर उभारले. या देहामन्दिरातच मानवी आत्म्याला पहिला निवास मिळाला. तेव्हापासून मानवी आत्मा माणसाला आधार देत आला आहे. या अनंत अवकाशाच्या पोकळीत घराणेच माणसाला आधार दिला. घराप्रमाणेच आत्मा हा माणसाला दुसरा आधार लाभला. घराशिवाय व आत्म्याशिवाय माणूस निराधार, परत्मा होईल. पोरका, एकाकी पडेल. म्हणूनच माणसाला जशी घराची एक मूलभूत ओढ असते. तशीच त्याला आपल्या आत्म्याची, स्वस्था ची पण मूलभूत ओढ असते. घर हे माणसाला आतून व बाहेरून ओढीत व वेढीत असते. म्हणून मानवाच्या भावस्रुष्टीत व प्रतीकस्रुष्टीत मनाला व आत्म्याला साकार करताना-या घराच्या आदिबंधरूप प्रतिमांना महत्वाचे स्थान आहे.\nयशोधरा भोसले यांचा ‘बंजाऱ्याचे घर’ हा ललित लेखसंग्रह विविध गुणांनी संपन्न आहे. प्रसिद्ध लेखिका माधवी देसाई यांच्या या कन्या. या संग्रहातील पाचही लेख यशोधरा भोसले यांचे वास्तव्य झालेल्या घरासंबंधीच्या आहेत. या लेखामध्ये स्मरणरंजन आहे. आत्मकथन आहे. त्यतून प्रकट होणारी मानसिकता खूप काही सोसून पचवलेल्या प्रगल्भ परिपक्वतेची आहे. घराशी निगडित असलेल्या त्या-त्या वेळच्या भाविश्वात घेऊन जाणारे हे लेख आहेत. आयुष्याच एकेका ठप्प्याशी रेंगाळणारे आहेत. त्या-त्या टप्प्यांवरील व्यक्तींवर लक्ष केंद्रित करणारे आहेत. लेखिकेचे हे पहिलेच पुस्तक असूनही लेखन, वर्णन, शैलीतील सहजता व सफाई लुब्ध करणारी आहे. एका स्त्रीमधून वेगळी दृष्टी या लेखांना लाभली आहे. अनेक रंग या घरांना आणि घरातल्या माणसांना लाभलेले आहेत. कलावंतांचे मन आणि नजर या लेखातील अगणित तपशीलातून दिसते. घराभोवतालच्या निसर्गाची चैतन्यशील रूपे नजरेसमोर येतात, तशीच एखाद्या चित्रकृतीची सौंदर्यस्थळेही सहजपणे शब्दरूप धारण करतात, ‘बंजाऱ्याचे घर’ मधील शेवटचे घर वगळता बाकीच्या सर्व घरांशी लेखिकेचा वैयक्तिक संबंध आल्यामुळे त्यातील तपशीलांना व्यापक संदर्भ लाभलेला आहे. चित्रतपस्वी, भालजी पेंढारकर (आजोबा), लीलाबाई पेंढारकर (आजी), माधवी देसाई-काटकर (आई), काटकर (वडील), मीरा तारळेकर (बहीण), रणजित देसाई (पितृतुल्य दादा), प्रभाकर पेंढारकर (मामा) आणि जाई (कन्या) या कुटुंबीयांसमवेत इतरही व्यक्तींचे उल्लेख येतात. पहिले घर आहे ते गावाकडचे पिढ्यान् पिढ्या पासूनचे शंभर वर्षंचे या घरात पूर्वजांच्या पिढ्या वर्षानुवर्षे वाढल्या. लेखिकेचे या घरात पाय ठेवताच सगळे ताण कमी होऊन जातात. चिडचिड् कमी होते. दुसरे घर भेटते ते माहेरचे गोव्यातले बांदोड्याचे. काटकरांशी लग्न करून गोव्यात आल्यावर येथील सुखासीन जीवनाला उबगलेल्या माधवीताई मुंबईसारख्या शहरात नशीब अजमावायला पतीसह गाव सोडतात. कल्याणजवळच्या मोहोन्याच्या कंपनीच्या क्वार्टरमध्ये चार खोल्यांत हौसेने घर सजवतात. परंतु काटकरांच्या मृत्यूनंतर आणि रणजित देसार्इंच्या कोवाडच्या घरातून बाहेर पडल्यावर, बेळगावमधल्या अल्प वास्तव्यानंतर आपल्या मूळ सासरच्या घरी गोमंतकात येण्याचा निर्णय माधवी घेतात आणि वर्षानुवर्षे बंद असलेल्या बांदोड्यातल्या देवळाच्या परिसरातल्या या घराला घरपण येते. तिसरे घर आहे ते कोवाडमधले रणजित देसाई यांचा खानदानी वाडा. काटकरांच्यानंतर रणजित देसाई लेखिकेचे वडील, गुरू, मित्र आणि मार्गदर्शकही बनतात. त्यांच्या बद्दलचे मनोभाव येथे संयतपणे प्रकट झाले आहेत. चौथे घर आहे ते चित्रकार रमेशच्या स्टुडिओमधले.’ ‘१२ ए-रेशम’ हा टेन परसेंट कोट्यातील फ्लॅट लेखिकेला मिळालेला असतो. या फ्लॅटमध्ये राहताना त्या घराचे आणि आपले सूर चांगले जुळून आल्याचे समाधान त्यांच्या लेखामधून व्यक्त होते. अशाप्रकारे एक प्रदीर्घ प्रवास या घरांद्वारे लेखिकेप्रमाणेच वाचकांनाही घडतो. -प्रा. शिवाजी पाटील ...Read more\nस्त्री मनाचा गुंता उकलणारं ललित लेखन... ‘घर’ या विषयाभोवती घुटमळणाऱ्या ललित लेखांचं पुस्तक आहे ‘बंजाऱ्याचे घर’. यशोधरा भोसलेंनी ते लिहिलं. पुस्तकात ‘घर’ विषयाची एक कथाही आहे. शेवटी ‘कुणी घर देता कां घर’ असा टाहो फोडणाऱ्या नटसम्राटाची आंतरिक घालमेल ेऊन येणारं हे पुस्तक ‘घर’ या विषयाशी जोडलेल्या स्त्री मनाचा गुंताही उकलतं. व्हर्जिनिया वुल्फनी ‘ए रूम ऑफ वन्स ओन’ची कल्पना मांडली होती. पंजाबी कवयित्री अमृता प्रीतमनी तीच कल्पना ‘चौथा कमरा’ म्हणून स्पष्ट केली आहे. शांताबाई शेळकेंनी ‘चोली का अपना दामन’ म्हणून समाजाच्या आसमंतातील स्त्री मनाचा अवकाश वर्णिला होता. यशोधरा भोसले आजोळ, माहेर, सासर, मित्र अशी घरांची स्थित्यंतरं अनुभवतात. जीवनात कोसळलेलं आकाश पेलत यशोधरा भोसले आपलं आकाश, अंगण, आसमंत निर्माण करतात. जीवनातल्या प्रतिकूल क्षणी आपली असणारी माणसं जेव्हा दुरावतात तेव्हा दगडमातीची निर्जीव वाटणारी घरंच ऊब देतात. कधी काळी स्वत: बंजारा असलेला मुख्यमंत्री यशोधरा भोसलेंसारख्या निराधार परागंदा स्त्रीस मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून देतो तेव्हा ती आई-बाबांची पुण्याई म्हणूनच; पण या साऱ्या प्रवासात लेखिकेस सावरतात ती घरंच तेच तिचे खरे गणगोत. ‘बंजाऱ्याचे घर’ जीवनाच्या अवघड वळणावर स्त्रीस बळ देणाऱ्या घराच्या घरंदाजपणाची स्वगतंच होतं’ असा टाहो फोडणाऱ्या नटसम्राटाची आंतरिक घालमेल ेऊन येणारं हे पुस्तक ‘घर’ या विषयाशी जोडलेल्या स्त्री मनाचा गुंताही उकलतं. व्हर्जिनिया वुल्फनी ‘ए रूम ऑफ वन्स ओन’ची कल्पना मांडली होती. पंजाबी कवयित्री अमृता प्रीतमनी तीच कल्पना ‘चौथा कमरा’ म्हणून स्पष्ट केली आहे. शांताबाई शेळकेंनी ‘चोली का अपना दामन’ म्हणून समाजाच्या आसमंतातील स्त्री मनाचा अवकाश वर्णिला होता. यशोधरा भोसले आजोळ, माहेर, सासर, मित्र अशी घरांची स्थित्यंतरं अनुभवतात. जीवनात कोसळलेलं आकाश पेलत यशोधरा भोसले आपलं आकाश, अंगण, आसमंत निर्माण करतात. जीवनातल्या प्रतिकूल क्षणी आपली असणारी माणसं जेव्हा दुरावतात तेव्हा दगडमातीची निर्जीव वाटणारी घरंच ऊब देतात. कधी काळी स्वत: बंजारा असलेला मुख्यमंत्री यशोधरा भोसलेंसारख्या निराधार परागंदा स्त्रीस मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून देतो तेव्हा ती आई-बाबांची पुण्याई म्हणूनच; पण या साऱ्या प्रवासात लेखिकेस सावरतात ती घरंच तेच तिचे खरे गणगोत. ‘बंजाऱ्याचे घर’ जीवनाच्या अवघड वळणावर स्त्रीस बळ देणाऱ्या घराच्या घरंदाजपणाची स्वगतंच होतं घर बोलतंय की, लेखिका असा कधी कधी भ्रम पडावा अशा एकात्मिक लालित्याने लिहिलेले घरांसंबंधी ललित लेख वाचताना वाचकाला स्वत:चं घरदेखील मनी-मानसी बोलू-डोलू लागल्याच्या अपसूक भास होऊ लागतो. हे असतं यशोधरा भोसले यांच्या ललित नि संवेदी शैलीचं यश. पुस्तक वाचताना लेखिका कधी काळी उभारीच्या वयात इंग्रजीमय झाली होती. हे खरं नाही वाटत. साऱ्या घरांच्या वर्णनामागे एक अंधुक, अलिखित सूत्र जाणवतं. जागतिकीकरणाच्या कचाट्यात सापडलेल्या घरानं मनुष्यपण मारलं, हवा, पाणी, परिसर, विद्रूप, विरूप होऊ लागलेला आहे. अशा स्थितीत घराचं घरपण आपण जपलं-जोपासलं तरच सुख-समृद्धी, स्वास्थ्य, संस्कार, संस्कृतीचं पंचशील सुरक्षित राहणार हे समजविणारे हे ललित लेख घर बोलतंय की, लेखिका असा कधी कधी भ्रम पडावा अशा एकात्मिक लालित्याने लिहिलेले घरांसंबंधी ललित लेख वाचताना वाचकाला स्वत:चं घरदेखील मनी-मानसी बोलू-डोलू लागल्याच्या अपसूक भास होऊ लागतो. हे असतं यशोधरा भोसले यांच्या ललित नि संवेदी शैलीचं यश. पुस्तक वाचताना लेखिका कधी काळी उभारीच्या वयात इंग्रजीमय झाली होती. हे खरं नाही वाटत. साऱ्या घरांच्या वर्णनामागे एक अंधुक, अलिखित सूत्र जाणवतं. जागतिकीकरणाच्या कचाट्यात सापडलेल्या घरानं मनुष्यपण मारलं, हवा, पाणी, परिसर, विद्रूप, विरूप होऊ लागलेला आहे. अशा स्थितीत घराचं घरपण आपण जपलं-जोपासलं तरच सुख-समृद्धी, स्वास्थ्य, संस्कार, संस्कृतीचं पंचशील सुरक्षित राहणार हे समजविणारे हे ललित लेख सुंदर तितकेच सामाजिक भान देणारे सुंदर तितकेच सामाजिक भान देणारे ‘बंजाऱ्याचे घर’ लेखिकेनी ऋणमोचन भावनेनं केलेलं लेखन आहे. त्यात कृतज्ञता आहे तशी कणवही. गावाकडचं घर पहिल्या भेटीतच आपलं होतं. कौलारू, कृष्णवेलींनी वेढलेलं. आजीच्या मायेनं मंतरलेलं हे मातृधर्मी घर. म्हणूनच लेखिकेला त्याचं कोण अप��रूप ‘बंजाऱ्याचे घर’ लेखिकेनी ऋणमोचन भावनेनं केलेलं लेखन आहे. त्यात कृतज्ञता आहे तशी कणवही. गावाकडचं घर पहिल्या भेटीतच आपलं होतं. कौलारू, कृष्णवेलींनी वेढलेलं. आजीच्या मायेनं मंतरलेलं हे मातृधर्मी घर. म्हणूनच लेखिकेला त्याचं कोण अप्रूप घर आपलं असलं की, यायला निमित्त नाही लागत. ते नित्यनेमाने आपणाकडे आपल्या माणसांना ओढत राहतं. जंगलाच्या कुशीत दडलेलं हे घर. या घरातली माणसं पण घरासारखीच आतून-बाहेरून एक. साकाळलेलं आयुष्य मोकळं करणारं हे घर लेखिकेला म्हणून तर आप्त, स्वकीय, आत्मीय वाटत. राहतं मावशी, रखवालदार भीम, त्याची मुलं सारी कशी स्वभाव गर्द, मनानं हिरवी स्वभावानं गुलमोहर, बोगनच्या फुलासारखी जर्द घर आपलं असलं की, यायला निमित्त नाही लागत. ते नित्यनेमाने आपणाकडे आपल्या माणसांना ओढत राहतं. जंगलाच्या कुशीत दडलेलं हे घर. या घरातली माणसं पण घरासारखीच आतून-बाहेरून एक. साकाळलेलं आयुष्य मोकळं करणारं हे घर लेखिकेला म्हणून तर आप्त, स्वकीय, आत्मीय वाटत. राहतं मावशी, रखवालदार भीम, त्याची मुलं सारी कशी स्वभाव गर्द, मनानं हिरवी स्वभावानं गुलमोहर, बोगनच्या फुलासारखी जर्द दुसरं घर लेखिकेचं गोव्यातलं आजोळ, बांदोड्याचं सभामंडप, नगारखाना, आगरशाळा, असं ऐसपैस चौसोपी. महालक्ष्मी मंदिराच्या ओवऱ्यांनी वेढलेलं, भट-भिक्षुकांच्या घरांनी घेरलेलं. चिऱ्यांचा गडगा, पाण्याचं तळं... लेखिका घर सजीव करते ती शब्द वर्णनांनी नाही, तर आठवणींच्या शिंपणांनी, पोर्तुगीजी थाटाचं हे घर अगडबंब कुलूप-किल्लीनी; पण प्राचीन असल्याच्या खुणा उठवतं. उतरती कौलं, अर्धगोल महिरपी दरवाजे, खिडक्या, देवळी, दगडं साऱ्यांनी हे घर आपणास केव्हा भूतकाळात घेऊन जातं ते कळलं नाही. खेड्यातलं असलं तर खानदानी कोंदणात वसलेलं नि म्हणून लोभसही दुसरं घर लेखिकेचं गोव्यातलं आजोळ, बांदोड्याचं सभामंडप, नगारखाना, आगरशाळा, असं ऐसपैस चौसोपी. महालक्ष्मी मंदिराच्या ओवऱ्यांनी वेढलेलं, भट-भिक्षुकांच्या घरांनी घेरलेलं. चिऱ्यांचा गडगा, पाण्याचं तळं... लेखिका घर सजीव करते ती शब्द वर्णनांनी नाही, तर आठवणींच्या शिंपणांनी, पोर्तुगीजी थाटाचं हे घर अगडबंब कुलूप-किल्लीनी; पण प्राचीन असल्याच्या खुणा उठवतं. उतरती कौलं, अर्धगोल महिरपी दरवाजे, खिडक्या, देवळी, दगडं साऱ्यांनी हे घर आपणास केव्हा भूतकाळात घेऊन जातं त��� कळलं नाही. खेड्यातलं असलं तर खानदानी कोंदणात वसलेलं नि म्हणून लोभसही कोवाडचं घर तिसरं. स्वामीकार रणजित देसार्इंचं, हे बांदोड्यासारखच खानदानी घर; पण याची चेहरेपट्टी वेगळी नाही म्हणून तरी कर्नाटकी मुलखाच्या सीमेवर वसलेलं. या घरानं लेखिकेचं हरवलेलं मराठीपण बहाल केलं. भाषा, साहित्य, कलेचे संस्कारांनी भरलेलं घर. पायाखालची वाळू सरकलेल्या भुसभुशीत दिवसात मायमराठीबरोबर याच घरानी सुप्त कलेचे धुमारे फुलवले. आपल्या रणजितदादांचं तुटलेपण लेखिकेनं अनुभवलं ते हेच घर. साऱ्या विस्कटलेल्या आयुष्याचे धागेदोरे जोडणारे हे घर; पण कसं सुन्न ...