diff --git "a/data_multi/mr/2020-05_mr_all_0135.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-05_mr_all_0135.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-05_mr_all_0135.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,498 @@ +{"url": "http://www.eshodhan.com/2019/10/blog-post_3.html", "date_download": "2020-01-20T12:38:06Z", "digest": "sha1:HTSLKKLLCUPVO7CG32TNRMFWDV5VVWIT", "length": 13204, "nlines": 168, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "मांसाहार लोकांना हिंसक बनवितो काय | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nमांसाहार लोकांना हिंसक बनवितो काय\nइस्लाम धर्म भोजन आणि आहाराच्या संदर्भात काही नियम प्रस्तुत करतो. तो शाकाहारी पशूंचे मांस खाण्याची अनुमती देतो. विशेषतः आठ प्रवर्गाच्या चतुष्पाद (तो पशू जो दूध देणारा आणि चार पायांचा असतो अशा) प्राण्यांचे, परंतु मांसाहारी पशुंना खाण्यास मनाई करतो. इस्लाम धर्म ज्या जनावरांना खाण्याची अनुमती देतो त्या जनावरांमध्ये शेळी, मेंढी, बैल, म्हैस आदींचा समावेश होतो. एवढेच नव्हे तर या वैध (हलाल) ठरविलेल्या जनावरांना हलाल पद्धतीनेच जुबाह (कापले) गेले पाहिजे अन्यथा ते खाण्यायोग्य नाहीत ती जंगली जनावरांची शिकार करतात, ते वैध (हलाल) नाहीत. येथपर्यंत की शाकाहारी जनावरांपैकी काही जनावरे उदा. डुक्कर मुसलामानांकरिता आणि ज्यूंकरिता हराम (निषिद्ध) आहे.\nया गोष्टीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही की मांसाहार लोकांना अधिक हिंसक बनवितो. जसे या आधीच सांगितले गेले आहे की एखाद्या माणसाचे पालनपोषण आणि जगासंबंधी त्याचा दृष्टीकोन त्याला हिंसक किंवा शांतताप्रिय बनवितो. उदा. जर्मन देशाचा नेता अ‍ॅडॉल्फ हिटलर पूर्णतः शाकाहारी होता. परंतु, त्याच्या अंतःकरणात कुस्तित आणि वाईट महत्त्वाकांक्षा, अर्थात शेजारी राष्ट्रांना बलपूर्वक ताब्यात घेणे, यासारख्या भयंकर गोष्टी होत्या आणि वस्तुतः तो लक्षावधींच्या नरसंहारास जबाबदार होता. यास्तव अशा मनोरचित कल्पनांना तिरस्काराने रद्द करण्याची गरज आहे. कारण अशा कल्पित गोष्टी यालाच पात्र आहेत. प्रेम आणि सहानुभूती तसेच तिरस्कार व शत्रुत्व या गोष्टींचा संबंध खाद्य पदार्थांशी व आहाराशी जोडणे तर्कसंगत ठरत नाही. भारतातील आदिवासी अनेक प्रकारचे मांस खातात, परंतु, त्यांच्याविषयी क्रूरतेची ओरड होत नाही.\n- सय्यद हामीद मोहसीन\n२५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०१९\nनमाजचे महत्त्व : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nनिकालाची नव्हे संयमाची आतुरता...\n‘सत्याची साक्ष देणे हाच जीवनाचा खरा उद्देश’\nमोबाईलवर तासनतास बोलणे बंद केली पाहिजे\nभारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत\nगांधी जयंतीनिमित्त आपली प्रतीमा उजळवण्याचा प्रयत्न...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर \nदेशबांधवांसाठी मीरा रोड येथे मस्जिदचे दरवाजे उघडे ...\n‘हजारो गोरगरीब, सर्वसामान्यांच्या प्रगतीत हातभार ल...\nनागरिकांनी मताधिकाराचा अवश्य वापर करावा\nमुहम्मद (सल्ल.) के शहर में\nउत्सव लोकशाहीचा: राजकीय बंडाळीचा, जनतेच्या विवेका...\n१८ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०१९\n‘एक ईश्वर एक मानव कुटूंब’\nवसमत येथे मस्जिद परिचय कार्यक्रम संपन्न\nसब से पहले सच्चे मुसलमान बनें : प्रा. अझहरअली वारस...\nमहाराष्ट्रातील बिनव्याजी सोसायट्या देशात अव्वल\nकाश्मीरमधील बंदी उठवायला हवी\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०१९\nईडी - पोपट ०.२\nमांसाहार लोकांना हिंसक बनवितो काय\nमराठवाडा मुक्तीसंग्राम : एमआयएम आणि वर्तमान\nरणांगण निवडणुकीचे, आश्‍वासनांचे भूलथापांचे\nमुस्लिम एकात्मतेचा ठोस पाया\nनशेच्या सर्वच पदार्थांवर बंदी हवी\n०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०१९\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\n‘देशातील पहिली मुलींची शाळा’ म्हणून पुण्यातील `भिडे वाडा' सरकारने `ऐतिहासिक वास्तू' म्हणून जतन करावा\n– सुनीलकुमार सरनाईक महात्मा फुलेंची शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळेला विरोध सुरु झाला. विरोध जसाजसा वाढत गेला गोविंदरावांनी फुलेंनी अंग...\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\nजगातील सर्वाधिक बेरोजगार भारतात\n-��ाहजहान मगदुम देशाचे भवितव्य असलेल्या सुशिक्षित तरुणांचे भवितव्य सध्या अंधारात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशात बे...\n०८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०१९\n२० डिसेंबर ते २६ डिसेंबर २०१९\n२१ जून ते २७ जून २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/nestle-india-gst-rate-cut-benifit-not-pass-to-consumer-naa-ordered-73-cr/articleshow/72508977.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-01-20T12:28:06Z", "digest": "sha1:A32PS5WFIR5FXKURA43AYKQ5XV2HAIPY", "length": 14546, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: 'नेस्ले इंडिया'ला ७३ कोटींचा जीएसटी दणका ! - nestle india-gst rate cut-benifit not pass to consumer-naa ordered 73 cr | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\n'नेस्ले इंडिया'ला ७३ कोटींचा जीएसटी दणका \nजीएसटी कपातीचा लाभ ग्राहकांना देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी एफएमसीजी क्षेत्रातील 'नेस्ले इंडिया' अडचणीत आली आहे. नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग ऑथॉरिटीने नेस्ले इंडिया उद्योग समूहाला ७३ कोटी ग्राहक कल्याण निधीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ​\n'नेस्ले इंडिया'ला ७३ कोटींचा जीएसटी दणका \nनवी दिल्ली : जीएसटी कपातीचा लाभ ग्राहकांना देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी एफएमसीजी क्षेत्रातील 'नेस्ले इंडिया' अडचणीत आली आहे. नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग ऑथॉरिटीने नेस्ले इंडिया उद्योग समूहाला ७३ कोटी ग्राहक कल्याण निधीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.\nमागील दोन वर्षात जीएसटी कौन्सिलकडून अनेक उत्पादनांवरील जीएसटी दरात कपात करण्यात आली. मात्र या कर कपातीचा फायदा नेस्ले इंडियाने ग्राहकांना दिला नसल्याचे नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग ऑथॉरिटीच्या निदर्शनात आले आहे. मात्र नेस्ले इंडियाने हा दावा फेटाळून लावला आहे. नेस्ले इंडियाने म्हटलं आहे की जीएसटी दरात झालेल्या आतापर्यंतच्या दर कपातीतून वस्तूंच्या किंमती कमी केल्या. त्याचा ग्राहकांना १९२ कोटींचा लाभ झाला असल्याचे नेस्ले इंडियाने म्हटलं आहे.\nनेस्लेने वस्तूच्या किंमती कमी करून जीएसटी कपातीचा लाभ ग्राहकांना दिल्याचा पुरावा सापडला नसल्याचे नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग ऑथॉरिटीने म्हटलं आहे. १९२ कोटींची आकडेवारी अयोग्य पद्धतीने सादर करण्यात आल्याचे ऑथॉरिटीने म्हटलं आहे. त्यामुळे १९२ कोटींचा जीएसटी कपातीचा लाभ ग्राहकांना देण्याचा नेस्लेचा दावा चुकीचा असल्याचे ऑथॉरिटीचे म्हणणे आहे. यावर नेस्ले इंडियाने या निकालाचा अभ्यास करून त्यावर निर्णय घेऊ असे म्हटलं आहे.\n'नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग ऑथॉरिटी'चे लक्ष\nवस्तू आणि सेवा करात सरकारने दर कपात केल्यानंतर कंपन्यांनी त्याची तात्काळ अमलबजावणी केली पाहिजे. जीएसटी दर कमी झाल्याने वस्तूंच्या किमती कमी होऊन ग्राहकांना दिलासा मिळतो. मात्र काही कंपन्या जीएसटी कपातीचा लाभ देण्यास टाळाटाळ करत आहेत. ज्यामुळे वस्तूंच्या किंमती जैसे थेच राहतात. जीएसटी कपातीचा लाभ ग्राहकांना मिळतो कि नाही यावर 'नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग ऑथॉरिटी'चे बारीक लक्ष असते. नेस्लेच्या बाबत ग्राहकांनी ऑथॉरिटीकडे धाव घेतली. ज्यावर ऑथॉरिटीने कंपनीची चौकशी केली. कंपनीच्या उत्तरात समाधान न झाल्याने ऑथॉरिटीने ७३ कोटी ग्राहक कल्याण निधीमध्ये जमा करण्याचे आदेश दिले.\nतुम्हीसुद्धा ऑनलाईन तक्रार करू शकता\nजीएसटी कपातीचा लाभ न मिळाल्यास तुम्हीही 'नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग ऑथॉरिटी'कडे तक्रार करू शकता. ऑथॉरिटीच्या http://www.naa.gov.in/ वेबसाईटवर ऑनलाईन तक्रारीची सुविधा आहे. त्याशिवाय ऑथॉरिटीची ०११-२१४००६४३ ही हेल्पलाईन सुद्धा आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nअमेरिकेचा चीनला दणका; अर्थव्यवस्थेच्या घोडदौडीला लगाम\nसात वर्षानंतर आले 'गोल्ड ईटीएफ' अच्छे दिन\nउद्योगांमध्ये हस्तक्षेप नको; 'टाटासन्स'च्या प्रमुखांची नाराजी\nमोदी-शाहांकडे एक व्हिजन आहे, त्यांना साथ दिलीच पाहिजे : रतन टाटा\nहायकोर्टाने ठरवलं; PMC बँकेचा तिढा सुटणार\nइतर बातम्या:nestle india|naa|GST rate cut|'नेस्ले इंडिया'|'नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग ऑथॉरिटी'\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यांचा दावा\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घोडदौडीला लगाम\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n'नेस्ले इंडिया'ला ७३ कोटींचा जीएसटी दणका \nकिरकोळ महागाईचा तीन वर्षांतील उच्चांक...\n‘एअर इंडिया’ची होईल१०० टक्के हिस्साविक्री...\nविमानभाडे वाढण्याची शक्यता कमीच...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/waiting-for-electricity-and-water-for-superpublicity/articleshow/66749796.cms", "date_download": "2020-01-20T13:01:39Z", "digest": "sha1:LR2Z52HUA364Z5YYSJJWGXRUYFBLYGI4", "length": 18131, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aurangabad News: ‘सुपरस्पेशालिटी’ला वीज-पाण्याची प्रतीक्षा - waiting for electricity and water for 'superpublicity' | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nतब्बल दीडशे कोटी रुपये खर्चून घाटी परिसरात उभारण्यात येत असलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी अजूनही वीज आणि पाण्याची सोय झालेली नाही. हॉस्पिटलसाठी ११ केव्हीच्या सबस्टेशनची गरज असून, त्यासाठी तीन कोटी ४० लाखांचा निधी तत्वतः मंजूर करण्यात आला आहे, मात्र प्रत्यक्षात हा निधी उपलब्ध झालेला नाही; तसेच पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र व्हॉल्व्हची प्रतीक्षादेखील कायम आहे. दोन्हींची गरज पूर्ण झाल्याशिवाय हॉस्पिटलचे काम पूर्ण होणे शक्य नाही, ही वस्तुस्थिती असली तरी, हॉस्पिटलचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा कंत्राटदार एचएससीसी कंपनीकडून केला जात आहे. प्रत्यक्षात ८२ टक्के झाल्याचे पत्र कंपनीकडून घाटीला देण्यात आल्याचेही समोर येत आहे.\nहॉस्पिटलच्या पायाभूत सुविधांची अशी स्थिती असतानाच हॉस्पिटलसाठीची मोठी व महत्त्वाची उपकरणे उपलब्ध होणे बाकी आहे; तसेच पदनिर्मितीची प्रतीक्षादेखील कायम आहे. या एकूणच स्थितीमुळे हॉस्पिटलचे काम पूर्ण होऊन रुग्णसेवेला कधी प्रारंभ होणार, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळेच आधीच कामाची मुदत ओलांडलेल्या हॉस्पिटलची रुग्णसेवा सुरू होण्यासाठी २०१९चे निम्मे वर्ष ���री लोटणार, अशी शक्यताही तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.\nगोरगरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयात विशेषोपचार मिळावेत, या उद्देशाने औरंगाबादसह राज्यात चार ठिकाणी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी सुरू आहे. औरंगाबाद येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम हे घाटी परिसरात सुरू आहे. २५३ खाटांच्या हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारचे विशेषोपचार उपलब्ध होणार आहेत. १५० कोटींच्या निधीमध्ये ७० टक्के वाटा हा केंद्र सरकारचा, तर ३० टक्के वाटा हा राज्य सरकारचा आहे; तसेच हॉस्पिटलचे संपूर्ण बांधकाम हे केंद्र सरकारच्या वतीने केले जाणार आहे व हॉस्पिटलसाठी लागणारी सर्व प्रकारची उपकरणेदेखील केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. पदनिर्मिती, पदनियुक्ती करून हॉस्पिटलला वीज व पाणी देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे, मात्र यातील एकही जबाबदारी राज्य सरकारने अद्यापपर्यंत पूर्ण केलेली नाही. पदनिर्मितीचा विषय हा राज्याच्या वित्त विभागाकडे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. ही पदनिर्मिती झाल्याशिवाय पदनियुक्ती होणार नसल्याचे स्पष्ट असतानाच, विशेषोपचारतज्ज्ञांच्या नियुक्तीसाठी अधिकचा कालावधी लागू शकतो, हे गृहित धरून ही प्रक्रिया लवकर सुरू होणे गरजेचे असतानाच पदनिर्मितीची प्रतीक्षा कायम आहे. त्याचवेळी वीज व पाण्याचा प्रश्नही उभा ठाकला आहे.\nहॉस्पिटलला २४ तास लागणारी वीज गृहित धरून ११ किलोव्हॅट क्षमतेच्या सबस्टेशनची गरज आहे. या सबस्टेशनसाठी तीन कोटी ४० लाखांच्या निधीची गरज आहे. २८ सप्टेंबर रोजी मुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीत या निधीला तत्वतः मंजुरी मिळाली आहे, मात्र यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय व निधीची प्रतीक्षा कायम आहे. त्याचवेळी हॉस्पिटलला दररोज दहा लाख लिटरपेक्षा जास्त पाण्याची गरज लक्षात घेऊन हॉस्पिटलसाठी स्वतंत्र 'व्हॉल्व्ह' बसवून हॉस्पिटलला पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण होणे बाकी असल्याचे समजते. ही विविध कामे पूर्ण झाल्याशिवाय हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा सुरू होणार नाही, याकडेही लक्ष वेधल्या जात आहे.\n\\Bकंपनीचा वीज, पाण्याकडे अंगुलीनिर्देश\n\\Bसुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम करणाऱ्या 'एचएससीसी' कंपनीमार्फतच राज्य कर्करोग संस्थेच्या विस्तारीत इमारतीचे बांधकाम होणार आहे आणि काही द���वसांपूर्वी 'कॅन्सर'च्या कामाची पाहणी करताना कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक एस. के. भटनागर यांनी, सुपरस्पेशालिटीचे काम ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचा दावा केला. त्याचवेळी वीज व पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय सुपरस्पेशालिटीचे काम पूर्ण होऊ शकणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले, मात्र हे काम ८२ टक्के झाल्याचे पत्र याच कंपनीने घाटीला ऑक्टोबरअखेर दिल्याचेही सांगण्यात आले. या परस्पर दाव्यांमध्ये मात्र रुग्णालयाचे काम अखेर कधी पूर्ण होणार, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.\n'सुपरस्पेशालिटी'ला सबस्टेशनची तत्वतः मंजुरी आहे व त्यासाठीचा निधीदेखील लवकरच उपलब्ध होईल; तसेच पाण्याचा विषयही लवकरच मार्गी लागेल. त्यासाठीची प्रक्रिया महापालिकेमार्फत सुरू आहे.\n\\Bडॉ. कानन येळीकर\\B, अधिष्ठाता, घाटी\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकाश्मीर: लातूरचा जवान सुरेश चित्ते हिमस्खलनात शहीद\nमुख्यमंत्र्यांचा शब्द खोटा ठरला\nनामांतराचा लढा अस्मितेचा होता\nराऊतांनंतर राष्ट्रवादीच्या 'नवाबां'चीही 'राजे'शाहीवर टोलेबाजी\nभाजपचे हिंदुत्व तर मनुवादी, शिवसेना धर्मनिरपेक्ष: जोगेंद्र कवाडे\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nराम शिंदेच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nऔरंगाबादच्या नागरिकांना पाणी दिलासा...\nव्यापाऱ्याला ५० लाखांचा गंडा...\nचारा पिकासाठी भाडेपट्टीने जमीन...\nजिल्हा पाणी टंचा�� कक्ष स्थापन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/jaau-tukobanchya-gaava-part-36/", "date_download": "2020-01-20T13:20:10Z", "digest": "sha1:ABFUK7MEJFJ75WMEQ7YY4SUGVM5VTJBL", "length": 22108, "nlines": 99, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "संतांच्या पायीची धूळ माझ्या माथी येऊ दे देवा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३६", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nसंतांच्या पायीची धूळ माझ्या माथी येऊ दे देवा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३६\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza\nमागील भागाची लिंक : माझे जातीकुळ पाहून तुम्ही मला क्षमा करा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३५\nमला मूर्छा आली तो विषय महत्त्वाचा नाही. आसपास लोक होते, त्यांनी मला सावध केले, सावरले, माजघरात नेऊन निजवले. कुणी वैद्यांना बोलावून आणले, त्यांनीही काही उपचार केले व विश्रांती घेण्यास सुचविले. भयाने माझे त्राण गेले होते, मी पडून राहिलो. अधूनमधून निद्रा येत राहिली. माझी इकडे ही अवस्था होत असताना तिकडे देहूत मोठा प्रसंग घडत होता.\nप्रसंगी ब्रह्मवृंद तुला तुझ्या रचना इंद्रायणीत बुडवायला सांगेल, मग तू काय करशील\nह्या माझ्या बोलण्याचा तुकोबांनी ‘विठ्ठलाची आज्ञा’ असा अर्थ घेतला होता व ते माझ्या घरून त्वरेने निघाले होते. पुढे मला कळले की ते इतके वेगाने निघाले की त्यांच्या बरोबरीच्या कान्होबा आणि इतर मंडळींना त्यांच्या वेगाने चालणे अशक्य झाले. ते काही बोलत नव्हते, ह्या लोकांनी मारलेल्या हाकांना ओ देत नव्हते. त्यांच्या मनात काय चालले आहे ह्याचा अंदाज कुणालाही येत नव्हता. तुकोबांचा चालण्याचा वेग असा होता की त्यांच्यात आणि ह्या लोकांत बरेच अंतर पडले. ही मंडळी घरी पोहोचून बघतात तर घरभर फिरून फिरून तुकोबांनी त्यांच्या अभंगांच्या वह्या कुठून कुठून शोधून काढल्या होत्या. काही चिटोरेही होते. वहिनीबाई भांबावून कोपऱ्यात उभ्या होत्या.\nकान्होबांनी पाहिले, तुकोबांनी साऱ्या वह्या एका कापडात बांधायची तयारी केली होती. कान्होबांच्या मनात भयशंका उपजली. त्यांच्या सर्वांगाला एक सूक्ष्म थरथर सुटली. बोलता येणार नाही अशी जीभ जड झाली. तरी त्यांनी धीर केला आणि विचारले,\nदादा, काय करता आहात\nतुकोबांनी असे दाखविले की त्यांनी जणू प्रश्न ऐकलाच नाही आणि उलट विचारले,\nसर्वांत पहिली वही कोठे आहे\nकान्होबांनी मनाशी का���ी ठरवून उत्तर दिले,\nसर्वांत पहिली वही कोठे आहे\nकान्होबांची अवस्था बिकट झाली. ते गप्प बसले. मात्र जेव्हा तिसऱ्यांदा तोच प्रश्न आला,\nसर्वांत पहिली वही कोठे आहे\nतेव्हा मात्र कान्होबांचा नाईलाज झाला आणि त्यांनी कुठूनशी शोधून ती वही आणून दिली. हे होईतोवर तुकोबा रामभट वाघोलीकरांकडे जाऊन तरातरा परत आल्याची वार्ता देहूभर होऊन लोक बाहेर जमा होऊ लागले होते. हलक्या आवाजात काय झाले ह्याची चर्चा सुरू झाली होती. जे सोबत आले होते त्यांना कान्होबांनी सांगितले की रामभटांकडे काय झाले ह्याबद्दल अवाक्षरही तोंडून निघता कामा नये. जे सांगायचे ते दादा सांगतील. आत तुकोबांनी वह्या एका कापडात व्यवस्थित बांधल्या आणि कपाळाला लावल्या. मग गळ्यात टाळ अडकवून एका निश्चयी मुद्रेने ते हातात बांधलेल्या वह्या घेऊन घराबाहेर जाण्यास निघाले. वहिनीबाई दरवाजा अडवून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या,\nकाय करताय ते कळू द्या तरी..\nयावेळी तुकोबांच्या आवाज असा होता की वहिनीबाई नकळत, यंत्रवत बाजूला झाल्या. आता कान्होबांना अंदाज आला. वाड्याच्या दरवाजात ते उभे राहिले आणि मोठ्या कष्टाने अवसान आणून म्हणाले,\nदादा, वह्या माझ्या आहेत, मी लिहिल्यात.\nकान्होबांचे हे शब्द ऐकून तुकोबांनी मान वर करून कान्होबांकडे अशा नजरेने पाहिले की कान्होबांचा धीर सुटला व ते तुकोबांच्या पायावर पडले व पाय धरून दादा दादा करू लागले. तुकोबा काहीही बोलले नाहीत, त्यांनी कान्होबांना उठविले, स्वतःसाठी मार्ग करून घेतला आणि ते थेट इंद्रायणीच्या दिशेने चालू लागले. बाहेर जमलेल्या समुदायाला काही समजत नव्हते, त्यांनी तुकोबांना वाट करून दिली, तुकोबांमागे वहिनीबाई, कान्होबा चालू लागले आणि सारा जनसमुदाय मूकपणे पावले टाकू लागला.\nतुकोबा गंगेवर पोहोचले. नदीकाठी एका वटवृक्षाला पार केलेला होता. त्यावर अभंगाचा गाथा ठेवला. गळ्यातले टाळ हातात घेतले आणि गजर केला –\nसमुदायाने लय पकडली, सूर धरला आणि रामकृष्णहरिच्या गजराने आसमंत व्यापून गेला. बाजूला इंद्रायणी आपल्या गतीने वाहात होती. पुढे काय घडणार आहे ह्याचा तिला अंदाज होता की नव्हता हे आपण कसे सांगणार पण ज्यांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता असे कान्होबा, आवलीबाई त्याच गंगेला मनोमन प्रार्थना करीत होते की, हे आई, काही विपरित घडू देऊ नकोस.\nएकूण घटनाक्रमाची माहि��ी नसलेला पण एकत्र जमा झालेला देहूगांव गजराने बेभान झाला. लय वाढत चालली. आवाज टिपेला पोहोचला आणि तुकोबांनी हात वर केला –\nपंढरीनाथ महाराज की जय\nश्री ज्ञानदेव महाराज की जय\nश्री नामदेव महाराज की जय \nश्री एकनाथ महाराज की जय\nविष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें येरांनी वाहावे भार माथा \nसाधने संकटे सर्वांलागी सीण व्हावा लागे क्षीण अहंमान \nभाव हा कठीण वज्र हे भेदवे परि न छेदवे मायाजाळ \nतुका ह्मणे वर्म भजनें चिं सांपडे येरांसी तो पडे ओस दिशा \nमंडळी, आजचा दिवस ह्या तुकारामासाठी फार महत्त्वाचा आहे. त्याला वाटते, ज्या मायेने हे सारे विश्व उभारले आहे तिच्या विळख्यात तो स्वतःही सापडलेला आहे. हे मायाजाल आपल्याला छेदता येईल का ह्याची परीक्षा त्याला आज करायची आहे. एकवेळ कठीण असे वज्रही भेदता येईल पण आपला मान, आपला अहंभाव तोडता येणार नाही. जगण्यासाठी म्हणून जी साधने म्हणायची किंवा न जगू देणारी अशी जी संकटे म्हणायची ती दोन्ही ह्या मायेपायी शेवटी शिणविणारीच होत असतात. तो शीण कमी व्हायचा असेल तर अहंभाव, अभिमान क्षीण होत गेला पाहिजे. तसा तो व्हायचा तर वर्म सापडले पाहिजे. ते वर्म सापडण्याचा एकमेव मार्ग भजन आहे. ज्यांना हे पटत नसेल त्यांनी माझे हे सांगणे मानू नये, त्यांना जगण्याचे अन्य मार्ग असतील तर अन्य दिशा ओस पडल्या आहेत. तिकडे जाणारेही काही लोक आहेत. ते नसता भार डोक्यावर घेऊन फिरत असतात. ह्या तुकारामाला इतकेच कळले आहे की हे सारे विश्व विष्णुमय आहे, एकसारखे, एकजिनसी आहे. त्यात आपण विरून गेले पाहिजे आणि त्यासाठी आपला अभिमान नष्ट झाला पाहिजे. मग संकटांना आपण घाबरणार नाही आणि ह्या साधनावाचून माझे अडते असेही म्हणणार नाही. दोन्हींमुळे होणारा शीण तेव्हाच नष्ट होईल. म्हणून हा तुकाराम म्हणतो,\nइतुले करी देवा ऐकें हे वचन समूळ अभिमान जाळीं माझा \nइतुले करी देवा ऐकें हे गोष्टी सर्व समदृष्टी तुज देखें \nइतुले करी देवा विनवितो तुज संतांचे चरणरज वंदीं माथां \nइतुले करी देवा ऐकें हे मात \nभलतिया भावें तारी पंढरीनाथा | तुका ह्मणे आता शरण आलो \nहा तुकाराम पंढरीनाथास आळवीत आहे की आता मी तुला पूर्ण शरण आलो आहे तर माझ्या मनात दुसरा काही विचार येऊ देऊ नकोस आणि मला आता तारून ने. त्यासाठी देवा, तू इतकेच कर की माझे एक ऐक, तू पंढरीनाथच माझ्या हृदयात येऊन राहशील असे कर. देवा, तुला मी विनवितो की तू इतकेच कर की संतांच्या पायीची धूळ माझ्या माथी येऊ दे. देवा, म्हणतो ती गोष्ट ऐक आणि इतकेच कर की माझी दृष्टी सम होऊ दे आणि सर्वत्र एकच पाहू दे. देवा, हा तुकाराम म्हणतो की, माझे हे वचन ऐक आणि इतकेच कर की माझा हा अभिमान पूर्ण जाळून टाक\nजाणावे तें काय नेणावे तें काय ध्यावे तुझे पाय हें चि सार \nकरावे तें काय न करावे तें काय ध्यावे तुझे पाय हें चि सार \nबोलावें तें काय न बोलावे तें काय ध्यावे तुझे पाय हें चि सार \nजावे तें कोठे न जावे तें आता बरवें आठवितां नाम तुझे \nतुका ह्मणे तूं करिसी तें सोपें पुण्यें होती पापें आमुच्या मतें \nहे देवा, आम्ही जेव्हा आमच्या मताने चालतो तेव्हा आमच्या हातून पापपुण्ये होतात. ते काही बरे नाही. सोपे काय ते तूच करू शकशील. त्यासाठी आम्ही तुझ्याकडे यावे हे बरे. कोठे जावे, कोठे जाऊ नये हा विचार करण्यापेक्षा तुला आठवावे हे चांगले. हा तुकाराम म्हणून म्हणतो, काय जाणायचे आणि काय नाही ते मला कळत नाही पण हे कळते की तुझे ध्यान धरण्यातच जीवनाचे सार आहे. काय करावे वा काय करू नये हे मला कळत नाही पण हे कळते की तुझे ध्यान धरण्यातच जीवनाचे सार आहे. काय बोलावे वा काय बोलू नये तेही मला कळत नाही पण हे कळते की तुझे ध्यान धरण्यातच जीवनाचे सार आहे.\nइतकी कथा सांगून रामभट म्हणाले,\nआबा, नारायणा, हा सारा प्रकार झाल्यानंतर आज पहिल्यांदा मी कुणापाशी तरी तिचा उच्चार करीत आहे. आज येथवर सांगितले. यापुढील प्रकार सांगण्याची ताकद आता माझ्यात आज उरलेली नाही. दमलो मी. थांबतो आता. उद्या या रोजच्या वेळेस\n(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza \n← गौरी लंकेश ह्यांच्या हत्येनंतर अशी उघडी पडतीये समाजातील विकृती\nज्ञानाचा मोठा शत्रू अज्ञान नसून ज्ञानाचा भ्रम आहे\n“आबा, तुम्ही भांडलेच पाहिजे” – जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ८\nरामभटा जर जगात पांडुरंग असेल तर तुला तो मोठा दंड करील : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३८\nचित्त शुद्ध केले तर हे शत्रू मित्र होतील : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४३\nOne thought on “संतांच्या पायीची धूळ मा��्या माथी येऊ दे देवा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३६”\nPingback: .....आणि इंद्रायणीने तुकोबांची गाथा आपल्या पोटांत घेतली : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३७ | मराठी pizza\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/desh/ola-uber-situation-already-worrisome-how-is-it-responsible-for-the-auto-sector-downturn", "date_download": "2020-01-20T13:06:05Z", "digest": "sha1:3GQG3NX2RGTZAJ6A4P6IRWUUF2SHHCHM", "length": 13329, "nlines": 140, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | ओला-उबरची स्थिती आधीच चिंताजनक, ऑटो क्षेत्रातील मंदीबाबत ते कसे जबाबदार?", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nओला-उबरची स्थिती आधीच चिंताजनक, ऑटो क्षेत्रातील मंदीबाबत ते कसे जबाबदार\n2018 मध्ये ओलाचे 2,842.2 कोटी रुपयांचे नुकसान, 61 टक्क्यांनी वाढ होऊन ते...\n देशात आर्थिक मंदीचे वातावरण आहे. या शिथिलतेचा सर्वाधिक परिणाम वाहन उद्योगावर दिसून येत आहे. मागील 10 महिन्यांपासून या उद्योगातील विक्री थांबविण्यात आली आहे. यामुळे वाहन कंपन्यांनीही उत्पादन कमी केले आहे. दरम्यान, ऑटो उद्योगातील सुस्तपणासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ओला आणि उबर सारख्या टॅक्सी अ‍ॅग्रिगटरना जबाबदार धरले.\nअर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, आजकाल लोकांना ओला-उबर वापरायला आवडते. अर्थमंत्री म्हणाले, \"बीएस 6 मधील बदलांमुळे आणि लोकांच्या विचारसरणीवर ऑटोमोबाईल उद्योगाचा परिणाम होत आहे, आता लोक कार खरेदी करण्याऐवजी ओला किंवा उबरला प्राधान्य देतात\". प्रतिक्रिया येत आहेत. परंतु प्रश्न असा आहे की जर लोकांचा कल ओला किंवा उबरकडे वाढला असेल तर या कंपन्यांची स्थिती कशी आहे. चला या अहवालात जाणून घेऊया ..\nओला बर्‍याच काळापासून तोट्यात\nजर तुम्ही ओलाबद्दल चर्चा केली तर ते बर्‍याच काळापासून तोट्यात आहे. वृत्तवाहीनींच्या वृत्तानुसार, आर्थिक वर्ष 2018 मध्ये ओलाचे 2,842.2 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील आर्थिक वर्षात ओलाचे 4,897.8 कोटी रुपयांचे नुकसान झाले. तथापि, आर्थिक वर्ष 2018 मध्ये कंपनीच्या महसुलात 61 टक्क्यांनी वाढ होऊन ते 1,380.7 कोटी रुपयांवर पोचले आहे. तथापि, जगातील तोट्यात जाणाऱ्या अमेरिकन कंपनी उबरने मार्च 2018 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात भारतात नफा कमावला आहे. यंदाच्या ऑगस्ट महिन्यात उबरला तिमाहीत सर्वाधिक नुकसान झाले आहे. कृपया येथे सांगा की ओला आणि उबर इंडियाची ताजी आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही.\nगेल्या जूनमध्ये इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालात असा दावा केला गेला होता की ओला आणि उबरचा विकास दर कमी झाला आहे. त्यानंतर असे नोंदवले गेले की 6 महिन्यांत ओला आणि उबरच्या दैनंदिन प्रवासामध्ये केवळ 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पूर्वी दररोजच्या प्रवासात 35 लाख लोक होते आणि आता ती सुमारे 36.5 लाखांवर आहे. ओला आणि उबरचा व्यवसाय मंदावण्याचे आणखी एक चिन्ह व्यावसायिक वाहन नोंदणीवरून येत आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात, 2017-18 मध्ये ओला आणि उबर इंडियासाठी काम करणाऱ्या 66 हजार 683 टूरिस्ट कॅबची नोंद झाली होती, परंतु 2018-19 मध्ये ही संख्या 24 हजार 386 वर आली. आपल्याला सांगू की वाहन क्षेत्रातील मंदीमुळे देशांतर्गत बाजारात ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत 23.55 टक्क्यांनी घट झाली. डिसेंबर 2000 मध्ये विक्रीत 21.81 टक्क्यांनी घट झाली होती.\nदेहरजी मध्यम प्रकल्प एमएमआरडीएच्या अर्थसहाय्यातून राबविणार\nनितीन गडकरी यांच्या 'या' वक्तव्यानंतर तुम्ही मोठ्या दंडापासून वाचाल, कसे ते जाणून घ्या\nविद्यार्थ्यांना मोदींचा मंत्र - टेक्नॉलॉजीला मित्र बनवा, त्याचे गुलाम बनू नका\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nनवीन संसद भवनात खासदारांसाठी 1350 सीट, 'या' नव्या प्रकल्पात आणखी काय खास ठरेल ते जाणून घ्या\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/bmc-workers-helping-the-flood-affected-area-in-maharashtra-will-get-bonus-says-pravin-pardeshi-57955.html", "date_download": "2020-01-20T11:33:42Z", "digest": "sha1:H7TSPVM6CTY4AS7AKZBW2ZOR3A4Y7VYI", "length": 31614, "nlines": 248, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतकार्यात सामील झालेल्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस रूपात भेट, आयुक्त प्रवीण परदेशी यांचा निर्णय | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nनागपूर: वॉकरम���ून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\n'ये अंधा कानून है' वांद्रे कोर्टात सुनावणी सुरु असताना वाजलेल्या या गाण्याने 'असा' झाला गोंधळ\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHatchback Cars 2020: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nनवं हेल्मेट खरेदी करणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHealth Tips: हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीवर करा 'हे' त्वरित उपाय जे एखाद्याचे जीवन वाचविण्यास येऊ शकतात कामी\nHealth Benefits Peepal Leaves: पिंपळाची पानं 'या' आजारांवर ठरतील गुणकारी; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतकार्यात सामील झालेल्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस रूपात भेट, आयुक्त प्रवीण परदेशी यांचा निर्णय\nमागील दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रात कोल्हापूर (Kolhapur) , सांगली (Sangali) परिसरात पावसामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली होती, यामध्ये लाखो सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. पुरात अडकलेल्या जनतेला सोडवण्यासाठी सैन्य (Indian Army), नौदल (Indian Navy), एनडीआरएफ (NDRF) सारख्या अनेक गटांनी प्रयत्नानांची शर्थ लावली होती. या भागातील जनजीवन आता पूर्वपदावर येत असताना मुंबई महापालिकेचे (BMC) कर्मचारी देखील दिवसरात्र मेहनत करत आहेत. या गरजूंच्या मदतीसाठी धावून आलेल्या कर्मचाऱ्यांना आपल्या सेवाभावाचा मोबदला म्ह्णून आता मुंबई महापालिका मुख्य आयुक्त प्रवीण परदेशी (Pravin Pardeshi) यांनी नवीन निर्णय घोषित केला आहे. यानुसार मदतकार्यातील कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येणार असल्याचे समजत आहे.\nप्राप्त माहितीनुसार,काही दिवसांपासून कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांची मोठी तुकडी कार्यरत आहे. यामध्ये 50 वैद्यकीय अधिकारी, रुग्णसेवक, कीटकनाशक विभागातील 10 अधिकारी, कामगार, मलनि:सारण खात्यातील पाच अधिकारी, नऊ कामगार, अग्निशमन दलातील चार अधिकारी आणि 16 कर्मचारी, तर घनकचरा व्यवस्थापन विभागातील 12 अधिकारी आणि तब्बल 422 सफाई कामगारांचा समावेश आहे. (आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या महापुराची दखल; 8 देशांच्या राजदूतांनी घेतली संभाजी राजे यांची भेट (Video)\nदरम्यान, प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील अधिकाऱ्यांना अर्ध्या महिन्याचा , तर कर्मचारी, कामगारांना एका महिन्याचा पगार बोनस रूपात देण्यात येणार आहेत. या भागात कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्त भागात स्वछता करूनसाथीचे रोग पसरण्यापासून रोखायचे प्रयत्न आरंभले आहेत. यासोबतच या भागात शुद्ध पाणी मिळावे यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत.\nBMC Kolhapur Kolhapur Flood Relief and Rescue Operation Kolhapur Rains Maharashtra Flood Pravin Pardeshi Sangali पूरग्रस्तांच्या मदतकार्यात मुंबई महापालिका कर्मचारी मुंबई महापालिका मुंबई महापालिका आयुक्त मुंबई महापालिका कर्मचारी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\nठाणे: नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक\nमुंबई महापालिकेच्या माजी इंजिनिअर अधिकाऱ्याच्या घरावर ईडी कडून छापेमारी, दुबईत प्रॉपर्टी असल्याचा खुलासा\n��ुंबई: कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे निधन; वयाच्या 87 वर्षी घेतला अखेरचा श्वास; 17 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nमहाविकास आघाडीची घोषणा; सतेज पाटील कोल्हापूर तर, विश्वजीत कदम भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री\n कोल्हापूरकरांवरील संक्रांत संपली; 520 रुपये किलो ने मटण विक्रीवर झाला एकमताने निर्णय\nमुंबई: वाडिया हॉस्पिटल प्रकरणी आज महत्त्वपूर्ण बैठक; स्पष्ट होणार भवितव्य\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारसदारांनी भाजपमधून राजीनामे द्यावेत; 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तक वादावर शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे य���स्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nअमित शाह का कार्यकाल हमेशा याद रहेगा: पीएम मोदी : 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nएक्टर कमाल राशिद खान उर्फ KRK का आरोप, सलमान खान इन 2 एक्टर्स का करियर कर रहे हैं बर्बाद, पढ़ें पूरा ट्वीट\nमुजफ्फरपुर शेल्टर होम केस: दिल्ली की साकेत कोर्ट ने ब्रजेश ठाकुर समेत 19 आरोपियों को दोषी ठहराया\nCAA Protest: भूपिंदर सिंह हुड्डा बोले- कोई राज्य नागरिकता कानून को लागू करने से इनकार नहीं कर सकता\nMaghi Ganesh Jayanti 2020: कब है माघी गणेश जयंती जानें शुभ मुहूर्त, पूजा विधि और महत्व\nShubh Mangal Zyada Saavdhan Trailer: आयुष्मान खुराना की समलैंगिक लव स्टोरी का रोमांटिक ट्रेलर हुआ रिलीज, देखें Video\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2010/12/27/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5/", "date_download": "2020-01-20T11:37:25Z", "digest": "sha1:N47WZU3T5ECBB6FWZPBVTCOYRRUBV6TT", "length": 9993, "nlines": 178, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "योग गुरु स्वामी रामदेव! | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nयोग गुरु स्वामी रामदेव\nपतंजली योगपीठाचे सर्वेसर्वा स्वामी रामदेव यांचे नावलौकिक आता जगभर पसरले आहे. आणि त्यांच्यामुळेच योग्क्रीयेच नाव सुध्दा जगभर प्रसिद्ध झाले आहे. याशिवाय बाबांनी आयुर्वेदिक उत्पादने उपलब्ध करून दिली आहेत. ह्याचे मला कौतुक करावेसे वाटते. ३-४ वर्षपूर्वी मला जेव्हा समजले मी स्थानिक केंद्राकडे गेलो आणि तपास केल्यावर आयुर्वेदिक बिस्कीट सुद्धा उपलब्ध होते. तेव्हा पासून घरी त्यांचेच बिस्कीट वापरतो. अंघोळीचे साबण त्यांचेच. दंत-पेस्ट जेव्हापासून उपलब्ध झाला त्यांच्याच कडून आणला. आता तर टूथ ब्रश सुध्दा उपलब्ध आहे.\nकाल केंद्रावर गेलो काही साहित्य घेतले. आणि केरी बेग मागितली त��� त्यांनी मला वर्तमानपत्राने तयार केलेली केरी बेग दिली. अप्रतिम बेग आहे ती तिचा फोटो येथे टाकत आहे. मला कधी हि अस्वस्थता वाटली मनात चल बिचल होत असेल तर मी २ मिनिटे दीर्घ श्वसन करतो. लगेच बरे वाटायला लागते. जमेल तेव्हा प्राणायाम करताच असतो.\nनवीन वर्षाच्या शुभेच्छा →\n2 thoughts on “योग गुरु स्वामी रामदेव\nरविंद्र म्हणतो आहे:\t डिसेंबर 31, 2010 येथे 21:19\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/tractor-dealerby-brandstate/tafe/jharkhand/mr", "date_download": "2020-01-20T13:09:04Z", "digest": "sha1:63IMADR6RAO3PY6X3QDQCQY22BJ4OMK4", "length": 4999, "nlines": 161, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Tafe ट्रॅक्टर वितरक मध्ये jharkhand-खेतीगाडी", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nखेतीगाडी वर भारतात उपलब्ध असलेले ट्रॅक्टर अधिकृत डीलर आणि शोरूम शोधा\nब्रॅंड आणि सिटीद्वारे ट्रॅक्टर डीलर्स निवडा\nTafe ट्रॅक्टर वितरक राज्याद्वारे\nएकूण 5 डीलर्स इन jharkhand\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nआम्हाला आपले शहर सांगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/social-media-is-turning-into-a-fatal-addiction/articleshow/67496266.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-01-20T11:25:01Z", "digest": "sha1:GXL7LLPKKXO7DRQJITIK2U3ODXJODUFD", "length": 22279, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "social media addiction : सोशल मीडियाची जीवघेणी नशा - social media is turning into a fatal addiction | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nसोशल मीडियाची जीवघेणी नशा\nसोशल मीडियावर बहुतांश वेळ घालवणाऱ्या किशोरवयीन मुलींमध्ये नैराश्य निर्माण होण्याचं प्रमाण याच वयातील मुलांच्या प्रमाणात दुप्पट असल्याचा निष्कर्ष नुकताच 'ई क्लिनिकल मेडिसिन' या मेडिकल नियतकालिकाने काढला आहे, त्यानिमित्ताने यामागच्या कारणांचा घेतलेला वेध.\nसोशल मीडियाची जीवघेणी नशा\nसोशल मीडियावर बहुतांश वेळ घालवणाऱ्या किशोरवयीन मुलींमध्ये नैराश्य निर्माण होण्याचं प्रमाण याच वयातील मुलांच्या प्रमाणात दुप्पट असल्याचा निष्कर्ष नुकताच 'ई क्लिनिकल मेडिसिन' या मेडिकल नियतकालिकाने काढला आहे, त्यानिमित्ताने यामागच्या कारणांचा घेतलेला वेध.\nसोशल मीडिया ही आजच्या आधुनिक जगातील सगळ्यांना परिचित असलेली कालानुरूप संकल्पना. आज लहानथोरांपासून प्रत्येकाच्या जीवनाचा सोशल मीडिया हा अपरिहार्य भाग आहे. फेसबुक, ट्विटर वा इन्स्टाग्रामने आज प्रत्येकाचे दैनंदिन आयुष्यच बदलून टाकले आहे. जगाच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या लोकांचा संदेश आपल्याला आणि आपल्याकडून त्यांना क्षणात पोचू शकतो. एकदा का आपण सोशल मीडियाच्या खिडकीत बसलो की ते जग पाहण्यात किंबहुना जगण्यात आपण इतके गुंततो की मग पुन्हा त्या जगातून मागे वळणे कठीण होऊन जाते. हा परिणाम जे जे सोशल मीडियाशी परिचित आहेत, त्या सर्व वयोगटातील गरीब-श्रीमंत सगळ्यांमध्ये दिसून येतो. पण यामध्ये सगळ्यात जास्त प्रभावित झालेला ग्रुप म्हणजे तरुणाईचा. एकदा का सोशल मीडियाच्या पिंजऱ्यात सापडले की दिवसाचे २४ तास ते अडकतात. त्यातून सुटणे त्यांच्यासाठी खूप मुश्कील बाब आहे. तरुणाई म्हटली म्हणजे मुले व मुली दोन्हीही या परिणामात अंतर्भूत आहेत, पण मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर मुलींवर होणारा दुष्परिणाम अधिक आहे.\nअर्थात सोशल मीडियाचा उद्गम सकारात्मक हेतूने��� झालेला आहे. आपण आपल्या रोजच्या व्यवहारात कुटुंबाशी व मित्रमैत्रिणींशी जोडलेले राहतो. संकटात आपल्याला त्यामुळे वेळेत मदत मिळते. सोशल मीडियामुळे ज्ञान व माहिती मग ती कुठल्याही विषयाची असो, दैनंदिन व्यवहाराची असो व गंभीर शास्त्राची असो आपल्याला ती एका क्लिकवर मिळते. अशी माहिती जेव्हा सत्य व तथ्यावर आधारित असते तेव्हा तिच्यामुळे होणारा फायदाही प्रामाणिक व दूरगामी असतो. पण तरुणाईसाठी हा सोशल मीडियाचा वापर जपूनच व्हायला हवा, कारण प्रौढ शहाणपणाच्या अभावी याचा दुरुपयोग जास्त होत आहे आणि त्याचे नकारात्मक दुष्परिणाम या पिढीत जास्त दिसून येत आहेत. आजकाल असे दिसून येत आहे की जवळजवळ ८० ते ९० टक्के तरुण मुले सोशल मीडियावर असतात. ती सतत आपले मित्रमैत्रिणी क्षणोक्षणी काय करीत आहेत, कुठे आहेत, कोणाबरोबर आहेत याचा आढावा घेत सोशल मीडियावर वावरताना दिसतात. त्याचबरोबर आपण काय करतो आहोत याची क्षणक्षणांची खबर आपल्या मित्रमंडळींना देत असतात. हे सगळे क्षण अनेक वेळा सर्वसामान्य असतात. दैनंदिन जगण्यासाठी आवश्यक अशा कृतीपलीकडे त्यांचे काही महत्त्वही नसते. पण अशा अर्थहीन गोष्टीत आपला वेळ वाया घालवण्यात या तरुणाईला त्यांच्या वेळेचे भविष्यातील महत्त्व जाणवलेले दिसत नाही. आज सोशल मीडियाचे मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम ही खूप मोठी गंभीर समस्या जगासमोर आहे.\nजी तरुण मुले आपला जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर घालवतात त्यांच्यात डिप्रेशन वा उदासीनतेची लक्षणे जास्त दिसून येतात, असा आज संशोधनाचा निष्कर्ष दिसून आला आहे. यातसुद्धा तरुण मुलांपेक्षा मुलींमध्ये डिप्रेशन जास्त प्रमाणात दिसून येते. यात नक्की जैविक कारण जरी सांगता आलेले नाही, तरी या संशोधनाचा परामर्श घेताना मुळात सोशल मीडिया मानसिक अनारोग्यासाठी कारणीभूत आहे आणि याशिवाय मुलींमध्ये त्याचा मानसिक दुष्परिणाम अधिक दिसून येतो ही बाब गंभीर आहे.\nसोशल मीडियामुळे आपण आपल्या मित्रमंडळांची संख्या वाढविण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. नवीन पिढीला आपल्याला जितक्या अधिक सकारात्मक प्रतिक्रिया किंवा लाइक्स मिळाले तर आपली सामाजिक प्रतिमा देदीप्यमान झाल्यासारखे वाटते. आपली 'सोशल स्टेटस' अधिक प्रभावी करायची हा त्यामागचा प्रांजळ हेतू आपल्याला मुलींमध्ये दिसून येतो. खरेतर स्वत:ला या '���ोशल स्टेटस'च्या माध्यमातून पारखायचे वेडे व्यसनच या मुलींना लागले आहे म्हणावे लागेल. सोशल मीडियावरचे मित्रमैत्रिणी हे काही आपल्या अवतीभोवती असणाऱ्या खऱ्या जिवंत मित्रमैत्रिणींसारखे नसतात. सोशल मीडियावरची मैत्री ही केवळ नंबरांपुरती म्हणायची त्यात सच्च्या मैत्रीसारखे काहीच जीवाभावाचे नसते. पण तरीही मीडिया मैत्रीचे आकर्षण मात्र नशेसारखे असते. भरकटलेले आणि भासांच्या काल्पनिक जगातले. या आभासी जगाचा अनुभव व त्यातले गुंतणे या तरुण मुलींना वास्तविक जगापासून खूप दूर घेऊन जातात. यामुळे त्यांचे भावनिक संतुलन बिघडते. त्यांना सतत दुसऱ्यांशी, आभासी जगातल्या दुसऱ्यांशी तुलना करत जगायला आवडते. आपले अस्तित्व व जगणे दुसऱ्यांपेक्षा कसे अधिक चांगले आहे हे सिद्ध करण्यात अधिक रस वाटायला लागतो. मुलींवर तर आपण सोशल मीडियावर कसे अधिक सुंदर दिसायला पाहिजे, आपली स्टाइल कशी प्रभावी असायला हवी, आपले केस कसे चमकदार असायला हवेत, आपली 'फिगर' कशी फिट असायला हवी या सर्वांचा प्रचंड मानसिक दबाव असतो. या सगळ्या गोष्टींना त्यांना हवे तसे 'लाइक्स' नाही मिळाले तर त्या स्वत:वर नाराज होतात, निराश होतात. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. स्वत:बद्दल भ्रांती निर्माण होते जेव्हा सोशल मीडियाचे प्रतिसाद कमी होतात तेव्हा या मुलींमध्ये एकटेपणाची भावना बळावते. दुसऱ्यांबद्दल ईर्ष्या निर्माण होते, स्पर्धात्मक विकार निर्माण होतात. या सगळ्यांमुळे मग या मुलींच्या मनात निराशा निर्माण होते. आपण आकर्षक नाहीत, आपण एकाकी पडलो आहोत, आपण आपल्या मित्रमंडळींना प्रभावित करू शकत नाही या विद्ध करणाऱ्या भावनांमुळे या मुलींचे नैतिक खच्चीकरण होत राहते. साहजिक या सगळ्यांमुळे येणारी निराशा ही खूप गंभीर बाब आहे. यातून एक दुष्टचक्र निर्माण होते. या निराशेतून बाहेर यायच्या अप्रगल्भ प्रयत्नात सोशल मीडियावर मग काही फसवे प्रयोग या मुली करतात, सुंदर दिसणारे फोटो टाका किंवा खर्चिक गोष्टींतून मीडियावर छाप टाकायचा प्रयत्न करायचा, असत्य बडेजाव निर्माण करायचा. या सगळ्या नाट्यपूर्ण आविर्भावात स्वत:चा आत्मसन्मान व आत्मविश्वास गमावून या मुली स्वत:ला निराशेच्या खाईत ढकलतात वा स्वत:ला संपविण्याचेही प्रयत्न करतात.\nया अनुभवातून जाताना तरुणाईला गरज असते ती वास्तविक मार्गदर्शनाची व योग��य उपचारांची. आईवडील व शिक्षकांनी या मुश्कील परिस्थितीला ओळखून तरुणाईची मदत करणे गरजेचे आहे. त्यांना आभासी सोशल मीडियातून बाहेर काढून भावनिक समतोल कसा साधावा हे जितक्या लवकर शिकविता येईल, तितके त्यांचे भविष्य घडविणे सोपे होईल\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमटा संवाद:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nआप ये क्रोनोलॉजीभी देखिए\nमेडिकल टुरिझम : एक फलदायी इंडस्ट्री\nअखेर ते 'टाटा' आहेत\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\nमोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं 'चांद्रयान २'च्या रात्रीचं ...\nअपयश देखील अनुभवायला हवं\nपरिक्षेत गुण मिळवणं सर्व काही नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी\nआरोग्यमंत्र: थंडी आणि संधिवात\nध्येय साध्य करण्याची कसोटी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसोशल मीडियाची जीवघेणी नशा...\nमाझी वाङ्मयीन भूमिका मांडली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/rahul-gandhis-comment-on-two-boys-thrashed-paraded-naked-for-swimming-in-upper-caste-mans-well/articleshow/64600067.cms", "date_download": "2020-01-20T11:44:56Z", "digest": "sha1:F6UKEP26AAL23KSV4NP6THDANMU63REU", "length": 13555, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "dalit boys stripped naked : ...तर इतिहास माफ करणार नाही: राहुल - rahul gandhi's comment on two boys thrashed, paraded naked for swimming in 'upper' caste man's well | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\n...तर इतिहास माफ करणार नाही: राहुल\nजळगावमध्ये विहिरीत पोहल्याने दोन दलित मुलांची नग्न धिंड काढण्यात आल्याच्या घटनेचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. 'आज मानवताही अस्मिता वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आज आपण गप्प राहिलो तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही,' असं राहुल यांनी म्हटलं आहे.\n...तर इतिहास माफ करणार नाही: राहुल\nविहिरीत पोहल्याच्या कारणावरून जळगावात दोन दलित मुलांची नग्न धिंड काढण्यात आल्याच्या घटनेचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. 'आज मानवता संकटात सापडली आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी आधार शोधते आहे. अशा परिस्थितीत आपण गप्प राहिलो तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही,' असं राहुल यांनी म्हटलं आहे.\nजळगावच्या जामनेर तालुक्यातील वाकडी गावात विहिरीत पोहल्यामुळे दोन दलित मुलांची नग्न धिंड काढण्यात आली होती. हा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशातून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल गांधी यांनीही त्यावर ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'सवर्णांच्या विहिरीत पोहणे एवढाच महाराष्ट्रातील या दलित मुलांचा गुन्हा होता. आज माणुसकीही स्वत:ची अस्मिता वाचवण्यासाठी शेवटचा आधार शोधत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या मनुवादी आणि द्वेषाच्या राजकारणाविरोधात आज आवाज उठवला नाही तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही,' असं राहुल यांनी म्हटलं आहे. या ट्विटसोबत त्यांनी या मुलांवर होत असलेल्या अत्याचाराचा व्हिडिओही अपलोड केला आहे.\nमहाराष्ट्र के इन दलित बच्चों का अपराध सिर्फ इतना था कि ये एक \"सवर्ण\" कुएं में नहा रहे थे\nजामनेर तालुक्यातील वाकडी येथे रविवारी सचिन चांदणे व राहुल चांदणे दोघे चुलत भाऊ वाकडी गावातील कर्णफाट्याजवळील ईश्वर जोशी यांच्या मालकीच्या विहिरीत पोहण्यासाठी गेले होते. आपल्या विहीरीत पोहल्याचा राग आल्याने जोशी आणि प्रल्हाद यांनी या दोघा चुलत भावांना नग्न करून पट्टयाने जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांची नग्न धिंड काढली. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'निर्भयाच्या आईनं सोनियांचा कित्ता गिरवावा'\nCAA सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारकः कपिल सिब्बल\nनिर्भयाच्या दोषींची फाशी २२ जानेवारीला नाही: कोर्ट\nशिक्षा झाली म्हणून नोकरीवरून काढता येणार नाही: कोर्ट\nनागरिकत्व कायदा: RSSच्या उलेमा परिषदेत राडा\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ओढून आणतात...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका पळाली\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nनिर्भया: अल्पवयीन असल्याचा पवनचा दावा SC ने फेटाळला\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n...तर इतिहास माफ करणार नाही: राहुल...\nअकबर नव्हे, महाराणा प्रताप महान होते: योगी...\nतैयब मेहता यांच्या 'काली'ची २६ कोटींना विक्री...\nचित्रपटातील दृश्याने लैंगिक अत्याचार उघडकीस...\nबिहार: पतीसमोरच पत्नी आणि मुलीवर बलात्कार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/slum-area", "date_download": "2020-01-20T11:53:12Z", "digest": "sha1:MGO42264E3YQM5RWBUT5ZYWFOUMZVFYU", "length": 20944, "nlines": 285, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "slum area: Latest slum area News & Updates,slum area Photos & Images, slum area Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर प...\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवाद...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ओढून आणत...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्ष...\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू ...\nनिर्भया: अल्पवयीन असल्याचा पवनचा दावा SC न...\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांपर्यंत दं...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटल...\nअवघ्या एक टक्का भारतीयांकडे 'बजेट'पेक्षाही...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\nभारताच्या क्रिकेट संघांनी केला अनोखा विक्र...\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nशबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले......\nभावाचं ब्रेकअप; अमिषा पटेल मदतीला धावली\nतीन दिवस परवीन बाबीचं शव घरात होतं पडून\n'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास चुकीचाः सैफ\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुले..\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू ..\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थ..\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nपनवेलच्या १४ झोपडपट्ट्यांवर शिक्कामोर्तब\nसन २०२२पर्यंत 'सर्वांसाठी घरे' हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी पनवेल महापालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजना राबवित आहे. झोपड्यांचे सर्वेक्षण झाले तरी अद्याप महापालिका क्षेत्रातील झोपड्यांना झोपडपट्टी असल्याचे घोषित करण्यात आले नव्हते. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील सिडको क्षेत्र वगळून १४ झोपडपट्ट्यांना गुरुवारी झोपडपट्टीचा दर्जा देण्यात आला.\nखेडी शिवारातील शिवनगर, ज्ञानेश्‍वर नगर, सुदर्शन कॉलनी या नवीन वसाहतीकडे जाणाऱ्या ४० फुटाच्या रस्त्यात थेट पत्री घरे बांधून अतिक्रमण केले जात आहे. या ठिकाणाहून येण्या-जाण्यासाठी नागरिकांना केवळ पाच फुटाची जागा असून, त्या ठिकाणीही सांडपाणी साचल्याने नागरिकांना येणेजाणे कठीण झालेले आहे. या समस्येबाबत परिसरातील नागरिकांनी शनिवारी (दि. १९) महापालिकेत उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांची भेट घेऊन हे अतिक्रमण काढण्याची मागणी केली.\nसर्वांना सामावून घेणारी मुंबई आता उभ्याने वाढतेय. उभ्याने वाढणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये क���षयरोग, दमा, त्वचाविकारापासून अनेक आजार आता बस्तान मांडू लागले आहेत. मोफत घरे देण्याचं गाजर दाखवून आजारांच्या दुष्टचक्रात तर सापडणार नाही ना, हे तपासून पाहण्याची वेळ आली आहे.\nझोपडपट्टीत लाखोंची मिळकतकराची बिले\nयेरवडा येथील कामराजनगर आणि गणेशनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या अनेक कुटुंबांना गलिच्छ वस्ती निर्मूलन (गवनि) सेवा शुल्कासोबत लाखो रुपयांची थकबाकी असलेल्या मिळकतकराची (प्रॉपर्टी टॅक्स) बिले आली आहेत.\nझोपडपट्टी पुन्हा ‘जैसे थे’\nमोठ्या पोलिस बंदोबस्तात मे २०१६ मध्ये उठविण्यात आलेली बिटको कॉलेज शेजारील चव्हाण मळ्यातील झोपडपट्टी दीड वर्षात पुन्हा जैसे थे वसली आहे. या जागेवर मालकी सांगणाऱ्या पालिका प्रशासनाने या झोपडपट्टीतील शेकडो झोपडपट्ट्यांवर बुलडोझर फिरवल्यानंतर या जागेवर पुन्हा झोपडपट्टी वसल्याने महापालिकेची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.\nपाण्याची टंचाई असलेल्या आणि झोपडपट्टी परिसरात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय ठाणे पालिकेने घेतला आहे. किऑस्क उभारून हा पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशनच्या (पीपीपी) माध्यमातून हा पाणीपुरवठा होणार आहे. एटीएमसदृश्य कार्ड ग्राहकांना दिले जाणार असून ते स्वाइप करून हवे तेवढे पाणी लोकांना घेता येईल. एक रुपया प्रति लिटर या दराने या पाण्याची विक्री केली जाणार असून पालिकेला प्रति लिटर सहा पैशांचे उत्पन्नही त्यातून मिळणार आहे.\nझोपडपट्टीत विदेशी बाइक अन् सीसीटीव्ही\nसार्वजन‌िक गणेशोत्सव मिरवणुकीस काही तास बाकी असताना शहर पोलिसांनी अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची दाणादाण उडवून दिली.\nशहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या शिवाजी रोड, आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत. मुंबई-पुणे महामार्गाला लागून असलेल्या या झोपडपट्ट्यांचा फायदा घेऊन झोपडपट्टीधारकांनी गाळे भाड्याने दिले होते. पनवेल महापालिकेने झोपडपट्ट्यांतील या व्यवसायाला सुरूंग लावत शेकडो बेकायदा व्यवसाय शनिवारी जमीनदोस्त केले.\nदिल्लीः शास्त्री पार्कच्या झोपडपट्टीला आग\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; शहांनी दिली सूत्रे\nनिर्भया प्रकरण: दोषी पवनची याचिका फेटाळली\nएअरटेलची 3G सेवा 'या' १० राज्यात बंद\n��ेव्हा शहा नड्डांसाठी खुर्ची ओढून आणतात...\n८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका पळाली\n100 MP कॅमेऱ्यासह येणार Xiaomi Mi 10\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचे देसाई पोलिसांच्या ताब्यात\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/talathi-recruitment-score-list/", "date_download": "2020-01-20T11:28:31Z", "digest": "sha1:HS5YWCKZQR2SLNHDCTJ5G6FK3FFR6SVC", "length": 2664, "nlines": 51, "source_domain": "nmk.co.in", "title": "Talathi Recruitment 2019 : Online Exam Result Available", "raw_content": "\nतलाठी भरती-२०१९ साठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल\nमहाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या आस्थापनेवरील तलाठी गट-क संवर्गातील पदाच्या १८०९ जागा भरण्यासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून गुणवत्ता यादी उमेदवारांना त्यांच्या अर्ज क्रमांक नुसार वर्गीकृत करण्यात असलेल्या वेगवेगळ्या बटनवर क्लिक करून पाहता/ डाऊनलोड करता येईल.\nगुणवत्ता यादीत अर्ज क्रमांक सर्च करा\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aministry%2520of%2520defense&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Awomen&f%5B1%5D=changed%3Apast_year&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Asections&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97&search_api_views_fulltext=ministry%20of%20defense", "date_download": "2020-01-20T12:52:27Z", "digest": "sha1:MH6VQ3GUUESK242QWNMGGCFHP5BBAZ2V", "length": 29936, "nlines": 368, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\n(-) Remove गेल्या वर्षभरातील पर्याय filter गेल्या वर्षभरातील पर्याय\nपश्चिम महाराष्ट्र (15) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nमराठवाडा (9) Apply मराठवाडा filter\nउत्तर महाराष्ट्र (4) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (16) Apply प्रशासन filter\nमहाराष्ट्र (9) Apply महाराष्ट्र filter\nअत्याचार (8) Apply अत्याचार filter\nनागपूर (8) Apply नागपूर filter\nपुढाकार (8) Apply पुढाकार filter\nउपक्रम (6) Apply उपक्रम filter\nऔरंगाबाद (5) Apply औरंगाबाद filter\nजिल्हा परिषद (5) Apply जिल्हा परिषद filter\nरोजगार (5) Apply रोजगार filter\nकाय आहे कापडी पिशव्यांचा \"दोडामार्ग पॅटर्न' \nदोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यात प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या नव्या कापडी पिशव्यांच्या उपक्रमात दोडामार्ग तालुक्‍याचा \"दोडामार्ग पॅटर्न' अव्वल ठरला आहे. कापडी पिशव्यांमुळे रोजगार निर्मिती, पर्यावरण रक्षण आणि प्लास्टिक निर्मूलन होणार आहे. प्रशासनाच्या मागणीनुसार जिल्ह्यातील अनेक महिला...\nनांदेडला अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी चुरस\nनांदेड ः जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड मंगळवारी (ता.२१) होत आहे. निवडणूक प्रक्रियेला अवघे काही तास उरल्याने उत्सुकता वाढली असून दावेदारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सत्तेत स्थान मिळणार असले तरी काँग्रेसकडून अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा दावा करण्यात येत आहे....\nविद्यार्थिनींनो बाहेर जाताय... निर्भया पथकाला माहिती द्या\nनागपूर : गेल्या काही वर्षात विद्यार्थिंनी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. यावर उपाय म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाने अभिनव कल्पना राबवित, विद्यार्थिनींना चर्चासत्र, कार्यशाळा वा इतर...\n\"सीईओ\" भुवनेश्‍वरी यांची बदली...नेमके कारण काय\nनाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्‍वरी यांची भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली. त्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी (ता. 16) निघाले. मात्र, त्यांच्या जागेवर अद्याप कुणाचीही बदली करण्यात आलेली नाही. त्यामुळे या पदाची सूत्रे प्रभारी अधिकाऱ्यांकडे...\nबाता महिला सक्षमीकरणाच्या अन कामाच्या ठिकाणी सर्वाधिक छळ\nनागपूर : राज्यात ज्या वेगाने महिलांचा विकास होतोय त्याच्या कितीतरी अधिक पटीने महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे वाढत असल्याचे भयावह चित्र रोज अनुभवास येत आहे. राज्य महिला आयोग 2016-17 च्या अहवालानुसार, आयोगाकडे महिलांविरुद्धच्या अन्याय व अत्याचाराची एकूण 3 हजार 298 प्रकरणे नोंदविली आहेत. यात सर्वाधिक...\nकुटुंबनियोजन फसल्यास राज्य सरकारकडून भरपाई\nनगर : कुटुंबनियोजनादरम्यान होणाऱ्या असफल शस्त्रक्रिया, गुंतागुंत व मृत्यू प्रकरणात केंद्र सरकारप्रमाणेच आता राज्य सरकारही कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई देणार आहे. तसा अध्यादेश जारी करण्यात आला असून, ही मदत राज्य सरकारच्या निधीतून देण्यात येणार आहे. जाणून घ्या -...\nस्त्रीजन्माचे बीडमध्ये अनोखे स्वागत; एकाच मांडवात 836 म��लींचे नामकरण\nबीड - स्त्रीभ्रूणहत्या, मुले-मुलींचे विषम प्रमाण, कारखान्यावर ऊसतोडणीचे काम बुडू नये म्हणून गरज नसताना भीती दाखवून महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याचे प्रकार अशा अनेक बाबींमुळे बदनाम झालेल्या बीड जिल्ह्यात स्त्रीजन्माचे अनोखे स्वागतदेखील झाले झाहे. एकाच मांडवात एकाच वेळी 836 मुलींचे बारसे आणि नामकरण...\nसावित्रीबाईंचे स्मारक हवे बाेलके\nसातारा : नायगाव (ता. खंडाळा ) येथे शासनाने उभारलेले सावित्रीबाई फुले यांचे राज्य संरक्षित स्मारक महिलांसह विद्यार्थी, पर्यटकांचे प्रेरणास्त्रोत बनत आहे. सध्या विविध शालेय सहली, अभ्यासक, संशोधक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे भेटी देत आहेत. मात्र, अपूर्ण बाबी पूर्ण करण्याची आवश्‍यकता आहे. नायगाव हे...\nऔरंगाबादच्या घाटी रुग्णालयात 73 टक्के प्रसुती नैसर्गीक\nऔरंगाबाद : घाटी रुग्णालयातील स्त्रीआरोग्य व प्रसूतीशास्त्र विभागात 19 हजार 322 गरोदरमातांच्या प्रसूती झाल्या. त्यापैकी 73 टक्के (14,202) महिलांची प्रसूती नैसर्गिकरीत्या तर 26 टक्के (5,120) महिलांची सिझेरीयन प्रसुती करण्यात आल्या. नैसर्गिक व सुरक्षित प्रसुतीची ओळख बनवणाऱ्या या विभागाने वर्षभरात अनेक...\nबारामतीकरांचा काश्‍मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास\nसातारा : \"बेटी बचाओ, बेटी पढाओ'...चा संदेश देशभर पोचविण्यासाठी काश्‍मीर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवासाला निघालेले बारामती सायकल क्‍लबच्या सदस्यांचे नुकतेच साताऱ्यात आगमन झाले. या वेळी सातारा सायकल क्‍लब तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. जिल्हा नियोजन अधिकारी भगवानराव जगदाळे व...\nक्रिकेट स्पर्धा : सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण विजेता\nसोलापूर : सोलापूरच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाच्या संघानेच विजेतेपद पटकाविले, तर उपविजेता कोल्हापूरचा संघ ठरला आहे. जलसंपदा विकासचे सचिव सु. वि. सोडल यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. नियमितपणे व्यायाम व खेळ...\nसह्याद्रीच्या पर्वत रांगेत विसावलेल्या जगप्रसिद्ध पाचगणी या पर्यटनस्थळी माझा जन्म झाला. आई- वडील, बहीण- भाऊ आणि मी असे पाच जणांचे आमचे कुटुंब. वडील मिशनरी शाळेत तुटपुंज्या मेहनतानावर राबत असे. कुटुंबाच्या उदरनिर्व��हासाठी पुरेसे पैसे मिळत नसतं. त्यामुळे ते बेकरीतही काम करत. वडिलांची ही धडपड आईला...\nचिचोलीच्या आरोग्य केंद्रास अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा आजार\nखापरखेडा (जि.नागपूर) : परिसरात असणाऱ्या चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रासह नागपूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांत मागील अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या पदांमुळे आरोग्यसेवेत बाधा निर्माण होण्याची शक्‍यता बळावलेली आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण 49 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 316...\nvideo : मुली म्हणतात...अब हम से है मुकाबला \nसातारा : युवती व मुलींमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करून कोणत्याही प्रसंगाला सक्षमपणे सामोरे जाण्याचा निर्धार त्यांच्यात निर्माण करण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यात निर्भया उपक्रम राबविण्यात येत आहे. या वेळी युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याबरोबर त्यांची...\n\"सकाळ'ला सोलापूरकरांच्या मनात मानाचे स्थान\nसोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या 18 वर्षांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण करणारी आपल्या \"सकाळ'ची सोलापूर आवृत्ती मंगळवारी (ता. 24) 19 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेल्या 18 वर्षांच्या काळात \"सकाळ'ने सकारात्मक, रोखठोक, विधायक आणि निर्भीड बातम्यांनी...\n...तरीही पुण्यातील महात्मा फुले मंडईची दुरावस्थाच\nस्वारगेट (पुणे) : महात्मा फुले मंडईत दुरुस्ती व डागडुजीसाठी चार महिन्यांपूर्वी महानगरपालिकेच्या हेरिटेज विभागाने 68 लाखांची निविदा काढली आहे. तरीही मंडईची दुरवस्था का हा पैसे मंडईच्या डागडुजीसाठी वापरतात की अधिकाऱ्यांच्या देखभालीसाठी वापरतात हा पैसे मंडईच्या डागडुजीसाठी वापरतात की अधिकाऱ्यांच्या देखभालीसाठी वापरतात असा प्रश्न मंडईतील व्यापारी वर्ग विचारत आहे. ताज्या...\n...अन्‌ लंकाबाईने दिला 21 व्या बाळाला जन्म, लगेच हाती घेतला कोयता\nमाजलगाव (जि. बीड) - शहराच्या बाजूलाच पालावर राहून संसाराचा गाडा हाकणाऱ्या लंकाबाईची एकविसाव्यांदा प्रसूती झाली. नववा महिना सुरू असताना ऊसतोडणीसाठी कर्नाटक राज्यात प्रवास करताना लंकाबाई ट्रॅक्‍टरमध्येच बाळंत झाल्या; मात्र दोन दिवसांच्या प्रवासात धक्के बसल्याने अर्भक मृत झालेले होते. विशेष म्हणजे...\nमहापालिकेची निवडणूक होणार वॉर्ड पद्धतीनेच\nऔरंगाबाद - महापालिकेची एप्रिल 2020 मध्ये होणारी निवडणूक प्रभाग पद्धतीने (बहुसदस्यीय) घेण्यासाठी संपूर्ण तयारी झालेली असतानाच सोमवारी (ता. 16) अचानक राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचनेची प्रक्रिया व प्रभागरचनेनुसार वॉर्डांचे आरक्षण काढण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक जुन्याच म्हणजे...\nहिवाळी अधिवेशनात महिला सुरक्षेचा मुद्दा प्रखरपणे मांडणार...\nनाशिक : राज्याच्या विधिमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सोमवार (ता. 16)पासून सुरू होत आहे. या अधिवेशनात शहरातील तीन महिला आमदार हैदराबाद येथील घटनेवर शासनाकडे लक्ष केंद्रित करणार असून, महिला सुरक्षेसाठी विविध उपाययोजनेच्या सूचना करणार आहे. त्याचबरोबर भाजपच्या तिन्ही आमदारांकडून शासनाने अडविलेला...\nबालिकेच्या हत्याप्रकरणी बाल हक्क संरक्षण आयोगाकडून दखल\nकळमेश्वर (जि.नागपूर) : लिंगा गावात पाचवर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेची राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली. घटनेची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/forest-man-of-india/", "date_download": "2020-01-20T12:19:39Z", "digest": "sha1:ILNCBTCVCC5EKGHSKUAIIJW6R2QMNG2X", "length": 20948, "nlines": 69, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "अविश्रांत मेहनत घेऊन 'मानवनिर्मित जंगल' उभं करणाऱ्या भारताच्या 'फॉरेस्ट मॅन'ची कथा", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nअविश्रांत मेहनत घेऊन ‘मानवनिर्मित जंगल’ उभं करणाऱ्या भारताच्या ‘फॉरेस्ट मॅन’ची कथा\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nपाच दशकांपूर्वी एक नवयुवक हजारो झाडं पुरात वाहून गेलेली पाहून उद्विग्न झाला. उन्हामध्ये रापुन, सावली नावालाही नसताना “नयी धरती फिर बनेगी” वाक्यावर विश्वास ठेवून, त्याने जंगलसंपत्ती पूर्णपणे नष्ट झालेली असताना आसाममधील मजुली बेटांवर बांबूची झाडे लावण्यापासून सुरुवात केली. गेल्या पन्नास वर्षांत त्याने जवळपास १४०० एकऱ जमिनीवर एकट्याने जीवापाड मेहनत करून जंगल उभे केले आहे.\nही कहाणी आहे आसाममधील जादव मोलाई पायेंग यांची. आज त्यांनी निर्माण केलेलं हे जंगल ‘मोलाई’ जंगल म्हणून ओळखलं जातं.\nमिशिंग जमातीत जन्मलेले जादव पायेंग हे मूळचे जोरहाट (आसाम) येथील रहिवासी. ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी असलेल्या भोगदाई नदीच्या काठावर त्यांचे गाव. याच परिसरात मजुली नावाचे बेट आहे. नदीमधील बेटांमध्ये हे मोठे बेट मानले जाते. १९६५ मध्ये या भागात मोठा पूर आला. बेटावरची जंगलसंपदा वाहून गेली.\nजोरहाटच्या परिसरात असलेली सगळी झाडे पुरात नष्ट झाली. त्यानंतर जादव गावाजवळच्या दुसऱ्या बेटावर पोचले. तिथेही सगळे वाहून गेले होते.\nहा पूर आला तेव्हा पयंग १६ वर्षांचे होते. गावंच्या गावं उध्वस्त झाली होती. पयंग यांनी पाहिले की जंगल आणि नदी किनारच्या प्रदेशात येणाऱ्या प्रवासी पक्ष्यांची संख्या अचानक कमी झाली होती. घराच्या आसपास दिसणारे सापही दिसेनासे झाले होते. यामुळे ते खूप अस्वस्थ झाले होते. ते सांगतात, “जेव्हा मी मोठ्या माणसांना विचारलं की जसे साप मरायला लागलेत तसेच आपण पण मरायला लागलो तर आपण काय करायचं काही मोठी माणसं माझं बोलणं हसण्यावारी न्यायची. पण मला माझ्या अस्तित्वाची सुद्धा खात्री वाटत नव्हती.”\nगाव ओसाड झाल्याचे पाहून त्यांना खूप दुःख झाले. त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. गावातल्या मोठ्या माणसांनी सांगितलं की, जंगल पुरात नष्ट झाल्याने आणि वृक्षतोडीमुळे प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा निवारा नष्ट झालाय.\nप्राणी पक्षी जिवंत रहायला हवे असतील तर त्यांचं जंगल त्यांना परत मिळायला हवं. जादव यांना एका ज्येष्ठाने सल्ला दिला की जमीन ओसाड झाल्यामुळे प्राणीपक्ष्यांसाठी काहीच करता येणार नाही, तुला जमले तर झाडे लाव. याच वाक्यातून जादव पायेंग यांनी ठरविले, आपण नष्ट झालेली झाडे पुन्हा उभी करायची. वरकरणी हे सोपे वाटत असले, तरी झाडे लावणे हे अशक्यप्राय आव्हान होते. तेही वाळवंटात.\nपरंतु प्रबळ इच्छाश��्तीच्या जोरावर जादव यांची ध्येयपूर्तीकडे वाटचाल सुरू झाली. बांबूची झाडे लावून त्यांनी मजुली बेटावर वृक्षारोपणाची सुरुवात केली.\nजेव्हा त्यांनी वन विभागाला वृक्षारोपण करण्याबद्दल सांगितले तेव्हा वनविभागाने म्हटले की एवढंच असेल तर त्यांनी स्वतः जाऊन झाडं लावावीत. मग त्यांनी स्वतःच पुढाकार घेण्याचं ठरवलं. सुरुवात करताना पयंग यांनी ब्रह्मपुत्रा नदीच्या तटावरील ओसाड जमिनीची निवड केली आणि तिथे वृक्षारोपण चालू केले.\nत्यांचा दिवस पहाटे साडेतीन वाजता सुरू होई. घरातून उठून रोपटे, बिया घेऊन ते निघत. पाच किलोमीटर पायपीट केल्यानंतर नदी लागे. छोट्या होडीतून नदी पार केल्यानंतर पुन्हा काही किलोमीटर चालल्यानंतर झाडे लावण्याची ठरवलेली जागा येई. झपाटून गेल्यागत ते झाडे लावत. दुपारपर्यंत हे काम आटोपले की पूर्वी लावलेल्या झाडांची देखभाल करून घरी परतत. गेली ५० वर्षे या दिनक्रमात खंड नाही.\nइतक्या झाडांना पाणी घालणं ही मोठी समस्या होती. नदीतून पाणी आणून प्रत्येक झाडाला घालणं ही सोपी गोष्टं नव्हती. अशा प्रकारे ते एकटे सगळ्या झाडांना पाणी घालू शकत नव्हते. इतक्या मोठ्या क्षेत्रफळावर त्यांनी झाडे लावली होती की हे काम त्याच्या एकट्याच्या आवाक्याबाहेरचं होतं. त्यांनी यावर उपाय म्हणून काय केले\nतर त्यांनी चक्क बांबूची एक चौकट करून प्रत्येक झाडावर उभी केली. त्यावर पाण्याचा घडा ठेवला. ज्याला छोटी छोटी छिद्रं पाडली होती. त्यातून घड्यातून पाणी हळूहळू झाडांवर ठिबकत असे. एकदा भरून ठेवलेला घडा रिकामा व्हायला आठवडा जाई.