मौन ...‘यार की कोई खबर लाता नही’ असं काव्यात्मक, भावस्पर्शी शीर्षक देऊन यशोधरा भोसले यांनी एका उद्ध्वस्त जीवनाची अबोल करुण कहाणीच पेश केली आहे. ‘कोलाज हे चौथं घर. कोलाज ही एक चित्रशैली. आपल्या ठिगळ जोडीच्या आयुष्यात भेटलेल्या चित्रकार मित्राचं हे घर. मुकुंदनगर, चेंबूर, मुंबईचा परिसर ज्यांना माहिती आहे त्यांना कोलाज वाचताना लेखिकेच्या निरीक्षण नि:शब्द सामर्थ्याची कल्पना यावी. ‘बंजाऱ्याचे घर’ पुस्तक म्हणजे चित्रशैलीचा सुंदर नमुना. या पुस्तकाचं सारं सौंदर्य शैलीत सामावलंय. पत्ता हरवलेल्या घराआधीचं ‘१२-ए रेशम’ हे घर महानगरातील फ्लॅट संस्कृतीचं व्यवच्छेदक रूप. पैसा, प्रतिष्ठा सर्वत्र असलेल्या महानगरात मुख्यमंत्री मोठा की बिल्डर कोवाडचं घर तिसरं. स्वामीकार रणजित देसार्इंचं, हे बांदोड्यासारखच खानदानी घर; पण याची चेहरेपट्टी वेगळी नाही म्हणून तरी कर्नाटकी मुलखाच्या सीमेवर वसलेलं. या घरानं लेखिकेचं हरवलेलं मराठीपण बहाल केलं. भाषा, साहित्य, कलेचे संस्कारांनी भरलेलं घर. पायाखालची वाळू सरकलेल्या भुसभुशीत दिवसात मायमराठीबरोबर याच घरानी सुप्त कलेचे धुमारे फुलवले. आपल्या रणजितदादांचं तुटलेपण लेखिकेनं अनुभवलं ते हेच घर. साऱ्या विस्कटलेल्या आयुष्याचे धागेदोरे जोडणारे हे घर; पण कसं सुन्न ...मौन ...‘यार की कोई खबर लाता नही’ असं काव्यात्मक, भावस्पर्शी शीर्षक देऊन यशोधरा भोसले यांनी एका उद्ध्वस्त जीवनाची अबोल करुण कहाणीच पेश केली आहे. ‘कोलाज हे चौथं घर. कोलाज ही एक चित्रशैली. आपल्या ठिगळ जोडीच्या आयुष्यात भेटलेल्या चित्रकार मित्राचं हे घर. मुकुंदनगर, चेंबूर, मुंबईचा परिसर ज्यांना माहिती आहे त्यांना कोलाज वाचताना लेखिकेच्या निरीक्षण नि:शब्द सामर्थ्याची कल्पना यावी. ‘बंजाऱ्याचे घर’ पुस्तक म्हणजे चित्रशैलीचा सुंदर नमुना. या पुस्तकाचं सारं सौंदर्य शैलीत सामावलंय. पत्ता हरवलेल्या घराआधीचं ‘१२-ए रेशम’ हे घर महानगरातील फ्लॅट संस्कृतीचं व्यवच्छेदक रूप. पैसा, प्रतिष्ठा सर्वत्र असलेल्या महानगरात मुख्यमंत्री मोठा की बिल्डर मुख्यमंत्री कोट्यातील घर मिळवण्याचं दिव्य पार केल्यानंतर मिळालेलं हे घर लेखिकेला आपली जागा, आपलं जग मिळवून देत. या पुस्तकातील प्रत्येक लेखास लाभलेली सूचक, समर्पक, शीर्षकं या पुस्तकाचं आगळं वैशिष्ट्य. या प्रत्येक कथात्मक लेखाच्या सुरुवातीस व शेवटी मनोज आचार्य यांची रेखाटनं पुस्तकास बोलकी करतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठात हिरवे, निळे, पिवळे जर्द रंग ओतून निसर्गाचं गहिरंपण चित्रकारांनी असं चित्रित केलंय की, त्या घरांची ओढ वाचकांना दाटून आल्याशिवाय राहत नाही. ‘बंजाऱ्याचे घर’मधील ‘पत्ता हरवलेलं घर’ ही एक स्वतंत्र कथा आहे. कथेची विषयक पार्श्वभूमी घर असली तरी दोन पुरुषांमधील वैशिक संबंधांची ही कथा. एक गंभीर विषय पेलणारी कहाणी. कथात्मक ललित लेखांबरोबर देणं औचित्यपूर्ण खचितच नाही. लेखिकेनं संग्रहभर कथा होईपर्यंत या कथेसाठी थांबायला हवं होतं. हे पुस्तक सदरचा अपवाद वगळता समाज व व्यक्तीसंबंधांची ललित अंगांनी केलेली मांडणी असली, तरी त्यामागची सल सतत वाचकास अस्वस्थ करत राहते. ...Read more\nहे पुस्तक वाचले आहे अप्रतिम\nमाझं अत्यंत आवडीचं पुस्तक\nसत्तरच्या दशकातली ही कथा आहे. बोस्टन शहरातील `मेमोरियल` हे एक प्रतिष्ठित व भव्य रुग्णालय. दरवर्षी प्रमाणे त्यावर्षी सुद्धा मेडिकल च्या पाच विद्यार्थ्यांचा एक समूह तिथे प्रशिक्षणासाठी येतो. त्यांतलीच एक म्हणजे कथेची नायिका - सुसान. तिथे तिला अज्ञातव रहस्यमय कारणाने कोमात गेलेल्या रुग्णांच्या काही केसेस पाहायला मिळतात. बुद्धिमान सुसान तशी अभ्यासू असल्यामुळे व तसेच काही रुग्णांबद्दल वाटणाऱ्या सहानुभूतीमुळे तिच्या मनात अशा अज्ञात कारणाने कोमात जाणाऱ्या रुग्णांच्या केसेस बद्दल कुतूहल निर्माण होतं. आणि मग ती त्या प्रकरणांचा छडा लावायचा कसा प्रयत्न करते, तिला कोणकोणते अडथळे येतात आणि शेवटी भीषण वास्तव कसं समोर येतं ते सांगणारी ही रंजक कथा. कथेतील बरेच प्रसंग हे थरारक ��सले तरी पुढे काय होईल त्याचा अंदाज लागतो. तसेच मलपृष्ठावरील परिचय देणाऱ्या मजकुरामुळे रुग्ण कोमात का जातायत त्याचा थोडा अंदाज वाचकाला आधीच आलेला असतो. त्यामुळे रहस्याचा घटक थोडा कमी झालेला आहे. अनुवाद नेहमीप्रमाणे उत्तम. एकदा नक्कीच वाचण्यासारखी कादंबरी. अभिप्राय- 3.5/5 #थरारकथा ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/trip-organized-thane-branch-of-the-superstition-eradication-committee-to-remove-fear-of-ghosts-mhrd-431057.html", "date_download": "2020-09-29T02:14:32Z", "digest": "sha1:GJE26ZIWDCVFN53K3BA43YIR36IKFEFE", "length": 21116, "nlines": 187, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अमावस्येची रात्र...गडद अंधार! स्मशानभूमीत पेटणाऱ्या चितेजवळ गेली ठाणेकरांची सहल trip organized Thane branch of the superstition eradication committee to remove fear of ghosts mhrd | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nपुढच्या महिन्यात करू शकाल हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nकोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nसरण रचण्याचं काम करून या दोन महिला भरतात आपल्या दोन मुलांचं पोट\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nSSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखं���ी गेटच उखडून काढला\n कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nविराटची बरोबरी करणार रोहित फक्त 10 रन्स अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड\n...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं\nविराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी\nRBI ने बँक व्यवहार नियमांत केले बदल; पुढच्या वर्षीपासून होणार लागू\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा\nमार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली\n1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\nLockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय या 7 गोष्टी करून पाहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\nश्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nपुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nVIDEO : शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या रॉकने लोखंडी गेटच उखडून काढला\n स्मशानभूमीत पेटणाऱ्या चितेजवळ गेली ठाणेकरांची सहल\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्���े इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विचारले प्रश्न\nIPL 2020 : थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी,\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\n स्मशानभूमीत पेटणाऱ्या चितेजवळ गेली ठाणेकरांची सहल\nअमावस्येची रात्री, गडद अंधार, स्मशानभूमीत चटचट आवाज करत पेटणारी चिता आणि त्या चितेच्या भोवती भुताची प्रतिक्षा करणारे 5-25 तरुण...\nठाणे, 25 जानेवारी : भूत म्हटलं की सगळेजण घाबरतात. अनेकांचा तर भूत प्रेतांवर विश्वास आहे. पण खरंच भूत असतं का हे पाहण्यासाठी ठाणेकरांनी अवघी रात्र थेट स्मशानभूमित घालवली. लहान मुलं, महिला आणि तमाम ठाणेकर भूत पाहण्यासाठी सहलीला गेले होते. रात्रीच्या त्या किर्र अंधारात शाळेच्या मुलांनी भुताला शोधण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे.\nअमावस्येची रात्री, गडद अंधार, स्मशानभूमीत चटचट आवाज करत पेटणारी चिता आणि त्या चितेच्या भोवती भुताची प्रतिक्षा करणारे 5-25 तरुण... हे वाचल्यानंतर तुम्ही घाबरला असाल. पहाटेपर्यंत भुतांची वाट पाहिली, परंतु भूत काही आलेच नाहीत. पहाट होताच चितेची आग विझली. पण भूतोबाचा काहीच पत्ता नाही. यामुळे की काय, भुताची भीतीही निघून गेली आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आणखी एक प्रयोग यशस्वी झाला.\nमनातील भुताची भीती घालवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे शाखेच्या वतीने दरवर्षी स्मशान सहलीचे आयोजन केले जाते. “चला भुताला भेटायला” या सहलीला भूताची भेट घ्यायला ठाणेकर तरुणांसह लहान मुलं आणि महिलांनी एकच गर्दी केली होती. भुताची भीती का वाटते भूत भेटल्याच्या, झपाटय़ाच्या कथा कशा पसरतात भूत भेटल्याच्या, झपाटय़ाच्या कथा कशा पसरतात अशा अनेक शंकांचे निरसन यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने करण्यात आलं.\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्हा समन्वयक वंदना शिंदे या दरवर्षी पुढाकार घेऊन चला भूताला भेटायला सहलीचे आयोजन करतात. कुठेही भूत नसतो, भुताचे भास होत असतात. काही वेळेला इतरांचे लक्ष्य आपल्याकडे केंद्रित करून घेण्यासाठी भूत लागल्याचा देखावा निर्माण केला जातो. तर कधी-कधी मानसिक आजारामुळेही संतुलन बिघडते. तेव्हा भुताने झपाटले आहे असे बोलले जाते.\nअशा वेळी बुवा-बाबांकडे न जाता वैद्यकीय उपचार केले जावेत, असा संदेश या माध्यमातून देण्यात येतो. यंदा ठाण्याच्या कोलशेत भागातील तरीचा पाडा स्नशानभूमीत या सहलीचे आयोजन केले गेले होते.\nया सहलीत तीन वर्षाच्या मुलांपासून ते 85 वर्षांच्या वृद्धापर्यंत सर्व लोक सहभागी झाले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांनी यावेळेस भोंदू बाबांची हातचलाखी कशी ओळखायची आणि यापासून स्वत:चे आणि इतरांचे कसे सरंक्षण करायचे याचे प्रशिक्षण दिले. ज्यामुळे खरंच भूत असतो का याबाबत ठाणेकरांच्या शंकांचे निरसन झाले.\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nतीन ओव्हरमध्ये हवे होते 51 रन्स, मग 12 चेंडूत 6 6 6 6 6 6 6 6\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nआमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा मध्यरात्री आला फोन, रात्रीतूनच केले रिकामं\nLIVE : गुजरातमध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू\nशिवसेना आमदाराच्या मुलीचं PM मोदींना खरमरीत पत्र\nIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर RCBने मारली बाजी, मुंबईचा पराभव\nलवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A6/", "date_download": "2020-09-29T01:55:45Z", "digest": "sha1:LFYUI7IDPEFY7F3OEIGIYFIDOAXE6T4V", "length": 9675, "nlines": 144, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "गुर्जर समाजात पार पडला आदर्श विवाह | Janshakti Newspaper", "raw_content": "\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nगुर्जर समाजात पार पडला आदर्श विवाह\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nखिर्डी : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या पार्श्वभूमीवर असलेले लॉकडाऊन व संचारबंदीचे नियम लक्षात घेता सोशल डिस्टन्सचे पालन करीत मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल येथील तुकाराम नारायण चौधरी यांची कन्या सुश्मीता हिचा विवाह तालुक्यातील पिंप्रीनांदू येथील किशोर गंभीर चौधरी यांचे चिरंजीव नयनशी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत चिंचोल (ता.मुक्ताईनगर) येथे नुकताच झाला. या निर्णयाचे गुर्जर समाजात कौतुक होत आहे.\nसोशल डिस्टन्सचे पालन करीत झाला विवाह\nसध्या कोरोना विषाणूच्या संचारबंदीमुळे अनेकांच्या विवाहाच्या तारखा निश्चित झाल्या असल्यातरी काहींनी विवाह धुमधडाक्यात करण्यासाठी पुढील वर्षी लग्न करण्याचे ठरविले आहे तर काहींनी ठरलेल्या तारखेस साधेपणाने विवाह सोहळा करण्याचा निर्णय घेऊन कमी पाहुण्यांच्या ��पस्थितीत सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन करून कोणताही गाजावाजा न करता हा विवाह सोहळा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पाडण्याचे ठरवले आहे. याच पद्धत्तीने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह संपन्न केल्याच्या या निर्णयाचे परीसरात स्वागत व कौतुक होत आहे शिवाय गुर्जर समाजात या विवाहाने एक आदर्श निर्माण केला आहे.\nबोदवड : ‘आंगण ते रणांगण’ भाजपा पदाधिकार्‍यांचे आंदोलन\nतांदलवाडीत केंद्रीय आरोग्य पथकाकडून 40 जणांच्या रक्ताचे नमूने घेतले\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nतांदलवाडीत केंद्रीय आरोग्य पथकाकडून 40 जणांच्या रक्ताचे नमूने घेतले\nभुसावळ : भाजपा पदाधिकार्‍यांनी काळे कपडे परीधान करीत केला राज्य शासनाचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/SHOBHA-CHITRE.aspx", "date_download": "2020-09-29T00:37:03Z", "digest": "sha1:7S6H3MVSC7HCV6IUYILPFMT3BGKWFAS6", "length": 7115, "nlines": 127, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nनागपूर विद्यापीठातून बी.ए. ची पदवी. प्रथम लंडन आणि नंतर १९७१ पासून अमेरिकेत वास्तव्य. लेखना-वाचनाची आवड. अनेक नियतकालिकांतून वेळोवेळी ललित लेखन. गोठलेल्या वाटा , गौरी, गौरी कुठे आलीस व एक दिवस हे ललित लेख संग्रह आणि पानगळीच्या आठवणी हे आत्मनिवेदनात्मक ललित लेखन पुस्तकरूपाने प्रसिद्ध. मीना : अफगाण मुक्तीचा आक्रोश – इंग्रजी पुस्तकावरून मराठीत अनुवाद. महाराष्ट्र राज्य आणि अनंत काणेकर हे ललित लेखनाचे साहित्य पुरस्कार. महाराष्ट्र फाऊंडेशन आणि अन्य सामाजिक-सांस्कृतिक प्रकल्पांतून सक्रीय सहभाग.\nसत्तरच्या दशकातली ही कथा आहे. बोस्टन शहरातील `मेमोरियल` हे एक प्रतिष्ठित व भव्य रुग्णालय. दरवर्षी प्रमाणे त्यावर्षी सुद्धा मेडिकल च्या पाच विद्यार्थ्यांचा एक समूह तिथे प्रशिक्षणासाठी येतो. त्यांतलीच एक म्हणजे कथेची नायिका - सुसान. तिथे तिला अज्ञातव रहस्यमय कारणाने कोमात गेलेल्या रुग्णांच्या काही केसेस पाहायला मिळतात. बुद्धिमान सुसान तशी अभ्यासू असल्यामुळे व तसेच काही रुग्णांबद्दल वाटणाऱ्या सहानुभूतीमुळे तिच्या मनात अशा अज्ञात कारणाने कोमात जाणाऱ्य�� रुग्णांच्या केसेस बद्दल कुतूहल निर्माण होतं. आणि मग ती त्या प्रकरणांचा छडा लावायचा कसा प्रयत्न करते, तिला कोणकोणते अडथळे येतात आणि शेवटी भीषण वास्तव कसं समोर येतं ते सांगणारी ही रंजक कथा. कथेतील बरेच प्रसंग हे थरारक असले तरी पुढे काय होईल त्याचा अंदाज लागतो. तसेच मलपृष्ठावरील परिचय देणाऱ्या मजकुरामुळे रुग्ण कोमात का जातायत त्याचा थोडा अंदाज वाचकाला आधीच आलेला असतो. त्यामुळे रहस्याचा घटक थोडा कमी झालेला आहे. अनुवाद नेहमीप्रमाणे उत्तम. एकदा नक्कीच वाचण्यासारखी कादंबरी. अभिप्राय- 3.5/5 #थरारकथा ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/tarbuj-special-ice-cream-recipe/", "date_download": "2020-09-29T02:06:43Z", "digest": "sha1:6GG57SUJJC2LKDBXU7QFAAVMIIPJV5XL", "length": 10237, "nlines": 122, "source_domain": "arogyanama.com", "title": "टरबूज आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी - Arogyanama", "raw_content": "\nटरबूज आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – आइस्क्रीम खाण्याचा हट्ट लहान मुले नेहमी करतात. शिवाय, मोठ्यांनाही ते खाण्याची इच्छा नेहमीच होते. बाजारातील आइस्क्रिम शरीराला त्रासदायक ठरू शकते. त्याऐवजी घरातच तयार केलेली आइस्क्रिम शरीरासाठी जास्त हानिकारक नसते. टरबूजच्या खास आइस्क्रिमची रेसिपी जाणून घेवूयात.\nअशी तयार करा टरबूज आइस्क्रिम\n* ६ कप कापलेले टरबूज\n* अर्धी ताजी क्रीम\n* दीड कप दूध\n* १ कप साखर\n* १ कप पुदिन्याचे वाटलेली पाने\nकापलेले टरबुज एका स्टेनरने पसरवा. यामुळे बिया निघून जातील. उरलेले पेस्ट एका बाउलमध्ये एकत्र करा. त्याच्यात क्रीम, दूध, साखर मिक्स करा. वाटलेले पुदिन्याचे पत्ते टाका. या मिश्रणाला काही तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवल्यावर ते सेट होईल.\nपाणी किती प्यावे, याबाबतचे समज आणि गैरसमज, काय सांगते आयुर्वेद\nटॉनिक प्रमाणे काम करते ‘काजूची पावडर’ ,रोज खाल्ल्याने दूर होतात १० अडचणी\nसुंदर त्वचेसाठी मेकअपपेक्षाही अधिक गरजेचा आहे ‘संतुलित आहार’\n‘या’ बीया दूधातून घ्या ; थकवा, कमजोरी दूर करा, उर्जा प्राप्त करा, जाणून घ्या\nदूर होईल ‘श्वेत प्रदर’ची समस्या, करा ‘या’ ६ पैकी कोणताही १ उपाय, जाणून घ्या\nपुरुषांनी का प्यावे ‘खारीकचे दूध’, ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या\nनोकरदार महिलांनी पाळावे व्यायामाचे ‘हे’ नियम, होतील हे फायदे\nगर्भवती महिलांसह ‘या’ ८ लोक��ंना डास अधिक चावतात, ‘ही’ आहेत कारणे\n‘हे’ आहे प्रियंका, अनुष्का, करिना, ऐश्वर्या आणि सोनाक्षीच्या सौंदर्याचे गुपित \n‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय\nसततच्या डोकेदुखीमुळं त्रस्त आहात करा ‘हे’ 9 सोपे घरगुती उपाय \nWork From Home : पाठदुखीपासून मिळेल मुक्ती, ‘या’ 4 सोप्या टिप्स जाणून घ्या\nआयुर्वेदात तुळशीची पाने चावून खाण्यासाठी ‘सक्त’ मनाई \nरक्तातील व्हिटॅमीनची पातळी आरोग्याच्या धोक्याबाबत देते संकेत : संशोधन\n जाणून घ्या ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ \nएंडोमेट्रीयल हायपरप्लासियाचा ‘अर्थ’, ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ \nजाणून घ्या, अ‍ॅपल सिडर व्हिनेगरचे नुकसान\nनिरोगी किडनीसाठी ‘या’ 3 फळांचे सेवन फायदेशीर, आजार टाळण्यासाठी जरूर करा सेवन\n‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे\nफिटनेससाठी अक्षय कुमार सिगारेट, मद्यपान आणि पार्टीपासून राहतो दूर\nविड्याच्या पानाचे 7 आश्चर्यकारक फायदे \n‘हे’ 4 घरगुती पदार्थ तुम्हाला निरोगी ठेवतील, दवाखान्यात जाण्याची वेळच येणार नाही\nडोळे लाल होण्याची ‘ही’ आहेत कारणे, ‘या’ 4 प्रकारे काळजी घ्या आणि इन्फेक्शनपासून दूर रहा, जाणून घ्या लक्षणे\n‘या’ 4 चुकीच्या सवयींमुळे शरीराचेच नव्हे, तर मेंदूचेही होऊ शकते नुकसान\nघशात खवखव करतोय, करा ‘हा’ सोपा आणि प्रभाव उपाय, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा\nआवळा खाण्याचे ‘हे’ आहेत 7 आरोग्यदायी फायदे \nHealth Tips : हळू-हळू चालण्यापेक्षा दररोज फक्त रोज 7 मिनिटे वेगानं चालणं खुप चांगलं, जाणून घ्या\nजाणून घ्या वाफ घेण्याची योग्य पद्धत आणि फायदे\nकोरड्या खोकल्यावर ‘हे’ 4 घरगुती उपाय प्रभावी, जाणून घ्या\nजर तुम्हाला त्वरित वजन कमी करायचे असेल तर, रात्री झोपताना करा ‘ही’ गोष्ट\nशरीरात हिमोग्लोबिनची कमतरता दूर करतात ‘या’ 5 गोष्टी, दररोज खा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://royalmarathi.in/http-thepost-co-in-english-google-lets-third-party-developers-scan-your-gmail-report/", "date_download": "2020-09-29T01:50:55Z", "digest": "sha1:DCVIK7UIYVZLGJYZXKSEL4X3TQ3UCRYV", "length": 9434, "nlines": 135, "source_domain": "royalmarathi.in", "title": "ही बातमी वाचून तुम्ही जीमेल वापरणं बंद कराल", "raw_content": "\nही बातमी वाचून तुम्ही जीमेल वापरणं बंद कराल\nजगभरातील अनेक लोकं जीमेलचा सर्रास वापर करतात. आॅफिसमध्ये, कामासाठी, वैयक्तिक कामासाठी करोडो लोकं जीमेलचा वापर करतात. एवढेच काय तर एखाद्या ठिकाणी लाॅग इन करायच असेल तरी ईमेल असणे गरजेचे असते. फेसबुक पासून ते अॅमझोन पर्यंत सर्वच ठिकाणी ईमेल सक्तीचे आहे. ईमेल जणू काही दैंनदिन कामाचा एक भागच झाला आहे. खास करून जीमेल. ईमेलला तर भारतातील असंख्य लोकं जीमेल म्हणूनच ओळखतात. आता त्याच जीमेल बाबतची एक मोठी गोष्ट समोर आली आहे.\nकरोडो जीमेल धारकांचे मेल बाॅक्स हे बाहेरच्या हजारो साॅफ्टवेअर डेव्हलपर्स कडून स्कॅन करण्यात येत असल्याचा दावा वाॅल स्ट्रीट जर्नल या अमेरिकी वृत्तपत्राने केला आहे. याचाच अर्थ तिसरी व्यक्ती देखील तुमचे मेल वाचत आहे. तुम्ही कुठे लाॅग इन करता, काय खरेदी करता ही सर्व माहिती हे डेव्हलपर्स मिळवत आहेत.\nरिपोर्ट नुसार, डेव्हलपर्स कडून लोकांचे इनबाॅक्स स्कॅन करण्यात येत आहे. लोकांनी वस्तू खरेदी करण्यासाठी तसेच विविध कारणांसाठी केलेल्या लाॅग इनचाच वापर करून हे डेव्हलपर्स इनबाॅक्स स्कॅन करतात.\nरिपोर्टमध्ये दोन अॅपची नावे देण्यात आली आहेत. त्यापैकी एक द रिर्टन पॅथ हे एक अॅप असून, या कपंनीच्या कामगारांनी साॅफ्टवेअर डेव्हलपर्सच्या मदतीने दोन वर्षात 8000 जणांचे मेल तपासले आहेत. तसेच दुसरे सोफ्टवेअर एडिसनने देखील हजारो लोकांचे जीमेल स्कॅन करून डाटा मिळवला आहे.\nजीमेल वापरणाऱ्यांची संख्या जगभरात तब्बल 1.4 बिलियन एवढी आहे. ही संख्या बाकीच्या 25 मेल बनवणाऱ्यां कंपन्यापेक्षा (रेडिफ, याहू इ.) जास्त आहे.\nया प्रकरणी गुगल कडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.\nबुराडी मृत्यूकांड- 11 जणांच्या मृत्यूचे गूढ ‘डायरी’मध्ये; जाणून घ्या काय आहे हे प्रकरण\nपहा फोटो: मुंबईत पावसामुळे अंधेरीतील पूल कोसळला, मुंबईतील वाहतूक ठप्प\nशूटिंगच्या सेटवर अजयच्या या सवयीने करिना खूप अस्वस्थ व्हायची, म्हणाली की जेव्हाही आम्ही सोबत असे तेव्हा तो असे करायचा.\nकंगना रनौतच्या मुंबई कार्यालयावर बीएमसीने छापा टाकला, अभिनेत्री भावूक होऊन म्हणाली की आता माझ्या सोबत होणार असे काही.\nरेणुका शहाणे यांना कंगना रनौत यांचे उत्तर, मला तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती आणि पुढे असे काही म्हणाली.\nMore in टॉप पोस्ट\nया विचित्र कारणामुळे राकेश रोशन आणि अमिताभ बच्चन सोबत का काम करत नाही, त्यामागचे कारण जाणून थक्क व्हाल.\nकंगना रनौतचे खुले आव्हान, 9 सप्टेंबर रोजी म���ंबईला येत आहे, जर कोणात हिम्मत असेल तर थांबवून दाखवा.\nबाहुबली प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात ही अभिनेत्री बनणार सीता, तिच्या करियर साठी ठरेल सर्वात मोठी संधी.\nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \nराष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केलाय \nफडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट \n‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’\nठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर\nअखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/", "date_download": "2020-09-29T00:30:08Z", "digest": "sha1:MRH7KPV6HPMUBJR5L47IHIMDKOH4FPBV", "length": 12370, "nlines": 188, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "Majhi Marathi - MajhiMarathi", "raw_content": "\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nजाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nभारताची हि व्यक्ती इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत, एवढी होती संपत्ती\nजाणून घ्या २६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nजाणून घ्या रतन टाटांविषयी 8 महत्वपूर्ण गोष्टी\nजाणून घ्या २५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nबँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती आणि काही महत्वपूर्ण टिप्स\nजाणून घ्या २४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nपहा काय करतोय लहानपणीचा जुनियर जी. अशी आहे आताची लाईफ.\nनया है यह 🔥\n“फिंगरप्रिंट्स” संदर्भात काही रंजक गोष्टी\nAbout Fingerprints सध्या मोबाईल लॉक करण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे फिंगर प्रिंट सेन्सर. कमाल आहे ना, प्रत्येकाच्या हाताच्या प्रत्येक बोटांचे...\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\n28 September Dinvishes मित्रांनो, आपल्या इतिहास काळात प्रत्येक दिवशी कुठल्याना कुठल्या प्रकारच्या घटना या घडलेल्या आहेत. त्या घटनेनुसार त्या दिवसाला...\nतुम्हाला माहिती आहे का, मुलांशी बोलण्यामुळे त्यांच्या मेंदूची शक्ती वाढते\nHow to Increase Child Brain Power पूर्वी अनेकांना झोपण्यापूर्वी वाचन करायची सवय होती. पूर्वी यासाठी की आता त्याची जागा मोबाईलने...\nएव्हरेज आणि मायलेज मध्ये काय अंतर असते जाणून घ्या या लेखातून.\nMileage and Average आजच्या युगात जवळजवळ प्रत्येकाजवळ दोन चाकी किंवा चार चाकी गाडी पहायला मिळते, गाडी आहे म्हणजे त्यामध्ये आपल्याला पेट्रोल किंवा डिझेल टाकावेच लागते, आणि प्रत्येक गाडीचा...\nअशी झाली लुडो किंग गेम ची सुरुवात. जाणून घ्या या लेखाद्वारे\nगोष्ट एका आदर्श गावाची आणि गावाला आदर्श बनविणाऱ्या सरपंचाची…\nफुग्यांच्या सहाय्याने आकाश्यात गेला २५ हजार फुटांवर, पहा पुढे काय झाले.\nह्या कारणामुळे समुद्राचे पाणी खारे आणि नद्यांचे पाणी पिण्यासारखे असतं\nमाहिती आहे का, ह्या ४ इंटरनॅशनल ट्रेन ज्या भारतातून विदेशात जातात\nहे आहेत ७ क्रिकेटचे खेळाडू जे कधीही शून्यावर बाद झालेले नाहीत\nसाधे टायर्स आणि ट्यूबलेस टायर्स मध्ये काय फरक आहे जाणून घ्या या लेखाद्वारे.\nलीप वर्ष म्हणजे काय आणि ४ वर्षातून एकदाच का येते लीप वर्ष आणि ४ वर्षातून एकदाच का येते लीप वर्ष जाणून घ्या या लेखातून\nहे आहेत ७ क्रिकेटचे खेळाडू जे कधीही शून्यावर बाद झालेले नाहीत\nजीवनावर सर्वश्रेष्ठ प्रेरणादायक विचार मराठीमधे…\n“ढोल ताशा” मराठ्यांची संस्कृती याच ढोल ताशांसाठी मराठी मॅसेज\nDhol Tasha Quotes in Marathi संपूर्ण वर्षात महाराष्ट्रात सणांची रांगच रांग लागलेली असते, होळी झाली की गुढीपाडवा, पाडवा झाला की...\nव. पु. काळे प्रख्यात मराठी लेखक यांचे सुंदर विचार\nVa Pu Kale Quotes in Marathi व.पु. काळे उर्फ वसंत पुरुषोत्तम काळे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक तसेच सर्वांचे लोकप्रिय त्यांनी मराठीत...\nगणपती विसर्जनासाठी खास मराठी मॅसेज\nGanpati Visarjan Quotes in Marathi गणपती बाप्पाचे दहा दिवस संपूर्ण महाराष्ट्र एका उत्सवाप्रमाणे साजरे करतो, १० दिवस संपूर्ण आनंदात सर्व...\nजाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nहॉकी . . . सांप्रदायिक सद्भाव वाढीस लावणारा खेळ\nगुगल ची सुरुवात केली होती तीन जणांनी पण कंपनीची सुरुवात करणाऱ्या संस्थापकांमध्ये नाही त्या तिसऱ्या व्यक्तीचे नाव\nजाणून घ्या १५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\nह्या गोष्टी तुमच्यात असतील तर तुम्ही आहात मानसिक रित्या मजबूत\nAbout Mentally Strong People मित्रांनो तुम्ही नेहमी मानसिक रूपानं स्वस्थं कसं असावं हे शोधण्याच्या प्रयत्नात असता किंवा हे तरी जाणण्याकरता...\nलवकर राग येतो का ह्या टिप्स पाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा.\nखांडोळीची भाजी बनविण्याची रेसिपी\nKhandoli chi Bhaji मराठवाडा म्हणजे खाण्यासाठी खास आणि त्यात खांडोळीची भाजी सुटलनं तोंडाला पाणी. म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी मराठवाड्यातील खास...\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स\nजाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष\n27 September Dinvishes मित्रांनो, आज २७ सप्टेंबर, हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येतो याची सुरुवात सन १९८०...\nभारताची हि व्यक्ती इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत, एवढी होती संपत्ती\nआपल्या जीवनातील खेळाचे महत्व\nएका तासाला इतके अंतर पार करतो कासव, कासवांविषयी असेच बरेच तथ्य वाचून थक्क व्हाल..\nकृष्णभक्त संत मिराबाई यांची संपूर्ण माहिती\n२१ जूनला होणाऱ्या सुर्यग्रहणा विषयी थोडक्यात माहिती\nकौरव आणि पांडवांचे युद्ध कुरुक्षेत्रावरच का झाले शापित होती का कुरुक्षेत्राची जमीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://shabdbhandar.com/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T23:59:33Z", "digest": "sha1:PKRYR7Z652FBYQ4RKBU5JAFWMPYEJ5BE", "length": 4780, "nlines": 70, "source_domain": "shabdbhandar.com", "title": "जोगवा - शब्द भंडार", "raw_content": "\nशब्दांतच दडलंय सार काही \nनाही उमगत ” ती “\nसंचारबंदी आणि जेवणाचे नियोजन\nभीती मरणाची नाही तिरस्काराची वाटते\nTagged: आरती, देवीची आरती, नवरात्री\nअनादी निर्गुण प्रगटली भवानी | आईचा जोगवा , जोगवा मागेन ||धृ ||\nमोह महिषासुर मर्दानी लागून | त्रिविध तापाची करावया झाडणी\nभक्त लागोनी धावासी निर्वाणी | आईचा जोगवा , जोगवा मागेन ||धृ || ||१||\nद्वेत सारून माळ मी घालीन | हाती बोधाचा झेंडा मी धरीन\nभेद रहित वारीस जाईन | | आईचा जोगवा , जोगवा मागेन ||धृ || ||२||\nनवविध भक्तीचा करीन नवरात्रा | करून वारी मागेन ज्ञानपुत्रा\nधरीन सद्भाव अंतरीचा मित्रा | दंभ संसार सोडीन कुपात्रा ||३||\nपूर्ण बोधाची घेईन परडी | आशा तृष्णेचा पाडीन दुरडी\nमनो विकार करीन कुर्वडी | अद्भुत रसाची भरीन दुरडी ||४||\nआता साजणी झाले मी नि:संग | विकल्प नवऱ्याचा सोडियला संग\nकामक्रोध हे झाडीयले मांग | केला मोकळा मार्ग सुरंग ||५||\nऐसा जोगवा मागुनी ठेवला | जाऊनी महाद्वारी नवस म्या फेडीला\nएका जनार्दनी एकपणे देखिला || जन्म मरणाचा ssssफेरा चुकविला ||६||\nअनादी निर्गुण प्रगटली भवानी | आईचा जोगवा , जोगवा मागेन ||धृ ||\nNext Post: इटा पिटाचा जोगवा\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nअम्बे माता आई आनंदी आयुर्वेद आयुष्य आरती कथा कर्पूर आरती कविता क्रोध गणपती गिरनार घर चिठ्ठी जग जगदंबा माता जपवणूक जीवन टेक्नोलॉजी दार दु:ख देवीची आरती नमस्कार नवरात्री प्रार्थना बाबा बायको बिस्किट भूपाळी मंत्रपुष्पांजली मराठी मुलगी रेणुका देवी लाल चुनरियाँ लेख वडील वाजेश्वरी देवी शक्ती शब्द संसार सत्कर्म सांज आरती सासू सुख सून\n© साईं आशिर्वाद इन्फोर्मटिया", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-19-april-2016/", "date_download": "2020-09-29T02:01:46Z", "digest": "sha1:AH7G3MCS2SQZEKVT7QQG7ROFZ5Z6EBXI", "length": 11087, "nlines": 138, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Current Affairs - 19 April 2016 | Mission MPSC", "raw_content": "\nचालू घडामोडी – १९ एप्रिल २०१६\nडिल्मा रूसेफ यांच्यावर महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर\nलॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठा देश असलेल्या ब्राझीलमध्ये कायदेमंडळाच्या कनिष्ठ सभागृहाने अध्यक्ष डिल्मा रूसेफ यांच्याविरोधात महाभियोगाची कारवाई सुरू करण्यास परवानगी दिली आहे. डिल्मा यांच्या विरोधकांना ५१३ पैकी ३४२ म्हणजे दोन तृतीयांश मते आवश्यक होती, ती मिळाली आहेत. त्यामुळे आता हा प्रस्ताव सिनेटकडे जाईल. तेथे डिल्मा यांच्यावर महाभियोग चालवायचा की नाही याचा निर्णय मे महिन्यात होईल. कनिष्ठ सभागृहात पाच तासांच्या चर्चेनंतर डिल्मा रूसेफ यांच्यावर महाभियोगाचा खटला चालवायचा की नाही या मुद्दय़ावर चर्चा झाली. एकूण ३४२ मते मिळाल्यानंतर विरोधकांनी सभागृहात एकच जल्लोष केला.\nलैंगिक समानता हा ‘घटनात्मक संदेश’\nलैंगिक समानता हा ‘घटनात्मक संदेश’ असून, विशिष्ट वयोगटातील महिलांना ऐतिहासिक शबरीमाला मंदिरात प्रवेशास बंदी घालणे हा व्यवस्थापनाचा धार्मिक व्यवहार हाताळण्यासाठीचा हक्क असल्याचा दावा केला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केले.\nईशान्येकडील राज्यांना सर्वात वेगवान महासंगणक मिळाला\nसुमारे दोन कोटी रुपये खर्च करून तयार केलेला वेगवान महासंगणक सिक्कीमला देण्यात आला आहे. या महासंगण���ाची गणनक्षमता १५ टेराफ्लॉप आहे. सिक्कीमच्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेत गंगटोक येथे परम कांचनजुंगा हा महासंगणक ठेवण्यात आला असून सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्सड कॉम्प्युटिंग व दूरसंचार-माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी संयुक्तपणे तो तयार केला आहे. राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते या महासंगणकाचे अनावरण झाले.\nकिल्ले सिंधुदुर्गला सागरी सफरीने मानवंदना\nकिल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव ३५० वर्षांचा या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुंबई येथून चौघांची टीम शिडाच्या बोटीसह २१ एप्रिल रोजी मालवण सिंधुदुर्ग किल्ला येथे दाखल होणार आहे. या टीममध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टचे कर्मचारी भानुदास झाजम, महादेव कोयंडे, दिगंबर कोळी आणि १७ वर्षीय प्रतीक झाजम यांचा समावेश आहे, अशी माहिती किल्ले प्रेरणोत्सव समितीतर्फे देण्यात आली. किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव २२ ते २४ एप्रिल या कालावधीत होत आहे. त्यानिमित्त शिवप्रेरणा यात्रेसह विविध कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवाला किल्ल्याचा ३५० वर्षांचा इतिहास जागविला जाणार आहे.\nसध्याचा फुटबॉल सुपरस्टार लियोनेल मेस्सीने कारकिर्दीतील 500 वा गोल करण्याचा विक्रम केला असला, तरी तो आपल्या बार्सिलोना संघाला पराभवापासून रोखू शकला नाही. सध्या पराभवाच्या खाईत हेलकावे खात असलेल्या बार्सिलोनाच्या हातून आता स्पॅनिश लीगचे विजेतेपद निसटण्याची चिन्हे दिसत आहेत. रविवारी झालेल्या सामन्यात त्यांना तुलनेने दुबळ्या व्हॅलेन्सियाकडून 1-2 अशा पराभवाचा सामना करावा लागला.