\nएक एकरचे जंगल वसविण्यासाठी जादव यांना तब्बल पाच वर्षे लागली. परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर त्यांनी जमिनीची विभागणी केली आणि वृक्षारोपण सुरू केले. झाडांनी तग धरावा यासाठी ते विशेष काळजी घेत. काही झाडांना कीड लागल्याचे त्यांना एकदा लक्षात आले. ही कीड काढण्यासाठी औषधी कुठून आणायची पण एका झाडाचे निरीक्षण करताना त्यांना असे लक्षात आले की विशिष्ट प्रकारच्या मुंग्या ही कीड खाऊन टाकत आहेत.\nजादव यांच्या चाणाक्ष नजरेने ते टिपले आणि दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी दोन पिशव्या सोबत बाळगल्या. एका पिशवीत रोपटे, बिया तर दुसऱ्या पिशवीत मुंग्या. ज्या झाडांना कीड लागली आहे त्या झाडांवर मुंग्या सोडण्याचे काम जादव यांनी केले. त्यामुळे बहुतांश झाडे कीडमुक्त झाली.\n१९८० मध्ये, जेव्हा गोलाघाट जिल्ह्याच्या वनविभागाने जनकल्याण उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्य जोरहाट जिल्ह्यापासून ५ किमी दूर अरुणा चापोरी प्रदेशातील २०० हेक्टर जमिनीवर सुरू केले तेव्हा पयंग त्यांच्याबरोबर जोडले गेले. पाच वर्षं चालू असलेल्या त्या अभियानात पयंग ने श्रमिकांसारखे कष्ट घेतले. अभियान संपल्यानंतर जेव्हा इतर सगळे श्रमिक निघून गेले तेव्हा पयंग यांनी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. तिथे राहून ते झाडांची निगा राखत आणि त्याचबरोबर नवीन झाडेही लावत. याचा परिणाम म्हणून तो प्रदेश आता एक घनदाट जंगलात परावर्तित झालाय.\nद फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया\nपाहता पाहता झाडे मोठी झाली. आता हे जंगल बंगाल टायगर, गेंडे, गवे, हजारो हरीणं, हत्ती, माकड, ससे, गिधाडे आणि अनेक प्रजातींच्या पक्षी-प्राण्यांचे निवासस्थान झाले आहे. इथे हजारो वृक्ष आहेत. बांबूचं जंगल साधारण ३०० एकर परिसरात पसरलं आहे. १०० हत्तींचा कळप वर्षातले सहा महिने इथे व्यतीत करतो.\nपयंग जादव हे आसाममधील मिशिंग या आदिवासी जमातीचे सदस्य आहेत. यांची पत्नी बिनिता या जोरहाटमधीलच रहिवासी. जादव कुटुंबीयांना दोन मुले, एक मुलगी. मुलगी आणि एक मुलगा जादव यांना वृक्षलागवडीत मदत करतात.\nपूर्वी हे कुटुंब भोगदाई नदीच्या दुसऱ्या तीरावर असलेल्या जंगलात झोपडीत राहत होते.आता बाकीचे गावात राहतात. त्यांच्या गोठ्यात गायी आणि म्हशी आहेत. त्यांचं दूध हे त्यांच्या कुटुंबियांचं उदरनिर्वाहाचं एकमात्र साधन आहे. पण जादव मात्र जंगलातच बांबूंच्या झाडावर निवारा करून राहतात. पायात चप्पल न घालता जंगल पालथे घालण्यातही इतक्या वर्षांत बदल झालेला नाही\nजवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या पर्यावरण विज्ञान विभाग २२ एप्रिल २०१२ रोजी पयंग यांना त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी गौरविले. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या उप-कुलपती सुधीर कुमार सोपोरी यांनी जादव पयंग यांना “फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया” या किताबाने सन्मानित केले.\n२०१५ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. पद्मश्री पुरस्काराचा बहुमान मिळाल्यानंतर जादव परदेशात ओळखले जाऊ लागले. आखाती देशातील शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला आसाममध्ये आले होते. अमेरिकेतही जादव यांना बोलावले गेले. एप्रिल २०१६ मध्ये त्यांना जर्मनीला बोलावण्यात आले.\n“ माझे काही मित्र इंजिनिअर झालेत आणि आता शहरात राहतात. मी सगळं सोडून जंगलालाच माझं घर मानलंय. आजवर मला विविध पुरस्कार मिळाले. तीच माझी खरी मिळकत आहे. मी स्वतःला या जगातील सगळ्यात सुखी व्यक्ती असल्याचे मानतो.”\nदेशातील प्राथमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड लावण्याची सक्ती केली, तर आपली नष्ट झालेली संपदा पुन्हा प्राप्त होईल. नई धरती फिर बनेंगी, असा विश्वास जादव व्यक्त करतात.\nते एकटेच लढले आणि जिंकले सुद्धा. जिथे आपण आपल्या वैयक्तिक सुविधांसाठी बेसुमार झाडांची कत्तल करत चाललो आहोत तिथे ते मात्र जगातील सर्व सुखांचा त्याग करत पर्यावरणाच्या जतन आणि संवर्धनासाठी आपले आयुष्य वेचत आहेत. देशाला आज अशा लोकांची गरज आहे जी आपलं आयुष्य वसुंधरेचं रूप पालटण्यासाठी अर्पण करतील. खरोखर अशा व्यक्ती दीपस्तंभासारख्या असतात. आपल्या कामाने आसमंत उजळून टाकणाऱ्या. त्यांच्याकडून आपणही प्रेरणा घेऊयात. एक तरी झाड लावूयात.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← स्त्री पुरुष भेदभावाला फाटा देत २५० मुलांच्या शाळेत एकटी शिकतेय ‘ती’ \nआईनस्टाईनच्या डायरीतलं अज्ञात पान: भारतीयांबद्दल केलेलं ‘अवैज्ञानिक’ वक्तव्य समोर आलंय\n३० वर्षात तब्बल २५०० वन्य प्राणी वाचवणारा “वनप्रेमी” अवलिया आसामच्या जंगलांचा मसीहा ठरलाय..\nसरकारकडून शून्य मदत मिळूनही ३७ वर्षांच्या मेहनतीने घडवला एक अचंभित करणारा आदर्श\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67484?page=1", "date_download": "2020-01-20T13:31:44Z", "digest": "sha1:G5JN4LNVO37R2C2GTKDYWXSQ2ZOYHEEI", "length": 14806, "nlines": 257, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खेळ शब्दांचा - ३ - मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /खेळ शब्दांचा - ३ - मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह\nखेळ शब्दांचा - ३ - मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह\nआपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. य��� गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.\n१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.\n२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.\n३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.\n४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.\nदोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा\nचला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला \nविषय क्र ३ :- मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह\nयांना भाई या नावानेही ओळखतात\nमला त्यांचं पूर्ण नाव माहीत\nमला त्यांचं पूर्ण नाव माहीत नव्हतं.>> हो भरत, म्हणूनच तो प्रश्न दिला. पूर्ण नाव फार पाहण्यात येत नाही.\n** *ध* *ग* इतिहासकार\n मला माधव वरून दुसरे कोणी आठवत नव्हते\nपुढचं नाव मी विचारत नाही.\nपुढचं नाव मी विचारत नाही. मनस्विता यांनी विचारलेलं ओळखा\nजुन्या काळातील स्त्री लेखिकेचे आत्मवृत्त\nस्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक\nमॅगी तुम्ही द्या कोडं\nमॅगी तुम्ही द्या कोडं\nभारत स्वतंत्र होण्यापूर्वी मराठी साहित्यविश्वात खळबळ माजवणारे त्या काळातील बोल्ड पुस्तक\nमॅगी जरा डिटेल्स सांगा ना या\nमॅगी जरा डिटेल्स सांगा ना या पुस्तकाचे. मला फक्त नाव आठवतंय.\n-----ट ६ अक्षरी शब्द. कथासंग्रह, पण एका सुप्रसिद्ध कवीचा.\nमालती बेडेकर यांनी विभावरी\nमालती बेडेकर यांनी विभावरी शिरूरकर नाव घेऊन कळ्यांचे निःश्वास हा कथासंग्रह साधारण 1930 च्या सुमारास लिहिला. त्यातील कथांचे विषय विवाहबाह्य/लिव्ह इन संबंध, एकल पालकत्व, बाईने लग्न न करता आपले घर चालवणे इ. त्या काळाच्या खूप पुढचे होते. ज्यामुळे पारंपरिक लोक हादरले.\nवावे, मधलं एखादं अक्षर द्या\nवावे, मधलं एखादं अक्षर द्या ना.\nहं, बरोबर. आता आठवलं.\nहं, बरोबर. आता आठवलं.\nचौथं आणि सहावं अक्षर ट.\nओह, ग्रेट माहिती मॅगी. मिळेल\nओह, ग्रेट माहिती मॅगी. मिळेल का आता पुस्तक बघायला हवे.\nबरं झालं सांगितलं, मी\nबरं झालं सांगितलं, मी कुठलीतरी वाट आठवत होते\nक्ल्यू हवाय का अजून\nक्ल्यू हवाय का अजून\nहो कवीबद्दल क्लू ��्या\nहो कवीबद्दल क्लू द्या\nहे फक्त कवी नाही, तर नाटककार,\nहे फक्त कवी नाही, तर नाटककार, कादंबरीकारही होते.\n( कथासंग्रह गुगल केला हां.)\nशिरवाडकर कथालेखक म्हणून फारसे परिचित नसले, तरी त्यांच्या कथा या त्यांच्या कवितांच्या तोडीच्या आहेत.\nशांता शेळके यांनी ' शिरवाडकरांच्या निवडक कथा' या नावाने संपादन केलेले एक पुस्तक आहे. त्यांच्या कथांमध्ये भरपूर वैविध्य आहे. आश्चर्य वाटेल, पण विनोदी कथाही आहेत. जरूर वाचा.\nबरं केलं सांगितलंत. मभादिनिमित्त त्यांची पुस्तकं शोधलेली तेव्हा हे दिसलं नव्हतं.\nज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयत्रीचा महत्त्वाचा कवितासंग्रह.\nकवितेइतकीच साहित्याच्या अनेक क्षेत्रांत त्यांची मुशाफिरी होती.\nतीन अक्षरी. - - ण .\n( ईंग्रजी मद्धे टॅटु )\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/blog/current-affairs-in-marathi-22-may-2019.html", "date_download": "2020-01-20T11:49:51Z", "digest": "sha1:FHEBTBMKY3E7LSODSDOXSNCZSBSVZN22", "length": 28050, "nlines": 159, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ मे २०१९", "raw_content": "\nचालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ मे २०१९\nचालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ मे २०१९\nटीम इंडिया विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना :\n३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. ५ जून रोजी भारतीय संघाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी भारतीय संघ विश्वचषक जिंकेल असा आत्मविश्वास रवी शास्त्री यांनी व्यक्त केला. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी सर्व खेळाडूंनी एअरपोर्टवर वेळ घालवला.\nइंग्लंडला रवाना होण्यापूर्वी, संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी रवी शास्त्री यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. रवी शास्त्री यांच्यासोबत भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधरही हजर होते. यावेळी भारतीय संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी तिघांनीही साईबाबांकडे प्रार्थना केली.\nदरम्यान, World Cup २०१९ हा सगळ्यात कठीण आणि आव्हानात्मक विश्वचषक असेल. कारण हा एकदिवसीय विश्वचषक आहे. आतापर्यंत मी जे एकदिवसीय विश्वचषक खेळलो आहे, त्यात मी खेळाडू म्हणून खेळलो होतो. पण आता मात्र मी कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे हा विश्वचषक नक्कीच आव्हानात्मक असणार आहे, असे वक्तव्य टीम इंडियाचा कर्णधार विराट याने केले. यंदाचा विश्वचषक हा इंग्लंडमध्ये खेळला जाणार आहे. त्यासाठी प्रयाण करण्याआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता. या वेळी प्रशिक्षक रवी शास्त्री हेदेखील उपस्थित होते.\nइस्रोकडून ‘रीसॅट-२बी’ उपग्रहाचे प्रक्षेपण; ‘पीएसएलव्हीसी ४६’ मोहिम यशस्वी :\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने बुधवारी पहाटे ५ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ‘पीएसएलव्हीसी ४६’ चे यशस्वी प्रक्षेपण केले. तसेच, ‘पीएसएलव्हीसी ४६’ ने भारतीय रडार पृथ्वीची पाहणी करणारा ‘रीसॅट-२बी’ या उपग्रहास देखील ५५५ किलोमीटर उंच असलेल्या पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीरित्या नेऊन ठेवले.\n‘पीएसएलव्हीसी’ ची ही ४८ वी भरारी आहे. तर रीसॅट-बी हा उपग्रह मालिकेतील चैाथा उपग्रह आहे. या उपग्रहाची गुप्त पाहणी, कृषि, वन व आपत्ती व्यवस्थापनात मदत होणार आहे. या उपग्रहाचे वजन ६१५ किलो असून प्रक्षेपणानंतर केवळ १५ मिनीटातच त्याने पृथ्वीची पहिली कक्षा ओलांडली. रीसॅट-बी बरोबर सिंथेटिक अपर्चर रडार (सार) इमेजर देखील पाठवले आहे. यामुळे संचार सेवा कायम राहिल.\nया अगोदर मंळवारी इस्रोचे चेअरमन के. सिवन यांनी तिरूपती व तिरूमला मंदिरात जाऊन इस्रोच्या परंपरेनुसार भगवान व्यंकटेश्वराची पूजा केली होती. आज या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर त्यांनी सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन केले.\nकिलोग्रॅमसह चार एककांच्या व्याख्यात बदल :\nजगभरात किलोग्रॅम, केल्विन, मोल, अ‍ॅम्पियर यांच्या व्याख्या बदलण्यात आल्या असून त्याबाबत करण्यात आलेला जागतिक ठराव भारताने मान्य केल्याने आता देशातील क्रमिक पुस्तकात त्यांच्या व्याख्या बदलण्यात येणार आहेत, प्रत्यक्ष व्यवहारात त्याचे कुठलेही फार मोठे परिणाम जाणवणार नाहीत पण जिथे अगदी सूक्ष्म पातळीवरचे मापन महत्त्वाचे ठरते, अशा संशोधनात त्यामुळे मोठा फरक पडणार आहे.\nएकूण १०० देशांनी मापना���ी मेट्रिक पद्धती मान्य केली असून ती १८८९ पासून अमलात आहे, याचा अर्थ १३० वर्षांनी या मापनांमध्ये बदल करण्यात आला आहे. सेकंद, मीटर व कँडेला ही वेळ, लांबी, प्रकाशाची तीव्रता यांची मापन एकके आहेत. त्यांच्या व्याख्या आधीच बदलण्यात आल्या आहेत.\nहे स्वीकारण्यात आलेले बदल आता ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी , नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी व इतर शैक्षणिक संस्थांना कळवण्यात आले आहेत.\nअधिकृत निवडणूक निकालाला मध्यरात्र होणार :\nनागपूर : निवडणूक आयोगाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १५ ते १८ तास लागणार असल्याने लोकसभा निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर होण्यास मध्यरात्र किंवा त्याही पेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उशिरापर्यंत जाहीर निकालाच्या कलावरूनच कोण जिंकणार, याबाबत अंदाज बांधावा लागणार आहे. दरम्यान, होणारा विलंब कमी करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात असल्याचा दावा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केला आहे.\nजिल्ह्य़ातील नागपूर आणि रामटेक या दोन लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी कळमना बाजार समितीच्या परिसरात होणार आहे. याबाबतच्या तयारीची माहिती आज मंगळवारी जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्ट्राँगरूमधून मतदान यंत्र बाहेर काढण्यापासून तर ते मतमोजणीच्या टेबलवर नेईपर्यंत आणि व्हीव्हीपॅटमधील मतचिठ्ठय़ांची मोजणी करेपर्यंतच्या सर्व प्रक्रियांची माहिती त्यांनी यावेळी दिली.\nप्रत्येक फेरीला किमान ५० मिनिटे ते एक तासाचा वेळ लागणार आहे. सरासरी १७ ते १८ फे ऱ्या होण्याची शक्यता आहे. त्यासाठी लागणारा निर्धारित वेळ लक्षात घेता अधिकृत निकाल जाहीर होण्यास विलंब होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.\nसकाळी ८ वाजतापासून टपाल मतपत्रिकांच्या मोजणीने मतमोजणीस सुरुवात होईल व सर्वात शेवटी व्हीव्हीपॅटमधील मतचिठ्ठय़ा मोजण्यात येतील. साधारणपणे ९ वाजतापासून ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल. पहिली फेरी साधारणपणे एक तासाने म्हणजे १० वाजता जाहीर होईल. त्यानंतर प्रत्येक फेरीला साधारणपणे ५० मिनिटे ते एक तासाचा वेळ लागेल, असे मुद्गल म्हणाले.\nसर्व ईव्हीएम मशीन्स स्ट्राँगरुममध्ये सुरक्षित, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण :\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या गाझीपूरच्या 'स्ट्राँगरुम'मधील ईव्हीएम मशीन्ससोबत झेडछाड आणि गडबडी झाल्याचा आरोप महाआघाडीचे (बसपा-सपा) उमेदवार अफझल अन्सारी यांनी केला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ईव्हीएम मशीन पूर्णपणे सुरक्षित असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.\nसोशल मीडियावर ईव्हीएम मशीन्स एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिलं. मतदानानंतर प्रत्येक ईव्हीएम मशीन तेथील उमेदवारांसमोर सील करण्यात आल्या होत्या. त्याचं व्हिडीओ शूटिंगही करण्यात आलं आहे. याशिवाय ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवानही उपस्थित होते. त्यामुळे ईव्हीएममध्ये गडबडी झाल्याचे आरोप चुकीचे असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.\nदेशातील विविध भागातून ईव्हीएमसोबत छेडछाड झाल्याबाबत विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. या प्रत्येक आरोपांवर निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे. उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमधील आरोपांबाबत निवडणूक आयोगाने म्हटलं की, ईव्हीएमवरील आरोपांबाबतचा प्रश्न सोडवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने गाझीपूर व्यतिरिक्त चंदौली, डुमरियागंज आणि झांसी येथील घटनांवरही स्पष्टीकरण दिलं आहे. यासाठी निवडणूक आयोग जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांचीही मदत घेतला.\nईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँगरुमच्या सुरक्षेसाठी त्याठिकाणी 24 तास सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच उमेदवारांचे प्रतिनिधीही तेथे थांबू शकतात, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.\nमेरी कोम उपांत्य फेरीत :\nसहा वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या मेरी कोमची आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवणाऱ्या निखात झरीनशी इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पर्धेच्या ५१ किलो गटाच्या उपांत्य फेरीत गाठ पडणार आहे.\nकर्मवीर नवीन चंद्रा बोडरेली बंदिस्त स्टेडियमवर चालू असलेल्या या स्पर्धेत मंजू राणी, मोनिका आणि एस. कलैयवाणी यांनीसुद्धा ४८ किलो गटाची उपांत्य फेरी गाठून दुसऱ्या दिवशी भारताची पाच पदके निश्चित केली आहेत. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या बॉक्सिंग स्पर्धेत भारताला एकूण १५ पदके मिळण्याची शक्यता आहे.\n��ंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या मेरी कोमपुढे नेपाळच्या माला रायचा निभाव लागला नाही. मेरीने ५-० असा विजय मिळवला. निखातनेही अनामिकाला ५-० अशी सहज धूळ चारली.\n१७६२: स्वीडन आणि प्रशियामधे हॅम्बुर्गचा तह झाला.\n१९०६: राईट बंधूंनी उडणाऱ्या यंत्राचे (Flying Machine) पेटंट घेतले.\n१९२७: चीनच्या झिनिंग जवळ झालेल्या ८.३ तीव्रतेच्या भूकंपात २,००,००० लोक ठार झाले.\n१९४२: दुसरे महायुद्ध – मेक्सिकोने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उडी घेतली.\n१९६०: ग्रेट चिलीयन भूकंप हा ९.५ तीव्रतेचा जगातील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे.\n१९६१: हुंडाबंदी विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळून हुंडाबंदी कायदा अस्तित्त्वात आला.\n१९७२: सिलोनने नवीन राज्यघटना स्वीकारुन ते प्रजासत्ताक बनले. त्या देशाचे श्रीलंका असे नामकरण झाले आणि त्याने राष्ट्रकुल देशांत प्रवेश केला.\n२००४: भारताचे १३ वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग सूत्रे हाती घेतली.\n२०१५: आयर्लंड देश सार्वजानिक जनमतदानंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर ठरवण्यासाठी जगातील पहिला देश बनला.\n१७७२: समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १८३३)\n१७८३: विद्युत चुंबक आणि विद्युत मोटर चे शोधक विल्यम स्टर्जन यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर १८५०)\n१८१३: जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक रिचर्ड वॅग्‍नर यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १८८३)\n१८५९: स्कॉटिश डॉक्टर व शेरलॉक होम्स या गुप्तहेरकथांचे लेखक सर आर्थर कॉनन डॉइल यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १९३०)\n१८७१: संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९३३)\n१९०७: ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता सर लॉरेन्स ऑलिव्हिये यांचा जन्म. (मृत्यू: ११ जुलै १९८९)\n१९४०: भारतीय फिरकी गोलंदाज एरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना यांचा जन्म.\n१९५९: भारतीय राजकारणी मेहबूबा मुफ्ती यांचा जन्म.\n१९८४: फेसबुकचे सह-संस्थापक डस्टिन मॉस्कोविट्झ यांचा जन्म.\n१५४५: भारतीय शासक शेरशाह सूरी यांचे निधन.\n१८८५: जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक व्हिक्टर ह्यूगो यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी१८०२)\n१९९१: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १८९९)\n१९९८: लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आष्टीकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९२८)\nपुढारी माझा पेपर सामना ABP माझा\nझी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ जानेवारी २०२०\n〉 एका वीटभट्टी मजुराचा मुलगा CA कसा झाला पहा CA मोहसीन शेख ह्यांचा संघर्षमय आणि रोमांचकारी प्रवास\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ जानेवारी २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ जानेवारी २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ जानेवारी २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ जानेवारी २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ जानेवारी २०२०\n〉 MPSC - UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी साठी चालू घडामोडींचे मासिक 'मोफत' MahaNMK चा नवा उपक्रम \n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/cow-dung-can-be-used-to-make-bunkers/", "date_download": "2020-01-20T11:10:48Z", "digest": "sha1:J6AEUWXFRSCSQP7UFG6UFUX2FMXP3NUW", "length": 14585, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "“सैन्याचे बंकर्स बनवण्यासाठी शेणाचा वापर करा” | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\nईदगाह मैदानावरील सभेला ‘हिंदू राष्ट्र’चा विरोध\nवडवणीत ऊसाच्या फडावर शिवसेनेने राबविला ‘भगवा सप्ताह’\nमेहेरबाद येथील मेहरबाबा मेमोरियल टॉवरचे लोकार्पण\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n निर्भया���्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nजे. पी. नड्डा शहांची जागा घेणार, भाजपच्या 11 व्या अध्यक्षपदी बिनविरोध…\nतुमच्यात धमक असती तर तुम्ही उद्योगपती असतात; नितीन गडकरींनी सनदी अधिकाऱ्यांना…\nकॅमेऱ्याला मादी समजला नर ड्रॅगन…नंतर काय झाले…वाचा सविस्तर\nप्रिन्स हॅरीने पत्नीसह सोडले राजघराणे;‘रॉयल हायनेस’ उपाधीही ठोकरली\nयेमेनमध्ये मशिदीवर क्षेपणास्त्र हल्ला, 83 जवान ठार\nइसिसच्या 250 किलो वजनाच्या दहशतवाद्याला अटक, उचलण्यासाठी बोलावली क्रेन\nआम्ही आता शांत बसणार नाही; इमरान खान यांची पुन्हा दर्पोक्ती\nविराट-रोहित जोडीचा ‘रन’धमाका, टीम इंडियाकडून ‘कांगारू मर्दन’\nइथिओपियाच्या हरिसाने रचला इतिहास, मुंबई मॅरेथॉन जिंकताना नोंदवली विक्रमी वेळ\nसुधा सिंगची जेतेपदाची हॅटट्रिक हिंदुस्थानी गटात केला पराक्रम\nहाफ मॅरेथॉनमध्ये नाशिक कनेक्शन, आरती पाटील, मोनिका आथरे अव्वल तीनमध्ये\nवृद्धाचा हार्टऍटॅकने मृत्यू, सहाजण मुंबई रुग्णालयात\nसामना अग्रलेख – माणुसकीला काळिमा\nठसा – डॉ. शशिकांत बऱ्हाहाणपूरकर\nदिल्ली डायरी – जगनमोहन रेड्डी यांचा ‘तीनतिघाडा’\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेच्या ‘झुंड’चं पोस्टर पाहिलंत का\nपाहा सई मांजरेकरचा मराठमोळा लूक\nतान्हाजी चित्रपटाने गाठला 145 कोटींचा आकडा, आता लक्ष्य 200 कोटींचे\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nPhoto – थंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे ‘हे’ आहेत धोके\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\nशेतकऱ्यांपुढील नवे आव्हान – हवामान बदलाचे संकट\nटिवल्या-बावल्या – आनंदाचा ठेवा हरपला\n“सैन्याचे बंकर्स बनवण्यासाठी शेणाचा वापर करा”\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गायीच्या शेणाचा वापर करून हिंदुस्थानी सैन्याचे बंकर्स तयार करावेत असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. मंगळवारी चंडीगढ येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. गोमांस हे विषसमान आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.\n‘जगातील ९० टक्के लोक गाईच्या दूधावर अवलंबून आहेत, म्हणून गाय खऱ्या अर्थानं ‘माणुसकीची माता’ आहे. गाय विषारी गोष्टी आपल्या पोटात सामावून घेते. त्यामुळे अशा पवित्र गायीच्या शेणाचा वापर करून सैन्याचे बंकर्स तयार करता येऊ शकतात. तसेच गोमूत्रामध्ये औषधी शक्ती असल्यामुळे कॅन्सरसारख्या रोगावर उपचार होऊ शकतात’, असं वक्तव्य इंद्रेश कुमार यांनी केलं.\nगोमांस हे विषसमान आहे. कोणताही धर्म गोमांस खाण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे गोमांस खाणाऱ्यांना देव सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना त्यांनी केली. याआधीही मुस्लिम समाजानं मांस खाणे सोडून द्यावं. मांस खाणे हा एक प्रकारचा आजार असून, दूध हे त्यावरचं औषध आहे. त्यामुळे मुस्लिमांनी त्यांच्या सरबतात दूध घालावे, असं आवाहन त्यांनी केलं होतं.\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n निर्भयाच्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nजे. पी. नड्डा शहांची जागा घेणार, भाजपच्या 11 व्या अध्यक्षपदी बिनविरोध...\nतुमच्यात धमक असती तर तुम्ही उद्योगपती असतात; नितीन गडकरींनी सनदी अधिकाऱ्यांना...\n#JammuKashmir सैन्याकडून हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nईदगाह मैदानावरील सभेला ‘हिंदू राष्ट्र’चा विरोध\nदेशातील 63 अब्जाधीश चालवू शकतात हिंदुस्थानची अर्थव्यवस्था\nआम्ही हिंदुस्थानापुढे खूपच लहान आहोत, मलेशियाच्या पंतप्रधानांची कबुली\nवडवणीत ऊसाच्या फडावर शिवसेनेने राबविला ‘भगवा सप्ताह’\nमेहेरबाद येथील मेहरबाबा मेमोरियल टॉवरचे लोकार्पण\nतणावाच्या काळातही शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nबीडच्या सर्पराज्ञीतला अंधार दूर; मिळाले सौरऊर्जेचे पॅनल\nया बातम्या अवश्य वाचा\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/virar-three-dengue-victims-in-three-days/", "date_download": "2020-01-20T11:11:57Z", "digest": "sha1:CROFSLKSHSGIOSXCETORIDPTJT5IQOQE", "length": 20768, "nlines": 155, "source_domain": "www.saamana.com", "title": "विरारमध्ये हायऍलर्ट तीन दिवसांत डेंग्यूचे तीन बळी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\nईदगाह मैदानावरील सभेला ‘हिंदू राष्ट्र’चा विरोध\nवडवणीत ऊसाच्या फडावर शिवसेनेने राबविला ‘भगवा सप्ताह’\nमेहेरबाद येथील मेहरबाबा मेमोरियल टॉवरचे लोकार्पण\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n निर्भयाच्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nजे. पी. नड्डा शहांची जागा घेणार, भाजपच्या 11 व्या अध्यक्षपदी बिनविरोध…\nतुमच्यात धमक असती तर तुम्ही उद्योगपती असतात; नितीन गडकरींनी सनदी अधिकाऱ्यांना…\nकॅमेऱ्याला मादी समजला नर ड्रॅगन…नंतर काय झाले…वाचा सविस्तर\nप्रिन्स हॅरीने पत्नीसह सोडले राजघराणे;‘रॉयल हायनेस’ उपाधीही ठोकरली\nयेमेनमध्ये मशिदीवर क्षेपणास्त्र हल्ला, 83 जवान ठार\nइसिसच्या 250 किलो वजनाच्या दहशतवाद्याला अटक, उचलण्यासाठी बोलावली क्रेन\nआम्ही आता शांत बसणार नाही; इमरान खान यांची पुन्हा दर्पोक्ती\nविराट-रोहित जोडीचा ‘रन’धमाका, टीम इंडियाकडून ‘कांगारू मर्दन’\nइथिओपियाच्या हरिसाने रचला इतिहास, मुंबई मॅरेथॉन जिंकताना नोंदवली विक्रमी वेळ\nसुधा सिंगची जेतेपदाची हॅटट्रिक हिंदुस्थानी गटात केला पराक्रम\nहाफ मॅरेथॉनमध्ये नाशिक कनेक्शन, आरती पाटील, मोनिका आथरे अव्वल तीनमध्ये\nवृद्धाचा हार्टऍटॅकने मृत्यू, सहाजण मुंबई रुग्णालयात\nसामना अग्रलेख – माणुसकीला काळिमा\nठसा – डॉ. शशिकांत बऱ्हाहाणपूरकर\nदिल्ली डायरी – जगनमोहन रेड्डी यांचा ‘तीनतिघाडा’\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेच्या ‘झुंड’चं पोस्टर पाहिलंत का\nपाहा सई मांजरेकरचा मराठमोळा लूक\nतान्हाजी चित्रपटाने गाठला 145 कोटींचा आकडा, आता लक्ष्य 200 कोटींचे\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nPhoto – थंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे ‘हे’ आहेत धोके\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\nशेतकऱ्यांपुढील नवे आव्हान – हवामान बदलाचे संकट\nटिवल्या-बावल्या – आनंदाचा ठेवा हरपला\nविरारमध्ये हायऍलर्ट तीन दिवसांत डेंग्यूचे तीन बळी\nपावसाचा जोर कमी होताच विरारमध्ये डेंग्यूने डोके वर काढले असून तीन दिवसांत तीन जणांचा बळी घेतला आहे. बळींमध्ये वृद्धेसह दोन महिला आणि चौदा वर्षीय मुलाचा समावेश आहे. शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊन बळी जात असल्याने शहरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान स्वच्छतेसाठी वसई-विरार महापालिका कोटय़वधी रुपये खर्च करत असतानाही डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.\nप्रमिला नाईक (64), वंदना पाटील (35) आणि आकाश विश्वकर्मा (14) अशी डेंग्यूने बळी घेतलेल्यांची नावे आहेत. बोळींज येथे राहणाऱया प्रमिला नाईक यांना ताप आल्याने त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारात काहीच फरक पडत नसल्यामुळे त्यांना मुंबईतील लीलाकती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे केलेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये प्रमिला यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र बुधवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याच दिवशी विजय वल्लभ रुग्णालयात कंदना पाटील यांचा डेंग्यूची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला. वंदना हिला मंगळवारी पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर नालासोपारा पूर्वच्या प्रगतीनगर येथील तुलसी अपार्टमेंट राहणाऱया आकाश विशवकर्मा या मुलाचा गुरुवारी डेंग्यूने बळी घेतला.\nपालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 15 रुग्ण आढळले आहेत.\nवसई-विरार शहरातील मनवेल पाडा, जळबाववाडी, कारगील नगर, तुळींज रोड, आचोळे तलाक व संतोष भवन या परिसरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत.\nबदलापूरमध्ये पाच रुग्ण आढळले\nबदलापूर – जुलै, ऑगस्ट महिन्यात पुरात बुडालेल्या बदलापूरवर डेंग्यूने हल्ला चढवला आहे. शहरातील एकाच इमारतीत डेंग्यूसदृश पाच रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तीन रुग्ण मुंबई येथे तर दोन रुग्ण बदलापुरात उपचार घेत आहेत. शहर तापाने फणफणले असताना डेंग्यूचे र���ग्ण आढळल्याने आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे.\nपावसाचा जोर कमी होताच विरारमध्ये डेंग्यूने डोके वर काढले असून तीन दिवसांत तीन जणांचा बळी घेतला आहे. बळींमध्ये वृद्धेसह दोन महिला आणि चौदा वर्षीय मुलाचा समावेश आहे. शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊन बळी जात असल्याने शहरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान स्वच्छतेसाठी वसई-विरार महापालिका कोटय़वधी रुपये खर्च करत असतानाही डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.\nप्रमिला नाईक (64), वंदना पाटील (35) आणि आकाश विश्वकर्मा (14) अशी डेंग्यूने बळी घेतलेल्यांची नावे आहेत. बोळींज येथे राहणाऱया प्रमिला नाईक यांना ताप आल्याने त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारात काहीच फरक पडत नसल्यामुळे त्यांना मुंबईतील लीलाकती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे केलेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये प्रमिला यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र बुधवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याच दिवशी विजय वल्लभ रुग्णालयात कंदना पाटील यांचा डेंग्यूची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला. वंदना हिला मंगळवारी पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर नालासोपारा पूर्वच्या प्रगतीनगर येथील तुलसी अपार्टमेंट राहणाऱया आकाश विशवकर्मा या मुलाचा गुरुवारी डेंग्यूने बळी घेतला.\nपालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 15 रुग्ण आढळले आहेत.\nवसई-विरार शहरातील मनवेल पाडा, जळबाववाडी, कारगील नगर, तुळींज रोड, आचोळे तलाक व संतोष भवन या परिसरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत.\nबदलापूरमध्ये पाच रुग्ण आढळले\nबदलापूर – जुलै, ऑगस्ट महिन्यात पुरात बुडालेल्या बदलापूरवर डेंग्यूने हल्ला चढवला आहे. शहरातील एकाच इमारतीत डेंग्यूसदृश पाच रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तीन रुग्ण मुंबई येथे तर दोन रुग्ण बदलापुरात उपचार घेत आहेत. शहर तापाने फणफणले असताना डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे.\nमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर शिर्डीवासीयांचा बंद मागे\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\n���िंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n निर्भयाच्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nजे. पी. नड्डा शहांची जागा घेणार, भाजपच्या 11 व्या अध्यक्षपदी बिनविरोध...\nतुमच्यात धमक असती तर तुम्ही उद्योगपती असतात; नितीन गडकरींनी सनदी अधिकाऱ्यांना...\n#JammuKashmir सैन्याकडून हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nईदगाह मैदानावरील सभेला ‘हिंदू राष्ट्र’चा विरोध\nदेशातील 63 अब्जाधीश चालवू शकतात हिंदुस्थानची अर्थव्यवस्था\nआम्ही हिंदुस्थानापुढे खूपच लहान आहोत, मलेशियाच्या पंतप्रधानांची कबुली\nवडवणीत ऊसाच्या फडावर शिवसेनेने राबविला ‘भगवा सप्ताह’\nमेहेरबाद येथील मेहरबाबा मेमोरियल टॉवरचे लोकार्पण\nतणावाच्या काळातही शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nया बातम्या अवश्य वाचा\nमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर शिर्डीवासीयांचा बंद मागे\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/devendra-fadnavis-talk-about-bjp/", "date_download": "2020-01-20T12:17:55Z", "digest": "sha1:OHRFA5JPMEWHOPYPE6JOAMXLZSLB5MOU", "length": 9671, "nlines": 93, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "राज्यात भाजपशिवाय सत्ता येऊच शकत नाही- देवेंद्र फडणवीस", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शिर्डीकरांचे समाधान; आंदोलन मागे\nआता काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना नवरदेव बनवलं- असदुद्दीन ओवैसी\n‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितला अनिल कुंबळेंचा ‘तो’ किस्सा\n दोन शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार\nदिवसा आमच्यासोबत आणि रात्री काँग्रेससोबत, हे क्लेशदायक- सुधीर मुनगंटीवार\nबहुमत आहे म्हणून जबरदस्तीने कोणतीही गोष्ट लादू नये; भाजप नेत्याचा घरचा आहेर\nजेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे तळवे चाटत होता, तेव्हा…; जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका\nपृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर शिवेसनेचा खुलासा\nसीएए विरोधात 24 जानेवारीला राज्यव्यापी बंद; 35 संघटनांचा पाठिंबा\nसंघाच्या मर्जीप्रमाणे देश कदापी चालू शकणार नाही- हुसेन दलवाई\nThodkyaat - थोडक्यात - बातमी जशी आहे तशी\nराज्यात भाजपशिवाय सत्ता येऊच शकत नाही- देवेंद्र फडणवीस\nराज्यात भाजपशिवाय सत्ता येऊच शकत नाही- देवेंद्र फडणवीस\nमुंबई | शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवरुन भाजपशी फारकत घेत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नवी सत्ता समीकरणं तयार करण्यास सुरुवात केली आहे. पण राज्यात भाजपशिवाय सत्ता येऊच शकत नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विधीमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं कळतंय.\nदेवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांच्या झालेल्या बैठकीत भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच मुंबईत येऊ नका, शेतकऱ्यांच्या बांधावर जा. लोकांमध्ये जाऊन भाजपचेच सरकार येणार असल्याचं ठासून सांगा, अशा सुचना देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांनी दिल्याचं समजतंय.\nसत्ता स्थापनेच्या वेळेस मुंबईत बोलावू घेतलं जाईल. तोपर्यंत जनतेत जाऊन राज्यात भाजप सरकार येणार हा विश्वास द्या, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.\nदरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट लागली असताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपविरुद्ध एकत्र येऊन सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.\n…म्हणून या पोलिसानंं लग्नपत्रिकेवर छापला आर. आर.…\nपहिली ते सातवी सर्व विषयांचं एकच पुस्तक; शिक्षण विभागाचा नवा…\nबाळासाहेबांचा ठाकरी बाणा संजय राऊतांच्या ट्वीटमध्ये; म्हणतात… https://t.co/jY5ipHjwZn @rautsanjay61 @ShivSena\nसर्वोच्च न्यायालयाच्या ‘या’ निर्णयाचं सामनाच्या अग्रलेखातून कौतुक\nटीआरपी सगळेच देतील म्हणून त्या सीटवर कोणालाही बसवू नका; केदार शिंदेंचं बिचुकलेवर टीकास्त्र https://t.co/7mLUMiUa8f @mekedarshinde #Abhijeet_bichukale @ColorsMarathi @jitjoshi\nबाळासाहेबांचा ठाकरी बाणा संजय राऊतांच्या ट्वीटमध्ये; म्हणतात…\nमहाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी; तिन्ही पक्षांचं सरकार स्थापनेच्या दिशेने एक पाऊल पुढे\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n‘त्या’ रात्री मला झोप लागली नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खुलासा\n…म्हणून या पोलिसानंं लग्नपत्रिकेवर छापला आर. आर. पाटलांचा फोटो\nमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शिर्डीकरांचे समाधान; आंदोलन मागे\nआता काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना नवरदेव बनवलं- असदुद्दीन ओवैसी\n‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितला अनिल कुंबळेंचा ‘तो’ किस्सा\nपहिली ते सातवी सर्व विषयांचं एकच पुस्तक; शिक्षण विभागाचा नवा प्रयोग\n दोन शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार\nदिवसा आमच्यासोबत आणि रात्री काँग्रेससोबत, हे क्लेशदायक- सुधीर मुनगंटीवार\nबहुमत आहे म्हणून जबरदस्तीने कोणतीही गोष्ट लादू नये; भाजप नेत्याचा घरचा आहेर\nजेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे तळवे चाटत होता, तेव्हा…; जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/religion-festival-news/vishwakarma-sahitya-sammelan-in-dhule/articleshow/67463291.cms", "date_download": "2020-01-20T12:05:02Z", "digest": "sha1:RELBPZPPLCHHEACTUCLQQFE6XASEAVW6", "length": 14132, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "vishwakarma sahitya sammelan in dhule : धुळ्यात विश्वकर्मा साहित्य संमेलन - vishwakarma sahitya sammelan in dhule | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nधुळ्यात विश्वकर्मा साहित्य संमेलन\nधुळे शहरात देशातील पहिले एकदिवसीय अखिल भारतीय विश्वकर्मा साहित्य संमेलन रविवारी (दि. १३) राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात होणार आहे. एकूण तीन सत्रात होणाऱ्या या संमेलनात विविध सामाजिक उपक्रमांसह प्रज्ञावंतांना गौरविण्यात येणार आहे.\nपहिले विश्वकर्मा साहित्य संमेलन\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nधुळे शहरात देशातील पहिले एकदिवसीय अखिल भारतीय विश्वकर्मा साहित्य संमेलन रविवारी (दि. १३) राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात होणार आहे. एकूण तीन सत्रात होणाऱ्या या संमेलनात विविध सामाजिक उपक्रमांसह प्रज्ञावंतांना गौरविण्यात येणार आहे.\nप्रभू श्री विराट विश्वकर्मा आणि पुराणाची सकाळी साडेसात वाजता पालखी निघेल. विश्वकर्मा मंदिर, कुंभार खुंट, जुने धुळ्यापासून नाट्यगृहापर्यंत पालखीचा मार्ग असेल. गुजरात येथील दिव्यानंद बापूंच्या हस्ते ध्वजारोहन आणि चंद्रपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. चक्रपाणी चोपावर यांच्या हस्ते उद्घाटन होईल. ज्येष्ठ परिवर्तनवादी साहित्यिक प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर हे संमेलनाचे अध्यक्ष, तर पराग आहिरे स्वागताध्यक्ष असतील. प्राचार्य डॉ. कृष्णा पोतदार, प्रा. डॉ. प्रकाश लोहार, कलाध्यापक यल्लारी सुतार, आचार्य गोविंद पांचाळ, केदारनाथ धिमान, अशोक थोरहाते, सुभाष आहिरे, प्रमिला आहिरे, गोव्याचे विवेक चारी, गुजरातचे मयूर मेस्री आदी मान्यवरांची उपस्थिती असेल. याच संमेलनात प्रवर्तक व साहित्यिक सुभाष आहिरे यांच्या 'रहस्य नागोजी सुताराचे' व 'दगडी जात्याचे अतूट नाते' या दोन पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. गोवा, कर्नाटक, गुजरातसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे विश्वकर्मा वंशीय समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.\nसंमेलनात विश्वकर्मांच्या पाच पुत्रांचा सन्मान केला जाणार आहे. यात मनू पुत्र म्हणून डॉ. पापालाल पवार, मय पुत्र म्हणून डॉ. चंद्रकांत मोरे, त्वष्टा पुत्र म्हणून भारत रेघाटे, शिल्पी पुत्र म्हणून वसंत आंबेकर, दैवज्ञ पुत्र म्हणून जगदीश देवपूरकर यांना गौरविले जाणार आहे. यानंतर विश्वकर्मा साहित्य पुरस्कार, विश्वकर्मा पत्रकारिता पुरस्कार, कीर्तनकार व लेखकांना सन्मानित केले जाईल. यावेळी गाडी लोहार समाज विकास मंडळ, विश्वकर्मा युवा मंच, अखिल भारतीय तांबट जनशक्ती प्रतिष्ठान, विश्वकर्मा वंशीय समाज संघटन, विश्वकर्मा समाज धुळे जिल्हा या पाच संस्थांच्या वतीने संमेलनाचे प्रमुख व साहित्यिक सुभाष आहिरे यांचा विश्वकर्मा साहित्यरत्न पुरस्कार देऊन सत्कार केला जाणार आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nधार्मिक बातम्या:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nमकर संक्रांतः असे करावे 'सुगड' पूजन\nमकर संक्रांत: हळदीकुंकवाचं वाण बनलं इकोफ्रेंडली\nकाय आहे मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त\nLIVE: चंद्रग्रहण सुटलं; अवघ्या जगाने पाहिला अद्भुत नजारा\nसूर्यग्रहण २०१९: जाणून घ्या वेध, वेळ आणि समाप्ती\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\n२० जानेवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, २० जानेवारी २०२०\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. १९ जानेवारी ते २५ जानेवारी २०२..\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nधुळ्यात विश्वकर्मा साहित्य संमेलन...\nगांधी विचार जगाला तारक: सत्यपाल महाराज...\nसंत साहित्यातूनच ग्रामविकास : हजारे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A5%B2%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%A6_%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A4%91%E0%A4%AB_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2020-01-20T12:28:19Z", "digest": "sha1:T6VQSNPK2PZZYSVXJJPM7BDLX5ACBBZU", "length": 8563, "nlines": 177, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हॅरी पॉटर ॲन्ड द चेंबर ऑफ सिक्रेट्स - विकिपीडिया", "raw_content": "हॅरी पॉटर ॲन्ड द चेंबर ऑफ सिक्रेट्स\nहॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स\nप्रकाशन संस्था Bloomsbury (UK)\nहॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स हे हॅरी पॉटर शृंखलेमधील दुसरे पुस्तक आहे. हे पुस्तक २ जुलै १९९८ रोजी प्रकाशित झाले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहॅरी पॉटर शृंखलेतील ईतर पुस्तके[संपादन]\nहॅरी पॉटर ॲन्ड द फिलॉसॉफर्स स्टोन\nहॅरी पॉटर ॲन्ड द प्रिझनर ऑफ ॲझकाबान\nहॅरी पॉटर ॲन्ड द गॉब्लेट ऑफ फायर\nहॅरी पॉटर ॲन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स\nहॅरी पॉटर ॲन्ड हाफ ब्लड प्रिन्स\nहॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज\nहॅरी पॉटर शृंखलेवर आधारीत चित्रपट[संपादन]\nहॅरी पॉटर ॲन्ड द फिलॉसॉफर्स स्टोन\nहॅरी पॉटर ॲन्ड द चेंबर ऑफ सिक्रेट्स\nहॅरी पॉटर ॲन्ड द प्रिझनर ऑफ ॲझकाबान\nहॅरी पॉटर ॲन्ड द गॉब्लेट ऑफ फायर\nहॅरी पॉटर ॲन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स\nहॅरी पॉटर ॲन्ड हाफ ब्लड प्रिन्स\nहॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग १\nहॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग २\nजे. के. रोलिंगची हॅरी पॉटर मालिका\nफिलॉसॉफर्स स्टोन • चेंबर ऑफ सिक्रेट्स • प्रिझनर ऑफ ऍझ्काबान • गॉब्लेट ऑफ फायर • ऑर्डर ऑफ फिनिक्स • हाफ ब्लड प्रिन्स • द डेथली हॅलोज\nफिलॉसॉफर्स स्टोन • चेंबर ऑफ सिक्रेट्स • प्रिझनर ऑफ ऍझ्काबान • गॉब्लेट ऑफ फायर • ऑर्डर ऑफ फिनिक्स • हाफ ब्लड प्रिन्स • डेथली हॅलोज - भाग १ • डेथली हॅ��ोज - भाग २\nहॅरी पॉटर • रॉन विजली • हरमायनी ग्रेंजर • लॉर्ड व्हॉल्डेमॉर्ट • आल्बस डंबलडोर • सिव्हीरस स्नेप • रुबियस हॅग्रिड • ड्रॅको मॅलफॉय • हॉगवर्ट्सचे कामगार • ऑर्डर ऑफ द फिनिक्स (संघटना) • डंबलडोर्स आर्मी • डेथ इटर्स • दुय्यम पात्रे\nहॉगवर्ट्स • हॅरी पॉटरमधील जादू • हॅरी पॉटरमधील जादूई प्राणी • हॅरी पॉटरमधील जादूई वस्तू • जादूचे मंत्रालय • मगल • हॅरी पॉटरमधील स्थळे • क्विडीच • हॅरी पॉटरमधील मंत्रांची यादी\nपुस्तक • वर्ग • दालन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ डिसेंबर २०१९ रोजी १९:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/07/blog-post_49.html", "date_download": "2020-01-20T11:08:43Z", "digest": "sha1:DXFSY7NN4NDZLNE77OBF6X5LUEOBTWFZ", "length": 17603, "nlines": 179, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "हृदयाचा गंज दूर करा, मृत्यूच्या स्मरणाने व कुरआन पठणाने : प्रेषितवाणी (हदीस) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nहृदयाचा गंज दूर करा, मृत्यूच्या स्मरणाने व कुरआन पठणाने : प्रेषितवाणी (हदीस)\nमा. इब्ने उमर (र.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘हृदयावरही गंज चढतो, ज्याप्रमाणे लोखंडाला पाण्याने गंज लागतो.’’ विचारले गेले की हृदयाला लागलेला गंज दूर करणारी वस्तू कोणती प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हृदयाचा गंज अशाप्रकारे दूर होतो की माणसाने मृत्यूला अधिकाधिक स्मरणात राखावे आणि दूसरे हे की कुरआनचे पठन करावे. (हदीस : मिश्कात)\nभावार्थ- मृत्यूचे स्मरण करण्याचा अर्थ असा की माणसाने हा विचार करावा की जीवनाची ही संधी फक्त एकदा�� लाभलेली संधी आहे. पुन्हा दुसऱ्यांदा कर्म करण्याची संधी लाभणार नाही. कुरआन पठनाचा अर्थ, कुरआनातील शब्दांना योग्य ुच्चारांसह वाचणे, त्यात जे काही सांगितले गेले आहे, ते समजून घेणे व त्यास आचरणात आणणे. किंबहूना आणखी एका अर्थाने येतो, म्हणजे हे की कुरआनचा प्रचार व प्रसार करावा. त्याला इतरांपर्यंत पोहोचवावे.\nमा. अबु ज़र ग़फ्फारी (र.) कथन करतात की, प्रेषित यांच्या सेवेत हजर होऊन मार्गदर्शनाची विनंती केली. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहचे भय बाळगून सदाचारपूर्ण वर्तन अंगिकारा. ही गोष्ट तुमच्या संपूर्ण धर्मास आणि समस्त व्यवहारांना योग्य स्थितीत राखणारी आहे.’’ मी म्हणालो, आणखी काही सांगा. प्रेषित (स.) म्हणाले, ‘‘स्वत:ला कुरआन पठण आणि प्रभावशाली अल्लाहच्या नाम:स्मरणाची सवय लावून घ्या. तेव्हा अल्लाह तुमचे आकाशात स्मरण करील आणि जीवनाच्या अंध:कारात तुमच्यासाठी उजेडाचे काम देईल. (हदीस - मिश्कात)\nभावार्थ- ‘‘अल्लाह स्मरण करील’’ याचा अर्थ अल्लाहला तुमचा विसर पडणार नाही. अल्लाह तुम्हाला आपल्या संरक्षणात राखील. अल्लाहचे स्मरण आणि कुरआन पठणाने ईमानधारकाला प्रकाश प्राप्त होतो. जीवनाच्या अंध:कारात तो उचीत मार्ग प्राप्त करतो.\nमा. सराका बिन मालिक (र.) कथन करतात की, प्रषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे, ‘‘मी तुम्हाला सर्वोत्तम सदका (दान) कोणते ते सांगू ती तुझी मुलगी होय. जी तुझ्या जवळ फाठविली गेली आहे आणि तिला तुझ्याखेरीज दुसरा कोणी कमाविणारा, खाऊ घालणारा नाही.’’ (हदीस - इब्ने माजा) अर्थात अशी मुलगी जिच्या कुरुपतेमुळे किंवा एखाद्या शारिरिक व्यंगदोषामुळे विवाह होत नाही किंवा विवाहानंतर तलाक (घटस्फोट) मिळाला. आणि तुमच्याखेरीज अन्य कोणी तिचे पोषण करणार नाही. तर अशा असहाय मुलीवर तुम्ही जे काही खर्च कराल, तो अल्लाहच्या दृष्टीने सर्वोत्त सदका (दान) ठरेल.\nविधवांना प्रेषितांचे सामीप्यमा. औफ बिन मालिक (र.) कथन करतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘मी (प्रेषितास) आणि करपलेल्या चेहऱ्याची (वैधव्याच्या संकटामुळे) स्त्री कयामतीच्या दिवशी या दोन बोटाप्रमाणे असतील. (हे हदीस वचन कथन करताना, आपले मधले बोट आणि तर्जनीचे बोटाकेड इशारा केला). अर्थात ती स्त्री जिचा पती मृत्यू पावला आणि ती वांशिक प्रतिष्ठा राखते ती स्वत: सौंदर्यवान ही आहे परंतु त��ने आपल्या मृत पतीचा आपल्याखातीर स्वत:ला दुसरा निकाह करण्यापासून रोखून ठेवले.\nभावार्थ- एखादी स्त्री विधवा झाली, पण त्याला लहान मुले असतील, लोक तिच्याशी विाह करण्यासही उत्सुक ही असतील परंतु ती आपल्या अनाथ मुलांच्या संगोपनाकरीता पुनर्विवाह न करता, प्रतिष्ठा व सत्शीलतापूर्वक जीवन व्यतीत करते तर अशा स्त्रीला कयामतच्या दिवशी प्रेषित मुहम्मद (स.) यांचे सामीप्य प्राप्त होईल.\nमुस्लिम नेतृत्वाचा अभाव : एक चिकित्सा\nचौफेर गुणवत्तेमुळे इंग्लंडचा विजय\nयेवला तहसीलदारांना मॉब लीचिंग विरोधात निवेदन\nभारत आणि मुसलमान, दोन देह एक आत्मा\nएसआयओने केले 200 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे ...\n‘जे भोग वाट्याला आले, ते मांडत गेलो, अन् लेखक झालो...\n'हलाल कमाईतून केलेले हज स्वीकार्ह’\nदृढनिश्चय : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n२६ जुलै ते ०१ ऑगस्ट २०१९\nपैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nक्रोधित वा निराश होऊ नका\n१९ जुलै ते २५ जुलै २०१९\nक्रिकेट वर्ल्ड्कप स्पर्धेतले जिगरबाज बंदे\nअहंकाराला गाडून, इमानेइतबारे सुखाचा उजेड उजळवत राह...\nएकानंतर एक आघात पचवत आम्ही खचत चाललोय. मग न्याय कस...\nगांधीजींचे स्वप्न 70 वर्षानंतर पूर्ण होणार\nदेशातील बदलते वातावरण आणि मुस्लिम समाज\nकरामत खेकड्यांची की कंत्राटदाराची\nजमाअते इस्लामी हिंदच्या मदत कार्यामुळे नागरिकांतून...\nहृदयाचा गंज दूर करा, मृत्यूच्या स्मरणाने व कुरआन प...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nइस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री\nउज्ज्वल भविष्यासाठी जमात -ए-इस्लामी हिंदची साथ द्य...\nज़ायराचा विद्रोह नेमका कशाविरूद्ध\nदेशातील बदलते वातावरण आणि मुस्लिम समाज\nपावसाच्या थेंबाइतकी का असेना डोळ्यांतली ओल जीवंत र...\n१२ जुलै ते १८ जुलै २०१९\nआधुनिक मदरसे... एक नवी पहाट\nचार नद्यांची देणगी : भाग २\nदेशातील बदलते वातावरण आणि मुस्लिम समाज\nआम्ही तबरेज होतोय ते तज्ञ तरबेज होतायत...\nइस्लामी धर्मसुत्राची सर्वसमावेशकता : प्रेषितवाणी (...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमुजफ्फरपूर : ‘गिधाडू’वृत्तीचे बळी\n०५ जुलै ते ११ जुलै २०१९\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडत��य. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\n‘देशातील पहिली मुलींची शाळा’ म्हणून पुण्यातील `भिडे वाडा' सरकारने `ऐतिहासिक वास्तू' म्हणून जतन करावा\n– सुनीलकुमार सरनाईक महात्मा फुलेंची शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळेला विरोध सुरु झाला. विरोध जसाजसा वाढत गेला गोविंदरावांनी फुलेंनी अंग...\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\nजगातील सर्वाधिक बेरोजगार भारतात\n-शाहजहान मगदुम देशाचे भवितव्य असलेल्या सुशिक्षित तरुणांचे भवितव्य सध्या अंधारात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशात बे...\n०८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०१९\n२० डिसेंबर ते २६ डिसेंबर २०१९\n२१ जून ते २७ जून २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2009/10/04/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3/", "date_download": "2020-01-20T12:10:34Z", "digest": "sha1:SN6LYAYH6INNR7Q7DNO2S33BTHHDWNAX", "length": 12701, "nlines": 202, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "मी एक रुग्ण | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nआज सकाळी उठलो आणि बघितले तर कन्या काम्पुटर वर बसून अभ्यास करीत होती. मी अकबर बिरबलच्या गोष्टी सारखे काय करते आहे असे विचारल्यावर उत्तर,”……….”. मी समजलो स्वारी अभ्यासात मग्न आहे. म्हणून disturb न करता स्वतः काम्पुटर वर बघितले तिने डाउनलोड केलेले एक text book उघडून notes बनविण्याचे सुरु होते. मी निमुटपणे माझ्या दिनक्रीयेला लागलो. सर्व आटोपून झाले तरीही ती काही उठली नाही.३ तास झाले होते तरी ती तेथेच.मी मनातल्या मनात तिच्या उठण्याची वाट बघत होतो. पण काही उपयोग नाही मनात येत होते आता आणखी एक काम्पुटर घेऊन टाकावा. मला रोजप्रमाणे उतल्या उठल्या ब्लोग वरील वाचकांच्या प्रतिक्रिया बघायच्या असतात. अस्वस्थता वाढली होती. टी.व्ही. वर बातम्या बघून झाल्या. काय कराव कळेना शेवटी आजचा लोकमत वाचायला घेतला रागानेच बर का. मी रोज हेडलाईन्स व महत्वाच्या बातम्याच वाचतो. आज मात्र पूर्ण पेपर वाचून झाला. मंथन पुरवणी वाचतांना शेवटच्या पानावर इंटरनेट addiction वरील दोन लेख हमखास वाचले. मला तो लेख वाचून खरोखर आपल्याला हि IAD हा रोग जडला आहे असे वाटू लागले. माझी अस्वस्थता आणखीनच वाढली. आता तुम्ही म्हणाल हा अड्स सारखा रोग कोणता. तर त्याचे पूर्ण नाव आहे Internet Addiction Disorder. ह्या रोगाच्या निवारणसाठी अमेरिकेमध्ये व्यसन मुक्ती केंद्र सुरु झाल आहे अस त्या बातमीत छापलं होत. मला मनोमन वाटायला लागल आपण सुद्धा अस केंद्र येथे सुरु कराव व त्यातील पहिला रुग्ण म्हणून स्वतःच भरती व्हाव.\nआता २.३० वाजता मी काम्पुटर वर बसू शकलो आणि हि post तयार करून टाकली. इतका वेळ काम्पुटर पासून दूर राहून मला व माझ्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची कल्पना आपण करू शकतात.\nsahajach म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 5, 2009 येथे 09:23\nIAD नाव पण मस्त आहे रोगाचं…..\nravindra म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 5, 2009 येथे 09:49\nIAD चे रुग्ण बरेच आढळले जगात. बर वाटल.\nSuhas म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 4, 2009 येथे 18:10\nravindra म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 4, 2009 येथे 20:04\nKranti म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 4, 2009 येथे 17:23\nravindra म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 4, 2009 येथे 20:38\nसमदुखी भेटल्यावर बर वाटत\nमहेंद्र म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 4, 2009 येथे 15:22\nआय ए डी मला पण जडलाय.. काय करणार मान्य केलंय मी स्वतः..\nravindra म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 4, 2009 येथे 20:41\nबर वाटल हे बघून कि जगात मी एकच रुग्ण नाही. माझा आजार थोडा सुसह्य झाल्यासारखे वाटले.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/indian-stock-market-hits-big-after-saudi-crisis/", "date_download": "2020-01-20T11:19:50Z", "digest": "sha1:QQPWYHIV3Y2H7UST3ED55EW2X34FQKYS", "length": 9401, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सौदीच्या संकटाचा भारतीय शेअर बाजाराला मोठा फटका | Dainik Prabhat", "raw_content": "\nसौदीच्या संकटाचा भारतीय शेअर बाजाराला मोठा फटका\nकच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने शेअर बाजारात घसरण\nमुंबई : सौदी अरेबियातील जगातील सर्वात मोठी तेल कंपनीवर बंडखोरांनी केलेल्या ड्रोन हल्ल्याचे परिणाम आता सर्वच जगावर पडत असल्याचे दिसत आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने सोमवारी शेअर बाजाराची सुरूवातच घसरणीने झाली. सौदी अरेबियामध्ये अरामकोच्या तेलांच्या वनस्पतींवर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे जगभरातील बाजारावर त्याचा परिणाम आहे. त्यातच भारतातही तेलाच्या साठ्यावर दबाव निर्माण झाला आहे.\nसोमवारी बॉम्बे स्टॉक एक्‍सचेंज (बीएसई) सेन्सेक्‍स 176 अंकांच्या घसरणीसह सुरू झाला आणि थोड्याच वेळात त्याच्या घसरणीची पातळी 200 अंकांच्या ओलांडली. नॅशनल स्टॉक एक्‍सचेंज (एनएसई) निफ्टीही 60.90 अंकांच्या घसरणीसह उघडला आणि 11,000 च्या आसपास व्यापार करीत आहे. सेन्सेक्‍स 176.72 अंकांनी घसरून 37,208.27 वर, तर निफ्टी 60.90 अंकांनी घसरून 11,015 वर खुला झाला. सुरुवातीच्या व्यापारात, सुमारे 332 शेअर्स वाढले आणि 502 शेअर्स घसरले. सोमवारी रुपयाच्या सुरुवातीच्या व्यापारातही घसरण दिसून आली. शुक्रवारीच्या तुलनेत तो 70 पैशांनी घसरुन 71.62 वर बंद झाला. शुक्रवारी रुपया 70.92 वर बंद झाला होता.\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपाकिस्तानातील बहिणीच्या प्रेमात पडून बनला आयएसआय एजंट\n#FIHProLeague : भारताचा नेदरलँड्सवर सलग दुसरा विजय\n#U19CWC : भारतीय संघाची विजयी सलामी\n#COEPZEST’20:अपंगत्वानंतरही जवानांचे उत्तर एकच “हॉव इझ द जोश हाय सर…\n#WrestleRome : बजरंग पाठोपाठ रवीकुमारने पटकावलं सुवर्णपदक\nनिर्भया दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा\nमिरचीच्या ठसक्‍याने गृहिणी बेजार\nभाजपच्या अध्यक्षपदी ‘नड्डा’ यांची बिनविरोध निवड\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०���०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\n मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\n१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन\nसहकार टिकवण्याची जबाबदारी शेतकऱ्याचीही\nआजचे भविष्य (शनिवार दि.१८ डिसेंबर २०२०)\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nमुलीच्या संसारातील अती लुडबुड धोकादायक\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nपृथ्वीराज चव्हाणांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर शिवसेनेचा खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3", "date_download": "2020-01-20T11:50:07Z", "digest": "sha1:BSOMVZXODTGFQQDYPHHD4IL4RYWQNHAF", "length": 3396, "nlines": 93, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nमहाराष्ट्र सीमेवरील पाणी समस्येला 'पळशीची पीटी'चा हातभार\nपाणी वाचवणारा ८० वर्षांचा 'वाॅटर वाॅरियर'\nपावसाळी अधिवेशनात २८ विधेयकांवर होणार चर्चा\nदुष्काळासाठी राज्य सरकारनं काय कामं केली\nएसटीच्या चालक-वाहक पदासाठी ४२ हजार अर्ज दाखल\nशिवसेना मोठा भाऊ आहे आणि राहणार- संजय राऊत\nयुतीच्या चर्चेत रस नाही - उद्धव ठाकरे\nअधिवेशनाचा तिसरा दिवसही पाण्यात\nमुंबईतल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मिळणार सवलती\nदुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ\nफडणवीस, उद्धव 'ठग्ज आॅफ महाराष्ट्र'; विरोधकांची अनोखी पोस्टररबाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/1", "date_download": "2020-01-20T12:23:28Z", "digest": "sha1:MZLULCV2LMU7XG7RVLXIZF6ZRI5GXRUA", "length": 18438, "nlines": 239, "source_domain": "misalpav.com", "title": "हे ठिकाण | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिपा रांगोळी स्पर्धा २०१३\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nदिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, द���राच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.\nRead more about मिपा रांगोळी स्पर्धा २०१३\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nRead more about दिवाळी अंक २०१३\nनाचू या डोलू या-बालकथा\nबिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं\nनाचू या डोलू या-बालकथा\nRead more about नाचू या डोलू या-बालकथा\nबिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं\nदिवस चांगला वर आला होता . दिन्या आळोखे - पिळोखे देत उठला . उठल्याबरोबर त्याने उशापासली गलोल चाचपली .\nदिन्याची आई चुलीपाशी बसली होती . उन्हाळ्याचे दिवस होते . गरम होत होतं अन चुलीपाशी तर जास्तच .तिने दिन्याला पाहिलं व ती म्हणाली , “ दिनू , लवकर आवर बाळा . मला शेतात जायाचं .बा गेलाय ना फुडं .”\nRead more about बालकथा -लाडकं पाखरू\nबिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं\nअपूर्वा कळवळून किंचाळली ...\nतिच्या पोटात भयंकर कळ आली होती. अगदी असह्य \nती आता लेबर रूममध्ये होती. तिला मधूनच कळा येत होत्या. कमी होत होत्या. अशा कळा की जगात त्यावाचून दुसरं काहीच नाहीये \n सगळ्यात असह्य. एखादा बॉम्ब फुटून त्याचे धातूचे तुकडे प्रचंड वेगाने शरीरात शिरल्यानंतर जेवढ्या वेदना होतात, त्याही पेक्षा जास्त. तरीही प्रत्येक स्त्रीला हव्याहव्याशा वाटणाऱ्या वेणा \nRead more about अल्याड पल्याडच्या वेणा\nबिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं\nसकाळची वेळ होती . थंडीचे दिवस . गावातल्या मुख्य चौकात, वडाच्या पाराच्या पलीकडे वैष्णवी वडापाव सेंटर होतं. त्याच्या पुढे टेबल खुर्च्या मांडलेल्या. तिथेच शंकरराव बसलेले होते. उन्हात बसायला छान वाटत होतं . बरोबर आणखी चार-पाच जण . सारेच वयस्कर. सगळ्यांचे कपडे पांढरे, टोपी पांढरी आणि डोक्यावरचे केसही पांढरेच . गावातली मंडळी . चार पावसाळे जास्त पाहिलेली . शंकरराव अजून हट्टेकट्टे होते . धारदार नाकाचे . अन पांढऱ्या भरघोस मिशा असलेले .\nRead more about दुसऱ्या लग्नाची गोष्ट\nबिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं\nमी गावाला चाललो होतो. एसटीमधून. डुलक्या घेत.\nपण माझ्या मनाला त्या अर्धवट झोपेतही बरं वाटत नव्हतं . तुम्ही म्हणाल,गावाला जायचं म्हणजे मजाच की \nमी गावाला चाललो होतो, ते सहल म्हणून नाही. मजा म्हणून नाही. तर कायमचा \nमी पुण्यासारख्या शहरात राहत होतो . माझी शाळा , माझे शाळेतले मित्र, माझे वाड्यातले मित्र या सगळ्याला मी आता मुकणार होतो. अन गावाकडे \nRead more about गावाकडची मजा-बालकथा\nजग सारे सुंदर व्हावे\nबिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं\nजग सारे सुंदर व्हावे\nआज शाळेचा पहिला दिवस होता. अंजली खुशीत होती. तिला मुलं आवडायची. ती एसटीमध्ये बसली होती. बसायला जागा मिळाली तसे तिने डोळे मिटले. तिच्या डोळ्यांपुढे निधीचा चेहरा होता. निधी, तिची मुलगी. नुकताच पहिला वाढदिवस झालेली. नाजूक अन गुटगुटीत.\nएसटी थांबली. ती शाळेत निघाली. स्टॅन्डपासून शाळा पंधरा- वीस मिनिटांच्या अंतरावर होती . ढग यायला लागलेले. पण पाऊस नव्हता.\nRead more about जग सारे सुंदर व्हावे\nआमार कोलकाता - भाग ९ (अंतिम) - बंगभोज\nअनिंद्य in जनातलं, मनातलं\nलेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील :\nRead more about आमार कोलकाता - भाग ९ (अंतिम) - बंगभोज\nयावर्षी प्रथमच मिपाचा छापील दिवाळी अंक उपलब्ध झालेला आहे.\nतो मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन अंक घरपोच मागवा. https://sukrutprakashan.com/books/misalpav-diwali-ank-2019.\nसविस्तर माहितीसाठी येथे बघा\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 8 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या ��दस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/pneumonia-pneumoniaprince-rajab-a-four-month-old-baby-who-was-roasted-in-a-kem-hospital-due-to-a-faulty-ecg-machine-was-diagnosed-with-pneumonia-on-tuesday/articleshow/72131049.cms", "date_download": "2020-01-20T11:54:33Z", "digest": "sha1:KSOPTOXSQ2ET5NQ4FQAX6HCH5PYUYHPU", "length": 13740, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "prince rajab : प्रिन्सला न्युमोनिया - pneumonia pneumoniaprince rajab, a four-month-old baby who was roasted in a kem hospital due to a faulty ecg machine, was diagnosed with pneumonia on tuesday | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nसदोष ईसीजी मशिनमुळे केईएम रुग्णालायामध्ये भाजलेल्या प्रिन्स राजभर या चार महिन्यांच्या बाळाला मंगळवारी न्यूमोनिया झाल्याचे वैद्यकीय निदान झाले आहे. फुफ्फुसामध्ये तसेच पोटातील संसर्गामध्येही वाढ झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nसदोष ईसीजी मशिनमुळे केईएम रुग्णालायामध्ये भाजलेल्या प्रिन्स राजभर या चार महिन्यांच्या बाळाला मंगळवारी न्यूमोनिया झाल्याचे वैद्यकीय निदान झाले आहे. फुफ्फुसामध्ये तसेच पोटातील संसर्गामध्येही वाढ झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. उत्तर प्रदेशातून केईएम रुग्णालयामध्ये हृदयदोषावरील वैद्यकीय उपचारासाठी आलेला प्रिन्स ईसीजी मशिनमुळे भाजला. त्यात त्याचा डावा हात कापावा लागला. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्याला शस्त्रक्रिया विभागात नेण्यात आल्याचे प्रिन्सचे वडील पन्नेलाल राजभर यांनी सांगितले. यावेळी प्लास्टिक सर्जन, कान नाक घसा तज्ज्ञांची टीम सोबत होती. प्रिन्सला लावण्यात येणाऱ्या आयव्हीची जागा या प्रक्रियेदरम्यान बदलण्यात आली. प्लास्टिक सर्जन्सची टीमही यावेळी उपस्थित होती. चार वाजण्याच्या सुमारास बाहेर आलेल्या प्रिन्सला पाहण्याची मुभा पालकांना देण्यात आली. तो अजूनही व्हेन्टिलेटरवर असल्याचे पालकांना सांगण्यात आले. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही तो होऊ शकला नाही.\nमानवी हक्क आयोगाकडे याचिका\nभारतीय विकास संस्थान या सामाजिक संस्थेने राष्ट्��ीय मानवी हक्क आयोग आणि राज्य मानवी हक्क आयोगाकडे यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. प्रिन्सच्या वडिलांची नोकरीही गमावली आहे, याशिवाय रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे बाळाला डावा हातही गमवावा लागला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी होऊन प्रिन्स व पालकांना न्याय मिळायला हवा. पालिकेकडे तरतूद नसेल तर त्यांनी त्यात बदल करायला हवेत. तसेच मुलाला कृत्रिम हातही विनामूल्य लावून द्यायला हवा, अशीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nशबाना आझमी यांची प्रकृती स्थिर; अवघं बॉलिवूड काळजीत\nइतिहासावर किती दिवस बोलणार; आदित्य ठाकरेंचा राऊतांना टोला\nहाजी मस्तानचा मुलगा म्हणाला; इंदिरा-करीम लाला भेटीचा मी साक्षीदार\n'तंगड्या तोडण्याची भाषा करू नका, तंगड्या प्रत्येकाला असतात'\nसेक्स रॅकेटमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री\nइतर बातम्या:प्रिन्स राजभर|न्युमोनिया|केईएम रुग्णालाय|prince rajab|Pneumonia|KEM Hospital|ECG machine\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचे देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nसरन्यायाधीश शरद बोबडे यांनी गाजवले मैदान\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nआधारकार्ड, ५ दिवसाचे कपडे आणा; शिवसेनेचे आमदारांना फर्मान...\nआठवडाभरात राज्यात सत्ता स्थापन होणार; सत्तार यांचा दावा...\nमुंबई-पुणे घाटप्रवास होणार सुखद\nअसा रोखा 'व्हॉट्सॲप' हल्ल्याचा धोका...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://majhinokri.co.in/tag/nmk/", "date_download": "2020-01-20T11:49:14Z", "digest": "sha1:DVLRNBLEMQVM2JOL7DBK5K6LUN7DZOKD", "length": 13927, "nlines": 58, "source_domain": "majhinokri.co.in", "title": "nmk » Majhi Nokri | माझी नोकरी | Majhi Naukri", "raw_content": "\nHall Ticket – प्रवेशपत्र\nAnswer Key – उत्तरतालिका\nपश्चिम मध्य रेल्वेअंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 1273 जागा\nWest Central Railway Apprentice Bharti: पश्चिम मध्य रेल्वे (WCR) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 1273 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा. West Central Railway Apprentice Bharti 2020 पोस्ट बद्दल सविस्तर माहिती पदाचे नाव : अप्रेंटिस पद संख्या: 1273 महत्वाच्या… Read More »\nदक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत 1778 अप्रेंटिस भरती\nदक्षिण पूर्व रेल्वे (SER) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 1785 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा. South East Railway Recruitment 2020 पोस्ट बद्दल सविस्तर माहिती पदाचे नाव : अप्रेंटिस पद संख्या: 1778 महत्वाच्या तारखा : Online अर्ज करण्याची तारीख… Read More »\nभारतीय तटरक्षक दल (ICG) अंतर्गत नाविक GD भरती\nतटरक्षक दल (ICG) नाविक अंतर्गत GD पदांच्या 260 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा. पोस्ट बद्दल सविस्तर माहिती पदाचे नाव : नाविक GD पद संख्या: General : 113; OBC : 75; EWS : 26; SC : 33;… Read More »\nसहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता (SET) परीक्षा 2020\nSET EXAM ONLINE FORM 2020 पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती परिक्षेचे नाव : सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा महत्वाच्या तारखा : Online अर्ज करण्याची तारीख – 01 जानेवारी 2020 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2020 परीक्षा दिनांक – 28 जून 2020 SET Exam Online Form अर्ज फी : खुला प्रवर्ग : ₹800/- मागासवर्गीय… Read More »\nIOCL 312 टेक्निशिअन अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस भरती\nIOCL Apprantice Bharti 2020 | IOCL Apprantice Recruitment 2020 | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत टेक्निशिअन अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस पदांच्या जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा. पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती पदाचे नाव : टेक्निशिअन अप्रेंटिस… Read More »\nSSC CHSL 2017 अंतिम निकाल\nकर्मच���री निवड आयोग (SSC) ने संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (10 + 2) (CHSL) 2017 परीक्षेचा अंतिम निकाल (Final Result) जारी केला आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून रिजल्ट (Result) डाउनलोड करू शकतात. SSC CHSL Final Result 2017 रिजल्ट (Result) डाउनलोड करा – इथे क्लिक करा (Click Here) अधिकृत संकेतस्थळ (Official Website) – पाहा Majhinokri.co.in/ Job Site is for Latest Government… Read More »\nराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत (NABARD) १० वी पास साठी भरती\nNABARD Bharti 2020 | NABARD Recruitment 2020 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) अंतर्गत कार्यालय परिचर पदांच्या 73 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा. पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती पदाचे नाव : कार्यालय परिचर (Office Attendant) पद… Read More »\nमध्य रेल्वेत अप्रेन्टिस पदांच्या 2562 जागा\nCentral Railway Apprentice Bharti 2020 मध्य रेल्वे (Central Railway) अंतर्गत अप्रेन्टिस पदांच्या 2562 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा. Apprentice Bharti 2020 पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती पदाचे नाव : अप्रेन्टिस एकूण पद संख्या : 2562 नोकरी ठिकाण… Read More »\nMPSC विविध पदांच्या 200 जागांसाठी अर्ज\nMPSC Bharti 2020 | MPSC Recuitment 2020 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध पदांच्या 200 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा. पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती पदाचे नाव व पदसंख्या : सहायक राज्यकर आयुक्त पद संख्या : 10… Read More »\nSSC 54953 कॉन्स्टेबल भरती वैद्यकीय चाचणी प्रवेशपत्र\nSSC ने 54953 कॉन्स्टेबल भरती वैद्यकीय चाचणी (ssc bharti medical hall ticket) प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात. SSC Constable Mediacal Hall Ticket Download १. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा. प्रवेशप्रमाणपत्र (Hall Ticket) डाउनलोड करा – इथे क्लिक करा… Read More »\nप्रवेशपत्र – Hall Ticket\nSSC 54953 कॉन्स्टेबल भरती वैद्यकीय चाचणी प्रवेशपत्र\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nLIC आसिस्टन्ट भरती मुख्य परीक्षा 2019 प्रवेशप्रमाणपत्र\nMPSC लिपीक-टायपिस्ट मुख��य परीक्षा 2019 प्रवेशप्रमाणपत्र\nकर्मचारी भविष्य निर्वाह संस्था (EPFO) सोशल सिक्योरिटी असिस्टेंट (SSA) प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध\nSSC CHSL 2017 अंतिम निकाल\nअसाम रायफल टेक्निकल आणि ट्रेड्समन भरती फायनल मेरिट लिस्ट\nHome | जाहिराती | प्रवेशपत्र | निकाल | उत्तरतालिका | अभ्यासक्रम​\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2009/10/26/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8/", "date_download": "2020-01-20T11:21:10Z", "digest": "sha1:NYTZWTXSCDBSMDYFIEHVRTC3WSSGNCRJ", "length": 15575, "nlines": 201, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "पाणी वाचवा भाग-२ | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nपाणी हि जीवनावश्यक बाब आहे हे तान्हेल बाळ सुद्धा (जर बोलता आल तर:) ) सांगू शकेल. अश्या जीवनावश्यक बाबीकडे दुर्लक्ष्य करून चालेल का चला तर मग आपण सर्व गहन विचार करू या, या विषयावर. खलबत करू या.\nतर मित्रांनो सर्व प्रतम आपण हे बघू कि पाण्याचा उपयोग कशा कशा साठी होतो.\n३) वीज निर्मिती साठी\nअ) जल विद्युत प्रकल्पात पाण्याने चाकं फिरवून विजेची निर्मिती केली जाते.\nब) औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात पाण्याच्या वाफेने मशीन चे चाकं फिरवून वीज निर्मिती केली जाते. म्हणजे येथे हि पाणी लागतेच.\nक) अनु उर्जा प्रकल्पात सुद्धा पाण्याचा थोडा फार उपयोग होतोच.\n४) घरगुती वापरासाठी जसे कपडे धुणे, आंघोळ, दैनंदिन स्वच्छता इ.\nआता या वर्षी पाउस कमी पडला आहे. आता प्रश्न आहे तो पाण्याचा पुरवठा नेमका कोणाला प्रध्यान्न देवून करायचा. खैर हा प्रशासनिक प्रश्न आहे. पण आपण सुजाण नागरिक म्हणून पाणी कसे वाचविता येईल यावर आप आपल्या परीने विचार करून कमीत कमीत पाणी वापरले तर कदाचित पुढील पावसाळ्यापर्यंत आपल्याला पाण्याचा पुरवठा होऊ शकेल.\nपाण्याच्या वरील वापरापैकी पिण्याच्या पाण्याची बचत करणे म्हणजे पाणी कमीं प्यावे असे मी म्हणू शकत नाही. शेतीसाठी कमी पाणी वापरावे असे हि म्हणता येणार नाही. मात्र घरगुती वापरासाठी जसे कपडे धुणे, आंघोळ, दैनंदिन स्वच्छता यासाठी पाणी वाया न घालविणे असे म्हणता येईल. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो कि रस्त्यावर पाणी वाहत असते.तसे होवू नये हीच अपेक्षा.\nआता खालील व्हीडीओ बघून आपल्याला कळेलच कि पाण्याचा दुरुपयोग कोठे होत असतो.ह्या व्हीडीओ मध्ये पाण्याची बचत करा असा संदेश सुद्धा दिला आहे.\nपाणी वाचवा भाग-३ →\n3 thoughts on “पाणी वाचवा भाग-२”\nदेवेंद्र चुरी म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 26, 2009 येथे 23:35\nपाणी वाचवणे ही आज काळाचि गरज बनली आहे पण आपण आजही हया गोष्टीला जास्त महत्त्व देत नाही,आपण फ़क्त बोलतो आणी विसरून जातो.याचे दुष्पारिणाम आपल्याला पुढे पाहावे लागणार आहेतच…असो मागे म.टा.मध्ये हया विषयावर लोकांच्या प्रतिक्रया मागवल्या होत्या तेव्हा दैनदीन जिवनातील खालील काही उपाय वाचाकानी सुचविले होते.\n*हाताला साबण लावत असताना नळ बंद ठेवावा\n*पाण्याच्या योग्य वापरासाठी फ्लश आणि शॉवरचा वापर बंद करायला हवा .\n*कपडे धुताना , भांडी घासताना नळ गरजेनुसार चालू ठेवावा.\n*पुरुषांनी दाढी/ब्रश करताना बेसीनमधल्या नळाऐवजी पाणी वापरताना भांड्याचा वापर करावा\n*गाड्या स्वच्छ करताना ओल्या फडक्याचा वापर करावा.\n*महिलांनी घराबाहेर पडताना सर्व नळ बंद आहेत याची खात्री करून घ्यावी . *सार्वजनिक ठिकाणी नळ वाहत असतील तर आपण स्वत:जाऊन ते बंद करावेत.\n*लहान मुलांना पिण्यासाठी पाणी देताना लहान भांड्याचा वापर करावा . *पाण्याच्या साठ्याची भांडी साफ करताना त्यामधील पाणी ओतून न देता त्याचा योग्य वापर करावा.\n* प्रत्येक खोलीला पाण्याचे मीटर बसवावेत .\n*हॉटेलमध्ये पाणी,चहा कॉफीसाठी कागदी कप द्यावेत,सामान्य सुक्या पदार्थांसाठी उदा.वडा,कटलेट,वेफर्स,सँडविच. पेपर डिशेस द्यावेत,वापरल्यावर फेकून देता येतील.विसळायला पाणी लागणारच नाही.\nravindra म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 27, 2009 येथे 01:57\nदेवेंद्र, या विषयाच्या जाणीवेबद्दल आभार. तू म.टा.मधील दिलेल्या सर्व उपाय योजना आम्ही दररोज अंमलात आणतो. अगदी नळातून थेंब थेंब पाणी गळत असेल तरी ते आम्हाला चालत नाही.पण हि जाणीव सर्वांनी ठेवली तर फार मोठे सामाजिक कार्य घडेल. असो त्याच अपेक्षेने मी हि पोस्ट मालिका सुरु केली आहे.\nravindra म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 29, 2009 येथे 19:24\nदेवेंद्र तू दिलेल्या टिप्स सर्वांनी अंमलात आणल्या तर किती बरे होईल नाही का पण लक्षात कोण घेतो. 😦\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्���द्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/category/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0/", "date_download": "2020-01-20T12:35:50Z", "digest": "sha1:VW7KDQBKWAIJW6DGJ3K6VOT3Y6PW75NE", "length": 24070, "nlines": 209, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "कलाकुसर | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nशेर ओ शायरी. म्हणजे शेरोशायरी.\nमिर्झा गालिब महान शायर. पण ह्या शायरांनी तेव्हा कल्पना ही केली नसेल कि २१व्या शतकात राजकारणात त्यांच्या शायरीचा सुद्धा वापर होईल. मिर्झा गालिब हे मशहुर शायर इंग्रजांच्या काळातील. त्यांनी त्याकाळी केलेली शायरी आताच्या घडीला कशी काय लागू पडते पण पाडली जाते. आणि ती बरोबर चपखलपणे लागू ही पडते या काळातील घटनांसाठी.\nआता पहा न दरवर्षी बजट सादर करतांना जे कोणी असतील ते अर्थमंत्री महोदय शायरी ने सुरुवात तरी करतात किंवा मधे एखाद्या वेळी शायरी तरी करतातच. मागे कोणीतरी “हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रखी” हा शेर म्हटला होता. आणि विशेष म्हणजे अजूनही अधूनमधून वर्तमानपत्र या विषयावर लिहित राहतात.\nआता मध्यंतरी एका राजकारण्यांनी\n“मेरा पानी उतरता देखकर किनारे पर घर मत बना लेना, मै समंदर हुँ लौटकर वापस आऊँगा…..” असा शेर म्हटल्याचे वर्तमान पत्रात वाचले होते.\nशायरीच कशाला अहो चार शे पाचशे वर्षापूर्वीचे समर्थांचे श्लोक आजच्या परिस्थितीला लागू पडतातच की.\nअसे म्हणतात कि ज्ञानेश्वरी तसेच गीता हे ग्रंथ व्यवस्थापन शिकण्यासाठी उत्तम आहेत. हेच कशाला चाणक्य निती त्यानंतर शिवाजी महाराजांचा गनिमी कावा व इतर रणनीती आज ही वापरली जाते.\nआयुष्याने शिकवलेलं एक वाक्य…\n“जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं…”\n🌼🌹 शुभ सकाळ 🌹🌼\nPosted in कलाकुसर, ब्लोग्गिंग.\tTagged कौतुक, बातम्या, माझे मत, सत्य घटना\nमित्रांनो, मी रिकामटेकडा म्हणून सहज संगणकावर एम.एस. पेंट वर चित्र काढत होतो. सर्कल टूल पूर्ण भरीव घेऊन काळे डोळ्यातील बुब्बुळ काढली. त्यात नंतर पाढरी ठिपकी काढली. असे डोळे व नंतर ओंठ काढले. हेच सर्कल टूल घेऊन त्यावर चेहरा काढत असताना कल्पना सुचली. सर्कलचा आकार बदलला तर चेहरामोहरा बदलू शकतो असे वाटले. म्हणून मी प्रयोग करून पहायचा असे ठरवले. आता मी सर्कल टूल धरून आकार बदलत गेलो. त्याने आश्चर्य झाला. जस जसा सर्कल चा आकार बदलत गेला चेहर्याचे हाव भाव ही बदलत गेले. बघा खालील चित्रे.\nप्रथम मी १ नं.चे चित्र काढले ज्यात फक्त डोळे आणि ओंठ दिसत आहेत. तदनंतर चित्र क्र. २,३,४……९, प्रत्येक चित्रात भाव मुद्रा वेगळ्या दिसतात. कुठे समोर चालत असून मागे वळून तिरक्या नजरेने बघणारा, तर कुठे समोर उभा असतांना तिरपा पाहणारा,कुठे डोळे वटारून पाहणारा, तर कुठे मिस्कील कटाक्ष टाकणारा अशा विविध भावमुद्रा दिसून येतील.\nचित्र क्र. २ :- पुढे चालत असताना मागे वळून पाहणे\nचित्र क्र. ३:- पुढे चालत जाताना मागे कटाक्षाने पाहणे\nचित्र क्र. ४:-पुढे चालत असताना उभे राहून आश्चर्याने मागे वळून पाहणे\nचित्र क्र. ५:- पुढे चालत असताना डावीकडे वळून पुन्हा डाव्या बाजूला कटाक्षाने पाहणे\nचित्र क्र. ६:- बसलेले असताना आश्चर्याने मागे नजर टाकणे\nचित्र क्र. ७:- पुढे पळत जाऊन मागचा काय करतोय मागे येत आहे का हे पाहणे\nचित्र क्र. ८:- समोर चालत असताना समोरच्या वस्तू कडे पाहणे\nचित्र क्र. ९:- समोरच्या माणसाकडे डोळे वटारून रागारागाने पाहणे.\nमी या सर्व बदलत जाणाऱ्या हावभावांचा व्हिडीओ सुद्धा काढला आहे. बरेच प्रयत्न करूनही तो अपलोड करता आला नाही.\nज्या दिवशी जबाबदारीच ओझ खांघांवर येत ना त्या दिवसापासून थकायचा आणि रुसायचा अधिकार संपतो….\nPosted in कलाकुसर, वाटेल ते, स्वानुभव.\tTagged काही तरी, माझ्या कल्पना, सहजच, स्वानुभव\nअकबराच्या दरबारातील नऊ रत्नांपैकी एक रत्न तानसेन. असे म्हणतात कि तो मोठा संगितज्ञ होता. इतका मोठा होता कि तो जेव्हा मेघ मल्हार गायचा तेव्हा पाऊस पडायचा किंवा दिपक राग गायचा तर अग्नी प्रज्वलित ह्वायची.\nसंगीतात अफाट शक्ति आहे. असे प्रयोग केल्याचे वाचनात आले आहे कि शेतात जर रोज संगीत वाजवले तर चांगले पिक येते.\nअसाच एक प्रयोग एका वेड्याने केला. त्याचा व्हिडीओ सोबत देत आहे. प्रत्यक्ष दिसत असल्याने संगिताच्या शक्तीची कल्पना येईल.\nएका मोठ्या प्लेट वर बाजरीचे दाने विखरून टाकले आहेत. आणि साध रिदम दिल्याने ते दाने कसे लयबद्ध रित्या रचले जातात ते बघा.\nPosted in कलाकुसर, कल्पना, कौतुक.\tTagged कौतुक, माझे मत, माझ्या कल्पना, सत्य घटना\nआज महात्मा गांधी यांची १५० वी जयंती आहे. संगणकावर सहज बसलो असता अचानक एम. एस. पेंट उघडले. काय करावे तर एक चित्र गांधी जयंतीनिमित्ताने व्हाट्सएपच्या ग्रुप वर आले होते. ते पाहिले आणि संगणक ावर करायचे ठरविले. बस २-३ मिनिटात रेखाटन झाले.\nPosted in कलाकुसर, कौतुक, स्वानुभव.\tTagged कौतुक, स्वानुभव\nएक लहान सा पक्षी. पण अत्यंत बुद्धिमान. आपण दुर्लक्ष करतो यांच्याकडे. पण महान कवयित्री बहिणाबाई यांनी त्यांच्यावर एक छान गाणे रचले आहे. गाणे ऐका आणि सुगरणी चे कर्तृत्व ही बघा.\nPosted in कलाकुसर, कौतुक, वाटेल ते, स्वानुभव.\nकधी कधी आपणाला जे दिसत तस प्रत्यक्ष नसत, पण जे नसत तेच दिसत. ही जुनी म्हण आहे हे आपल्या सर्वांना माहीतच असेल. कधी कधी तर काही ही नसत पण आपल्याला सर्व काही दिसत असत. अस कधी होत जेव्हा आपल मन आपल्याला तस बघण्यासाठी भाग पाडत तेव्हा. अहो थोड कोठे पोटात दुखायला लागल की आपल्याला कधी तरी कोणी तरी एखाद्याबद्दल सांगितलेली गोष्ट लगेच ध्यानात येते. जसे त्या अमक्याला पोटात दुखत होत आणि दवाखान्यात नेल्यावर फोटो वगैरे काढून झाल्यावर डॉ. ने सांगितले होते की त्याला केंसर झाला आहे. आणि ते आठवल की मन सुरु होतात मनाचे खेळ. अहो आपल मन फारच भाबड असत. लगेच त्याच्या मागे धावत आणि मग गुदमरायला होत. अस वाटत तो यमराज त्याच्या त्या अगडबंब रेड्यावर बसून भला मोठा दोरखंड घेऊन आपल्या दरीच येऊन उभा आहे आणि कोणत्या ही क्षणी आपल्याला उचलून नेईल. झोपेत नव्हे तर जागे पाणीसुद्धा आपल्याला तो यमराज दिसतो खरोखर. असा अनुभव कदाचित प्रत्येकाला येत असेल. मी घेतलेला आहे. म्हणून सांगतो. पण मग मी मन घट्ट केले. काय होईल ते बघू . यम जरी येऊन ठाकला तरी त्याला परतवून लाऊ असा विचार मनात आला आणि मग काय विचारूच नका.\nअसो मुख्य मुद्दा हा नव्हे. खूप दिवसांनी माझ्या मनावर लिहीत आहे. लेखाचे नाव लाक्षागृह असे ठेवले आहे. त्याचा अर्थ सर्वांना ठाऊक असणारच. कौरवांनी पाण्डवांसाठी तयार केलेली लाक्षागृह ही एक अशी वास्तू होती की ज्यात जाण्यासाठी पांडव आतुर झाले पण ती जशी होती तशी ती नव्हती. ती सुंदर होती पण भ्रम होती. ते त्यांना थोड्याच वेळात कळल.\nमहाभारत काळातील ही गोष्ठ वाचून असे वाटते की आपले पूर्वज किती प्रगत होते. असो असेच लाक्षागृह एका कलाकाराने रेखाटले आहे. तेही रस्त्यावर. 3 D Painting द्वारे. काळ परवा अचानक फेस बुक वर मला ते दिसले. त्या कलाकाराच्या साईट वर जाऊन भेट दिली आणि काही चित्र येथे टाकत आहे. कल्पना करवत नाही की त्या रस्त्यावर चालत असतांना कसे वाटत असावे. समोर खड्डा दिसत असेल. तोल चुकला आपण त्या खड्ड्यात पडू अशी सारखी भीती ह्या हळव्या मनाला वाटत असेल. जास्त हलवा मनुष्य असेल त्याला अशा खड्ड्यात आपण पडलो असे जाणवून त्याला हृदय विकाराचा झटका आल्याशिवाय राहणार नाही. बघा तर मग. पण जरा जपून. आप आपले हृदय सांभाळा. चुकून खड्ड्यात पडू नका कारण खड्डा इतका खोल आहे की कोणी बाहे कडू शकणार नाही.\nPosted in कलाकुसर, कल्पना, कौतुक, ब्लोग्गिंग.\tTagged काही तरी, कौतुक, गम्मत जम्मत, मनोरंजन\nमित्रांनो, जस जसा काळ बदलत जातो, नाविन्य पुर्ण वस्तु बाजारात उपल्ब्ध होत असतात. नाविन्य म्हणजेच जिवन असे म्हटले जाते. नुकतिच एका होऊ घातलेल्या लग्नाची पत्रिका प्राप्त झाली आहे. ही पत्रिका आमचे नविन साहेब ह्यांच्या मुलीच्या लग्नाची आहे. अप्रतिम आहे मला आवडली म्हणुन येथे शेअर करित आहे.\nपत्रिका उघडण्यापुर्वी अशी दिसते.\nपुर्णतः उघडलेली लग्न पत्रिका\nआधीच्या चित्रात दिसणारे दोन आकर्षक दोरे दोन्ही बाजुला ओढले तर पत्रिका उघडली जाते. थोडी उघडली तर ती अशी दिसते. फुलासारखी.\nPosted in कलाकुसर, कौतुक.\tTagged ईको फ़्रेन्डली, कौतुक, माझे मत\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा क���व्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/wari2019/", "date_download": "2020-01-20T12:04:26Z", "digest": "sha1:ZBJHQBDGEL6SSY72BRPAPVJNE25NOT2L", "length": 16923, "nlines": 211, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Wari2019 | Dainik Prabhat", "raw_content": "\nपाऊले चालती पंढरीची वाट\nभक्‍ती : जातो माघारी पंढरीनाथा…\n-मिलन म्हेत्रे प्रपंची असून परमार्थ साधावा वाचे आठवावा पांडुरंग उच्च-नीच काही न पाहे सर्वथा \nनीरेत परतीच्या प्रवासात माऊलींच्या पादुकांना स्नान\nनीरा - आषाढी एकादशीनंतर सोमवारी (दि. 22) संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. परतीच्या प्रवासातही माऊलींच्या...\nचांगला पाऊस पडू दे, शेती पिकू दे- डॉ. कोल्हे\nउरुळी कांचन - महाराष्ट्रातील डोंगराळ भागात पाऊस पडत आहे. पुण्याच्याशेजारी चांगला पाऊस झाला आहे. परंतु हवेली, दौंड, पुरंदर तसेच...\nकर्नाटक आणि आंध्रातील श्रीविठ्ठलभक्ती\n- डॉ. विनोद गोरवाडकर मराठी प्रांतातल्या पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाची भक्‍त मराठी माणूस अतिशय आपुलकीने आजवर करीत आला आहे. भक्‍त पुंडलिकानंतरच्या काळात...\nसंत सावता माळी विशेषांकाचे संपादक सचिन परब यांच्याशी खास संवाद\nसोलापूर - आषाढी एकादशी निमित्ताने आज पहाटे मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात सपत्नीक पुजा केली. यावेळी संत सावता माळी विशेषांकाचे मुख्यमंत्री देवेंद्र...\nमुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठलाची पूजा; मानाचे वारकरी दाम्पत्य देखील उपस्थित\nपंढरपुर - आज आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरामध्ये वैष्णवांनी लाखोंच्या संख्येने हजेरी लावली आहे. परंपरेनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...\nअनुराधा पौडवाल यांची वारकऱ्यांसाठी सुरेल गाण्यांची वारी\nपंढरपूर - सावळ्या विठुरायाच्या ओढीने आणि आषाढी यात्रेच्या अनुपम सोहळ्यात सहभागासाठी लाखोंच्या संख्येने भाविक य��थे दाखल होत आहेत. भाविकांच्या...\n‘हे’ दाम्पत्य ठरले यंदाच्या पुजेचे मानकरी\nपंढरपूर : आषाढी एकादशीच्या पहाटे विठ्ठलाची पूजा करण्याचा मान यंदा लातूरच्या वारकरी दाम्पत्याला मिळाला आहे. विठ्ठल मारुती चव्हाण आणि...\nराज्यातील बळीराजाला समृद्ध कर – मुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाला साकडे\nपंढरपूर : आषाढी एकादशी निमीत्ताने आज पहाटे मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात सपत्नीक पुजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील दुष्काळाचे सावट कमी...\n- डॉ. विनोद गोरवाडकर संतांनी समाजाला भक्तीची गोडी लावली. पाप-पुण्याच्या संकल्पनेतून आचारा-विचारांच्या शुद्धतेची अपेक्षा व्यक्त केली. आराध्य दैवताचे मनभावे पूजन...\nभूवैकुंठ आता हाकेच्या अंतरावर\n- औदुंबर भिसे वाखरी - विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचें स्थान \n#Wari2019 : सोमेश्वरनगरीत बालदिंडी व रिंगण सोहळा उत्साहात संपन्न\nबारामती (सोमेश्वर) - पुणे व विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मिडियम सीबीएसी स्कूलच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांची वारी,...\n#Video : हरीनामाच्या जयघोषात वाखरीत माऊलींचा रिंगण सोहळा संपन्न\nवाखरी - वारकऱ्यांचा अपूर्व उत्साह, जोडीला हरीनामाचा गजर...अश्वाची धाव आणि शिगेला गेलेला माऊलीं माऊलीचा गजर आणि वरूणराजाची हजेरी अशा...\n#Wari2019 : वाखरीतील रिंगण सोहळ्यासाठी वारकर्‍यांची उत्सुकता शिगेला\nवाखरी - मंगळवारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ठाकुरबुवा समाधीजवळ गोल रिंगण आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा उडीचा...\nभक्‍ती हेच मुख्य सूत्र\n- डॉ. विनोद गोरवाडकर भारतवर्षात धर्माधिष्टित निर्माण झालेल्या आणि ईश्‍वराची प्राप्ती हे ध्येय असणाऱ्या सर्वच संप्रदायांच्या वाटचालीचे मुख्य सूत्र भक्‍ती...\nविठुभेटीचा वारकऱ्यांनी केला धावा\nसंत तुकाराम महाराजांची पालखी वाखरी येथे मुक्कामी - नीलकंठ मोहिते पिराची कुरोली - सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकाळ\nवैष्णवांसंगे रंगला बंधूभेट सोहळा\nसंतांच्या पालखी सोहळ्यांचा पंढरपूर तालुक्‍यात प्रवेश - औदुंबर भिसे भंडीशेगांव - कुंचे पताका झळकती टाळ, मृदंग वाजती\nपांडुरंगा, मराठवाड्यात पाऊस पडू दे; टोपेंची प्रार्थना\nपंढरपूर - भागवत धर्माची पताका फडकावीत टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत पांडुरंगावरील अतूट श��रद्धा व संतांचे पायी...\nनामदेव महाराजांच्या पायरीच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची गर्दी\nपंढपुर - विठुरायाच्या भूमीत पाय ठेवला अथवा मंदिराचा कळस दिसला तरी ‘भाग गेला, शीण गेला अवघा झाला आनंद’ अशी...\nधन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव\n- डॉ. विनोद गोरवाडकर 'अणुरणिया थोकडा तुका आकाशाएवढा' असं वर्णन करणारे तुकोबा पुण्याजवळच्या देहूगावी वास्तव्यास होते. पुण्याहून बावीस-पंचवीस किलोमीटरवर असणारे...\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपाकिस्तानातील बहिणीच्या प्रेमात पडून बनला आयएसआय एजंट\n#FIHProLeague : भारताचा नेदरलँड्सवर सलग दुसरा विजय\n#WrestleRome : बजरंग पाठोपाठ रवीकुमारने पटकावलं सुवर्णपदक\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\n मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\n१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन\nसहकार टिकवण्याची जबाबदारी शेतकऱ्याचीही\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nपुणेकरांनो, कुत्रे पाळण्यावर येणार बंधने\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nएका रात्रीत चोरट्यांनी लाखोंचं सोनं लुटलं\nस्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा कृषी कार्यालयात राडा\nपरीक्षेवर चर्चा करण्यापूर्वी डिग्री दाखवा; प्रकाश राज यांची मोदींवर टीका\nबिबट्याची मानवी वस्तीकडे धाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/sugar/", "date_download": "2020-01-20T12:21:40Z", "digest": "sha1:2KEN5FG5Y6OVVGRINEAKSQSWSFQQYYM4", "length": 4356, "nlines": 50, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Sugar Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसाखर खाणं बंद केल्याने शरीरावर होणारे हे परिणाम थक्क करणारे आहेत..\nसाखर बंद केल्यानंतर पोट आणि आतडे चांगल्याप्रकारे अन्न पचवण्यास मदत करते.\nतुमच्या रोजच्या आहारातील, आवडीचा पदार्थ – अतिसेवनाने करतो प्रचंड मोठा घात\nहाडांमधील कॅलशियम आणि फॉस्फोरस ह्यांचे संतुलन बिघडते आणि हाडे कमकुवत होऊ लागतात.\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या गोष्टी नियमित खा आणि कार्यक्षम, लक्ष विचलित नं होणारा मेंदू विकसित करा\nतुम्ही नक्कीच तुमच्या मेंदूचा चांगल्याप्रकारे विकास घडून आणू शकता.\nदारू-सिगारेटची व्यसनं सर्वश्रुत आहेत – पण “ह्या” ७ व्यसनांच्या बाबतीत अनेक जण गाफील असतात.\nकाही लोकांना कोणतेही काम करताना बॅकग्राउंडला म्युझिक ऐकण्याची सवय असते.\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय खाद्यसंस्कृतीतील अनन्यसाधारण ‘साखर’ : आहारावर बोलू काही – भाग २\nआयुर्वेदानुसार मात्र साखर ही हितकर सांगितली आहे. साखर ही स्फुर्ती दायक, भुक भागवणारी, तहान भागवणारी वर्णीली आहे.\nकोण म्हणतो “गोड खाल्ल्याने डायबिटीज होतो”… हे वाचा – गैरसमज दूर करा…\nएका वयस्क माणसासाठी, ज्याचा BMI नॉर्मल आहे, त्याला आहारात रोज 6 चमचे साखर असायला हवी असं जागतिक आरोग्य संघटनेकडून सुचवण्यात आलं आहे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/marathi-actor-anshuman-vichare-starts-acting-academy-27981", "date_download": "2020-01-20T11:48:34Z", "digest": "sha1:JAFMPHLKGSIQBH2YLWVFTPASP4GKLMMX", "length": 10939, "nlines": 109, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "अभिनेता अंशुमन देणार सिनेमाचं प्रशिक्षण!", "raw_content": "\nअभिनेता अंशुमन देणार सिनेमाचं प्रशिक्षण\nअभिनेता अंशुमन देणार सिनेमाचं प्रशिक्षण\nकलाक्षेत्रात अभिनेता, निवेदक, गायक, निर्माता म्हणून कार्यरत असलेल्या अंशुमनने सिनेक्षेत्रात करियर करू पाहणाऱ्या नव्या पिढीसाठी योग्य मार्गदर्शन व तंत्रशुद्ध शिक्षण देण्याच्या दृष्टीने ‘अंशुमन विचारे अॅक्टिंग अॅकॅडमी’ची सुरुवात केली आहे.\nअभिनेता अंशुमन विचारे हे नाव सर्वांनाच ठाऊक आहे. सिनेमा, नाटकांमध्ये काम करताकरता ‘फू बाई फू’सारख्या रिअॅलिटी शोसोबतच इतर मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अंशुमन सिनेसृष्टीत करियर घडवू पाहणाऱ्या तरुणाईला सिनेमाचे धडे देण्यासोबतच १०० टक्के उपलब्ध करून देणार आहे.\nकलाक्षेत्रात अभिनेता, निवेदक, गायक, निर्माता म्हणून कार्यरत असलेल्या अंशुमनने सिनेक्षेत्रात करियर करू पाहणाऱ्या नव्या पिढीसाठी योग्य मार्गदर्शन व तंत्रशुद्ध शिक्षण देण्याच्या दृष्टीने ‘अंशुमन विचारे ��ॅक्टिंग अॅकॅडमी’ची सुरुवात केली आहे. या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकत असताना योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन करियर घडवतं, हाच महत्वाचा मुद्दा लक्षात घेऊन या अॅकॅडमीची सुरुवात करण्यात आल्याचं अंशुमनने ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्लुझीव्ह बातचीत करताना सांगितलं.\nअभिनय काय किंवा या क्षेत्रातील प्रत्येक गोष्टी बारकाईने आत्मसात केल्या गेल्या तरच त्या भविष्यात एखादा चांगला कलाकार किंवा तंत्रज्ञ घडवण्यात उपयोगी ठरतात. हेच व्हिजन ठेवून या अॅकॅडमीची सुरुवात करण्यात आली आहे. आजवरच्या अनुभवातून मी जे शिकलो, ते पुढच्या पिढीला देण्याचा हा प्रयत्न आहे. मला जे अडथळे आले, ते त्यांना येऊ नयेत हाच हेतू ही अॅकॅडमी सुरू करण्यामागे आहे.\n१०० टक्के संधी सर्वांनाच पण...\nहोय, आमची अॅकॅडमी सर्वांना १०० टक्के संधी उपलब्ध करून देईल यात तीळमात्र शंका नाही. प्रत्येकाला योग्यतेनुसार संधी उपलब्ध करून देण्याची हमी आम्ही घेतली आहे. याचा अर्थ त्यांना कामही मिळवून देऊ असा मुळीच नाही. कारण प्रत्येकाला आपापल्या पात्रतेनुसार काम मिळत असतं. तुम्ही किती शिकता आणि ते किती प्रत्यक्षात उतरवता यावर काम मिळणं किंवा न मिळणं अवलंबून असतं. त्यामुळे आम्ही केवळ संधी देऊ.\nचित्रपट अभिनय, चित्रपट दिग्दर्शन, पटकथा लेखन, संगीत दिग्दर्शन, वेशभूषा, रंगभूषा आणि सेट डिझाईन यांचं प्रशिक्षण आमच्या अॅकॅडमीमध्ये दिलं जाईल. तंत्रशुद्ध प्रशिक्षण, संवाद कौशल्य, तज्ज्ञांचं मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, प्रत्यक्ष अनुभव, ऑडिशनची तयारी या मुलभूत बाबींसाठी मान्यवरांकडून मार्गदर्शन दिलं जाणं हे या अॅकॅडमीचं वैशिष्ट्य आहे.\nपुढच्या पिढीला सिनेमाचं तंत्र शिकवण्याच्या या प्रवासात विद्यार्थ्यांना मराठीतील काही दिग्गजांचंही मार्गदर्शन लाभणार आहे. यात विजय गोखले, किशोरी आंबिये, हेमंत भालेकर, कुशल बद्रिके, किशोर चौघुले आणि दिगंबर नाईक या कलाकारांचा समावेष आहे. भविष्यात गरजेनुसार मराठी सिनेसृष्टीतील आणखी काही मान्यवरांनाही या अॅकॅडमीशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.\nस्टारडमच्या झगमगाटात हरवलेल्या साजिरीची परीकथा\n लेखकालाही मिळणार सिनेमाच्या नफ्यातील १० टक्के वाटा\nअभिनेता अंशुमन विचारेसिनेमा प्रशिक्षणफू बाई फूरिअॅलिटी शोमुंबई\nकपिल शर्माच्या गोंडस मुलीचा फोटो पाहिला��� का\n... म्हणून रितेश देशमुखनं मानले अजित पवारांचे आभार\nरामदेव बाबांनी दिला दीपिका पदुकोणला 'हा' सल्ला\nडॉक्टरांना भेटल्यानंतर अमिताभ बच्चन यांची भावनिक पोस्ट\nअक्षयचा नवा रेकॉर्ड, चित्रपटातून वर्षाला ७०० कोटींची कमाई\nदीपिका पदुकोण सिद्धिविनायकच्या दरबारी\n'पानिपत'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, विश्वास पाटलांना दिलासा नाहीच\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लोकल प्रवास पाहिला का\nअक्षयला आताच का सुचला मेट्रोचा प्रवास\nया कलाकारानं दिव्यांग मुलांना सांगितल्या ऐतिहासिक कथा\n'गंगा-जमुना' चित्रपटगृह लवकरच होणार जमीनदोस्त \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2009/08/23/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8/", "date_download": "2020-01-20T12:16:10Z", "digest": "sha1:6CHUD6RMBDV3277FNZYPEWOPIXSD5OX7", "length": 12090, "nlines": 183, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "तू सुखकर्ता ………. | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nउद्या पासून गणेश उत्सवाला सुरुवात होत असल्याने जिकडे तिकडे लोकांची झुंडच्या झुंड फिरतांना दिसत आहेत . दुकानांवर गर्दी आहे . सर्व आपापल्या पसंतीची गणरायाची मूर्ति दुकानांवर बघतांना दिसत आहेत. आपापल्या ऐपतिप्रमाणे खिश्याला परवडेल त्या प्रमाणे मूर्ति निवडून राखीव करून घेत आहेत. आम्ही सुद्धा आमच्या इमारतीतील मंडळासाठी रात्रि उशिरा जाऊन एक छानशी मूर्ति पसंद केली आणि पैसे देऊन राखीव करून घेतली. उद्या साधारण दहा वाजल्यापासून रस्त्या रस्त्यावर गर्दीच गर्दी दिसेल . जो तो आपल्या घरासाठी किंवा लहान मोठ्या मंडळासाठी राखीव केलेली मूर्ति घ्यायला जाईल आणि वाजत गाजत सिद्धिविनायकाला घरी घेउन येईल.\n” गणेश उत्सव : प्रारंभ “\nआज गणेश चतुर्थी, विनायकाचे आगमन असल्याने दिवस कसा उत्साही वाटत आहे. मी सुद्धा उत्साही आहे .श्रावण संपला की भाद्रपद सुरु होतो. भाद्रपदाच्या चतुर्थीला गणपतीची स्थापना केली जाते. विविध प्रकारची सजावटी ची सामुग्री ची दुकानं सुद्धा दिसायला लागली आहेत दहा वाजता रस्त्यावर जिकडे तिकडे लोकांची झुंडच्या झुंड दिसली . गर्दीच गर्दी. मानसच मानसं चोहिकडे . मनात आले आपल्या देशाची जनसंख्या खुपच वाढली आहे. असो, रस्त्यांवर कोणी एकदंताला आणायला, तर कोणी घेऊन जातांना दिसत आहे.. प्रत्येक जण आप आपल्या ऐपतिप्रमाणे चालत / मोटर साइकिल वर / रिक्ष��मध्ये / हातगाडीवर किंवा कारमध्ये श्री गणेशांना नेताना दिसत आहे. . मनात आले, हा भेदभाव का मात्र देवाकडे भेदभाव नसतो. मूर्ति लहान असली / मोठी असली, तरी तो देवच, सर्वांवर सारखेच प्रेम करणारा. सर्वांवर प्रेमाचा सारखाच पाऊस पडणारा .\nहो, पाऊसाच नाव निघाल आणि मन पुनः भरकटलं. या वर्षी अद्याप, आगस्ट संपायला आला तरी व्यवस्थितपणे पाऊस हा आलेलाच नाही. सर्व कशी त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण तो यायला तयारच नाही. त्याच्या नाराजीचे कारण ते काय हे समजतच नाही. देवा गजानना तू तरी खुश हो.\nkrishna म्हणतो आहे:\t सप्टेंबर 4, 2010 येथे 16:10\nravindra म्हणतो आहे:\t सप्टेंबर 5, 2010 येथे 13:32\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2011/02/page/2/", "date_download": "2020-01-20T11:39:16Z", "digest": "sha1:UJ3O66V3JOP6ST2QLFCRJ37LJJAF6QHE", "length": 15785, "nlines": 171, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "फेब्रुवारी | 2011 | माझ्या मना ... | पृष्ठ 2", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nमित्रांनो आज मला खूप आनंद होतोय.\nकारण काय ते नाही विचारणार\nअहो आज मी सहज ईंडीब्लॉगर (indiblogger) वर गेलो आणि आपल्या ब्लॉग्स ची सद्यःस्थिती काय आहे हे तपासले तर मला आश्चर्य झाले. कारण माज्या प्रत्येक ब्��ॉग ची स्थिती अतिशय उत्तम आहे.\nमाझ्या मना या माझ्या अतिशय आवडत्या ब्लॉग ची ईंडी रेन्किंग आहे ८१, गुगल पेज रेन्किंग आहे ४. Alexa रेन्किंग आहे ४.०२ . येथे आणखी एक महत्वाचे सांगायचे आहे कि माझ्या मनाची गुगल रेन्किंग नोवेंबर २००९ पासून आता पर्यंत ३ ते ५ च्या दरम्यानच आहे. येथे बघा.\nमाझा हिंदी ब्लॉग आहे ‘ कुछ पल’ त्याचे स्टेटस\nमाझा इंग्रजी ब्लॉग आहे My Blog. ह्या ब्लॉग वर मी फारच कमी लिहितो. जवळ जवळ एक महिन्यापासून मी त्यावर काहीच लिहिले नाही. तरी हि त्याची पेज रेंक जानेवारी मध्ये वाढून ३ झाली आहे. एकूण विजीटर्स आहेत ७५२७ फक्त.\nमाझा गणिताचा ब्लॉग मेजिक मेथ्स वर मी २७/०३/२०१० नंतर एक हि पोस्ट टाकलेली नाही तरीही त्याची गुगल पेज रेंक सतत २ च आहे.\nPosted in इंटरनेट, कौतुक, ब्लोग्गिंग, स्वानुभव.\tTagged इंटरनेट, प्रवास, माझ्या कल्पना, स्वानुभव\nस्वयंशिस्तीशिवाय शिस्त लागत नाही हे आपल्या सर्वांना माहित असेलच. कायदे कडक केले म्हणजे शिस्त लागते असे नाही. आपण स्वतः ठरवायला हवे शिस्तीत राहायचे. घरामध्ये आपण घान करतो का नाही न मग आपण बाहेर का घान करतो. अशी स्वयं शिस्त मी १९९८ मध्ये जपानला गेलो होतो तेव्हा तेथे बघितली होती.\nमी तेथे निरीक्षण केले होते कि पोलीस कोठेच दिसत नाहीत. मात्र प्रत्येक नागरिक शिस्तीत चालतो, वागतो आणि राहतो. अहो मी चार आठवडे तेथे राहिलो होतो. खूप फिरलो. दर शनिवार रविवार सुटी असायची तेव्हा म्हणजे विक एंड ला वेगवेगळया शहरात फिरत असू. ओसाका मध्ये राहायला होतो नंतर टोकियो मध्ये राहिलो. पण मला फक्त एक पोलीस चौकी दिसली होती. ती हि टोकियो मध्ये. आणि पोलीस फक्त दोन-तीनच दिसले संपूर्ण वास्तव्य काळात. विमान तालावर तर जातांना किंवा येतांना पोलिसाच दिसले नाही. हा सेक्युरीटी चेक साठी मात्र पोलीस होते.\nअहो एकदा आम्ही लोकलने प्रवास करीत होतो तेव्हा आमच्या डब्यात दोन पोलीस चढले. आम्ही घाबरलो. आम्हाला वाटले हे आमच्यासाठीच चढले कि काय\nहीच ती रस्त्याच्या कडेला खेचलेली पंढरी लाईन.\nकडे आश्चर्याने बघत होती. पुढच्या स्टेशनवर ती उतरली आणि आमचा जीव भांड्यात पडला.\nलिहायला घेतली आहे ती जुन्या आठवणींची उजळणी करायला नव्हे तर पुण्यात आल्यापासून मी पुणेकरांमध्ये पाहिलेली शिस्त म्हणून. खरच पुणेकरांमध्ये स्वयं\nशिस्त आहे. उदाहरण सांगायचे झाले तर ह्या शहराच्या कोणत्याही कोपर्यात किंवा गल्ली बोळात गेलात तरी तुम्हाला एका खास गोष्टीची जाणीव\nयेथे रस्ता आणि ती लाईन सोबत दिसते आहे.\nहोईल. ती म्हणजे प्रत्येक वाहन धारक आपले वाहन शिस्तीने रस्त्याच्या कडेला आणि तेही जी पंढरी रेषा आखलेली असते त्याच्या आतच उभी करतो. गल्ली बोळात कोठे पोलीस येतील का गाडी उचलायला पण हि स्वयं शिस्त आहे. आणि अशा शिस्तीने शहराची शोभा वाढते.\nअशी अनेक उदाहरण देता येतील पण ते महत्वाचे नाही महत्वाचे आहे स्वयं शिस्त राखणे. प्रत्येकाने जर शिस्तीत वागायचे ठरवले तर शहराची सुंदरता खूप वाढेल असे नाही का वाटत\nहि बघा एका लहानश्या गल्लीत उभी असलेली कार सुध्दा पांढऱ्या लींच्या आतच उभी केली आहे.\n( सर्व फोटो माझ्या मोबाईलवर काढलेले आहेत)\nPosted in ब्लोग्गिंग, वाटेल ते, संस्कार, स्वानुभव.\tTagged कौतुक, स्वानुभव\nएकदा एक प्राणी नदीमार्गातून जात होता. अचानक नदीला पूर आला. तो पुराच्या दिशेने वाहू लागला. पण त्याला पुरच्या विरुध्द दिशेला जायचे होते. त्याने कसे तरी करून आपले तोंड त्या दिशेला करून घेतले. पण पूराचा प्रवाह त्याला विरुध्द दिशेला जाण्यापासून रोखत होता. तो खूप प्रयत्न करीत होता. कधी कधी त्याला वाटायचे कि आता आपण जास्त जोर लौ शकत नाही. इतकी टाकत आपल्यात राहिली नाही. पण क्षणात तो विचार तो बाजूला काढून ठेवायचा आणि पुनः आपले प्रयत्न करीत राहायचा. कारण त्याला खात्री होती कि तो चुकीचे काहीच करीत नाही. त्याचा मार्ग व ध्येय जो आहे त्याच दिशेने त्याला जावे लागेल. म्हणून तो परवाच्या दिशेने जात राहिला. पुराचा विरोध पत्करून.\nPosted in दुखः, ब्लोग्गिंग, वाटेल ते, स्वानुभव.\tTagged माझे मत, व्यथा, स्वानुभव\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग ज��ंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/horoscope-31/", "date_download": "2020-01-20T11:32:49Z", "digest": "sha1:RUZLERTT4VMSJZTTQZZ7HZ4LDNLIBJZB", "length": 7918, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आजचे भविष्य | Dainik Prabhat", "raw_content": "\nमेष : खास व्यक्तीशी गाठभेट. मजेत वेळ जाईल.\nवृषभ : कामात विलंब होईल. मतभेद होतील.\nमिथुन : भागीदाराचे लाड पुरवाल. नवीन अनुभव येतील.\nकर्क : खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. अतिश्रम टाळा.\nसिंह : नशीब साथ देईल. चांगली बातमी कळेल.\nकन्या : कामे विलंबाने पूर्ण कराल. घरात खर्च वाढेल.\nतूळ : प्रियकराचे पत्र येईल. छोटा प्रवास कराल.\nवृश्चिक : वसुलीस अनुकूल दिवस. पाहुणचाराचा आस्वाद घ्याल.\nधनु : आनंदी व उत्साही दिवस. अर्धवट कामे पूर्ण होतील.\nमकर : अतिसाहस नको. बोलताना जपून शब्द वापरा.\nकुंभ : अपेक्षित पत्रव्यवहार होतील. कृतीवर भर राहील.\nमीन : उदारपणे खर्च कराल. नवीन जबाबदारी घ्याल.\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपाकिस्तानातील बहिणीच्या प्रेमात पडून बनला आयएसआय एजंट\n#FIHProLeague : भारताचा नेदरलँड्सवर सलग दुसरा विजय\n#U19CWC : भारतीय संघाची विजयी सलामी\n#COEPZEST’20:अपंगत्वानंतरही जवानांचे उत्तर एकच “हॉव इझ द जोश हाय सर…\n#WrestleRome : बजरंग पाठोपाठ रवीकुमारने पटकावलं सुवर्णपदक\nनिर्भया दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा\nमिरचीच्या ठसक्‍याने गृहिणी बेजार\nभाजपच्या अध्यक्षपदी ‘नड्डा’ यांची बिनविरोध निवड\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\n मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\n१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन\nसहकार टिकवण्याची जबाबदारी शेतकऱ्याचीही\nचुका करू नका, राष्ट्रवादीचे प���नल निवडून आणा\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nमुलीच्या संसारातील अती लुडबुड धोकादायक\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/invention-of-teddy-bear/", "date_download": "2020-01-20T12:44:33Z", "digest": "sha1:6PHOEBHRADWJE7MG5YH73GKMT5EPY32J", "length": 11115, "nlines": 60, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "रूझवेल्टची दिलदारी आणि म्हाताऱ्या अस्वलाचे नशीब : टेडी बिअरच्या जन्माची रंजक कथा", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nरूझवेल्टची दिलदारी आणि म्हाताऱ्या अस्वलाचे नशीब : टेडी बिअरच्या जन्माची रंजक कथा\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nलहान मुलांच्या खेळण्यात तुम्ही तो कापडात कापूस घालून बनवलेला गुबगुबीत दिसणारा बहुला पहिला असेल. हं तोच तो.. टेडी बेअर. लहान मुलांचे खेळण्याचे विश्व या टेडी बेअरशिवाय पूर्ण झाल्याचे तुम्ही क्वचितच अनुभवले असेल. कित्येक जण तर मोठे झाल्यावर देखील आपलं हे लहानपणीचं खेळणं अगदी जीव लावून जपून ठेवतात.\nपण कधी असा प्रश्न पडलाय का तुम्हाला, की या खेळण्याचं नाव टेडी बियर का पडलं असेल तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, टेडी बियरचे नावं हे अमेरिकेचे २६ वे राष्ट्रपती थियोडोर रूजवेल्ट यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे. आणि ह्यामागील कारणही तेवढंच रंजक आहे. मिसिसिपी शिकार यात्रेदरम्यान रूजवेल्ट यांनी एका अस्वलाला मारण्यास नकार दिला होता. ही गोष्ट १९०२ सालची आहे.\nअमेरिकेतील खाणीत काम करणाऱ्या कामगारांनी अधिक वेतन आणि कामाचे तास कमी करण्यासाठी तसेच सुरक्षित कार्यक्षेत्र मिळावे ह्यांसारख्या मागण्यांसाठी स्ट्राईक केली होती. जवळपास दीड लाखाहून अधिक खाण कामगार स्ट्राईकवर गेले होते.\nह्यामुळे अमेरिकत कोळश्याची टंचाई भासू लागली. तर दुसरीकडे खाण मालकांनी देखील कामगारांशी चर्चा करण्याचं टाळल्याने ही स्ट्राईक खूप दिवस चालली. पण देशात कोळश्याची कमतरता बघता तेव्हाचे राष्ट्रपती रूजवेल्ट ह्यांनी ह्यात हस्तक्षेप केला. अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर अखेर ही स्ट्राईक मागे घेण्यात आली.\nह्यादरम्यान राष्ट्रपती रुझवेल्ट ह्यांना खूप मानसिक तणाव सहन करावा लागला होता. म्हणून त्यांनी काही दिवस सुट्ट्यांवर जायचा विचार केला. त्यांनी मिसिसिपी चे गव्हर्नर अॅण्र्ड्यू एच लोन्गीनो ह्यांचा सुट्टीवर जाण्याचा प्रस्ताव मान्य केला. ह्यालाच मिसिसिपी शिकार यात्रा असे नावं देण्यात आले.\nह्यासाठी मिसिसिपीत शिकारसाठी कॅम्प लावण्यात आले. राष्ट्रपतीच्या ह्या टीममध्ये मोठ्या प्रमाणात घोडे, शिकारी कुत्री आणि काही लोकांव्यतिरिक्त काही पत्रकार देखील सामील होते.\nकॅम्पच्या पहिल्याच दिवशी रूजवेल्ट आणि त्यांच्या टीमला कुठेही अस्वल दिसला नाही. दुसर्या दिवशी जवळपास २३५ पाउंडचा एक मोठा अस्वल त्यांना दिसला. ह्या अस्वलाला पकडून त्याला झाडाला बांधण्यात आले, जेणेकरून राष्ट्रपती रूजवेल्ट त्यावर गोळी चालवून त्याची शिकार करू शकतील.\nपण रूजवेल्ट ह्यांनी जेव्हा त्या असहाय अस्वलाला असे झाडाशी बांधलेले बघितले तेव्हा ते म्हणाले की,\n“मी शिकारीसाठी संपूर्ण अमेरिकेत फिरलो आणि मला अभिमान आहे की, मी एक शिकारी आहे. पण एका वृद्ध आणि हतबल अस्वलाची हत्या करून मला माझा अभिमान वाटणार नाही. आणि तेही एका अश्या अस्वलाची हत्या जो झाडाला बांधलेला आहे.”\nही घटना अमेरिकेच्या वर्तमान पत्रांची मुख्य बातमी बनली. १७ नोव्हेंबर १९०२ ला अमेरिकेच्या दि वॉशिंग्टन पोस्ट मध्ये हे कार्टून छापून आले होते.\nह्यावरून प्रभावित होत न्युयोर्क येथील एक दुकान चालविणाऱ्या मॉरीस मिसोम नावाच्या व्यक्तीने एक अस्वलाचं खेळणं बनवलं आणि त्याला राष्ट्रपती रूजवेल्ट ह्यांना समर्पित केलं. ह्या खेळण्याला खुद्द राष्ट्रपती रूजवेल्ट ह्यांनी प्रमाणित केल्याचे सांगितले जाते. तसेच त्यांनी मॉरिसला ह्या खेळण्याच टेडी असं उपनाव ठेवण्याची परवनागी देखील दिली.\nह्यानंतर टेडी बियर हा संपूर्ण अमेरिकेत हिट झाला. ज्यानंतर मॉरिस कॅण्डी विकण्याचा आपला धंदा सोडून पूर्णपणे टेडी बियर बनविण्याच्या बिझनेस मध्ये उतरला.\nतर मग कळलं ह्या तुमच्या आवडच्या टेडी बियरचा जन्म कसा झाला आणि त्याला हे नावं कसं पडलं \nह्यामुळे राष्ट्रपती रूजवेल्ट हे जरी आज ह्या जगात नसले तरी ह्यांना समर्पित हा टेडी बियर कित्येक वर्षांपासून आणि येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत आपल्याला त्यांचे स्मरण करवून देत राहिल…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अप���ेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← मृत्यूला हसत हसत आलिंगन देणारा महाराष्ट्राच्या मातीतील थोर क्रांतिकारक\nपरमवीर जोगिंदरसिंग : एक धाडसी सैनिक ज्यांचा चीनी सैन्यानेही सन्मान केला →\nआपल्या आवडत्या “टेडी बेअर” च्या जन्माची कथा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/gativishayak-niyam/", "date_download": "2020-01-20T12:16:22Z", "digest": "sha1:OO733KPPVLCJQ2WWLICDOKTFHZU6C4LV", "length": 12642, "nlines": 245, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "गतीविषयक नियम (All Rules about Motion)", "raw_content": "\nजेव्हा एखाद्या वस्तूची स्थिती सभोवतालच्या सापेक्ष बदलते, तेव्हा ती वस्तु गतिमान आहे असे म्हणतात.\nआपण वस्तूला गतिमान स्थितीत आणू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू देखील शकतो.\nगती आपोआप सुरू होत नाही अथवा थांबत नाही.\nविद्युत चुंबक आणि नियम\nस्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तु थांबवण्यासाठी बल आवश्यक असते.\nवस्तूची गती किंवा गतीची दिशा बदलण्यासाठी बलाचा उपयोग होतो.\nबलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो.\nबलामुळे आपण वस्तूला आपण गतिमान करू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू शकतो.\nबल ही दोन वस्तूंमधील आंतरक्रिया आहे.\nवास्तविक बल दृश्यस्वरूपात नसते पण बलाचे परिणाम आपण पाहू शकतो.\nजेव्हा एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होणार्‍या दोन बलांचे परिणाम सारखे आणि दिशा विरुद्ध असतात, तेव्हा वस्तूवर प्रयुक्त होणारे एकूण बल शून्य असते.\nदोन्ही बले संतुलित असतात त्यामुळे वस्तु स्थिर अवस्थेत राहते.\nसंतुलित बलामुळे वस्तूची स्थिर अवस्था किंवा गतिमान अवस्था यात बदल घडून येत नाही.\nअसंतुलित बलामुळे वस्तूच्या वेगात बदल होतो किंवा गतीची दिशा बदलते.\nवस्तूच्या गतीला त्वरणित करण्यासाठी असंतुलित बल आवश्यक असते.\nजो पर्यंत वस्तूवर असंतुलित बल प्रयुक्त असते, तोपर्यंत तिचा वेग सतत बदलतो.\nवस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजे जडत्व होय.\nजेव्हा एखाद्या स्थिर अवस्थेतील वस्तूवर कोणतेही बाह्यबल प्रयुक्त नसेल तर ती वस्तु स्थिर अवस्थेतच राहते. तसेच गतिमान वस्तु आहे त्याच वेगाने सतत गतिमान राहते.\n1. विराम अवस्थेतील जडत्व :\nवस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती विराम अवस्थेत बदल करू शकत नाही, त्यास विराम अवस्थेतील जडत्व असे म्हणतात.\nउदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.\n2. गतीचे जडत्व :\nवस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होवू शकत नाही त्यास गतीचे जडत्व म्हणतात.\nउदा. चालत्या बसमधून उतरणारा प्रवासी पुढच्या दिशेने पडतो.\n3. दिशेचे जडत्व :\nवस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही यास दिशेचे जडत्व म्हणतात.\nउदा. चाकूला धार करतांना धार लावण्याच्या चाकांच्या स्पर्शरेषेवरून ठिणग्या उडताना दिसतात.\nन्यूटनचे गतीविषयक नियम :\n‘जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते’. यालाच ‘जडत्वाचा नियम’ असे म्हणतात.\nउदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.\n‘संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समाणूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते’.\nउदा. गच्चीवरून समान आकाराचे बॉल खाली टाकणे.\nवस्तूमध्ये सामावलेली एकूण गती म्हणजे संवेग होय.\nसंवेग परिवर्तनाचा दर = संवेगात होणारा बदल / वेळ\n‘प्रत्येक क्रिया बलास समान परिमानाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात’.\nउदा. जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा बंदूक गोळीवर बल प्रयुक्त करते आणि त्यामुळे गोळीला अधिक वेग प्राप्त होतो.\nद्रव्याच्या अवस्था आणि स्पष्टीकरण\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nमहत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/mumbai-schools-and-colleges-to-be-shut-on-monday-amid-heavy-rains-as-maharashtra-cm-declares-holiday-54930.html", "date_download": "2020-01-20T11:14:10Z", "digest": "sha1:7RTBAMU4MCMVNYQYNN6SW7LZKG3WS2MR", "length": 29955, "nlines": 254, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "येत्या 48 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; उद्या शाळा आणि महाविद्यालये बंद, BMC कडून सतर्क राहण्याचे आव्हान | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nजम्मू कश्मीर मध्ये पोलिसांसोबतच्या चकमकीत 3 दहशतवादी ठार\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\n'ये अंधा कानून है' वांद्रे कोर्टात सुनावणी सुरु असताना वाजलेल्या या गाण्याने 'असा' झाला गोंधळ\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nजम्मू कश्मीर मध्ये पोलिसांसोबतच्या चकमकीत 3 दहशतवादी ठार\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख ��मुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHatchback Cars 2020: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nनवं हेल्मेट खरेदी करणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHealth Tips: हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीवर करा 'हे' त्वरित उपाय जे एखाद्याचे जीवन वाचविण्यास येऊ शकतात कामी\nHealth Benefits Peepal Leaves: पिंपळाची पानं 'या' आजारांवर ठरतील गुणकारी; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nयेत्या 48 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; उद्या शाळा आणि महाविद्यालये बंद, BMC कडून सतर्क राहण्याचे आव्हान\nगेले दोन दिवस मुंबई (Mumbai) आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक अशा अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नुकतेच हवामान विभागाने पुढील 48 तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने (BMC) सर्व खाजगी आणि सार्वजनिक शाळा आणि महाविद्यालये उद्या (5 ऑगस्ट) बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एक ट्विट करत बीएमसी ने ही माहिती दिली आहे.\nआपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा पुरविणारी काही सरकारी कार्यालये चालू राहतील. तर खाजगी कार्यालयातील कर्मचारी केवळ आवश्यक असल्यास किंवा काही महत्वाचे काम असल्यास बाहेर जावे असेही सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पालघर, ठाणे, रायगड, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातील शाळा व काॅलेजना सुट्टी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.\nशासकीय कार्यालयात कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोहोचण्यास विलंब झाल्यास उशीरा येण्याची सवलत देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. मात्र उद्या सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील शाळांनाही उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.\nBMC Heavy Rain Alert अतिवृष्टी बीएमसी मुंबई महानगरपालिका मुसळधार पाऊस शाळा कॉलेज बंद\nतृतीयपंथीयांसा���ी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\nमुंबई महापालिकेच्या माजी इंजिनिअर अधिकाऱ्याच्या घरावर ईडी कडून छापेमारी, दुबईत प्रॉपर्टी असल्याचा खुलासा\nमुंबई: वाडिया हॉस्पिटल प्रकरणी आज महत्त्वपूर्ण बैठक; स्पष्ट होणार भवितव्य\nमुंबई: राज्य सरकार आणि महापालिकेकडून येणारा निधी थकल्याने वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या वाटेवर\nMaharashtra Civic Bypoll Results 2020 Highlights: मुंबई, नाशिक महानगर पालिकेमध्ये महाविकास आघाडीची सरशी; भाजपाची पिछेहाट\nमहानगरपालिका पोटनिवडणूक निकालांंमध्ये महाविकास आघाडीचा डंका; पहा BMC,नाशिक, नागपूर सह 6 महानगर पालिकांमध्ये कोण जिंकलं\nMaharashtra Civic Bypoll Results 2020: नाशिक, नागपूर, मालेगाव, मुंबई महानगरपालिकेच्या पोटनिवडणूकींचा निकाल इथे पहा लाईव्ह\nफ्लेमिंगो पक्षांचे मुंबईत आगमन: BMC ने शेअर केला फोटो; नयनसुख घेण्यासाठी 'महाराष्ट्र निसर्ग उद्याना'ला भेट द्या\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजप��े नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nनामांकन दाखिल नही कर पाए सीएम अरविंद केजरीवाल, रोड़ शो की वजह से हुए लेट: 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nमुजफ्फरपुर शेल्टर होम केस: दिल्ली की साकेत कोर्ट ने ब्रजेश ठाकुर समेत 19 आरोपियों को दोषी ठहराया\nCAA Protest: भूपिंदर सिंह हुड्डा बोले- कोई राज्य नागरिकता कानून को लागू करने से इनकार नहीं कर सकता\nMaghi Ganesh Jayanti 2020: कब है माघी गणेश जयंती जानें शुभ मुहूर्त, पूजा विधि और महत्व\nShubh Mangal Zyada Saavdhan Trailer: आयुष्मान खुराना की समलैंगिक लव स्टोरी का रोमांटिक ट्रेलर हुआ रिलीज, देखें Video\nNirbhaya Gangrape Case: सुप्रीम कोर्ट ने खारिज की दोषी पवन की याचिका, 1 फरवरी को होगी फांसी\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/01/blog-post_17.html", "date_download": "2020-01-20T12:13:21Z", "digest": "sha1:SHK67EL2UKWPRECW6L4RLD6EA7ZRC3TN", "length": 9340, "nlines": 132, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (९८) बाळाप्पा विष प्रयोगातून वाचले", "raw_content": "\nHomeभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेक्र (९८) बाळाप्पा विष प्रयोगातून वाचले\nक्र (९८) बाळाप्पा विष प्रयोगातून वाचले\nएकदा बाळाप्पाच्या बेंबीतून रक्तस्त्राव होऊ लागला त्यामुळे तो फार आजारी झाला इतका की त्याला जागेवरुन उठवेना एक दिवस तर फारच रक्तस्त्राव होऊन बेंबीवाटे कागदाची पुडी निघाली ती उघडून पाहता त्यात कसलासा काळा विषासारखा पदार्थ दृष्टीस पडला आजूबाजूच्या चार पाच लोकांनाही तो पदार्थ पाहून आश्चर्य वाटते तेव्हा बाळाप्पास असे स्मरण झाले की तीन वर्षांपूर्वी बाळाप्पाची व्यापारात भरभराट झालेली सहन न होऊन एका द्वेषी इसमाने कानवल्यातून बाळाप्पास विष घातले असावे म्हणजे त्याच्यावर तेव्हा विषाचा प्रयोग केला होता गेली तीन वर्षे ते विष पोटात असूनही केवळ श्री स्वामी समर्थ कृपेमुळेच हे सारे निभावले याबाबत बाळाप्पाची खात्री पटली असे आणखी दोन चार चमत्कार त्यांच्या अनुभवास आल्यानंतर दिवसेंदिवस बाळाप्पाची श्री स्वामी समर्थ चरणी भक्ती दृढ होत गेली.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nबाळाप्पाचा व्यवसायातील उत्कर्ष सहन न होऊन त्याच्यावर विषप्रयोग झाल्याचा उल्लेख या लीलाकथा भागात आहे तेव्हा काय आणि आता काय मत्सरी आणि कोत्या मनोवृत्तीची माणसे समाजात असल्याचा अनेकांचा अनुभव आहे तेव्हाच्या कथेतील विषप्रयोगा ऐवजी सद्यःस्थितीत वेगवेगळ्या मार्गाने लोक मत्सर करीत असतात प्रसंगी जीव घेऊन काटा काढीत असतात पण येथे जसे बाळाप्पास श्री स्वामी समर्थांचे संरक्षक कवच लाभले होते तसे सर्वांना सदा सर्वदा ते लाभेलच असे नाही अर्थात आताही श्री स्वामी समर्थांची मनोभावे उपासना करणाऱ्यास त्यांच्या कृपेचा लाभ होतोच आणि भिऊ नकोस मी पाठीशी आहे या त्यांच्या अभिवचनाचा प्रत्यय येतो यासाठी बाळाप्पा सारखे सदैव गुरुशरण राहून सदैव त्यांची भक्ती करावी हाच बोध यातून मिळतो या कथेत बाळाप्पावर कोण्या दुष्टाने मत्सरी वृत्तीतून तीन वर्षांपूर्वी विषप्रयोग केला होता त्यास फारसा अपाय न होता ते विष त्याच्या शरीरात एवढया दीर्घकाळ राहिले आणि नंतर ते बेंबीवाटे बाहेर पडले यातून श्री स्वामी समर्थांसारख्या भगवंत स्वरुप गुरुची कृपा किती असीम असते याचाही बोध होतो.\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\nक्र (२७७) लोटा विहिरीत फेकला\nक्र (२६९) मीच राम होतो मीच कृष्ण होतो बरे -२\nक्र (२८७) हे साधू खरे कशावरुन \nक्र (२११) मुंबई काय आता आम्हास नवीन पहायची आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/health/health-minister-what-is-psoriatic-arthritis/articleshow/71692324.cms", "date_download": "2020-01-20T12:49:23Z", "digest": "sha1:H663RPI64XZT7AQ4HHKBKKFU3BRAMIEJ", "length": 15733, "nlines": 195, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Health News: सोरायटीक संधिवात म्हणजे काय? - (health minister) - what is psoriatic arthritis? | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nसोरायटीक संधिवात म्हणजे काय\nसोरायटिक संधिवात (आर्थरायटिस) हा सांध्यांमध्ये होणारा दाह आहे. यामध्ये सांधे सुजतात आणि बऱ्याचदा हे खूप वेदनादायी असते. संधिवाताच्या लक्षणांचा विकास होण्याआधी सोरायटिक संधिवात (आर्थरायटिस) असलेल्या व्यक्तींना सोरायसिस होतो.\nसोरायटीक संधिवात म्हणजे काय\nडॉ. दीप्ती पटेल, रुमॅटोलॉजिस्ट\nसोरायटिक संधिवात (आर्थरायटिस) हा सांध्यांमध्ये होणारा दाह आहे. यामध्ये सांधे सुजतात आणि बऱ्याचदा हे खूप वेदनादायी असते. संधिवाताच्या लक्षणांचा विकास होण्याआधी सोरायटिक संधिवात (आर्थरायटिस) असलेल्या व्यक्तींना सोरायसिस होतो.\nया प्रकारच्या संधिवातामध्ये चिन्हे आणि लक्षणे वेगवेगळ्या प्रकारांत वेगवेगळी असतात. या स्थितीत लोकांमधे आढळणारी सर्वसामान्य लक्षणे खालीलप्रमाणे -\n- सुजलेले किंवा ताठर सांधे.\n- हाताचे बोट, पायाचे बोट, मनगट, टाच आणि कोपर यामध्येही वेदना.\nयाची मुख्य कारणे कोणती\nअनुवांशिक घटक, पर्यावरणातील काही हानिकारक घटकांचा परिणाम होऊन सोरायटिक संधिवात उद्भवतो. यात रोगप्रतिकारशक्ती कमी होते. विषाणूसंसर्ग किंवा एखादी गंभीर दुखापत यामुळेही ही स्थिती उत्पन्न होते.\nयाचे निदान आणि उपचार कसे केले जातात\nसांध्यांच्या समस्या किंवा ताठरतेच्या लक्षणांवर आधारित अशा काही चाचण्या डॉक्टर सुचवतात. काही वेळा ऱ्ह्यूमॅटोलॉजिस्ट असलेले डॉक्टर चाचण्या करण्याचा सल्ला देऊ शकतात. संधिवाताचा प्रकार ओळखण्यासाठी काही सामान्य चाचण्या केल्या जातात, जसे की एक्स-रे आणि रक्त तपासणी ज्याद्वारे इरिथ्रोसाइट्स सेडीमेन्टेशन आणि सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीनची वाढलेली पातळी बघता येते.\nएक विशिष्ट औषध संधिवाताच्या प्रत्येक बाबतीत काम करू शकत नाही. म्हणून योग्य आणि प्रभावी औषध मिळण्याअगोदर अनेक औषधांची चाचणी केली जाऊ शकते. हालचाली आणि सांध्यांच्या समस्येत मदत करण्यासाठी शारीरिक उपचारासह अॅण्टी-इंफ्लामेटरी आणि अॅण्टी-ऱ्ह्यूमेटिक औषधे निर्धारित केली जाऊ शकतात. वेदनाशामक औषधांचा वापर यामध्ये करण्यात येतो.\nआर्थरायटिस ही अशी स्थिती आहे, ज्याच्या उपचारासाठी ऱ्ह्यूमॅटोलॉजिस्ट सारख��या तज्ज्ञ डॉक्टरांची गरज वाढती आहे. बायोलॉजिक्ससारख्या प्रगत उपचार पद्धतींमुळेही या समस्येवर योग्यवेळी उपचार करणे शक्य होते. सुयोग्य प्रकारची जीवनशैली आणि संतुलित आहार (पीएसए) संधिवाताच्या रुग्णांसाठी कार्यरत राहणे आणि व्यायाम अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे शरीराची लवचिकता वाढते आणि ताण कमी होतो. फळे व भाज्या तसेच साखर, फॅट आणि मीठ कमी असलेला निरोगी संतुलित आहार यामुळे संधिवाताचा त्रास कमी होतो. निकृष्ट प्रकारच्या आहाराचे सेवन केल्यामुळे सतत थकवा येतो व त्यामुळे संधिवाताचा त्रास बळावू शकतो. हा त्रास असलेल्या रुग्णांना धूम्रपान बंद करण्याचाही सल्ला देण्यात येतो. व्यसने सोडली नाहीत तर त्यामुळे वैद्यकीय उपचारांमध्ये अडथळे निर्माण होतात.\nहे लक्षात ठेवा -\n- डॉक्टरांचा सल्ला घ्या.\n- लवकर निदान आणि उपचार सुरू करणे गरजेचे आहे.\n- व्यायामाची जोड द्या.\n- पोषक आहार घ्या.\n- हिरव्या पालेभाज्यांचा आहारामध्ये अधिक प्रमाणात समावेश करा.\n- स्वतःहून प्रतिजैविकांचा वापर करू नका.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुलांच्या बसण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या\nकॅन्सरच्या लक्षणांमध्ये बदल झाला आहे का\nलहान मुलांमधील ब्रेन ट्यूमर\nमुरुमे टाळण्यासाठी 'हे' करा\nइतर बातम्या:सोरायटीक संधिवात|संधिवात|आर्थरायटिस|psoriatic arthritis|Health news|arthritis\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nआरोग्यमंत्र: थंडी आणि संधिवात\nध्येय साध्य करण्याची कसोटी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसोरायटीक संधिवात म्हणजे काय\nआरोग्यमंत्र: ब्रेन स्ट्रोक कसा ओळखावा...\nआरोग्यमंत्र: सणासुदीच्या काळात मधुमेहाचे व्यवस्थापन...\nआरोग्यमंत्र: लठ्ठपणावर वेळीच नियंत्रण आवश्यक...\nमाणूस लठ्ठ नेमका कशामुळं होतो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/cmo-of-maharashtra/", "date_download": "2020-01-20T11:19:32Z", "digest": "sha1:LCMWNSUKDQDXD5ZKBCVAVGWWDVOIMN5S", "length": 7428, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "CMO of maharashtra | Dainik Prabhat", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठलाची पूजा; मानाचे वारकरी दाम्पत्य देखील उपस्थित\nपंढरपुर - आज आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरामध्ये वैष्णवांनी लाखोंच्या संख्येने हजेरी लावली आहे. परंपरेनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...\nचीनची नाईन ड्रॅगन पेपर्स कंपनी महाराष्ट्रात उभारणार पेपर निर्मितीचा उद्योग\nमुंबई - चीन येथील नाईन ड्रॅगन पेपर्स ही कंपनी महाराष्ट्रात पेपर निर्मितीचा उद्योग उभारणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपाकिस्तानातील बहिणीच्या प्रेमात पडून बनला आयएसआय एजंट\n#FIHProLeague : भारताचा नेदरलँड्सवर सलग दुसरा विजय\n#WrestleRome : बजरंग पाठोपाठ रवीकुमारने पटकावलं सुवर्णपदक\nनिर्भया दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\n मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\n१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन\nसहकार टिकवण्याची जबाबदारी शेतकऱ्याचीही\nआजचे भविष्य (शनिवार दि.१८ डिसेंबर २०२०)\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nमुलीच्या संसारातील अती लुडबुड धोकादायक\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nपृथ्वीराज चव्हाणांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर शिवसेनेचा खुलासा\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपाकिस्तानातील बहिणीच्या प्रेमात पडून बनला आयएसआय एजंट\n#FIHProLeague : भारताचा नेदरलँड्सवर सलग दुसरा विजय\n#U19CWC : भारतीय संघाची विजयी सलामी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/lifestyle/fenugreek-is-a-cure-for-diabetes-cholesterol-stomach-pain-learn-the-amazing-benefits-of-these-superfoods", "date_download": "2020-01-20T13:05:37Z", "digest": "sha1:I4BFQ4HFD26UBK5X2ZX6RSRHZX6KAZFO", "length": 13460, "nlines": 153, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | मेथी मधुमेह-कोलेस्टेरॉल-पोटदुखीसाठी रामबाण उपाय आहे! या सुपरफूड्सचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nमेथी मधुमेह-कोलेस्टेरॉल-पोटदुखीसाठी रामबाण उपाय आहे या सुपरफूड्सचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nहृदयरोग, मधुमेह, रोगप्रतिकारक शक्ती, पोटदुखी दूर ठेवण्यास मदत करते\n मेथीचा औषधी वनस्पती म्हणून वापर केला जातो. कारण मेथी अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर आहे. मेथीचे दाणे आणि हिरवी मेथी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. स्वयंपाकघरात तुम्ही बऱ्याचदा मेथीचे दाणे मसाल्याच्या रूपात वापरले आहेत. तथापि, मेथी अनेक रोगांपासून संरक्षण करण्यासाठी देखील कार्य करते. हिवाळ्यामध्ये हिरवी मेथी येते. मेथीच्या हिरव्या भाज्या खाल्ल्याने तुमचे शरीर उबदार राहते. मेथीच्या फायद्यांबद्दल बोलताना हे कॅलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास, हृदयरोग, मधुमेह, रोगप्रतिकारक शक्ती, पोटदुखी, शरीरावर वेदना दूर ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मेथी फायदेशीर आहे.\n1. कोलेस्टेरॉलमध्ये मेथी फायदेशीर आहे\nहे मेथाइकोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. त्यात लिपोप्रोटीन (एलडीएल) असते जे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. मेथीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आहेत. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.\n2. हृदयरोगासाठीही फायदेशीर आहे\nहिरव्या मेथीच्या भाजीचा वापर केल्यास तुमचे हृदय निरोगी राहते. मेथीमध्ये गॅलेक्टोमॅननची उपस्थिती हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. मेथीमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. जे रक्ताभिसरण नियंत्रित करण्यात मदत करू शकते.\nहिवाळ्यात डिंकाचे लाडू खाण्याचे 'हे' आहेत 5 फायदे\n3. मेथी मधुमेहामध्ये देखील फायदेशीर आहे\nमधुमेहाच्या रुग्णांना मेथीची भाजी आणि मेथीचा वापर खूप फायदेशीर आहे. त्यात एमिनो अॅसिड असतात जे इन्सुलिनचे उत्पादन वाढवतात. त्यामध्ये विद्रव्य फायबर अस्तित्वामुळे ते रक्तातील साखर नियंत्रित करण्यात मदत करू शकते.\nपोटासाठी रामबाण उपाय म्हणून मेथी ��्रभावी आहे. मेथीची भाजी खाल्ल्यास पोट स्वच्छ राहतं. अपचन ही समस्या नाही. मेथीचा चहा अपचन आणि ओटीपोटात वेदना कमी करण्यासाठी वापरला जातो. मेथी आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करू शकते.\n5. मेथी शरीराच्या वेदनांमध्ये फायदेशीर असते\nमेथी शरीरातील वेदना आणि संधिवात असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. मेथीच्या दाण्यांमध्ये कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस असल्याने शरीराच्या दुखण्यात आराम मिळतो. संधिवात रुग्णांनी मेथीची भाजी खावी.\n6. रोगप्रतिकारक शक्ती मेथी मजबूत करते\nमेथीमध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि लोह असते. जे आपल्या शरीरास अनेक आजारांपासून वाचविण्यात मदत करते. थंडी व थंडी टाळण्यासाठी हिवाळ्यात मेथीचे सेवन देखील फायदेशीर ठरू शकते.\nचिंचेच्या पानांचे औषधी गुणधर्म, त्याचे फायदे जाणून घ्या\nकोकनगा येथे खंडोबा यात्रा, चंपाषष्टी निमीत्ताने पालखी व काठी मिरवणुक\nपुसद येथे चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांकडून गोळीबार, घरमालक जखमी\nजाॅब फिक्स, इंटरव्ह्यूला जाताना करा 'या' 10 प्रश्नांची तयारी\nपेटीएम वापरकर्त्यांना धक्का, पैसे पाठवण्यासाठी 2% फी\nकोणत्या व्यक्तीने वर्षांत 12 महिने आणि 365 दिवस सुरू केले, जाणून घ्या एका क्लिकवर\nसरकारच्या मदतीने 'हा' व्यवसाय सुरु करा, दरवर्षी 50 लाख रूपयांपर्यंत कमाई होईल\n31 डिसेंबर नंतर 'या' स्मार्टफोनमध्ये WhatsApp चालणार नाही\n'या' कारवर 14 लाख रुपयांपर्यंतची सवलत, 31 डिसेंबर अखेरचा दिवस\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्��ा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/cm-devendra-fadnavis-declared-that-scheduled-tribes-22-welfare-schemes-will-implement-for-dhangar-samaj-53671.html", "date_download": "2020-01-20T11:26:09Z", "digest": "sha1:HQA7W2G25SU776RQOI34W6VI7ZHFRSJP", "length": 30634, "nlines": 250, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "अनुसूचित जमातीच्या 22 योजनांचा लाभ आता धनगर समाजालाही मिळणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपुर्ण निर्णय | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्�� स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\n'ये अंधा कानून है' वांद्रे कोर्टात सुनावणी सुरु असताना वाजलेल्या या गाण्याने 'असा' झाला गोंधळ\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHatchback Cars 2020: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nनवं हेल्मेट खरेदी करणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्र�� शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHealth Tips: हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीवर करा 'हे' त्वरित उपाय जे एखाद्याचे जीवन वाचविण्यास येऊ शकतात कामी\nHealth Benefits Peepal Leaves: पिंपळाची पानं 'या' आजारांवर ठरतील गुणकारी; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nअनुसूचित जमातीच्या 22 योजनांचा लाभ आता धनगर समाजालाही मिळणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपुर्ण निर्णय\nगेल्या कित्येक महिन्यांपासून धनगर समाजाच्या आरक्षणापासून अनेक मुद्द्यांवर राजकीय वर्तुळात गदारोळ माजला होता. त्यावर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) एक महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यात यापुढे धनगर समाजाला अनुसूचित जमातीला लागू असलेल्या 22 योजनांचा लाभ मिळणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हया महत्वपूर्�� निर्णयाची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे धनगर समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.\nदर आठवड्याला घेण्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीप्रमाणे आजही ही बैठक पार पडली. यात अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यात सर्वात महत्त्वाचा आणि ज्वलंत विषय होता तो धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केलेली घोषणा ही समस्त धनगर समाजासाठी दिलासादायक होती. धनगर समाजाला देण्यात येणा-या या 22 योजनांमध्ये शिष्यवृत्तीसह शैक्षणिक योजना, भूमिहीनांना जमिनी तसेच घरकुल योजना आदि योजनांचा समावेश आहे.\nहेही वाचा- धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मंत्रालयात प्रवेश करणार नाही; पंकजा मुंडे यांचे वचन\nत्यामुळे आरक्षणाच्या बाबतीत धनगर समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.\ncm devendra fadnavis Delhi Dhanagar reservation Dhanagar Samaj Dhangar Reservation आरक्षण धनगर आरक्षण धनगर समाज धनगर समाज आरक्षण धनगर सवलती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिष्टमंडळ\nNirbhaya Case: सोनिया गांधी यांचे उदाहरण घेऊन गुन्हेगारांना माफ करा; निर्भयाची आई आशा देवी यांना दोषींच्या वकिल इंदिरा जयसिंह यांचा अजब सल्ला\nMaharashtra Weather Update: राज्यभरात थंडीचा कडाका कायम, निफाड येथील तापामानाचा पार 5 अंश सेल्सिअसवर पोहचला\nNirbhaya Gangrape-Murder Case: निर्भयाच्या दोषींना 1 फेब्रुवारी, सकाळी 6 वाजता होणारा फाशी; कोर्टाने जारी केले डेथ वॉरंट\nNirbhaya Case: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळला दोषी मुकेश सिंह याचा दयेचा अर्ज; फाशीचा मार्ग मोकळा\nNirbhaya Gangrape Case: हायकोर्टाने आरोपी मुकेश याला दिलासा नाहीच, फाशी अटळ\nNirbhaya Case: निर्भया गॅंगरेप प्रकरणातील आरोपींच्या 22 जानेवारी दिवशी होणार्‍या फाशीवर सस्पेंस\nजेएनयू हिंसाचार प्रकरणातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या सदस्यांचे मोबाईल जप्त करा; दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nNirbhaya Gang-Rape & Murder Case: चार गुन्हेगारांना फाशी देत जल्लाद पवन आपल्या आजोबांचा विक्रम मोडणार; दोषी विनय शर्मा, मुकेश सिंह यांची 'क्यूरेटिव पिटीशन' न्यायालयाने फेटाळली\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्र��य अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nएक्टर कमाल राशिद खान उर्फ KRK का आरोप, सलमान खान इन 2 एक्टर्स का करियर कर रहे हैं बर्बाद, पढ़ें पूरा ट्वीट\nनामांकन दाखिल नही कर पाए सीएम अरविंद केजरीवाल, रोड़ शो की वजह से हुए लेट: 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nमुजफ्फरपुर शेल्टर होम केस: दिल्ली की साकेत कोर्ट ने ब्रजेश ठाकुर समेत 19 आरोपियों को दोषी ठहराया\nCAA Protest: भूपिंदर सिंह हुड्डा बोले- कोई राज्य नागरिकता कानून को लागू करने से इनकार नहीं कर सकता\nMaghi Ganesh Jayanti 2020: कब है माघी गणेश जयंती जानें शुभ मुहूर्त, पूजा विधि और महत्��\nShubh Mangal Zyada Saavdhan Trailer: आयुष्मान खुराना की समलैंगिक लव स्टोरी का रोमांटिक ट्रेलर हुआ रिलीज, देखें Video\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/two-storey-building-collapsed-following-a-cylinder-blast-at-a-home-in-up/articleshow/71575055.cms", "date_download": "2020-01-20T13:08:58Z", "digest": "sha1:QBCFZKDIYXD57IIVMQA42HQHRJRU4EWZ", "length": 12221, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Cylinder Blast In Uttar Pradesh : सिलिंडरच्या स्फोटाने इमारत कोसळली; ११ ठार - Two Storey Building Collapsed Following A Cylinder Blast At A Home In Up | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nसिलिंडरच्या स्फोटाने इमारत कोसळली; ११ ठार\nउत्तर प्रदेशातील मऊमध्ये सोमवारी सकाळी सिलिंडरचा स्फोट होऊन दोन मजली इमारत कोसळली. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे १५ लोक जखमी झाले. हा स्फोट इतका मोठा होता की ही दोन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. बचावकार्य सुरू आहे.\nपेब किल्ल्यावर दारू पार्टी...\n'हा' अपघात पाहून तुमच्या क...\nउत्तर प्रदेशातील मऊमध्ये सोमवारी सकाळी सिलिंडरचा स्फोट होऊन दोन मजली इमारत कोसळली. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे १५ लोक जखमी झाले. हा स्फोट इतका मोठा होता की ही दोन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. बचावकार्य सुरू आहे.\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यकत केला आहे आणि जखमींवर तत्काळ योग्य ते उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, मऊ येथील मोहम्मदाबाद कोतवाली क्षेत्रातील वलीदपूर भागात ही घटना घडली. एका घरातल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे संपूर्ण दोन मजली इमारतच कोसळली. हे इतकं अचानक झालं की लोकांना जीव वाचविण्याची संधीच मिळाली नाही.\nस्फोटाचा आवाज ऐकताच एकच गोंधळ आणि हाहाकार उडाला. आसपासच्या घरातले लोकही घराबाहेर येऊन पळू लागले. लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. ढिगाऱ्याखाली अजून काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे.\nIn Videos: उत्तर प्रदेशः सिलिंडरच्या स्फोटाने इमारत कोसळली; ११ ठार\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'निर्भयाच्या आईनं सोनियांचा कित्ता गिरवावा'\nCAA सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारकः कपिल सिब्बल\nनिर्भयाच्या दोषींची फाशी २२ जानेवारीला नाही: कोर्ट\nशिक्षा झाली म्हणून नोकरीवरून काढता येणार नाही: कोर्ट\nनागरिकत्व कायदा: RSSच्या उलेमा परिषदेत राडा\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nजम्मूः पुलवामात CRPF कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nअलाहाबादचं नाव प्रयागराज केलं; सुप्रीम कोर्टाची यूपी सरकारला नोटीस\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ओढून आणतात...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका पळाली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसिलिंडरच्या स्फोटाने इमारत कोसळली; ११ ठार...\nमध्य प्रदेशात भीषण अपघात; ४ हॉकीपटूंचा मृत्यू...\nभेसळ करून प्रोटिन पावडर विकली; कमावले २० कोटी\nअयोध्या सुनावणी अंतिम टप्प्यावर...\n‘हे सागर....तुम्हे मेरा प्रणाम....", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/infiltration-in-the-dound/", "date_download": "2020-01-20T12:51:29Z", "digest": "sha1:5P5XUT6WHFDT535RPMCWWX2UHRCWVR3N", "length": 10026, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दौंडमध्ये बंडखोरीची लागण | Dainik Prabhat", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे आनंद थोरात यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nदौंड – दौंड विधान��भा मतदारसंघातून भीमा-पाटसचे माजी उपाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले धनगर समाजाचे नेते आनंद कृष्णाजी थोरात यांनी राष्ट्रवादीशी बंडखोरी करीत कुठलाही गाजावाजा न करता गुरुवारी (दि. 3) उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस व रासप या दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.\nमाजी आमदार काकासाहेब थोरात यांचे आनंद थोरात हे पुत्र असून दौंड तालुक्‍याच्या राजकारणातील संयमी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. तालुक्‍यातील धनगर समाजास इतर समाजातही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. दौंड तालुक्‍यात रासपकडून आमदार राहुल कुल व राष्ट्रवादीकडून माजी आमदार रमेश थोरात हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दौंड तालुक्‍यात आनंद थोरात यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी त्यांचे समर्थक करत होते. मात्र, बुधवारी (दि. 2) रात्री राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत रमेश थोरात यांना उमेदवारी दिल्याने अचानकपणे आनंद थोरात यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.\nदसऱ्याला भूमिका स्पष्ट करणार\nमी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्षात काम करत आहे. मात्र, सातत्याने आम्हाला डावलले जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय मी वैयक्तीक रित्या घेतला असून माझी पुढची भूमिका मी दसऱ्याला म्हणजे मंगळवारी (दि. 8) जाहीर करणार असल्याचे आनंद थोरात यांनी सांगितले.\nस्वराविष्कारात रंगाला ‘कै. पं. शंकर विष्णू कान्हेरे समारोह’\n#CAA : विरोधात एफटीआय येथे निदर्शने\n‘फडणवीस सरकारच्या काळात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर होणार कारवाई’\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी आफत\nशिर्डी वादावर काय म्हणाले विखे पाटील \nवाकड ब्रिजजवळ एसटीच्या धडकेत महिलेचा मृत्यू\nएका रात्रीत चोरट्यांनी लाखोंचं सोनं लुटलं\nस्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा कृषी कार्यालयात राडा\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी आफत\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\n मुख्यमंत्र��� म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\nपुणेकरांनो, कुत्रे पाळण्यावर येणार बंधने\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी आफत\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपुणेकरांनो, कुत्रे पाळण्यावर येणार बंधने\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE/?vpage=4", "date_download": "2020-01-20T12:22:05Z", "digest": "sha1:I26QKS6FF7HZ2VF7UWV7AXV7TAP7QATB", "length": 13527, "nlines": 157, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "बोन डेन्सिटोमेट्री (हाडांची घनता) – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n प्लांचेट (नशायात्रा – भाग ९)\tनशायात्रा\n[ January 19, 2020 ] बेवड्याची डायरी – भाग ६ – प्रार्थना व अर्थ\tनियमित सदरे\n[ January 18, 2020 ] प्लँचेट.. आत्मा बोलावणे.. (नशायात्रा – भाग ८)\tनशायात्रा\n[ January 18, 2020 ] ज्ञान देणारे सर्वच गुरू\tकविता - गझल\nHomeजुनी सदरेआधुनिक क्ष-किरण व प्रतिमाशास्त्रबोन डेन्सिटोमेट्री (हाडांची घनता)\nबोन डेन्सिटोमेट्री (हाडांची घनता)\nJanuary 10, 2011 डॉ. श्रीकांत राजे आधुनिक क्ष-किरण व प्रतिमाशास्त्र, आरोग्य\nवयाच्या ३५ नंतर हाडांमधील कॅल्शिअमचे प्रमाण पुरुष-स्त्रियांमध्ये हळूहळू कमी होते; परंतु काही स्त्रियांमध्ये एकदम जोरात घसरु लागते व अशा स्त्रियांना कंबरदुखी, पाठदुखी व थोड्याशा दुखापतीमध्ये फ्रॅक्चर होणे असे आजार भेडसावू लागतात. म्हणून साधारण ४० नंतर प्रत्येक व कंबरदुखी असलेल्या सर्व पुरुषांनी बी.डी.एम. हा पास करुन, आपल्या हाडांची घनता कशी आहे, हे अधूनमधून बघितले पाहिजे. ज्या स्त्रियांना व पुरुषांना डायबेटिस, सतत स्टिरॉईडस् घेण्याची वेळ येत असेल अथवा सतत दारु पिण्याचे व्यसन असेल व ज्यांना व्यायामाचा अभाव असेल किंवा थायरॉईड व पॅराथायरॉईड हार्मोन्स कमतरता असेल अशांनी तर हा तपास केलाच पाहिजे.हाडांची घनता ढासळ्यावर मांडी एकदम फ्रॅक्चर होणे किंवा थोड्याशा कारणाने मणका दबला जाणे किंवा हळूहळू कुबड येणे होते.\nतीन प्रकारचे बी.डी.एम. आज उपलब्ध आहेत; अल्ट्रासाऊंड, डेग्झा, क्यू-सी.टी., अल्ट्रासाऊंड बी.डी.एम. टाचांचे केले जातात व याची अचूकता कमी आहे. सर्वात जास्त वापरात आणले जाते हे डेग्झ���मशिन, ज्यात “क्ष” किरणे वापरली जातात. सगळ्यात महत्वाचे हाड म्हणजे कंबरेचा मणका याचा डेग्झा होणे जरुरी आहे; या तपासात झेड स्कोर व टी स्कोर असतात व सर्वात महत्वाचा टी-स्कोर ज्यात तरुण माणसांतील कॅल्शिअमच्या प्रमाणाशी पेशंटच्या हाडातील कॅल्शिअम (घनता) याची तुलना केलेली असते. मायनस वनच्या खाली टी-स्कोर झाला की, कॅल्शिअम कमतरता दर्शवते, तर मायनस २.५ च्या खाली ऑस्टिओपोरॉसिस म्हणजे कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन “डी” ची कमतरता दिसून येते. सर्वात अचूक घनतादर्शक म्हणजे क्यू सी.टी. ज्यामध्ये मणक्यांचे कॉन्टिटेटिव्ह अॅनॉलिसीस मिलीग्रॅम पर सी.सी. होते व ज्यामध्ये हाडांचे आवरण व हाडांच्या मधल्या भागांचे वेगवेगळे विश्लेषण मिळते जे ट्रीटमेन्टच्या दृष्टीने महत्वाचे असते “क्ष” किरणांचा डोस फक्त १० टक्के जास्त असतो व खर्च ७०० रुपयापर्यंत असतो. साध्या हाडाचा डेग्झा ४००-५०० रुपये, तर मणक्यांचा डेग्झा २,५०० रुपये होतो.\n— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे\nAbout डॉ. श्रीकांत राजे\t21 Articles\nठाणे येथील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट. एक्स-रे आणि सिटी स्कॅन या विषयांतील तज्ज्ञ. मेडिव्हिजन या डायग्नॉस्टिक्स सेंटरचे संचालक. “मेडिकल इमेजिंग” या क्ष किरण व मॉडर्न इमेजिंग विषयांवरील पहिल्या मराठी पुस्तकाचे लेखक. सर्वसाधारण माणसाला या विषयावरील महत्वाची माहिती थोडक्यात मिळण्यासाठी या पुस्तकाचा मोठा उपयोग झाला.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nआत्मा आला रे आला प्लांचेट (नशायात्रा – भाग ९)\nबेवड्याची डायरी – भाग ६ – प्रार्थना व अर्थ\nप्लँचेट.. आत्मा बोलावणे.. (नशायात्रा – भाग ८)\nज्ञान देणारे सर्वच गुरू\nभ..भू .. भूत भूत (नशायात्रा – भाग ७)\nबेवड्याची डायरी – भाग ५ – “ड्रिंक्स” – दारूचे उदात्तीकरण\nघे भरारी उंच तू\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nडायरी (कथा) December 14, 2019 विलास गोरे\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\n���ंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/health/take-care-of-health-in-rainy-season/articleshow/70028172.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-01-20T12:11:31Z", "digest": "sha1:C35RVI6YRJ3ALA62BE5EQ32QZU36IBBV", "length": 14502, "nlines": 186, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Health News: पाऊस आला, आरोग्य जपा! - take care of health in rainy season | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nपाऊस आला, आरोग्य जपा\nपाऊस सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या साथी आणि संसर्गजन्य आजार डोके वर काढतात. आता जाईल, नंतर जाईल असे म्हणत ताप अंगावर काढला जातो. मात्र पहिले काही दिवस हे अतिशय महत्त्वाचे असतात. याच दिवसामध्ये आजाराचे नेमके निदान होते. त्यामुळे स्वतःच घरच्याघरी वा गुगलच्या माध्यमातून वैद्यकीय निदान करू नये. ताप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तापाचे नेमके निदान काय आहे, याकडे पाहून वैद्यकीय उपचार घेतले तर प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होते.\nपाऊस आला, आरोग्य जपा\nडॉ. जयेश लेले, जनरल फिजिशियन\nपाऊस सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या साथी आणि संसर्गजन्य आजार डोके वर काढतात. आता जाईल, नंतर जाईल असे म्हणत ताप अंगावर काढला जातो. मात्र पहिले काही दिवस हे अतिशय महत्त्वाचे असतात. याच दिवसामध्ये आजाराचे नेमके निदान होते. त्यामुळे स्वतःच घरच्याघरी वा गुगलच्या माध्यमातून वैद्यकीय निदान करू नये. ताप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तापाचे नेमके निदान काय आहे, याकडे पाहून वैद्यकीय उपचार घेतले तर प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होते.\nडेंग्यू, मलेरिया, संसर्गजन्य ताप, टायफाइड, लेप्टो. असे विविध प्रकारचे आजार पावसाळ्यामध्ये डोके वर काढतात. त्यांच्या वैद्यकीय निदान चाचण्या झाल्यानंतर या आजारांच्या निदानानुसार उपचार सुरू करता येतात. पावसाळ्यामध्ये दूषित पाण्यामुळे उलट्या, जुलाब हा सुद्धा सर्वसाधारणपणे दिसून येणारा त्रास असतो. यासाठीही काही साधी आरोग्याची पथ्ये पाळली तर पावसाळी आजारांमधील हे त्रास हमखास आटोक्यात ठेवता येतील. पाणी उकळून पिणे, उघड्यावरचे पदार्थ न खाणे या साध्या गोष्टी करणे गरजेचे आहे. पाणीही उकळल्यावर ते सहा ते सात मिनिटे चांगले उकळून गार करून प्यायला हवे. उघड्यावरचे अन्नपदार्थ या दिवसांमध्ये टाळले तर उत्तम. पावसाच्या सुरुवातीला संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी इन्फ्लुएन्जाची लस डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी. त्यामुळे संसर्गाचा धोका टळतो.\n- ताप वा कोणत्याही प्रकारच्या आजाराचे योग्यवेळी निदान व्हायला हवे.\n- औषध विक्रेते किंवा इतर कोणाकडूनही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका.\n- डॉक्टरने सांगितलेल्या वैद्यकीय तपासण्या योग्यवेळी करून घ्या\n- ताप कमी झाला म्हणजे ताप गेला नाही, ताप येण्यासाठी कोणती कारणे आहेत हे जाणून घेणे गरजेचे\n- पाणी तुंबल्यानंतर लेप्टो होण्याचा धोका असतो त्यामुळे साठलेल्या पाण्यातून चालणे टाळावे\n- पावसाळ्याबरोबर गॅस्ट्रो, कॉलरा आणि लेप्टोचे रुग्ण वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दूषित पाणी पिणे टाळावे\n- डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला हवा\n- पावसाळ्यामध्ये पचायला जड आहार घेतला तर तब्येत बिघडण्याची शक्यता असते, त्यामुळे पोषक आहार घ्यावा.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुलांच्या बसण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या\nकॅन्सरच्या लक्षणांमध्ये बदल झाला आहे का\nलहान मुलांमधील ब्रेन ट्यूमर\nमुरुमे टाळण्यासाठी 'हे' करा\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nआरोग्यमंत्र: थंडी आणि संधिवात\nध्येय साध्य करण्याची कसोटी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपाऊस आला, आरोग्य जपा\nपुरुषांमधील केसगळती आणि टक्कल...\nप्रोस्टेट आणि बदलती जीवनशैली...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/category/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-01-20T11:24:34Z", "digest": "sha1:HTQKOVOW5RNDNE5S7YZZC27QJQPDI6IW", "length": 47902, "nlines": 307, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "संस्कार | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nमी आतापर्यंत ऐकत आलोय कि पाश्चात्य संस्कृती वेगळीच आहे. तेथे मुलं १८ वर्षाची झाली कि स्वतंत्र राहतात. आई वडीलांना विचारले जात नाही. कुटुंब संस्कृती नाही. पण व्हाट्सएपच्या माध्यमातून विदेशातील एक व्हिडीओ प्राप्त झाला. त्यावरून हे सर्व मला खोटे वाटत आहे. त्या संस्कृती ची बदनामी केल्या सारखे वाटते.\nहा व्हिडीओ जरूर पहा. वयाची ९० पार करूनही तो मनुष्य तारूण्यावस्थेत असल्याचे भासत आहे.\nहा व्हिडीओ विदेशातील आहे. एक कोर्ट सुरू आहे. समोर खुर्चीवर जजसाहेब बसलेले आहेत. ते वयस्कर आहेत. एक अतिशय म्हातारी व्यक्ती तेथे येते. त्यांना जज समोर खाली एका खुर्चीवर बसवले जाते. जजसाहेब त्यांना आदराने सर म्हणून संबोधतात.\nत्यांच्यावर चार्ज असतो शाळेच्या झोनमध्ये गाडी जास्त गतीने हाकली.\nत्यांचे वय विचारले जाते. तेव्हा ते सांगतात ९६. केंसरग्रस्त मुलाला दवाखान्यात घेऊन जात होते म्हणून गाडीला गति जास्त होती. मुलाचे वय ६३ वर्षे.\nजजसाहेब त्यांचे केस डिसमिस करून टाकतात.\nयात नशिबवान कोण आहे बरं. तो केंसरग्रस्त मुलगा. कि ९६ वर्षाचे वडील कि जजसाहेब.\nमाझ्या मते मुलगा नशिबवान आहे असे म्हणता येईल. कारण त्याच्या आजारपणात त्याचे ९६ वर्षांचे वडील त्याचा सांभाळ करू शकत आहेत. ९६ व्या वर्षी मनुष्य अंथरुणावर पडून असतो. त्यालाच इतरांच्या मदतीची गरज असते. पण मुलगा नशिबवान म्हणून त्याचे वडील ९६ व्या वर्षी सुद्धा कार चालवून मुलाला दवाखान्यात घेऊन जाऊ शकतात.\nपण असे ही म्हणता येईल कि मुलगा कमनशीबी आहे म्हणून त्याला या वयात आजारपण येऊन ज्या वडीलांची जर्जरावस्थेत त्याने सुश्रुषा करणे अपेक्षित होते त्यांच्या कडून त्यालाच सेवा करवून घ्यावी लागत आहे.\nमाझ्या मते वडील ही भाग्यवान आहेत कि या वयात ही ते तारूण्यावस्थेत असल्यासारखे आहेत नव्हे ईश्वरानेच त्��ांना तसे ठेवले आहे.\nपण त्यांना ही कमनशीबी म्हणता येईल कारण या वयात मुला नातवंडांकडून सेवा सुश्रुषा करून घेणे अपेक्षित असताना देवाने त्यांच्या मुलाला आजारपण दिले व त्यांना त्या मुलाचीच सुश्रुषा करण्यासाठी बाध्य व्हावे लागले.\nराहिले जजसाहेब. त्यांनी त्या आरोपीचे वय, त्यांना ज्या परिस्थितीत नियम भंग करावा लागला ती परिस्थिती व त्यांच्या मुलाला त्यांची असलेली गरज या सर्व बाबींचा योग्य प्रकारे विचार करून त्यांचे केस डिसमिस केले. हे खरे नशिबवान.\n” स्पष्ट ” बोला पण असे बोला कि समोरच्याला ” कष्ट ” होणार नाही\nअन् त्याचे आणि तुमचे नाते “नष्ट ” होणार नाही..”\nप्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसु नये जिवलगाची सोबत कधी सुटु नये.\nनाते मैत्रीचे असो की प्रेमाचे असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.\nPosted in कौतुक, ब्लोग्गिंग, संस्कार.\tTagged कौतुक, प्रेरणा स्त्रोत, संस्कार\nव्हाट्सएपच्या माध्यमातून प्राप्त पोस्ट. जशी च्या तशी सादर.\nएक अतिशय सुरेख वाचनात आलेली कथा :\nमला संतोष पवार भेटला तेव्हा मी त्याला विचारले “आता तुझ्यासोबत हे कोण पाहुणे आहेत \nतो म्हणाला,” हे माझे आईवडील आहेत. ”\nमला खुप आश्चर्य वाटले. मी त्याला लगेच म्हणालो,” मागच्या वेळी तर वेगळे होते. हे तर दुसरेच कोणीतरी आहेत. हे कसं काय \nतर तो मला म्हणाला,” आपण हाॅटेलमध्ये बसून बोलुयात. ”\nआम्ही जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर गेलो. तेथे बाकावर बसलो. तो मला सांगू लागला.\n” माझे आई वडील लहानपणीच वारले. माझ्या काकाकाकूंनीच मला वाढवले. नोकरी लगेच मिळाली आणि छोकरीही. कारण माझे वर्गातील एका मुलीवर प्रेम होते. मला नोकरी लागताच मी माझ्या काकांना या प्रेमाबद्दल सांगितले. त्यांनी होकार तर दिलाच शिवाय ते माझ्यासोबत मागणी घालायला तिच्या घरीसुध्दा आले. लग्न नोंदणी पध्दतीने झाले आणि माझी बदली नागपूराहून थेट मुंबई ला झाली. आमच्या कंपनी ने मला रहायला विरारला बैठे घर दिले. तेथे सर्व सुखसोयी होत्या पण मी नोकरीला जाताच घरी बायको कंटाळुन जायची.\nमला ती नेहमी म्हणायची “सासूसासरे असते तर बरे झाले असते. त्यांची घरात थोडी मदतही झाली असती आणि मुलांना छान संस्कार मिळाले असते.”\nएकदा आम्ही बागेत सगळे फिरायला गेलो होतो. तेथे एक आजी आजोबा उदास बसलेले दिसले. मी विचारले, ” काय काका, काही त्रास होतो आहे का मी काही मदत करु शकतो का मी काही मदत करु शकतो का \nतर ते म्हणाले,” बाळा, आम्हा दोघांना एकटेपणा खातो आहे रे. आयुष्य गेलं स्वप्ने रंगवण्यात. आता काम होत नाही. लगेच थकवा येतो. पण काम करण्याशिवाय पर्यायही नाही. ”\nमी म्हणालो,” मुले सांभाळत नाहीत \nत्यावर ते म्हणाले, ” मुलगा सून अमेरिकेतच असतात. ”\nआणि दोघांनी त्यांची तोंडे बाजूला वळवली आणि डोळ्यांना रुमाल लावला.\nमी काय समजायचे ते समजलो. आणि म्हणालो,” आमच्याकडे येता का आठ दिवस रहायला तेवढाच हवाबदलही होईल आणि या दोन नातवंडात वेळही जाईल. ”\nतर ते म्हणाले,” बाळा तुला कशाला आमचा त्रास अरे नेहमी इथेच भेटु आपण सगळे रविवारचे. ”\nआणि मग दर रविवारी आमची त्यांची भेट होऊ लागली.\nमाझ्या मनात होतं की बायकोला विचारावे की या दोघांना आपल्याच घरी ठेवुया का पण एकदा तीच मला म्हणाली,” काही बोलायचे होते तुमच्याशी.”\nमी म्हणालो,” बोल ना काय बोलायचे आहे ते.”\nतर ती म्हणाली,” रविवारी आपण बागेत त्या आजीआजोबांना भेटतो ना, त्यांना आपल्या घरीच आणुया का म्हणजे मला असं वाटतंय की आपल्या मुलांनाही त्यांच्या भेटीची उत्सुकता असते आणि दोघेही आपल्या मुलांबरोबर किती आनंदात असतात ना म्हणजे मला असं वाटतंय की आपल्या मुलांनाही त्यांच्या भेटीची उत्सुकता असते आणि दोघेही आपल्या मुलांबरोबर किती आनंदात असतात ना \nमला तिचे म्हणणे पटत होते पण कंपनीने दिलेल्या घरात यांना कसे ठेवायचे \nआणि आम्ही दोघांनी एक निर्णय घेतला. या दोघांना दत्तक घ्यायचा. कागदोपत्री दत्तक घेतले व कंपनीला ते दत्तक पेपर्स दाखवले. कंपनी मालकाने माझा सत्कार केला आणि माझा पगार त्यांनी दिडपट केला.\nआजीआजोबांना एक खोली दिली.\nत्यांचे नाव श्री सुहास कळसकर व सौ सुहासिनी कळसकर अशी आहेत. त्यांचे टेलरिंगचे दुकान होते. त्यांना एक मुलगा झाल्यावर त्यांनी कुटुंबनियोजन केले व याच मुलाला खुप शिकवायचे ठरवले. मुलाला इंजिनियर केले व पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले. एमबीए करताना तेथील एका मुलीच्या प्रेमात पडला व परस्पर लग्न करुन मोकळा झाला. सूनेला एकदा दाखवायला आणलं होते. नंतर दर तीनचार महिन्यांनी पैसे पाठवायचा. नंतर नंतर सहा महिन्यांनी पैसे येऊ लागले. एकदा तो भारतात आला होता. म्हणाला तुम्ही दोघे तिकडेच रहायला चला. ही तयार नव्हती पण नंतर खुप दिवसांनी तयार झाली पण खुप उशीर झाला होता. नंतर पैसे यायच��ही बंद झाले. पत्रव्यवहार केला तर कळले तो दुसरीकडे वेगळ्या शहरात राहतो. आणि त्याला फोन केला तर त्याने त्याची नोकरी गेल्याचे सांगितले. बायकोच त्याला सांभाळते. सातआठ वर्षात फक्त फोनवर बोलतो. त्याच्या मित्राने सांगितले,’त्याची नोकरी वगैरे काही गेली नव्हती उलट बढती मिळाली होती. एक बंगला व गाडी आहे.\nआपलेच मुल आहे म्हणून माफ केले आणि नव्या जीवनाला सुरुवात केली.\nकळसकर दांपत्याला दत्तक घेतल्यावर आम्हाला जोशी दांपत्य भेटले. त्यांची कथा वेगळीच. त्यांना मुलच नव्हते आणि ते अतिशय गोड बोलणे व संस्कारी जोडी होती. मग त्यांनाही आमच्या घरात सामील करुन घेतले. ते आनंदाने आमच्यात राहतात. ते जोशी काका म्हणजे आत्ता माझ्याबरोबर आहेत ते. त्यांना भाजी आणायची खुप आवड. जोशी काकू स्वयंपाक खुप छान करतात. चोघी मिळुन स्वयंपाक घर सांभाळतात आणि आता तर माझी मुलगीही त्यांच्या हाताखाली स्वयंपाक शिकते आहे.\nमधल्या काळात आणखी एक जोडी आमच्यात आली. कांबळे काकाकाकू. त्यांचा तरुण मुलगा अपघातात ठार झाला. ते आमच्यात आले आणि त्यांनाही मी दत्तक घेतले. आता मला तीन आईवडील आहेत. कांबळे काकाकाकू नोकरी करत होते. त्यांना पेंशन आहे. त्यां दोघांनी त्यांच्याकडील पीएफचे तीस लाख आम्हाला दिले मग त्यात माझे सेव्ह केलेले टाकले. बायकोने तिचे दागिने विकून आम्ही एक मोकळी जागा घेऊन त्यावर एक बैठे मोठे घर बांधले.\nबंगल्याप्रमाणे पुढे बाग केली आहे. कांबळे काका त्यात रमतात.\nजोशी काका पुजेचे पाहतात व भाजीही आणून देतात.\nमाझा मुलगा आता काॅलेजमध्ये आहे. मुलीने फॅशन डिझाईनिंगचा कोर्स केला म्हणून तिने बुटीक टाकले त्यात कळसकर काका सुध्दा तिला मदत करतात.\nतु तुझ्या फॅमिलीला घेऊन ये ना आमच्या घरी रहायला. पहा घर कसे आनंदाने भरुन वहात असते. आमच्या हातातील चहा केव्हाच संपला होता. मी चहाचे पैसे देत होतो तर चहावाल्याने घेतलेच नाहीत. म्हणाला,” साहेबांकडुन पैसे घेतले तर मला पाप लागेल .माझ्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च तेच करतात. किमान फुल ना फुलाची पाकळी उपकार थोडे परतफेड तरी करु द्यात हो. ” असं म्हणताना त्याचे डोळे ओले झाले होते.\nसंतोष पवार शाळेत खुप अबोल असायचा. आज कळले की आईवडिलांची किंमत फक्त त्यालाच कळाली होती. म्हणूनच तर त्याने तीन आईवडील दत्तक घेतले होते. लहानपणीच्या आईवडिलांची भरपाई करत सम��जालाही त्याने एक मोठी शिकवण दिली. कशाला पाहिजेत वृध्दाश्रम ज्यांना शक्य आहे त्यांनी एक एक आजीआजोबा दत्तक घ्यायचे आणि समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडायचे हीच तर खरी आधुनिक जगाची उभारणी झाली म्हणता येईल.\nमी असा विचार करत करतच घरी आलो आणि बायकोला सगळे सांगितले. ती म्हणाली पुढच्या आठवड्यात आपण सगळेच जण जाऊयात. भरपूर गिफ्ट घेऊन जाऊ.\n_ अनुज कुलकर्णी, कांदिवली\nPosted in कौतुक, ब्लोग्गिंग, संस्कार.\tTagged कौतुक, प्रेरणा स्त्रोत, शुभेच्छा, संस्कार\nजाते, पाटे आणि वरवंटे….\nलहान असताना रोज सकाळी ३-४ वाजेला घरातील कामे सुरु होत. त्यात जात्यावर दळण दळायचं काम एक होते. हे काम दररोज नसे. पण दोन तीन दिवसातून एकदा केले जायचे. दोन शेजारणी एकत्र दळत. सोबत गाणं गायलं जात असे. कधी कधी आई एकट्याने दळत असे. पण ती पहाट आठवणीत राहून गेली. अशी सुमधुर सुश्राव्य सकाळ कधी होणे नाही. दळण असो अगर नसो. पूर्वी बायका सकाळी लवकर उठत असत. सवयच होती ती सर्वांना. पुरुष मंडळी सुद्धा सकाळी पांच वाजेला आंघोळ करून तयार असायचे. ठंडी आहे म्हणून उशिरा उठणे असे कधी झाले नाही. आम्ही लहान होतो तरीही लवकर उठून तयारी करत होतो. सकाळी पांच वाजता चिमणी घेऊन अभ्यास करायला बसत असू. घरोघरी असच असायचं. आम्ही तर शेजारच्या मित्रांसोबत अभ्यास करत होतो. असो.\nपूर्वी गिरण्या नव्हत्या. घरोघरी जाते होते. दगडी जाते. दोन पाते असायची एक वरचं तर दुसरं खालचं. मधे एक दांडा असायचा. वरच्या पात्याला एक दांडा असायचा. त्याने वरचं पातं गोल फिरवल जायचं. वरच्या पात्याच्या मध्यभागी असलेल्या दांड्याच्या अवतीभवती थोडी मोकळी जागा मुद्दामहून ठेवलेली असायची.\nत्यातून ज्वारीचे दाने टाकले जायचे. दोन पात्यांमधे ते येत व दळले जात. शुद्ध पिठ बाहेर पडत असे. शुद्ध आणि पौष्टिक ही. भाकरी सुद्धा स्वादिष्ट लागत असे. तेव्हा चे अन्न गुडचट लागे. पोळी असो अगर भाकरी नुसती जरी खाल्ली तरी गोड लागत असे. तोंडाला लाळ सुटून आणखी गोड होत असे. आता तर पोळी ही गोड लागत नाही आणि खातांना तोंडातून लाळ ही उत्पन्न होत नाही. जन्म झाला आहे म्हणून खायचे व जगायचे बस. अर्थात जगण्यासाठी खायचे.\nपूर्वी ज्वारी ची भाकरी दररोज खात असत. तेव्हा ज्वारी चे पिक जास्त घेतले जात होते. गहू कमी खात असत. आमच्या कडे तर दिवाळी, दसरा अशा सणाला किंवा विशिष्ट पाहूणे आले तरच वरण पोळी व भाताचे जेवण होत असे. इतर वेळी फक्त भाजी भाकरी. याच्याने पोट व्यवस्थित राहत असे. तब्येत ठणठणीत राहणार. आणि घरात वरण भात म्हणजे जिन्नस व आनंदाचा दिवस मानला जात असे. अहो, शीरा पूरीचा पाहुणचार म्हणजे खुप मोठी गोष्ट. दिवाळी दसरा या सणांची आतुरतेने वाट पाहात असत सगळे. स्रिया तर एक महिना आधी पासून काय घ्यायचं, काय करायचं याचं नियोजन सुरू करत. असो, नेहमी प्रमाणे विषयांतर झालच.\nपाटा आणि वरवंटा ही जोडी ही त्याकाळी अत्यंत महत्त्वाची होती.\nघरोघरी असणारच. हीच श्रीमंती होती हो त्याकाळी. पाट्या वरवंट्यावरील चटणी😢 काय स्वाद असायचा राव. आता लिहित असताना ही तोंडाला पाणी सुटले. तो स्वाद आठवला राव. मिक्सर आला आणि जीवनातील रयाच गेली बघा.\nआधीच रसायनांचा मारा म्हणून भाजी पाला बेस्वाद झालेले. त्यात मिक्सर, ग्राईंडर ची भर. त्यात चटणी केली सर्व स्वाद जळून जातो.\nआणि हो ह्या सुख सोयी सोबत आजारपण घेऊन आल्या.\nPosted in कौतुक, ब्लोग्गिंग, वाटेल ते, संस्कार, स्वानुभव.\tTagged काही तरी, कौतुक, परंपरा, माझे मत, माझ्या कल्पना, सत्य घटना, स्वानुभव\nमध्यंतरी वर्तमान पत्रात एक आगळी वेगळी बातमी वाचण्यात आली होती. एक अमेरिकन तरुणी पुण्यात ऑफिस कामानिमित्त दहा दिवसांसाठी आली. ती सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. तिने नुकताच एका बाळाला जन्म दिला होता. म्हणजे ती तरूणी नसून एक माता आफल्या लहानग्या ताण्हुल्याला सोडून परदेशात आली होती.\nही माता किती संवेदनशील असावी याची कल्पना पुढील बातमी वरून येईल. तिने भारतात येण्यापूर्वी बाळापासून लांब गेल्यावर जो पान्हा फुटेल त्याचे काय करावे याचा आधी च विचार केला. गुगल वर सर्च करून माहिती मिळविली. पुण्यातील ससुन या सरकारी दवाखान्यात आईच्या दुधाची पेढी आहे हे तिला समजले. त्या माऊली ने ईमेलवर संपर्क केला. आधीच सर्व व्यवस्था केली मग आली. तिच्या वास्तव्यकाळात तिने सात लिटर दुध दान केले. अशा प्रकारे तिने पुण्याशी कायमचा संबंध प्रस्थापित केला.\nसॉफ्टवेअर इंजिनिअर असून सुद्धा ही माता किती संवेदनशील आहे हे यावरून सिद्ध होते.\nइतकेच नव्हे आईच्या दुधाची पेढी असते ही नवीन माहिती समजली.\nPosted in कौतुक, बातम्या, संस्कार, स्वानुभव.\tTagged कौतुक, बातम्या, संस्कार\nमित्रांनो, माणसाचे चारित्र्य ही अमूल्य देणं असते. ती असी एक ठेव असते जीचे मूल्य दिवसागणिक चक्रवर्ती वाढत जाते. समाजात ��कदा का नाव झाले कि ते पसरत जाते. समाज आदरयुक्त नजरेने तुमच्या कडे बघतो. आणि त्याने समाजात माणसाची पत वाढत जाते. ही समाजात पत असते ती चारित्र्याचीच सावली असते.\nअब्राहम लिंकन यांनी म्हटले आहे:\nचारित्र्य जितके चांगले असेल समाजात तुमची पत तितकी जास्त असते.\nपण हा समाज फार विचित्र असतो. एकदा का तुमचे काही चुकले की सर्व संपले म्हणून समजा. अगदी साधी चुक जरी झाली तरीही तुम्हाला माफी नाही. म्हणून प्रत्येक पाऊल विचार करूनच टाकावे लागते.\nसमाजच कशाला, हा प्रत्येक माणसाचा स्वभावधर्म आहे. अहो लांब कशाला जाता. आपल्या घरातच बघा न. तुम्ही मुलांचा रोज अभ्यास घेता. एक दिवस जास्त थकून आलात आणि कंटाळा केला कि झाले. मुलं नाराज होणार पण बायको ही टोमणे मारणार. नौकरीच्या ठिकाणी ही तसेच. तुम्ही पूर्ण इमानदारीने काम करता म्हणून तुमच्यावर काम लादले जाते. तरी तुम्ही करता. जास्त वेळ थांबून करता. पण एक दिवस तुम्हाला काही काम असेल तर तुम्हाला बॉस सोडत नाही. किंवा एखादी चुक झाली कि बॉसचे बोलणे ऐकावे लागतात. अरे पण मी हजारो काम चांगली केली त्याचे काय असे वाक्य साहजिकच तुमच्या तोंडून निघते. तेव्हा मित्र म्हणतात आणखी दाखव इमानदारी\nनिसर्ग, काळ व धीरोदात्तता हेच खरे राजवैद्य\nPosted in ब्लोग्गिंग, संस्कार, स्वानुभव.\tTagged माझे मत, सहजच\n●● नमस्काराचे महत्व ●●\nमहाभारताचे युद्ध सुरु होते. दररोज कौरवसेनेचे मोठमोठे योद्धे मारले जात होते. पितामह भिष्मांसारखे ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून देखील त्यांच्या सेनेची सतत हानी होत होती..\nएक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर\nव्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन भीष्म पितामह घोषणा करतात की..”मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन..” त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या शिबिरात पोहोचताच पांडवांची अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या क्षमते बाबत सर्वांनाच कल्पना होती..\nतेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या\nलक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले.. “माझ्या सोबत चल..” द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण पितामहांच्या कक्षात पोहोचले. ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की,\nआत जाऊन पितामहांना प्रणाम कर..\nसांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आत जाऊन पितामहांना प्रणाम करताच, “अखंड सौभाग्यवती भव” असा आ��ीर्वाद त्यांनी तिला दिला..\nत्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की,\n“वत्स, एवढ्या रात्री तू एकटी कशी\n“माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे आले आहे आणि ते बाहेर थांबले आहेत” असे द्रौपदीने सांगताच श्रीकृष्णाला भेटायला पितामह बाहेर आले आणि त्या दोघांनी\nएकमेकांना प्रणाम केला. भीष्म पितामह म्हणाले.. “माझ्या एका वचनाला दुसऱ्या\nवचनाने मात देण्याचे काम फक्त श्रीकृष्णच करु शकतात..”\nशिबिरात परतताना श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले की, “बघ, तुझ्या फक्त एक वेळ जाऊन पितामहांना नमस्कार करण्यामुळे\nतुझ्या पतींना जीवनदान मिळाले, हे तुझ्या लक्षात आले का.. जर तू दररोज नित्यनेमाने पितामह\nभीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य ह्या मान्यवरांना नमस्कार केला असतास आणि दुर्योधन, दु:शासन ह्यांच्या पत्नींनी जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता तर हि युद्धाची वेळच आली नसती. अशी असते नमस्कार आणि आशीर्वादाची शक्ती..\nवर्तमानकाळात आपल्या घरी ज्या\nसमस्या आहेत, त्यांचे मूळ कारण हेच\nआहे की, कळत नकळत आपल्या\nहातून वडिलधाऱ्या मंडळीची उपेक्षा\nजर प्रत्येक घरात वडिलधाऱ्या मंडळीना दररोज नमस्कार करुन त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील, तर त्या घराघरात वितंडवाद सहज टाळता येऊ शकतात.. असे घर स्वर्ग बनू शकते..\nमोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे की, ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही. कारण.\nनमस्कारात प्रेम आहे.. 🙏\nनमस्कारात अनुशासन आहे. 🙏\nनमस्कारामुळे मनात सुविचार येतात..🙏\nनमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो..🙏\nनमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो..🙏\nनमस्कार अश्रू पुसण्याचे काम करतो🙏\nनमस्कार आपली संस्कृती आहे..🙏\nह्या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे.\n🙏🏼 जय श्री कृष्ण🙏\nPosted in ब्लोग्गिंग, संस्कार, स्वानुभव.\tTagged संस्कार\nमित्रांनो, आपण टिव्हीवर बातम्यांमधे सतत बघत असतो जगातील कुठल्या न कुठल्या शहरात अतिवृष्टी मुळे पाणी साठले आहे. महापुर आला आहे. गाड्या वाहून जात आहेत. घर कोसळत आहेत आणि इतकी लोकं मेली. प्रगत देशांमध्ये सुद्धा हे घडत आहे. याच मुख्य कारण प्लास्टिकचा अति वापर……पुढे खालील लिंक वर वाचा😊\nPosted in कौतुक, ब्लोग्गिंग, वाटेल ते, संस्कार.\tTagged दुख:, पक्षी, माझे मत\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्ल���बल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aeducation&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%A8&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF&f%5B4%5D=field_imported_functional_tags%3Apolitics&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-01-20T12:11:19Z", "digest": "sha1:HM4FBVA5G32BK2XNCSEYIWUC5VEATL3H", "length": 12353, "nlines": 304, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nराजकारण (2) Apply राजकारण filter\nशिक्षण (2) Apply शिक्षण filter\nअर्थव्यवस्था (1) Apply अर्थव्यवस्था filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nइस्लाम (1) Apply इस्लाम filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nउदारीकरण (1) Apply उदारीकरण filter\nगुन्हेगार (1) Apply गुन्हेगार filter\nगोमांस (1) Apply गोमांस filter\nझाकीर नाईक (1) Apply झाकीर नाईक filter\nडॉ. यशवंत थोरात (1) Apply डॉ. यशवंत थोरात filter\nदहशतवाद (1) Apply दहशतवाद filter\nधार्मिक (1) Apply धार्मिक filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nमलेशिया (1) Apply मलेशिया filter\nमुस्लिम (1) Apply मुस्लिम filter\nरवींद्रनाथ टागोर (1) Apply रवींद्रनाथ टागोर filter\nराजकीय पक्ष (1) Apply राजकीय पक्ष filter\nरेल्वे (1) Apply रेल्वे filter\nसंघटना (1) Apply संघटना filter\nझाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाचा तिढा\nभारत-मलेशिया संबंधांत प्रथमच ताण निर्माण झाला आहे, तो झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणावरून. पण या प��रकरणाचा उपयोग राजकीय लाभाचे साधन म्हणून करण्याचा मलेशियन सरकारचा डाव दिसतो. त्यामुळेच त्याच्या प्रत्यार्पणाबाबत तो देश भारताला जुमानत नाही. मलेशियात आश्रयास असणारा मुंबईतील डॉ. झाकीर नाईक धर्मोपदेशक आणि ‘...\nअच्छे दिन यायलाच हवेत \nसन १९५० मध्ये ठरवलेली गरिबीची व्याख्या जी जगण्यासाठीच्या किमान बाबींवर आधारित आहे, ती आता बदलावी लागेल. जो जगू शकत नाही त्याला गरीब म्हणायचं, की ज्यांना किमान सुसंपन्न आयुष्य जगणं शक्‍य नाही, त्यांचाही त्यात समावेश करायचा, हे ठरवण्याची वेळ आता आली आहे. ज्यांना अन्न, वीज, घर, पिण्याचं पाणी, स्वच्छता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/blog/jack-ma-success-story-in-marathi.html", "date_download": "2020-01-20T11:36:53Z", "digest": "sha1:Y3EDJGW2HW47KEWR5AKADGTJGWUYK4VP", "length": 4922, "nlines": 101, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "चीन मधील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती जॅक मा यांची यशोगाथा", "raw_content": "\nचीन मधील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती जॅक मा यांची यशोगाथा\nएका वीटभट्टी मजुराचा मुलगा CA कसा झाला पहा CA मोहसीन शेख ह्यांचा संघर्षमय आणि रोमांचकारी प्रवास\nMPSC - UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी साठी चालू घडामोडींचे मासिक 'मोफत' MahaNMK चा नवा उपक्रम \n'MahaNMK' तुमच्या अधिकारी बनण्याच्या प्रवासातला तुमचा खरा साथीदार \nनागरिकत्व कायदा सुधारणा 2019 (CAB)\nस्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी १४ डिसेम्बर २०१९MahaNMK\nइमर्जन्सी मध्ये महिलांनी कुठे फोन लावावा \n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://snehalniti.com/blog.php?page=74", "date_download": "2020-01-20T11:44:28Z", "digest": "sha1:DQ5JUG4KQBKOTFGIISAME2SQFSRRPA2C", "length": 6478, "nlines": 83, "source_domain": "snehalniti.com", "title": "Toggle navigation", "raw_content": "\nमराठी माणसाचा दूरदर्शीपणा; 17 रुपयांच्या गुंतवणुकीने कमाविले 62 हजार रुपये\n#SnehalNiti तर्फे मराठी उद्योजकांसाठी नवनव्या बिझनेस संकल्पना, उद्योजकीय कार्यक्रम, मोटिव्हेशनल ब्लॉग्स आणि व्लॉग्स वेबसाईट्स व युट्यूब चॅनेलवर पोस्ट करीत असतो. तसेच बिझनेसमधील यशस्वी स्टोरीज तसेच नव्या दमाच्या उद्योजकांच्या प्रेरणादायी कथा तुमच्यापर्यंत पोहोचवितो. आपण वाचक म्हणून त्या कथा व व्लॉग्स मोठ्या प्रमाणावर लाईक आणि शेअर करता, हेही तितकेच महत्त्वाचे… दरम्यान, अनेक दि\nठाण्यातील मामलेदार मिसळ मागील अर्थकारण…\n शब्दच ऐकला की तोंडाला पाणी सुटतं… उसळची तिखट भाजी, जोडीला शेव-चिवडा, त्यावर बारीक चिरलेला कांदा अन् शेवटी लालभडक कटाचा रस्सा ही डिश म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचा जीव की प्राण ही डिश म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचा जीव की प्राण परंतु, मिसळ हे खर पश्चिम महाराष्ट्र (कोल्हापूरकडील) न्याहरीचा प्रकार. त्यानंतर मिसळचा प्रवास संपूर्ण राज्यभर सुरु झाला. पण मुंबई शेजारील ठाण्याच्या मामलेदारच्या मिसळीची बात काही औरच परंतु, मिसळ हे खर पश्चिम महाराष्ट्र (कोल्हापूरकडील) न्याहरीचा प्रकार. त्यानंतर मिसळचा प्रवास संपूर्ण राज्यभर सुरु झाला. पण मुंबई शेजारील ठाण्याच्या मामलेदारच्या मिसळीची बात काही औरच\nMaruti Suzuki कशी ठरली भारतीय रस्त्यांची ओळख\nभारतातील रस्त्यांवर सर्वाधिक चालणारी गाडी कोणती, असा कोणी प्रश्न केला. तर आपल्याला Maruti Suzuki हेच उत्तर मिळेल. आणि हे उत्तर तितकेच तंतोतंत खरे आहे. सर्वप्रथम मारुती आणि नंतर जपानच्या सुझुकी कंपनीसोबत केलेल्या हातमिळवणीमुळे या कंपनीने देश-विदेशात भारताचे नाव पोहोचवले. गेली अनेक दशके Maruti Suzuki कंपनी भारतीय रस्त्यांची ओळख ठरली आहे, पाहुयात या कंपनीची सक्सेस स्टोरी…साधारण 70 च्या दशकात मा\n‘त्याने’ समोसा विकण्यासाठी Google मधील नोकरी सोडली\nदेशातील अथवा जगातील मोठ्या कंपनीत काम करणे, हे आपल्या सर्वांचे स्वप्न असते. आणि हेच स्वप्न आपण ध्यानी ठेऊन आपण शिक्षण घेत असतो. त्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या ड्रीम जॉबच्या शोधात असतो. तुम्हा-आम्हासारखा मुंबईचा मुनाफ कपाडिया हा युवक आपल्या ड्रीम जॉबच्या शोधात होता. त्यासाठी त्याने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. आणि त्याला Google या जगातील सर्वात मोठ्या कंपनीमध्ये काम करण्याच\nVirat Kohli ने का तोडले पेप्सीशी नाते…\nकल्ट स्टेट्स निर्माण केलेले Brands…\n2017 मध्ये हिट ठरलेल्या क्रिएटिव्ह बिझनेस आयडियाज…\nBusiness मध्ये येणा-या रोजच्या समस्या…\nZomato मुळे गल्लीतील खाऊगिरी आपल्या हाती आली\nइन्फ्लुएन्सर मार्केटिंगमुळे या कंपनीचा ग्रोथ रेट ४७०० टक्के\nया २५ वर्षांच्या उद्योजिकेने घडविल्या हजारो उद्योजिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://khandoba.com/index", "date_download": "2020-01-20T13:01:34Z", "digest": "sha1:UGXNHMDMXI6WO75LU22ZYWUIJYEED5HK", "length": 9086, "nlines": 105, "source_domain": "khandoba.com", "title": "श्री क्षेत्र जेजुरी", "raw_content": "\nश्री मार्तंड देव संस्थान जेजुरी\nश्री क्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०३\nदि.१० जानेवारी २०२० रोजी पौष पोर्णिमा यात्रा - उत्सव. दि. ०९ फेब्रुवारी २०२० रोजी माघ पोर्णिमा यात्रा - उत्सव . दि. २१ फेब्रुवारी २०२० रोजी महाशिवरात्र उत्सव .\nखंडोबा किंवा खंडेराय हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत आहे. हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. प्रामुख्याने मराठा, रामोशी (नाईक), धनगर समाजचे लोकांचे कुलदैवत मानले जाते. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बाणाई या पत्नी; हेगडे हा प्रधान (हा बाणाईचा भाऊ आहे); कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो. खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा आणि पानपत्र , चतुर्भुज, कपाळाला भंडारा असे रूप आहे . मणी व मल्ल असुरांचा संहार केल्यानंतर श्रीमार्तंड भैरवाने आपली राजधानी जयाद्रीच्या टेकडीवर स्थापन केली व कलियुगातील मानवाचे अरिष्ट दूर करण्यासाठी कायम स्वरूपी वास्तव्य केले ते जागृत स्थान म्हणजे जेजुरगड. याठिकाणी श्रीखंडोबाची राजधानी असल्याने इतर स्थानांपेक्षा येथी....\nखंडेरायाच्या कुलधर्म कुलाचार व धार्मिक विधींमध्ये दिवटी बुधलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशी अख्यायि��ा आहे की, युद्धामध्ये मार्तंड भैरवांनी मणी-मल्ल दैत्यांचा वध केल्यानंतर सर्व देवगणांनी मार्तंड भैरवांना रत्नजडीत सिंहासनावर बसविले, सोन्याची रत्नजडित दिपीका (दिवटी) दाखवून (ओव�....\nमाघ शुद्ध पौर्णिमेस जेजुरी येथे दोन ते तीन दिवसांची मोठी यात्रा भरते. तसेच दर तीन वर्षांनी कोळी समाज बांधव आपापल्या खंडोबा देवाच्या पालख्या घेऊन देवभेटीसाठी जेजुरीत दाखल होतात. कोळीगीतांच्या नृत्यावर नाचत, वाजत, गाजत आणि भंडा-याची उधळण करीत मोठ्या थाटामाटात पालखी देवभेटीसाठी गडा�....\nमार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला श्री खंडेरायाची घटस्थापना होते. पाहिल्या दिवसापासून सहा दिवसांपर्यंत चालणारा हा चंपाषष्ठी उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. याला देवदिवाळी असेही म्हणतात. प्रथम दिवशी मुख्य मंदिर आवारात पाखाळणी हा विधी झालेनंतर उत्सवमुर्तीना नवीन पोशाख परिध....\n मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर १२ व्या शतकातील संत नरहरी सोनारांच्या या ओळी... तर १४ व्या शतकातील संत एकनाथ महाराजांच्या ओव्यांमधूनही खंडेरायाची महती व गुणगान झाल्याचे दिसून येते. पुरातन काळापासून भारताची दक्षिण काशी मानल्या जाणा-या जेजुरीचा खंडोबा म्ह....\nश्री म्हस्कोबा श्रीक्षेत्र वीर\nजेजुरीपासून २२ किमी अंतरावर पुरंदर तालुका व सातारा जिल्हयाचा हद्दीत दक्षिण दिशेला श्री क्षेत्र वीर असून पुरातन म्हस्कोबा देवाचे दगडी बांधकाम असणारे मंदिर आहे. गर्भगृहात श्रीनाथ व जोगेश्वरीच्या मुर्ती आहेत. हासुद्धा शिवशंकराचाच अवतार समजला जातो. श्रीनाथ हे काशी अथवा सोनोरीचे का�....\nहिंदू कालगणनेनुसार येणारा वर्षातील श्रीखंडेरायाचा पाहिला मोठा उत्सव विविध जाती जमातींचा सहभाग असलेली यात्रा. ....\nश्रीभगवान शंकर महादेव जगत्कल्याणासाठी मार्तंड भैरव अवतारामध्ये कैलासावरून भूतलावर अवतरले तो दिवस होता आषाढ श�....\n५.० स. ते ६.३० स.\nभूपाळी व आरती अभिषेक\n१२.३० दु. ते १.३० दु.\n१.३० दु. ते २.३० दु.\nआरती झाले नंतर नैवेदय / महाप्रसाद वाटप\nशेजआरती / अभिषेक व मंदीर बंद\nश्री मार्तंड देव संस्थान, जेजुरी, श्री क्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर जि.पुणे - ४१२३०३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/life-and-mission-of-chanakya-in-today-context-program-in-pune/articleshow/64909386.cms", "date_download": "2020-01-20T13:01:13Z", "digest": "sha1:RBS3BB56P2WRSN5NPQHE3ZQ75IO6DTGO", "length": 14845, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "chanakya : शहांकडून नरेंद्र मोदींची आर्य चाणक्याशी तुलना - 'life and mission of chanakya in today context' program in pune | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nशहांकडून नरेंद्र मोदींची आर्य चाणक्याशी तुलना\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सबका साथ सबका विकास’ धोरण आर्य चाणक्याप्रमाणे आहे. देशाला शक्तिशाली करण्यासाठी ते चाणक्याप्रमाणे काम करत आहेत. मी सेवक असल्याचे चाणक्याने म्हटले होते. नरेंद्रभाई देखील स्वत:ला सेवक म्हणवतात,’ असं म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची आर्य चाणक्याशी बरोबरी केली.\nशहांकडून नरेंद्र मोदींची आर्य चाणक्याशी तुलना\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सबका साथ सबका विकास’ धोरण आर्य चाणक्याप्रमाणे आहे. देशाला शक्तिशाली करण्यासाठी ते चाणक्याप्रमाणे काम करत आहेत. मी सेवक असल्याचे चाणक्याने म्हटले होते. नरेंद्रभाई देखील स्वत:ला सेवक म्हणवतात,’ असं म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची आर्य चाणक्याशी बरोबरी केली.\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे आयोजित १२ व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. ‘आर्य चाणक्य-जीवन और कार्य: आज के संदर्भ में’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार व प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, प्रबोधिनीचे रवींद्र साठे उपस्थित होते. प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. अनिरुद्ध देशपांडे अध्यक्षस्थानी होते. ‘संकुचित राष्ट्रवाद बोलले जाते, पण आपल्या देशाचा विकास आणि दुसऱ्या देशाला कुमकुमवत करणे हे धोरण पूर्वीच सांगून ठेवले आहे. आपले काम विस्तार करणे नाही तर बहुसांस्कृतिकता जपणे आहे,’ अशी टिप्पणी शहा यांनी देशातील वातावरणाबाबत टीका करणाऱ्या विरोधकांना उद्देशून केली.\n‘सिकंदरचे हल्ले होत असताना आपण एक झालो नाही तर टिकाव लागणार नाही हे चाणक्यने ओळखले. त्यांनी भारतराष्ट्र एका सूत्रात बांध��न अफगाणिस्तान ते श्रीलंका आणि ब्रह्म देश ते गुजरात असे विशाल राष्ट्र निर्माण केले. ज्यामुळे देशावर एक हजार वर्षे हल्ला झाला नाही. भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, संरक्षण, सांस्कृतिक, परराष्ट्र धोरण असे संपन्न राष्ट्र घडवले. भारतराष्ट्र जगातील सर्वात जास्त सैन्य असलेला शक्तिशाली देश म्हणून ओळखला जाऊ लागला. नरेंद्रभाई याच ध्यासाने काम करत आहेत, असे शहा म्हणाले.\n‘मासा पाणी पितो की नाही हे समजणे जसे अवघड आहे, तसेच देशातील कर्मचारी भ्रष्टाचार करतात का, हे समजणे अवघड आहे. देशात भ्रष्टाचार होतच असतो,’ असे वक्तव्य करून अमित शहा यांनी सर्वांना बुचकळ्यात टाकले. ‘भ्रष्टाचाराचा मुद्दा हा त्यांच्याच शब्दांत ‘चुनावी जुमला’ तर नाही ना,’ असा प्रश्न या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चिला आला.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nरामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते: शरद पवार\nआपण सगळे दहशतवादी आहोत: विक्रम गोखले\nमी दाऊदशी बोललोय, त्याला दमही दिलाय: संजय राऊत\nमुंबई-पुणे अंतर १४ मिनिटांवर आणणारा प्रकल्प रद्द होणार\n'जय महाराष्ट्र' म्हणत पुण्यात 'डीएसके'च्या ठेवीदाराची आत्महत्या\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nराम शिंदेच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nशहांकडून नरेंद्र मोदींची आर्य चाणक्याशी तुलना...\nFTII मध्ये पुन्हा वाद; वादग्रस्त चित्रांमुळे विद्यार्थी अडचणीत...\nज्ञानेश्वर, त��कारामांपेक्षाही मनू श्रेष्ठ: संभाजी भिडे...\nमुलगाच हवा म्हणून विवाहितेचा खून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/mahavitaran", "date_download": "2020-01-20T12:03:03Z", "digest": "sha1:3OVFR5UB2ZWZSQDU3CC4VFK4BV2N6GJ5", "length": 27516, "nlines": 317, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mahavitaran: Latest mahavitaran News & Updates,mahavitaran Photos & Images, mahavitaran Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर प...\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवाद...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ओढून आणत...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्ष...\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू ...\nनिर्भया: अल्पवयीन असल्याचा पवनचा दावा SC न...\nअमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; २ ठार, १५ जखमी\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांप...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी...\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटल...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\nभारताच्या क्रिकेट संघांनी केला अनोखा विक्र...\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nशबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले......\nभावाचं ब्रेकअप; अमिषा पटेल मदतीला धावली\nतीन दिवस परवीन बाबीचं शव घरात होतं पडून\n'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास चुकीचाः सैफ\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'ल��ँग ड्राइव्ह'\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुले..\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू ..\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थ..\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nवीज खरेदी आणि वीज विक्री यामधील फरक बघता मागील तीन वर्षांत महावितरणाकडे साधारण २० टक्के वीज अधिक राहिली आहे. पुढील पाच वर्षांच्या प्रस्तावानुसार वीज शिलकी १५ ते १८ टक्क्यांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. यामुळेच महावितरणला भारनियमनाची गरज भासणार नाही, असे चित्र सध्या आहे.\nमहावितरणचा ‘वीज चोरी कळवा बक्षीस मिळवा’ उपक्रम\nमहावितरणच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'वीजचोरी कळवा बक्षीस मिळवा' या योजनेतंर्गत वीज चोरीची माहिती देणाऱ्यांना वीजचोरीच्या दहा टक्के रक्कम बक्षीस ...\nबेरोजगार अभियंत्यांना साडेपाच कोटींची कामे\nमहावितरणच्या नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाने ग्रामीण भागातील ६७ विद्युत शाखेतील पदवीधर आणि पदविकाधारक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ५ कोटी ५० लाख रुपयांची कामे लॉटरी पद्धतीने वितरित केली.\nमहिन्याला १० कोटींची वीजचोरी\nवसई-विरार भागांत वीजचोरीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी महावितरण विभागाच्या वतीने विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली असली तरी महावितरणची दर महिन्याला १० कोटींहून अधिक रुपये किमतीची वीजचोरी होत असल्याचे समोर आले आहे.\nमहावितरण विभागाच्या वतीने विजेचा भरणा करण्यासाठी महावितरण वॉलेट अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपमुळे सुशिक्षित बेरोजगार असलेल्यांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. या अॅपच्या सहाय्याने वीज बिल भरणा होणार असल्याने या अॅपची महावितरणकडे ऑनलाइन नोंदणी करून कोणीही वीजबिल भरणा केंद्राप्रमाणे वीजबिले स्वीकारू शकणार आहेत.\n‘महावितरण’ अॅप देणार ग्राहककेंद्री सुविधा\n‘ग्राहक समाधान हेच साध्य’ हेतूने महावितरणने मोबाइल ॲप व मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्र उपलब्ध करून दिलेले आहेत. तेव्हा वीजग्राहकांनी २४ तास सेवेत असणाऱ्या ग्राहककेंद्री यंत्रणेचा तक्रारी वा सूचना नोंदविण्यासाठी लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.\nएक्स्प्रेस-वे आजअर्धा तास बंद\n'महावितरण'ची उच्चदाब क्षमतेची वीज वाहिनी टाकण्यासाठी मुंबई - पुणे दृतगती महामार्ग (एक्स्प्रेस वे) आज मंगळवारी (२५ जून) दुपारी एक ते दीड या वेळेत दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.\nजोरदार वारा व पाऊस यामुळे महावितरणच्या यंत्रणेवर परिणाम\nमुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आज मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी केबल तुटल्या असून विजेमुळे ट्रान्सफॉर्मर प्रभावी होत आहेत (ट्रिप होत आहेत.) काही ठिकाणी कंडक्टर तुटले असल्याने वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.\nशहरात आज, उद्या विजेचा ‘मेगा ब्लॉक’\nमान्सूनपूर्व तयारी व देखभाल-दुरुस्ती या अत्यंत तातडीच्या कामांसाठी आज, शनिवारी (दि. ११) आणि रविवारी (दि. १२) शहर व परिसरातील काही भागाचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून, वीजग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.\nमिनी पीलरमधून विनापरवाना वीजजोडणी घेऊन एका प्लास्टिक कारखानदाराने गेल्या सहा महिन्यांत १ लाख १३ हजार ३४१ रुपयांची १० हजार ७४२ युनिटची चोरी केल्याचा प्रकार महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणला आहे.\nमहावितरणला सहा जूनपर्यंत अल्टीमेटम\nवर्षानुवर्षे प्रलंबित वीज कनेक्शन, देखभाल दुरुस्तीकडे महावितरणचे होणारे दुर्लक्ष आणि खंडीत वीज पुरवठ्यामुळे शेतपीकांचे होणारे नुकसान यावरुन सहकारी पाणी पुरवठा संस्था, इरिगेशन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.\nवीज कंपन्यांना ७२ तासांचा झटका,८३००० कर्मचारी संपावर\nराज्यातील तीनही वीज कंपन्या महावितरण, महापारेषण आणि मेहाजेनकोतील तब्बल ८३ हजार कर्मचाऱ्यांनी येत्या ७ जानेवारीपासून ७२ तास संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, सबऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशन आणि वीज कामगार युनियन यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री, ऊर्जा विभाग आणि व्यवस्थापनाला नोटीस दिली आहे. 'इलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्ट'मध्ये होत असलेल्या संशोधनाचा विरोध व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी संपाचा इशारा देण्यात आला आहे.\nवीज बिलाच्या थकबाकीसाठी वारंवार तगादा लावणाऱ्या महावितरणला त्याच पद्धतीने नामोहरम करण्यासाठी महापालिका स���सावली असून, वीज खांब आणि डीपी जागेचे भाडे द्या, अशी मागणी केली आहे. याबाबत नोटीस पाठवण्याचे आदेश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.\nमहावितरणचे ग्राहकांकडे थकले एक हजार कोटी\nवीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांमुळे महावितरण अक्षरश: मेटाकुटीस आले आहे. थोडीथोडकी नव्हे तर महावितरणची ग्राहकांकडे वीजबिलापोटी तब्बल एक हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे.\nअदानी वीज कंपनीवर कृपा का\nमहावितरणच्या ग्राहकांचा कोणताही विचार न करता महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने अदानी वीज कंपनीला दिलासा दिल्याच्या प्रकरणात वीज ग्राहक प्रतिनिधींनी आक्षेप घेतले आहे. आयोगाच्या निर्णयामुळे महावितरणला ६० कोटींची रक्कम अदानी समूहाला द्यावी लागणार असून, ही रक्कम नंतर महावितरण वीजग्राहकांकडून वसूल करणार आहे.\nवीज सवलत निम्म्याने कमी\n२७ एचपीपेक्षा जास्त क्षमतेची वीज वापर करणाऱ्या औद्योगिक वीज ग्राहकांनी अखंडित आणि चांगल्या वीज पुरवठ्यासाठी कॅपेसिटर्स बॅक कार्यान्वित केलेली आहे. त्यात पावर फॅक्टर ०.९५पेक्षा जास्त ठेवला तर ग्राहकांना वीज बिलांमध्ये ३ ते ७ टक्के सवलत (पावर फॅक्टर इन्सेन्टिव्ह) दिली जात असे. मात्र, या प्रणालीत आता महावितरणने बदल केला आहे. सात टक्क्यांची सवलत ३.५ टक्क्यांवर आणली आहे.\nचेक न वटल्यास दीड हजाराचा दंड\nम टा प्रतिनिधी, पुणेधनादेशाद्वारे (चेक) वीजबिल भरताना ग्राहकांना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे...\nठाणे, वाशीत ऑनलाइन ‘वीज’\nवीजबिल भरण्यासाठी तासनतास रांगेत उभे रहा, त्यासाठी ऑफिसमधून वेळ काढा, मुदतीत वीजबिल न भरल्यास दंड हे सर्व टाळण्यासाठी ठाणेकरांनी ऑनलाइन वीजबिल भरण्यास पसंती दिली असून भांडुप झोनमध्ये ठाणे व वाशी सर्कल ऑनलाइन वीजबिल भरण्यात आघाडीवर ....\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; शहांनी दिली सूत्रे\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\nICC ODI Rankings: केएल राहुलची हनुमान उडी\nनिर्भया प्रकरण: दोषी पवनची याचिका फेटाळली\nएअरटेलची 3G सेवा 'या' १० राज्यात बंद\nजेव्हा शहा नड्डांसाठी खुर्ची ओढून आणतात...\n८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका पळाली\nअॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल; मिळवा बंपर सूट\n100 MP कॅमेऱ्यासह येणार Xiaomi Mi 10\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%8B_%E0%A4%86%E0%A4%81%E0%A4%96%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4,_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2020-01-20T12:59:50Z", "digest": "sha1:TLQRQBP3W6JAWZ2LJA6C3PFYKQK2F3GU", "length": 7852, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दो आँखे बारा हात (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "दो आँखे बारा हात (चित्रपट)\n(दो आँखे बारा हात, चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)\nदो आँखे बारा हात\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट\nझनक झनक पायल बाजे (१९५५)\nदो आँखे बारा हात (१९५७)\nश्री ४२० आणि देवदास (१९५५)\nमदर इंडिया आणि मुसाफिर (१९५७)\nलाजवंती आणि कारीगार (१९५८)\nजिस देश मे गंगा बहती है आणि कानून (१९६०)\nसाहिब बीबी और गुलाम (१९६२)\nशतरंज के खिलाडी (१९७७)\nकस्तुरी आणि जुनून (१९७८)\nगंगा जमुना आणि प्यार की प्यास (१९६१)\nमेरे मेहबूब आणि गुमराह (१९६३)\nयादें आणि गीत गाया पत्थरों ने (१९६४)\nऊंचे लोग आणि गाइड (१९६५)\n(१९६५ नंतर बंद झाले)\nसलिम लंगडे पे मत रो (१९८९)\nदिक्षा आणि धारावी (१९९१)\nसुरज का सातवा घोडा (१९९२)\nहजार चौरासी की मा (१९९७)\nदिल चाहता है (२००१)\nद लेजंड औफ भगत सिंग (२००२)\nखोसला का घोसला (२००६)\nदो दूनी चार (२०१०)\nदम लागा के हईशा (२०१५)\nइ.स. १९५७ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nइ.स. १९५७ मधील चित्रपट\nभारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जानेवारी २०२० रोजी १२:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/maharashtra/mumbai-kokan-vibhag", "date_download": "2020-01-20T13:05:11Z", "digest": "sha1:2NOB355BKMY4V6YQAIBFHC4IDOOZ7FTS", "length": 11308, "nlines": 126, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | Breaking & Latest Marathi News, Live Updates", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nकेंद्र सरकारने आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा संविधानाच्या विरोधात आहे.\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेंच्या 'झुंड'चे पहिले पोस्��र प्रदर्शित\nनागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा पहिला हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n23 जानेवारीला मनसेचे महाअधिवेशन, संदिप देशपांडेंनी ट्विट करत केले अवाहन\nज्यांना लाचारीचा तिटकारा आहे आणि महाराष्ट्र धर्माचा अभिमान आहे त्यांनी राज साहेबांचे नेतृत्व स्वीकारायला हवे.\nआता मुंबई पोलीस दलात अश्वदळाचाही समावेश, 26 जानेवारीला संचलनात सहभाग\nगृहमंत्री श्री. देशमुख यांनी शिवाजी पार्क येथील अश्वदळाची पाहणी करून माहिती घेतली.\nराज्यात मार्चअखेर 6500 आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nप्राथमिक आरोग्य सुविधा बळकटीकरणाचा प्रयत्न- आरोग्यमंत्री\n'मी एक काश्मिरी पंडित आहे...', अनुपम खेर यांचा सत्य परिस्थिती सांगणार व्हिडिओ\n30 वर्षांपूर्वी काश्मिरी पंडितांना त्यांचे वडिलोपार्जित घरांना आणि गावांना सो़डून शरणार्थी शिबीरांमध्ये कशा प्रकारे गेले होते.\n45 बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नियुक्तीस मान्यता, यशोमती ठाकूर यांची माहिती\nबालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी 'एमपीएससी'कडून शिफारसप्राप्त 45 उमेदवारांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली आहे\nमुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातात 4 जण जागीच ठार\nमुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील आमटेम गावानजीक इको कार आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला\nभाजपा खासदाराने अमित शहांची तुलना केली थेट सरदार पटेलांशी, राष्ट्रवादीचा आक्षेप\nभाजपा खासदार तेजस्वी सुर्या याने गृहमंत्री अमित शहा यांची तुलना थेट सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी केली आहे.\n'बिनकामाची पन्नाशी' | महाभकास आघाडी सरकार, भाजपची 'ठाकरे' सरकावर विखारी टीका\nफडणवीस सरकारने जनसेवेचा धर्म निभावला, ठाकरे सरकारमध्ये सत्ता मेव्यासाठी कूरघोडी चालल्या\nसंजय राऊत यांच्या विरोधात भाजप आमदार रस्त्यावर\nभाजप आमदार तमिळ सेलवम यांच्या नेतृत्वाखाली अँटॉप हिल्ल ते सायन सर्कल असा मोर्चा काढण्यात आला\nढोलताशांच्या गजरात 'तान्हाजी' बघायला निघाले विद्यार्थी, समाजसेवक युवकांनी केले आयोजन\n100 विद्यार्थ्यांची भगवा झेंडा घेऊन ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.\nमुंबई | मॅरेथॉनमध्ये धावताना आला हृदय विकाराचा झडका, 64 वर्षीय धावपटूचा मृत्यू\nगजानन माळजळकर हे ज्येष्ठ नागरिकांच्या गटामध��न धावत होते.\nइंटर मुंबई दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत रायगड संघा उपविजेते पदाचा ठरला मानकरी\nदोन गटात एकूण 32 संघांनी सहभाग घेतला होता\nभारताचा आजचा तिसरा आणि निर्णायक वनडे सामना, ऑस्ट्रेलियासमोर सहावी मालिका जिंकण्याची संधी\nभारतीय संघात बदल होण्याची शक्यता\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://brijeshmarathe.wordpress.com/2017/05/", "date_download": "2020-01-20T12:22:19Z", "digest": "sha1:2OHFY6EM4EIO3CJ5UU6VCJUOE2P7RUWD", "length": 20671, "nlines": 160, "source_domain": "brijeshmarathe.wordpress.com", "title": "मे | 2017 | मनातलं जनात, ब्रिजेश उवाचं", "raw_content": "मनातलं जनात, ब्रिजेश उवाचं\nमाझी अमृतमहोत्सवी शाळा – मनोगत\nमाझी शाळा, काशिदास घेलाभाई हायस्कूल, २०१७ मधे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने २३ एप्रिलला शाळेत एक भव्य सोहळा आयोजित केला होता. ७५ बॅचचे विद्यार्थी एकत्र येऊन हा सोहळा कसा भव्य करता येईल ह्याचे आयोजन करीत होते. सोहळा भव्य झाला. ह्या सोहळ्याचे ‘लाइव्ह टेलीकास्ट’ singetdigital.comह्या वेबसाइटवर केले होते.\nह्या सोहळ्यानिमित्ताने एक स्मरणिका काढण्याचे ठरले होते. त्यासाठी माजी विद्यार्थ्यांकडून मनोगते मागवली होती. त्यासाठी माझे दिलेले मनोगत.\n“अरे ये ‘आयसोमेट्रिक व्ह्यू क्या होता है रे\n“वो मराठे को पता होगा, उसको आता है| उसको तो ऑर्थोगोनल व्ह्यू भी आता है, टेक्निकल स्कूलसे है ना वो|”\nहा भागूबाईला डिप्लोमाच्या पहिल्यावर्षी, ‘इंजिनीयरींग ड्रॉइंग’च्या तासाला नेहमी होणारा संवाद, काशीदास घेलाभाई हायस्कूलच्या अन्नपूर्णा अप्पाजी भट्टे तंत्रनिकेतनचा विद्यार्थी म्हणून छाती गर्वाने फुलवणारा असायचा. दर्जेदार, विलक्षण आणि हरहुन्नरी विद्यार्थी घडवणाऱ्या एका शाळेचा विद्यार्थी असल्याच्या अभिमान दाटून यावा असे कित्येक क्षण आयुष्यात आले आणि यापुढेही येत राहतील ह्याची खात्री काशीदास घेलाभाई हायस्कुलचा एक विद्यार्थी म्हणून मला आहे.\nप्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्वाचा काळ, ज्या वयात संस्कारांची रुजवात होऊन व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते, तो असतो शालेय जीवनाचा. प्रत्येकासाठी त्यामुळेच, जिथे व्यक्तिमत्वाची मूलभूत रूपारेखा ठरली जाते, त्या शाळेच महत्व अनन्यसाधारण असतं. आपल्या सर्वांसाठी, म्हणूनच, काशीदास घेलाभाई हायस्कुल, तीच शाळा जी आता अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे, ती आपल्या आयुष्यातल्या वाटचालीतला एक महत्वाचा घटक आहे.\nघरातल्या लाडावलेल्या आणि उबदार वातावरणात बागडत असलेल्या वयात, जेव्हा शाळा म्हणजे काय ते कळण्याची सुताराम शक्यता नव्हती त्या वयात माझी आणि आपल्या शाळेची बिगर इयत्तेत ओळख झाली. ज्युनियर केजी आणि सीनीयर केजीतल्या शिक्षीकांनी त्यावेळी घरच्या उबदार आरामाचा विसर पाडून शाळेबद्दल आत्मियता वाटावी इतका लळा लावून शाळेशी नाळ घट्ट करून टाकली. त्याच बिगरइयत्तेने आजतागायत जिवलग असणारे मित्र दिले, जे आयुष्याचा एक महत्वाचा भाग झाले आहेत.\nत्यानंतर प्राथमिक शाळेत मंदा राउतबाई, आठवलेबाई आणि दमायंती नाईकबाईनी चार वर्ष व्यापून टाकली होती. मायेचा जिव्हाळा लावून बालपण आनंददायी करण्यात यांचा मोठा हातभार होता. निबंध, वक्तृत्व ह्यांसारख्या इतर अनेक स्पर्धांमधे सहभागी व्हायला भाग पाडून आजच्या स्पर्धात्मक कॉर्पोरेट जगात ताठ मानेने वावरण्याचा पायाच जणू काही त्यांनी घातला. चौथीत शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नाव नोंदवून, हुशार असल्याचा (नसलोतरीही) आव आणून आत्मविश्वासाने कसे वावरावे याची तयारीच जणूकाही करवून घेतली होती.\nपहिलीत का द���सरीत असताना दोन मुलींच्यामधे एक मुलगा अशी बसण्याची व्यवस्ठा करून ‘आशेला’ लावण्यार्या ह्याच शाळेने पुढेपाचवी ते सातवी फक्त मुलांचे वर्ग ठरवून सगळ्या ‘रोमॅंटीक आशाआकांक्षांना’ सुरुंग लावण्याचे काम केले आणि ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ हा मंत्र देऊन, अभ्यास करून आयुष्यात ‘प्रकाश पाडण्यास’ प्रवृत्त केले. सहावीत वर्तकबाईनी हिंदी शिकवून राष्ट्रभाषेवर जे भाषिक अन्याय केले जातात ते करण्यापसून मलादूर ठेवले. सावेसरांनी नागरिकशास्त्र शिकवताना राज्यघटनेतील कलमं इतकी घोटून घेतली की तेव्हापासून राजकारणाचा धसकाच जो बसला तो आजतागायत तसाच आहे. सातवी अ मो राउतसरांनी व्यापून टाकली होती. ‘करडी शिस्त’ ह्याचा अर्थ सातवीत काय तो समजला. पण त्या करड्या शिस्तीमुळेच माझे हस्ताक्षर इतरांना वाचतायेण्या जोगे झाले. राउतसर काळाच्या पुढे होते. नदी समुद्राला जिथे मिळते त्याला नदीचे मुख म्हणतात, पण मुख का तर नदी समुद्राला मिळते म्हणजे समुद्राचे चुंबन घेते म्हणून ते मुख हे अस समजावून देऊन त्या उमलत्या वयात प्रणयाचे भावाविश्वही मुक्त करून दिले.\nआठवीत चुरीसरांनी घातलेल्या बीजगणिताच्या पायामुळेचआयुष्यातली किचकट गणितं सोडवता आली. सराफसर, चोरघेबाई, लता नाईकबाई यांनी मिळून सकलजनांना ‘शास्त्रोक्त’ करून सोडलं. कुलकर्णीसरांनी, चुरीसरांनी घातलेल्या पायावर भुमितीचा कळस चढवला. भूमितीतल्या सिद्धता सिद्ध करायाला शिकवता शिकवता आयुष्यात स्वत:ला सिद्ध करणंही तितकच महत्वाचं कसं हेही ते नकळत शिकवून गेले. मला भाषेशी खेळायला आवडण्याचे आणि भाषेची गोडी लागण्याचे कारणही कुलकर्णीसर शाब्दिक कोट्या करण्याचं त्यांच कसब वादातीत होतं. आपल्यालाही हे जमलं पाहिजे हा ध्यास त्यांच्या मुळेच लागला आणि त्यासाठी साहित्य वाचनाचा नादही.\nशाळेत नुसतं अभ्यास एके अभ्यास अस धोरण कधीच राबवलं गेलं नाही. एनसीसी, समाजसेवा, कार्यानुभव, स्काउट, गाइड असले इतर शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार केला होता. खेळाला असलेललं महत्व आपल्या शाळेचं वेगळेपण अधोरेखित करतं. विषेशत: खो खो आणि कबड्डी ह्या मैदानी खेळांना प्रधान्य देऊन एक चुरस निर्माण केली होती.\nमाझे वडील शाळेत शिक्षक असणं हे माझं सुदैव की दुर्दैव हे मात्र मला अजूनही कळलेलं नाही. त्यांच आपल्याच शाळेत असणं एक वेगळ्याच प्रकारचं दडपण आणायचं माझ्यावर. मला खट्याळपणा(त्यावेळच्या भाषेत ‘राडे’) करायला जास्त जमायचं नाही. पण तरीही जसा जमेल तसा व्रात्यपणा मला माझ्या शाळेत करायला मिळालाच. दहावीला एक दिवस ‘मास बंक’ करणं असो की वर्गात हिंदुत्ववादी भडक सुविचार लिहीण असो. मुलींच्या दप्तरात मुलांची वह्या पुस्तकं अदलाबदल करणं असो की नावडत्या शिक्षकांच्या तासाला नेमकं काही निमित्त शोधून पळ काढणं असो, असले उपद्व्याप बरेच केले.\nशालेयजीवनातली ती सोनेरी १२ वर्ष आणि आपली शाळा, आयुष्याचा एक मोठा कोपरा व्यापून आहे. आजही धकाधकीच्या आणि रूक्ष कोर्पोरेट विश्वात जेव्हा कामाचा ताण वाढून बेचैनी होते आणि विचित्र वाटून उदास व्यायला होतं; तेव्हा मी सर्व विसरून एकांतात, वाफाळता कॉफीचा कप हातात घेउन, ते सोनेरी दिवस आणि त्या रम्य आठवणी काढून भूतकाळात डोकावून येतो. ट्रस्टमी, १०-१५ मिनिटांत एकदम मूड फ्रेश होऊन, नवीन आव्हानं पेलायला मन पुन्हा एकदा सज्ज होतं.\nआपली शाळा आता अमृतमहोत्सव साजरा करतेय, शतकोत्सवही साजरा करून शाळा चिरायू होईल असा सार्थ विश्वास मला आहे.