\nपीएफ खात्यातील रक्कम काढण्यासंबंधीच्या निर्बंधांना ३१ जुलैपर्यंत स्थगिती\nकामगार संघटनांच्या वाढत्या विरोधामुळे केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून भविष्य निर्वाह निधीसंबंधीच्या (पीएफ) सुधारित प्रस्तावाला तीन महिन्यांसाठी स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पीएफ खात्यातील रक्कम काढण्यावर १ मेपासून लागू होणारे निर्बंध आता ३१ जुलै २०१६ पर्यंत स्थगित राहतील.आम्ही संबंधितांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेऊ, अशी माहिती कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी दिली.\nघर, उपचार, शिक्षणासाठी पूर्ण ‘पीएफ’ मिळणार\nनवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधीबाबतच्या नव्या नियमांमुळे नोकरदारांचा रोष ओढविल्यानंतर केंद्राने प्र��्तावित नियम 1 मे ऐवजी 1 ऑगस्टपासून लागू करण्याचे ठरविले आहे. या निर्णयातील बदलाबाबत ‘द हिंदू‘ या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. तसेच, काही नियम शिथिल करण्याचे सरकारने ठरविले आहे. त्यानुसार घर खरेदी किंवा बांधकाम, स्वत:च्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या वैद्यकीय उपचारांसाठी पीएफची पूर्ण रक्कम काढण्याची तरतूद करण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/08/ahmednagar-breaking-no-need-to-go-to-pune-for-corona-test/", "date_download": "2020-09-29T02:05:48Z", "digest": "sha1:NMGPFMGWWWCPIGIX2LQ54PUXCLMA33CF", "length": 14255, "nlines": 158, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जायची गरज नाही ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar City/अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जायची गरज नाही \nअहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जायची गरज नाही \nअहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कोरोना टेस्ट लॅबला राज्य सरकारची मान्यता मिळाली असून आता कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जायची गरज पडणार नाही\nसदर लॅबमुळे नागरिकांच्या वेळ आणि पैशाची बचत होणार असून ही राज्य शासनाची मान्याता असलेली ही जिह्यातील पहिलीचं टेस्ट लॅब असल्याची माहिती विद्यापीठाचे उपकुलपती डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.\nविद्यापीठाच्या माॅयक्रोबाॅलोजी विभागाला कोरोना तंत्रज्ञानाला नॅशनल ॲकरेडेशन बाेर्ड फाॅर लॅबरोटरीचे सर���टीफीकेशन व राज्य सरकारची परवानगी मिळाल्या नंतर आयोजीत पत्रकार परिषदेत डाॅ विखे पाटील बोलत होते.\nयाप्रसंगी कुलगुरु डाॅ वाय.एम.जयराज, मेडीकल काॅलेजचे अधिष्ठाता डाॅ. राजवीर भलवार, माॅयक्रोबाॅयलोजी विभाग प्रमुख डाॅ शरीयार रोशनी , डाॅ रविंद्र कारले उपस्थित होते.\nपुढे बोलतांना डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी माॅयक्रोबायलाॅजी विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यंत कमी कालावधीत ‘ट्रुनॅट‘ मशिन व आरटीपीसीआर तंत्रज्ञान स्वीकारत\nत्यासाठी लागणारे नॅशनल ॲकरेडेशन बाेर्ड फाॅर लॅबरोटरी यांचे सर्टीफीकेशन मिळवले व आता या कोरोनाच्या टेस्टसाठी लॅबला राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे,\nयामुळे पुढील काळात परिसरातील रुग्णांना कोरोनाच्या रिपोर्ट साठी आता दोन दिवस थांबण्याची गरज पडणार नाही हे रिपोर्ट फक्त दोन तासातं उपलब्ध होतील ही सेवा आपण ग्रामीण भागात उपलब्ध करुन शकलो यांचा आनंद असल्याचे सांगितले.\nया लॅब मध्ये शासनाकडून आलेल्या कोरोना संशयित रुग्णाच्या स्वॅबची मोफत तपासणी केली जाणार आहे. यावेळी बोलतांना कुलगुरु डाॅ. वाय. एम. जयराज यांनी विद्यापीठाने या संकट काळात येथील नागरिकांना\nसेवा देण्याच्या दृष्टीने सहा दिवसात कोविड १९ साठी १०० बेडचे आत्याधुनिक सुविधा असलेल रुग्णालय उभारले त्यानंतर कोरोनाच्या प्राथमिक चाचणीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स‘ तंत्रज्ञान सहकार्य करार करुन सुरु केले.\nयानंतर नवी आत्याधुनिक लॅब सुरु केली व आता त्याला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आपली तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.\nयावेळी बोलतांना माॅयक्रोबाॅयलोजी विभाग प्रमुख डाॅ शरीयार रोशनी यांनी या लॅबच्या माध्यमातुन दोन तासाला चार टेस्ट होतील व हे तंत्रज्ञान पुर्ण पणे सुरक्षीत असुन याचे प्रशिक्षण लॅबच्या टीमला देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगीतले.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nAhmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर\nकोरोना कोरोना अपडेट कोरोना टेस्ट लॅब कोरोना व्हायरस प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ Latest Updates Pravara Rahata\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले ���हमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/14/the-national-highways-office-was-blown-up-by-manase-ahmednagar-news/", "date_download": "2020-09-29T01:39:11Z", "digest": "sha1:HVMSIKTULY6AC4FUZLFAQLJ2WSRQQLDA", "length": 10845, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मनसे स्टाईल! राष्ट्रीय महामार्गाचे कार्यालय फोडले - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी या���नी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\n राष्ट्रीय महामार्गाचे कार्यालय फोडले\n राष्ट्रीय महामार्गाचे कार्यालय फोडले\nअहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर – पाथर्डी शहरातील मुख्य चौकासह उपनगरातील रस्त्याच्या निकृष्ठ कामामुळे ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे रोजच अपघात होत असून निरपराध नागरिकांचे बळी जात आहे.\nतसेच कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे पाथर्डी शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांनी येथील महामार्गाच्या कार्यालयातील अभियंत्याच्या खुर्चीला चपलाचा हार घातला व कार्यालयाचीही तोडफोड केली\nराष्ट्रीय महामार्ग कार्यालयात मनसे आंदोलनकर्त्यांना उत्तर देण्यासाठी कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त होत कार्यालयातील खुर्च्याची मोडतोड केली.\nटेबलवरील काच फोडली. तसेच शेजारीच असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयात जबाबदार अधिकारी अनुपस्थित असल्याने निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.\nया आंदोलनात मनसेचे तालुका अध्यक्ष संतोष जिरेसाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष परिवहन अविनाश पालवे, शहरसचिव संदीप काकडे, राजू गिरी,\nसोमनाथ फासे, जयंत बाबर, गणेश कराडकर, एकनाथ सानप, संजय चौनापुरे, एकनाथ भंडारी, रंगनाथ वांढेकर, बाबासाहेब सांगळे आधी आंदोलनात सहभागी झाले होते.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/ncp-chief-sharad-pawar", "date_download": "2020-09-29T00:32:02Z", "digest": "sha1:NR4ABFU6JT5E4B6ELAOT6M575OIU3E2U", "length": 5100, "nlines": 151, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "NCP Chief Sharad Pawar", "raw_content": "\nपवारांनी नगरला पाठविली रेमेडिसीवर इंजेक्शन\nजयंत पाटील म्हणतात, खडसेंवर नव्हे जळगावातील सिंचनावर चर्चा\nकांदा निर्यात बंदी विरोधात शरद पवार मैदानात\nकार्यकर्त्यांसाठी खुशखबर : महामंडळावरील नियुक्त्या लवकरच\nपणन महासंघ शिष्टमंडळाची शरद पवारांसोबत चर्चा\nशरद पवारांना काँग्रेस अध्यक्ष करा - आठवले\nबरेच नागरिक मास्क शिवाय फिरताना दिसतात, ही गंभीर बाब - शरद पवार\nशरद पवार देणार सहा कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स\nशरद पवारांनी घेतली अधिकार्‍यांची ‘शाळा’\nशरद पवारांच्या बारामतीतील निवासस्थानीही करोनाचा शिरकाव\nशरद पवार यांच्या करोनासंदर्भात मंत्री टोपे यांनी दिली ‘ही’ माहिती\nपवारांच्या घरातील भांड का वाजतं\nसाखर कारखानदारांनी कोविड हॉस्पिटल उभारावे\nपक्षविरोधी काम करणार्‍यांची तत्काळ हकालपट्टी करा\n‘काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून करोना जाईल’\nसत्तेचा पुरेपूर गैरवापर म्हणजे ‘ऑपरेशन लोटस’- शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/risk-increased-506-patients-were-found-4349", "date_download": "2020-09-29T02:08:54Z", "digest": "sha1:OEXSKN7RP23KHM76P2KPZYJHARVFCU7A", "length": 12784, "nlines": 119, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "धोका वाढला; ५०६ रुग्‍ण सापडले | Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020 e-paper\nधोका वाढला; ५०६ रुग्‍ण सापडले\nधोका वाढला; ५०६ रुग्‍ण सापडले\nसोमवार, 10 ऑगस्ट 2020\nराज्यातील कोरोनाबाधित रुग्‍णांची संख्‍या काही दिवसांपासून शंभरच्‍या पटीने वाढत आहे. मागील चोवीस तासांत आतापर्यंत सर्वाधिक ५०६ पॉझिटिव्ह रुग्‍ण सापडले. मडगाव येथील कोविड इस्पितळ अपुरे पडत आहे. त्‍यामुळे या इस्‍पितळावरील ताण कमी करण्‍यासाठी फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळ दुसरे कोविड इस्पितळ म्हणून वापरण्‍यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्‍यान, रविवारी दिवसभरात आणखी कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याने संख्‍या पाऊणशेपर्यंत पोहोचली आहे. त्‍यामुळे लोकांत घबराट पसरली आहे.\nराज्यातील कोरोनाबाधित रुग्‍णांची संख्‍या काही दिवसांपासून शंभरच्‍या पटीने वाढत आहे. मागील चोवीस तासांत आतापर्यंत सर्वाधिक ५०६ पॉझिटिव्ह रुग्‍ण सापडले. मडगाव येथील कोविड इस्पितळ अपुरे पडत आहे. त्‍यामुळे या इस्‍पितळावरील ताण कमी करण्‍यासाठी फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळ दुसरे कोविड इस्पितळ म्हणून वापरण्‍यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्‍यान, रविवारी दिवसभरात आणखी कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याने संख्‍या पाऊणशेपर्यंत पोहोचली आहे. त्‍यामुळे लोकांत घबराट पसरली आहे.\nआरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी कोविडमुक्त झालेल्या लोकांना पुढे येऊन प्लाझ्मा दान करण्‍याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत ३९जणांनी प्लाझ्मा दान केले आहे. ज्या दहा रुग्णांवर प्लाझ्मा उपचार केले, त्यातील सातजणांच्‍या प्रकृतीत सुधारणा झाल्‍याची माहिती आरोग्‍यमंत्री राणे यांनी दिली. राज्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणात आणण्‍यासंदर्भात आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत आणि इतर डॉक्टरांसोबत तीन बैठका झाल्‍याचे त्‍यांनी सांगितले.\nइस्पितळात येणाऱ्या लोकांसाठी आता अँटीजेन चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. गोमेकॉतील सर्व डॉक्टरना आणि विभागप्रमुखांना अगदी गरज असणाऱ्या रुग्णांवर उपचार करताना टप्याटप्याने करण्याची सूचना दिली आहे. सध्या मडगाव येथील कोविड रुग्णालयाची क्षमता २०० खाटांची असल्‍याचेही ते म्‍हणाले. त्‍यामुळे फोंडा इस्‍पितळाचा विचार केल्‍याचेही ते म्‍हणाले.\nरविवारी ज्‍या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला, त्‍यामध्‍ये चोडण येथील ५० वर्षीय पुरुष, नवेवाडे येथील ८४ वर्षीय महिला आणि ताळगाव येथील ७७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान, २३ डॉक्टर आणि १८ परिचारिकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्‍यातील १२ जणांच्‍या प्रकृतीत सुधारणा झाल्‍याची माहिती आरोग्‍यमंत्र्यांनी दिली.\nगरज असेल तरच इस्पितळात जा\nराज्यातील कोरोनाची परिस्‍थितीशी दोन हात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत सरकारही कार्यरत आहे. वाढत्‍या रुग्‍णसंख्‍येमुळे इस्पितळांवर भार येत आहे. रुग्‍णांवर उपचार करताना विविध प्रकारची जबाबदारी प्रोटोकॉलनुसार पार पाडावी लागत आहे. त्यामुळे गरज असेल आणि तातडीची आवश्यकता असेल तरच इस्पितळात जा. आम्ही होम आयसोलेशन या पद्धतीला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत असून त्यासंदर्भात जनजागृतीही करण्यात येत आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, आजच्या दिवशी एक आंतरराष्ट्रीय प्रवाशाला क्वारंटाईन केले आहे. २१६६ जणांच्‍या लाळेचे नमुने घेण्यात आले, तर २२९४ जणांचे अहवाल हाती आहेत. राज्यात २६४२ कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आहेत. रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले ६ रुग्ण आहेत. डिचोलीत २९, साखळीत ७६, पेडणेत ५४, वाळपईत १०४, म्हापसा येथे ९७, पणजीत ९५, बेतकी येथे २०, कांदोळीत ७१, कोलवाळ येथे ५६, खोर्लीत ६८, चिंबल येथे १०९, पर्वरीत ६०, काणकोणात २४, मडगावात २२९, वास्कोत ३९५, लोटलीत ४२, मेरशीत ३९, केपेत ५२, धारबांदोड्यात ९५, फोंड्यात १७२ आणि नावेलीत ५६, आणि राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आढळल्‍याची माहिती आरोग्य खात्याने दिली.\nसंपादन : महेश तांडेल\nदरवर्षी आम्ही सगळी मंगेशकर मंडळी एकत्र येतो आणि दीदींचा...\nराज्यात कोरोना बळींचा टप्‍पा ४०० पार\nपणजी: राज्याने आज कोरोनाच्या ४०० बळींची संख्या (४०१) पार केली. मागील चोवीस तासांत...\n‘गोमेकॉ’त दररोज कोरोनाचे ३० गंभीर रुग्‍ण: डॉ. शिवानंद बांदेकर\nपणजी: राज्यात कोरोनामुळे दररोज बळी जाण्याची चिंता सतावत आहे. दररोज गोमेकॉतील...\nडोनाल्ड ट्रम्प यांचा ‘चीन राग’\nवॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवरची नाराजी...\nनरेंद्र मोदींची ‘मन की बात’……..\nदिल्ली: 'मन की बात'च्या 69 व्या भागात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...\nकोरोना corona आरोग्य health पत्रकार मुख्यमंत्री डॉक्टर doctor रस्ता संप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/everything-you-want-to-know-about-professor-stephen-hawkings-wheelchair-and-special-computer-1857808/", "date_download": "2020-09-29T01:11:35Z", "digest": "sha1:KXZLZUHUIZSFBTPRIDDLYVO2IBG5WMKD", "length": 16159, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "स्टीफन हॉकिंग यांच्या असमान्य व्हिलचेअरचे फिचर्स वाचून तुम्ही थक्क व्हाल | Everything you want to know about Professor Stephen Hawkings wheelchair and special computer | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nस्टीफन हॉकिंग यांच्या असमान्य व्हिलचेअरचे फिचर्स वाचून तुम्ही थक्क व्हाल\nस्टीफन हॉकिंग यांच्या असमान्य व्हिलचेअरचे फिचर्स वाचून तुम्ही थक्क व्हाल\nजगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांची आज पहिली पुण्यतिथी\nजगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांची आज पहिली पुण्यतिथी. भौतिकशास्त्र आणि कॉस्मोलॉजीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या शास्त्रज्ञाच्या जीवनप्रवासाने अनेकांनाच प्रेरणा मिळाली. शारीरिक व्याधींवर मात करत एक असामान्य आयुष्य जगलेल्या आणि तितकीच अद्वितीय कामगिरी केलेल्या हॉकिंग यांनी मांडलेले सिद्धांत संशोधनाची परिभाषा बदलण्यास कारणीभूत ठरले. बिग बॅंग थिअरी असो किंवा मग देव अस्तित्वातच नाही, असं म्हणणारे हॉकिंग असो. वेळोवेळी त्यांच्या प्रत्येक सिद्धांताने अनेकांनाच खडबडून जागं केलं. हॉकिंग यांच्या सिद्धांताप्रमाणेच त्यांच्या आयुष्यातील एक अविभाज्य भागही नेहमीच चर्चेचा विषय ठरला. तो भाग म्हणजे त्यांची व्हिलचेअर.\nहॉकिंग यांना ‘मोटार न्यूरॉन डिसीज’ने ग्रासले होते. गेली अनेक वर्ष त्या आजाराशी झगडत होते. या साऱ्या प्रवासात ते एका व्हिलचेअरवर जास्तीत जास्त वेळ व्यतीत करायचे. त्यामुळेच ही अनोखी खुर्ची त्यांच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग होती. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत बनवण्यात आलेल्या या व्हिलचेअरच्याच सहाय्याने हॉकिंग यांचे विचार साऱ्या जगापर्यंत पोहोचले. त्यांना बोलता येत नसलं तरीही याच व्हिलचेअरच्या सहाय्याने त्यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत बऱ्याचदा उपस्थितांना आपल्या विचारांनी प्रेरित केल्याचं पाहायला मिळालं. अशा या आगळ्यावेगळ्या व्हिलचेअरविषयी सर्वांनाच आकर्षण लागून राहिलेलं होतं. उत्त�� आणि आधुनिक तंत्राची जोड देत तयार करण्यात आलेल्या व्हिलचेअरमध्ये नक्की कोणकोणते विशेष गुण आहेत हे खुद्द हॉकिंग यांनीच त्यांच्या ब्लॉगमधून सर्वांसमोर उघड केले होते.\nवाचा : अखंड ब्रह्मांडात रमणारा मित्र\n१९९७ पासून ते या व्हिलचेअरचा वापर करु लागले होते. जी इंटेलतर्फे तयार करण्यात आली होती. या व्हिलचेअरमध्ये एक टॅबलेट कम्प्युटर लावण्यात आला होता. ज्यावर असणारा कर्सर हॉकिंग यांच्या गालाच्या हालचालीने नियंत्रित केला जात असे. ज्यामध्ये त्यांच्या गालांची हालचाल चष्म्यात लावण्यात आलेल्या इन्फ्रारेड स्वीचच्या सहाय्याने डिटेक्ट केली जायची. ACAT एसीएटी या प्रोग्रामच्या सहाय्याने या गोष्टी साध्य होत होत्या. ज्यामध्ये ‘स्वीफ्ट की’च्या स्वरुपात एखाद्या शब्दाचा अंदाज बांधण्याचे अल्गोरिदमही देण्यात आले होते. त्यामुळे एखादा शब्द निवडण्यापूर्वी हॉकिंग यांना त्यातील आद्याक्षरच टाईप करावी लागत होती. या व्हिलचेअरशी जोडण्यात आलेल्या संगणकामध्ये ‘स्पीच सिंथेसायझर’सुद्धा होता. त्याच्या सहाय्याने हॉकिंग यांच्या बोलण्याचे उच्चारण विविध प्रकारे करणे शक्य होऊ शकत होते.\nACAT या प्रोग्रामच्या सहाय्याने हॉकिंग स्वत: तो संगणक चालवू शकत होते. इतकेच नव्हे तर, मायक्रोसॉफ्ट आऊटलूकच्या मदतीने ते इमेलही पाहू शकत होते. मेंदू, तंत्रज्ञान आणि एक असामान्य व्यक्तीमत्त्व या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यानंतर नेमकं काय घडू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे खुद्द स्टीफन हॉकिंग आणि त्यांची एकमेव व्हिलचेअर.\nहॉकिंग यांच्या व्हिलचेअरची काही वैशिष्ट्ये :\n(वरील सर्व माहिती स्टीफन हॉकिंग यांच्या ब्लॉगवरुन….)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 महिलांसाठी हे आहेत दहा सुरक्षित आणि असुरक्षित देश\n2 राफेल पेपर्स लीक : केंद्राच्या विशेषाधिकारावर सुप्रीम कोर्टाने निर्णय ठेवला राखून\n3 …म्हणून सर्व सरकारी कार्यालयातील सिलिंग फॅन काढून टाका; चंद्रबाबू नायडूंच्या पक्षाची मागणी\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/coronavirus-deputy-cm-ajit-pawar-appeal-people-to-stay-home-sgy-87-2125813/", "date_download": "2020-09-28T23:56:10Z", "digest": "sha1:3BN6C3GQWUDZEIIZDJWU5DYWWUHOSUVH", "length": 14980, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Coronavirus Deputy CM Ajit Pawar appeal people to stay home sgy 87 | हनुमान जयंतीला पर्वत आणायला जाऊ नका, घरातच थांबा – अजित पवार | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nहनुमान जयंतीला पर्वत आणायला जाऊ नका, घरातच थांबा – अजित पवार\nहनुमान जयंतीला पर्वत आणायला जाऊ नका, घरातच थांबा – अजित पवार\n“पुढील सूचना येईपर्यंत सण, उत्सव, पूजा, अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही घरातंच करावीत”\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्ब-ए-बारात तसंच हनुमान जयंतीला घराबाहेर पडू नका असं आवाहन राज्यातील जनतेला केलं आहे. “लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानानं औषधी झाडासह संपूर्ण पर्वत उचलून आणल्याचं वर्णन रामायणात आहे. आज जनतेला करोनापासून वाचवण्यासाठी हनुमानासारखे पर्वत उचलण्याची नाही तर घरातच थांबण्याची गरज आहे,” असं अजित पवार यांनी म्���टलं आहे. मुस्लीम बांधवांनीही शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, घरातंच थांबावं असंही त्यांनी म्हटलं आहे.\n“करोना संसर्गाची साखळी तोडणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक व्यक्तीचं आज एकमेव कर्तव्यं आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणं, करोनाला प्रसाराची संधी न देणं आणि करोनाची साखळी तोडणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पुढील सूचना येईपर्यंत सण, उत्सव, पूजा, अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही घरातंच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये,” असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.\nआणखी वाचा- उद्धव ठाकरेंच्या बंगल्याबाहेरील चहावाल्याला करोनाची लागण झाल्याने खळबळ, सुरक्षा रक्षक अलगीकरणात\n“करोनाच्या रुग्णसंख्येत दररोज शेकड्यांनी वाढ होत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. नागरिकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवलं पाहिजे. शासनाने राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. बंदी आदेश जारी केले आहेत. आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकलं जाईल. करोनाच्यासंदर्भात शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही. करोना प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होतील आणि त्यांना परिणाम भोगावे लागतील,” असा इशाराही अजित पवारांनी दिला आहे.\nआणखी वाचा- लॉकडाउन शिथिल होईल असं कुणीही डोक्यात ठेवू नये; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं स्पष्ट\nअजित पवार यांनी जागतिक आरोग्यदिनाच्या निमित्तानं राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. संपूर्ण जग करोनाच्या संकटाचा मुकाबला करत असताना जागतिक आरोग्याचं आणि आरोग्य संघटनेचं महत्वं पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.\nउपमुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे की, “’आरोग्यम् धनसंपदा’, आरोग्यासारखं धन नाही असं मानणारी आपली संस्कृती आहे, परंतु जागतिकिकरणाच्या काळात, आधुनिक जीवनपद्धतीत वैयक्तिक आरोग्याच्या बरोबरीनं, सार्वजनिक, जागतिक आरोग्यही तितकेच महत्वाचे आहे हे ‘करोना’संकटाच्या निमित्तानं आपल्या पुन्हा एकदा लक्षात आलं आहे. यापासून धडा घेऊन भविष्यात वैयक्तिक आरोग्याच्या बरोबरीनं सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणसाठी आपण सर्वजण कटीबद्ध होऊया���.