\n‘गो ईस्ट ऑर वेस्ट, के जी हायस्कूल इज द बेस्ट’ थ्री चीयर्स फॉर के जी हायस्कूल\n१० वी ड, १८८९-९०\nमनातले स्वैर लेखन\tयावर आपले मत नोंदवा\n© संपदा स्वामित्व हक्क (Copyright)\nया ब्लॉगवरील लेखांचे सर्व अधिकार माझ्या, ब्रिजेश मराठे, या नावाने सुरक्षीत आहेत. त्या नावाशिवाय आणि पूर्वपरवानगी शिवाय या ब्लॉगवरील साहित्य इतरत्र आढळल्यास त्यावर त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nनविन पोस्टचा इमेलने संदेश मिळवण्याकरिता तुमचा इमेल पत्ता द्या\n‘विपश्यना’ – ध्यानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग\nचावडीवरच्या गप्पा – AI / ML चा बागुलबुवा\nमाझी अमृतमहोत्सवी शाळा – मनोगत\nपुढारी दैनिक आणि वाड्‍ःमयचौर्य\nसैराट – अफाट स्टोरी टेलींग\nभारताच्या शिरपेचातला अजून एक तुरा – IRNSS\nअध्यात्म अर्थविश्व इकडचे तिकडचे कलादालन कॉकटेल लाउंज कॉकटेल्स क्रिडाविश्व खादाडी गुंतवणूक तांत्रिक विश्व ताज्या घडामोडी दारु/वाइन भटकंती मनातले मुक्तछंद मॉकटेल्स ललित विनोदी/खुमासदार समिक्षा/परिक्षण साहित्य सिनेमा/चित्रपट स्वैर लेखन\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/23732?page=1", "date_download": "2020-01-20T13:25:05Z", "digest": "sha1:TAPMJ5RW2PAO3ZLPZBTKKVG674ZZQRJX", "length": 32969, "nlines": 288, "source_domain": "www.maayboli.com", "title": "औषधी वनस्पती | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /औषधी वनस्पती\nपूर्वी कुणाला खोकला, सर्दी पडसं झाले कि डॉक्टरकडे न जाता अडुळशाचा काढा, गवती चहाचा काढा असे द्यायचे. पोटात दुखायला लागले कि ओव्याचा अर्क किंवा पाण्यात हिंग टाकुन द्यायचे. मुका मार लागला असता निर्गुडीच्या पालांचा लेप गरम करून त्या भागावर लावला जायचा. लहानपणी आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आई आम्हाला कडु किराईताचा काढा प्यायला द्यायची. अतिशय कडु असलेला हा काढा जबरदस्तीने प्यायला लागायचा. हा इतका कडु कि याच्या काडीला स्पर्श करून बोट तोंडात टाकले असता जबरदस्त कडवटपणा यायचा. अर्थात हे सारे शरीरासाठी चांगले म्हणुन ते इच्छा नसताना प्यायला लागायचे. अशाच प्रकारच्या औषधी वनस्पती आपल्या अवतीभोवती आहेत पण आपल्याला त्याबद्दल माहिती नसते. बर्‍याचवेळा त्या वनस्पती प्रत्यक्ष पाहिल्यानंतर, \"अरे, याला अमुक अमुक म्हणतात का\" हे तर आमच्या इथे भरपूर आहे अस ऐकायला मिळते. तर कधी \"आजुबाजुला अडुळशाचा पाला आहे, पण त्याचा काढा कसा करायचा ते माहित नसते\" किंवा केला तरी तो कोणत्या मात्रेत द्यायचा हे माहित नसते. आज पेनकिलरने त्वरीत आराम जरी मिळत असला तरी सतत सेवनामुळे त्याचे शरीरावर वाईट परीणाम होतात. म्हणुनच कि काय आजही वनौषधीला पर्याय नाही.\nआपणांसही या सार्‍या औषधी वनस्पतींची माहिती आणि ओळख एकत्र मिळावी म्हणुन हा वेगळा धागा काढतोय. यापैकी काहि वनस्पतींची लागवड घरच्या घरी करणे सहज शक्य आहे.\nही माहिती फक्त औषधी वनस्पती ओळखण्यासाठी आहे. स्वप्रयोगांसाठी नाही. यात लिहिलेले उपचार तज्ञांच्या सल्ल्यानेच/मार्गदर्शनाखालीच करावेत.\nवनस्पतींची प्रकाशचित्रे आणि त्यांचे औषधी उपयोग:\nअडुळसा, ब्राह्मी, अश्वगंधा, नागकेसर, मरवा, टाकळा, ओवा, वेखंड, रिठा, सब्जा, अक्कलकारा, कापूर तुळस, तमालपत्र, हाडजोडी, गवती चहा, हिरडा, वेलची, सागरगोटा, जायफळ, गुळवेल, सर्पगंधा, दंती, मेंदी, शेर, शतावरी, बेहडा, वनई उर्फ निरगुडी, रुई, रिंगण, पारिंगा, पानफुटी, माका, कोरफड, कडूलिंब, जास्वंद, गुंज, हळदकुंकू.\nचर्चा आणि माहिती: विड्याचे पान, गुलबक्षीचे पान, गणेशपुजनात वापरण्यात येणार्��या २१ पत्री आणि त्यांचे औषधी उपयोग.\nवनस्पतींची प्रकाशचित्रे आणि त्यांचे औषधी उपयोग:\nकुर्डु, गेळफळ/मैनफळ, पुनर्नवा (शोथग्नी, श्वेतमूला, दीर्घपत्रिका),खडकी रास्ना, अग्निशिखा (कालिकारि, खड्यानाग, बचनाग, लांगलीकंद, कलिहरी).\nधन्स आर्या खुप छान महीती\nधन्स आर्या खुप छान महीती दिलीस.\nयोगेश, लई भारी आणि उपयोगी लेख\nलई भारी आणि उपयोगी लेख \nअसा लेख तुम्ही (आणि जागु) सुरु केल्याबद्दल धन्यवाद \nहा आहे पारिंगा. ह्याची पाने चोळून रस काढून वाहत्या जखमेवर लावल्यावर रक्त वाहणे लगेच थांबते.\nया पारिंगाची (पांगराची) झाडाला असणार्‍या तीक्ष्ण काटा लागुन हाताला लगेच रक्त यायचं पण याचीच पाने यावर उपाय आहे हे आता कळालं \nया पारिंगाची (पांगराची) झाडाला असणार्‍या तीक्ष्ण काटा लागुन हाताला लगेच रक्त यायचं पण याचीच पाने यावर उपाय आहे हे आता कळालं >>>>>>>अनिलला मोदक\nअनिल, योगेश मी लहान असताना\nअनिल, योगेश मी लहान असताना आमच्या घरात जखमेवरचे औषध नव्हतेच घरात. वारंगाला ही पारिंग्याची झाडे होती. जरा लागल की आजी लगेच पारिंग्याचा कोवळा पाला काढून त्याचा रस जखमेवर लावायची मग परत खेळायला तयार.\nधन्स जागू, खरंच हि नविन\nधन्स जागू, खरंच हि नविन माहिती समजली.\nपूर्वी आमच्या बिल्डिंगसमोर दोन मोट्ठी पांगार्‍याची झाडे होती. त्या चटक्याच्या बिया काढताना काटे लागायचे. आता ती झाडही नाही आणि बालपणही नाही.\nयोगेश, इथे तूला मुखपृष्ठ\nयोगेश, इथे तूला मुखपृष्ठ अपडेट करायची जबाबदारी घ्यावी लागेल. माझ्या जून्या रंगीबेरंगी पानांवर बहुतेक वनस्पतिंचे औषधी उपयोग दिलेले आहेत. कुणाला वेळ असेल तर इथे लिंक्स देऊ शकाल. (इथून ती पाने उघडणे, फार त्रासाचे होतेय.)\nइथे तूला मुखपृष्ठ अपडेट\nइथे तूला मुखपृष्ठ अपडेट करायची जबाबदारी घ्यावी लागेल.>>>>>नक्कीच\nमाझ्या जून्या रंगीबेरंगी पानांवर बहुतेक वनस्पतिंचे औषधी उपयोग दिलेले आहेत. कुणाला वेळ असेल तर इथे लिंक्स देऊ शकाल. (इथून ती पाने उघडणे, फार त्रासाचे होतेय.)>>>>>दिनेशदा मीच विचारणार होतो याबद्दल तुम्हाला वेळ मिळाल्यावर त्या लिंक्स देतो इथे.\nबिब्बा सुद्धा खुप उपयोगी असतो\nबिब्बा सुद्धा खुप उपयोगी असतो ना त्याची सुकवलेली बोंडे खुप छान लागतात.\nअमि, बिब्ब्याच्या बिया, ज्यांना गोडांब्या म्हणतात. त्या सुपारीमधे वगैरे घालून खातात. वातावर गुणकारी आहेत. तसा बिब्बा पण अनेक विकारावर वापरतात, पण तो तीक्ष्ण असल्याने अनेक जणांना सहन होत नाही.\nसंस्कृत नाव- शितवार, सितिवार,\nसंस्कृत नाव- शितवार, सितिवार, कुरण्डिका, क्षेत्रभूषाति\nइतर नाव- कुरण्ड, कुरडु, सगेद मुर्गा, लोंपडी\nउपयोगी भाग- बिया, पाने व मूळ\nबियांचे चूर्ण जेवढे बारीक करुन वापरता येइल तेवढे केल्यास अधिक लाभदायक. बियांचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास लघवीतुन जाणारी खर व मूतखडा यावर उपयुक्त. त्याबरोबर जि-याचे चूर्ण घेतल्यास लघवीतील जळजळ थांबते.\nजिप्सी, जागू, दिनेशदा, आर्या, धन्यवाद. छानच आणि आवश्यक माहिती.\nडॉ. राणी बंग यांनी लिहीलेले '\nडॉ. राणी बंग यांनी लिहीलेले ' गोईण ' नावाचे पुस्तक आहे. गोईण म्हणजे मैत्रीण. आदिवासी बायका झाडांना मैत्रीणीच समजतात. या पुस्तकात विविध झाडांचे उपयोग, गडचिरोलीतील स्त्रीयांचे झाडांबरोबर असलेले नाते वगैरे रंजक आणि उपयोगी माहिती आहे.\nपहिल्या पानावरची माहिती, चर्चा, प्रचि अपडेट केले.\nनावः गेळ संस्कृत नावः करहाट,\nसंस्कृत नावः करहाट, विषपुष्पक, मदन\nइतर नावे: गेळफळ, मैनफळ\nकूळः Rubiaceae (गेळफळ कूळ)\nउपयोगः आयुर्वेदामधे वमनचिकित्सेसाठी (उलटी घडवुन आणणे) गेळफळ श्रेष्ठ मानले जाते. त्यासाठी त्याचा गीर वापरला जातो परंतु हा प्रयोग तज्ञांच्या देखरेखीखालीच केला जातो.\nगेळफळाची साल अतिसारावर उत्कृष्ठ काम करते. कुडासाल आणी गेळफळाची साल समभाग एकत्र करुन अल्सरेटिव्ह कोलायटीसवर वापरतात. हुरमळ बी, गेळफळाचा गीर, खैराची साल व पिंपळाची लाख एकत्र मिश्रण योग्य देखरेखीखाली वजन कमी करण्यास व त्याचबरोबर असलेले घोरणे, खोकला, सुस्ती , सांधेदुखी कमी करण्यास वापरतात.\nहे गेळफळ पहिल्यांदाच ऐकलही\nहे गेळफळ पहिल्यांदाच ऐकलही आणि पाहीलही.\nहे गेळफळ पहिल्यांदाच ऐकलही\nहे गेळफळ पहिल्यांदाच ऐकलही आणि पाहीलही.>>>>>अगदी अगदी. फुले खुपच सुंदर आहेत.\nहे कुरण्ड (कुरडु, सगेद मुर्गा, लोंपडी) गावाकडे सगळ्या रानात अजुही खुप दिसतं, पण बहुतेक उन्हाळ्यात, लहानपणी गावाकडे पांडवपंचमीला अंगणात (शेणाचे) पांडव आणि इतरांचे देखावे मांडले जायचे, त्यात अनेक फुले दिसायची, त्यात ही फुले खुप असायची.\nहे गेळफळ दिसायला अगदी छान दिसतेयं\nत्या चटक्याच्या बिया काढताना काटे लागायचे. आता ती झाडही नाही आणि बालपणही नाही>> अगदी रे \nगेळ आपल्या डोंगरात अगदी कॉमन\nगेळ आपल्या डोंगरात अग���ी कॉमन आहे. त्याची फूले आधी पांढरी असतात मग पिवळी होतात. एकाचवेळी दोन्ही रंगाची फूले झाडावर असतात. या फळाला खूप गोडूस वास येतो. पण खाल्ल्यावर तितके गोड लागत नाही.\nशुगोल, गोईण आहे माझ्याकडे. पण त्यात अजिबातच चित्र वा फोटो नसल्याने, झाडं ओळखता येत नाहीत. मला संधी मिळाली, तर तिथे जाऊन फोटो काढायला मला आवडेल.\nनावः पुनर्नवा संस्कृत नावः\nसंस्कृत नावः पुनर्नवा, शोथग्नी, श्वेतमूला, दीर्घपत्रिका\nइतर नावे: लाल पुनर्नवा, ठिकरी, सांठ, सारोडी\nउपयोगः बाह्य व अंतर्गत सूज आणणा-या रोगांवर पुनर्नवा उपयुक्त आहे. आणि ताजी वापरल्यास जास्त उपयोगी ठरते. मूत्रपिंडापासुन मूत्राशयापर्यंतच्या मार्गावर ही वनस्पती कार्य करते. नविन संधिवातात तात्पुरता फायदा होतो. ही फारशी तीव्र नाही पण एकेरी वापरुन याचा उपयोग दिसत नाही . ही नेहमी सुगंधी द्रव्याबरोबर वापरतात.\nदिनेशदा, मलाही ' गोईण '\nदिनेशदा, मलाही ' गोईण ' वाचताना फोटोची उणीव जाणवली होती. तुम्ही नक्कीच तिथे जाउन फोटो काढण्याचं जमवा. बंग दांपत्य तुमच्या कल्पनेचं स्वागत करेल असं वाटतं.\nआर्या, फोटोबद्दल काँप्लिमेंट द्यायची राहिली. छान आहेत.\nमला माझ्या एका जेष्ठ मित्रांनी एक मोलाचा सल्ला दिला होता. समजा या झाडाची पाने वगैरे आपण तोडली, तर तिथे क्षणभर थांबून आभार मानायचे. तसेच याचे काढे वगैरे केले तर चोथा, कचर्‍यात न फेकता, तूळशीला घालावा. त्याने जास्त फायदा होतो. झाडाबद्दल हि भावना, मला मनापासून पटते.\n मी पण असं वाचलय आपण समिधेसाठी किंवा औषधासाठी झाडाच्या फांद्या/मुळे वगैरे तोडतांना आधी त्याची माफी मागायची यासंदर्भात संस्कृत मधे सुंदर श्लोक आहे 'स्वामी समर्थांच्या पुस्तकात\nही एक दुर्मिळ वनस्पती. मी\nही एक दुर्मिळ वनस्पती. मी कधीपासुन हिच्या शोधात आहे. (कोणाकडे असेल तर मला प्लिज संपर्क करा)\nविविधभाषी नावे: मराठी- खडकी रास्ना, पित्तमारी, पित्तकारी, अंतमूळ, पित्तवेल\nसंस्कृत- मूलरास्ना, पित्तवल्ली, अंत्रपाचक, अर्कपत्री, मूलिनी\nहिंदी- अंतमूळ, जंगली, पिंकवान\nउपयोगी भागः पाने, मूळ\nउपयोगः या वनौषधीत 'टायलोफोराईन' नावाचे अल्कलॉईड असते. पानांचा काढा किंवा मूळांचा अर्क दमा व अमांशावर मौल्यवान औषध आहे.\nखडकी रास्नाची क्रिया एपिकॅकसारखी आहे. ती अतिसाराच्या उपचारात उपयोगी आहे. मूळांचा किंवा पानांचा काढा दम्यात आणि फुफ���फुसांच्या नळ्या सुजण्यावर देण्यात येतो म्हणुन दम्यात आराम मिळविण्यासाठी खडकी रास्नाचा उपयोग करण्यात येतो. अजिर्णात आणि पित्तप्रकोपात याच्या मुळाची साल पाण्यात घासुन देतात. कफ रोगात वेखंड व सुगंधी पदार्थांबरोबर याचा फांट करुन देतात. अंगदुखी व संधिवातात मुळे इतर द्रव्यांबरोबर देतात.\nदमा विकारात याचा चांगला उपयोग असल्याने पानांना चांगली मागणी आहे.\nआर्या, पुनर्नवाचेच, पुनर्नवासव बनवत असतील ना\nहो शोभा... पुनर्नवाचेच पुनर्नवासव करतात. सब्जाबद्दल माहिती मिळाली तर टाकेन, सध्यातरी इतकंच माहितीये की सब्जाचं बी थंड असतं आणि उन्हाळ्यात ऊन लागु नये, उन्हाळी लागु नये म्हणुन त्याचं सरबत सेवन करतात.\nसंस्कृत नावः अग्निशिखा, कालिकारि\nइतर नावे: खड्यानाग, बचनाग, लांगलीकंद, कलिहरी\nकूळ: Liliaceae (कळलावी कूळ)\nकळलावीला पांढरा बचनाग म्हणुन ओळखले जाते, परंतु पांढ-या बचनागाशी याचे कोणतेही साम्य नाही . पांढरा बचनाग ( Aconitum napellus) वनस्पती हिमालयात आढळते. गर्भपातासाठी कळलावी वापरणे अतिशय चुकीचे आहे. तसेच सर्पविषावरही याचा उपयोग होत नाही. कळलावीच्या कंदाच्या चकत्या ताकात पाच दिवस भिजवुन नंतरच वापरतात. हे औषध योग्य प्रमाणात वापरल्यास संधिवाताची तिव्रता कमी होते. त्याहीपेक्षा अजुन अल्कोहोलमधे तयार केलेला अर्क अधिक उपयुक्त आहे आणि अगदी १ ते २ थेंब ही घेतला तर चालतो.\nआर्या, पुनर्नवाच्या माहितीबद्दल धन्स\nमी फक्त नावच ऐकुन होतो.\nआर्या, प्लीज, एक डिस्क्लेमर\nप्लीज, एक डिस्क्लेमर टाकणे गरजेचे आहे. हि माहिती केवळ माहितीसाठीच आहे असा.\nयाचा थेट (म्हणजे इथले फोटो बघून ) गंभीर आजारावर उपचार करु नये. त्यासाठी उपचारासाठी योग्य त्या तज्ञाची मदत घ्यावी.\nही झाडे जरी ओळखता आली तरी त्यापासून औषधे करण्यासाठी काहि सिद्धता करावी लागते. वनस्पतीदेखील योग्य तितक्या वाढलेल्या असाव्यात. हे केवळ अनुभवानेच वैद्य मंडळीना कळते.\nआर्या, प्लीज, एक डिस्क्लेमर\nप्लीज, एक डिस्क्लेमर टाकणे गरजेचे आहे. हि माहिती केवळ माहितीसाठीच आहे असा.\nयाचा थेट (म्हणजे इथले फोटो बघून ) गंभीर आजारावर उपचार करु नये. त्यासाठी उपचारासाठी योग्य त्या तज्ञाची मदत घ्यावी.>>>>दिनेशदांना अनुमोदन.\nबाह्यउपचार (जसे सुज आल्यास निर्गुडीचा पाल्याचा लेप इ.) करू शकतो, पण इतर उपचारांसाठी तज्ञांची मदत मस्टच.\nनवीन खाते उघड��न मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/3926?page=2", "date_download": "2020-01-20T13:39:02Z", "digest": "sha1:FC366WTCINCLYQQUKEBUIWOP252HIY7R", "length": 23488, "nlines": 149, "source_domain": "www.maayboli.com", "title": "क्षणभंगूर | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /क्षणभंगूर\nसोमवार १ सप्टेंबर, मी रोजच्या प्रमाणे लगबगीने ऊठून डबा केला, स्वतःचे आवरले, बरोब्बर ७.४५ ला चप्पल अडकवून घराबाहेर. मनातल्या मनात रोजचा विचार \"अरे, बस स्टॉपला कोणीच दिसत नाही, बस गेली की काय\" पण मग आदिती दिसली आणि जीवात जीव आला. बसने जेमतेम नळ स्टॉप गाठला नाही तोवर माझा सेल् वाजला. फोन माझ्याच बरोबर राहणार्‍या माझ्या मैत्रिणीचा, मी उचलला... पलिकडून सीमा... \"दक्षिणा... गौरव गेला.\" मी एकदम थंडगार.... क्काय\" पण मग आदिती दिसली आणि जीवात जीव आला. बसने जेमतेम नळ स्टॉप गाठला नाही तोवर माझा सेल् वाजला. फोन माझ्याच बरोबर राहणार्‍या माझ्या मैत्रिणीचा, मी उचलला... पलिकडून सीमा... \"दक्षिणा... गौरव गेला.\" मी एकदम थंडगार.... क्काय माझ्या चेहर्यावर मोठे प्रश्नचिन्हं. मला एकदम माझ्या अंगात सुक्ष्म थरथर जाणवली.\nआणि डोक्यात विचारांची गर्दी झाली. मी एकदम भूतकाळात गेले. हा गौरव म्हणजे आम्ही आधी ज्या सोसायटीत रहात असू तिथला आमचा शेजारी. त्याच्या घरी फक्त तो आणि त्याची आई. त्याचं वय जेमतेम २२ /२३ च्या आसपासचं असेल. माझी मैत्रिण आधीपासूनच तिथे रहात होती एकटी, मग मी गेले. पहील्या पहील्यांदा मला गौरवचं अस्तित्व थोडं अनकम्फर्टेबल वाटायचं. सतत येणारी मित्र-मंडळी, खालून मोठमोठ्याने आईला मारलेल्या हाका. जाता येता बघेल तेव्हा मित्रांचं कोंडाळं करून बिल्डिंगच्या खाली घातलेला अड्डा. विनाकारण असुरक्षित वाटायचं.\nअसेच बरेच महीने गेले. आणि माझी मैत्रिण ३ महीन्यांकरीता बेंगलोरला कोर्ससाठी निघून गेली. मी एकटीच घरी. एके दिवशी गाण्याची सी डी मागण्याच्या बहाण्याने गौरव दारात आला, दारातूनच मी कपाळाला आठी घालून त्याला हवी असलेली सी डी दिली. दुसर्‍या दिवशी त्याच्याकडच्या काही सी डीज मी मागितलेल्या नसून मला बळंबळंच आणून दिल्या. मी त्या कधी ऐकल्याच नाहीत ही गोष्ट वेगळी. मग त्यांचं घर रंगवायला काढलं. आणि त्यांच्या ऍक्वेरियमसाठी आमचे घर आयतेच रिकामे सापडले. ज्या दिवशी तो आणून ठेवला त्या दिवसापासून रोज सकाळ संध्याकाळ माशांना खाऊ देण्याच्या निमित्ताने त्याचे येणे सुरू.... एक दिड दिवस पाहून मी त्याला म्हटले, मला सांग कसे खाऊ घालायचे... मी घालीन. ते ही त्याने स्पोर्टींगली घेतले आणि मला मुकाट माशाना खाऊ घालण्याचे धडे मिळाले. अखेर ज्या दिवशी ते ऍक्वेरियम घरातून गेले त्या दिवशी मी सुटकेचा नि:श्वास सोडला. एके दिवशी रात्री दारावर थाप, मी चकित... उघडून पाहीलं तर बाहेर हा.. मी नाराजीने त्याला जाणवेल अशा नजरेने घड्याळ पाहीले.... ९.३० झाले होते. \"काय आहे\n\"मी दुर्गात कॉफी प्यायला चाललोय... तुला आणू का\n\"नको, आणि पुन्हा मला विचारू नकोस.\" इति मी....\nमग मला नकोशा अशा बर्‍याच गोष्टी घडल्या, मी एकटी म्हणून, अधूनमधून त्याची आई चौकशी करायला यायची, कधी इडली चटणी, कधी मसालेभाताची डिश घरी यायला लागली.\nशेवटी एकदाची कोर्स संपवून माझी मैत्रिण परतली आणि मी जमेल तसं सगळं वर्णन केलं. अर्थात वाईट असं काहीच घडलं नव्हतं तरी ते मला नको होतं. मला कोणाचा संपर्क नको होता. आणि या मायलेकांनी मैत्रिण घरी नसताना, माझी चांगलीच काळजी घेतली होती. मैत्रिण पुण्यात परतण्या आधी आम्ही मोठा फ्लॅट फायनल केला होता, २/३ दिवसात आम्ही तिथे रहायला जाणार होतो. फ्लॅट अगदी मागच्या गल्लीत होता पण आमचं सामान एखाद्या संसाराला लाजवेल असं. फ्रिज, बेड, गॅस.. आणि काय नाही ऐनवेळी आम्हाला टेंपो वगैरे काही मिळेना. एक मिळाला पण त्याने सामान अनलोड करायला नकार दिला. तेव्हा अगदी अनपेक्षितपणे गौरव मदतीला धावून आला. त्याने आणि त्याच्या एका मित्राने अगदी अथपासून इतिपर्यंत मदत केली, जे आम्हाला दोघींना करणं निव्वळ अशक्य होतं.\nआम्ही सोसायटी तर सोडली पण गौरव अधून मधून आमच्या इथल्या नेट कॅफेत दिसायचा. पण बोलणं मात्रं मी त्याच्याशी कटाक्षाने टाळायची. का त्याचं कारण अजूनही माहीत नाही. मला कोणत्याही प्रकारचा वाईट अनुभव आला नसूनही तो मुलगा मला उगिचच टारगट, अगावू वाटायचा.\n२९ ऑगस्ट, ०८ मी लगबगिने बस स्टॉपवर निघाले असता, गल्लीच्या कोपर्‍यावर गौरव उभा, \"काय म्हणतेस\" 'ठिक' उत्तर देऊन मी सटकले.\n३१ ऑगस्ट, मी ब्लड डोनेट करायला दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेले , गाडी लावताना आमच्याच लेनमधला एक मुलगा भेटला, त्याने माझी चौकशी केली. आणि सांगितलं की गौरव पण इथे ऍडमिट आहे. हॉस्पिटलमध्ये अनपेक्षितपणे भेटल्यावर; बाहेर कधीही न बोलणारा मुलगा माझी चौकशी का करत होता ते कळायला मला फार उशिर लागला. मी ब्लड डोनेट करायला रक्तशाळेत पोचले. जिथे तिथे गौरवच्या रक्तगटाची चर्चा, २५ बाटल्या रक्त लागणार होतं. २३/२४ वर्षाचा धडधाकट गौरव फक्त क्रिकेट खेळताना पडल्याचं निमित्तं होऊन इथे ऍडमिट झाला होता. मार इतका जबरदस्त होता की लिव्हर कडून हृदयाकडे जाणारी प्रमुख रक्तवाहीनी रप्चर झाली होती आणि इंटर्नल ब्लिडींग झाले होते. पण तिथे हजर असलेला सर्व तरूणवर्ग पाहून मनात जराही शंका आली नाही, उलट साधं क्रिकेट खेळताना पडलाय, होईल ठिक असंच वाटलं. इतकंच काय, पण अनायसे आपण इथे आलो आहोत तर त्याला भेटून जाऊ असे ही मला त्यावेळी वाटले नाही.\nघरी आले, मैत्रिणीला गौरव ऍडमिट असल्याचं सांगितलं, सोमवारी संध्याकाळी ऑफिसातून परत आल्यावर त्याला पहायला हॉस्पिटलमध्ये जायचं ही ठरलं. इथपर्यंत सगळं ठिक अगदी नॉर्मल. रात्री जेवल्यावर मी खिडकीत विचार करत बसले होते, अचानक मला विचित्रं वाटायला लागलं, आणि मी मैत्रिणीला अचानक बोलुन गेले \"मला नाही वाटत, गौरव परत येईल असं\" आणि आपण काय बोलुन गेलो याची जाणीव झाल्यावर आपण किती वाईट विचार करतो याची लाज वाटली. पण मैत्रिण म्हणाली अगं तुला त्याच्या अपघाताचा सिरियसनेस कळला म्हणून तु तसं म्हणालीस.... तरिही मी विचार करत होते की जरी सिरियसनेस कळला असला तरिही कुणाचा तरी मृत्यू चिंतणं वाईटच... नाही का\nआणि दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवारी पहाटेच तो गेला. क्रिकेट खेळताना पडलेला २३/२४ वर्षाचा मुलगा, २४ तास ही जिवंत न राहता निघून गेला. २/३ दिवस माझं कुठे लक्षंच लागलं नाही. आपण हॉस्पिटलमध्ये जाऊनही त्याला पाहायला गेलो नाही, आणि आपण तो परत येणार नाही असा विचार का केला हे परत परत आठवून मी माझ्या मनाला ओरबाडत होते. घरात आता त्याची आई एकटी. आमचे तर धाडसच झाले नाही त्यांना भेटायला जायचे. माहीती नाही त्यांनी आपल्या तरूण मुलाचा मृत्यू कसा पचवला असेल हे परत परत आठवून मी माझ्या मनाला ओरबाडत होते. घरात आता त्याची आई एकटी. आमचे तर धाडसच झाले नाही त्यांना भेटायला जायचे. माहीती नाही त्यांनी आपल्या तरूण मुलाचा मृत्यू कसा पचवला असेल तो लहान, त्यातूनही एकुलता एक, शिवाय त्याच्या लहानपणी पतीचा मृत्यू... हे सगळं पाहीलेल्या बाईनं, तरण्याताठ्या, हातातोंडाशी आलेल्या मुलाच्या जाण्यानंतर जगावं कसं तो लहान, त्यातूनही एकुलता एक, शिवाय त्याच्या लहानपणी पतीचा मृत्यू... हे सगळं पाहीलेल्या बाईनं, तरण्याताठ्या, हातातोंडाशी आलेल्या मुलाच्या जाण्यानंतर जगावं कसं हाच विचार वारंवार डोक्यात येत होता.\nअखेर पंधरा दिवसांनी धाडस करून आम्ही त्यांना भेटायला गेलो, त्या खूप सावरलेल्या वाटल्या, अर्थात त्या ही नर्स असल्याने त्यांनी जीवन्-मृत्यू हा खेळ अगदी जवळून पाहीला होता असं मानून चालायला काही हरकत नाही. पण ते इतर पेशंटसच्या बाबतीत पाहणं म्हणजे नोकरीचा भाग, पण स्वतःच्या मुलाचा मृत्यूशी सामना पहाताना त्यांना कसं वाटलं असेल गौरव जेव्हा त्या दिवशी क्रिकेट खेळायला बाहेर पडला तेव्हा त्याला वाटलं होतं का की आपण उद्याची सकाळ पहाणार नाही गौरव जेव्हा त्या दिवशी क्रिकेट खेळायला बाहेर पडला तेव्हा त्याला वाटलं होतं का की आपण उद्याची सकाळ पहाणार नाही शुक्रवारी सकाळी बस स्टॉपवर मला दिसलेला मुलगा सोमवारी या जगातच नसेल याची मी तरी कल्पना केली होती का\nतेव्हापर्यंत मी फक्त पुस्तकातंच वाचलं होतं की \"उद्या कुणी बघितलाय\", \"आयुष्य हे क्षणभंगूर आहे.\" पण गौरवच्या मरणाने या दोन्ही वाक्यांची यथार्थता मी अगदी जवळून अनुभवली.\nदक्षे, मस्त कसं म्हणु गं\nदक्षे, मस्त कसं म्हणु गं तुझ्या लेखाला. लिहिलं छान आहेस, पण वाईट वाटलं ते वाचुन. कधी कधी आपण गैरसमजुतीमुळे ज्या चुका करतो त्यांना आपण क्षमा नाही करु शकत. मनाला टोचत रहातं ना.\n'आवर्तन' मधे 'सानिया'ने लिहिलं आहे कि कोणाही बद्द्ल मत बनवताना थोडीशी स्पेस ठेवावी. किती पटलं आता.\nदक्षे, छान लिहिल आहेस. सगळ्या\nदक्षे, छान लिहिल आहेस. सगळ्या भावना अगदी लेखात उतरल्यात.\n>>>कधी कधी आपण गैरसमजुतीमुळे ज्या चुका करतो त्यांना आपण क्षमा नाही करु शकत. मनाला टोचत रहातं ना. >>>अनुमोदन.\nकधी कधी आपण गैरसमजुतीमुळे\nकधी कधी आपण गैरसमजुतीमुळे ज्या चुका करतो त्यांना आपण क्षमा नाही करु शकत. मनाला टोचत रहातं ना.\nअश्रु ना वाटा मोकळ्या केला,\nअश्रु ना वाटा मोकळ्या केला, छान लिहीलेय.\nदक्षे, हा प्रसंग इथे लिहून\nदक्षे, हा प्रसंग इथे लिहून तुझं मन फार हलकं झालं असेल ना......\n.....\"क्षणभंगुर\".....अगदी.., अगदी समर्पक शिर्षक दिले आहेस.....\nम्हणुन \"जियो तो हरपल ऐसे जियो जैसे के आखरी हो\"......\n(आता.., याचा अर्थ कुणी सकारात्मक घेईल कुणी नकारात्मक.....व्यक्तिसापेक्ष.)\nफारच मनाला लागला लेख. नुकताच\nफारच मनाला लागला लेख.\nनुकताच एका जवळच्या नातलगांचा मृत्यू झाला आणि नेमका हा लेख वाचनात आला.\nतुझी अवस्था कळतेय काय झाली असेल ते.\nछान लिहिलेय दक्षिणा, तू जे\nछान लिहिलेय दक्षिणा, तू जे अचानक बोलून गेलीस गौरवच्या मृत्यूबद्दल ते नियती तुझ्या तोंडून बोलली. मी घेतला आहे हा अनुभव . आणि असा मृत्यू दिसतो तेव्हाच जीवनाचं क्षणभंगुरत्व कळतं ग.\n वाचले नव्हते याबद्दल. पण तुझे मन मोकळे केलेस त्या वेळी हेच खूप होते. काही घटना खरच आपल्या हातात पण नसतात आणी मनात पण नसतात.\nहा धागा आत्ता वाचला.. फार\nहा धागा आत्ता वाचला.. फार हूरहूर लागुन राहते असं काही झालं तर..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-01-20T12:54:28Z", "digest": "sha1:VBV3EZQ2WSDZIMBEKYFU7LG3NVVYIUHC", "length": 7349, "nlines": 152, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (4) Apply बातम्या filter\nसरकारनामा (3) Apply सरकारनामा filter\n(-) Remove संगीतकार filter संगीतकार\nकाँग्रेस (2) Apply काँग्रेस filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nराज%20ठाकरे (2) Apply राज%20ठाकरे filter\nराज ठाकरेंवर गुलाबराव पाटलांची जहरी टीका\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडं फक्त ठाकरे आडनावाचं वलय आहे. हे आडनाव नसतं तर ते संगीतकार झाले...\nपंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन; मतदार य���दीत आपले नाव आहे की नाही हे तपासून घ्या\nनवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांमध्ये लगबग सुरू झाली ती उमेदवारी कोणायला मिळायला पाहिजे, प्रचारसभा...\n'कपिल शर्मा'शो मधून सिद्धूची हकालपट्टी...\nमुंबई : पुलवामातील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकाकूल असताना दहशतवाद्यांची आणि पाकिस्तानची पाठराखण करणारे पंजाब...\nमहाराष्ट्रावर संकट आणणाऱ्यांना ढोल-ताशांसारखं बडवा - कुठे आणि कुणाला म्हणालेत हे राज ठाकरे\nVideo of महाराष्ट्रावर संकट आणणाऱ्यांना ढोल-ताशांसारखं बडवा - कुठे आणि कुणाला म्हणालेत हे राज ठाकरे\n(VIDEO) महाराष्ट्रावर संकट आणणाऱ्यांना ढोल-ताशांसारखं बडवा - राज ठाकरे\nपुणे - ‘‘जेवढ्या जोराने ढोलताशा बडवत आहात. तेवढ्याच ताकदीने महाराष्ट्रावर जे कोणी संकट आणतील त्यांनाही बडवा, असा सल्ला महाराष्ट्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/-/articleshow/8475454.cms", "date_download": "2020-01-20T12:54:27Z", "digest": "sha1:KYZ2BPGGZHR7LQXHYKB4UGWMTVKP4C2D", "length": 10265, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "thane + kokan news News: महागाईविरोधात शिवसेनेची निदर्शने - | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nमहागाईने आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना इंधन दरवाढ झाल्याने त्याचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत.\nमहागाईने आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना इंधन दरवाढ झाल्याने त्याचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. विरारमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महागाईच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत सरकारचा निषेध केला. तसेच बैलगाडी रस्त्यावर उतरून पेट्रोल भाव वाढल्याने आता बैलगाड्या, घोड्यागाड्या वापराव्या लागणार, असे या प्रतिकात्मक आंदोलनातून दर्शविण्यात आले.\nमहागाईच्या विरोधात मुंबई, राज्यासह देशभरात विरोध प्रदर्शन सुरू आहे. वसईतही नुकतीच भाजपच्या कार्यर्कत्यांनी निदर्शने करून सरकारचा निषेध केला होता. तर गुरूवारी रात्री विरार शिवसेना शहर शाखेचे कार्यकर्ते महागाईच्या विरोधात रस्त्यावर उतरले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभ���गी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nखालापूरजवळ अपघातात शबाना आझमी गंभीर जखमी\nशिर्डीकरांनो जरा सबुरीने घ्या\n‘महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणे आवश्यक’\nडोंबिवलीत लोकलमधून पडून तरुण जखमी\nनाका कामगाराला १ कोटीचा प्राप्तीकर\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nराम शिंदेच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nस्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी येता कामा नयेत...\nसुधाकर ठाकूर यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन...\nनागरिकांना मान्सून सज्जतेसाठी आवाहन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/nehru", "date_download": "2020-01-20T12:40:19Z", "digest": "sha1:LBOCIZLYI5Q3GIK4UXQ7KU6REW25WJS3", "length": 30990, "nlines": 320, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "nehru: Latest nehru News & Updates,nehru Photos & Images, nehru Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर प...\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवाद...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्ष...\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू ...\nअमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; २ ठार, १५ जखमी\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांप...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी...\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटल...\nICC ODI Rankings: कोहलीचे अव्वल स्थान कायम; राहुलच...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nशबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले......\nभावाचं ब्रेकअप; अमिषा पटेल मदतीला धावली\nतीन दिवस परवीन बाबीचं शव घरात होतं पडून\n'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास चुकीचाः सैफ\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुले..\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू ..\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थ..\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nआप ये क्रोनोलॉजीभी देखिए\n१२ जानेवारी २०२०च्या संवाद पुरवणीत राही श्रु ग यांचा 'आप क्रोनोलॉजी समझिए' हा लेख प्रसिद्ध झाला होता, त्याचा प्रतिवाद करणारा हा लेख...\nदीपिकाने माझ्यासारखा सल्लागार नेमावा; रामदेव बाबांचा सल्ला\nजेएनयूतील विद्यार्थ्यांना अभिनेत्री दीपिका पदुकोणने पाठिंबा दिल्यानंतर सुरू झालेल्या वादात आता योग गुरू रामदेव बाबांनीही उडी घेतली आहे. सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुद्द्यांचं योग्य आकलन करून घेण्यासाठी दीपिका पदुकोणने माझ्यासारखा सल्लागार नियुक्त करावा, असा सल्ला रामदेव बाबा यांनी दीपिकाला दिला आहे.\nव्हॉट्सअॅप ग्रुपमधील मुलांची ओळख पटली\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) हिंस���चारादरम्यान ५ जानेवारीला तयार करण्यात आलेल्या व्हॉट्‌सअॅप ग्रुपमधील ३७ विद्यार्थ्यांची ओळख दिल्ली पोलिसांनी निश्चित केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nजेएनयूत नेमकं काय घडलं\n५ जानेवारीला संध्याकाळी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठावर झालेल्या हल्ल्याच्या प्रतिक्रिया संपूर्ण देशभर उमटत असताना, त्यादिवशी नेमकं काय घडलं याविषयी जेएनयूच्या एका माजी विद्यार्थिनीने मांडलेला हा ताळेबंद-\nजेएनयूएसयूच्या अध्यक्षावर प्राणघातक हल्ला\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटना जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष हिच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला आहे. हल्लेखोरांचे चेहरे झाकलेले होते. डाव्या संघटनेने अभाविपवर या हल्ल्याचा आरोप केला आहे.\nतुरुंगात पायल रोहतगीला झोपावं लागलं थंड चटईवर\n'तुरुंग फार अस्वच्छ होतं आणि तिथे थंडीही होती. तो अनुभव फार घाबरवणारा होता. मी रात्रभर झोपले नाही. आम्हाला थंड जमिनीवर चटईवर झोपवण्यात आलं होतं.'\nनेहरू कुटुंबावर आक्षेपार्ह टिप्पणी, बॉलिवूड अभिनेत्रीला अटक\nमाजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्याविरोधात पायलने आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर पोलिसांनी रविवारी सकाळी तिला अटक केली.\nपायल रोहतगीला अटक, बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिला पाठिंबा\nअभिनेत्री आणि मॉडेल पायल रोहतगीला राजस्थान पोलिसांनी अहमदाबाद येथून रविवारी सकाळी अटक केली. पायलला माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल अटक केली होती.\nCAB : काय आहे नेहरू-लियाकत करार\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर होण्यापूर्वी नेहरू-लियाकत कराराचा अनेक नेत्यांनी दाखला दिला. भारत आणि पाकिस्तान या दोन देशाच्या प्रमुखांमध्ये सहा दिवस चाललेल्या चर्चेनंतर ८ एप्रिल १९५० रोजी दिल्ली करार झाला, ज्याला दिल्ली पॅक्ट असंही बोललं जातं. नेहरू-लियाकत नावाने प्रसिद्ध असलेला हा करार उभय देशांमधील अल्पसंख्यांकांचे अधिकार सुनिश्चित करण्यासाठी टाकलेलं पाऊल होतं. याशिवाय दोन्ही देशातील युद्ध टाळणं हाही या कराराचा महत्त्वाचा उद्देश होता.\nमैदानात हाणामारी: ११ हॉकीपटूंवर निलंबनाची कारवाई\nजवाहरलाल नेहरू कप हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पंजाब पोलिस आणि पंजाब नॅशनल बँक संघातील खेळाडूंमध्ये झालेल्या तुफान हाणामारीची गंभीर दखल घेत हॉकी इंडियाच्या शिस्तपालन समितीने ११ हॉकीपटूंसह संघ व्यवस्थापनातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. गेल्या महिन्यात २५ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या प्रकाराने क्रीडा वर्तुळात खळबळ माजली होती.\nबलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद ही नेहरू घराण्याची देण: साध्वी प्राची\nआपल्या बेलगाम आणि वादग्रस्त वक्तव्याने सतत चर्चेत असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. नक्षलवाद, दहशतवाद आणि बलात्कार ही नेहरू घराण्याचीच देण आहे, असं धक्कादायक विधान साध्वी प्राची यांनी केलं आहे. साध्वी प्राची यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.\nहॉकीच्या मैदानात तुंबळ हाणामारी\nनॅशनल स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नेहरू कप हॉकी स्पर्धेत पंजाब पोलीस आणि पंजाब नॅशनल बँक दरम्यान सामना सुरू असताना दोन्ही संघात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकमेकांवर हॉकीने हल्ला केला. मैदानात अचानक सुरू झालेल्या या हाणामारीमुळे काहीवेळ प्रेक्षकही गोंधळून गेले. मात्र मैदानात हाणामारी सुरू झाल्याचं कळताच प्रेक्षकांचीही धावपळ उडाली.\nपवार, ठाकरे, पटेल पहिल्यांदाच एकत्र; नेहरू सेंटरमध्ये खलबतं सुरू\nराज्यात स्थिर सरकार देण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडी दरम्यान सुरू असलेलं बैठका आणि भेटीगाठींचं सत्रं आजही सुरूच आहे. आता वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये तिन्ही पक्षांची बैठक सुरू असून या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित आहेत. राज्यातील सत्तापेचावर या बैठकीत आजच अंतिम फैसला होणार असल्याने राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.\nमटा ५० वर्षांपूर्वी - नेहरू पारितोषिक\nनवी दिल्ली - सरहद्द गांधी म्हणजेच खान अब्दुल गफार खान यांना राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते आज समारंभपूर्वक जवाहरलाल नेहरू पारितोषिक अर्पण करण्यात आले. राष्ट्रा-राष्ट्रातील सामंजस्य भावना वाढवण्यासाठी बादशहा खान यांनी ��ेतलेल्या अपार कष्टांबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.\nFACT CHECK: खोट्या दाव्यासह नेहरूंचा नयनतारा यांच्यासोबतचा फोटो व्हायरल\nगुरूवारी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांची १३०वी जयंती साजरी करण्यात आली. देशभरात नेहरूंची जयंती साजरी करत असताना काही समाजकंटकांनी त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे.\nबालनाट्यांच्या प्रयोगांना 'हाऊसफुल्ल'ची पाटी\nसध्या गाजत असलेली 'अलबत्या गलबत्या', 'निम्मा शिम्मा राक्षस' आणि 'कापूस कोंड्याची गोष्ट' ही बालनाट्य नवाप्रेक्षकवर्ग निर्माण करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे तिकीट बारीवर 'हाऊलफुल्ल'ची पाटी झळकत आहे. आज असलेल्या बालदिनानिमित्त घेतलेला आढावा..\n'जेएनयू'मध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक तीव्र\nशुल्कवाढ आणि अन्य महत्वाच्या मुद्द्यांवरून आंदोलन करणारे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी आता दिल्लीच्या रस्त्यांवर उतरले आहेत. विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा कॅम्पसच्या बाहेर आयोजित केल्यानं विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शुल्कवाढ आणि दीक्षांत सोहळा कॅम्पसबाहेर आयोजित केल्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी वसंत कुंजस्थित कार्यक्रमाच्या ठिकाणी मोर्चा काढला आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.\nसतत होणाऱ्या वादातून बाप-लेकीने विष प्राशन केले. उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला असून, वडिलाची प्रकृती चिंताजनक आहे. ही खळबळजनक घटना नंदाजीनगर येथे घडली. समीक्षा सुरेश डोंगरे (वय १७) असे मृताचे नाव आहे. सुरेश डोंगरे (वय ४५) यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. समीक्षा ही कमला नेहरु कॉलेजमध्ये बीए प्रथम वर्षाला शिकत होती.\nनवी दिल्ली - भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील एक योद्धा आणि गांधीजींचे सहकारी खान अब्दुल गफार खान यांचे आज सायंकाळी येथे आगमन झाले. त्यावेळी, दोन लाख दिल्लीकरांनी त्यांचे उत्साहाने उत्स्फूर्त स्वागत केले.\nनेहरूंची चूक हिमालयापेक्षा मोठी: शहा\n'काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांत नेणे ही पंडीत नेहरूंची हिमालयापेक्षाही मोठी चूक होती,' अशी बोचरी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथे केली. 'काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला साऱ्या जगभरातून पाठिंबा मिळाला,' असा दावाही शहा यांनी केला.\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; शहांनी दिली सूत्रे\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\nICC वनडे क्रमवारी: केएल राहुलची हनुमान उडी\nनिर्भया प्रकरण: दोषी पवनची याचिका फेटाळली\nटिगोर ठरली सर्वाधिक विकलेली इलेक्ट्रिक कार\nराम शिंदेंच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nएअरटेलची 3G सेवा 'या' १० राज्यात बंद\nजेव्हा शहा नड्डांसाठी खुर्ची ओढून आणतात...\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/bollywood/akshay-kumars-mission-august-succeeds-on-the-score-trends-india-chart", "date_download": "2020-01-20T13:00:18Z", "digest": "sha1:ILIQSIGGP4IG42OYVQXSDPKAO6TIVTMQ", "length": 11508, "nlines": 132, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | स्कोर ट्रेंड्स इंडिया चार्टवर अक्षय कुमारचा 'मिशन ऑगस्ट' यशस्वी", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nस्कोर ट्रेंड्स इंडिया चार्टवर अक्षय कुमारचा 'मिशन ऑगस्ट' यशस्वी\nमिशन मंगल चित्रपटाच्या यशामूळे खिलाडी कुमार बराच कालावधी नंबर वन स्थानावर राहिलेला दिसून आला आहे.\nमुंबई | 2019 च्या संपूर्ण ऑगस्ट महिन्यात स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर लोकप्रियतेमध्ये बॉलीवूड सुपरस्टार अक्षयकुमार अग्रेसर राहिलेला दिसून आला आहे. मिशन मंगल चित्रपटाच्या यशामूळे खिलाडी कुमार बराच कालावधी नंबर वन स्थानावर राहिलेला दिसून आला आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.\nया आकडेवारीनुसार, डिजिटल न्युज (सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट), व्हायरल न्युज आणि प्रिंटन्यूजवर ऑगस्टच्या चारही आठवड्यात 100 गुणांसह अक्षय कुमार पहिल्या क्रमांकावर असलेला दिसून आलाय, 29 ऑगस्टनंतर अक्षयच्या रॅंकिंगमध्ये थोडा फरक पडून तो तिस-या स्थानावर पोहोचला. परंतू ऑगस्ट महिन्यातल्या संपूर्ण आकडीवारीवर नजर टाकल्यास दिसून येईल की, अक्षयने सलमान, शाहरुख, रणवीर आणि वरुणला मागे सोडत ऑगस्ट 2019च्या संपूर्ण महिन्यावरच राज्य केलं आहे.\nस्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, \"अक्षयच्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि पोर्टल्सवर अस���ेल्या लोकप्रियतेमूळे आणि मिशन मंगलच्या बॉक्स ऑफिसवरच्या धमाकेदार यशामूळे अक्षयच्या लोकप्रियतेत कमालीचा फरक पडला. सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आणि व्हायरल न्यूजमध्ये अक्षयकुमार अग्रेसर स्थानावर राहिला.\"\nअश्वनी कौल पूढे सांगतात, \"आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”\nशरद पवार जरी साताऱ्यातून लोकसभा पोटनिवडणूक लढले तरी मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार - अभिजीत बिचुकले\nनेमक काय आहे शिखर बँक घोटाळा प्रकरण\n'मी एक काश्मिरी पंडित आहे...', अनुपम खेर यांचा सत्य परिस्थिती सांगणार व्हिडिओ\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेंच्या 'झुंड'चे पहिले पोस्टर प्रदर्शित\nअजय देवगनच्या 'तान्हाजी' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई, एवढे झाले कलेक्शन\nदीपिकाच्या चित्रपटाची कमाई मंदावली, खर्च निघणेही कठीण\nगंगूबाईची भूमिका साकारणार आलिया, 500 रुपयांसाठी नवऱ्यानेच विकले होते कोठ्यात\nसोशल मीडियावर दीपिकाने बदलले नाव, छपाकचा 'असा' प्रभाव\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आ���्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/desh/confused-by-the-security-of-gandhi-family-talk-of-removing-spg-security", "date_download": "2020-01-20T12:59:39Z", "digest": "sha1:6DPVN6G6JJJGE2ZPFIO5BA5O23BLSYMJ", "length": 10816, "nlines": 133, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | गांधी कुटुंबाच्या सुरक्षेवरून गोंधळात गोंधळ, SPG सुरक्षा काढण्याची चर्चा", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nगांधी कुटुंबाच्या सुरक्षेवरून गोंधळात गोंधळ, SPG सुरक्षा काढण्याची चर्चा\nगांधी परिवार परदेश दौर्‍यावर जाईल तेथील माहिती द्यावी लागेल एसपीजी सुरक्षा बदलले नियम\n गांधी कुटुंबातील सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना देण्यात आलेल्या एसपीजी सुरक्षाकवचाच्या नियमांमध्ये करण्यात आलेले बदल म्हणजे या कुटुंबातील नेत्यांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्यासारखे असून, त्यामुळे गांधी कुटुंबातील नेत्यांचे खासगी आयुष्य धोक्यात येऊन त्यांच्यावर सरकार सातत्याने निगराणी ठेवू शकणार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. जर एसपीजी सुरक्षेतील सुधारित नियमांचा अवलंब करण्यास नकार दिला तर गांधी कुटुंबाचे एसपीजी कवचच काढून घेतले जाईल, असे त्यांना सांगण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पण याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.\nसूत्रांनी सांगितले आहे की, एसपीजी सुरक्षित व्यक्ती जर असे करत नसेल तर केंद्र सरकार सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या परदेश दौऱ्यावर बंदी घालू शकेल. बातमीनुसार, राहुल गांधींच्या कंबोडिया दौर्‍यावर प्रश्न उपस्थित होत असताना नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. रविवारच्या संरक्षकांच्या अहवालानुसार व नवीन नियमांनुसार गांधी कुटुंबाला त्यांच्या परदेशी प्रवासा संबंधित संपूर्ण माहिती सरकारला द्यावी लागेल. इतकेच नाही तर सरकारला त्याअंतर्गत केलेल्या पूर्वीच्या विदेश सहलींची माहितीदेखील द्यावी लागेल.\nअमृतसरचा दसरा मेळावा : एक वर्षानंतरही दोषींना शिक्षा झालेली नाही, पीडित नोकरीपासून वंचित\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद��या पासून तीन दिवसीय प्रचार दौऱ्यावर\nविद्यार्थ्यांना मोदींचा मंत्र - टेक्नॉलॉजीला मित्र बनवा, त्याचे गुलाम बनू नका\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nनवीन संसद भवनात खासदारांसाठी 1350 सीट, 'या' नव्या प्रकल्पात आणखी काय खास ठरेल ते जाणून घ्या\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/mumbai-kokan-vibhag/two-killed-in-tree-collapse-in-thane", "date_download": "2020-01-20T12:55:22Z", "digest": "sha1:XA4Q7HUFYTXCOEA7LOUTP2XBR2UKLNGX", "length": 11053, "nlines": 132, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | ठाण्यात झाड कोसळून दोघांचा मृत्यू", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nठाण्यात झाड कोसळून दोघांचा मृत्यू\nघटनास्थळी ठाणे मनपा आपत्कालीन पथक व अग्निशमन दलाकडून बचावकार्य करण���यात आलं\n ठाणे शहरात पुन्हा एकदा वृक्ष कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे ठाणे स्थानक परीसरात असलेले भले मोठे ताडाचे झाड मधोमध तुटुन ठाणे एसटी बसस्थानकानजीक असलेल्या पत्र्याच्या शेडवर पडले. या दुर्घटनेत तेथील एक फेरीवाला मोबाइल विक्रेता आणि पावसामुळे आडोशाला उभा असलेल्या युवकाला आपले प्राण गमवावे लागले. यापूर्वी ठाण्यात झाड कोसळून दुचाकीवरील वकिलाचा मृत्यू आणि अन्य एका घटनेत व्यापारी जायबंदी झाला होता. त्यामूळे, पुन्हा एकदा ठाण्यातील वृक्षांच्या पडझडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.\nठाणे रेल्वे स्थानकातील फलाट कमांक 2 नजीक कळवा दिशेकडील एसटी बस स्थानकालगतच्या गल्लीत मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली.सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उंच ताडाचे झाड हलत होते. अचानक जोरात आवाज झाला व हे झाड मधोमध तुटून खाली कोसळले. जोरदार पाऊस व विजा चमकत असल्याने तेथे आडोशाला उभा असणाऱ्या युवकावर हे झाड पडले. झाड थेट डोक्यात पडल्यामुळे अमन शेख वय 19 वर्ष रा.कौसा, मुंब्रा याचा जागीच तर, रूपचंद जैसवाल वय 30 वर्ष रा.गावदेवी, नौपाडा या गंभीर जखमी फेरीवाल्याचा बुधवारी पहाटे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. सुमारे 50 वर्षापूर्वीचे असणारे हे ताडाचे झाड अचानक तुटल्याने स्थानिक नागरीक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. कारण अगदी मधोमध (जमिनीपासुन आठ ते दहा फुटावर )झाड कमकुवत झाल्याचे दिसत असून तुटलेल्या झाडाच्या खोडामध्ये कापल्याच्या खुणा आढळल्याचे नागरीकांनी सांगीतले. बऱ्याच उशिराने घटनास्थळी ठाणे मनपा आपत्कालीन पथक व अग्निशमन दल पोहचून बचावकार्य करण्यात आले.\nमाझ्या विकासाच्या स्वप्नाला साथ द्या; आदित्य ठाकरे\nवाशिममध्ये लाखो रुपयाचे प्लास्टिक जप्त\n45 बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नियुक्तीस मान्यता, यशोमती ठाकूर यांची माहिती\n'मी एक काश्मिरी पंडित आहे...', अनुपम खेर यांचा सत्य परिस्थिती सांगणार व्हिडिओ\nराज्यात मार्चअखेर 6500 आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nआता मुंबई पोलीस दलात अश्वदळाचाही समावेश, 26 जानेवारीला संचलनात सहभाग\n23 जानेवारीला मनसेचे महाअधिवेशन, संदिप देशपांडेंनी ट्विट करत केले अवाहन\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळें���्या 'झुंड'चे पहिले पोस्टर प्रदर्शित\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/pune-local-news/unclear-at-wagholi-pmp-bus-station/articleshow/71648897.cms", "date_download": "2020-01-20T12:01:13Z", "digest": "sha1:ILT3ZXB5QNJ56KH3TZJLWN7HW4JWAE3A", "length": 8310, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune local news News: वाघोली पीएमपी बस स्थानकात अस्वच्छता - unclear at wagholi pmp bus station | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nवाघोली पीएमपी बस स्थानकात अस्वच्छता\nवाघोली पीएमपी बस स्थानकात अस्वच्छता\nवाघोली येथील पीएमपी बस स्थानकातून नगररोड परिसरातील ग्रामीण भागात धावणाऱया बस ज्या ठिकाणी थांबतात त्या ठिकाणी कचरा, सांडपाणी साठला असून प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. पीएमपी प्रशासनाने तातडीने स्वच्छता करून प्रवाशांची त्रासातून सुटका करावी.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:रस्ता, पाणी आणि पायाभूत सुविधा|Pune\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nफटाक्याची उदलबाजी करताना जुन घर जळता-जळता वाचलं..\nखडी भरलेल्या ट्रकवर कारवाई\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nवाघोली पीएमपी बस स्थानकात अस्वच्छता...\nड्रेनेज चे पाणी रस्त्यांवर...नागरिकांची फजिती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2012/04/13/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-01-20T11:31:52Z", "digest": "sha1:ZDKXLGLZGVBNLMSEED5CG6KBJFS22FTS", "length": 13346, "nlines": 184, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "अर्थ-जगात नैराश्य | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nआजच्या लोकसत्तेत एक महत्वपूर्ण बातमी वाचली. शेअर करावीशी वाटली व यावर माज्या मनातील विचार लिहावेसे वाटले म्हणून हा प्रपंच.\nबातमी अर्थ जगताची आहे. शीर्षक ” धूर केवळ निराशेचा\nदेशाचा औद्योगिक उत्पादकता दर खूप खाली आला आहे. किती तर एप्रिल ते फेबृअरी २०१२ यां कालावधीतील दर ३.५% आहे. पूर्वीच्या आर्थिक वर्षात तो ८.१% इतका होता. त्यातील ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्राची वाढ गेल्या वर्षीच्या १३.४% वरून थेट खाली घरंगळत येऊन ०.२% वर पोहोचली आहे.\nयावर मी विचार केला तर असे वाटले की याला महागाई जवाबदार आहे. महागाईमुळे जनता ग्राहकोपयोगी वस्तू घेईनासी झाली आहे. पण असे का झाले. महागाई इतकी का वाढली. मला वाटते महागाई ही माणसाच्या खिश्याच्या फुगवट्यावर अवलंबून असते. ज्या ज्या वेळी वर्तमान पत्रात पगार वाढीच्या बातम्या येतात तेव्हा बाजारात महागाई वाढते. मग महागाई वाढली म्हणून पुनः पगार वाढ होते. पुनः महागाई वाढते. असे हे चक्र चालूच राहते. पण मागच्या दशकापासून वर्तमान पत्रात फक्त कर्मचाऱ्यांचे पगार वाढले अशाच बातम्या येत आहेत असे नाही. आय टी च्या लोकांचे पगार किती आहेत, व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांना किती कोटीचे पेकेज मिळाले असा बातम्या झळकतात. त्या कोण महिला आहेत त्यांना वर्ष्याचे वेतन म्हणे काही कोटी मिळते. मागच्या काही वर्ष्यातील बातम्या पहिल्या तर औद्योगिक क्षेत्रात जास्त वेतन देण्याची चढाओढ लागली आहे असे स्पष्ट दिसून येईल.\nहायचे परिणाम काय होतील जितके जास्त वेतन ती कंपनी आपल्या कर्मचाऱ्याला देईल त्या प्रमाणात त्यांच्या उत्पादनाच्या किमतीत वाढ होईल. आणि महागाई वाढेल. सांगायचा तात्पर्य की देशातील १% लोकं खुपच जास्त वेतन घेतात आणि त्या प्रमाणात बाजारात भाव वाढ होते. त्याचे परिणाम ९९% लोकांना भोगावे लागतात.\nआता हे एक टक्का लोकं बाजारात जाऊन समजा टी.व्ही., फ्रीज, संगणक अशा वस्तू घेतील तर वाढलेल्या किमतीचे त्यांना काही वाटणार नाही. पण ९९% लोकांपैकी ५०% लोकं ह्या वस्तू भाववाढीमुळे घेऊ शकत नाहीत. त्यामुळे वस्तूचा खप कमी होईल. म्हणूनच ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्राची वाढ घटली असेल.\nयाचे परिणाम माझ्या मते असे होतील की आता भाव कमी केल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. कारण प्रगती साठी खप महत्वाचा असतो किंमत नव्हे.\n2 thoughts on “अर्थ-जगात नैराश्य”\nप्रसिक म्हणतो आहे:\t एप्रिल 14, 2012 येथे 11:15\nप्रगती साठी खप महत्वाचा असतो किंमत नव्हे.>>> 100% TRUE, उठसूठ पेट्रोल आणि डीझेल चे भाव वाढवताना सरकारने हे लक्षात घेतले तर किती तरी समस्या सुटू शकतात\nबघू या कधी लक्षात येते ते\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन म��झे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2020-01-20T13:28:09Z", "digest": "sha1:NBVB3NIMNJ6RFOVGUQEAXL7TJDS7OEDK", "length": 4614, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n१८:५८, २० जानेवारी २०२० नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nबर्टन रिश्टर‎ १३:३६ +२,१६५‎ ‎NP.Gaikwad चर्चा योगदान‎ →‎जीवन आणि संशोधन खूणपताका: दृश्य संपादन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%87&search_api_views_fulltext=--%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-01-20T13:08:42Z", "digest": "sha1:QQJ4QC4SZGQ3PWRY3MOQZM2H5XGXTOHY", "length": 8348, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या ब���तम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nटेक्नोवन (1) Apply टेक्नोवन filter\nयशोगाथा (1) Apply यशोगाथा filter\nपोपटराव पवार (2) Apply पोपटराव पवार filter\nउस्मानाबाद (1) Apply उस्मानाबाद filter\nकृषी विभाग (1) Apply कृषी विभाग filter\nगणेश जगताप (1) Apply गणेश जगताप filter\nजलयुक्त शिवार (1) Apply जलयुक्त शिवार filter\nजलसंधारण (1) Apply जलसंधारण filter\nठिबक सिंचन (1) Apply ठिबक सिंचन filter\nडाळिंब (1) Apply डाळिंब filter\nधार्मिक (1) Apply धार्मिक filter\nपाणीटंचाई (1) Apply पाणीटंचाई filter\nबागायत (1) Apply बागायत filter\nबोअरवेल (1) Apply बोअरवेल filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nयोगेश सागर (1) Apply योगेश सागर filter\nविकास जाधव (1) Apply विकास जाधव filter\nविहीर पुनर्भरण (1) Apply विहीर पुनर्भरण filter\nजलसंधारणांच्या कामातून राऊतवाडी झाले टँकरमुक्त\nसातारा जिल्ह्यातील अनेक गावांमधून लोकसहभाग, जलयुक्त शिवार अभियानातून जलसंधारणाची कामे होत आहेत. त्या जोरावर टँकर बंद होत आता...\nशाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या शास्त्रशुद्ध पद्धती\nपुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार चांगले भविष्य असणार नाही, हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही. कोणीही सुज्ञ जाणू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/atpadi-nights/", "date_download": "2020-01-20T13:27:46Z", "digest": "sha1:JIMXSCYWSA63WDEQQOH7SSQNYQJOAOAF", "length": 8394, "nlines": 73, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "‘आटपाडी नाईट्स’चे नवीन पोस्टर प्रदर्शित - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi News > ‘आटपाडी नाईट्स’चे नवीन पोस्टर प्रदर्शित\n‘आटपाडी नाईट्स’चे नवीन पोस्टर प्रदर्शित\nबहुचर्चित ‘आटपाडी नाईट्स’ या चित्रपटाच्या धम्माल टीजर नंतर चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. मायदेश मीडिया आणि सुबोध भावे प्रस्तुत, नितिन सिंधुविजय सुपेकर लिखित – दिग्दर्शित ‘आटपाडी नाईट्स’च्या या नविन पोस्टर मध्ये बंद दाराआडच्या काही गोष्टी उघड झाल्या असून त्यात प्रणव रावराणे आणि सायली संजीव ही जोडी वर – वधुच्या रुपात प्रेक्षकांसमोर आली आहे.\n‘आटपाडी नाईट्स’च्या या नव्या पोस्टरवरून वसंत आणि हरिप्रिया यांचा नुकताच विवाह झाल्याचे समजते. नवरदेवाच्या वेशातील प्रणव आणि नववधूच्या वेशात अतिशय सुंदर दिसणारी सायली दारासमोर उभे आहेत. प्रणवच्या उजव्या बाजूला एक लाकडी स्टूल आहे, त्यावर दुधाचा ग्लास ठेवण्यात आलेला आहे, त्यांच्या बाजूला पानाचा विडा सुद्धा आहे. तर सायलीच्या डाव्या बाजूला लग्नात आलेले काही गिफ्ट्स ठेवल्याचे दिसते. या चित्रपटाच्या टीजरच्या शेवटी ‘पण एक प्रॉब्लेम आहे महाराज, तुमचा रात्रीचा काहीतरी घोळ आहे’ हे वाक्य आणि आता आलेले नवीन पोस्टर यातून चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक ताणली गेली आहे.\nमायदेश मीडिया निर्मित ‘आटपाडी नाईट्स’ मध्ये प्रणव रावराणे, सायली संजीव, सुबोध भावे, संजय कुलकर्णी, छाया कदम, समीर खांडेकर, आरती वडगबाळकर, योगेश इरतकर, विठ्ठल काळे, जतिन इनामदार, प्रशांत जाधव, शितल कलापुरे, चैत्राली रोडे, श्वेता परदेशी, बालकलाकार ओम ठाकूर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला विजय गावंडे, सिद्धार्थ धुकटे यांचे संगीत लाभले असून नारायण पुरी, कमलेश कुलकर्णी यांची गीते आहेत.\n‘आटपाडी नाईट्स’ची कथा एका संवेदनशील सामाजिक विषयावर खुमासदार शैलीत भाष्य करणारी असल्याचे समजते. ‘आटपाडी नाईट्स’ हा चित्रपट येत्या २७ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nPrevious जीव धोक्यात घालून किंग जे. डी. चा नवा स्टंट\nNext मकरंद करणार मराठी रंगभूमीवर अभिनयाचा श्रीगणेशा\n‘विकून टाक’ म्हणत मुकुंद तोरांबे हाजीर \n“I am a joking” म्हणत चंकी पांडेने आणली सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्रेत धमाल.\nअमावस्येच्या रात्रीही शिवराजला दिसलं प्रेमाचं चांदणं\nकादंबरीतून रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘चंद्रमुखी’; प्रसाद ओकचे दिग्दर्शन, अक्षय बर्दापूरकरची निर्मिती आणि अजय-अतुलचं संगीत\nमराठीमध्ये ‘चंद्रमुखी’ हे नाव सर्वप्रथम वाचलं गेलं, ऐकलं गेलं ते सुप्रसिध्द लेखक विश्वास पाटील यांच्या …\n‘विकून टाक’ म्हणत मुकुंद तोरांबे हाजीर \n“I am a joking” म्हणत चंकी पांडेने आणली सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्रेत धमाल.\nअमावस्येच्या रात्रीही शिवराजला दिसलं प्रेमाचं चांदणं\nकादंबरीतून रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘चंद्रमुखी’; प्रसाद ओकचे दिग्दर्शन, अक्षय बर्दापूरकरची निर्मिती आणि अजय-अतुलचं संगीत\nपूर्वी- नीलचा साखरपुडा दणक्यात संपन्न ‘मेकअप’ चित्रपटातील ‘गाठी गं’ गाणे प्रदर्शित\nलोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित नातेसंबंधांचा खरा अर्थ सांगणारा ‘मन फकीरा’ चित्रपट १४ फेब्रुवारी २०२० रोजी ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित,\nबहुचर्चित ‘केसरी’चा रंगतदार टीजर प्रदर्शित\n३१ जानेवारीला उडणार ‘दादाच्या लग्नाचा’ बार\nसई धुरळा सिनेमासह कतारमधल्या सिनेरसिकांची मनं जिंकायला पोहोचतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/water-purifiers/hi-tech-80-gpd-high-tds-ro-membrane-element-filter-for-all-ro-service-kit-price-pv3FmS.html", "date_download": "2020-01-20T12:52:29Z", "digest": "sha1:XVYCBXNIFDEFK2H3RMJECUGSYCQS7RJH", "length": 10190, "nlines": 201, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "हि तेच 80 गँड हिंग टीडीएस रो मेम्बरने एलिमेंट फिल्टर फॉर ऑल सर्विस किट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nरो सर्विस वॉटर प्युरिफिलर्स\nहि तेच 80 गँड हिंग टीडीएस रो मेम्बरने एलिमेंट फिल्टर फॉर ऑल सर्विस किट\nहि तेच 80 गँड हिंग टीडीएस रो मेम्बरने एलिमेंट फिल्टर फॉर ऑल सर्विस किट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nहि तेच 80 गँड हिंग टीडीएस रो मेम्बरने एलिमेंट फिल्टर फॉर ऑल सर्विस किट\nहि तेच 80 गँड हिंग टीडीएस रो मेम्बरने एलिमेंट फिल्टर फॉर ऑल सर्विस किट किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये हि तेच 80 गँड हिंग टीडीएस रो मेम्बरने एलिमेंट फिल्टर फॉर ऑल सर्विस किट किंमत ## आहे.\nहि तेच 80 गँड हिंग टीडीएस रो मेम्बरने एलिमेंट फिल्टर फॉर ऑल सर्विस किट नवीनतम किंमत Dec 31, 2019वर प्राप्त होते\nहि तेच 80 गँड हिंग टीडीएस रो मेम्बरने एलिमेंट फिल्टर फॉर ऑल सर्विस किटस्नॅपडील उपलब्ध आहे.\nहि तेच 80 गँड हिंग टीडीएस रो मेम्बरने एलिमेंट फिल्टर फॉर ऑल सर्विस किट सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 899)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nहि तेच 80 गँड हिंग टीडीएस रो मेम्बरने एलिमेंट फिल्टर फॉर ऑल सर्विस किट दर नियमितपणे बदलते. कृपया हि तेच 80 गँड हिंग टीडीएस रो मेम्बरने एलिमेंट फिल्टर फॉर ऑल सर्विस किट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nहि तेच 80 गँड हिंग टीडीएस रो मेम्बरने एलिमेंट फिल्टर फॉर ऑल सर्विस किट - वापरकर्तापुनरावलोकने\nठीक आहे , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nहि तेच 80 गँड हिंग टीडीएस रो मेम्बरने एलिमेंट फिल्टर फॉर ऑल सर्विस किट वैशिष्ट्य\nसेल्स पाककजे 1 Membrane\n( 374 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 58 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nहि तेच 80 गँड हिंग टीडीएस रो मेम्बरने एलिमेंट फिल्टर फॉर ऑल सर्विस किट\n1/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2020 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/nitin-gadkari-talk-about-maharashtra-politics/", "date_download": "2020-01-20T12:36:40Z", "digest": "sha1:LWCNBRGLISFKZM45R32EKDMNIIV5CHWH", "length": 9639, "nlines": 93, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं- नितीन गडकरी", "raw_content": "\nआजी माजी मुख्यमंत्र्यांवर शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटलांचा घणाघात\nहोय, पृथ्वीराज चव्हाणांनी केलेला ‘तो’ दावा खरा- विजय वडेट्टीवार\nमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शिर्डीकरांचे समाधान; आंदोलन मागे\nआता काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना नवरदेव बनवलं- असदुद्दीन ओवैसी\n‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितला अनिल कुंबळेंचा ‘तो’ किस्सा\n दोन शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार\nदिवसा आमच्यासोबत आणि रात्री काँग्रेससोबत, हे क्लेशदायक- सुधीर मुनगंटीवार\nबहुमत आहे म्हणून जबरदस्तीने कोणतीही गोष्ट लादू नये; भाजप नेत्याचा घरचा आहेर\nजेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे तळवे चाटत होता, तेव्हा…; जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका\nपृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर शिवेसनेचा खुलासा\nThodkyaat - थोडक्यात - बातमी जशी आहे तशी\nक्रिकेट आणि राज���ारणात काहीही होऊ शकतं- नितीन गडकरी\nक्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं- नितीन गडकरी\nनवी दिल्ली | महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर जोरदार टोलेबाजी करत क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केलं आहे.\nक्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकतं. अनेकवेळा आपला पराभव होईल असं वाटतं पण अचानक चित्र पालटतं आणि निकाल तुमच्याबाजूनं लागतो, असं सूचक वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. तसेच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा शेवट काहीतरी वेगळा असेल, असं संकेत गडकरींनी दिले आहेत.\nमाझ्या मते सरकारं बदलत असली तरी विकासाचं धोरण बदलत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार कुणाचंही आलं तरी मोठ्या प्रकल्पांच्या बाबतीत कुणीच आडकाठी ठरेल असं वाटत नाही, असं मतही गडकरींनी व्यक्त केलं आहे.\nदरम्यान, भाजप आणि शिवसेनेतील सत्तासंघर्षातून महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीखाली ढकलला गेला आहे. एकीकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागली असताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपविरुद्ध एकत्र येऊन सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.\n‘त्या’ रात्री मला झोप लागली नाही; पंतप्रधान…\nमहिला जिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या खाडकन कानाखाली वाजवली…\nइतक्या वर्षांनी शिवसेना नेत्यांना भेटल्यानंतर कसं वाटलं\nतुमच्यात असेल हिम्मत तर आडवा; रात्री 12 वाजता विधानभवनावर धडकणार- बच्चू कडू https://t.co/DHc4hrGFzQ @RealBacchuKadu\nअखेर शिवसेनेच्या आमदारांनी घेतला मोकळा श्वास; घरी जाण्याची मिळाली परवानगी\n“तीन अंकी नाटक असेल तर प्रेक्षक एकांकिका पाहणे पसंत करत नाहीत”\nटीआरपी सगळेच देतील म्हणून त्या सीटवर कोणालाही बसवू नका; केदार शिंदेंचं बिचुकलेवर टीकास्त्र\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nआजी माजी मुख्यमंत्र्यांवर शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटलांचा घणाघात\nहोय, पृथ्वीराज चव्हाणांनी केलेला ‘तो’ दावा खरा- विजय वडेट्टीवार\n‘त्या’ रात्री मला झोप लागली नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खुलासा\n…म्हणून या पोलिसानंं लग्नपत्रिकेवर छापला आर. आर. पाटलांचा फोटो\nमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शिर्डीकरांचे समाधान; आंदोलन मागे\nआता का��ग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना नवरदेव बनवलं- असदुद्दीन ओवैसी\n‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितला अनिल कुंबळेंचा ‘तो’ किस्सा\nपहिली ते सातवी सर्व विषयांचं एकच पुस्तक; शिक्षण विभागाचा नवा प्रयोग\n दोन शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार\nदिवसा आमच्यासोबत आणि रात्री काँग्रेससोबत, हे क्लेशदायक- सुधीर मुनगंटीवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/amnflash/prithviraj-chavan-confesses-that-bjp-cannot-form-government", "date_download": "2020-01-20T13:20:03Z", "digest": "sha1:URTYVLX3A5EXZ7YZUSA5Y7PZY7X7BVEZ", "length": 10198, "nlines": 140, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | भाजपने सरकार बनवू शकत नसल्याची कबुली दिली - पृथ्वीराज चव्हाण", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nभाजपने सरकार बनवू शकत नसल्याची कबुली दिली - पृथ्वीराज चव्हाण\nसध्याच्या राजकीय स्थितीसाठी भाजप जबाबदार; काँग्रेसचा आरोप\n राजीनामा देऊन देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बनवू शकत नसल्याची कबुली दिली आहे. गेल्या पाच वर्षांतील नाकर्तेपणा, निष्क्रियतेमुळे जनतेने त्यांना नाकारले असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.\nराज्यपालांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निर्देश द्यावेत; काँग्रेसची मागणी\nपाच वर्षात भाजप सरकारने एकही पायाभूत काम केले नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप\nदेवेंद्र फडणवीस यांच्या नाकर्तेपणामुळे जनतेने भाजपला बहुमत नाकारले; पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते\nसध्याच्या राजकीय स्थितीसाठी भाजप जबाबदार; काँग्रेसचा आरोप\nकौल पाहता शिवसेना-भाजपने सरकार स्थापन करायलं हवं- बाळासाहेब थोरात\nआम्ही राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत: बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष\nमुख्यमंत्री नव्हे 'काळजीवाहू मुख्यमंत्री'; देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर आपल्या माहितीत केला बदल\nराज्यपालांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निर्देश द्यावेत; काँग्रेसची मागणी\n अयोध्याप्रकरणी उद्या 'सर्वोच्च' निकाल, केंद्राचे सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश\nकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांच्या सत्तास्थापनेसाठी हालचाली, राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष\n45 बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नियुक्तीस मान्यता, यशोमती ठाकूर यांची माहिती\n'मी एक काश्मिरी पंडित आहे...', अनुपम खेर यांचा सत्य परिस्थिती सांगणार व्हिडिओ\nराज्यात मार्चअखेर 6500 आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nनव्या पिढीला समतेच्या विचारांची, विकासाची दृष्टी आणि यशाची प्रेरणा मिळेल - शरद पवार\nआता मुंबई पोलीस दलात अश्वदळाचाही समावेश, 26 जानेवारीला संचलनात सहभाग\nमाळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षावर फसवणूकीचा गुन्हा दाखल\nकायद्याचा धाक दिसला पाहिजे, पालकमंत्री यशोमती ठाकुरांनी भरला दम\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://majhinokri.co.in/tag/answer-key/", "date_download": "2020-01-20T11:44:58Z", "digest": "sha1:7SNM3HPML6ZMFYP4KUGUUIXXLHRU3SN2", "length": 4248, "nlines": 32, "source_domain": "majhinokri.co.in", "title": "Answer Key » Majhi Nokri | माझी नोकरी | Majhi Naukri", "raw_content": "\nHall Ticket – प्रवेशपत्र\nAnswer Key – उत्तरतालिका\nतलाठी भरती 2019 उत्तरतालिका उपलब्ध\nमहापरीक्षा ने तलाठी भरती 2019 ची उत्तरतालिका उपलब्ध केली आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून उत्तरतालिका (Answer Key) डाउनलोड करू शकतात. Maharashtra talathi bharti answer key उत्तरतालिका (answer key) डाउनलोड करा – इथे क्लिक करा (Click Here) अधिकृत संकेतस्थळ (Official Website) – पाहा कृप���ा Answer Key डाउनलोड लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल… Read More »\nस्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) येथे २७७ जागांसाठी भरती\nस्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) कडून विविध पदांच्या 277 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा. SAIL Recruitment 2019 पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती पदाचे नाव –विविध पदे कृपया official Notification पहा पद संख्या – 277 पद महत्वाच्या तारखा… Read More »\nप्रवेशपत्र – Hall Ticket\nSSC 54953 कॉन्स्टेबल भरती वैद्यकीय चाचणी प्रवेशपत्र\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nLIC आसिस्टन्ट भरती मुख्य परीक्षा 2019 प्रवेशप्रमाणपत्र\nMPSC लिपीक-टायपिस्ट मुख्य परीक्षा 2019 प्रवेशप्रमाणपत्र\nकर्मचारी भविष्य निर्वाह संस्था (EPFO) सोशल सिक्योरिटी असिस्टेंट (SSA) प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध\nSSC CHSL 2017 अंतिम निकाल\nअसाम रायफल टेक्निकल आणि ट्रेड्समन भरती फायनल मेरिट लिस्ट\nHome | जाहिराती | प्रवेशपत्र | निकाल | उत्तरतालिका | अभ्यासक्रम​\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/supreme-court-expresses-concern-over-mob-lynching-notice-sent-to-central-government-and-10-states-53065.html", "date_download": "2020-01-20T12:16:53Z", "digest": "sha1:64O6YW2RRNL4E47LR37HLWSK2ZWUAVBG", "length": 32121, "nlines": 255, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "मॉब लिंचिंग बाबत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; केंद्र सरकार आणि 10 राज्यांना नोटीस पाठवून मागितले उत्तर | 🇮🇳 LatestLY मराठी", "raw_content": "\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवाल���त खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\n'ये अंधा कानून है' वांद्रे कोर्टात सुनावणी सुरु असताना वाजलेल्या या गाण्याने 'असा' झाला गोंधळ\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवार���पर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHatchback Cars 2020: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nनवं हेल्मेट खरेदी करणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nShattila Ekadashi 2020: षट्तिला एकादशी साजरी करण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या महत्व आणि शुभ मुहूर्त\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHealth Tips: हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीवर करा 'हे' त्वरित उपाय जे एखाद्याचे जीवन वाचविण्यास येऊ शकतात कामी\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमॉब लिंचिंग बाबत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; केंद्र सरकार आणि 10 राज्यांना नोटीस पाठवून मागितले उत्तर\nदेशात सध्या मॉब लिंचिंगच्या (Mob Lynching) वाढत्या घटना या देशाची शांतता भंग करत आहेत. रस्त्यात कोणालाही थांबवून ‘जय श्री राम’ म्हणण्याची सक्ती केली जात आहे. याच गोष्टीला नकार दिल्याने अनेकांचा मृत्य झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे संपूर्ण देश सुन्न झाला आहे. अशा मॉब लिंचिंगच्या घटनेविरोधात देशातील अनेक लोक एकवटले आहेत. याबाबत आता ठोस पावले उचलत अशा घटना रोखण्यासाठी काय निर्णय घ्यावा, अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व दहा राज्यांना बजावल्या आहेत.\nजमावाने जमून एखाद्याला मारणे ही फार शरमेची बाब आहे. याबाबत गेल्यावर्षी जुलै मध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही आदेश दिले होते.