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात\nमुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा\nCoronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\n‘ती’ घटना धक्कादायक आणि चिंताजनकही\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 Coronavirus : मच्छिमारांचा डिझेल परतावा रोखला\n2 “…तरीही आपण म्हणायचं महाराष्ट्र सरकार चांगलं काम करतय”\n3 Coronavirus : जोतिबा यात्रा रद्द, चैत्र पौर्णिमेला गर्दीने फुलून जाणारा मंदिर परिसर सुनासुना\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/kartik-aaryan-finally-agrees-to-go-on-a-coffee-date-with-sara-ali-khan-1826455/", "date_download": "2020-09-29T02:02:50Z", "digest": "sha1:7SANYCIBUTR747XBKUKFAV2IB3UNDOPT", "length": 11958, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kartik Aaryan finally agrees to go on a coffee date with Sara Ali Khan | ‘फक्त कधी आणि कुठे ते सांग’; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर ��ाहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n‘फक्त कधी आणि कुठे ते सांग’; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\n‘फक्त कधी आणि कुठे ते सांग’; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\n'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये साराने तिची इच्छा बोलून दाखवली होती.\nसारा अली खान, कार्तिक आर्यन\nजेव्हापासून अभिनेत्री सारा अली खानने अभिनेता कार्तिक आर्यनसोबत डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तेव्हापासून कार्तिकला प्रत्येक मुलाखतीत हाच प्रश्न विचारला गेला आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिकला अनन्या पांडेसोबत लंच डेटला गेल्याचेही फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे त्याने साराला नकार दिला की काय अशी चर्चा होती. इतकंच काय तर आईने मला आता कार्तिकला मेसेज करू नकोस असंही दटावल्याचं साराने सांगितलं होतं. या सर्व गोष्टींनंतर अखेर कार्तिक सारासोबत डेटला जाण्यासाठी तयार झाला आहे.\n‘आता तू आणखी मागे नको लागूस असं साराच्या आईने तिला म्हटल्याचं मी वाचलं होतं. मी उत्तर देणं त्यांना अपेक्षित होतं आणि माझं उत्तर हेच आहे की मी सारासोबत कॉफी डेटला जाण्यासाठी तयार आहे. तिने फक्त कधी आणि कुठे ते मला सांगावं,’ असं तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला.\n‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये साराने तिची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर कार्तिककडून काही सकारात्मक उत्तर न आल्याने साराच्या आईने फार प्रयत्न न करण्यास सांगितले होते. अखेर कार्तिक साराची इच्छा पूर्ण करण्यास तयार झाला आहे.\nसारा आणि कार्तिकची भेट घडवून आणण्यासाठी अभिनेता रणवीर सिंगनेही प्रयत्न केले होते. एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान रणवीरने कार्तिकची साराशी भेट करून दिली होती. ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टिटू की स्वीटी’ यांसारख्या चित्रपटांनंतर कार्तिक तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्याच्या लाखो चाहत्यांमध्ये साराचाही समावेश आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 तुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\n2 अँजेलिनाचे डोनाल्ड ट्रंपला आव्हान\n3 शकीरावर कोट्यवधींच्या कर चोरीचा आरोप\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97/", "date_download": "2020-09-29T02:17:50Z", "digest": "sha1:C4QTBD5XCMGUF6IVCOWQLH33BARRALH6", "length": 16948, "nlines": 108, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "हाँगकाँग Archives - Majha Paper", "raw_content": "\nट्रम्प यांचा चीनला धक्का, हाँगकाँगच्या स्वायत्तता कायद्याला मंजूरी\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By आकाश उभे\nहाँगकाँगमध्ये सुरू असलेल्या दडपशाहीसाठी चीनला जबाबदार धरत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कायदा व कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. …\nट्रम्प यांचा चीनला धक्का, हाँगकाँगच्या स्वायत्तता कायद्याला मंजूरी आणखी वाचा\nचीनच्या काळ्या कायद्याने आता हाँगकाँगमध्ये ‘पोलीस राज’\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By आकाश उभे\nचीनने हाँगकाँगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणल्याने आता पोलिसांना अनेक अधिकार मिळणार आहेत. या अंतर्गत आता पोलीस विना वॉरंट तपासणी करू …\nचीनच्या काळ्या कायद्याने आता हाँगकाँगमध्ये ‘पोलीस राज’ आणखी वाचा\nआता हाँगकाँगच्या मार्केटमधून बाहेर पडणार टीक-टॉक\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली – आता लवकरच हाँगकाँगच्या मार्केटमधून शॉर्ट व्हि��िओ मेकिंग प्लॅटफॉर्म ‘टीक-टॉक’ बाहेर पडण्याची शक्यता असल्याचे संकेत सोमवारी उशीरा कंपनीच्या …\nआता हाँगकाँगच्या मार्केटमधून बाहेर पडणार टीक-टॉक आणखी वाचा\nचिनी संसदेत मंजूर झाला हाँगकाँगवर पूर्णपणे ताबा मिळवणारा कायदा\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By माझा पेपर\nबिजिंग – खास हाँगकाँगसाठी बनवण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा चिनी संसदेमध्ये आज मंजूर झाल्यामुळे चीनचा संपूर्ण हाँगकाँगवर कब्जा करण्याचा मार्ग …\nचिनी संसदेत मंजूर झाला हाँगकाँगवर पूर्णपणे ताबा मिळवणारा कायदा आणखी वाचा\nचीनची भारताला धमकी; आर्थिक परिणाम भोगायचे नसतील तर दूर रहा\nमुख्य, देश / By माझा पेपर\nनवी दिल्ली – चीन आणि अमेरिकेत गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरोप-प्रत्यारोपांचे शीतयुद्ध सुरु आहे. तर दुसरीकडे याचा फायदा भारताला …\nचीनची भारताला धमकी; आर्थिक परिणाम भोगायचे नसतील तर दूर रहा आणखी वाचा\nअमेरिकेसह आता ब्रिटननेही धमकी दिल्यामुळे सैरभैर झाला चीन\nदेश, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली – जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन आंतरराष्ट्रीय स्तरावर टीकेचा धनी होत आहे. चीनच्या भूमिकेवर अनेक बड्या देशांनी …\nअमेरिकेसह आता ब्रिटननेही धमकी दिल्यामुळे सैरभैर झाला चीन आणखी वाचा\nहाँगकाँगबाबत एका आठवड्यात मोठा निर्णय घेणार ट्रम्प\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By आकाश उभे\nकोरोना व्हायरसमुळे चीनला जगभरातून टीकेचा सामना करावा लागत आहे. आता या संकटाच्या काळात चीनने हाँगकाँगवर वर्चस्व दाखविण्यासाठी नवीन कायदा आणला …\nहाँगकाँगबाबत एका आठवड्यात मोठा निर्णय घेणार ट्रम्प आणखी वाचा\nहाँगकाँगप्रश्नी चीनसाठी भारतासह अन्य देशांची महत्वपूर्ण भूमिका\nदेश, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली – हाँगकाँगसाठी नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणण्याच्या तयारीत चीन असून त्यापूर्वी भारतासह महत्वाच्या देशांना चीनने या बाबतची कल्पना …\nहाँगकाँगप्रश्नी चीनसाठी भारतासह अन्य देशांची महत्वपूर्ण भूमिका आणखी वाचा\nडोनाल्ड ट्रम्प यांनी हाँगकाँगवरुन चीनला भरला दम\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By माझा पेपर\nवॉशिग्टंग – हाँगकाँगमध्ये मागील लोकशाही हक्कांसाठी मोठे आंदोलन झाल्यानंतर आता राष्ट्रीय सुरक्षा विधेयकाद्वारे हाँगकाँगसाठी नवा कायदा आणण्याची तयारी चीन करत …\nडोनाल्ड ट्रम्प यांनी हाँगकाँगवरुन चीनला भरला दम आणखी वाचा\nकोरोनामुळे जगात पहिल्यांदाच कुत्र्याचा मृत्यू \nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By आकाश उभे\nहाँगकाँगमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन कुत्र्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्हायरसमुळे एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याची ही जगातील …\nकोरोनामुळे जगात पहिल्यांदाच कुत्र्याचा मृत्यू \nहा अब्जाधीश वर्षाला भरणार विद्यार्थ्यांची 100 कोटी रुपये फी\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By आकाश उभे\nहाँगकाँगमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ली का शिंग यांनी चीनी विद्यापीठ शैंतो यूनिवर्सिटीमधील कॉलेज विद्यार्थ्यांची ट्यूशन फी 5 वर्षांपर्यंत भरण्याचा निर्णय …\nहा अब्जाधीश वर्षाला भरणार विद्यार्थ्यांची 100 कोटी रुपये फी आणखी वाचा\nहाँगकाँगच्या रस्त्यावर झळकले ‘धन्यवाद राष्ट्रपती ट्रम्प’चे फलक\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By आकाश उभे\nहाँगकाँगवासीयांचा चीनविरुद्ध सुरू असलेला लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. रविवारी हाँगकाँगमध्ये शेकडो निदर्शक अमेरिकन दुतावासाकडे कूच केली. यात अनेक …\nहाँगकाँगच्या रस्त्यावर झळकले ‘धन्यवाद राष्ट्रपती ट्रम्प’चे फलक आणखी वाचा\nतब्बल सात कोटी देऊन खरेदी करण्यात आली एका कारची पार्किंग\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By आकाश उभे\nहाँगकाँग हे जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक आहे. या ठिकाणी राहणे, खाणे-पिणे सर्वच गोष्टी महाग आहेत. हाँगकाँगच्या महागाईचा अंदाज याच …\nतब्बल सात कोटी देऊन खरेदी करण्यात आली एका कारची पार्किंग आणखी वाचा\n10 मिनिटात 177 कोटींना विकली गेली ही पेटिंग\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By आकाश उभे\nहाँगकाँगमध्ये सध्या चीन सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शन करण्यात येत आहेत. या प्रदर्शना दरम्यानच हाँगकाँगमध्ये एका जापानी पेटिंगची तब्बल 177 …\n10 मिनिटात 177 कोटींना विकली गेली ही पेटिंग आणखी वाचा\n96 वर्षांच्या आजीबाई आहेत आशियातील सर्वात वयोवृध्द मॉडेल\nजरा हटके, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By आकाश उभे\nहाँगकाँगच्या एलिस पँग या आशियातील सर्वात वयोवृध्द मॉडेल बनल्या आहेत. मॉडेल इंडस्ट्रीने त्यांना सर्वाधिक सिनियर मॉडेल म्हणून मान्यता दिली. याआधी …\n96 वर्षांच्या आजीबाई आहेत आशियातील सर्वात वयोवृध्द मॉडेल आणखी वाचा\nहाँगकाँगमध्ये विद्य��र्थ्यांचा (तात्पुरता) विजय\nलेख, विशेष / By देविदास देशपांडे\nगेले अनेक दिवस लोकशाहीसाठी आंदोलने करणाऱ्या हाँगकाँगच्या जनतेसमोर अखेर बलाढ्य चिनी सत्तेला झुकावे लागले. हाँगकाँगमधील लोकांच्या इच्छेपुढे मान तुकवून जागतिक …\nहाँगकाँगमध्ये विद्यार्थ्यांचा (तात्पुरता) विजय आणखी वाचा\nआज हॉंगकॉंगमध्ये साजरा होत आहे ‘हंग्री घोस्ट फेस्टिव्हल’\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By मानसी टोकेकर\nहॉंगकॉंगच्या पारंपारिक पंचांगानुसार सातव्या महिन्यातील पंधराव्या दिवशी ‘यु लान’ हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवालाच ‘हंग्री घोस्ट फेस्टिव्हल’ असेही …\nआज हॉंगकॉंगमध्ये साजरा होत आहे ‘हंग्री घोस्ट फेस्टिव्हल’ आणखी वाचा\nचीनच्या पंजातील हाँगकाँगची लोकशाहीसाठी तडफड\nलेख, विशेष / By देविदास देशपांडे\nगेले सुमारे एक आठवडा हाँगकाँगवासीय निदर्शने करत असून चीन सरकार त्यांची निदर्शने दडपण्याचा प्रयत्न करत आहे. लाखो हाँगकाँगवासीयांनी चीन सरकारच्या …\nचीनच्या पंजातील हाँगकाँगची लोकशाहीसाठी तडफड आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/nana-patole-elected-as-speaker-of-the-maharashatra-legislative-assembly/", "date_download": "2020-09-29T00:24:39Z", "digest": "sha1:B2R5B5CJSXALQCLC7JOZ2OYDGG74ZEW2", "length": 8396, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates नाना पटोले विधानसभेचे नवे अध्यक्ष महोदय", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nनाना पटोले विधानसभेचे नवे अध्यक्ष महोदय\nनाना पटोले विधानसभेचे नवे अध्यक्ष महोदय\nमुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी ही घोषणा केली. यासह नाना पटोले हे विधानसभेचे 15 वे अध्यक्ष ठरले आहेत.