\nन्यायालयाने सांगितलेल्या गोष्टी -\nलोकांना चिथवण्यासाठी भडक वक्तव्ये, भाषणे करणारे, अफवा, खोट्या बातम्या पसरविणारे यांच्यावर कडक कारवाई करावी\nअशा प्रकरणांचे खटले चालविण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करावीत\nहे खटले सहा महिन्यांत निकाली काढावेत\nया घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा\nमात्र तरी गेल्यावर्षी पासून अशा घटना रोखण्यात सरकार अयशस्वी ठरले आहे. आता सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार व दहा राज्ये यांना नोटीस बजावून दिल्या गेलेल्या आदेशाबाबत काय पावले उचलली याची विचारणा केली आहे. (हेही वाचा: 'त्या' गाण्याविषयी आशा भोसले यांनी खोचक ट्विट करत विचारला प्रश्न; चाहत्यांनी दिली भन्नाट उत्तरे)\nउत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार, आसाम, मध्य प्रदेश आणि दिल्ली अशा दहा राज्यांना ही नोटीस पाठवली आहे. दरम्यान, मॉब लिंचिंगच्या मुद्द्यावर देशातील 49 जणांनी पीएम नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना एक पत्र लिहून अशा गोष्टी नियंत्रित करण्यासाठी काही उपाययोजना करण्याची मागणी केली होती. या 49 जणांमध्ये फिल्म मेकर अनुराग कश्यप, मणिरत्नम, रामचंद्र गुहा असे लोक सामील आहेत.\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nव्होडाफोन-आयडिया, एअरटेल कंपनीने दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या\nमहात्मा गांधी हे भारतरत्न पेक्षा श्रेष्ठ; सर्वोच्च न्यायालयाचे मोठे विधान\nCAA प्रकरणात केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान संतापले; म्हणाले, 'मी सरकारचा रबर स्टॅंप नाही'\nNirbhaya Case: दोषी विनय कुमार शर्मा, मुकेश सिंह यांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nहिंसाचार थांबल्यानंतर CAA बाबतच्या वैधतेवर सुनावणी होणार- सुप्रीम कोर्ट\nनिर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण: फाशी रद्द करण्याच्या मागणीसाठी दोषी विनय कुमार सर्वोच्च न्यायालयात\nNirbhaya Rape Case: सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली; आरोपी अक्षय सिंह याची फाशी कायम\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याच��का सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nमनी लॉन्ड्रिंग केस में रॉबर्ट वाड्रा की बढ़ सकती हैं मुश्किलें, करीबी सीसी थंपी को ED ने किया गिरफ्तार\nजाकिर नाइक को पनाह देना पड़ा भारी मलेशियाई PM महातिर मोहम्मद ने भारत के लिए कही ये बड़ी बात\nअमित शाह का कार्यकाल हमेशा याद रहेगा: पीएम मोदी : 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nदिल्ली विधानसभा चुनाव 2020: नामांकन दाखिल नही कर पाए सीएम केजरीवाल, रोड शो में हुए लेट, अब कल भरेंगे पर्चा\nएक्टर कमाल राशिद खान उर्फ KRK का आरोप, सलमान खान इन 2 एक्टर्स का करियर कर रहे हैं बर्बाद, पढ़ें पूरा ट्वीट\nमुजफ्फरपुर शेल्टर होम केस: दिल्ली की साकेत कोर्ट ने ब्रजेश ठाकुर समेत 19 आरोपियों को दोषी ठहराया\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/category/marathi-biography/", "date_download": "2020-01-20T11:59:13Z", "digest": "sha1:M6QY5K5XYIHV7AU254QQKO2QHBDSZ5FT", "length": 10159, "nlines": 145, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "Marathi Biography Archives - MajhiMarathi", "raw_content": "\nदक्षिणचा ताज असणाऱ्या “बीबी का मकबऱ्या” चा इतिहास\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\nचटपटीत पनीर पकोडा रे���ीपी\nकाही रस्त्यांवर पांढरे तर काहींवर पिवळे पट्टे का असतात\nमहान गणितज्ञ पायथागोरस यांचा जीवन परिचय\nह्या टिप्स वाचल्यावर लोक आपल्याशी बोलायला उत्सुक होतील\nअल्बर्ट आईनस्टाईन एक महान वैज्ञानिक\nकधी विचार केला का रस्त्याच्या बाजूला असणारे दगड वेगवेगळ्या रंगांचे का असतात बरे\nमुगल सम्राट … जहांगीर चा इतिहास\nमकर संक्रांति साठी चविष्ट तिळाचे लाडु रेसिपी\nप्रसिद्ध महाराष्ट्रीयन डिश तिलगुळ पोळी\nसर्वाधिक काळापर्यंत राज्य करणाऱ्या भारतीय इतिहासातील औरंगजेब शासकाचा इतिहास\nमहान गणितज्ञ पायथागोरस यांचा जीवन परिचय\nअल्बर्ट आईनस्टाईन एक महान वैज्ञानिक\nAlbert Einstein History जगात सर्वात बुद्धिमान आणि सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक म्हणून प्रसिद्धी मिळविणारे अल्बर्ट आईनस्टाईन हे सर्व जगतालाच चांगल्या प्रकारे परिचित आहेत. जगात काहीच लोक असे असतील की जे यांना ओळखत...\nविश्वचषक हिरो युवराज सिंग\nYuvraj Singh युवराज सिंग एक असा खेळाडु आहे ज्यावर भारतिय क्रिकेट ला गर्व आहे. चंदीगड च्या या स्टाईलिश खेळाडुने भारताला अनेक सामने जिंकुन दिले आहेत आणि आपल्या खेळाच्या आक्रमक शैलीने...\nआपणास महिती नसलेली सुषमा स्वराज यांच्या जीवनाविषयी सर्व माहिती\nSushma Swaraj आजच्या काळात महिला सर्वच क्षेत्रात आपली ओळख निर्माण करीत आहेत, असे असले तरी एक काळ असा होता की महिलांना घराच्या बाहेर सुद्धा जाऊ देत नव्हते. निसर्गाच्या नियमाप्रमाणे बदल...\nमराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल (आठल्ये)\nAlka Kubal मराठी चित्रपटसृष्टीत दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या कलाकारांनी आपला एक काळ गाजवला. या कलाकारांचे सिनेमे प्रेक्षक अगदी डोक्यावर घेत असत. तिकीट बारीवर या कलाकारांचे चित्रपट तुफान...\nपहिले भारतीय अंतरिक्ष यात्री राकेश शर्मा\nRakesh Sharma Mahiti माणुस हा प्राणी असा आहे की त्याला नेहमी नव्या गोष्टी आकर्षीत करत राहातात. तो नेहमी नवीन गोष्टींकडे धाव घेतो, राहातो पृथ्वीवर आणि ध्यास धरतो अवकाशाचा. त्याला उत्कंठा...\nमहान शिक्षाविद आणि समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील\nKarmaveer Bhaurao Patil महान शिक्षाविद आणि समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील - Karmaveer Bhaurao Patil Information in Marathi नाव (Name): कर्मवीर भाऊराव पाटील जन्म (Birthday): 22 सप्टेंबर 1887 जन्मस्थान (Birthplace): ‘कुंभोज’...\nहिंदी साहित्यातील समराध्नी… महादेवी वर्मा\nMahadevi Verma महादेवी वर्मा या हिंदी साहित्यातील एक महान कवियत्री होऊन गेल्यात. त्यांना हिंदी साहित्यातील छायावाद युगाच्या चार प्रमुख स्तंभापैकी एक मानले जाते. हिंदी साहित्य जगतात उत्कृष्ट गद्य लेखनात त्यांनी...\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची संपूर्ण माहिती\nRashtra Sant Tukdoji Maharaj भारत देशातील महाराष्ट्र राज्यातले एक आध्यात्मिक संत... तुकडोजी महाराज ते पुर्णतः आध्यात्मिक जीवनात लीन होते. तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत हा सन्मान मिळाला. त्यांचे पुर्ण जीवन जात, धर्म,...\nबॅडमिंटन पटु सायना नेहवाल जीवनाबद्दल काही खास गोष्टी\nSaina Nehwal chi Mahiti बॅडमिंटन पटु सायना नेहवाल ने आपल्या खेळातील प्रदर्शनाने केवळ भारतियांनाच नव्हें तर संपुर्ण विश्वाला मोहिनी घातली आहे व आपल्यातील अद्भुत प्रतिभेने भारताचे नाव अखिल विश्वात गौरविले...\nअंतराळवीर सुनीता विलियम्स ची कहाणी\nSunita Williams Mahiti सुनीता विलियम्स यांनी अंतराळाची सफर करून केवळ भारताला गौरव प्राप्त करून दिला असे नाही तर अनेक मुलींकरीता त्या आदर्श ठरल्या. ध्येय आणि कठोर परिश्रमाच्या बळावर त्या आज...\nनवरीसाठी 101+ भरपूर नवीन उखाणे\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\nनवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन 100+)\nदक्षिणचा ताज असणाऱ्या “बीबी का मकबऱ्या” चा इतिहास\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\nचटपटीत पनीर पकोडा रेसीपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/index.php/user/1377", "date_download": "2020-01-20T11:28:37Z", "digest": "sha1:6CZLJARHJW6STST77D36BVVPWJB4HXMO", "length": 3722, "nlines": 39, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "मुकुंद वझे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमुकुंद वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी 'बँक ऑफ इंडिया'मध्‍ये चाळीस वर्ष काम केले. त्‍यांनी वयाच्‍या तेवीसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना त्‍यांना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमाेर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. मुकुंद वझे यांची 'शेष काही राहिले', 'क्‍लोज्ड सर्किट', 'शब्‍दसुरांच्‍या पलिकडले' आणि 'टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर' ही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अन��ष्‍टुभ, रुची अशा अनेक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्‍या आहेत. त्‍यांचे 'महाराष्‍ट्र टाईम्‍स' आणि 'लोकसत्ता' या दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A4%BE&search_api_views_fulltext=----economics", "date_download": "2020-01-20T12:22:01Z", "digest": "sha1:LAUNIY7OD64T6V34LJOTQ6ZT5VYI4K4R", "length": 8944, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nकृषी सल्ला (2) Apply कृषी सल्ला filter\nसंपादकीय (2) Apply संपादकीय filter\nअर्थशास्त्र (3) Apply अर्थशास्त्र filter\nरासायनिक खत (2) Apply रासायनिक खत filter\nविदर्भ (2) Apply विदर्भ filter\nहमीभाव (2) Apply हमीभाव filter\nअतिवृष्टी (1) Apply अतिवृष्टी filter\nआंध्र प्रदेश (1) Apply आंध्र प्रदेश filter\nआत्महत्या (1) Apply आत्महत्या filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nकोरडवाहू (1) Apply कोरडवाहू filter\nगुजरात (1) Apply गुजरात filter\nजीवशास्त्र (1) Apply जीवशास्त्र filter\nठिबक सिंचन (1) Apply ठिबक सिंचन filter\nडाळिंब (1) Apply डाळिंब filter\nतमिळनाडू (1) Apply तमिळनाडू filter\nद्राक्ष (1) Apply द्राक्ष filter\nफळबागेसाठी शून्यमशागत तण व्यवस्थापन\nप्रत्येक हंगामापूर्वी मशागतीनंतर पेरणी केली जाते. फळबागेत एकदा लागवडीनंतर जमिनीमध्ये मशागत तुलनेने कमी करतात अथवा करत नाहीत....\nउसामध्ये शून्य मशागतीसह तण व्यवस्थापन\nया वर्षी महापुरांच्या स्थितीमध्ये प्रचंड नुकसान झाल्याच्या स्थितीमध्ये उसामध्ये शून्य मशागत तंत्र आणि तण व्यवस्थापनाचा मंत्र...\nराज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काळ्या मातीत (ब्लॅक कॉटन सॉइल) हे पीक प्रामुख्याने...\nपांढऱ्या सोन्याचे काळे वास्तव\nकेंद्र सरकारने जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरीप पिकांचे हमीभाव जाहीर केले. यामध्ये कापसाच्या हमीभावात प्रतिक्विंटल १०० रुपये अशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63538", "date_download": "2020-01-20T13:27:29Z", "digest": "sha1:NMQONIKNEXW45D6XFJKMWSXNVQELD33Z", "length": 60033, "nlines": 277, "source_domain": "www.maayboli.com", "title": "STY - ये विल है मुश्किल (ढूँढना) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /STY - ये विल है मुश्किल (ढूँढना)\nSTY - ये विल है मुश्किल (ढूँढना)\nये विल है मुश्किल (ढूँढना)\nसुंदरनगर… समुद्रसपाटीपासून ० फूट उंचीवर वसलेले गाव जे एक सफरचंदाच्या बागा असलेले हिल स्टेशनसुद्धा होते, तिथे बीजी राहत होती. हो आता ‘होती’च म्हणायला हवे कारण बीजी अब इस दुनियामें नही है.. दहा दिवसांपूर्वीच बीजी देवाघरी गेली. पण आता हयात नसलेल्या या बीजीबद्दल आपण का बोलतोय\nथोडं भूतकाळात जाऊ. सुंदरनगरात सगळ्यांत मोठी टी-शेप हवेली असलेले रुद्रप्रताप सिंह ठाकूर म्हणजे बीजीचे सासरे.. टी फॉर ठाकूर. म्हणून हवेली पण टी शेप होती शिवाय त्यांच्या टी इस्टेट्स पण होत्या. या सर्व बिझनेसमुळे ते चांगलेच खानदानी रईस झाले होते. त्यांनी त्यांच्या धाकट्या मुलासाठी अवघ्या सोळा वर्षांच्या बीजीला पसंत केले व वयाच्या अठराव्या वर्षी बीजी लग्न होऊन सुंदरनगरात आली. अर्थात बीजी तेव्हा वेगळ्या नावाने ओळखली जात असे पण बीजीचे खरे नाव तिलासुद्धा चटकन आठवले नसते, इतके ‘बीजी’पण आता तिच्यात भिनले होते. बीजीची तरुणपणाची वर्षे मेकअप, वेणीफणी, घरसंसार, रसोई, करवाचौथ, मुलेबाळे यात बीजी आपलं… बिझी गेली होती. बीजीला सात मुले होती. चार मुलगे आणि तीन मुली त्यांचीही लग्ने होऊन भरपूर नातवंडे आणि एका नातवंडाने लग्नाची व नंतरही भलतीच घाई केल्याने एक पणतू एवढा प्रचंड परिवार बीजीला लाभला होता. खेरीज जवळपास पन्नासेक वर्षे सुंदरनगरातच काढल्याने बीजीच्या पंचक्रोशीतही ओळखी खूप होत्या. हिवाळा ऋतू येताच ठाकुरांच्या सफरचंदाच्या बागेतून टोपली टोपली सफरचंदे शेजारपाजाऱ्यांकडे ऍपल पाय करण्यासाठी धाडली जात. चहासाठी दूध हवे, म्हणून रिकामा कप घे���न कुणी शेजारीण आल्यास बीजी थेट आपली गाय तिच्या अंगणात नेऊन बांधत असे. (गायीचा चारा खायचा अफाट वेग पाहून शेजारीण अर्ध्या तासात गायीला बीजीकडे पुन्हा आणून सोडत असे, हा भाग वेगळा.) एकदा ‘साखर देता का थोडी त्यांचीही लग्ने होऊन भरपूर नातवंडे आणि एका नातवंडाने लग्नाची व नंतरही भलतीच घाई केल्याने एक पणतू एवढा प्रचंड परिवार बीजीला लाभला होता. खेरीज जवळपास पन्नासेक वर्षे सुंदरनगरातच काढल्याने बीजीच्या पंचक्रोशीतही ओळखी खूप होत्या. हिवाळा ऋतू येताच ठाकुरांच्या सफरचंदाच्या बागेतून टोपली टोपली सफरचंदे शेजारपाजाऱ्यांकडे ऍपल पाय करण्यासाठी धाडली जात. चहासाठी दूध हवे, म्हणून रिकामा कप घेऊन कुणी शेजारीण आल्यास बीजी थेट आपली गाय तिच्या अंगणात नेऊन बांधत असे. (गायीचा चारा खायचा अफाट वेग पाहून शेजारीण अर्ध्या तासात गायीला बीजीकडे पुन्हा आणून सोडत असे, हा भाग वेगळा.) एकदा ‘साखर देता का थोडी’ असे विचारत आलेल्या शेजारणीला बीजीने डायरेक्ट उसाच्या मळ्यात धाडले होते. अशा विधायक कामांमुळे बीजी पंचक्रोशीत ‘परोपकारी बीजी’ म्हणून प्रसिद्ध होती.\nबीजीचा नवरा रुद्रप्रताप सिंह ठाकुरांचा धाकटा मुलगा हे आपण पाहिलंच. मग ठाकुरांचा मोठा मुलगा व त्याचं कुटुंब कुठे होतं तर बीजीच्या लग्नाआधीच ठाकुरांचा थोरला मुलगा बॅगेत कपडे आणि डोक्यात राख घालून घेऊन त्याच्या बायकोसकट बाहेर पडला होता. कुणी म्हणे तो कॅनडाला स्थायिक झालाय, कुणी म्हणायचे लंडनला राहतो, कुणी म्हणायचे तो मादागास्करमध्ये राहतो. तात्पुरत्या भांडणामुळे घर सोडून गेला तरी त्याचे कुटुंबावर खूप प्रेम होते म्हणे तर बीजीच्या लग्नाआधीच ठाकुरांचा थोरला मुलगा बॅगेत कपडे आणि डोक्यात राख घालून घेऊन त्याच्या बायकोसकट बाहेर पडला होता. कुणी म्हणे तो कॅनडाला स्थायिक झालाय, कुणी म्हणायचे लंडनला राहतो, कुणी म्हणायचे तो मादागास्करमध्ये राहतो. तात्पुरत्या भांडणामुळे घर सोडून गेला तरी त्याचे कुटुंबावर खूप प्रेम होते म्हणे जाताना तो माँ बाऊजींचा एक मोठा फोटो घेऊन गेला होता. त्या फोटोपुढे त्याची बायको रोज भक्तिभावाने धूप जाळत असावी, कारण रोज एका विशिष्ट वेळेला रुद्रप्रताप सिंह ठाकूर आणि मिसेस रुद्रप्रताप यांना जोरदार ठसका लागत असे. दोघांनाही धुपाची ऍलर्जी होती. दहाएक वर्षे तो ठसका सहन करून अखेर ��्या दोघांनी डोळे मिटले. मोठ्या मुलाच्या कुटुंबाचा काहीच कॉन्टॅक्ट नसल्याने त्यांनी सगळी इस्टेट आपली मनोभावे सेवा करणाऱ्या बीजीच्या नावे केली.\nमुले मोठी होऊन मार्गाला लागल्यावर बीजीने घरची इस्टेट वाढवण्यात लक्ष घातले. गावात असलेल्या एकुलत्या एक बँकेत पैसे मावेनात, इतकं प्रचंड उत्पन्न बीजीने सफरचंदाच्या एका बागेतून मिळवून दाखवलं. हे सारं होईपर्यंत बीजी पन्नाशीपलिकडे पोचली होती. तेव्हाच धाकट्या ठाकुरांचंही निधन झाल्याने बीजीच्या आयुष्यात मिड लाईफ क्रायसिस सुरू झाला. आणि सुरू झाली तिची कुणाच्याही नावे मृत्युपत्र उर्फ विल करायची सवय दर दहा पंधरा दिवसांनी विल बदलायचा तिला छंद लागला. सुंदरनगरातल्या एकमेव वकिलाने बीजीने दर विलबदलाच्या वेळी दिलेल्या फीमधून प्रशस्त बंगला बांधला. नंतर गाडीसुद्धा घेतली.\n… आता बीजी सत्तरी पार करून पंचाहत्तरीकडे निघाली होती. सगळ्या कामातून आता तिने निवृत्ती घेतली असली तरी विल बनवण्याचा छंद तसाच होता. दर दहा पंधरा दिवसांनी बीजी तिला आवडेल त्या व्यक्तीच्या नावे सारी इस्टेट करून ठेवत असे. बाकीच्या नातेवाईकांना आधी विलाबद्दल बरीच उत्सुकता असायची, पण ते रुटीन झाल्यावर त्यांनी त्याकडे लक्ष देणं सोडून दिलं होतं.\nजानेवारीतली अशीच एक निवांत संध्याकाळ होती. बीजी अंगणात टीव्ही पाहत बसली होती. बंगल्यासमोरच्या प्रशस्त हिरवळीवर नुकतीच एक बंजाऱ्यांची टोळी येऊन उतरली होती. संध्याकाळी ते ‘बंजारा नॉनस्टॉप २४ धमाका गीते’ ही कॅसेट लावून त्यावर नाचाचा कार्यक्रम करत असत. तोच आत्ताही चालू होता. नाचता नाचता मुख्य बंजारा जोडीतल्या त्या हिरव्या डोळ्यांच्या मुलाने बीजीकडे कटाक्ष टाकला आणि योगायोगाने बीजीचेही लक्ष त्याच्याकडे गेले. बीजीला जबरदस्त धक्का बसला व तिने जग सोडले. बीजीच्या नातलगांना मात्र मुख्य धक्का त्यानंतर काही तासांनी बसला. जेव्हा त्यांना कळले की, बीजीचे लेटेस्ट विल आणि ते बनवणारा वकील दोघेही गायब आहेत. बीजीच्या नातलगांच्या पायाखालची वाळूच सरकली त्या बातमीने आणि सुरू झाला शोध..\n१) कथेचा शेवट अतिरंजित चालेल पण पटेल असा असावा\n२) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.\n३) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत व���या घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.\n४) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परिचय करून देऊ नये.\n५) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.\nहाबची दिसते आहे सुरुवात.\nहाबची दिसते आहे सुरुवात.\nवाटतं तरी तसंच आहे\nवाटतं तरी तसंच आहे\nअरे देवा.. ईथेही डोक्यावर\nअरे देवा.. ईथेही डोक्यावर चालायंच\nकोणी लिहीत असाल तर इथे रुमाल ठेवा. (माझा रुमाल असे लिहा)\nजेव्हा त्यांना कळले की,\nजेव्हा त्यांना कळले की, बीजीचे लेटेस्ट विल आणि ते बनवणारा वकील दोघेही गायब आहेत. बीजीच्या नातलगांच्या पायाखालची वाळूच सरकली त्या बातमीने आणि सुरू झाला शोध..\nअर्थात हा शोध नातलगांना काही नवीन न्हवता. पण याच वेळी त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला दोन महत्त्वाची कारणं होती. पाहिलं म्हणजे यावेळी ते विल बनवणारा वकील आणि ते विल या दोनच गोष्टी गायब झाल्या होत्या. बीजी त्या प्रशस्त अंगणातल्या प्रशस्त रॉकिंग चेअर मध्ये याची देही याची डोळा उपस्थित होती. याची डोळा म्हणजे ती अनेकदा डोळा लागला की मरायचं नाटक करायची तर यावेळी तिचे डोळे चांगले टक्क उघडे होते. बीजी काही हालचाल करत नाहीये म्हणजे काही तरी झालंय याचं गांभीर्य आचरणात आणायच्या आधी ज्या आजूबाजूच्या लोकांना बिजीच्या धाकामुळे तिच्या डोळ्यात डोळे घालून बघता आलं न्हवते त्यांनी ते घालून घेतले. मग कोणीतरी बीजीच्या डोळ्यात डोळे घातलेला सेल्फीची टूम काढली, मग ते सुरु झालं.\nतर ते सेल्फी पुराण होतंय तो पर्यंत पायाखालची वाळू सरकण्याचं दुसरं कारण सांगतो. ते म्हणजे बीजीचे जवळचे नातलग आज संध्याकाळी त्या समुद्रसपाटीवरच्या हिलस्टेशनच्या बीच वर गेले होते. तिच्या चार मुलांना वाळूचा किल्ला बनवायचा छंद होता आणि उरलेल्या तीन मुलीना समुद्रावर भेळ खायचा. बीजीचे नातेवाईक त्या समुद्रसपाटीवरच्या हिल स्टेशनवरील बीच वर फक्त संध्याकाळीचा जात, सकाळी बीच वर कधीच कोणी जात नसे. बीजी मरायचं नाटक नेहेमी सकाळी करायची. त्यामुळे सकाळी बीच वर गेलं आणि बीजी मेली ऐकलं की पायाखालची वाळू सरकवणं आलं. अशाने त्या समुद्रसपाटीवरच्या हिल स्टेशनवरची वाळू सरकून सरकून अगदीच समुद्र खपाटीला... आपलं सपाटीला आली होती. त्यामुळे समुद्र किल्ले आणि समुद्र स्नान आणि भेळपान संध्याकाळीच उरकावं लागायचं त्यांना. तर आज संध्याकाळी 'बातमी' आली आणि पायाखालची वाळू घळा घळा आणि डोळ्यातले अश्रू पण घळा घळा अनुक्रमे सरकली आणि घसरले.\nजरा सावरल्यावर सगळ्यांनाच प्रसंगाचे गांभीर्य कळले. मग आउटपोस्टावरून डॉक्टरला बोलवायला अर्जुनाला पाठवला... अर्जुनाला कशाला पाठवला कंडम माणूस असा डायलॉग मारलाच प्रथेप्रमाणे कोणीतरी. डॉक्टरनी टाईम ऑफ डेथ सेव्हन पीएम म्हणून बीजीला मृत घोषित केले. बीजी जरी वारंवार मृत्युपत्र बदलत असायची तरी प्रत्येक मृत्युपत्रात पहिली कंडीशन कायम असायची की माझ्या मृत्युपत्राचे वाचन केल्याशिवाय माझे अंत्यसंस्कार करू नका. त्यामुळे विल शोधण्याची पळापळ सुरु झाली. एक विल घरात आणि एक वकिलाकडे असणार असं वाटल्याने आधी वकिलाला गाठावे असा विचार करून मंडळी वकिलाच्या ऑफिस मध्ये आली.\nगावातले हे वकील महाशय म्हणजे बडं प्रस्थ होतं पूर्वी म्हणजे भाड्याच्या घरात रहात असताना त्याचं गावात एक बारीकस ऑफिस होतं पण आता चांगला टोलेजंग बंगला झाल्याने होम ऑफिस थाटून बसले होते ते. पण ऑफिसला ही टाळे आणि बंगल्यात ही शुकशुकाट. बरं बंगला गावा बाहेर असल्याने कोणाला विचारावं तर आजू बाजूला किर्र झाडी. नाही म्हणायला वकील साहेबांची एकुलती एक गाडी बंगल्याच्या आवारात होती आणि आता वकील साहेबांचा कुत्रा ऑफिस मधून माणसांचे आवाज आल्याने जोर जोरात भुंकू लागला होता. हा नेहेमी मेल्यासारखा पडलेला कुत्रा भूकुही शकतो बघून परत लोकांनी फक्त सेल्फीच नाही तर ते भुंकणे रेकॉर्ड करायलाही सुरुवात केली. ऑफिस आणि घर वाजवून वाजवून कोणी उत्तर देईना बघून मंडळी आता घरातलं विल शोधुया म्हणून घरी निघाली.\nवकिलाकडे जाताना बीजीला त्या प्रशस्त बागेतील त्या प्रशस्त रॉकिंग चेअरवरून तिच्या खोलीत हलवले होते आणि तिच्या खोलीचे दारही बंद करून घेतले होते. त्या दाराच्या जे कुलुप लावले होते ते खानदानी ठाकूर घराण्याचे कुलूप होते आणि अर्थात टी शेप मध्ये होते. त्याची एक किल्ली बीजीच्या कमरेला आणि दुसरी मोठ्या मुलाकडे असणे ही खानदान की इज्जत होती. घरात मोजून दोन नोकर आणि धाकटी बहिण थांबले होते. बाकी सगळे वकिलाकडे गेले होते. परत आल्यावर मोठा भाऊ जो तालुक्याच्या गावी पुलिस इन्स्पेक्टर होता तो एकदा खोलीत जाऊन बीजीला बघून आला. त्याला काहीतरी वेगळं जाणवलं, एक जड भेसूर शांतता.. पण ख���लीत कुणीच न्हवते. बीजीचे डोळे मात्र आता बंद झाले होते. कसे बंद झाले कोणी केले का असं त्या भावाने त्या दोन नोकरांना विचारले पण कुणीच केले नाहीत म्हणाले. आज रात्रीत विल सापडलं नाही तर बीजीचा मृतदेह मॉर्ग मध्ये हलवणे आवश्यक होते, पण तशी सुविधा त्या गावात न्हवती.\nआता एवढ्या मोठ्या हवेलीत सगळ्यात शेवटच्या विलचा शोध घायचा कसा आणि सुरुवात कुठून करायची हे ठरवायला सगळे एकत्र जमले. बीजीच्या खोली पासून शोध सुरु करावा असं ठरलं. सुरुवातिचा शोध सर्वांनी मिळून करू.. मग मिळत नसेल तर मग कामं वाटून घेऊ असं ठरलं आणि चार भाऊ आणि तीन बहिणी त्या खोलीकडे निघाले. मोठ्याभावाने दार उघडले आणि दिवा लावला. आज का कोण जाणे दिवा फ्लिकर करत होता, मधल्या भावाला एकदम आठवले बीजी खोलीतला दिवा बदल म्हणून मागे लागली होती पण आपण तिची ही इच्छा पूर्ण करू शकलो नाही.... तेव्हा नाही तर आत्ता तरी करूम्हणून त्याने बाहेरून एक नवा दिवा लावला. तो एक दोन मिनिटे नीट चालला असेल तर पुन्हा फ्लिकर करू लागला...\nआणि त्याच वेळेला बाहेरच्या हिरावळी वरून गाणं ऐकू येऊ लागलं....\nकोई मुझको यु मिलादे ... जैसे बंजारे को घर... जैसे बंजारे को घर.\nसंयोजक, हहपुवा आहे बीजीची\nसंयोजक, हहपुवा आहे बीजीची स्टोरी.\nआज सगळे बीजी आयमीन बिझी असणार बाप्पामधे म्हणुन इथे विल शोधायला येत नाहीयेत. उद्यापासुन धमाल येइल.\nसगळ्यांनी खिडकीकडे धाव घेतली,\nसगळ्यांनी खिडकीकडे धाव घेतली,\nहवेलीच्या प्रशस्त हिरवळीवर धुके दाटले होते,\nआणि एक सावली त्या धुक्यावर फिरताना दिसली,\nआता काय अघटित घडणार याची सगळ्यांनाच भिती वाटली,\nमोठ्या भावाने आपणे सर्विस रिव्हॉल्वर बाहेर काढले आणि खिडकीतून उडी मारून तो हिरवळीवर आला,\nबाकीची जनता दरवाज्याकडे धावली,\nहवेलीच्या दारापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना गोळीबाराचा आवाज आणि एक दीर्घ किंचाळी ऐकू आली,\nती रहस्यमय व्यक्ती मेली असे समजून अर्धी जनता खुश झाली, तर आपला भाऊ गचकला आता इस्टेटीत एक वाटा कमी असे वाटून उरलेली अर्धी जनता खुश झाली,\nपण हिरवळीवर जाऊन पाहतात तर काय\nथोरला भाऊ डोक्यावर मोठ्ठे टेंगुळ घेऊन सुन्न बसला होता,\nत्याच्या हातात ठाकूर परिवाराचे परंपरागत चिन्ह असलेला एक फोल्डर होते,\nखूप प्रयत्नानन्तर त्याला बोलते केले तेव्हा समजलेली गोष्ट अशी,....\nत्याने सावली पाहून अंदाजाने गोळी चालवली, सा���ली गायब झाली, आणि एका क्षणात त्याच्या डोक्यावर जबरदस्त फटका पडला, बंजारा वेशातील एक तरुण हातात फोल्डर आणि एक फाईल घेऊन त्याच्या मागे उभा होता,\nत्याचा पूर्ण चेहरा झाकला होता, मात्र त्याचे डोळे......काळजाचा ठाव घेत होते.... हे हिरवे कंच डोळे कुठेतरी पाहिल्याची जाणीव भावाच्या मनात जागी झाली,\nपुढे होऊन त्याने फोल्डर आणि फाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला,\nपण तो 25 शीचा तरुण फारच चपळ आणि बळकट होता,\nफाईल घेऊन तो निसटला, मात्र फोल्डर हिरवळीवर पडले.\nत्या फोल्डर मध्ये काय आहे याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती,\nते फोल्डर उघडले आणि सगळ्यांना धक्का बसला.....\nत्या फोल्डर मध्ये बाबा आणि एका बंजारा बाईंचा फोटो होता.\nती बंजारन बाबांकडे बघत हिरव्या डोळ्यातून हसत होती.\n मला डोळ्यासमोर ह्रितिक ऐअश्वर्या दिसु लागलेत\nजनू फाईल घेऊन पळाला तो सरळ टी हवेलीच्या कंपाउंड वॉलवर चढून पलीकडे उडी टाकून उत्तरेकडे निघाला. त्याच्या डोळ्यासमोर काही जुन्या गोष्टी सिनेमाप्रमाणे दिसू लागल्या.\nभिंतीबाहेर बंजाऱ्यांचे एक वेगळेच गरीब जग होते. तंबू थाटून छावणी असल्याप्रमाणे बरेच लोक तिथे रहात होते. तिथले धोके, तिथले व्यवहारच वेगळे होते. जनू लहानपणीच बाहेरून येऊन त्या टोळीचा आता म्होरक्या झाला होता. तो मिश्किल डोळ्यांचा, कोरलेली दाढी ठेवणारा तरणाबांड तरुण पाहून टोळीतल्या आणि टोळीबाहेरच्या लहानथोर बायका त्याच्यावर जीव टाकत होत्या.\nजनूला आपला मुलगा मानणारा टोळीचा जुना म्होरक्या नेडू सातारे आता या जगात राहिला नव्हता. पण त्याचा एक पोलिओ झालेला पण डोक्याने हुशार मुलगा बंडू, भोळी पण शिवण टिपण करण्यात हुशार असणारी मोठी मुलगी सारजा आणि धाकटी जनूची लाडकी असणारी मारामाऱ्या करणारी, भांडखोर आलिया ह्या मुलांना जनू जणू आपली सख्खी भावंडंच मानायचा. काही दिवसांपूर्वीच जनूबरोबर सूत जुळलेली यमाई बिचारी स्वाइन फ्लूच्या हल्ल्यात मरून गेली होती. जनू तिच्या दुःखात सैरभैर होऊन \"लगी आज सावन की फिर वो झडी है, वही आग सीने मे फिर जल पडी हैss\" गात गात चाकूला धार लावत बसला होता.\nटी हवेलीमध्ये बिजींची सगळ्यात धाकटी मुलगी, तरुण वयातच विधवा होऊन दुःखाने केस पांढरे झालेली दिपशिखा, आपल्या तीन पाळीव पोपटाना पेरूचे घास भरवत टी हवेलीवर राज्य करण्याचे मनसुबे आखत होती. पण तेव्हाच खालच्या मजल्यावर ति��ी भावजय म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर महेश याची पत्नी शाकिनी हीदेखील एका कुटील कारस्थानात मग्न होती. तिने फोन करून आपला जुळा भाऊ जयराम याला तात्काळ टी हवेलीवर बोलावले होते. दोघे मिळून काय खेळी खेळणार, दिपशिखा काय चाल चालणार याचा अजून कुणालाच पत्ता नव्हता..\nबंदूकीची गोळी चुकवून एक माणूस बिजीच्या खोलीतून पळाला. माणसे बिजीचे बंद डोळे पाहून चक्रावून खोलीबाहेर पडली आणि..\nबिजीने आपल्या जडावलेल्या पापण्या हळूहळू उघडल्या तेव्हा तिचे डोळे निळेभोर झाले होते.\n बीजीला व्हाइट वॉकर केले का काय\nDon't miss तीन पाळीव पोपट\nDon't miss तीन पाळीव पोपट\nइथली सुरूवात श्रद्धाची आहे.\nइथली सुरूवात हायजेन बर्गची नाही. उपक्रम संपल्यावर नावे जाहीर करू.\nतिचे डोळे निळेभोर झाले होते.\nतिचे डोळे निळेभोर झाले होते. >> काळ्याभोर डोळ्यांच्या बीजीचे डोळे आता निळेभोर झाले होते. ती हळूच तिच्या पलंगावरून उठली. दरवाजाकडे चालत चालत यायला लागली. तिचे डोके ठणकत होते आणि चक्रावल्यासारखे झालेले होते. तिला काही कळत नव्हते की काय घडते आहे. इकडे दिवाणखान्यात सगळे कुटुंबिय चिंता करत बसले होते. त्यांची आपापसात खुसरफुसर चालू होती. हळूहळू आवाज वाढायला लागला होता. आणि तेवढ्यात बिजीचे दरवाजा उघडला. तो आवाज ऐकून सगळ्यांचे लक्ष दरवाज्याकडे गेले. आणि सर्व बडबड बंद झाली. पण दरवाज्यात निळ्या डोळ्यांची बिजी पाहून दिपशिखाने एक हंबरडा फोडला आणि ती बेशुद्ध होऊन खाली पडली.\nबिजी सगळ्यांकडे पाहून भेसूर\nबिजी सगळ्यांकडे पाहून भेसूर हसली. तिला तसं हसताना पाहूनच सगळ्यांच्या जीवाचा थरकाप उडाला. बिजी शांतपणे एका विचित्रच आवाजात म्हणाली, 'वकीलांना बोलवा, मला नवीन विल करायचं आहे'. हे ऐकून लोकांचा मगाशी झाला नसेल तेवढा थरकाप उडाला. आता बिजी नेमकं कोणाच्या नावानं विल करणार या कल्पनेनं. एक मुलगा हळूच पुटपुटला \"पण वकील तर गायब आहे. ते ही विलसकट'. पण हे पुटपुटणं काही बिजीने कानावर घेतलं नाही. ती तशीच एकटक सगळ्यांकडे बघत उभी राहिली आणि म्हणाली, \"वकील कुठे आहे त्याला ताबडतोब बोलवा, नाहीतर एकेकाला बेदखलच करून टाकेन\". तेवढ्यात आतून पोपटांचे बोल ऐकू आले -\nमाणसं गायब होण्याचं सुरू झालं सत्र\nआता कशी म्हातारे, करशील मृत्युपत्र\nरंग ज्याच्या डोळ्यांचा आमच्यासारखा हिरवा\nहे कोडं सोडवायला आता त्यालाच बोलवा\nपण दरवाज्यात निळ्या डोळ्यांची\nआता काय करायचे ह्याचा विचार करायच्या आधीच बिजी शांतपणे दीपशिखा च्या तीन पोपटांकडे गेली नि खूर्चीवर शांत बसून तिने आपले डोळे बंद करून घेतले. तीला शांत बसलेले पाहून लोकांनी हुश्श केले. (काही पब्लिक ने एक दोन सेल्फी with डोळे मिटलेल्या बिजी बरोबर काढून लगेच फेसबुक वर पोस्ट केले नि त्यावर लोकांचे लाईक आले. )\nलोकांनी तोवर बेशुद्ध पडलेल्या दीपशिखा कडे मोर्चा वळवला. दीपशिखा ला शुद्ध आणण्यासाठी सगळ्यांची एक धांदल उडाली. कोणी पाणी मारतय, कोणी वहाण लावतय, कोणी डॉक्टरला फोन लावला.कोणी गूगल करून उपाय शोधायला लागले. (मधल्या मधे कोणी तरी एक दोन सेल्फी with बेशुद्ध दीपशिखा काढून लगेच फेसबुक वर पोस्ट केले नि त्यावर लोकांचे लाईक आले.)\nसगळे ह्या धांदलीत असताना बिजीने दीपशिखा च्या तीन पैकी एका पोपटाचा ताबा घेतला होता. इथे सगळ्यांच्या परीश्र्माला यश येऊन दीपशिखा शुद्धीवर आली. आल्यावर तिने पहिला प्रश्न विचारला \"मै कहां हू \" (उत्तर द्यायच्या आधी लगेच पब्लिक ने एक दोन सेल्फी with शुद्धीवर आलेल्या दीपशिखा बरोबर काढून लगेच फेसबुक वर पोस्ट केले नि त्यावर लोकांचे लाईक आले.)\nतेव्हढ्यात दीपशिखा चे लक्ष बिजी च्या हातातल्या पोपटाकडे गेले. पोपटाने आपल्या जडावलेल्या पापण्या हळूहळू उघडल्या तेव्हा त्याचे डोळे पण निळेभोर झाले होते. ते पाहून दिपशिखाने एक हंबरडा फोडला आणि ती बेशुद्ध होऊन खाली पडली.\n(मधे पब्लिक ने एक दोन सेल्फी with निळे डोळे झालेल्या पोपटाबरोबरकाढून लगेच फेसबुक वर पोस्ट केले नि त्यावर लोकांचे लाईक आले.)\nअग्गागाग्गा.. खत्तरनाक की एकदम..\nअरे त्या निळ्या डोळ्यांच्या\nअरे त्या निळ्या डोळ्यांच्या साथीची लागण कोणाकोणाला झाली आहे त्याचा एक चार्ट ठेवा\nअरे किती ह्या फेबु पोस्ट्स\nअरे किती ह्या फेबु पोस्ट्स आणि त्यांना आलेले लाईक्स\nवकील सापडत नाही, बीजी निळे\nवकील सापडत नाही, बीजी निळे डोळे वटारून धमक्या देत आहे. अशा बाबतीत पेचप्रसंग निर्माण झाल्याने गावातील थोर लोकांकडे तो सोडवायला जायचे ठरले. नुकतेच निवृत्त होउन गावात राहायला आलेले जस्टिस चौधरी तेथे होते. त्यांच्या घरात गांधी, नेहरू व इतर अनेकांचे फोटो होते. तसेच शेल्फ मधे ती एकसारखी कव्हरे असलेली एकाच ग्रंथाचे खंड लावून ठेवल्यासारखी पुस्तके होती. किंवा तसे डेकोरेशन होते. टी फॅमिलीतल�� लोक व गावकरी तेथे गेले. तेव्हा पहिल्यांदा जस्टिस चौधरींनी \"ये मेरा नही, इन्साफ का फैसला है. इन्साSSSSSफ का फैसला. भगवाSSSSSन का फैसला\" गाणे म्हंटले.\nते झाल्यावर त्यांनी कायदेशीर मार्ग सांगितला. बीजी उपस्थित असेल तर आधीचे विल ओव्हरराइड करून टाकता येइल, त्यामुळे पुन्हा विल करायला तोच वकील शोधायची गरज नाही. मग गावात नवीन वकीलाची शोधाशोध सुरू झाली. दीपशिखाचा एक जुना मित्र (तिच्या लग्नात रडके गाणे म्ह्ण्टलेला, तोच तो) नुकताच सनद घेउन गावात आला होता. त्याच्याकडे हे काम दिले गेले. या विल मधे बीजी ने ज्यांचे डोळे निळे आहेत अशांनाच माझी इस्टेट मिळेल अशी तजवीज केली. मग तोपर्यंत निळे डोळे झालेले सगळे जण हवेली वर हिस्सा मागायला जमा झाले. तेव्हा दीपशिखा ने त्यांना बीजी मेल्यावर या म्हणून हाकलून लावले.\nआता दीपशिखा विचार करू लागली की पुढे काय करायचे. तेवढ्यात मूळचा वकील त्यावेळची विल घेउन अचानक आला. त्यांनी सर्व कुटुंबाला मोठ्या डायनिंग टेबलावर बसवून विल वाचून दाखवली. त्यात अर्धी इस्टेट दीपशिखाला स्थायी रीतीने होती व बाकी अर्धी बीजीचा तात्कालिक फेवर ज्यांना असेल त्यांना. जुन्या वकीलांना बीजीच्या सवयी माहिती असल्याने त्यांनीच ही तजवीज तिला सुचवली होती. ते विल घेउन ते जस्टिस चौधरींकडे गेले. तिकडे निळे डोळे गँग प्रतिपक्ष म्हणून आणखी एक वकील घेउन गेले. यांच्या बाजूने तो नवीन वकील.\nप्रतिपक्षाने बीजीचे नवीन विल दाखवले. त्यावरची तारीख व \"हे विल आधीच्या सर्व विल्स ना ओव्हरराइड करते...\" हा क्लॉज ही. त्यापेक्षा यांचे विल जुने होते. यावर जस्टिसजींनी एक मानवतापूर्ण संवाद म्हणून दाखवला. मला कळते आहे दीपशिखा च लायक आहे पण मी कायद्याबाहेर जाउ शकत नाही. इथे इन्साफ का फैसला गाणे सॅड रूपात परत वाजते. तोपर्यंत सगळे जण थांबले.\nआता कठीण हृदयाने जस्टिसजी निकाल देणार.....\nइतक्यात. \"थांबा\" म्हणून एक आवाज आला. पब्लिक पाह्ते तर कोर्टाच्या दारातून निळ्या डोळ्यांच्या बीजीला घेउन काही गायवाले येत होते. पूर्वी त्यांचे गवत बीजीच्या गायीने खाल्ल्याने ते या निकालाच्या बाबतीत फार उत्सुक होते. त्यांनी बीजीला कोर्टापुढे उभे केले व सांगितले की बघा हिचे डोळे निळे आहेत. म्हणजे ही ऑलरेडी मेलेली आहे. एकदा मेल्यानंतर पुन्हा विल बदलायची तरतूद कायद्यात नाही. त्यामुळे हे नवीन विल रद��द व्हायला हवे. जस्टिसजींनी यावर हनुवटीवर हात ठेवून भिंतीवरच्या थोर लोकांच्या तस्वीरींकडे एकदा बघितले. सगळ्या तस्वीरी बघून होईपर्यंत पडद्यावर तो डोळे बांधलेला व तराजू घेतलेला पुतळा दाखवला गेला. आणि त्यानंतर सारे काही उलगडल्याच्या आनंदात जस्टिस चौधरींनी निकाल दिला की हे नवीन विल लागू होउ शकत नाही. आणि अशा तर्‍हेने दीपशिखाला न्याय मिळाला.\nमग बीजी \"मी यावर हायकोर्टात जाईन\" अशी धमकी देउन इतर निळ्या लोकांबरोबर निघून गेली \"ये विल है... - २\" ची तयारी करायला.\nइकडे सगळे फायनल सीन ला घरी आल्यावर माफक हास्यविनोद सुरू असताना दीपशिखाने वकीलांना विचारले की तुम्ही कोठे गायब होतात व आत्ता कसे आलात तर ते म्हंटले बीजी निळ्या डोळ्यांची झाल्यावर तिने मला विल सकट एका खोलीत बंदिस्त करून ठेवले होते. दार बाहेरून बंद करून टाकले होते. पण एक दोन दिवस विचार केल्यावर मला अचानक काहीतरी आठवले. मी विल जेथे ठेवले होते तेथे गेलो. विल हातात घेउन एका भिंतीला हात लावला, तर तेथून रस्ता तयार झाला.\nआता उपस्थित सर्वांच्या चेहर्‍यावर एकापाठोपाठ एक प्रश्नचिन्हे. मग शेवटी दीपशिखाने विचारले. अहो पण हे कसे झाले\nफा ने शेवटच्या वाक्यावरून\nफा ने शेवटच्या वाक्यावरून रिवर्स इंजिनियरिंग केले अशी शंका घ्यायला वाव आहे\nहो थोडेसे ते विल रद्द करणे\nहो थोडेसे ते विल रद्द करणे हा मेन पॉइण्ट होता. पण तेवढ्यात ते सुचले. त्यामुळे सीन वाढवला\nमला वाटलं आता न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी सुटणार आणि तिचेही डोळे निळे आहेत असं लक्षात येणार\n\" >> हाणा रे फा ला कोणीतरी\nमला वाटलं आता न्यायदेवतेच्या\nमला वाटलं आता न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी सुटणार आणि तिचेही डोळे निळे आहेत असं लक्षात येणार >>> हे सही होते अ‍ॅड करायला हवे कोणीतरी याभोवती रचून.\nअरे पण आता गोष्ट संपली की\nअरे पण आता गोष्ट संपली की काय \nधमाल चालली आहे. यावरुन रियल\nधमाल चालली आहे. यावरुन रियल लाईफ मधला किस्सा आठवला. सिंगापुर चे फाऊडिंग फादर लि कॉन यु यानी पण सात विल रजिस्ट्र्रर केल्या होत्या, आठवी विल करुन ठेवली होती पण ती रजिस्ट्र्रर करायचा आधीच दोन वर्षापुर्वी त्याचा म्रुत्यु झाला. आणि मग त्यांचा तीन मुला मध्ये (ज्यातिल एक विद्यमान पंतप्रधान आहेत) भरपुर भांडण झाली. मेन मुद्दा होता की सातवी विल लिगल आहे की आठवी. सगळ्यानी एकमेकावर फेसबुक, ट्विटर वर एकमेकावर बरिच चिखलफेक केली. त्यात एक मुलगा पंतप्रधान असल्याने सगळे मंत्री पण एकमेकावर सोशल मिडियावर तुटुन पडले होते. त्याबाबत पार्लिमेंट मध्ये एक खास सेशन पण आयोजित केले होते. मग तीन्ही मुलानी हा खाजगी प्रश्न आहे हे agree करुन पब्लिक डोमेन मधले भांडण थांबवले .. न्यायालयात बहुतेक केस चालु असेल. पण त्याबद्दल काही तपशिल बाहेर येत नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/watches/women-wadding-party-handmade-bracelet-hand-girls-ladies-braslate-watches-6-month-warranty-price-puaPa4.html", "date_download": "2020-01-20T11:25:27Z", "digest": "sha1:WGMABUUIIR45BANA6FPHAP66BGZF5OT4", "length": 11079, "nlines": 201, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "वूमन वादडींग पार्टी हॅन्डमेड ब्रेसलेट हॅन्ड गर्ल्स लडीएस ब्रासळते वॉटचेस 6 मंथ वॉररंटी सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nवूमन वादडींग पार्टी हॅन्डमेड ब्रेसलेट हॅन्ड गर्ल्स लडीएस ब्रासळते वॉटचेस 6 मंथ वॉररंटी\nवूमन वादडींग पार्टी हॅन्डमेड ब्रेसलेट हॅन्ड गर्ल्स लडीएस ब्रासळते वॉटचेस 6 मंथ वॉररंटी\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nवूमन वादडींग पार्टी हॅन्डमेड ब्रेसलेट हॅन्ड गर्ल्स लडीएस ब्रासळते वॉटचेस 6 मंथ वॉररंटी\nवूमन वादडींग पार्टी हॅन्डमेड ब्रेसलेट हॅन्ड गर्ल्स लडीएस ब्रासळते वॉटचेस 6 मंथ वॉररंटी किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये वूमन वादडींग पार्टी हॅन्डमेड ब्रेसलेट हॅन्ड गर्ल्स लडीएस ब्रासळते वॉटचेस 6 मंथ वॉररंटी किंमत ## आहे.\nवूमन वादडींग पार्टी हॅन्डमेड ब्रेसलेट हॅन्ड गर्ल्स लडीएस ब्रासळते वॉटचेस 6 मंथ वॉररंटी नवीनतम किंमत Jan 20, 2020वर प्राप्त होते\nवूमन वादडींग पार्टी हॅन्डमेड ब्रेसलेट हॅन्ड गर्ल्स लडीएस ब्रासळते वॉटचेस 6 मंथ वॉररंटीशोषकलुईस उपलब्ध आहे.\nवूमन वादडींग पार्टी हॅन्डमेड ब्रेसलेट हॅन्ड गर्ल्स लडीएस ब्रासळते वॉटचेस 6 मंथ वॉररंटी सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 299)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nवूमन वादडींग पार्टी हॅन्डमेड ब्रेसलेट हॅन्ड गर्ल्स लडीएस ब्रासळते वॉटचेस 6 मंथ वॉररंटी दर नियमितपणे बदलते. कृपया वूमन वादडींग पार्टी हॅन्डमेड ब्रेसलेट हॅन्ड गर्ल्स लडीएस ब्रासळते वॉटचेस 6 मंथ वॉररंटी नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nवूमन वादडींग पार्टी हॅन्डमेड ब्रेसलेट हॅन्ड गर्ल्स लडीएस ब्रासळते वॉटचेस 6 मंथ वॉररंटी - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nवूमन वादडींग पार्टी हॅन्डमेड ब्रेसलेट हॅन्ड गर्ल्स लडीएस ब्रासळते वॉटचेस 6 मंथ वॉररंटी वैशिष्ट्य\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 15403 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\n( 31 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 27 पुनरावलोकने )\n( 23 पुनरावलोकने )\n( 28 पुनरावलोकने )\nवूमन वादडींग पार्टी हॅन्डमेड ब्रेसलेट हॅन्ड गर्ल्स लडीएस ब्रासळते वॉटचेस 6 मंथ वॉररंटी\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2020 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/the-fund-has-a-record-turnover/articleshow/67408661.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-01-20T12:32:27Z", "digest": "sha1:ZD5P5NW23RSR3H3HBQ4GMWTRK2LQHBQA", "length": 15409, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: फंडांमध्ये विक्रमी भर - the fund has a record turnover | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nवृत्तसंस्था, नवी दिल्लीशेअर बाजारातील चढउतारांच्या पार्श्वभूमीवर रिटेल गुंतवणूकदारांकडून मिळणारी पसंती आणि 'एसआयपीं'चा वाढलेला ओघ यांमुळे सरत्या ...\nशेअर बाजारातील चढउतारांच्या पार्श्वभूमीवर रिटेल गुंतवणूकदारांकडून मिळणारी पसंती आणि 'एसआयपीं'चा वाढलेला ओघ यांमुळे सरत्या वर्षात म्युच्युअल फंडांमध्ये १.२४ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची भर पडली. 'असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया'तर्फे (अॅम्फी) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर २०१८पर्यंत वर्षभरात फंडांतील एकूण गुंतवणूक गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.५४ टक्क्यांनी वाढून २३.६१ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. डिसेंबर २०१७ पर्यंत फंडांमधील एकूण गुंतवणूक २२.३७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली होती.\nम्युच्युअल फंडांमधील एकूण गुंतवणुकीत वाढ होण्याचे हे सलग सहावे वर्ष ठरले आहे. मात्र, आर्थिक वर्ष २०१७-१८च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०१८-१९मध्ये फंडांतील वाढ घटल्याचे दिसून आले आहे. वर्ष २०१७-१८मध्ये फंडांतील गुंतवणूक ३२ टक्क्यांनी (५.४ लाख कोटी रुपये) वाढल्याची दिसून आले. सरत्या वर्षात 'आयएल अँड एफएस'ची दिवाळखोरी आणि बाजारात निर्माण झालेल्या रोखतेच्या अभावी लिक्विड फंडांमधील गुंतवणुकीला त्याचा फटका बसला. या शिवाय स्मॉल आणि मिडकॅप क्षेत्रातील कंपन्यांच्या खराब कामगिरीमुळेही इक्विटी फंडांनी उणे कामगिरी नोंदवली. त्यामुळेही घाबरलेल्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक मागे घेण्यावर भर दिला.\nक्वाण्टम म्युच्युअल फंडाचे सीईओ जिमी पटेल यांच्या मते २०१८मध्ये म्युच्युअल फंडांतील वाढीचे सर्वतोपरी श्रेय रिटेल गुंतवणूकदारांनाच दिले पाहिजे. गुंतवणूकदारांमध्ये निर्माण केलेल्या जनजागृतीमुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. त्याचे श्रेय 'असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया' या म्युच्युअल फंडांच्या शिखर संस्थेला देण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर चालू वर्षभरातही फंडांमधील गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. सरत्या वर्षात कच्च्या तेलाचे भाव, डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण आणि शेअर बाजारातील चढ-उतार असूनही सामान्य गुंतवणूकदारांचा फंडांवरील विश्वास ढळला नाही.\nचालू वर्षीही होणार लक्षणीय गुंतवणूक\nसरते वर्ष म्युच्युअल फंडांसाठी संमिश्र राहिले असले, तरी चालू वर्षात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकीचा ओघ वाढता राहील, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. 'एसआयपीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गुंतवणुकीमुळे म्युच्युअल फंड उद्योगाला अच्छ दिन येण्य��ची शक्यता आहे. या शिवाय चालू वर्षात फोलिओंच्या संख्येतही मोठी वाढ अपेक्षित आहे,' असेही पटेल यांनी स्पष्ट केले. छोट्या-मोठ्या शहरांतून वाढलेले गुंतवणुकीचे प्रमाण आणि गुंतवणुकीसाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर यांमुळेही चालू वर्ष फंडांसाठी उत्साहवर्धक राहील, असे मत 'एस्सेल म्युच्युअल फंडा'चे सीआयओ विरल बेरावाला यांनी व्यक्त केले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nअमेरिकेचा चीनला दणका; अर्थव्यवस्थेच्या घोडदौडीला लगाम\nसात वर्षानंतर आले 'गोल्ड ईटीएफ' अच्छे दिन\nउद्योगांमध्ये हस्तक्षेप नको; 'टाटासन्स'च्या प्रमुखांची नाराजी\nमोदी-शाहांकडे एक व्हिजन आहे, त्यांना साथ दिलीच पाहिजे : रतन टाटा\nहायकोर्टाने ठरवलं; PMC बँकेचा तिढा सुटणार\nइतर बातम्या:शेअर बाजार|गुंतवणुकदार|share market|retail|mutual fund\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यांचा दावा\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घोडदौडीला लगाम\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nउज्वला योजनेच्या लाभार्थींची संख्या ६ कोटींवर...\nपीएनबीच्या पेन्शन फंडात गैरव्यवहार नाही...\nकच्च्या तेलावरच्या सवलतीचा ग्राहकांना फायदा नाही...\nबँक विलीनीकरणाचे ग्राहकांवर परिणाम काय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/home-chef/instant-dahi-vada/articleshow/71345003.cms", "date_download": "2020-01-20T12:46:35Z", "digest": "sha1:Q55NMZWUJCBLIOW7Y4YDZS252H5DRK4A", "length": 10629, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "instant dahi vada : झटपट दहीवडा - instant dahi vada | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nसाहित्य - बेकरीत मिळतात ते १०-१२ जिरा बटर, एक मोठा बाऊल ताजं दही, १ टेबल स्पून आलं-मिरची पेस्ट, २-३ टेबल स्पून साखर, वाटीभर बारीक शेव, अर्धा चमचा लाल तिखट, कोथिंबीर, मीठ, चिंचेची चटणी, जिरा पावडर\nसाहित्य - बेकरीत मिळतात ते १०-१२ जिरा बटर, एक मोठा बाऊल ताजं दही, १ टेबल स्पून आलं-मिरची पेस्ट, २-३ टेबल स्पून साखर, वाटीभर बारीक शेव, अर्धा चमचा लाल तिखट, कोथिंबीर, मीठ, चिंचेची चटणी, जिरा पावडर\nकृती - एका बाऊलमध्ये एक ग्लास कोमट पाणी घ्यावं. त्यात बटर पूर्ण बुडवून ठेवावेत. दही व्यवस्थित फेटून घ्यावं. त्यात मीठ, साखर, आलं-मिरची पेस्ट घालून ढवळून घ्यावं. बटर हलकेच दाबून त्यातील पाणी काढून टाकावं.\nदहीवडा खायला देताना बाऊलमध्ये भिजवलेले बटर ठेवून त्यावर दोन डाव दही घालावं. त्यावर चिंचेची चटणी, जिरा पावडर, कोथिंबीर आणि बारीक शेव घालून खायला द्यावं. घरात चिंचेची चटणी, दही असं साहित्य सहज उपलब्ध ठेवता येऊ शकतं. सगळं सामान असेल तर अगदी १५-२० मिनिटांत दहीवडे सर्व्ह करता येऊ शकतात.\n- संकेत सुरेश पवार, घोडबंदर रोड-ठाणे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nघरचा शेफ:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nखालापूरजवळ अपघातात शबाना आझमी गंभीर जखमी\nनगर: प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा कोकण कड्यावरून पडून मृत्यू\n...म्हणून 'तान्हाजी'मध्ये घोरपडीचा उल्लेख नाही: ओम राऊत\nतरुणीच्या त्रासानं मराठी अभिनेता बेजार; FB वर मांडली व्यथा\n'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास चुकीचाः सैफ\nइतर बातम्या:साखर|दही|झटपट दहीवडा|yogurt|sugar|instant dahi vada\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच��या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nखरपूर आणि स्वादिष्ट व्हेज पॉकेट्स...\nज्वारीच्या कुटाचे टेस्टी वडे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/world/mark-zuckerberg-birthday-special-facebook-ceo-zuckerbergs-houses-and-properties-36669.html", "date_download": "2020-01-20T11:47:44Z", "digest": "sha1:EM46TJDGMUYWI2D2YLGV4XLYPTYJWXI4", "length": 33644, "nlines": 260, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Mark Zuckerberg Birthday Special: फेसबुकचा सीईओ झुकरबर्गही आहे शौकीन, आतापर्यंत खर्च केले अब्जावधी रुपये, जाणून घ्या काय आहे ती गोष्ट | 🌎 LatestLY मराठी", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\n'ये अंधा कानून है' वांद्रे कोर्टात सुनावणी सुरु असताना वाजलेल्या या गाण्याने 'असा' झाला गोंधळ\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHatchback Cars 2020: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nनवं हेल्मेट खरेदी करणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nShattila Ekadashi 2020: षट्तिला एकादशी साजरी करण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या महत्व आणि शुभ मुहूर्त\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHealth Tips: हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीवर करा 'हे' त्वरित उपाय जे एखाद्याचे जीवन वाचविण्यास येऊ शकतात कामी\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMark Zuckerberg Birthday Special: फेसबुकचा सीईओ झुकरबर्गही आहे शौकीन, आतापर्यंत खर्च केले अब्जावधी रुपये, जाणून घ्या काय आहे ती गोष्ट\nफेसबुक (Facebook) सारख्या जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग वेबसाइटचा मुख्य कार्यकारी अधिकारी, अमेरिकन करोडपती मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg), याचा आज वाढदिवस. मार्कचा जन्म 14 मे 1984 रोजी, व्हाईट प्लेन्स, न्यूयॉर्क, अमेरिका इथे झाला. आज मार्कचे नाव संपूर्ण जगात झाले असले तरी, त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणाला फारसी माहिती नाही. आजच्या घडीला 7,000 कोटी इतके नेट वर्थ असलेल्या मार्कचा थाटही एखाद्या राजासारखाच आहे. म्हणूनच मार्क एकीकडे तंत्रज्ञान आणि दुसरीकडे नाविन्यपूर्ण घरांचा शौकीन आहे. मार्कने गेल्या हिवाळ्यामध्ये ताहो तलावाच्या शेजारी 600 फूट वॉटरफ्रंटसह दोन खाजगी मालमत्ता खरेदी केल्या. तब्बल 59 मिलियन डॉलर इतक्या किमतीला हा सौदा पार पडला. त्यानंतर मार्कच्या इतर मालमत्तांबद्दल चर्चा रंगू लागल्या.\nयाआधी पालो अल्टो, कॅलिफोर्निया; सॅन फ्रान्सिस्को, आणि कुआई च्या हवाईयन बेटांवर मार्कने मालमत्ता खरेदी केल्या आहेत. सध्या मार्क पालो अल्टो इथल्या 5000 स्केअर फुटच्या घरात राहतो. तिथेच त्याने अजून 4 घरे विकत घेतली आहेत. अशाप्रकारे मार्ककडे एकूण 10 घरे आहेत.\nमार्कचे राहते घर, पाच बेडरुम, पाच बाथरूम त्याने मे 2011 मध्ये क्रेशेंट पार्क परिसरात खरेदी केले. घरामध्ये एक मोठे परसदार, स्विमिंग पूल, आणि विस्तृत असे लँडस्केपींग आहे. याच घराच्या जवळ त्याने अजून 4 घरे विकत घेतली आहेत.\nमार्कचे पालो अल्टो येथील घर\nमार्कचे सॅन फ्रांसिस्को येथे 5,500 स्क्वेअर फुटाचे टाउनहाऊस आहे. हे घर त्याने 2013 साली, 10 दशलक्ष डॉलर्सना खरेदी केले होते. या घराचे बांधकाम 1928 साली, 9,800 स्क्वेअर फुट जागेवर झाले आहे. खरेदीनंतर त्याने मालमत्तेची पुनर्बांधणी करण्यासाठी 1.6 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केले.\nगुगल नकाशानुसार, हे घर नोएल व्हॅली आणि मिशन जिल्हा परिसर दरम्यान, डोलोरस हाइट्स येथील 21 व्या रस्त्यावर आहे.\n2014 मध्ये मार्कने कुआई बेटांवर 100 दशलक्ष डॉलर्सना दोन घरे खरेदी केले. एका निवांत समुद्रकिनाऱ्यावरील तब्बल 750 एकर (300 हेक्टर) जागेवर ही घरे बांधली आहेत. 2017 मध्ये त्याने पिला'ए बीचवर अजून एक घर खरेदी केले. आश्चर्यम्हणजे याच घरांच्या समोर तब्बल 357 एकर परिसरात झुकरबर्गची शेती आहे. ऊस, आलं, हळद आणि पपई अशी पिके इथे घेतली जातात.\nझुकरबर्गची ब्रशवूड इस्टेट ही 6 एकर जागेवर पसरली आहे. या घरात 6 बेडरूम आणि 5 बाथरूम्स आहेत. त्यानंतर त्याने आठ बेडरूम आणि नऊ बाथरुम असलेली कॅरोलेल इस्टेटही खरेदी केली.\nताहो तलावाच्या शेजारी खरेदी केलेल्या या दोन घरांच्या मधोमध 600 फुट तलाव आहे. खास आपल्या पतींच्या सांगण्यावरून सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी मार्कने ही घरे खरेदी केली आहेत. मार्कच्या पत्नीचे नाव प्रिस्किला चॅन (Priscilla Chan) असून, फेसबुकचे निर्मिती आणि त्याच्या विकासामध्ये तिचा फार मोठा हात आहे.\nList of Richest Person: Jeff Bezos ते मुकेश अंबानी; 2020 च्या पहिल्या दिवशी जाणून घ्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण, किती आहे त्यांची संपत्ती\nVideo: त्याला रहावलेच नाही प्रियकराने सर्फिंग करताना प्रेयसीला केले प्रपोज, पण अंगठी पाण्यात पडली\nFacebook ला जबर फटका, डेटा लीक प्रकरणी भरावा लागणार 5 अब्ज डॉलर्सचा भुर्दंड\nFacebook चा चेहरामोहरा बदलणार; Mark Zuckerberg ने सादर केले नवे डिझाईन, मेसेंजरद्वारे करता येणार हॉटेल बुकिंग\nFacebook चा नवीन सुरक्षा फंडा, Instagram, Messengerच्या नव्या रुपासोबत करण्यात येणार हे बदल\nफेसबुक कंपनीने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये\nWhatsApp प्रमाणेच आता Facebook Messenger वर पाठवलेला मेसेज Unsend करता येणार, पहा कसा आणि किती वेळात डीलिट करू शकाल मेसेज\nTulsi Gabbard यांनी अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक 2020 च्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं, Hawaii मध्ये केली अधिकृत घोषणा\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nदिल्ली विधानसभा चुनाव 2020: नामांकन दाखिल नही कर पाए सीएम केजरीवाल, रोड शो में हुए लेट, अब कल भरेंगे पर्चा\nअमित शाह का कार्यकाल हमेशा याद रहेगा: पीएम मोदी : 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nएक्टर कमाल राशिद खान उर्फ KRK का आरोप, सलमान खान इन 2 एक्टर्स का करियर कर रहे हैं बर्बाद, पढ़ें पूरा ट्वीट\nमुजफ्फरपुर शेल्टर होम केस: दिल्ली की साकेत कोर्ट ने ब्रजेश ठाकुर समेत 19 आरोपियों को दोषी ठहराया\nCAA Protest: भूपिंदर सिंह हुड्डा बोले- कोई राज्य नागरिकता कानून को लागू करने से इनकार नहीं कर सकता\nMaghi Ganesh Jayanti 2020: कब है माघी गणेश जयंती जानें शुभ मुहूर्त, पूजा विधि और महत्व\n: अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यानिमित्त अहमदाबाद येथे 'हाऊडी मोदी' पद्धतीचा कार्यक्रम आयोजित\n मराठमोळे वकील हरीश साळवे देणार इंग्लंडच्या महाराणीला कायदेशीर सल्ला\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nशाही परिवार सोडल्यानंतर, 'प्रिन्स हॅरी'ला मिळाली Burger King कडून पार्ट टाईम नोकरीची ऑफर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/rain-is-stop-but/", "date_download": "2020-01-20T13:04:15Z", "digest": "sha1:CZCZAETFXHDGWQLIWKDHZTFCRTP7XWQS", "length": 9673, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पावसाने उघडीप दिल्याने दिलासा, पण… | Dainik Prabhat", "raw_content": "\nपावसाने उघडीप दिल्याने दिलासा, पण…\nपुणे – दोन दिवसांपासून पावसाने पुणे शहराबरोबरच जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली होती. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उमेदवारांना प्रचार आटोपता घ्यावा लागला. तर अनेक स्टार प्रचारकांना प्रचारात सहभागी होता आले नाही. याशिवाय लोकसभा निवडणुकीत पुण्यात नीचांकी मतदान झालले होते. सर्वच राजकीय उमेदवारांनी या निचांकी मतदानाची मोठी धास्ती घेतली होती.\nमतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभागाने पथनाट्य, महाविद्यालया���मध्ये मतदानाचे प्रात्यक्षिक, दिव्यांगांकरिता स्वतंत्र व्यवस्था, मतदारांना घरोघरी स्लीप वाटप यांसारखे उपक्रम राबविण्यात आले. याकरिता लाखो रुपये खर्च होतो. तर काही खासगी व्यावसायिकांनीदेखील मतदान करणाऱ्या नागरिकांना खाद्यपदार्थांच्या बिलात सवलत दिली होती.\nमतदानासाठी राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांबरोबरच कंपन्या व खासगी आस्थापनांना पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. बहुतांशी सर्वच आस्थापना बंद होत्या. तर काही कंपन्या व आस्थापनांमधील कामगारांना मतदानाकरिता कामावर काही तास उशिरा येण्याची सवलत देण्यात आली होती. त्यामुळे पावसाचे सावट दूर झाल्यानंतर घरी बसलेला मतदार मतदानासाठी बाहेर पडल्याचे चित्र पहायला मिळाले.\nसिध्दीविनायकाच्या चरणी 35 किलो सोने\nराजा परांजपे दीर्घांक स्पर्धेत ‘फडस’ सर्वोत्तम\nस्वराविष्कारात रंगाला ‘कै. पं. शंकर विष्णू कान्हेरे समारोह’\n#CAA : विरोधात एफटीआय येथे निदर्शने\n‘फडणवीस सरकारच्या काळात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर होणार कारवाई’\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी आफत\nशिर्डी वादावर काय म्हणाले विखे पाटील \nवाकड ब्रिजजवळ एसटीच्या धडकेत महिलेचा मृत्यू\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी आफत\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\n मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\nपुणेकरांनो, कुत्रे पाळण्यावर येणार बंधने\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी आफत\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nपुणेकरांनो, कुत्रे पाळण्यावर येणार बंधने\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/blog/motivational-video-current-affairs-ep-14.html", "date_download": "2020-01-20T11:34:21Z", "digest": "sha1:NYHCBTA575D3ZYEP3FU57CL44HSF7SBB", "length": 4399, "nlines": 98, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "चालू घडामोडी भाग: १४", "raw_content": "\nचालू घडामोडी भाग: १४\nचालू घडामोडी भाग: १४\nएका वीटभट्टी मजुराचा मुलगा CA कसा झाला पहा CA मोहसीन शेख ह्यांचा संघर्षमय आणि रोमांचकारी प्रवास\nMPSC - UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी साठी चालू घडामोडींचे मासिक 'मोफत' MahaNMK चा नवा उपक्रम \n'MahaNMK' तुमच्या अधिकारी बनण्याच्या प्रवासातला तुमचा खरा साथीदार \nनागरिकत्व कायदा सुधारणा 2019 (CAB)\nस्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी १४ डिसेम्बर २०१९MahaNMK\nइमर्जन्सी मध्ये महिलांनी कुठे फोन लावावा \n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/sbi-all-india-recruitment-23052019.html", "date_download": "2020-01-20T12:47:35Z", "digest": "sha1:ZFHWWUVBTBST6T4QT2QFTZKZ2XQEGVFY", "length": 13139, "nlines": 190, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "स्टेट बँक ऑफ इंडिया [State Bank of India] मध्ये विविध पदांच्या ५७९ जागा", "raw_content": "\nस्टेट बँक ऑफ इंडिया [State Bank of India] मध्ये विविध पदांच्या ५७९ जागा\nस्टेट बँक ऑफ इंडिया [State Bank of India] मध्ये विविध पदांच्या ५७९ जागा\nस्टेट बँक ऑफ इंडिया [State Bank of India] मध्ये विविध पदांच्या ५७९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nशैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित क्षेत्रातील पदवी/ पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव.\nवयाची अट : ०१ एप्रिल २०१९ रोजी ३० वर्षे ते ५० वर्षे\nशैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.ए./ पी.जी.डी.एम. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.\nवयाची अट : ०१ एप्रिल २०१९ रोजी ३० वर्षे ते ४५ वर्षे\nशैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित क्षेत्रातील पदवीधर ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.\nवयाची अट : ०१ एप्रिल २०१९ रोजी २३ वर्षे ते ३५ वर्षे\nशैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित क्षेत्रातील पदवीधर ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०८ वर्षाचा अनुभव.\nवयाची अट : ०१ एप्रिल २०१९ रोजी २८ वर्षे ते ४० वर्षे\nकस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव (Customer Relationship Executive) : ६६ जागा\nशैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्रातील पदवीधर\nवयाची अट : ०१ एप्रिल २०१९ रोजी २० वर्षे ते ३५ वर्षे\nशैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित क्षेत्रातील पदवीधर ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १५ वर्षाचा अनुभव.\nवयाची अट : ०१ एप्रिल २०१९ रोजी ३५ वर्षे ते ५० वर्षे\nसेंट्रल ऑपरेशन टीम सपोर्ट (Central Operation Team Support) : ०३ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित क्षेत्रातील पदवीधर ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.\nवयाची अट : ०१ एप्रिल २०१९ रोजी ३० वर्षे ते ४० वर्षे\nरिस्क & कंप्लायंस ऑफिसर (Risk & Compliance Officer) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित क्षेत्रातील पदवीधर ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.\nवयाची अट : ०१ एप्रिल २०१९ रोजी २५ वर्षे ते ४० वर्षे\nसूचना वयाची अट : ०१ एप्रिल २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]\nशुल्क : ७५०/- रुपये [SC/ST/PWD : १२५/- रुपये]\nवेतनमान (Pay Scale) : स्टेट बँक ऑफ इंडिया च्या नियमांनुसार.\nनोकरी ठिकाण : संपूर्ण भारत\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 12 June, 2019\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nसर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र\nसर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती\nदिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या\nशैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती\nव्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)\nकर्मचारी राज्य विमा निगम [ESIC] हैदराबाद येथे विविध पदांच्या ८१ जागा\nअंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२०\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ [VNMKV] मध्ये वरिष्ठ संशोधन फेलो पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : २१ जानेवारी २०२०\nमध्य रेल्वे [Central Railway] मुंबई येथे सल्लागार पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२०\nप्रगत संगणन विकास केंद्र [CDAC] हैद्राबाद येथे प्रक���्प अभियंता पदांच्या २६ जागा\nअंतिम दिनांक : २५ जानेवारी २०२०\nइंदिरा गांधी इंस्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च [IGIDR] मुंबई येथे वित्त अधिकारी पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : २१ फेब्रुवारी २०२०\nजिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय [CDMO] पालघर येथे विधी अधिकारी पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : ०४ फेब्रुवारी २०२०\nडिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी [DIAT] मध्ये कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : २९ जानेवारी २०२०\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [TRTI] पुणे येथे विभागीय चौकशी अधिकारी पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२०\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/10/blog-post_54.html", "date_download": "2020-01-20T12:13:53Z", "digest": "sha1:QSHSPYUJDZJAV7CDIYRIYI672ETADIZN", "length": 31600, "nlines": 175, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "मराठवाडा मुक्तीसंग्राम : एमआयएम आणि वर्तमान | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nमराठवाडा मुक्तीसंग्राम : एमआयएम आणि वर्तमान\nमराठवाड्याच्या इतिहासात आणि राजकारणात ’ऑपरेशन पोलो’ म्हणजेच पोलीस अ‍ॅक्शनला अनन्यसाधारण महत्व आहे. 13 ते 18 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो अंमलात आले आणि निजामाच्या जवळपास 240 वर्षाच्या राजवटीला तीन दिवसात खालसा करण्यात भारत सरकारला यश आले. याचा आनंद मराठवाड्यात 17 सप्टेंबर 1949 पासून मुक्तीसंग्राम दिनी साजरा क���ला जातो. मुक्तीसंग्राम अनेकांना आनंद देणारा आहे मात्र काहींना दुःख देणाराही आहे. यात अनेक निरपराध लोकांचेही प्राण गेले असल्यामुळे 17 सप्टेंबर रोजी त्यांच्या परिजनांसाठी हा दर्दनाक दिवस. 13 ते 18 सप्टेंबर अनेकांसाठी काळरात्र ठरली. पंतप्रधान पंडित नेहरूंनी पोलीस अ‍ॅक्शनमध्ये अनेक लोकांवर अनन्वीत अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्यामुळे त्यांनी चौकशीसाठी समिती स्थापन केली. जिचे नाव पंडित सुंदरलाल समिती आहे. यामध्ये पंडित सुंदरलाल, काजी अ. गफ्फार, मौलाना अब्दुल्लाह मिस्री यांचा समावेश होता. त्यांनी अ‍ॅक्शन झालेल्या प्रदेशातील अहवाल भारत सरकारला सादर केला. मात्र हा अहवाल जनतेसमोर आला नाही. त्यामुळे आजही लोकांना वाटते की त्यावेळेस अनन्वीत अत्याचार झाल्याची आकडेवारी यामध्ये असावी त्यामुळेच हा अहवाल समोर येवू दिला गेला नाही. शंकेचे वादळ आजही लोकांच्या मनात घोंघावतेय. मात्र या घटनेला उलटून जवळपास 71 वर्षे झाली.\nमुक्तीसंग्रामाच्या इतिहासात कासीम रझवी हे खलनायक ठरले. त्यांच्या काही चुकीच्या निर्णयामुळे मुक्तीसंग्राम घडले अन्यथा घडलेच नसते असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. शेवटी त्या-त्या वेळेची परिस्थिती त्या घटनांना आणि त्यावेळेच्या प्रमुखांनी घेतलेल्या निर्णयांना कारणीभूत ठरते. जेवढे निजामाचे राज्य होते ते सर्वच्या सर्व भारतात सामील झाले. त्यानंतर 1948 ते 1950 दरम्यान भारत सरकारने निजाम मीर उस्मानअली यांना राज्यप्रमुख बनविले होते. भारताला जेव्हा आर्थिक चणचण भासली तेव्हा त्याने सढळ हाताने मदत केली. त्यांच्याऐवढी सरकारला आर्थिक दान आजपर्यंत कोणी केल्याचे महाराष्ट्राच्या इतिहासात वाचण्यास मिळाले नाही. हैद्राबाद स्टेट भारतात सामिल होण्याच्या प्रक्रियेत कासीम रझवी यांना नायक होण्याची संधी होती मात्र त्यांनी आपल्या हट्टी प्रवृत्तीमुळे ती गमावली. एमआयएम संघटनेच्या इतिहासातही त्यांना नायक होण्याची संधी होती मात्र त्यांना ती मिळविता आली नाही. जसा एखाद्या पक्षाच्या किंवा संघटनेच्या नेत्याच्या चुकीच्या निर्णयामुळे त्या पूर्ण पक्षाला लोकांच्या रोशाला सामोरे जावे लागते. तसेच आज मराठवाड्यात एमआयएमला काही लोकांच्या खोचक प्रश्‍नांना उत्तरे द्यावी लागत आहेत.\nएमआयएम संघटनेच्या स्थापना वेळेची भूमिका जर वाचण्यात ��ली तर प्रत्येक व्यक्तीला एमआयएमबद्दल आपुलकीच वाटेल. मात्र एका शिलेदाराच्या चुकीच्या निर्णयामुळे संघटनेला नामुष्कीला सामोरे लागते. मात्र कासिम रझवीच्या वेळेस एमआयएम पक्ष नव्हता तर एक संघटना होती. त्यामुळे त्या एका व्यक्तीच्या कारणाम्याचा जुन्या व नव्या पिढीतील सर्व शिलेदारांना दोषी माणणे चुकीचेच ठरू शकते. एमआयएमनेही कधी कासमी रझवीची जयंती किंवा त्यांचा उदोउदो करताना पाहण्यात आले नाही. ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाची स्थापना 3 मार्च 1958 रोजी अ‍ॅड. अ. वाहेद ओवेसी यांनी हैद्राबाद येथे केली. आज एमआयएमची वाटचाल संविधानाचे जाणकार बॅ.असदोद्दीन ओवेसी यांच्या मार्गदर्शनावर चालते. सध्यातरी त्यांची वाटचाल संघटनेला धोक्यात आणणारी किंवा देशविरोधी दिसत नाही. ते एक परिपक्व, समजूतदार व संसदपटू राजकारणी आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांना पाकिस्तानात जाण्याची त्यावेळेस संधी असतानाही ते गेले नाहीत. त्यांनी येथील सहिष्णू बांधव आणि भारत भूमी आपलीच आहे अशी खूनगाठ मनात ठेऊन येथेच राहणे पसंत केले.\nया ऐतिहासिक घटनेचे राजकारण न करता मागास असलेल्या, दुष्काळग्रस्त आणि खर्‍या विकासापासून अजून कोसो दूर असलेल्या मराठवाड्याच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे. वारंवार दुष्काळाचे चटके या भागाला बसत आहेत. सिंचनाचे स्त्रोत कमी आहेत. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. अशात लोकांची मने जोडून हातात हात घेउन या प्रदेशाचा विकास करणे काळाची गरज आहे. काही वेळे पुरते राजकारण्यांचे राजकारण होते, त्यांचा स्वार्थ साधून जातो मात्र विनाकारण लोकांची मने दुभंगतात. नेते मात्र या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करून आपले उखळ पांढरे करतात. मात्र सामान्य जनतेने काय करावे, हा यक्ष प्रश्‍न पडतो. मराठवाड्याचा विकासाचा प्रश्‍न विधानसभेत आणि दिल्ली दरबारी उचलून धरून विकासाच्या योजना ओढून आणील असा एकही मजबूत लोकनेता आज दिसत नाही. त्यामुळे मराठवाडयाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मराठवाड्याला एका अभ्यासू आणि सर्वसमावेशक नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी प्रयत्नशील रहावे लागेल. हा लिहिण्याचा प्रपंच एवढाच की 17 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम ध्वजारोहण प्रसंगी खा. इम्तियाज जलील यांची अनुपस्थिती. त्यामुळे उठलेले आरोप प्रत्यारोपाचे वादळ. या घटनेनंतर खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेले स्पष्टीकरण.\nयावेळी ते म्हणाले,” हैद्राबाद संस्थान मुक्त झाले तेव्हा कासीम रझवींनी आमच्या बापजाद्यांना पाकिस्तानात यायचे का, असे विचारले होेते. पण आम्ही नाही म्हणालो. भारत हीच आमची भूमी आहे. त्यामुळे त्यांचा वैचारिक वारसा पुढे चालविण्याचे काहीएक कारण नाही. माझ्या न येण्याचा नाहक डांगोरा पिटला जातो. जे लोक ध्वजारोहण सोहळ्यात येतात त्यांनी मुक्त झालेल्या मराठवाड्याच्या विकासासाठी काय केले हा देश आमचाही आहे. पण याच ध्वजारोहण सोहळ्यास अनुपस्थित असणार्‍या खा. प्रताप पाटील चिखलीकर व पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे खा. हेमंत पाटील यांना कोणी त्यांच्या अनुपस्थितीविषयी विचारत नाही. माझ्याकडून ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास न येण्याची चूक झाली. पण 16 आणि 17 सप्टेंबरला पक्षाच्या बैठका होत्या. आचारसंहिता लागेल अशी शक्यता असल्याने उमेदवारांच्या मुलाखती मुंबई येथे सुरू होत्या. पण त्याचा बाऊ केला गेला. औरंगाबाद ते शिर्डी या खराब झालेल्या रस्त्यासाठी निधी मंजूर करावा म्हणून विनंती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांना भेटलो. पानचक्कीजवळील दरवाजा दुरूस्त व्हावा म्हणून निधी मिळविला. मात्र विकासासाठी काही काम न करता केवळ ध्वजारोहणासाठी एक दिवस हजेरी लावून देशभक्ती दाखविणार्‍यांनी काय केले, असा सवाल जलील यांनी उपस्थित केला. पुढील वर्षी या कार्यक्रमाला हजर राहणार आहे. खरेतर ऑपरेशन पोलोमध्ये मुस्लिमांवर अन्याय झाल्याचे आपल्याला ठाऊक आहे. पण तो इतिहासाचा भाग आहे. त्यात आम्ही पडू इच्छित नाही. या शब्दांत खासदार जलील यांनी पुढील वर्षी ध्वजारोहणास येणार असल्याचे सांगितले.”\nमराठवाडा मुक्तीसंग्रामात हौतात्म्य पत्करणार्‍या सर्वांचा आदर मनात बाळगणे, त्यांचे मराठवाड्याबद्दल असलेले प्रेम, भविष्यात आपला मराठवाडा कसा असावा, याबद्दल त्यांनी बाळगलेली विकासाची स्वप्ने आम्ही पूर्ण करण्याकडे जर वाटचाल करत असू तर आम्ही होतात्मयांना खरी आदरांजली वाहण्यास पात्र आहोत. अन्यथा मराठवाडा मुक्त होण्याला कागदोपत्रीच महत्व उरून जाईल.\nमहाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागली आहे. किती नेते आपल्या भाषणात संपूर्ण मर���ठवाड्याच्या विकासाबद्दल आत्मीयतेने बोलतील याकडे आम्हाला लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर 370, पुलवामा आणि अन्य काही भावनिक मुद्दे उकरून आम्हाला भावनेच्या भरात ओढतात हे पहावे लागेल. आमचे सर्वात जास्त नुकसान जात, पात, धर्म आणि भावनेच्या राजकारणामुळेच झाले आहे. सरकारच्या चांगल्या धोरणांचे स्वागत करण्याची आम्ही नैतिकता बाळगली पाहिजे आणि चुकीच्या धोरणांचे वाभाडे काढण्याची आम्ही ताकद ठेवली पाहिजे. सध्या राज्यातील विरोधक दुबळा झाला आहे. त्यालाही मजबूत करणे गरजेचे आहे. मराठवाड्याच्या विकासाची जाण असलेला, येथील नागरिकांबद्दल आत्मीयतेने बोलणारा, मराठवाड्याच्या धर्मनिरपेक्ष संस्कृतीला अबाधित ठेवणार्‍या नेत्याला पुढे आणणे गरजेचे आहे. त्याची चाचपणीही येथील जनतेलाच करावयाची आहे.