\nविधानसभा अध्यक्षपदी आ. @NANA_PATOLE यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा. pic.twitter.com/bQV7lkrfbW\nअध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सर्वच पक्षाच्या गटनेत्यांनी नाना पटोलेंना सन्मानाने अध्यक्ष पदाच्या खुर्चीजवळ नेले.\nभाजपकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी किसन कथोरे यांनी अर्ज केला होता. पण त्यांनी अर्ज मागे घेतल्याने नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे.\nनाना पटोले हे विदर्भातल्या साकोली विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.\nदरम्यान शनिवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पार पडला. यात महाविकास आघाडीला 169 सदस्यांनी पाठिंबा दिला . तर 4 सदस्यांनी तटस्थांची भूमिका घेतली. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी भाजप सदस्यांनी सभात्याग केल्याने विरोधात एकही मतदान झाले नाही.\nPrevious सियाचीनमध्ये पुन्हा हिमस्खलन; दोन जवानांचा मृत्यू\nNext विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड\nकोरोनाग्रस्तांच्या सेवेत व्यस्त डॉक्टरांच्या मुलीची कविता\nवांद्रे स्टेशनबाहेर लॉकडाऊनच्या विरोधात हजारोंची गर्दी\nगृहमंत्रालय २४ तास सुरू ठेवण्याचे अमित शहा यांचे आदेश\nकोरोनाग्रस्तांच्या सेवेत व्यस्त डॉक्टरांच्या मुलीची कविता\nवांद्रे स्टेशनबाहेर लॉकडाऊनच्या विरोधात हजारोंची गर्दी\nगृहमंत्रालय २४ तास सुरू ठेवण्याचे अमित शहा यांचे आदेश\n‘येथे’ १७ एप्रिलपासून मद्यविक्रीला परवानगी\n‘रडा, माझ्या देशवासियांनो’, चिदम्बरम यांची मोदींवर टीका\nकोरोनामुळे मानसिक आजारात वाढ\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nकोरोनाग्रस्तांच्या सेवेत व्यस्त डॉक्टरांच्या मुलीची कविता\nवांद्रे स्टेशनबाहेर लॉकडाऊनच्या विरोधात हजारोंची गर्दी\nगृहमंत्रालय २४ तास सुरू ठेवण्याचे अमित शहा यांचे आदेश\n‘येथे’ १७ एप्रिलपासून मद्यविक्रीला परवानगी\n‘रडा, माझ्या देशवासियांनो’, चिदम्बरम यांची मोदींवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/22/surprise-what-do-you-want-to-do-with-the-photo-of-deepika-padukone-ya-actor/", "date_download": "2020-09-29T01:23:04Z", "digest": "sha1:B5Z34TSO6Y43TPGF2PEUR2CZIJEAV7GG", "length": 9470, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आश्चर्यच! दीपिका पादुकोण 'या' अभिनेत्याच्या फोटोला करायची कीस ... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\n दीपिका पादुकोण ‘या’ अभिनेत्याच्या फोटोला करायची कीस …\n दीपिका पादुकोण ‘या’ अभिनेत्याच्या फोटोला करायची कीस …\nदीपिका पादुकोण आणि तिची बहिण अनिशामध्ये चांगले बॉन्डिग आहे. त्या दोघेही आपले सिक्रेट शेअर करत असतात. या दोघींनी एका मुलाखती दरम्यान सांगितले की, दीपिका आणि अनीशा एकमेकींच्या रुम पार्टनर होत्या.\nयाच रुममध्ये त्या अनके तासात खेळत असायच्या. त्यांच्या रुममध्ये हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओ पोस्टर लावलेले होते.\nदोनही बहिणींनी एकच अभिनेता आवडायचा. दीपिकाने सांगितले की, दोघी झोपाण्यापूर्वी या पोस्टरला किस करायच्या. सध्या दीपिका पती रणवीर सिंगसोबत सेल्फ क्वारांटाईन आहे.\nदीपिका बहिणीला खूप मिस करते आहे. काही महिन्यांपूर्वी दीपिका तिच्या ‘महानती’ सिनेमातील मानधनामुळे चर्चेत आली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन यांना एका प्रोजेक्टमध्ये दीपिकाला प्रभासच्या अपोझिट कास्ट करण्याची इच्छा आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar ज��भरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअभिनेत्री श्रद्धा कपूर व सारा खानचा सुशांतबद्दल धक्कादायक खुलासा\n‘ह्या’ कारणामुळे कंगनावर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल\nकंगनाच्या भाजप प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…\n‘शेतकर्‍यांना दहशतवादी म्हणणाऱ्या कंगनावर केंद्राने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा’\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/21/ahmednagar-breaking-life-threatening-by-a-corporator-with-a-criminal-background/", "date_download": "2020-09-29T01:21:21Z", "digest": "sha1:2P5LSRUUT3ID4ZIY47B4XD7M3C4IOFKF", "length": 13376, "nlines": 154, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या नगरसेवकाकडून जीवितास धोका - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar City/अहमदनगर ब्रेकिंग : गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या नगरसेवकाकडून जीवितास धोका\nअहमदनगर ब्रेकिंग : गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या नगरसेवकाकडून जीवितास धोका\nअहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- शहरात1985 पासून नगरसेवक पदावर विराजमान असलेले व अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असलेले शेख नजीर अहमद उर्फ नज्जू पैलवान (रा. झेंडीगेट) यांनी अनधिकृतरीत्या अतिक्रमण करुन,\nअनेकांच्या जागा बळकावल्या आहेत, तर एका शैक्षणिक संस्थेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप जमीन खरेदी विक्रीचे व्यावसायिक अरबाज सय्यद (लालूशेठ) यांनी करुन\nया गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांकडून स्वत:ला व कुटुंबीयांना संरक्षण मिळण्याची मागणी पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nनगरसेवक शेख नजीर अहमद उर्फ नज्जू पैलवान यांनी आजपर्यंत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून मोठी अवैध संपत्ती जमा केली असल्याने त्यांची अँटिकरप्शन महासंचालक यांना समक्ष भेटून तक्रार केली आहे.\nसदरील नगरसेवक, त्यांचे नातेवाईक व साथीदारांनी शहरातील विविध भागात खंडणी वसूल करणे, जागेवर अवैध कब्जा करणे, दंगली घडविणे, गोरगरिबांना मारहाण करण्याचे कृत्य केले आहे.\nयाप्रकरणी संबंधीतांवर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी माहिती अधिकारात माहिती मागविण्यात आली आहे. नगरसेवक नज्जू पैलवान गेल्या पंचवीस वर्षापासून अनधिकृतरित्या एका शैक्षणिक संस्थेच्या चेअरमनपदावर विराजमान आहे.\nया संस्थेत चेअरमनपदासाठी कोणतीही निवडणूक घेण्यात आलेली नाही. अनाधिकृत रित्या ते चेअरमनपदावर कित्येक वर्षापासून विराजमान आहेत.\nतसेच या शैक्षणिक संस्थेत अनाधिकृतपणे शिक्षक भरती करण्यात आल्याचा आरोप देखील अरबाज सय्यद यांनी केला आहे. नज्जू पैलवान\nयांनी नगरसेवक पदाचा दुरुपयोग करून झेंडीगेट भागासह शहरातील काही ठिकाणी अनधिकृतरीत्या अतिक्रमण केले आहे. या संदर्भात देखील महापालिकेत माहिती अधिकारात माहिती मागितली असून,\nती अद्याप देण्यात आलेली नाही. महापालिका, पोलिस विभाग तसेच इतर शासकीय विभागात त्यांच्या विरोधात तक्रारी व माहिती मागितल्याने सदरील नगरसेवक व गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेला त्यांचा पुतण���या रशीद शेख उर्फ डंडा,\nजावई इमरान शेख उर्फ चमेली, त्यांची पाच मुले व नातेवाईक तसेच त्यांच्या समर्थकांकडून कुटुंबीयांच्या जीवितास धोका असल्याचे सय्यद यांनी निवेदनात म्हंटले आहे.\nतर पोलीस अधिक्षकांकडे या गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांवर कारवाई करुन पोलीस संरक्षण मिळण्याची मागणे केली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/14/good-news-for-unsubsidized-teachers-the-government-took-a-yes-decision/", "date_download": "2020-09-29T02:11:14Z", "digest": "sha1:K2AUTC6XTG4OLZ2QRVVZFM42CEMJJ56T", "length": 11278, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "विनाअनुदानित शिक्षकांसाठी खुशखबर; सरकारने घेतला 'हा'निर्णय - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्���काळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/विनाअनुदानित शिक्षकांसाठी खुशखबर; सरकारने घेतला ‘हा’निर्णय\nविनाअनुदानित शिक्षकांसाठी खुशखबर; सरकारने घेतला ‘हा’निर्णय\nअहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- अनेक दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. परंतु आता राज्यशासनाने काही निर्णय घेतले आहेत.\n११ ऑगस्ट रोजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या सोबत झालेल्या बैठकीत विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यांबाबत ठोस व निर्णायक चर्चा झाली.\nत्या अनुषंगाने १२ ऑगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीत १३ सप्टेंबर २०१९ रोजी अनुदानास पात्र घोषित झालेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २४ फेब्रुवारी २०२० रोजी अर्थ संकल्पात मंजूर झालेल्या वेतन अनुदानाचा पहिला टप्पा २० टक्के,\nअंशत: अनुदानित शाळांना वाढीव २० टक्के म्हणजेच एकूण ३४५ कोटी रुपये टप्पा वितरण करण्यासंबंधी तोंडी मान्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.\nयामुळे विनाअनुदानित शिक्षकांसाठी ही बातमी दिलासादायक ठरली आहे. नाशिक पदवीधरचे आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार विक्रम काळे, आमदार दत्तात्रय सावंत, आमदार बाळाराम पाटील, आमदार सतीश चव्हाण यांनी खूप पाठपुरावा केला.\nविनाअनुदानित शिक्षक संघटनांनी मोलाचे कार्य केले. विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न निकाली काढल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,\nउपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आदी सर्वांचे विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांनी आभार मानले आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401617641.86/wet/CC-MAIN-20200928234043-20200929024043-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}