\nआज दुष्काळाच्या दाहकतेत मराठवाडा होरळपळतोय, शेतकरी, शेतमजूर व मराठवाड्यातील प्रत्येक नागरिक पाऊस पडेल की नाही याच्या चिंतेत दिवस काढत आहे, शेतकरी आत्महत्या करीत आहेत, शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे पालक अडचणीत आहेत, शासकीय शाळांची गुणवत्ता घसरत आहे, अनेक जि.प.च्या शाळा बंद पडत आहेत. दिल्लीतील केजरीवाल सरकारने ज्या पद्धतीने शिक्षण स्वस्त केले आहे, शाळांचा दर्जा सुधारला आहे त्याच पद्धतीने मागास मराठवाड्यात शासकीय शाळांना मजबूत करण्याकडे वाटचाल झाली पाहिजे. गेल्या पाच वर्षांच्या काळात सेल्फीची क्रेझ वाढली मात्र गुणवत्ता घटली आहे. अजूनही काही गावांत पक्के रस्ते नाहीत. जे रस्ते आहेत ते खड्ड्यांनी व्यापलेले आहेत. आरोग्याच्या अजूनही सर्व सुविधा नागरिकांना उपलब्ध नाहीत. गावोगावी अजूनही दर्जेदार प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारली गेली नाहीत. जिथे दवाखाने आहेत तिथे चांगल्या डॉक्टरांची व औषध, उपचारांची वाणवा आहे. आजही शासकीय दवाखान्यांत एखादा पेशंट अ‍ॅडमिट केला तर डॉक्टर बाहेरची औषधी लिहून देतात. या व अन्य समस्यांनी त्रस्त असलेल्या मराठवाड्याच्या समस्या सोडविण्यासाठी चांगला नेतृत्वाची गरज आहे.\nएकंदर मराठवाड्याची सद्यपरिस्थिती पाहिली तर येथील जनतेला विकासाकडे नेणार्‍या नेत्याची आवश्यकता आहे. नागरिकांना चांगल्या विचारांच्या नेत्यालाच पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. इतिहासातील घडलेल्या गोष्टींना किती प्राधान्य द्यायचे हे आम्हाला ठ��वावे लागेल. जुन्या जखमांवरील खपल्या काढून रक्त वाहू द्यायचे की तशा जखमा पुन्हा होउ नयेत म्हणून आम्ही अगोदरच दक्षता घ्यायची, याचा विचार मराठवाड्यातील सर्वसमावेशक जनतेला करावा लागेल. नेत्यांच्या भडकाउपणाला थारा न देता ’विकासाची वाट’ या एका मुद्यावर सर्वांना एकत्र येवून काम करण्याकडे आम्हाला वाटचाला करावी लागेल.\n२५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०१९\nनमाजचे महत्त्व : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nनिकालाची नव्हे संयमाची आतुरता...\n‘सत्याची साक्ष देणे हाच जीवनाचा खरा उद्देश’\nमोबाईलवर तासनतास बोलणे बंद केली पाहिजे\nभारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत\nगांधी जयंतीनिमित्त आपली प्रतीमा उजळवण्याचा प्रयत्न...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर \nदेशबांधवांसाठी मीरा रोड येथे मस्जिदचे दरवाजे उघडे ...\n‘हजारो गोरगरीब, सर्वसामान्यांच्या प्रगतीत हातभार ल...\nनागरिकांनी मताधिकाराचा अवश्य वापर करावा\nमुहम्मद (सल्ल.) के शहर में\nउत्सव लोकशाहीचा: राजकीय बंडाळीचा, जनतेच्या विवेका...\n१८ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०१९\n‘एक ईश्वर एक मानव कुटूंब’\nवसमत येथे मस्जिद परिचय कार्यक्रम संपन्न\nसब से पहले सच्चे मुसलमान बनें : प्रा. अझहरअली वारस...\nमहाराष्ट्रातील बिनव्याजी सोसायट्या देशात अव्वल\nकाश्मीरमधील बंदी उठवायला हवी\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०१९\nईडी - पोपट ०.२\nमांसाहार लोकांना हिंसक बनवितो काय\nमराठवाडा मुक्तीसंग्राम : एमआयएम आणि वर्तमान\nरणांगण निवडणुकीचे, आश्‍वासनांचे भूलथापांचे\nमुस्लिम एकात्मतेचा ठोस पाया\nनशेच्या सर्वच पदार्थांवर बंदी हवी\n०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०१९\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\n‘देशातील पहिली मुलींची शाळा’ म्हणून पुण्यातील `भिडे वाडा' सरक���रने `ऐतिहासिक वास्तू' म्हणून जतन करावा\n– सुनीलकुमार सरनाईक महात्मा फुलेंची शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळेला विरोध सुरु झाला. विरोध जसाजसा वाढत गेला गोविंदरावांनी फुलेंनी अंग...\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\nजगातील सर्वाधिक बेरोजगार भारतात\n-शाहजहान मगदुम देशाचे भवितव्य असलेल्या सुशिक्षित तरुणांचे भवितव्य सध्या अंधारात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशात बे...\n०८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०१९\n२० डिसेंबर ते २६ डिसेंबर २०१९\n२१ जून ते २७ जून २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/collegiens/people-in-the-city-spend-3-times-more-money-on-the-education-of-children-than-in-rural-areas", "date_download": "2020-01-20T13:09:00Z", "digest": "sha1:VGU4XB4BMP33VXVNP2YW2COLWGPCDTC6", "length": 10709, "nlines": 134, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | मुलांच्या शिक्षणावर ग्रामीण भागातील लोकांच्या तुलनेत 3 पट अधिक पैसे खर्च करतात शहरातील लोक", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nमुलांच्या शिक्षणावर ग्रामीण भागातील लोकांच्या तुलनेत 3 पट अधिक पैसे खर्च करतात शहरातील लोक\nसर्वेक्षणानुसार ग्रामीण भागात राहणाऱ्या सुमारे 57 टक्के विद्यार्थ्यांना शासकीय शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळते, तर शहरी भागात त्यांचे प्रमाण 23.4 टक्के आहे\n आपल्या देशात, शहरात राहणारे लोक गावातील लोकांच्या तुलनेत मुलांच्या शिक्षणावर 3 पट जास्त खर्च करतात. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय सर्वेक्षण (एनएसएस) ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही बाब उघडकीस आली आहे. चालू आर्थिक वर्षात शहरी भागात प्रति विद्यार्थी सुमारे 16308 रुपये खर्च केले जात होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वार्षिक खर्च 5240 रुपये होता. व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रमांवरील शहरांमध्ये प्रति विद्यार्थ्यांचा वार्षिक खर्च 64763 रुपये होता.\n- सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागात राहणाऱ्या सुमारे 57 टक्के विद्यार्थ्यांना शासकीय शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळते, तर शहरी भागात त्यांचे प्रमाण 23.4 टक्के आहे.\n- देशातील एक वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या साक्षरतेचे प्रमाण 77.7 टक्के आहे. एनएसओने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार साक्षरतेचे प्रमाण ग्रामीण भागात 73.5 टक्के आणि शहरी भागात 87.7 टक्के आहे.\n- ग्रामीण भागात 15 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या 60 टक्के लोकांनी दुय्यम किंवा त्याहून अधिक काम केले तर शहरी भागात हे प्रमाण 5.57 टक्के आहे.\n- 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे 10.6 टक्के लोकांनी पदवीधर किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. ग्रामीण भागातील 7.7 टक्के आणि शहरांमध्ये 21.7 टक्के लोकांनी उच्च शिक्षण घेतले आहे.\n'या' अटीवर अजित पवारांनी दिला राजीनामा\n2 वर्ष 11 महिने 18 दिवसात भारताचे संविधान पुर्ण, 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या स्वाधीन\n#OpenSpace: भारत जसा सर्वात जास्त तरुणांचा, तसाच प्रचंड बेरोजगारांचाही देश आहे\nमहाराष्ट्रात सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी 828 जागांची भरती\nराजस्थानातील मयंक प्रताप सिंह ठराला देशातील सर्वात कमी वयाचा न्यायाधीश\nनातवाने दिली आजोबांना रांगोळी चित्रातून अनोखी आदरांजली\nअसदुद्दीन ओवैसी म्हणजे दुसरे झाकिर नाईक - बाबुल सुप्रियो\nआंतरराष्ट्रीय / व्हॉट्सअ‍ॅप-फेसबुकवर टॅक्स लावल्यामुळे पंतप्रधानांना द्यावा लागला राजीनामा\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/technology/adobe-new-ai-tool-to-detect-photoshop-and-edited-image-43569.html", "date_download": "2020-01-20T12:15:19Z", "digest": "sha1:6MPKH3ELC2HAKBS35V42IDSTXUYMBMHU", "length": 29347, "nlines": 249, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "फोटोशॉप आणि एडिट केलेले फोटोज ओळखणारं Adobe चे नवे AI Tool | 📲 LatestLY मराठी", "raw_content": "\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\n'ये अंधा कानून है' वांद्रे कोर्टात सुनावणी सुरु असताना वाजलेल्या या गाण्याने 'असा' झाला गोंधळ\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHatchback Cars 2020: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nनवं हेल्मेट खरेदी करणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पा���्टी (See Photos)\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nShattila Ekadashi 2020: षट्तिला एकादशी साजरी करण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या महत्व आणि शुभ मुहूर्त\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHealth Tips: हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीवर करा 'हे' त्वरित उपाय जे एखाद्याचे जीवन वाचविण्यास येऊ शकतात कामी\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nफोटोशॉप आणि एडिट केलेले फोटोज ओळखणारं Adobe चे नवे AI Tool\nटेक्नॉलॉजी टीम लेटेस्टली| Jun 17, 2019 05:12 PM IST\nआजकाल फोटोज, सेल्फीची जशी क्रेझ आहे तसे फोटोज एडिट करण्याचेही फॅड आहे. त्यामुळे एडिटींग सॉफ्टवेअर्स आणि अॅप्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. मात्र या सुविधेमुळे अनेकदा खरा फोटो ओळखणे कठीण होते. यासाठी Adobe ने एक खास टूल तयार केले आहे. याद्वारे एडिट किंवा फोटोशॉप केलेला फोटो ओळखणे शक्य होणार आहे. Artificial Intelligence (AI) असे या टूलचे नाव असून यामुळे चेहऱ्यात एडिटिंगमुळे केलेले बदल ओळखता येणार आहेत.\nयुनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कलेतील संशोधकांच्या सहकार्याने अॅडोबीने हे नवे टूल तयार केले आहे. या नव्या टूलमुळे फेक, एडिटेड फोटो ओळखण्याची अडचण दूर होणार आहे. तसंच फोटो, व्हिडिओ, ऑडिओ यात करण्यात आलेले एडिटिंग देखील या टूलद्वारे ओळखता येणार आहे. (PDF तुम्हाला Edit करायची असल्यास 'हे' App किंवा सॉफ्टवेअर करतील तुमची मदत)\n'फेस अवे लिक्विफाय' या फिचरच्या मदतीने फोटोमध्ये क���ण्यात आलेले बदल पाहणे शक्य होणार आहे. चेहऱ्याचा आकार, ओठ, डोळे व्यवस्थित करण्यासाठी या फिचरचा वापर करण्यात येतो. या टूलच्या मदतीने चेहऱ्यात करण्यात आलेले बदल ओळखता येतील.\nPDF तुम्हाला Edit करायची असल्यास 'हे' App किंवा सॉफ्टवेअर करतील तुमची मदत\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nWhatsApp Down झाल्याने Twitter च्या माध्यमातून युजर्स व्यक्त करत आहेत मजेशीर प्रतिक्रिया, पाहा ट्विट\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nTwitter वर आता युजर्सना 'Edit' ऑप्शन वापरणे होणार बंद, कंपनीकडून खुलासा\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्याय��लयाने फेटाळली; फाशी अटळ\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nमनी लॉन्ड्रिंग केस में रॉबर्ट वाड्रा की बढ़ सकती हैं मुश्किलें, करीबी सीसी थंपी को ED ने किया गिरफ्तार\nजाकिर नाइक को पनाह देना पड़ा भारी मलेशियाई PM महातिर मोहम्मद ने भारत के लिए कही ये बड़ी बात\nअमित शाह का कार्यकाल हमेशा याद रहेगा: पीएम मोदी : 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nदिल्ली विधानसभा चुनाव 2020: नामांकन दाखिल नही कर पाए सीएम केजरीवाल, रोड शो में हुए लेट, अब कल भरेंगे पर्चा\nएक्टर कमाल राशिद खान उर्फ KRK का आरोप, सलमान खान इन 2 एक्टर्स का करियर कर रहे हैं बर्बाद, पढ़ें पूरा ट्वीट\nमुजफ्फरपुर शेल्टर होम केस: दिल्ली की साकेत कोर्ट ने ब्रजेश ठाकुर समेत 19 आरोपियों को दोषी ठहराया\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nWhatsApp Down झाल्याने Twitter च्या माध्यमातून युजर्स व्यक्त करत आहेत मजेशीर प्रतिक्रिया, पाहा ट्विट\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/if-congress-wins-with-the-single-largest-majority-then-i-will-become-the-prime-minister-rahul-gnadhi/", "date_download": "2020-01-20T13:34:21Z", "digest": "sha1:2YEVFHQEH73WK3FQSWSPUOL74MIAKXWF", "length": 7312, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "2019 मध्ये कॉंग्रेस जिंकल्यास मी पंतप्रधान होवू शकतो – राहुल गांधी", "raw_content": "\nनिधी भरपूर, पण सरकारकडे निर्णय घेण्याचे ध्यैर्य नाही; गडकरींच्या कानपिचक्या\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nउस्मानाबाद जिल्हा खरीप पीक-विम्यातून वगळल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानीकडून राडा\nउद्धव ठाकरेंच वक्तव्य अखेर मागे ‘शिर्डी’वाद संपला\n2019 मध्ये कॉंग्रेस जिंकल्यास मी पंतप्रधान होवू शकतो – राहुल गांधी\nटीम महाराष्ट्र देशा: २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांत कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यास आपण पंतप्रधान होवू असा विश्वास कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटकमध्ये आयोजित प्रचार सभे दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यांनतर पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदावर दावेदारी केली आहे .\nकर्नाटक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे, भाजप तसेच कॉंग्रेस नेत्यांकडून एकमेकांवर टीकेची झोड उठवली जात आहे. कर्नाटकची निवडणूक हि दोन्ही पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. २०१९ च्या निवडणुका पाहता कर्नाटक निवडणूकीच्या निकालाने देशाच्या राजकारणावर प्रभाव पडणार आहे. दरम्यान, बंगळूरूमध्ये बोलत असताना राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कॉंग्रेसची सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच आपण पंतप्रधान होवू असा दावाही त्यांनी केला आहे.\nनिधी भरपूर, पण सरकारकडे निर्णय घेण्याचे ध्यैर्य नाही; गडकरींच्या कानपिचक्या\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nनिधी भरपूर, पण सरकारकडे निर्णय घेण्याचे ध्यैर्य नाही; गडकरींच्या कानपिचक्या\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nइतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली\n'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'\nसुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...\nपाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा\nमलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mmrda-yield-decreases/articleshow/63455489.cms", "date_download": "2020-01-20T11:53:36Z", "digest": "sha1:RIYLEIXNWGA2LHQATOJFZKNZEDS4X53C", "length": 15227, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: एमएमआरडीएचे उत्पन्न घटले - mmrda yield decreases | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nभूखंडविक्री हा महसुलाचा महत्त्वाचा स्त्रोत असणाऱ्या एमएमआरडीएला सरत्या आर्थिक वर्षात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. भूखंडविक्रीतून २०१७-१८ मध्ये १ हजार ५४९ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस फक्त २४५ कोटी रूपयेच उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामुळे २०१८-१९ वर्षात एमएमआरडीएने सावध पवित्रा घेतला असून जास्त उत्पन्नाची अपेक्षा केलेली नाही. नोटाबंदी आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदी ही उत्पनात घट होण्याची प्रमुख कारणे मानली जात आहेत.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nभूखंडविक्री हा महसुलाचा महत्त्वाचा स्त्रोत असणाऱ्या एमएमआरडीएला सरत्या आर्थिक वर्षात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. भूखंडविक्रीतून २०१७-१८ मध्ये १ हजार ५४९ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस फक्त २४५ कोटी रूपयेच उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामुळे २०१८-१९ वर्षात एमएमआरडीएने सावध पवित्रा घेतला असून जास्त उत्पन्नाची अपेक्षा केलेली नाही. नोटाबंदी आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदी ही उत्पनात घट होण्याची प्रमुख कारणे मानली जात आहेत.\nवांद्रे-कुर्ला संकुलात एमएमआरडीएच्या मालकीची हजारो एकर जागा आहे. या जागेवर व्यवसायिक बांधकाम करणे, जागा भाडेतत्त्वावर देणे, कायमस्वरूपी विक्री करणे या माध्यमातून हे व्यवहार होत असतात. एमएमआरडीएला आर्थिक गरज भासली तरी भूखंड विक्रीला काढता येऊ शकतात. मात्र तशी वेळ अद्याप एमएमआरडीएवर आलेली नाही. वांद्रे-कुर्ला संकुल हे व्यापार-उदीमाचे मुख्य केंद्र व्हावे, दक्षिण मुंबईत एकवटलेली सरकारी, निमसरकारी तसेच व्यावसायिक आस्थापने, कंपन्यांची कार्यालये या भागात यावीत, जेणेकरून मध्यवर्ती ठिकाणाचा लोकांना लाभ व्हावा या मुख्य उद्देशाने संबंधित आस्थापनांना जागा देण्याचे धोरण आहे.\nया धोरणामुळे आज संकुल हे व्यापार-व्यवसायाचे प्रमुख केंद्र बनले आहे. संकुलातील जवळपास सर्व भूखंड विकले गेले आहेत किंवा भाडेतत्त��वावर देण्यात आले आहेत. आता फक्त दोन मोठे भूखंड एमएमआरडीच्या ताब्यात आहेत. मागील वर्षीही काही भूखंड विक्रीस काढण्यात आले होते. त्यातून २०१७-१८ मध्ये १ हजार ५४९ कोटी रूपयांचा महसूल मिळेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात फक्त २४५ कोटी रूपये मिळतील, असे गृहित धरण्यात आले आहे. संकुलातील जमिनीच्या अतिरिक्त बांधकाम क्षेत्राच्या विक्रीपोटी ११८.२५ कोटी व इतर मिळून ७४.९१ कोटी असे मिळून एकूण १९३.१७ कोटी रूपये डिसेंबर २०१७ पर्यंत मिळाले आहेत. उर्वरित रक्कम चालू महिन्यात जमा झाली आहे. म्हणजे आतापर्यंत २४५ कोटी रूपये मिळाले आहेत. भूखंड विक्रीस मिळालेला थंड प्रतिसाद पाहून २०१८-१९ या वर्षात भरघोस उत्पन्नाची अपेक्षा नाही.\nनोव्हेंबर २०१६मध्ये लागू झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका भूखंड खरेदी-विक्रीवर झाल्याचे सांगण्यात येते. या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर व्यवहार थंडावले होते. रिअल इस्टेट क्षेत्रावरही या निर्णयाचा परिणाम झाल्याने भूखंड खरेदी करण्यास कोणी स्वारस्य दाखवले नव्हते.\n- पंधराशे कोटींच्या लक्ष्यापासून दूर\n- नोटाबंदी व मंदीचा फटका\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nशबाना आझमी यांची प्रकृती स्थिर; अवघं बॉलिवूड काळजीत\nइतिहासावर किती दिवस बोलणार; आदित्य ठाकरेंचा राऊतांना टोला\nहाजी मस्तानचा मुलगा म्हणाला; इंदिरा-करीम लाला भेटीचा मी साक्षीदार\n'तंगड्या तोडण्याची भाषा करू नका, तंगड्या प्रत्येकाला असतात'\nसेक्स रॅकेटमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\nजे. पी. नड्डा घेणार अमित शहांची जागा\n'परिवहन कार्यालयाला आग लावणं हे आपचं कटकारस्थान'\nदिल्लीः दिल्ली परिवहन विभागाच्या कार्यालयाला आग\nजिल्हाधिकाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या कानशिलात लगावली\nराजस्थान: राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकमध्ये अपघात; ७ ठ...\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचे देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nसरन्यायाधीश शरद बोबडे यांनी गाजवले मैदान\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nशाळांना ऑनलाइन परतावा लवकरच...\nतिहेरी हत्याकांडातील दोन आरोपी अटकेत...\nमहिला आयोगातील ३५ पदांपैकी ११ पदे रिक्त...\n‘मंडईदुरुस्तीला विरोधाचा हक्क नाही’...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/category/education-department/", "date_download": "2020-01-20T12:34:22Z", "digest": "sha1:CW2PBLMNLU257G7OFMBMTR4TNUW235XF", "length": 1694, "nlines": 28, "source_domain": "nmk.co.in", "title": "Education Archives - nmk.co.in", "raw_content": "\nगोवा येथील मनोरंजन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४० जागा\nदमण मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३२ जागा\nअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत वरिष्ठ निवासी अधिकारी पदांच्या ७८ जागा\nगणेश कड अकॅडमीत बेसिक इंग्रजी व्याकरण मोफत कार्यशाळेचे आयोजन\nभारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य विभागात विविध पदांच्या एकूण ९ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/blog/current-affairs-in-marathi-12-june-2019.html", "date_download": "2020-01-20T13:09:33Z", "digest": "sha1:NKJLYHGNWYPPLIJFQKLDLGD4XSUFS4JA", "length": 26682, "nlines": 161, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ जून २०१९", "raw_content": "\nचालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ जून २०१९\nचालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ जून २०१९\nवादग्रस्त एलईडी बेल्सच्या तक्रारीवर आयसीसीचा निर्णय :\nमुंबई : इंग्लंडमधल्या क्रिकेट विश्वचषकात वादग्रस्त ठरलेल्या चिपको एलईडी बेल्स बदलण्यास आयसीसीने नकार दिला आहे. विश्वचषकात वापरण्यात येत असलेली कोणतीही गोष्ट मध्येच बदलता येणार नाही. तसं झाल्यास विश्वचषकाच्या विश्वासार्हतेशी तडजोड केल्यासारखं होईल. सर्व दहा संघांसाठी सगळ्या सामन्यात एकसारख्याच गोष्टी असतील, असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे.\nया विश्वचषकात चेंडू यष्ट्यांवर आदळूनही एलईडी बेल्स पडत नसल्याचं जवळपास पाचवेळा आढळून आलं आहे. बेल्स वजनदार असल्याने हा प्रकार होत असल्याचं म्हटलं जात आहे.\nरविवारी (9 जून) झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात जसप्रीत बुमराच्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नर बालंबाल बचावला होता. जसप्रीत बुमराने टाकलेला चेंडू स्टम्पवर आदळूनही तो बाद झाला नाही, कारण बेल्स पडल्या नाहीत. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅर���न फिन्च या दोघांनीही त्याविषयी नाराजी व्यक्त केली होती.\nआयसीसीचं म्हणणं आहे की, मागील चार वर्षात यष्ट्या बदललेल्या नाहीत. विश्वचषक 2015 पासून सर्व आयसीसी स्पर्धांमध्ये तसंच प्राथमिक क्रिकेट स्पर्धांमध्ये या यष्ट्यांचा वापर होत आहे. याचा अर्थ असा की, या यष्ट्यांचा वापर एक हजारांहून अधिक सामन्यांमध्ये झाला आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक; बैठकीत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता :\nनवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज दिल्ली येथे होणार आहे. या बैठकीत तिहेरी तलाक बंदीविरोधात नव्या विधेयकाला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बुधवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विधेयक मांडले जाणार आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने मागच्या कालावधीत तिहेरी तलाक विधेयक संसदेत मांडले होते. मात्र लोकसभेत हे विधेयक पारित करण्यात आलं परंतु राज्यसभेत विधेयक अजूनही प्रलंबित आहे. 16 व्या लोकसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर तिहेरी तलाकचं विधेयक संपुष्टात आलं. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या बैठकीत तिहेरी तलाक बंदीविरोधातील विधेयक नव्याने मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल.\n17 जून पासून संसदेचे अधिवेशन सुरु होणार आहे. 17 व्या लोकसभेचे हे पहिलं अधिवेशन असणार आहे. मागील सरकारच्या काळात राज्यसभेत पुरेसे बहुमत नसल्याने विरोधी पक्षाकडून हे विधेयक रखडविण्यात आले. त्यामुळे यंदा राज्यसभेत तिहेरी तलाक बंदी विधेयकाचं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.\nयाआधी डिसेंबर २०१७ मध्ये लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झालं होतं. मात्र हे विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ शकलं नाही. त्यानंतर सरकारला यासाठी अध्यादेश काढावा लागला होता. अध्यादेश काढल्यानंतर सरकारला सहा महिन्यांच्या कालावधीत विधेयक संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये मंजूर करावं लागतं. मात्र सरकारला सहा महिन्यात विधेयक मंजूर न करता न आल्यानं पुन्हा ते लोकसभेत मांडण्यात आलं. या विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली मात्र मोदी सरकारला राज्यसभेत बहुमत नसल्याने तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत रखडलं गेलं.\nनीरव मोदीच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी :\nपंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा गंडा घालून पसार झालेल्या नीरव मोदीच्या जामीन याचिकेवर आज (बुधवारी) सुनावणी होणार आहे. लंडनमधील रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये मंगळवारी या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली. यापूर्वी तीन वेळा न्यायालयाने त्याची जामीन याचिका फेटाळली होती. 19 मार्च रोजी नीरव मोदीला स्कॉटलंड यार्डमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय यंत्रणा प्रयत्नशील आहेत.\nयाचिकेवरील सुनावणीदरम्यान नीरव मोदीच्या वकील क्लेअर मोंटगोमेरी यांनी नीरव मोगी आणि त्याच्या भावामध्ये झालेले ईमेल संभाषण वाचून दाखवले. या इमेलवरून पुराव्यांशी कोणत्याही प्रकारची छेडछाड केली नसल्याचे सिद्ध होते, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच अबुधाबीच्या ज्या साक्षीदारांनी ईडीच्या इमेलला उत्तर दिले आहे, त्यांनाही आपण पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले.\nतसेच नीरव मोदी लंडनमध्ये भांडवल गोळा करण्यासाठी आला असून त्याला जामीन मिळाल्यास त्याने स्वत:ला इलेक्ट्रॉनिक उपकरणाने टॅग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच या माध्यमातून त्याला ट्रॅक करता येऊ शकते, असे त्याच्या वकीलांनी न्यायालयाला सांगितले. तसेच त्याच्या प्रत्यार्पणाचा खटला सुरू झाला असून त्याच्या पलायनाचा प्रश्न उद्भवत नाही, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा खटला सुरू आहे.\nअशातच त्याला जामिन मिळाल्यास समस्या निर्माण होऊ शकते. त्याच्या विरोधातील आरोप गंभीर आहेत. अशा परिस्थितीत त्याला जामीन देण्यात येऊ नये, असे भारत सरकारची बाजू मांडणारे क्राउन प्रॉसेक्यूशन सर्विसेसकडून सांगण्यात आले.\nई-सिगारेटवरील बंदीच्या प्रस्तावाला मान्यता :\nई-सिगारेट आणि व्हॅप्स यांसारख्या निकोटिनयुक्त इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर बंदी घालण्यासाठी सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल संघटनेने (सीडीएससीओ) मंगळवारी ई-सिगारेटला ड्रग्ज म्हणून प्रतिबंधित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला मिळाली आहे.\nया प्रस्तावाला आरोग्य मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर सीडीएससीओला उत्पादन, विक्री आणि वितरण यावर प्रतिबंध घालता येणे शक्य होणार आहे. मात्र याचा व्हेपर उत्पादने बाजारपेठेला फटका बसणार आहे. यापूर्वी आरोग्य मंत्रालय आणि सीडीएससीओने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या आयात आण��� विक्रीवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता.\nकर्नाटक, केरळ, मिझोराम, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशने ई-सिगारेटच्या उत्पादनावर आणि वितरण व विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश अलीकडेच जारी केले आहेत.\nSCO परिषदेसाठी मोदींच्या विमानाला पाकिस्तानातून उड्डाणाची परवानगी :\nपाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाला आपल्या हवाई हद्दीतून उड्डाण करण्यास प्राथमिक मंजुरी दिली आहे. १३ आणि १४ जूनला किरगिझस्तानात येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीसाठी पंतप्रधान मोदींचे विमान पाकिस्तानातून जाऊ शकते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.\nभारताने बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळावर २६ फेब्रुवारीला एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानने आपली हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केली होती. किरगिझस्तान बीश्केक येथे जाण्यासाठी मोदींच्या विमानाला पाकिस्तानातून जाण्याची परवानगी द्यावी यासाठी भारताने विनंती केली होती.\nइम्रान खान सरकारने भारत सरकारच्या विनंतीला प्राथमिक मंजुरी दिली आहे. आवश्यक औपचारीक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारत सरकारला याबद्दल कळवण्यात येईल. शांतता चर्चेच्या प्रस्तावाला भारत सकारात्मक प्रतिसाद देईल अशी पाकिस्तानला अपेक्षा आहे.\nविश्वनाथन आनंद पराभूत :\nअल्टिबॉक्स नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील सहाव्या फेरीत भारताच्या विश्वनाथन आनंदला चीनच्या यू यांगयीकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला.\nक्लासिकल गेममध्ये आनंदच्या हाती काही लागले नाही. यांगयीचा बचाव भेदण्यात आनंदला यश मिळू शकले नाही. त्यानंतर अर्मागेडॉन गेममध्ये काही काळ आनंद वरचढ ठरत होतो. मात्र यांगयीने बाजी पलटवत आनंदला पराभूत केले. नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन यांगयीपेक्षा १.५ गुणांनी आघाडी घेत ९.५ गुणांवर पोहोचला असून, अर्मेनियाचा लिव्होन अ‍ॅरोनियन ७.५ गुणांसह तृतीय स्थानी आहे.\nजागतिक बालकामगार निषेध दिन\n१८९६: जे.टी. हर्न प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारा पहिला खेळाडू झाला.\n१८९८: फिलिपाइन्सने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.\n१९०५: गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.\n१९१३: जॉन ब्रे या अमेरिकन माणसाची जगातील पहिली कार्टून फिल्म.\n१९४२: अॅन फ्रॅंक ��ांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.\n१९४४: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.\n१९६४: वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.\n१९७५: अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.\n१९९३: पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.\n१९९६: भारतीय पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.\n२००१: कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे.\n१८९४: बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक पुरुषोत्तम बापट यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९१)\n१९१७: लेखक व पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून २०१२)\n१९२४: अमेरिकेचे ४१ वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचा जन्म.\n१९२९: जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी अ‍ॅना फ्रँक यांचा जन्म.\n१९१७: लेखक पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म.\n१९५७: पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू प्रशिक्षक जावेद मियाँदाद यांचा जन्म.\n१९८५: मोझीला फायरफॉक्स चे सहसंस्थापक ब्लॅक रॉस यांचा जन्म.\n१९६४: मराठी भाषेचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १८९२ – इस्लामपूर, सांगली)\n१९७८: चिनी भाषेमधील कवी, लेखक आणि इतिहासकार गुओ मोरुओ यांचे निधन.\n१९८१: भारताचे ७ वे सरन्यायाधीश प्र. बा. गजेंद्रगडकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९०१)\n१९८३: कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री नॉर्मा शिअरर यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९०२)\n२०००: मराठी लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेता पु.ल. देशपांडे यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)\n२०१५: भारतीय मूर्तिकार नेकचंद सैनी यांचे निधन.(जन्म: १५ डिसेंबर १९२४)\nपुढारी माझा पेपर सामना ABP माझा\nझी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ जानेवारी २०२०\n〉 एका वीटभट्टी मजुराचा मुलगा CA कसा झाला पहा CA मोहसीन शेख ह्यांचा संघर्षमय आणि रोमांचकारी प्रवास\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ जानेवारी २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ जानेवारी २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ जानेवारी २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ जानेवारी २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ जानेवारी २०२०\n〉 MPSC - UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी साठी चालू घडामोडींचे मासिक 'मोफत' MahaNMK चा नवा उपक्रम \n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/Gauri-Gadekar.aspx", "date_download": "2020-01-20T11:52:10Z", "digest": "sha1:73VBIYXBKFBS5RZQ6L3MDKXTJ64Q3D7Y", "length": 7205, "nlines": 138, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nहे पुस्तक सुधा मुर्तींनी \"T. J. S. George\" ह्यांना अर्पण केले असून, इंग्रजी भाषेत लेखन करायची प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन, त्यांच्यातील सुप्त लेखनकौशल्य जागृत करून साहित्यातील विविध प्रयोग करून पाहण्यास George ह्यांनी त्यांना व अनेकांना उत्तेजन दिले हे असे त्या म्हणतात. पुस्तकातील कथा, सत्यकथा असून प्रत्येक कथा ही मनुष्य स्वभावाची सुंदर आणि घृणास्पद अशी दोन्ही रूपे उलगडत जाते.\"आयुष्य सन्मानाने कसं जगता येत\" हे सुधा मूर्तींनी हिंमत आणि धैर्य दाखवून पारंपरिक प्रथांच्या गुलामगिरीत अजाणतेपणे अडकलेल्या स्त्रियांची सुटका करून वास्तवात आणून त्याची जाणीव ह्या स्त्रियांना करून दिली आहे. सुधा मूर्तींनी इन्फोसिस फौंडेशनच काम करत असतानाच्या केलेल्या प्रवासात भेटलेल्या स्त्रियां,त्यांच्या कॉलेज जीवनातील अनुभव,वडिलांचा प्रेमळ आणि समजूतदार स्वभाव आणि त्यांची परोपकारी वृत्ती व मार्गदर्शन,भारतीय भाज्यांचं उगम स्थान, सिनेसृष्टी संदर्भात इराण,पोलंड,क्यूबा, बहामाज, उझबेकिस्तान, आइसलँड ह्या देशांतील त्यांचे बॉलीवूडच्या चाहत्यांचे अनुभव असे सोप्पे विषय घेऊन कथा मांडल्या आहेत.. साधी, सोपी आणि प्रवाही भाषाशैली हे पुस्तकाचं वैशिष्ट्य. त्यांनी देवदासी समाजासाठी जे काम केलं ते वंदनीय आहे.देवदासी सारख्या निंद्य आणि घृणास्पद परंपरेतून त्यांनी 3000 स्त्रियांची मुक्तता केली..\"तीन हजार टाके\" म्हणजे प्रत्येक स्त्रीने गोधडीच्या नक्षीत तिचा लावलेला हात म्हणजेच एक टाका आहे असे हे तीन हजार टाके असलेली गोधडी त्या सर्व स्त्रियांनी सुधा मूर्तींना पतसंस्थेच्या तिसऱ्या वर्धापनदिनाच्या सोहोळ्या दिवशी भेट म्हणून दिली आहे आणि त्या म्हणतात,\"मला आजवर मिळालेली ही सर्वांत सुंदर भेट आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/travel/", "date_download": "2020-01-20T13:32:35Z", "digest": "sha1:ZKGHB57AWOTA2E6OMPUORPB4CDT56QPI", "length": 10210, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Travel Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nउस्मानाबाद जिल्हा खरीप पीक-विम्यातून वगळल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानीकडून राडा\nउद्धव ठाकरेंच वक्तव्य अखेर मागे ‘शिर्डी’वाद संपला\nपोलीस गृहप्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत : अजित पवार\nअहमदाबाद-मुंबई मार्गावरच्या तेजस रेल्वेगाडीला हिरवा झेंडा\nनवी दिल्ली : अहमदाबाद-मुंबई दरम्यानच्या प्रिमियम तेजस गाडीला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आज अहमदाबाद येथे हिरवा झेंडा दाखवला. 19 जानेवारीपासून ही...\nरेल्वेने प्रवास करताना तक्रार असल्यास आता डायल करा ‘हा’ नंबर\nटीम महाराष्ट्र देशा : देशात प्रवासासाठी सुरक्षित प्रवासासाठी सर्वात प्रथम विचार केला जात असेल तर तो आहे रेल्वे प्रवास… परंतु, अनेकदा रेल्वे प्रवासात...\nनवीन वर्षाचे केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला दिले अनोखे गिफ्ट\nटीम महाराष्ट्र देशा- 2019ला अलविदा करत 2020 वर्षाचं जल्लोषात स्वागत काल करण्यात येत आहे. नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गेट वे ऑफ इंडियाचा परिसर नेत्रदीपक रोषणाईनं...\nतर मेट्रोची चाचणी होऊ देणार नाही, मेट्रो अधिकाऱ्यांना महापौर उषा ढोरेंनी दिला इशारा\nटीम महाराष्ट्र देशा : बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर असतानाच सोमवारी (ता. 30) नागपूरहून पुणे मेट्रोचे कोचेस पिंपरीत दाखल झाले. प्राथमिक चाचणीसाठी...\nपुणे : शिवाजीनगर बस स्थानकाचे या जागेवर होणार स्थलांतर\nपुणे : पुणे महामेट्रोच्या कामामुळे मंगळवारपासून (31 डिसे.) पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानक वाकडेवाडी येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या सर्व बस...\nइंद्रायणी एक्स्रपेस दर शनिवार-रविवारी रद्द\nपुणे : रेल्वेच्या सोलापूर विभागात तांत्रिकदुरुस्तीसाठी आजपासून मार्च 2020 पर्यंत दर शनिवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी...\nपरिवहन महामंडळाच्या ‘शिवाई’ या नव्या ई-बसची खासियत तुम्हाला माहित आहे का \nमुंबई : राज्य परिवहन महामंडळातर्फे लवकरच पुणे- नाशिक आणि पुणे- कोल्हापूर मार्गावर विजेवर चालणाऱ्या ई-बस सुरु केल्या जाणार आहेत. या बसची पुणे – मुंबई...\nराष्ट्रीय महामार्गावर आता टोलनाक्यावर थांबण्याची गरज नाही\nऔरंगाबाद: देशभरात राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर चारचाकी वाहनांना ‘फास्टटॅग’ अनिवार्य करण्यात आले आहे. फास्टटॅग नसेल तर दुप्पट टोल द्यावा...\nवर्षअखेरीस स्वस्त कार घेताय थांबा होऊ शकते मोठे नुकसान….\nटीम महाराष्ट्र देशा : आता मार्केटमध्ये पुरात अडकलेल्या कार सेकंड हँड कार मोठ्या प्रमाणात विक्रीस आल्या आहेत. जर तुम्ही वर्ष अखेरीस सेकंड हँड कार खरेदी करण्याचे...\nकिल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच नाही; पर्यटन विभागाचे स्पष्टीकरण\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यातील गढ किल्यांवर खासगी विकसकांना हॉटेल्स आणि रिसॉर्ट उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्र पर्यटन...\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nइतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली\n'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'\nसुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...\nपाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा\nमलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/bigg-boss-marathi/news", "date_download": "2020-01-20T11:50:40Z", "digest": "sha1:EHEO67AO6IR33S22MKMICG2D7WSY6WAA", "length": 37827, "nlines": 350, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "bigg boss marathi News: Latest bigg boss marathi News & Updates on bigg boss marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nसाईबाबा जन्मस्थळ वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवाद...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ओढून आणत...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्ष...\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू ...\nनिर्भया: अल्पवयीन असल्याचा पवनचा दावा SC न...\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांपर्यंत दं...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटल...\nअवघ्या एक टक्का भारतीयांकडे 'बजेट'पेक्षाही...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\nभारताच्या क्रिकेट संघांनी केला अनोखा विक्र...\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nशबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले......\nभावाचं ब्रेकअप; अमिषा पटेल मदतीला धावली\nतीन दिवस परवीन बाबीचं शव घरात होतं पडून\n'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास चुकीचाः सैफ\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुले..\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू ..\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थ..\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nकिशोरी शहाणे वेब सीरिजमध्ये झळकणार\nमराठी बिग बॉसमध्ये चमकल्यानंतर एव्हरग्रीन अभिनेत्री किशोरी शहाणे आता वेब दुनियेकडे वळल्या आहेत. 'चार्जशीट' ही नवी हिंदी वेब सीरिज त्या करत आहेत. ऐंशीच्या दशकात प्रसिद्ध असलेल्या एका बॅटमिंटनपटूच्या हत्या प्रकरणावर आधारित अशी ही कथा आहे.\nअभिजीत बिचुकलेंचं आदित्य ठाकरेंना आव्हान; वरळीतून फॉर्म भरला\nबिग बॉस मराठी २ च्या पर्वात गाजलेले कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकलेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. या निवडणुकीत बिचुकले थेट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आव्हान देणार आहेत. वरळी मतदारसंघातून अभिजीत बिचुकले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.\nशिवानी सुर्वे बनणार 'सलमानची' हिरोईन\nबिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये घर गाजवणाऱ्यापैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री शिवानी सुर्वे... बिग बॉसनंतर ही अभिनेत्री लवकरच एका मराठी चित्रपटात झळकणार आहे. 'सातारचा सलमान' या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सायली संजीवदेखील मुख्य भूमिकेत दिसेल.\nbigg boss marathi 2: बाप्पा, पोट्टा जिंकला ना शिव ठाकरे 'बिग बॉस २'चा विजेता घोषित\nसाहसी, जिगरबाज, लढवय्या अशा विशेषणांनी ज्याचे घरात नेहमीच कौतुक झाले असा अमरावतीचा पठ्ठ्या शिव ठाकरे बिग बॉस मराठी सिझन २ चा विजेता ठरला आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या सर्वाधिक मतांच्या जोरावर शिवनं सिझन २ च्या विजेत्याचा किताब पटकावला आहे.\n शिव ठाकरे ठरला विजेता\nबिग बॉस मराठी सिझन २ ची ट्रॉफी कोण पटकावणार हे येत्या काही वेळातच प्रेक्षकांना समजणार आहे....बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्यात काय काय घडणार यावर एक नजर...\nमराठी बिग बॉस-२ चा महाअंतिम सोहळा सुरू झाला आहे. नेहा शितोळे आणि शिव ठाकरे हे दोघेही अंतिम फेरीत पोहोचले असून या दोघांपैकी कोण बिग बॉस होणार हे लवकरच कळणार आहे.\nBigg Boss Marathi 2: आज रंगणार बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा\nछोट्या पडद्यावरून घरारात पोहोचलेला आणि रसिकांची मनं जिंकणारा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आज संध्याकाळी सात वाजता बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. महाअंतिम सोहळ्याच्या जय्यत तयारीला देखील सुरूवात झाली आहे.\nबिग बॉस मराठी सिझन २ चा महाअंतिम सोहळा आज रंगणार आहे. या सोहळ्यात घरातील टॉप ६ स्पर्धक बिग बॉस मराठीच्या गाण्यावर एकत्र थिरकताना पाहायला मिळणार आहेत.\nबिग बॉसच्या घरातील सदस्यांचा प्रवास आता अंतिम टप्प्यात पोचला आहे. स्पर्धकांना सरप्राइज देण्यासाठी घरातील जुने सदस्य घरात दाखल झाले होते. सगळ्या सदस्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बिग बॉस नाइट अवॉर्ड्सची काल सांगता झाली. अवॉर्ड सोहळा रंगल्यानंतर घरात एक वेगळेच नाट्य रंगले. अभिजीत बिचुकले आणि सुरेखा पुणेकर यांच्या वाद झाला. त्यांच्या वादाला कारणीभूत ठरला तो आरोह वेलणकर...\n'किशोरी ताई, तुम्ही हा खेळ जिंकला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे' असं म्हणत शिवानीनं आज किशोरी शहाणेंकडे आपलं मन मोकळं केलं. किशोरी शहाणेंनीदेखील शिवानीचे मनापासून आभार मानले.\nबिग बॉस मराठी सिझन २ च्या अंतिम फेरीला अवघा एक दिवस राहिला आहे. बिग बॉसची ट्रॉफी कोणाला मिळणार हे जरी रविवारी समजणार असले तरी बिग बॉसच्या घरात सध्या एक अनोखा अवॉर्ड शो रंगला आहे....'बिग बॉस अवॉर्ड्स नाइट'मध्ये ​​आज काय काय पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रत्येकालाच लागून राहिली आहे.\nबिग बॉसच्या घरात गायिका वैशाली म्हाडे हिच्या आवाजातील गाणी आणि लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या नृत्याच्या अदा बऱ्याच भागात प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. आजच्या भागात पुन्हा एकदा या दोघींची जुगबंदी त्यांच्या चाहत्यांना पाहाता येणार आहे.\nBigg Boss Marathi 2 August 31 2019 Day 99: शिवानीकडून बिचुकलेंना मिळालं 'हे'अवॉर्ड\nबिग बॉसच्या घरातील आता शेवटे दोन दिवस शिल्लक आहेत. हे शेवटचे दिवस सदस्यांच्या आठवणीत राहावे यासाठी बिग बॉसनी खास 'बिग बॉस अवॉर्ड्स' चं आयोजन केलं होतं.या अनोख्या 'बिग बॉस अवॉर्ड्स नाइट'नं धम्माल उडवून दिल्याचं पाहायला मिळालं. घरातील आजी-माजी सदस्यांनी हा टास्क अगदी मजा-मस्ती करत सुरू केला.\nबिग बॉस मराठी सिझन २ च्या अंतिम फेरीला अवघे दोन दिवस राहिले आहेत. बिग बॉसच्या घरातील मौज-मस्ती अंतिम टप्प्यातही कायम असून, बिग बॉसच्या घरात अनोखा अवॉर्ड शो रंगणार आहे. बिग बॉसचे माजी सदस्यदेखील बिग बॉसच्या घरात सहभागी होणार आहेत.\nबिग बॉस मराठीचं दुसरं पर्व गाजवलं ते शिवानी सुर्वेनं. महाअंतिम फेरीसाठी आता अवघे काही दिवसचं शिल्लक आहेत. त्यामुळं बिग बॉसच्या घरातील प्रवास व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून बिग बॉस सदस्यांना कायम आठवणीत राहतील अशी भेट देत आहेत.\nबिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले जितके गाजले, तितकीच गाजली बिचुकले आणि शिवानी सुर्वे यांची मैत्री... त्यामुळे शिवानीला अभिजीत बिचुकले यांची 'बेबी सिटर' अशी उपाधी जनतेनं दिल्याचं बिग बॉसनं सांगितलं.\nबिग बॉसच्या घरातील प्रवास व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून बिग बॉस या सदस्यांना कायम स्मरणात राहिल अशी भेट देत आहेत. कालच्या भागात शिव ठाकरे, नेहा शितोळे आणि किशोरी शहाणे यांच्या प्रवासाची झलक त्यांना दाखवण्यात आली. आज घरातील इतर तीन सदस्यांना अर्थात, वीणा जगताप, आरोह वेलणकर आणि शिवानी सुर्वेला त्यांचा प्रवास दाखवला जाणार आहे.\nबिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांसाठी कालचा दिवस खूपच अविस्मरणीय ठरला... काल टॉप ६ मध्ये पोहचलेल्या किशोरी, नेहा आणि शिव या सदस्यांना त्यांच्या घरातील प्रवासाचा व्हिडिओ दाखविण्यात आला... सदस्य आपला प्रवास बघून भावुक तर झालेच पण त्यांना अश्रु अनावर झाले. आज वीणा जगताप, आरोह वेलणकर आणि शिवानी सुर्वेला हा खास क्षण अनुभवण्याची संधी मिळणार आहे.\nबिग बॉसच्या घरातील सहा सदस्य आता अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. या सहापैकी कुणीतरी एक सदस्य हातात ट्रॉफी घेऊन विजेता बनण्याचा क्षणही आता जवळ आला आहे. घरातील या सगळ्याच सदस्यांसाठी कालचा दिवस अतिशय खास ठरला. घरातील सहा सदस्यांना बिग बॉस त्यांचा १०० दिवसांचा प्रवास उलगडून सांगितला.\n'बिग बॉसनं सामान्य माणसाला हिरो बनवलं. या कार्यक्रमामुळेच मला नव्यानं ओळख मिळाली, मराठी इंडस्ट्रीतील लोक मला माझ्या नावानं ओळखू लागले' असं म्हणत शिव ठाकरेनं बिग बॉसचे आभार मानले.\nबिग बॉसच्या घरातील सगळ्याच सदस्यांसाठी आजचा दिवस अतिशय खास ठरणार आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्यांचा इतक्या दिवसांचा प्रवास व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला जाणार आहेत. आजच्या भागात बिग बॉस शिव ठाकरे, नेहा शितोळे आणि किशोरी शहाणे यांच्या प्रवासाची झलक दाखवणार आहेत.\nबिग बॉसच्या घरातील ६ सदस्य आता फायनलमध्ये दाखल झाले आहेत. या सहापैकी कुणीतरी एक सदस्य हातात ट्रॉफी घेऊन विजेता बनण्याचा क्षणही आता जवळ आला आहे. घरातील या सगळ्याच सदस्यांसाठी आ��चा दिवस अतिशय खास ठरणार आहे.\nBigg Boss Marathi 2 August 28 2019 Day 96: शिवानी सुर्वे म्हणते म्हणूनच मी टॉप ६ मध्ये आहे...\nबिग बॉसच्या घरात मंगळवारी पत्रकार परिषद रंगली. बिग बॉसच्या टॉप ६ सदस्यांना पत्रकारांनी बरेच प्रश्न विचारले. शिव आणि वीणा यांच्या नात्याचं पुढं काय नेहा आणि शिवानी यांच्यातली मैत्री खरी आहे का नेहा आणि शिवानी यांच्यातली मैत्री खरी आहे का ते शिवानी आणि वीणा यांच्यातील कॅट फाइट्स कुठपर्यंत चालणार अशा अनेक प्रश्नांची बिग बॉसच्या स्पर्धकांनी उत्तरं दिली. शिवानीलाही अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं.\nबिग बॉसच्या घरात नेहमीच शिव आणि वीणा यांच्या नात्याची चर्चा होते. यांचं नात घराबाहेरही टिकणार का असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असताना वीणानं मोठा खुलासा केलाय. माझं आणि शिवचं नातं केवळ या शोसाठी नव्हतं, आम्ही घराबाहेर पडून लग्नाची बोलणी करू असं वीणा बिग बॉसच्या घरी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाली.\nबिग बॉसच्या घरात आज पत्रकार परिषद रंगणार आहे. यावेळी घरातील सदस्यांना पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे.\nबिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचा प्रवास आता अंतिम टप्प्याकडे आला आहे. या अंतिम टप्प्यात सदस्यांना पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे. बिग बॉसच्या घरात आज पत्रकार परिषद रंगणार आहे.\nBigg Boss Marathi 2 August 27 2019 Day 95: बिचुकलेंना घरचा रस्ता दाखवल्यानं चाहते भडकले\nबिग बॉसच्या घरातून अभिजीत बिचुकलेंनी काल निरोप घेतला. बिचुकले हे बिग बॉसच्या घरात पाहुणे सदस्य म्हणून आले होते असं जाहीर करण्यात आले असं ऐकल्यानंतर घरातील इतर सदस्य आणि प्रेक्षकांनाही चांगलाच धक्का बसला.घराचा निरोप घेताना मात्र बिचुकलेंचे डोळे भरून आले. त्यांना निरोप देताना घरातील इतर सदस्यही खूप भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.\nअभिजित बिचुकले यांना सदस्यत्वाचा दर्जा मिळून ते बिग बॉसच्या फायनलपर्यंत पोहोचणार की फायनल होण्याधीच घराबाहेर पडणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते.परंतु, बिचुकले यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपल्याचं जाहीर करण्यात आलं आणि त्यांनी घराचा निरोप घेतला.\nबिग बॉसचा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, वीणा जगताप, शिव ठाकरे, आरोह वेलणकर, किशोरी शहाणे या सगळ्यांना तिकीट टू फिनाले मिळालंय.\nबि��� बॉस मराठीचा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. शेवटच काही दिवस शिल्लक असल्यानं प्रेक्षकांमध्येही उत्सुकता वाढली आहे. अंतिम फेरीत दाखल होणारे पाच सदस्य कोण याबद्दल चर्चा रंगत असताना बिग बॉस यांनी सर्व सहा सदस्य अंतिम फेरीत दाखल झाल्याचं सांगितलं.\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; शहांनी दिली सूत्रे\nनिर्भया प्रकरण: दोषी पवनची याचिका फेटाळली\nजेव्हा शहा नड्डांसाठी खुर्ची ओढून आणतात...\n८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका पळाली\n100 MP कॅमेऱ्यासह येणार Xiaomi Mi 10\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचे देसाई पोलिसांच्या ताब्यात\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nव्हॉट्सअॅपसाठी घ्यावा लागणार नवा मोबाइल\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/01/blog-post_4.html", "date_download": "2020-01-20T12:23:42Z", "digest": "sha1:Q4MXBWZW3PSNPG6HMGOYFOWLNW4UKCZW", "length": 9123, "nlines": 132, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (९९) बाळाप्पाची एकनिष्ठ श्री स्वामी समर्थ सेवा", "raw_content": "\nHomeभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेक्र (९९) बाळाप्पाची एकनिष्ठ श्री स्वामी समर्थ सेवा\nक्र (९९) बाळाप्पाची एकनिष्ठ श्री स्वामी समर्थ सेवा\nबाळाप्पा श्री स्वामी समर्थ ज्या ठिकाणी स्नान करीत तेथे गरम पाणी केशर कस्तुरीचे गंध नैवेद्यास वाटीभर खीर इ.नेहमी तयार ठेवीत असे पण श्री स्वामींची राहण्याची जागा एकच नसून कधी रानात मशिदीत महारवाड्यात देवळात कोणच्याही घरी रस्त्यात अगर शेतात असे भलत्याच ठिकाणी शौचास बसावे भलत्याच ठिकाणी स्नान अशी त्यांची स्थिती असे अशाही स्थितीत बाळाप्पा त्यांची सर्व व्यवस्था पाही अशा या बाळाप्पास मात्र पाणी आणण्याची लाज वाटत असे एक दिवस श्री स्वामी महाराज म्हणाले निर्लज्जो गुरुसन्निधी श्री स्वामी वचन ऐकून बाळाप्पाने लाज सोडून दिली व तो एकनिष्ठपणे श्री स्वामी समर्थ सेवा करु लागला.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nबाळाप्पा साधा सरळ मृदूस्वभावी कुणाच्याही अध्यात मध्यात न पडता श्री स्वामी सेवा करणारा एकनिष्ठ सेवेकरी होता म्हणून श्री स्वामी सुध्दा त्याच्यावर लक्ष ठेवून होते वेगवेगळ्या लीलांद्वारे त्याला प्रचिती देत होते घडवित होते तरीही त्याच्या स्वभावात वृत्तीत पाणी आणण्यासारख्या गोष्टीची लाज वाटण्याचा उणेपणा हा होताच अजून १०० टक्के तो श्री स्वामींच्या कसोटीस उतरला नव्हता पूर्वायुष्यात सधन समृद्ध असलेल्या बाळाप्पास पाणी आणण्यासारखी बारीक सारीक हलके सलकी काम करण्याची कदाचित लाज वाटत असावी तो श्री स्वामी समर्थांसारख्या ईश्वरी विभूतीच्या सान्निध्यात आणि सेवेत होता हे खरे परंतु हलकेसलके काम कसे करु ही छुपी अहंता त्याच्यात शिल्लक असल्याचे या कथा भागात दिसते ती घालविण्यासाठीच श्री स्वामी त्यास निर्लज्जो गुरुसन्निधो सदगुरुंच्या सान्निध्यात राहून असा लाजण्याचा करंटेपणा तू का करतोस असे बाळाप्पास सुनावून ते तुमच्या आमच्या सारख्या साधकासही एक प्रकारे जागरुक करीत आहेत हेच त्यांना या उदगारात सूचित करावयाचे आहे थोडक्यात म्हणजे शिष्याने गुरुशरण होऊन गुरुचरणी आपले सर्व कर्म अर्पावे हाच इथला बोध आहे.\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\nक्र (२७७) लोटा विहिरीत फेकला\nक्र (२६९) मीच राम होतो मीच कृष्ण होतो बरे -२\nक्र (२८७) हे साधू खरे कशावरुन \nक्र (२११) मुंबई काय आता आम्हास नवीन पहायची आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/shiv-sena-in-police-custody-over-drunk-drinking/", "date_download": "2020-01-20T12:48:28Z", "digest": "sha1:QYZKX7JK7K7V55O6GLFBTVGWS6GPCSJW", "length": 7629, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दारू पिऊन गोंधळ घालणारा शिवसेना पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात | Dainik Prabhat", "raw_content": "\nदारू पिऊन गोंधळ घालणारा शिवसेना पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात\nपुणे – गणपती विसर्जनाची धामधूम सर्वत्रच आहे. परंतु, काही ठिकाणी उत्सवाला गालबोट लागताना दिसून येत आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत काही तरुण दारू पिऊन गोंधळ घालण्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. यातच दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्याला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nस्वराविष्कारात रंगाला ‘कै. पं. शंकर विष्णू कान्हेरे समारोह’\n#CAA : विरोधात एफटीआय येथे निदर्शने\n‘फडणवीस सरकारच्या काळात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर होणार कारवाई’\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी आफत\nशिर्डी वादावर काय म्हणाले विखे पाटील \nवाकड ब्रिजजवळ एसटीच्या धडकेत महिलेचा मृत्यू\nएका रात्रीत च��रट्यांनी लाखोंचं सोनं लुटलं\nस्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा कृषी कार्यालयात राडा\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी आफत\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\n मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\n१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी आफत\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपुणेकरांनो, कुत्रे पाळण्यावर येणार बंधने\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/sports-news/", "date_download": "2020-01-20T11:18:26Z", "digest": "sha1:54KI6Z4MDNOZSF4QX4BJGOAOJV2DXMLQ", "length": 16722, "nlines": 210, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "sports news | Dainik Prabhat", "raw_content": "\n#INDvAUS : निर्णायक वन-डे साठी ‘असा’ आहे भारतीय संघ\nबेंगळुरू : भारत आणि ऑस्ट्रेलिया प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज वन-डे मालिकेतील निर्णायक तिसरा सामना होणार आहे. आजचा सामना जिंकून दोन्ही संघाचा...\n#INDvAUS : ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या पहिल्या वनडे साठी ‘असा’ आहे भारतीय संघ\nमुंबई : भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिली लढत वानखेडे स्टेडियम सुरू झाली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा...\n#INDvAUS : आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकला\nमुंबई : कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गेल्या वर्षापासून कायम असलेले विजयी सातत्य याही वर्षी राखण्यासाठी सज्ज झाला...\n#महाराष्ट्रकेसरी : ज्योतिबा अटकळेचे सुवर्णयश\nपुणे : म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या ६३ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शनिवारी पुणे गादी विभागातील ५७ किलो...\nप्रशिक्षक वारंवार विनयभंग करतो; महिला क्रिकेटपटूची गंभीरकडे मदतीची याचना\nनवी दिल्ली - राजधानीतील एका महिला क्रिकेटपटूने आपला प्रशिक्षक वारंवार विनयभंग करतो, तसेच बलात्कार करण्याच���ही त्याने प्रयत्न केला होता....\nमलिंगाने कधीच टीप्स दिल्या नाहीत; बुमराहचे खळबळजनक विधान\nमुंबई - भारतीय संघाचा तसेच आयपीएलमधील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने खळबळजनक विधान केले आहे. मुंबई इंडियन्स संघाकडून एकत्र खेळत...\n‘येस आय एम गिल्टी’; मांजरेकरांनी मागितली भोगलेंची माफी\nमुंबई - कोलकाता येथे झालेल्या देशातील पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यादरम्यान माजी कसोटीपटू व समालोचक संजय मांजरेकर याने सहकारी समालोचक...\nभारतीय क्रीडा रसिकांना यंदा सामन्यांची पर्वणी\nमुंबई - भारतीयच नव्हे तर जागतिक क्रीडारसिकांना यंदा विविध मानाच्या स्पर्धांची रंगत घेण्याची पर्वणी मिळणार आहे. 2020 मध्ये जागतिक...\n…तर गौतम गंभीरला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल\nनवी दिल्ली - दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेला 13 जानेवारीपर्यंत अध्यक्षांची नियुक्ती करावी लागणार आहे. या पदासाठी माजी कसोटीपटू...\nकराची - पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याला हिंदू असल्यामुळे देण्यात आलेल्या वागणुकीसंदर्भात आता पाकिस्तानचा माजी कर्णधार व चिथावणीखोर...\nनिवृत्तीची धोनीने कोहलीशी चर्चा केलीच असेल\nसौरव गांगुलीकडून संकेत नवी दिल्ली - माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने त्याच्या कारकिर्दीबाबत तसेच निर्णयाबाबत कर्णधार विराट कोहली याच्याशी निश्‍चितच...\nपाकमध्ये हिंदू खेळाडूंच्या विरोधाचाच इतिहास\nकराची - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये माकडउड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानच्या जावेद मियांदादने पुन्हा एकदा अभ्यास न करता आणि सत्यता जाणुन न...\nउंचावरून फटके मारणे हा गुन्हा नाही – रोहित शर्मा\nमुंबई : फलंदाजी करताना उंचावरून फटके मारणे हा काही गुन्हा ठरत नाही. काहीवेळा सामन्यात अशी परिस्थिती येते की तुम्हाला...\nचौरंगी क्रिकेट स्पर्धेचा विचार फ्लाॅप ठरेल : राशिद लतिफ\nकराची : भारत, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया यांच्यासह आणखी एका देशाचा समावेश असेल, अशा चौरंगी क्रिकेट स्पर्धेच्या प्रस्तावावर इंग्लंड आणि...\nभारतीय संघ जानेवारीत खेळणार ७ टी-२० आणि ३ वन-डे सामने\nपुणे : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात केवळ २५ दिवसांत १० सामने खेळणार आहे. यदांच्या...\n‘त्या’ पाकिस्तानी खेळाडूंची नावे जाहीर करणार\nसंघात झालेल्या भेदभावावर दानिश कनेरिया करणार खुलासा इस्लामाबाद : क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने गौप्यस्फोट करत फक्त हिंदू असल्या...\nआय लीग फुटबाॅल : रियल काश्मीरचा चेन्नई सिटीवर २-१ ने विजय\nश्रीनगर : रियल काश्मीर संघाने गुरूवारी गतविजेत्या चेन्नई सिटी संघाचा २-१ ने पराभव करत 'आय लीग' मध्ये या सत्रात...\nप्रीतम रानी हॉकी अकादमीत घडताहेत उद्याच्या महिला हॉकीपटू\nसोनिपत - \"सुपर मॉम' हा शब्द आजकाल खेळात अगदी सहज उच्चारला जातो. मात्र, 15 ते 20 वर्षांपूर्वी मुलांच्या जन्मानंतर...\n‘धाकड गर्ल’च्या घरी आला चिमुकला पाहुणा\nनवी दिल्ली : भारताची धाकड गर्ल अशी ओळख असलेली महिला कुस्तीपटू आणि काॅमनवेल्थ गेम्स २०१० मधील सुवर्णपदक विजेती गीता...\n#PAKvSL : दशकभरानंतर मायदेशात पाकिस्तानचा कसोटी मालिका विजय\nकराची : पाकिस्तानने दुस-या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा २६३ धावांनी पराभव करत दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेवर १-० ने कब्जा...\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपाकिस्तानातील बहिणीच्या प्रेमात पडून बनला आयएसआय एजंट\n#FIHProLeague : भारताचा नेदरलँड्सवर सलग दुसरा विजय\n#WrestleRome : बजरंग पाठोपाठ रवीकुमारने पटकावलं सुवर्णपदक\nनिर्भया दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\n मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\n१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन\nसहकार टिकवण्याची जबाबदारी शेतकऱ्याचीही\nआजचे भविष्य (शनिवार दि.१८ डिसेंबर २०२०)\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nमुलीच्या संसारातील अती लुडबुड धोकादायक\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nपृथ्वीराज चव्हाणांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर शिवसेनेचा खुलासा\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपाकिस्तानातील बहिणीच्या प्रेमात पडून बनला आयएसआय एजंट\n#FIHProLeague : भारताचा नेदरलँड्सवर सलग दुसरा विजय\n#U19CWC : भारतीय संघाची विजयी सलामी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/misconceptions-about-sunscreen/", "date_download": "2020-01-20T11:10:46Z", "digest": "sha1:CLSXAIYDGIA643FD2UG5GEEYAQXEYPSI", "length": 9986, "nlines": 73, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"सनस्क्रीन\" बाबत प्रचलित असलेले \"हे\" समज निव्वळ 'गैरसमज' आहेत", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“सनस्क्रीन” बाबत प्रचलित असलेले “हे” समज निव्वळ ‘गैरसमज’ आहेत\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nइतरांकडून कानावर पडणाऱ्या गोष्टींवर आपण खूप लवकर विश्वास ठेवतो. त्यामुळे कुठल्याही गोष्टीबाबत समाजात खऱ्या गोष्टी कमी आणि गैरसमज जास्त प्रचलित असतात. पण खरंच ह्या गोष्टी विश्वास ठेवण्यासारख्या असतात का\nअसचं काहीसं सनस्क्रीनबाबतही आहे. सनस्क्रीनबाबतही अनेक असे गैरसमज प्रचलित आहेत ज्यांना लोक खरं मानतात.\n१. प्रत्येकवेळी सनस्क्रीन लावणे गरजेचे नसते :\nअनेक लोक असं मानतात की, जेव्हा आपण उन्हात जातो तेव्हाच सनस्क्रीन लावायची गरज असते. पण हे सत्य नसून पावसाळ्यात देखील यूव्ही किरणांमुळे आपल्या शरीराला नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे प्रत्येक मोसमात सनस्क्रीन लावावे, त्वचेच्या सुरक्षेसाठी हा एक योग्य पर्याय आहे.\n२. सनस्क्रीन शरीराला विटामिन-डीने वाचवते :\nविटामिन-डी हे शरीराला लागणाऱ्या सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी सनस्क्रीन लावल्याने आपल्या शरीराला विटामिन-डी हवा तेवढ्या प्रमाणात मिळत नाही.\nवैज्ञानिकांच्या मते माणसाला दिवसातील २५ ते ३० मिनिटांपर्यंत सूर्याच्या संपर्कात राहायलाच हवे.\n३. सनस्क्रीन लावल्याने शारीरिक समस्या उद्भवतात :\nOxybenzone वर करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये असं सांगण्यात आलं होत की, सनस्क्रीन लावल्याने अनेक शारीरिक समस्या उद्भवतात.\nपण त्यानंतर झालेल्या रिसर्चनुसार ह्याला चुकीचे ठरविण्यात आले आहे. सनस्क्रीन लावल्याने कुठल्याही प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवत नाहीत.\n४. सावळी त्वचा असलेल्या लोकांना सनस्क्रीनची गरज नसते :\nकाही लोकांच्या मते डार्क स्कीनमध्ये मेलेनिन असतो, जो त्यांना युव्ही किरणांपासून बचावतो, जे काही अंशी खरं देखील आहे. पण जर डार्क स्कीन असलेले लोक भर उन्हात सनस्क्रीन शिवाय असले तर त��यांना स्कीन कॅन्सर होण्याचा धोका संभवतो.\n५. मेकअपने देखील चेहऱ्याची निगा राखल्या जाऊ शकते :\nसूर्याच्या किरणांपासून वाचण्यासाठी तुम्ही मेकअपचा आधार घेऊ शकता. पण मेकअप तुम्हाला सनस्क्रीन एवढी सुरक्षा नाही देऊ शकत.\n६. सनस्क्रीन लावल्याने शरीर टॅन होत नाही :\nसनस्क्रीन आपल्याला UVA आणि UVB किरणांपासून वाचवते. पण हे आपल्या शरीराला पूर्णपणे टॅन फ्री ठेवू शकत नाही. मग तुम्ही कितीही वेळा सनस्क्रीन लावा.\nआपले शरीर टॅन फ्री ठेवण्यासाठी सनस्क्रीन लावल्यावर लांब कपडे घालून बाहेर जावे.\n७. सर्व सनस्क्रीन एकसारखे असतात :\nजर तुम्हाला असं वाटत असेल की, सर्व सनस्क्रीन एकसारखे असतात तर असं नाहीये.\nTitanium Dioxide, Zinc Oxide आणि Ecamsule असणारे सनस्क्रीन UVA आणि UVB किरणांना फिल्टर करण्याचं काम करतात.\nतर Avobenzone युक्त सनस्क्रीन अनेक प्रकारच्या सूर्य किरणांना शरीरापर्यंत पोहोचण्यापासून रोखतात. तसेच स्पेक्ट्रम पूर्ण सनस्क्रीन मोठ्या प्रमाणात सूर्यापासून आपल्या शरीराची रक्षा करतात.\n८. दिवसातून एकदा सनस्क्रीन लावणे पूरेसं आहे :\nअनेकांचा असा गैरसमज आहे की, दिवसातून एकदा सनस्क्रीन लावणे पुरेसे आहे, ह्यामुळे सूर्याच्या घातक किरणांपासून शरीराची निगा राखली जाऊ शकते.\nपण उन्हात गेल्यानंतर काहीच वेळात सनस्क्रीनचा असर संपून जातो, त्यामुळे दर २-४ तासांत नेहमी सनस्क्रीन लावत राहावे.\n९. सनस्क्रीन कधीही खराब होत नाही :\nहा समजही पूर्णपणे चुकीचा आहे. सनस्क्रीन मध्ये असणारे तत्व देखील खराब होतात.\nत्यामुळे सनस्क्रीन बाबत कुठल्याही समजावर विश्वास ठेवू नका.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← जाणून घ्या: “गुळ” खाण्याचे तुम्हाला माहित नसलेले आरोग्यदायी फायदे\n“मुस्लिम महिलांचे” कैवारी होऊन काँग्रेसला नामोहरम करणारे “हिंदुत्ववादी मोदी”: भाऊ तोरसेकर →\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/salute-to-the-talent-of-these-two-masters/", "date_download": "2020-01-20T12:41:00Z", "digest": "sha1:HHKUWXLHRDAWUMXQULNBT3NYY75C6CAA", "length": 12165, "nlines": 178, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "त्यांच्या प्रतिभेला सलाम !! – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n प्लांचेट (नशायात्रा – भाग ९)\tनशायात्रा\n[ January 19, 2020 ] बेवड्याची डायरी – भाग ६ – प्रार्थना व अर्थ\tनियमित सदरे\n[ January 18, 2020 ] प्लँचेट.. आत्मा बोलावणे.. (नशायात्रा – भाग ८)\tनशायात्रा\n[ January 18, 2020 ] ज्ञान देणारे सर्वच गुरू\tकविता - गझल\nDecember 25, 2015 मराठीसृष्टी टिम व्यक्तीचित्रे, व्हॉटसअॅप वरुन\n१९७६ साली कराडला साहित्य संमेलन झाले त्याचे मावळते अध्यक्ष होते पु. ल. देशपांडे आणि उगवत्या अध्यक्षा होत्या दुर्गा भागवत. संध्याकाळी एक कवी संमेलन होतं आणि सूत्रसंचालक होते पु.ल. आणि त्यामुळेच, त्या कवी संमेलनात एक खेळीमेळीचं वातावरण होतं.\nत्यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीतले एक मोठे कवी साहीर लुधियानवी मंचावर आले. ते म्हणाले- “अभी मैं जो हिंदी कविता सुनाने जा रहा हुँ उसका कोई मराठी तर्जुमा जरा बताए\nपु.ल. नी समोरच बसलेल्या माडगूळकरांना वर बोलावलं. आणि म्हणाले, “साहीरजींनी आत्ता काय सांगितलं ते तर तुम्ही ऐकलंच, पण ह्या मराठी रूपांतरात माझी एक अट आहे. ह्या रूपांतरात एक असा मराठी शब्द हवा ज्याला भारतातल्या कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही”. असा विश्वास होता पुलंचा मित्रावर.\nमग साहीरजींनी तो शेर ऐकवला –\n“एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,\nएक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,\nरातभर रहिओ, सबेरे चले जइयो जी\nसेजिओ पे दिया जलाना हराम हैं,\nखुशियों में, जलनेवालों का क्या काम है\nअँधेरे में रेह के जड़ाओ, मजा पियो जी,\nरातभर रहिओ सबेरे चले जइयो जी\nआणि साहीरजींचा शेवटचा “जी” पूर्ण होईपर्यंत माडगूळकरांचं पूर्ण मराठी रुपांतर झालं होतं.\n“एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी,\nएक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी\nओ रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी\nसेजेशी समई मी लावू कशाला\nजुळत्या जीवालागी जळती कशाला\nअंधाऱ्या राती इष्काची मजा घ्यावी जी,\nरातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी”.\nह्यातील ‘झुंझुरता’ ह्या शब्दाला इतर कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही… ह्याला म्हणतात प्रतिभा.\nआणि हा किस्सा इथेच संपत नाही. ह्याच्याही वरची कडी म्हणजे पु.ल. नी त्याचवेळी तिथे पेटी मागवली, तिथल्या तिथे ह्या कवितेला चाल लावली आणि तिथल्यातिथे ती गाउन दाखवली.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nआत्मा आला रे आला प्लांचेट (नशायात्रा – भाग ९)\nबेवड्याची डायरी – भाग ६ – प्रार्थना व अर्थ\nप्लँचेट.. आत्मा बोलावणे.. (नशायात्रा – भाग ८)\nज्ञान देणारे सर्वच गुरू\nभ..भू .. भूत भूत (नशायात्रा – भाग ७)\nबेवड्याची डायरी – भाग ५ – “ड्रिंक्स” – दारूचे उदात्तीकरण\nघे भरारी उंच तू\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nडायरी (कथा) December 14, 2019 विलास गोरे\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/03/blog-post_23.html", "date_download": "2020-01-20T11:47:12Z", "digest": "sha1:WPQPJERESQ2H6ZS3Y4HXOZKOFHHICXDT", "length": 26936, "nlines": 187, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "स्त्रीचे खरे स्वरूप | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nजागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात जागतिक स्तरावर साजरा केला जातो. या दिनाची खरी सुरूवात स्त्रियांविषयीच्या सामुहिक प्रयत्नांनी अमेरिकेत 1908 साली झाली. त्यावेळी तयार कपड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रिया व मुले यांना काम भरपूर पण मजूरी कमी असे प्रमाण होते. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये महिलांनी याविरूद्ध लढा पुकारला. जगाच्या इतिहासात स्��्रियांनी संघटित होवून स्वतःचे अधिकार मागण्यासाठी केलेला हा पहिला संघर्ष मानला जातो.\n1908 साली विविध देशांमधील महिला प्रतिनिधीसह कार्यकर्ती्नलारा झेटगी हिने सुचविल्याप्रमाणे 8 मार्च या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता मिळाली. भारतात मुंबईमध्ये 8 मार्च 1943 ला पहिला महिला दिन साजरा करण्यात आला.\nसामान्यतः प्रत्येक समाजात स्त्रियांना हीन समजले जात असे. त्यांचा अपमान केला जात असे आणि तèहेतèहेच्या अत्याचारांचे त्यांना लक्ष्य बनविले जात असे. भारतीय समाजात, पतीचा मृत्यू झाल्यास पतीच्या प्रेताबरोबर पत्नीला सुद्धा जीवंत जाळले जात असे. चीन मधील स्त्रिच्या पायात आखूड लोखंडी बूट घातले जात असत. अरबस्तानात मुलींना जीवंत पुरले जात असे.\nइतिहास साक्षी आहे की या अत्याचाराविरूद्ध आवाज उठविणारे सुधारक अलिकडच्या युगात जन्मले आहेत. परंतु, या सर्व सुधारकांपूर्वी शेकडो वर्षे अरबस्तानात पैगंबर मुहम्मद सल्ल. हे स्त्रियांचे मोठे हितचिंतक असल्याचे दिसते व ते स्त्रियांवर केल्या जाणाऱ्या अत्याचाराचा बिमोड करतात. स्त्रीचा गौरव केला जातो हे खरे पण सत्य काही वेगळेच आहे. स्त्री जन्मा तुझी ही कहानी हृदयी अमृत नयनी पाणी.\n21 व्या शतकात आधुनिकतेचे वारे वाहत असताना आजही स्त्रियांचे हुंडाबळी जातात, लैंगिक छळ व अत्याचार केला जातो. त्यांना हीन वागणूक दिली जाते. लिंग तपासणी करून स्त्री जन्माला येण्याअगोदर कोवळा जीव गर्भात मारला जातो. तेव्हा वाटते कोवळी कळी खुडण्याचा अधिकार समाजाला दिला कुणी\nअल्लाहचे अंतिम प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे या जगात जेव्हा आगमन झाले तेव्हा देखील मुलींना ओझे समजले जात होते. त्या लोकांना नेहमीच ही आशंका राहत असे की, योग्य स्थळ न मिळाल्यास त्यांना आपल्या मुली इतर टोळीमध्ये द्याव्या लागतील. ही देखील एक आशंका सदैव असे की, लुटारू त्यांना पकडून नेऊन दासी बनवून ठेवतील. या सर्व कारणांमुळे ज्या घरी मुलगी जन्माला येत असे, त्याचा चेहराच उतरून जात असे. (आणि आताच्या काळामध्ये सुद्धा काही प्रमाणात हीच परिस्थिती आहे). ‘‘आणि त्यापैकी एखादयाला जेव्हा मुलीच्या जन्माची खुषखबर देण्यात येते. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर काळीमा पसरते व तो तो र्नतासमान घोट गिळून बसतो. लोकांच्यपासून लपत-छपत फिरतो की या वाईट बातमीनंतर काय तोंड दाखवावयाचे, वि��ार करतो की अपमानित होऊन मुलीला घेऊन रहावे अथवा मातीत पुरावे पहा, कसे वाईट निर्णय आहेत. (कुरआन : सुरह 16ः 58,59)\nस्वतःला प्रगत समजणारा वर्ग तर इतका निर्दयी आहे की, शिशुच्या जन्माची देखील वाट पहात नाही. गर्भावस्थेतच स्कॅनिंग करून मुलगा की मुलगी हे पाहिले जाते. मुलगी असेल तर गर्भपातच होतो. याचसाठी 1994 मध्ये एक कायदा बनविला गेला होता. छशींरश्र ऊळरसपेीींळल ढशलहपर्ळिींश ठशर्सीश्ररींळेप रपव झीर्शींशपींळेपेष चर्ळीीीश अलीं. या कायद्यान्वये गर्भलिंग निदान गुन्हा ठरविला गेला असून, देखील दरवर्षी 5 ते 8 लाख मुलींची गर्भामध्येच हत्या केली जाते.\nइस्लाम भ्रूणहत्येला घोर अपराध ठरवितो व याला थोपविण्यासाठी विविध मार्ग चोखाळतो. ज्या-ज्या कारणांमुळे अथवा आशंकामुळे भ्रूणहत्या केली जाते, त्यांनाच इस्लाम दूर करतो. इस्लामनुसार मुलगी ही अहोभाग्य, शालिनता व कल्याणपद आहे. तिच्या पालनपोषणाची व उत्तम प्रशिक्षणाची शिकवण तो देतो. सामाजिक पातळीवर हे उत्तम प्रद सिद्ध झाले आहे.’’आणि जेव्हा जिवंत गाडल्या गेलेल्या मुीला विचारले जाईल ती कुठल्या अपराधापायी ठार केली गेली\nदेशातील कित्येक राज्यामध्ये मुलां-मुलींच्या जन्मदरात खूपच तफावत आहे. विशेषतः गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली व हिमाचल प्रदेशमध्ये. या राज्यांमध्ये 1000 मुलामागे 800 मुली आहेत. 1991 च्या जनगणनेनुसार पंजाबमध्ये 1000 मुलांमागे 875 मुली होत्या आणि 2009 मध्ये ती तफावत 793 वर पोहोचली. ज्या समाजामध्ये इतके मुलींचे अधिकार नाकारले जातात अथवा त्यांना कनिष्ठ समजले जाते त्या ठिकाणी मुलींची स्थिती सुधारण्यासाठी व त्यांना वर उचलण्याकरिता या शिकवणीची गरज आहे. तरीही आज भारतीय स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगती पथावर आहे.\nशेतातील मजुरापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत तिची यशस्वी घौडदौड चालू आहे. ती शिक्षिका, डॉ्नटर, ग्रामसेविका, सरपंच, तलाठी, जिल्हाधिकारी पोलीस निरीक्षक, पायलट, ड्रायव्हर, खेळाडू अशा एक ना अनेक क्षेत्रात आपली यशस्वी भूमिका बजावत आहे. सलाम या नारी श्नतीला. जगाने स्त्रीला अबला असे गोंडस नाव दिले आहे. ती अबला नसून सबला आहे. महिला आज खरच स्वतंत्र सक्षम झाली आहे का हा प्रश्न समाजाला अंतर्मुख होण्यास भाग पाडतो हे ही तितकेच खरे आहे.\nकालामानाप्रमाणे मुली शाळा, कॉलेजात, शिकत आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले आहेत. त्या स्वतःची ओळख निर्माण करीत आहेत.आजची स्त्री आता पेटून उठली आहे. तिला तिच्या हक्काची जाणीव झाली आहे. खरंच ती स्वतंत्र आहे असा प्रश्न पडतोच. बालिकेपासून ते वृद्धेवर ही अत्याचार होताना दिसतात. गर्दीत, समाजात, शाळेत, नातेवाईकात आज एकटी स्त्री असेल तर ती खरोखरच सुरक्षित आहे का असा प्रश्न पडतोच. बालिकेपासून ते वृद्धेवर ही अत्याचार होताना दिसतात. गर्दीत, समाजात, शाळेत, नातेवाईकात आज एकटी स्त्री असेल तर ती खरोखरच सुरक्षित आहे का तर नाही हेच उत्तर येईल. ही परिस्थिती खेड्या, पाड्यापासून मोठ्या शहरापर्यंत एकच आहे. मला वाटते महिलांपुढे अनेक आव्हाने आहेत सर्वात जास्त आहे ते म्हणजे तिची सुरक्षितता, तिचे आरोग्य आणि घरगुती हक्क.\nनिरोगी, हसतमुख आणि शांत स्त्री घराचे वैभव असते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. स्त्रियांनी स्वतः आत्मपरिक्षण करून स्वतःमधील न्युनतेची भावना कमी करावी, अंग प्रदर्शन न करता आपल्या क्षेत्रात कष्टाने जिद्दीने उत्तूंग गरूड झेप घ्यावी, शिक्षणाची कास सोडू नये स्वतःचे आरोग्य जपावे. पुढची पिढी सुसंस्कारित घडावी म्हणून प्रत्येक आईने मुलीच्या मागे खंबीरपणे उभे रहावे. हुंडाविरोधात, स्त्री भ्रुणहत्या विरोधात मोठे पाऊल उचलावे, नवीन काहीतरी निर्माण करावे, एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीची मैत्रीण व्हावे, मनाशी खरे रहावे.\nदर्या की कसम मौजों की कसम ये ताना, बाना बदलेगा, तु खुद को बदल के देख जरा तब ही जमाना बदलेगा\nइस्लामने स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व मानले आहे. तिच्या हक्काचा व अधिकाराचा विचार फक्त एका दिवसापुरता किंवा एका वर्षापूरता केलेला नसून तिच्या संपूर्ण जीवनालाच इस्लामने सुरक्षित केले आहे. एक मुलगी म्हणून तिची जबाबदारी पित्यावर सोपवण्यात आली आहे. बहिण असेल तर भावावर, व बायको म्हणून नवऱ्यावर व एक आई म्हणून तिच्या मुलांवर पूर्णपणे जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि जो ही जबाबदारी पूर्ण करणार नाही त्याला अत्यंत वाईट शिक्षेची पूर्वसूचना कुरआनमध्ये देण्यात आली आहे. कुरआनचा अभ्यास केल्यास असे दिसते की स्त्रीयांना त्यांचे जीवन स्वतंत्रपणे व सुरक्षितपणे जगता यावे, याचाच जास्त विचार केला गेला आहे. तीला सर्व अधिकार देण्यात आले आहे. आजचा समाज स्त्री भ्रुणहत्या या समस्येने ग्रस्त ���हे पण इस्लामने भ्रुणहत्येला फार मोठे पाप ठरवले आहे. स्त्री-भ्रुणहत्या करणे हा फार मोठा गुन्हा असून त्यासाठी परलोकात तुम्हाला जाब द्यावा लागेल, अशी सूचनाही कुरआनमध्ये करण्यात आली आहे. मुलगी जन्माला आली तर माणसाला खुशखबरी देण्यात आली आहे, की त्याने जर आपल्या मुलीचे समानतेने पालनपोषण केले तर त्याला त्याचा चांगला मोबदला दिला जाईल. या सर्व बाबी पाहता असे दिसते की स्त्री-पुरूष समानतेचा पुरस्कर्ता स्त्री-जन्माला व तिच्या सुरक्षित व स्वतंत्र जीवनाला व हक्काची समाजाला जाणीव करून देणारा एक सत्यमार्ग व एक परिपूर्ण अशी जीवनपद्धती म्हणजे इस्लाम होय.\n- सय्यदा यास्मीन आरा\n२९ मार्च ते ०४ एप्रिल २०१९\nमताची अनमोलता कळू दे\nव्याज खाणे हे आईशी शरीरसंबंध करण्याएवढे मोठे पाप आ...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसंतपीठ : विश्वशांतीची प्रयोगशाळा\nस्त्रीचा होऊ नये अपमान - हाच इस्लामचा संदेश -डॉ सब...\n२२ मार्च ते २८ मार्च २०१९\nप्रेषितांशी प्रेम राखणे म्हणजे दारिद्र्य आणि तंगीच...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nप्रेषित (सल्ल.) यांचा डायट प्लान\nनिवडणूक आणि आपली जबाबदारी\nघरांना, महालांना महिलांची नावं देणारा समतावादी मुस...\n१५ मार्च ते २१ मार्च २०१९\nइस्लाम आणि स्त्रियांचे हक्क\nटिपू सुलतानच्या पाचशे पत्रांचे मराठीत भाषांतर\nरूग्णसेवेसाठीच वैद्यकीय क्षेत्रात घेतला प्रवेश\nस्वतंत्र भारत आणि मुस्लिम समाज\nउपासना व आज्ञापालनात अल्लाह व्यतिरिक्त कुणालाही ति...\nवंचित बहुजन आघाडीची प्रासंगिकता\n'स्वर्ग' आणून ठेवला आईच्या 'पाया'खाली...\nसर्जिकल स्ट्राइक – २\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n०८ मार्च ते १४ मार्च २०१९\nहा देश आपणच वाचविला पाहिजे\nप्रलयकाळची (कयामत) ची लक्षणे : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमेरा पैगाम मोहब्बत है, सच है, बस तुम तक पहूंचे\nपुलवामा : सरकार, माध्यमे आणि समाज\n०१ मार्च ते ०७ मार्च २०१९\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य ���भारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\n‘देशातील पहिली मुलींची शाळा’ म्हणून पुण्यातील `भिडे वाडा' सरकारने `ऐतिहासिक वास्तू' म्हणून जतन करावा\n– सुनीलकुमार सरनाईक महात्मा फुलेंची शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळेला विरोध सुरु झाला. विरोध जसाजसा वाढत गेला गोविंदरावांनी फुलेंनी अंग...\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\nजगातील सर्वाधिक बेरोजगार भारतात\n-शाहजहान मगदुम देशाचे भवितव्य असलेल्या सुशिक्षित तरुणांचे भवितव्य सध्या अंधारात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशात बे...\n०८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०१९\n२० डिसेंबर ते २६ डिसेंबर २०१९\n२१ जून ते २७ जून २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2010/07/26/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2020-01-20T12:33:02Z", "digest": "sha1:WVWPYXWZGMGCCJZUJ7EKCQJHUKCUTHG2", "length": 13967, "nlines": 174, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "बाय बाय नाशिक | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nया वर्षी माझी बदली होणार आहे अशी चर्चा माझ्या कानापर्यंत आली आणि अस्वस्थता वाढली होती. मला नाशिक मध्ये राहून १४ वर्ष झाली आहेत. मागील ७ वर्षापासून नाशिकातील माझ्या कार्यालयाशी तेथील कामाशी प्रेम आपुलकी निर्माण झाली आहे. ती आता नाहीशी होणार या कल्पनेने मन कासावीस होत होते. अचानक एके दिवशी एक फोन आला आणि माझी पुण्याला बदली झाली असे समजले. क्षणभरासाठी श्वास जगाच्या जागी थांबल्यासारखे झाले. शासकीय दौऱ्यावर होतो, लगेच फोन फोनी करून तपास केला बातमी खरी होती. मग मनाला समजावले आणि ते शांत झाले. अस्वस्थता कमी झाली.\nपण ज्याक्षणी या कार्यालयातून बदली झाली हे समजले त्या क्षणी मला एक विचित्र जाणीव झाली. त्या क्षणी माझ्या मनाचा या कार्यालयाशी संबंध तुटला असे वाटले, हे कार्यालय परके वाटू लागले. आणि हळूहळू मनाची ओढ नव्या कार्यालय कडे होत गेली. हे मन असेच असते का मी खूप विचार केला. मुलीला सांगितले. एखाद्या मुलीचे लग्न जुळले कि ती परकी हून जाते तेव्हा तिच्या मनाची काय घालमेल होत असेल मी खूप विचार केला. मुलीला सांगितले. एखाद्या मुलीचे लग्न जुळले कि ती परकी हून जाते तेव्हा तिच्या मनाची काय घालमेल होत असेल तिला त्या क्षणी माहेर परके वाटत असेल का तिला त्या क्षणी माहेर परके वाटत असेल का आणि सासरची ओढ जाणवत असेल का आणि सासरची ओढ जाणवत असेल का हे मी माझ्या अर्धांगिनीला विचारले. तिने हसून होकार दिला.\nआणि तो दिवस उजाडला २३ जून २०१० रोजी मी पुणेकर झालो. पुण्याला नवीन कार्यालयात हजर झालो. नवीन कार्यालयातील स्टाफ खुपच आवडला. सहयोगी खूप चांगले आहेत. मदत करत असतात. सहकार्य करतात. ज्या दिवशी मी पुण्याला हजार झालो त्या दिवशी श्री सुरेश पेठे साहेब माझी आतुरतेने वाट पाहत होते. त्याच दिवशी आम्ही भेटलो. त्यांना भेटून आनंद झाला.\nप्रथम मी एकट्याने पुण्याला राहायचा निर्णय घेतला होता. पण हळू हळू मला जाणवायला लागले कि एकटे राहणे शक्य नाही. लॉज वर राहणे बाहेरचे खाणे, बाहेरचा चहा पिणे मला अवघड जायला लागले. इकडे मुलगी आणि सौ. एकटेच त्यामुळे माझे सर्व चित्त त्यांच्यात. दुसऱ्या- तिसऱ्या दिवसा पासून मनाची ओढ घराकडे व्हायची. अस्वस्थता वाढायला लागायची. आता मला जनावायाले लागले होते कि पक्षी रोज सायंकाळी घराकडे का वळतात आता मला घराचा विरह काय असतो त्याची जाणीव व्हायला लागली होती. एकटे राहिल्याने सिगारेट वरील ताबा सुटला होता. आणि एका महिन्यात मला जीना चढायला त्रास जाणवायला लागला होता. घरच्यांशी सल्ला मसलत करून मग सर्वांनी पुण्याला शिफ्ट व्हायचा निर्यय घेतला.\nआणि मग सुरु झाली माझी धावपड. कॉलेज मध्ये प्रवेश, घराची शोधाशोध. अनेक लोकांना भेटणे. घर बघणे. प्रत्येक घरामध्ये काही न काही त्रूटी सापडायच्या. कोठे घर लहान, कोठे घर पसंद पडायचे तर वेस्टर्न कमोड असायचे. शेवटच्या दिवशी पौड रोडवर एक पसंतीचे घर मिळाले आणि लगेच घेऊन टाकले.\nआता नाशकातून काही वर्षांसाठी का होईना बाहेर राहणार आहोत. पुढील बदली होईपर्यंत तरी. नाशकात स्वतःचे घर आहे त्यामुळे अधून मधून चक्कर असणारच. पण आता या पुण्या नगरीला बाय बाय करायची वेळ आलेली आहे.\nThis entry was posted in इंटरनेट, घटना, ब्लोग्गिंग, भ्रमंती, स्वानुभव and tagged प्रवास, माझे मत, व्यथा, संसार, सत्य घटना, स्वानुभव. Bookmark the permalink.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घड���मोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/atrocity-on-a-young-girl-who-clashes-with-her-mother/", "date_download": "2020-01-20T11:43:39Z", "digest": "sha1:YXGOISN5VHA5DM7GNS4Y62KPS2MBUJBR", "length": 10190, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आईसोबत भांडून घराबाहेर पडलेल्या तरुणीवर अत्याचार | Dainik Prabhat", "raw_content": "\nआईसोबत भांडून घराबाहेर पडलेल्या तरुणीवर अत्याचार\nपुणे – आईबरोबर भांडण झाल्याने घराबाहेर पडलेल्या 19 वर्षीय तरुणीवर घोरपडी रेल्वेस्थानकाजवळ अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अज्ञात अंदाजे 25 वर्षीय तरुणावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nरविवार पेठेत राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे आईबरोबर भांडण झाले. त्यामुळे ती बुधवारी सायंकाळी घरातून बाहेर पडली. पुणे रेल्वेस्थानकात येऊन ही तरुणी बंगळुरुकडे जाणाऱ्या एक्‍स्प्रेसमध्ये बसली. दरम्यान, तिकिट तपासनीस कर्मचाऱ्याने या तरुणीकडे तिकिटाची मागणी केली. तेव्हा तिच्याकडे तिकिट नसल्याने तपासनीसने तिला कराड रेल्वे स्थानकात उतरण्यास सांगितले.\nपीडित तरुणी कराड रेल्वे स्थानकात उतरून पुन्हा पुण्यात येण्यासाठी पॅसेंजरमध्ये बसली. बुधवार आणि गुरुवार दोन दिवस काही खाल्ले नसल्याने या तरुणीला चक्‍कर येत होती. त्यातच तिला पॅसेंजरमध्ये एक युवक भेटला. त्याने तिला रिक्षाने घरी सोडतो, असे सांगत घोरपडी स्थानकात उतरण्यास सांगितले. त्या तरुणावर विश्‍वास ठेवून पीडिता घोरपडी स्थानकात उतरली. तेव्हा ��ेथील रेल्वेरूळाजवळ असलेल्या एका छोट्या खोलीत नेऊन या आरोपीने पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर तिला घोरपडी रिक्षास्टॅंडवर आणून सोडल्यावर आरोपी पसार झाला. घरातून बाहेर पडल्यानंतर घडलेल्या या सर्व प्रकारानंतर भेदरलेल्या तरुणीने पोलिसांकडे धाव घेत घडलेली हकीगत सांगितली. फौजदार ज्योस्ना पाटील तपास करीत आहेत.\nस्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा कृषी कार्यालयात राडा\nपरीक्षेवर चर्चा करण्यापूर्वी डिग्री दाखवा; प्रकाश राज यांची मोदींवर टीका\nबिबट्याची मानवी वस्तीकडे धाव\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपाकिस्तानातील बहिणीच्या प्रेमात पडून बनला आयएसआय एजंट\n#FIHProLeague : भारताचा नेदरलँड्सवर सलग दुसरा विजय\n#U19CWC : भारतीय संघाची विजयी सलामी\n#COEPZEST’20:अपंगत्वानंतरही जवानांचे उत्तर एकच “हॉव इझ द जोश हाय सर…\n#WrestleRome : बजरंग पाठोपाठ रवीकुमारने पटकावलं सुवर्णपदक\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\n मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\n१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन\nसहकार टिकवण्याची जबाबदारी शेतकऱ्याचीही\nचुका करू नका, राष्ट्रवादीचे पॅनल निवडून आणा\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nपुणेकरांनो, कुत्रे पाळण्यावर येणार बंधने\nमुलीच्या संसारातील अती लुडबुड धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/lok-sabha-election-bjp-declared-manoj-kotak-as-a-mumbai-north-east-seat-candidate-34551", "date_download": "2020-01-20T12:40:43Z", "digest": "sha1:TNP3U2K3KRFBXJYOBM2AYODBHTHWIVLL", "length": 12026, "nlines": 104, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "शिवसेनेशी पंगा सोमय्यांच्या अंगलट; ईशान्य मुंबईसाठी मनोज कोटकांची वर्णी", "raw_content": "\nशिवसेनेशी पंगा सोमय्यांच्या अंगलट; ईशान्य मुंबईसाठी मनोज कोटकांची वर्णी\nशिवसेनेशी पंगा सोमय्यांच्या अंगलट; ईशान्य मुंबईसाठी मनोज कोटकांची वर्णी\nईशान्य मुंबईसाठी मनोज कोटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nईशान्य मुंबईसाठी मनोज कोटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. कोटक यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर शिवसेनेशी घेतलेला पंगा सोमय्यांच्या अंगलट आल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.\nईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेचा विरोध होता. सोमय्या यांनी अनेकदा शिवसेनेवर आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या नावाला शिवसेनेकडून विरोध करण्यात येत होता. तसंच किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास शिवसेना आपला उमेदवार त्यांच्या विरोधात उभा करेल, असा इशाराही शिवसेनेनं भाजपला दिला होता. किरीट सोमय्यांना तिकीट देण्यात आल्यास त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचं सुनील राऊत यांनी म्हटलं होतं. 'वेळ पडल्यास अपक्ष लढू पण मी सोमय्यांविरोधात निवडणूक लढवणारच,' असा निर्धार राऊत यांनी बोलून दाखवला. त्यामुळे किरीट सोमय्यांची डोकेदुखी वाढली होती.\nगेल्या अनेक दिवसांपासून ईशान्य मुंबईच्या जागेचा तिढा सुटत नव्हता. तसंच सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेचा विरोध असल्यामुळं त्या ठिकाणी उमेदवारांच्या नावांची चाचपणी सुरू होती. या ठिकाणी उमेदवारीसाठी गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या मनोज कोटक यांच्या नावाचीही चर्चा होती. अखेर बुधवारी मनोज कोटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. किरीट सोमय्या यांचा पत्ता कट झाल्यामुळं आता ते काय भूमिका घेतील हे आता पहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.\nईशान्य मुंबईच्या जागेसाठी खा. रामदास आठवले हेदेखील उत्सुक होते. तसंच त्यांनी या ठिकाणाहून निवडणूक लढवण्याची इच्छाही व्यक्त केली होती. याव्यतिरिक्त त्यांनी उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होत नसल्यामुळं ही जागा रिपाइंसाठी सोडण्याचीही मागणी केली होती.\nजागावाटपात ईशान्य मुंबई मतदारसंघ भाजपाकडे असला तरी या मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक असल्यानं शिवसेनेच्या मर्जीशिवाय येथे उमेदवार देता येणार नाही याची भाजपाला होती. तसंच शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी सोमय्या यांनी प्रयत्नदेखील केले हो���े. परंतु त्यांना मातोश्रीवरून प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांचे प्रयत्न फोल ठरले. तसंच त्यांनी अन्य मार्गांनीही मातोश्रीवर पोहोचण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती. परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता.\nमनोज कोटक हे मुंबई महापालिकेतील भाजपाचे विद्यमान नगरसेवक असून ते भाजपाचे महापालिकेतील गटनेतेदेखील आहेत. तसंच ते मुलुंडमधून निवडून आले आहेत. मनोज कोटक यांचा मुलुंड आणि भांडुप परिसरात दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळंच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. मनोज कोटक यांना उमेदवारी मिळाल्यानं आता ईशान्य मुंबईतून मनोज कोटक विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांच्यात यांच्यात निवडणुकीचा सामना रंगणार आहे.\nधनंजय मुंडेंच्या बंगल्याचा गैरवापर, राष्ट्रवादीविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार\nशिवसेनेकडून जैनांचा अपमान; मिलिंद देवरा यांचा आरोप\nशिवसेनाभाजपालोकसभाकिरीट सोमय्यामनोज कोटकईशान्य मुंबईरामदास आठवलेरिपाइं\nप्रस्ताव देणाऱ्यांची नावे सांगा, शिवसेनेचं चव्हाणांना आव्हान\nशिवसेनेशी बोलणं झालं असेल, पण आमच्याशी नाही, चव्हाणांचा दावा राष्ट्रवादीने फेटाळला\n२०१४ मध्येच शिवसेनेकडून सत्तास्थापनेची आॅफर, पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट\nआदित्य ठाकरेंच्या वरळीला सर्वात 'स्वच्छ वार्ड' चा पुरस्कार\n‘ही’ १२ वादग्रस्त वक्तव्ये, ज्यामुळे शिवरायांनाही झालं असेल दु:ख\nसेनाभवनवर महाराजांच्यावर बाळासाहेबांचे स्थान का \nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना-मनसेचे शक्ती प्रदर्शन\nमहापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा मानखुर्दमध्ये दणदणीत विजय\nगृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा\nमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर खैरे - सत्तार वादावर पडदा, शिंदेंनी केले मनोमिलन\nउद्धव ठाकरेंचं सरकार गुडीपाडव्यापर्यंतच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Satara/Nagewadi-women-protest-against-liquor-dealers-Satara-district/", "date_download": "2020-01-20T11:09:25Z", "digest": "sha1:TTDCKT5SXEMMP4IGNBNDZVOQ3VVUNRHZ", "length": 3551, "nlines": 28, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : नागेवाडीतील महिलांचा दारू विक्रेत्याविरोधात मोर्चा (video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा : नागेवाडीतील महिलांचा दारू विक्रेत्याविरोधात मोर्चा (video)\nसातारा : नागेवाडीतील ��हिलांचा दारू विक्रेत्याविरोधात मोर्चा (video)\nनागेवाडी (ता. सातारा) येथे बेकायदेशीर देशी दारूची विक्री करणाऱ्या दारू विक्रेत्याच्या घरावर गावातील महिलांनी मोर्चा काढला. यावेळी आक्रमक झालेल्या महिलांनी दारू विक्री विरोधी दारूच्या बाटल्या फोडत दारूची विक्री बंद करण्याची मागणी केली.\nघटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, नागेवाडी गावातील अनेक ग्रामस्थ दारूच्या आहारी गेल्याने देशी दारूचा धंदा बोकाळला होता. त्यातच दारूच्या आहारी गेल्याने गावातील अनेक जण मृत्युमुखी पावले आहेत. त्यातच गावातील एकाच घरातील तब्बल पाच जण दारूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या दारू व्यवसायाच्या विरोधात गावातील शंभरहून अधिक महिलांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. यावेळी गावातील युवकही मोठ्यासंख्येने उपस्थित होते.\n... आणि स्टार्कच्या बायकोने कपाळावर हात मारून घेतला\nसरकारकडे निधी भरपूर, पण निर्णय घेण्याचे ध्यैर्य नाही : गडकरी\n'या' स्मार्टफोन्सवर एक फेब्रुवारीपासून व्हॉट्सॲप पूर्णपणे बंद होणार\n'विराटचा चमचा' प्रतिक्रियेवर आकाश चोप्राचा पलटवार\nघटस्फोटाच्या १४ वर्षांनंतर पुन्हा पहिल्या पत्नीच्या प्रेमात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/best-employees", "date_download": "2020-01-20T11:14:17Z", "digest": "sha1:EMSEB547MUFAAT7IUTUGLNOMWNNKGF7C", "length": 28876, "nlines": 314, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "best employees: Latest best employees News & Updates,best employees Photos & Images, best employees Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्र...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू ...\nनिर्भया: अल्पवयीन असल्याचा पवनचा दावा SC न...\nकाश्मीरमध्ये जवानांसोबत चकमक; हिजबुलच्या ३...\nमोदींनी विद्यार्थ्यांचा वेळ फुकट घालवू नये...\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांपर्यंत दं...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटल...\nअवघ्या एक टक्का भारतीयांकडे 'बजेट'पेक्षाही...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\nभारताच्या क्रिकेट संघांनी केला अनोखा विक्र...\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nशबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले......\nभावाचं ब्रेकअप; अमिषा पटेल मदतीला धावली\nतीन दिवस परवीन बाबीचं शव घरात होतं पडून\n'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास चुकीचाः सैफ\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nजे. पी. नड्डा घेणार अमित शहांची ज..\n'परिवहन कार्यालयाला आग लावणं हे आ..\nदिल्लीः दिल्ली परिवहन विभागाच्या ..\nराजस्थान: राष्ट्रीय महामार्गावर क..\nकेरळ: फुटबॉल सामन्यादरम्यान स्टेड..\nबेस्ट कर्मचाऱ्यांत ड जीवनसत्त्व कमी\nसर्वसामान्य मुंबईकरांना सार्वजनिक प्रवासाची तत्पर सेवा देणारे 'बेस्ट' चे कर्मचारी स्वतः मात्र ड जीवनसत्वाच्या अभावामुळे विविध प्रकारच्या आजारांचा सामना करत आहेत.\nबेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना बोनस\nबेस्ट उपक्रमातील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बेस्ट उपक्रमातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रशासनाने जाहीर केलेला नऊ हजार रुपयांचा बोनस मिळणार आहे.\nपीएमसी नको, अन्य बँकेत खाते उघडा\nरिझर्व्ह बँकेने पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवरील (पीएमसी) निर्बंधाने बँकेतील हजारो खातेधारकांचे धाबे दणाणले आहेत. त्याच अनुभवातून या बँकेत खाते असलेल्या बेस्ट उपक्रमातील कामगारांना जावे लागत आहे.\nबेस्ट कामगारांची दिवाळी; ९,१०० रुपये बोनस मिळणार\nगेल्या अनेक वर्षांपासून बोनससाठी संघर्ष करणाऱ्या बेस्ट कामगारांना यंदा कोणत्याही संघर्षाशिवाय बोनस मिळणार आहे. बे��्ट प्रशासनाने कामगारांना ९१०० रुपये बोनस देण्याचा प्रस्ताव तयार केला असून लवकरच बेस्ट समितीची मंजुरी घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.\n‘बेस्ट कामगारांना थकीत बोनस द्या’\nबेस्ट कामगारांना गतवर्षी दिवाळीत जाहीर करण्यात आलेला ५,५०० रुपयांचा बोनस अद्याप न मिळाल्याचे पडसाद शुक्रवारच्या बेस्ट समिती बैठकीत उमटले. दिवाळीनंतर १० महिने उलटून गेल्यानंतरही बोनस न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्या अनुषंगाने भाजप सदस्याने मांडलेल्या तहकुबी सूचनेस शिवसेना, काँग्रेससह सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिल्याने ही बैठक तहकूब करण्यात आली.\nबेस्ट संप निर्णय आज\nबेस्ट उपक्रमातील कामगारांच्या वेतनकरारासह विविध मागण्यांसाठी आग्रही असलेल्या बेस्ट संयुक्त कृती समितीने आज, मंगळवार उशीरापर्यंत संपाचा निर्णय घेण्याचा गंभीर पवित्रा घेतला आहे. बेस्टच्या वडाळा आगारासमोर कृती समितीकडून सोमवारपासून धरणे आंदोलन सुरू आहे .बेस्ट प्रशासनाकडून वेतन करारास विलंब होत असल्याने कामगारांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून बेस्ट कामगारांच्या समस्येबाबत तोडगा काढण्याची विनंती केली आहे.\nमुंबई पालिकेने दिलेल्या सढळ मदतीने बेस्ट उपक्रम सुस्थितीत येत असतानाही कर्मचारी पुन्हा संपाचा घाट घालत असल्याबद्दल मुंबईकर संतप्त झाले आहेत. बेस्ट कामगारांना वेळेत पगार मिळण्यासह अन्य मागण्यांना मुंबईकरांचा पाठिंबा आहे. पण, सणासुदीच्या वा इतर कोणत्याही कालावधीत मुंबईकरांना वेठीस धरून संप पुकारणे अयोग्य असल्याची टीका मुंबईकरांकडून केली जात आहे.\n'बेस्ट'चा संप २० ऑगस्टपर्यंत स्थगित\nबेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी आज मध्यरात्रीपासून पुकारण्यात आलेला बेस्टचा संप तूर्तास २० ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. बेस्ट कर्मचारी मेळाव्यात याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत झालेल्या वाटाघाटीत सकारात्मक चर्चा झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांनी दिली.\nबेस्ट कर्मचारी संपावर ठाम\nबेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतन, सेवाशर्तींविषयी तातडीने वाटाघाटी सुरू व्हाव्यात या मागणीसाठी ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संप करण्याच्य��� निर्णयावर बेस्ट कर्मचारी ठाम आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे.\nबेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा\nबेस्टचा प्रवास स्वस्त झाल्यामुळे मुंबईकर आनंदात असतानाच बेस्ट कर्मचाऱ्यांनी मात्र संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. बेस्ट प्रशासन आणि बेस्ट वर्कर्स युनियनमध्ये झालेल्या सामंजस्य करारामधील कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सेवाशर्तीबाबत तातडीने वाटाघाडी सुरू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी ६ ऑगस्टपासून बेस्ट कर्मचारी संपावर जाणार आहे. या संपाची जबाबदारी महापालिकेची असे बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांक राव यांनी आपल्या इशाऱ्यात म्हटले आहे.\n कर्मचाऱ्यांची मुले होणार कंत्राटी बसचालक\nमुंबई परिवहन व्यवस्थेची लाइफलाईन असलेल्या बेस्ट बसच्या ताफ्यात आता खासगी कंत्राटी बसचा समावेश करण्यात येणार आहे. या बसच्या चालकपदासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मुलांचा प्राधान्याने समावेश करण्यात येणार आहे. चालक म्हणून पात्रता पूर्ण होत असल्यास या मुलांना बस चालक म्हणून रोजगाराची संधी मिळणार आहे.\nबेस्ट कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे...\n... म्हणून बेस्टचे कर्मचारी संपावर गेले\nबेस्टचा संप, मुंबईकरांचे हाल\nBEST workers strike: बेस्ट कर्मचारी ८ जानेवारीपासून संपावर\nप्रलंबित मागण्यांसाठी 'बेस्ट'चे कर्मचारी ८ जानेवारीपासून संपावर जाणार आहेत. संपाच्या निर्णयासाठी गुरुवारी बेस्टच्या सर्व आगारांत मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज झाली. ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूनं मतदान केलं.\nबेस्ट कर्मचारी संपावर ठाम\nबेस्ट कर्मचारी कृती समिती आणि बेस्ट समितीतील बैठक निष्फळ ठरली असून आज मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा निर्णयावर आम्ही ठाम आहोत, अशी घोषणा कृती समितीच्या प्रतिनिधींनी केली आहे.\n१५ फेब्रुवारीपासून बेस्ट कर्मचारी संपावर\nबेस्ट समितीच्या सभेत ४५० बसगाड्या आणि कामगार भाड्याने घेण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याच्या निषेधार्थ बेस्ट कर्मचाऱ्यांनी १५ फेब्रुवारीपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे असा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृति समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी बंदची हाक दिली आहे.\nबेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस पगारातून कापणार नाही\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक वृत्त आहे. गेल्या वर्षी दिवाळीत कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिलेली रक्कम त्यांच्या पगारातून वळती करून घेतली जाणार नाही. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी हे आश्वासन दिलं आहे.\nबोनस मिळाला; बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे\nबोनसच्या मागणीवरून बेस्ट कर्मचाऱ्यांनी भाऊबिजेच्या दिवशी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. महापौरांसोबत झालेल्या बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांना सुधारणा करण्याच्या अटींवर ५ हजार ५०० रुपये इतकी आगाऊ रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला.\nकर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी बेस्टचे १०० कोटींचे कर्ज\nकर्जात बुडालेल्या बेस्ट उपक्रमास आता कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देणेही कठीण बनले आहे. ‘बेस्ट’च्या सुमारे ४२ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीचे वेतन मिळण्यासाठी दोन ते चार दिवसांची प्रतीक्षा करणे भाग असून, वेतनासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले जाणार आहे.\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; अमित शहांकडून घेतली सूत्रे\nनिर्भया प्रकरण: दोषी पवनची याचिका फेटाळली\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nव्हॉट्सअॅपसाठी घ्यावा लागणार नवा मोबाइल\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्ज लटकला\nधोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हायरल व्हिडिओ\n'या' बँकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी\nकाश्मिरात तिसरी चकमक; ३ दहशतवादी ठार\nमोदींनी विद्यार्थ्यांचा वेळ फुकट घालवू नये: सिब्बल\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/brenton-tarrant-in-jail", "date_download": "2020-01-20T12:09:16Z", "digest": "sha1:2TRSLFYT34AL5PSMOIAFHRQ5TH5F5WN5", "length": 14333, "nlines": 262, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "brenton tarrant in jail: Latest brenton tarrant in jail News & Updates,brenton tarrant in jail Photos & Images, brenton tarrant in jail Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर प...\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवाद...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ओढून आणत...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्ष...\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू ...\nनिर्भया: अल्पवयीन असल्याचा पवनचा दावा SC न...\nअमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; २ ठार, १५ जखमी\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांप...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी...\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटल...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\nभारताच्या क्रिकेट संघांनी केला अनोखा विक्र...\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nशबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले......\nभावाचं ब्रेकअप; अमिषा पटेल मदतीला धावली\nतीन दिवस परवीन बाबीचं शव घरात होतं पडून\n'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास चुकीचाः सैफ\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुले..\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू ..\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थ..\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nन्यूझीलंड मशीद हल्ला: आरोपीला ५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी\nन्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरात दोन मशिदींवर हल्ला करून बेछूट गोळीबार करणाऱ्या २८ वर्षीय ब्रेन्टन टॅरेन्ट याला स्थानिक न्यायालयाने ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हल्ल्यात ४९ लोकं ठार झाले आहेत तर ४१ लोकं जखमी झाले आहेत.\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; शहांनी दिली सूत्रे\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\nICC वनडे क्रमवारी: केएल राहुलची हनुमान उडी\nनिर्भया प्रकरण: दोषी पवनची याचिका फेटाळली\nएअरटेलची 3G सेवा 'या' १० राज्यात बंद\nजेव्हा शहा नड्डांसाठी खुर्ची ओढून आणतात...\n८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका पळाली\nअॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल; मिळवा बंपर सूट\n100 MP कॅमेऱ्यासह येणार Xiaomi Mi 10\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/maharashtra-floods-women-and-girls-in-sangli-tied-rakhi-to-army-and-navy-jawans-expressing-gratitude-for-their-rescue-operations-in-the-flood-hit-region-56691.html", "date_download": "2020-01-20T12:01:41Z", "digest": "sha1:C7ZLWSPY6A4M6XSJQRARYJWGXYYRH3RB", "length": 34213, "nlines": 257, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Raksha Bandhan 2019: सांगली येथे महिलांनी बांधली एनडीआरएफ जवानांना राखी; पूरातून वाचवल्याबद्दल मानले आभार (व्हिडिओ) | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\n'ये अंधा कानून है' वांद्रे कोर्टात सुनावणी सुरु असताना वाजलेल्या या गाण्याने 'असा' झाला गोंधळ\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHatchback Cars 2020: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nनवं हेल्मेट खरेदी करणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nShattila Ekadashi 2020: षट्तिला एकादशी साजरी करण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या महत्व आणि शुभ मुहूर्त\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHealth Tips: हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीवर करा 'हे' त्वरित उपाय जे एखाद्याचे जीवन वाचविण्यास येऊ शकतात कामी\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nRaksha Bandhan 2019: सांगली येथे महिलांनी बांधली एनडीआरएफ जवानांना राखी; पूरातून वाचवल्याबद्दल मानले आभार (व्हिडिओ)\nमहाराष्ट्र अण्णासाहेब चवरे| Aug 12, 2019 10:20 AM IST\nFlood in Sangli: सांगली येथील महिलांनी यंदा रक्षाबंधन (Raksha Bandhan) सण सणाच्या दिवसापूर्वीच साजरा केला. सांगलीतील अनेक महिलांनी पूरग्रस्तांना मदत आणि बचावकार्यात मोठी कामगिरी केल्याबद्दल एनडीआरएफ जवानांना राखी (Rakhi) बांधली. या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि त्यांनी व्यक्ती केलेली भावना बहेच काही सांगून जात होती. तुम्ही भावासारखे धाऊन आलात आणि आमचे प्राण वाचवले, खूप खूप आभार, असे म्हणत आपल्या मानातील भावना या महिला आणि तरुणींनी या वेळी व्यक्त केली.\nसांगली हे शहर आणि जिल्ह्याचा काही भाग हा गेले काही दिवस जलमय झाला आहे. कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेच. पण, नागरी वस्तीत पाणी शिरल्यामुळे नागरिकांची घरं, रुग्णालयं, दुकानं आणि सरकारी कार्यालयंही पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अचानक उद्भवलेल्या या स्थितीमुळे अनेक नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले. त्यामुळे ते नागरिक घरातच अडकून पडले होते. अशा वेळी महाराष्ट्र पोलीस, एनडीआरएफ जवान या नागरिकांच्या मदतीला धाऊन आले. या जवानांनी बोटीच्या मदतीने अनेक महिला, नागरिक, वृद्ध आणि लहान मुलांना पाण्याबाहेर काढत सुरक्षीत ठिकाणी हालवले.\nबाढ़ राहत और बचाव के बाद #भारतीय सेना के साथ सांगली, महाराष्ट्र के कुछ भावुक क्षण हमारे देशवासी हमारे प्रेरणा के स्रोत हैं हमारे देशवासी हमारे प्रेरणा के स्रोत हैं\nसांगली, कोल्हापूर शहर जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापूरातून बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मदत करताना एनडीआरएफ पथकाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही हे जवान नागरिकांना सुरक्षीतपणे बाहेर काढत आहेत. त्यामुळे या नागरिकांच्या मनात या जवानांविषयी देवदूत अशीच प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळे हीच भावना कायम ठेवत सांगिलीतील अनेक महिला आणि तरुणींनी या जवानांना भाऊ समजून राखी बांधली आहे. (हेही वाचा, पूरग्रस्तांना 5 हजार रोख तर उर्वरीत रक्कम खात्यात जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; मंगळवारपासून सुरु होणार प्रक्रिया)\nदरम्यान, सांगली, कोल्हापूर शहरातील पूराचे पाणी आता ओसरु लागले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूकही तुरळक प्रमाणात सुरु झाली आहे. या पार्श्वभूमिवर मदत आणि बचाव कार्यास वेग आला आहे. मदतीचा ओघ वाढत असून, राज्य आणि देशातील विविध भागांतून पूरग्रस्तांसाठी अन्न, कपडे, जिवनावश्यक वस्तू अशा बऱ्याच गोष्टी पूरवल्या जात आहेत. यात नागरिक वैयक्तीस रुपात मदत करत आहेत. तर, काही सामाजिक संस्था, संघटना यांचा समावेश आहे.\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n नांदेडमध्ये सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर 4 शिक्षकांचा सामूहिक बलात्कार\nठाणे: नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक\nमुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांचा बंद अखेर मागे; 19 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nतामिळनाडू: भारथिअर युनिवर्सिटीमधील मुलींच्या वसतीगृहातील बाथरूममध्ये 7 फूट कोब्रा; पहा व्हिडिओ\nशबाना आजमी यांची प्रकृती स्थिर, वर्सोवा येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू; 18 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nअंगणवाडी सेविका, मदतनीसांची 5,500 पदे तत्काळ भरली जाणार; महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिं��, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nजाकिर नाइक को पनाह देना पड़ा भारी मलेशियाई PM महातिर मोहम्मद ने भारत के लिए कही ये बड़ी बात\nअमित शाह का कार्यकाल हमेशा याद रहेगा: पीएम मोदी : 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nदिल्ली विधानसभा चुनाव 2020: नामांकन दाखिल नही कर पाए सीएम केजरीवाल, रोड शो में हुए लेट, अब कल भरेंगे पर्चा\nएक्टर कमाल राशिद खान उर्फ KRK का आरोप, सलमान खान इन 2 एक्टर्स का करियर कर रहे हैं बर्बाद, पढ़ें पूरा ट्वीट\nमुजफ्फरपुर शेल्टर होम केस: दिल्ली की साकेत कोर्ट ने ब्रजेश ठाकुर समेत 19 आरोपियों को दोषी ठहराया\nCAA Protest: भूपिंदर सिंह हुड्डा बोले- कोई राज्य नागरिकता कानून को लागू करने से इनकार नहीं कर सकता\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/475/Bai-Me-Vikat-Ghetla-Sham.php", "date_download": "2020-01-20T11:08:39Z", "digest": "sha1:CQUOBWWDZ72C34XM5VTKLODNVJTMJNRW", "length": 9403, "nlines": 137, "source_domain": "www.gadima.com", "title": "Bai Me Vikat Ghetla Sham | बाई मी विकत घेतला श्याम | Ga.Di.Madgulkar | ग.द���.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nलबाड जोडी इमले माड्या, गुणवतांना मात्र झोपडया\nपतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nबाई मी विकत घेतला श्याम\nनाहि खर्चिली कवडीदमडी, नाहि वेचला दाम\nविकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम \nकुणी म्हणे ही असेल चोरी\nकुणा वाटते असे उधारी\nजन्मभरीच्या श्वासांइतुके मोजियले हरिनाम \nहाच तुक्याचा विठ्ठल आणि\nजितुके मालक, तितुकी नावे\nहृदये तितुकी, याची गावे\nकुणि न ओळखी तरिही याला दीन अनाथ अनाम \nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\nप्रिये मी हरवून बसलो मला\nबाई मी विकत घेतला श्याम\nमिळुनी घेऊ संगीत शिक्षण\nमी उजळाव्या घरात माझ्या मंगलज्योती\nराजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/sagun-nirgunya-the-architect-of-the-fort/articleshow/63772060.cms", "date_download": "2020-01-20T12:32:04Z", "digest": "sha1:VSBEKXXGZTDQW5TYKR3PJ3HHY53XU4KY", "length": 16863, "nlines": 187, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Column News: सगुण-निर्गुण : भाग्याचे शिल्पकार - sagun-nirgunya: the architect of the fort | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nसगुण-निर्गुण : भाग्याचे शिल्पकार\nदैवं निहत्य कुरू पौरुषम् आत्मशक्त्या यत्ने कृते यदि न सिध्यति कोऽत्र दोष: ॥उद्योगी पुरुषाला लक्ष्मी आपणहून वरते...\nभाग्य, नशीब, दैव हे शब्द आपण नेहमी ऐकत असतो. परंतु या गोष्टी खरोखर अस्तित्त्वात आहेत का असा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो. कारण एखादा कुत्रा उकिरड्यावर फिरत असतो तर दुसरा एखादा वातानुकूलीत मोटारगाडीतून ऐटीत फिरतांना दिसतो. कधी कधी एखादी इमारत अचानक कोसळते आणि त्यातील सर्व मोठी माणसे मरण पावतात परंतु एखादे लहान मूल वाचते. वाहन अपघातातही काही प्रवासी मरतात आणि काही जिवंत राहतात. म्हणून भाग्य, नशीब, दैव यांच्यासंबंधीचा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे.\nविश्वाच्या आणि काळाच्या दृष्टीने पाहिले तर माणसाचे जीवन अगदी नगण्य असते. जन्म आणि मृत्यू यांचे चक्र अव्याहतपणे चालू आहे. जीवनात आपण काय करतो यालाच जास्त महत्त्व आहे. माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला खरे महत्त्व आहे. गरीबीत जन्म झाला तर तो आपला दोष नसतो पण गरीबीत मृत्यू आला तर मात्र तो आपलाच दोष असतो. काहींचा जन्म धनवान कुटुंबात होऊनही ती श्रीमंती त्याला भोगता येत नाही. तर कधी कधी चांगल्या सदाचारी कुटुंबात जन्म होऊनही काही माणसे वाममार्गाला लागल्याचे दिसून येते. एक गोष्ट मात्र खरी ती म्हणजे आपल्या हातात दुधाचा पेला घ्यायचा की मद्याचा आपले पाय ग्रंथालयाकडे वळवायचे की मद्यालयाकडे आपले पाय ग्रंथालयाकडे वळवायचे की मद्यालयाकडे आपण भ्रष्टाचार करून जगायचे की नीतीमत्तेने आपण भ्रष्टाचार करून जगायचे की नीतीमत्तेने आपणच केवळ सुखात जगायचे की इतरांचेही जीवन सुखी होण्यासाठी मदत करायची हे सर्वस्वी आपल्याच हातात असते. दैवावर अवलंबून राहणाऱ्यांना प्रयत्नांचं महत्त्व पटवून देण्यासाठी एका सुभाषितकाराने म्हटले आहे-\nउद्योगिनं पुरुषसिंहम् उपैति लक्ष्म��: \nदेवं हि दैवमिति कापुरुषा: वदन्ति ॥\nदैवं निहत्य कुरू पौरुषम् आत्मशक्त्या \nयत्ने कृते यदि न सिध्यति कोऽत्र दोष: ॥\nउद्योगी पुरुषाला लक्ष्मी आपणहून वरते. 'नशीब नशीब'असे नीच माणसं म्हणत राहतात. दैवावर मात करून स्वसामर्थ्याने पुरुषार्थ गाजव प्रयत्न करूनही जर यश मिळाले नाही तर दोष कोणाचा प्रयत्न करूनही जर यश मिळाले नाही तर दोष कोणाचा मेहनत करूनही यश मिळाले नाही तर निराश होऊन दैवाला दोष देत बसण्यापेक्षा पुन्हा योग्य दिशेने प्रयत्न केले पाहिजेत. जीवनात आयत्या मिळालेल्या गोष्टींपेक्षा मेहनतीने मिळविलेल्या गोष्टी जास्त आनंददायक असतात. म्हणूनच एक कवी म्हणतो-\nआस्ते भग आसीनस्य ऊर्ध्वं तिष्ठति तिष्ठत: \nशेते निपद्यमानस्य चराति चरतो भग: ॥\n \" बसणाराचे भाग्य बसते. उभे राहणाराचे भाग्य उभे राहते. झोपणाऱ्याचे भाग्य झोपते आणि चालणाऱ्याचे भाग्य चालत राहते. \" सतत प्रयत्न करीत राहणे हेच आपल्या हाती असते.\" अंथरूण पाहून पाय पसरावेत, असे पूर्वी म्हटले जाई. आता, पाय जमिनीवर जाऊ देत, आपण अंथरूण वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे .जीवनात हुकुमाची पाने हाती नसली तरी कौशल्याने डाव जिंकला पाहिजे.\nएकदा काही शिष्यांनी गुरूची परीक्षा घेण्याचे ठरविले. ते एक जिवंत फुलपाखरू मुठीत घेऊन गुरुजींकडे गेले. गुरुजीना विचारले की \" मुठीतील फुलपाखरू जिवंत आहे की मेलेले \" त्यांनी मनात ठरविले जर गुरूजी म्हणाले जिवंत आहे, तर मूठ आवळून फुलपाखरू मारून मूठ उघडायची. जर गुरूजी म्हणाले फुलपाखरू मेलेले आहे तर मूठ उघडून जिवंत दाखवायचे. गुरुजी म्हणाले \" बाळांनो, फुलपाखराचे जगणे किंवा मरणे हे तुमच्याच हातांत आहे. त्याला जर सोडलेत तर ते उंच भरारी घेईल. \" शिष्य समजायचे ते समजले. त्यांनी फुलपाखराला जिवंत सोडून दिले आणि गुरुजींना नमस्कार केला. खरोखर आपलं भाग्यच नव्हे तर इतरांचे भाग्यसुद्धा आपल्या हातात असते.\nगीताकारांनी सहाव्या अध्यायात म्हटले आहे-\nआत्मैवह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन: ॥\nप्रत्येक माणसाने स्वत:चा उध्दार स्वतःच करावा. स्वत:चा नाश स्वत: करू नये. कारण आपणच आपले बंधू आणि आपणच आपले शत्रू असतो.\" खरोखरच जीवनात आपणच आपल्या भाग्याचे खरे शिल्पकार असतो.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुलांच्या बसण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या\nकॅन्सरच्या लक्षणांमध्ये बदल झाला आहे का\nलहान मुलांमधील ब्रेन ट्यूमर\nमुरुमे टाळण्यासाठी 'हे' करा\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nआरोग्यमंत्र: थंडी आणि संधिवात\nध्येय साध्य करण्याची कसोटी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसगुण-निर्गुण : भाग्याचे शिल्पकार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/technology/whatsapp-new-feature-update-try-it-today-60839.html", "date_download": "2020-01-20T11:24:39Z", "digest": "sha1:G2EKLCIOC4BQXBGN5T25WSQCK2OJSCWS", "length": 32233, "nlines": 257, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "WhatsApp वर आले 'हे' नवे फिचर्स, जाणून घ्या | 📲 LatestLY मराठी", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्ह��ड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\n'ये अंधा कानून है' वांद्रे कोर्टात सुनावणी सुरु असताना वाजलेल्या या गाण्याने 'असा' झाला गोंधळ\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHatchback Cars 2020: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nनवं हेल्मेट खरेदी करणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघ���बाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHealth Tips: हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीवर करा 'हे' त्वरित उपाय जे एखाद्याचे जीवन वाचविण्यास येऊ शकतात कामी\nHealth Benefits Peepal Leaves: पिंपळाची पानं 'या' आजारांवर ठरतील गुणकारी; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nWhatsApp वर आले 'हे' नवे फिचर्स, जाणून घ्या\nसोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय व्हॉट���सअॅप त्यांच्या युजर्ससाठी बदलत्या ट्रेन्ड नुसार त्याच्या अॅपमध्ये बदलाव करत असतो. तर व्हॉट्सच्या या 10 वर्षाच्या काळात व्हॉट्सअॅमध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. मात्र व्हॉट्सअॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये सुद्धा युजर्सला अपडेटेड फिचर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.\nयुजर्सला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून चॅटिंग सोईस्कर करुन देण्यासाठी कंपनीने बेस्ट सिक्युरिटी आणि प्रायव्हसी फिचर्स लॉन्च केले आहेत. तर व्हॉट्सअॅपसाठी देण्यात आलेल्या या नव्या फिचर्सबद्दल आताच जाणून घ्या.\nफेक न्यूज किंवा चुकीची माहिती पोहचण्यावर आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपने हे फिचर आणले आहे. या फिचरअंतर्गत युजर्सला फॉरवर्ड केलेला मेसेज यापूर्वी सुद्धा दुसऱ्याला पाठवण्यात आला आहे हे समजणार आहे. तसेच फॉरवर्ड केलेला मेसेज अन्य दुसऱ्याला पाठवत आहे याबद्दल नोटिफिकेशन मिळणार आहे.\nव्हॉट्सअॅपमच्या या फिचरमध्ये युजर्सला आलेले व्हॉइस मेसेज एका पेक्षा अधिक असल्यास ते एकाच वेळी ऐकता येणार आहेत. यासाठी युजर्सला आलेला फक्त व्हॉइस मेसेज प्ले करायचा आहे. त्यानंतर आलेले अन्य व्हॉइस मेसेज सुद्धा प्ले होणार आहेत. तसेच दुसरा व्हॉइस मेसेज सुरु होण्यापूर्वी त्याचे नोटिफिकेशन देण्यात येणार आहे.\nव्हॉट्सअॅपमध्ये काही दिवसांपूर्वीच Group Invites फिचर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे फिचर वापरण्यासाठी युजर्सला त्याबद्दल सेटिंग मध्ये जाऊन सुरु करावे लागणार आहे. त्यामुळे फक्त तुमच्या कडे ज्या व्यक्तींचे क्रमांक सेव्ह केलेले आहेत त्यांनाच या ग्रुप मध्ये अॅड करता येणार आहे. मात्र जर तुम्हाला एखाद्या ग्रुपमध्ये अॅड केले असता त्यासाठी एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमची परवानगी मागण्यात येणार आहे.(आयफोन युजर्सला आता स्वत:च्या चेहऱ्याचा इमोजी WhatsApp वर वापरता येणार)\nव्हॉट्सअॅपवरील युजर्सची माहिती गुप्त ठेवण्यासाठी सिक्युरिटी असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपवरील प्रोफाइल फोटो सेव्ह किंवा कॉपी करता येणार नाही आहे. यापूर्वी युजर्सला एखाद्याचा फोटो अन्य व्यक्तीला फॉरवर्ड किंवा सेव्ह करता येत होता. मात्र ग्रुपसाठी हे फिचर काम करत नाही पण ग्रुप आयकॉन युजर्स सेव्ह करु शकतात.\nतसेच काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपसाठी इन्स्टाग्रामला देण्यात आलेले बुमरॅंन्ग फिचर येणार असल्याची चर्चा सुरु होती. परंतु अद्याप त्यावर व्हॉट्सअॅपकडून कोणती ही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.\nWhatsApp WhatsApp features Whatsapp Update व्हॉट्सअ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप अपडेट व्हॉट्सअॅप फिचर्स\nWhatsApp Down झाल्याने Twitter च्या माध्यमातून युजर्स व्यक्त करत आहेत मजेशीर प्रतिक्रिया, पाहा ट्विट\nHappy Army Day 2020 Wishes: भारतीय सेना दिनाच्या शुभेच्छा मराठमोळी ग्रीटिंग्स, Images, WhatsApp Status, Messages च्या माध्यमातून शेअर करून सलाम करा भारतीय लष्कराच्या जवानांना\nजेएनयू हिंसाचार प्रकरणातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या सदस्यांचे मोबाईल जप्त करा; दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nGood Morning Images: शुभ सकाळ मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या नव्या दिवसाच्या शुभेच्छा\nGood Morning Images: शुभ सकाळ इंग्रजी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन आपल्या मित्र-मैत्रिणींना द्या नव्या दिवसाच्या शुभेच्छा\nWhatsApp येत्या 1 फेब्रुवारी पासून 'या' स्मार्टफोनमध्ये होणार बंद\nWhatsApp वरील मेसेज चुकून डिलिट झालाय 'या' पद्धतीने पुन्हा मिळवता येणार\nWhatsApp वर खोटे मेसेज व्हायरल, चुकून सुद्धा त्यावर क्लिक करु नका\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर���वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nएक्टर कमाल राशिद खान उर्फ KRK का आरोप, सलमान खान इन 2 एक्टर्स का करियर कर रहे हैं बर्बाद, पढ़ें पूरा ट्वीट\nनामांकन दाखिल नही कर पाए सीएम अरविंद केजरीवाल, रोड़ शो की वजह से हुए लेट: 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nमुजफ्फरपुर शेल्टर होम केस: दिल्ली की साकेत कोर्ट ने ब्रजेश ठाकुर समेत 19 आरोपियों को दोषी ठहराया\nCAA Protest: भूपिंदर सिंह हुड्डा बोले- कोई राज्य नागरिकता कानून को लागू करने से इनकार नहीं कर सकता\nMaghi Ganesh Jayanti 2020: कब है माघी गणेश जयंती जानें शुभ मुहूर्त, पूजा विधि और महत्व\nShubh Mangal Zyada Saavdhan Trailer: आयुष्मान खुराना की समलैंगिक लव स्टोरी का रोमांटिक ट्रेलर हुआ रिलीज, देखें Video\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nWhatsApp Down झाल्याने Twitter च्या माध्यमातून युजर्स व्यक्त करत आहेत मजेशीर प्रतिक्रिया, पाहा ट्विट\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2010/10/14/%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2020-01-20T12:15:31Z", "digest": "sha1:2VJVOBPHMU7HDHFBGGJ7HS6NQIVUSJQQ", "length": 14223, "nlines": 202, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "कचरा- जरा विचार केला तर | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nकचरा- जरा विचार केला तर\nआज कचरा हा प्रत्येक शहरासाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. रोज शेकडो टन कचरा शहरात तयार होत असतो. त्याची विल्ळेवात कशी आणि कोठे लावावी हि स्थानिक\nस्वराज्य संस्थांना डोके दुखी ठरत आहे. शरांचा दररोज विस्तार होत असल्याने कचऱ्याची शहराबाहेरील जागा शहरामध्ये येऊन जाते. पुनः नवीन जागा शोधावी लागते. पुनः शहर वाढते. असे चक्र सुरु आहे.\nकाही शहरांमध्ये कचऱ्यापासून खात निर्मिती केली जाते. काही ठिकाणी वीज निर्मिती करण्याचे प्रयोग होत असल्याचे समजते. पण यातून समाधानपूर्वक काही होऊ शकत नाही.\nपण जर आपण थोडा विचार केला व सहकार्य केले तर खारीचा वाटा सहज उचलता येऊ शकतो. नाही नाही असे घाबरून जाऊ नका. मी काही केर उचलण्याचे म्हणत नाही. माझे म्हणणे तर जरा ऐकून घ्या. मग विचार करा.\nआज शहरामध्ये प्रत्येकाच्या घरी टेरेस/ बाल्कनी किंवा गार्डन असतेच. असेल तर त्यात झाडे लावली जातात. आपण दररोज ज्या भाज्या आणतो त्यात पाले भाज्या असतात, फळभाज्या असतात. ह्या भाज्या कापल्यानंतर त्यातून जो केर कचरा निघतो तो चाकू ने बारीक कापून किंवा किसनी ने किसून ह्या झाडांना घातला तर झाडांना खात घातल्यासारखे होते. त्याने झाडांची वाढ चांगली होते. मी स्वतः हा प्रयोग केला आहे. येथे पुण्याला होत नाही. ह्याने अर्धा कचरा कमी होतो. समजा एका घरातून एका दिवसाला सर्वसाधारण पाने १ किलो कचरा निघत असेल तर त्यात भाजी\nआणि फळे ह्यांचाच कचरा ६००-७०० ग्राम असू शकतो. हा आपण रोज फळ आणत असतो. त्यातील केळीची साल झाडांसाठी उत्तम खताचे काम करते. मी तर आंबयाची साल, पपई, टरबुज च्या सालीचा किस, चिकू ची साल, असे जवळ जवळ प्रत्येक फळाचे खत झाडांना घालत होतो.\nतर मित्रांनो आपल्याकडे बाल्कनीमध्ये कुंड्या असतीलच, तर मी सुचविलेला प्रयोग कराच. खूप उपयोग होईल. झाडं चांगल्या प्रकारे वाढतील. त्यामुळे निसर्गाचे रक्षण केल्यासारखे होईल.\nThis entry was posted in ईको फ़्रेन्डली, कल्पना, ग्लोबल वार्मिंग, ब्लोग्गिंग, स्वानुभव and tagged ईको फ़्रेन्डली, माझे मत, माझ्या कल्पना, स्वानुभव. Bookmark the permalink.\n6 thoughts on “कचरा- जरा विचार केला तर”\nमनोहर म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 15, 2010 येथे 21:59\nस्बच्छतेच्या नावाखाली आपण पुनर्वापर करण्यालायक असणाऱ्या अनेक वस्तू कचऱ्यात टाकून कचरा वाढवीत असतो.\nravindra म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 15, 2010 येथे 22:44\nम्हणून तर मी म्हणतो कि यावर प्रत्येकाने विचार केला तर असाध्य साध्य होऊ शकेल.\nPrasad म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 15, 2010 येथे 03:03\nआपला अनुभव नमुद केल्या बद्दल धन्यवाद…मी करुन बघणार आहे हा प्रयोग 🙂\nravindra म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 15, 2010 येथे 09:55\nप्रसाद जरूर करून पहा हा प्रयोग.\nप्रसिक म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 14, 2010 येथे 20:50\nआम्ही चहा केल्यानंतर भांड्यात राहणारी पावडर झाडाच्या कुंडीत टाकतो. त्याने झाडाला चांगला बहर येतो. तुमचा उपाय देखील चांगला आहे, पण असा कचरा कुंड्यांमध्ये टाकल्याने दुर्गंधी नाही का येणार PLS अनुभव सांगावा …..\nravindra म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 14, 2010 येथे 21:16\nनाही येत दुर्गंधी. हा माझा अनुभव आहे. प्रयोग करून पहायला काय हरकत आहे प्रसिक. असो माझ्या मनाला भेट दिल्या बद्दल धन्यवाद\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/current-affairs/insurance-companies-can-now-establish-an-ifsc-sez-center", "date_download": "2020-01-20T12:53:30Z", "digest": "sha1:BZW5MDUZKV5PWT43L5EQ36HF7RD3JWQ3", "length": 51003, "nlines": 1140, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "Insurance companies can now establish an IFSC-SEZ center", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nविमा कंपन्या आता IFSC-SEZ केंद्र स्थापन करू शकणार\nIMF-जागतिक बँक FSAP अंतर्गत भारतीय वित्तीय व्यवस्थेचे मूल्यांकन जाहीर\nपेयजल मंत्रालयाच्या गंगा ग्राम प्रकल्पाचा शुभारंभ\nRBI ची ‘बँकांसाठीची त्वरित सुधारात्मक कार्यवाही (PCA)’\nIOC ने रशियाच्या 11 खेळाडूंवर आजीवन बंदी घातली\nश्रीकांत देशमुख, सुजाता देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nविमा कंपन्या आता IFSC-SEZ केंद्र स्थापन करू शकणार\nभारताच्या विमा नियामक IRDAI ने ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विमा कार्यालये (IIO) याबाबत दिशानिर्देश जाहीर केले आहेत.\nज्यामुळे विमा आणि पुनर्विमा कंपन्यांसाठी IFSC-विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) यामध्ये सुविधांची उभारणी करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.\n21 डिसेंबरला जाहीर केलेल्या ‘भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरण (आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विमा कार्यालयाची नोंदणी आणि कार्ये) मार्गदर्शक तत्त्वे-2017’ अन्वये, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विमा कार्यालय (IIO) म्हणजे थेट विमा व्यवसाय किंवा पुनर्विमा व्यवसाय चालविण्यासाठी IRDAI कडून परवानगी असलेले एक शाखा कार्यालय होय.\nही मार्गदर्शक तत्त्वे भारतीय आणि परदेशी विमा कंपन्या आणि पुनर्विमा अश्या दोन्ही कंपन्यांना लागू होणार आहे.\nत्याअंतर्गत होणारा व्यवहार पुर्णपणे परदेशी चलनात होणार आहे.\nजीवन विमा आहेत; सामान्य विमा; आरोग्य विमा आणि पुनर्विमा हे नोंदणीकृत IIO मध्ये परवानगी असलेल्या विमा व्यवसायांची वर्ग किंवा उप-वर्गवारी आहेत.\nहे तुम्हाला माहित आहे का\nभारतीय विमा विनियमन व विकास प्राधिकरण (IRDAI) ही एक स्वायत्त, वैधानिक संस्था आहे.\nजी भारतातील विमा आणि पुनर्विमा उद्योगांचे विनियमन करते व प्रोत्साहन देते.\nहे ‘विमा विनियमन व विकास प्राधिकरण अधिनियम-1999’ अन्वये स्थापन करण्यात आले.\nयाचे मुख्यालय हैदराबाद, तेलंगणा येथे आहे.\nIRDAI च्या संरचनेत एक अध्यक्ष, पाच पूर्णवेळ आणि चार अंशकालिक सदस्य असतात जे भारत सरकारकडून नियुक्त केले जातात.\nIMF-जागतिक बँक FSAP अंतर्गत भारतीय वित्तीय व्यवस्थेचे मूल्यांकन जाहीर\nअंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) यांनी वित्तीय व्यवस्था स्थिरता मुल्यांकन (FSSA) आणि जागतिक बँकेनी वित्तीय व्यवस्था मुल्यांकन (FSA) जाहीर केले आहेत.\nतसेच IMF-जागतिक बँक यांनी संयुक्तपणे केलेल्या दुसर्‍या व्यापक वित्तीय व्यवस्था मूल्यांकन कार्यक्रम (FSAP) अंतर्गत भारतीय वित्तीय व्यवस्थेचे मूल्यांकन केले. FSAP मधून असे आढळून आले आहे की, भारताने वित्तीय परिस्थिती आणि वित्तीय क्षेत्रातील आर्थिक घडामोडींमुळे अलिकडच्या वर्षांत GDP च्या सुमारे 136% वाढीची नोंद केली आहे.\nअहवालाच्या मुख्य बाबी आणि निष्कर्ष\nवाढीव वैविध्यपूर्णता, व्यावसायिक अभिमुखता आणि तंत्रज्ञानातील समावेशामुळे वित्तीय उद्योगा���ा वाढीचा आधार झाला आहे, तसेच सुधारित कायदेशीर, विनियमन आणि पर्यवेक्षी संरचनेचा वापर केला गेला आहे.\nभारतीय प्रशासनातर्फे बुडीत अकार्यक्षम संपदेच्या (NPA) समस्येला हाताळण्यासाठी नानाविध प्रयत्न चालविलेले आहेत, जसे की बँकांचे पुनर्पूंजीकरण आणि विशेष लवाद पद्धतीची अंमलबजावणी, राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे सुसूत्रीकरण, भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळाची (IBBI) स्थापना आणि इतर.\nRBI ने थकीत मालमत्तेला ओळखण्याच्या बाबतीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने बँकिंग पर्यवेक्षी संरचनेला बळकट करण्याच्या प्रयत्नांमध्ये विशेष प्रगती केलेली आहे.\nबेसेल-III कार्यचौकट आणि इतर आंतरराष्ट्रीय नियम लागू केले गेले आहेत किंवा त्यांस टप्प्याटप्प्याने लागू केले जात आहेत.\nRBI ने एक नवीन अंमलबजावणी विभाग स्थापन केला आहे आणि प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन (PCA) कार्यचौकटीमध्ये सुधारणा केली आहे.\nभारतातील बँकिंग क्षेत्रातील जोखीम मर्यादित आहे तसेच गैर-बँक वित्तीय उप-क्षेत्रात जोखम दिसून येत आहे, परंतु सतत देखरेख करणे आवश्यक आहे.\nसर्वात मोठ्या बँका आर्थिक परिस्थितीमध्ये बिघडलेल्या स्थितीचा सामना करण्यासाठी पुरेश्या प्रमाणात संपन्न आणि फायदेशीर असल्याचे दिसते.\nतथापि, काही सार्वजनिक बँकांची स्थिती कमकुवत आहे आणि त्यांना अतिरिक्त भांडवलाची गरज आहे. हे गरजेचे भांडवल GDP च्या 0.75-1.5% या दरम्यान असल्याचे मूल्यांकीत केले गेले.\nSEBI ने 2013 साली प्रकाशित IOSCO (इंटरनॅशनल ऑर्गनाइजेशन ऑफ सिक्युरिटीज कमिशन) मूल्यांकनात समाविष्ट असलेल्या शिफारसींच्या आधारावर त्याच्या नियामक कार्यक्रम लक्षणीय बदल केले असल्याचे दिसून आले आहे.\nवित्तीय बाजारपेठ पायाभूत सुविधा (FMIs) बाबत, पैसे, जी-सेक रेपो आणि दुय्यम बाजारपेठ यांच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या पात्र सेंट्रल काऊंटरपार्टी (CCP) ला RBI ने नियुक्त केले, जी उच्च कार्यक्षम विश्वसनीयता दर्शवते.\nतुम्हाला हे माहित आहे का\nस्थापना:- २७ डिसेंबर १९४५\n१ मार्च १९४७ पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात\nसदस्य :- १४५(नवीन सदस्य:- नारू)\nजागतिक अर्थव्यवस्थेसाठी एका मध्यवर्ती बँकेची भूमिका निभावते.\nअंतरराष्ट्रीय चलन विनिमयात सहकार्य करणे.\nविनिमय दर स्थिर राखण्यास मदत करणे.\nविविध देशातील व्यवहारतोल मधील असंतुलन दूर करण्यास सहाय्य करणे.\nअंतरराष्ट्रीय व्यापार वृध्दिंगत करणे.\nसदस्य देशांना व्यवहारातोलातील संकट दूर करण्यासाठी कर्ज देणे.\nआर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी तसेच आर्थिक संकट टाळण्यासाठी IMF विविध देशांच्या, क्षेत्रीय संघटनाच्या अर्थव्यवस्थेच्या आर्थिक धोरणाचा आढावा घेते.\nआर्थिक संकट टाळण्यासाठी IMF सदस्य देशांना धोरणात्मक सल्ला देते.\nसदस्य :- १४५(नवीन सदस्य:- नारू)\nपुनर्बांधणीसाठी आणि विकासासाठी दीर्घकालीन वित्तपुरवठा करणे.\nजागतिक बँकेचे अंतिम उद्धिष्ट गरिबी कमी करणे.\nयुद्धग्रस्त अर्थव्यवस्थांसाठी,अविकसित देशातून विकासात्मक योजना राबविण्यासाठी व एकूणच शांतता प्रस्थापित करण्यासाठी जागतिक बँक सदस्य देशांना दीर्घ मुदतीचे कर्ज देते.\nसदस्य देशाला त्याच्या भांडवलाच्या हिश्शाच्या २०% कर्ज देऊ शकते.\n२०% वर्षे मुदतीचे किंवा वाढीव म्हणजे २५ वर्षांपर्यंतचे कर्ज देऊ शकते.\nकर्ज विकास प्रकल्पासाठीच आहे का हे तपासले जाते.\nकर्जदार देशाची पतही तपासली जाते.\nज्या प्रकल्पासाठी कर्ज आहे त्याचे सूक्ष्म निरीक्षण केले जाते.\nपेयजल मंत्रालयाच्या गंगा ग्राम प्रकल्पाचा शुभारंभ\n23 डिसेंबर 2017 रोजी नवी दिल्लीत पेयजल व स्‍वच्‍छता मंत्रालयाने नमामी गंगे कार्यक्रमांतर्गत ‘गंगा ग्राम प्रकल्प’ चा औपचारिक रूपाने शुभारंभ केला आहे.\nया प्रकल्पाचा उद्देश्‍य म्हणजे गंगा नदीकाठी वसलेल्या गावांमध्ये संपूर्ण स्‍वच्‍छता आणणे.\nगंगा किनारी वसलेल्या गावांना हागणदारी मुक्त घोषित केल्यानंतर मंत्रालय व राज्‍य शासनांनी 24 गावांची ओळख केली आहे, ज्यांना गंगा ग्रामच्या रूपात रूपांतरित केले जाईल.\nहे गाव ‘स्‍वच्‍छतेचे मानदंड’ स्‍थापित करणार. या गावांना 31 डिसेंबर 2018 पर्यंत गंगा ग्राममध्ये बदलण्याचे लक्ष्‍य ठेवले गेले आहे.\nगंगा ग्राम प्रकल्प ग्रामीणवासीयांच्या सक्रिय सहभागाने गावांच्या संपूर्ण विकासासाठी एकात्मिक दृष्टिकोन ठेवल्या गेले आहे.\nप्रकल्पांतर्गत ठोस व द्रव कचरा व्यवस्थापन, तलाव आणि अन्‍य जलाशयांचे पुनरुज्जीविकरण, जल सुरक्षा प्रकल्प, जैविक शेती, फळबाग आणि औषधी वनस्पती शेतीला प्रोत्‍साहन दिल्या जाईल.\nपेयजल व स्‍वच्‍छता मंत्री उमा भारती यांच्या अध्‍यक्षतेखाली एक सल्लागार समिती गठित करण्यात आली आहे, जी धोरणांची निर्मिती सोबतच सर्व आवश्यक निर्णय घेणार आहे.\nयाव्यतिरिक्‍त आणखी एक समिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे पर्यवेक्षण, समन्‍वय साधणार.\nपेयजल व स्‍वच्‍छता मंत्रालय ‘स्‍वच्‍छ भारत अभियान’ साठी नोडल संस्था म्हणून कार्य करीत आहे.\nऑक्टोबर 2014 मध्ये अभियानाला सुरुवात झाल्यापासून मंत्रालयाने 6 राज्ये व 2 केंद्रशासित प्रदेशांच्या 260 जिल्ह्यात स्थित 2.95 लाख गावांमध्ये 5.2 कोटी शौचालये बांधण्यात आलीत.\nऑगस्ट 2017 मध्ये 5 राज्यांच्या (उत्‍तराखंड, उत्‍तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल) सक्रिय सहयोगाने मंत्रालयाने गंगा नदीचे तट असलेल्या सर्व 4470 गावांना हागणदारी मुक्त घोषित केले.\nRBI ची ‘बँकांसाठीची त्वरित सुधारात्मक कार्यवाही (PCA)’\nभारतीय रिजर्व बँकेने (RBI) अधिक कर्जामुळे बँकिंग क्षेत्रातल्या वाढत्या अकार्यक्षम संपत्तीमुळे (NPA) देशातील मोठ्या बँकांचा जमा-खर्च नकारात्मक दिसून येत आहे.\nत्यामुळे RBI ने आतापर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांविरुद्ध ‘त्वरित सुधारात्मक कार्यवाही (Prompt Corrective Action)’ संचालित केली आहे.\nत्यामध्ये – ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC), IDBI बँक, इंडियन ओवरसीज बँक, UCO बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॉरपोरेशन बँक, यूनायटेड बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया – या बँकांचा समावेश आहे.\nबँकांच्या निव्वळ NPA मध्ये 10% ची वृद्धी झालेली आहे आणि वर्ष 2017 च्या शेवटी दुसर्‍या तिमाहीत 1035 कोटी रुपयांचे नुकसान झाले.\nवर्तमानात बँकांची भांडवली पुरेसा प्रमाण 10.23% आहे आणि मार्च 2018 पर्यंत बँकांना हे 10.875% इतके राखणे आवश्यक आहे.\nतुम्हाला हे माहित आहे का\n‘त्वरित सुधारात्मक कार्यवाही (PCA)’ हे RBI द्वारा प्रस्तुत केले गेलेले एक गुणात्मक साधन आहे, ज्याअंतर्गत बँकांचे वित्तीय आरोग्य कायम चांगले राखण्यासाठी कमकुवत बँकांवर प्रत्यक्ष कार्यवाही केली जाते आणि त्यांना अत्याधिक नुकसानीपासून वाचविण्यात येते.\nनियामक कार्यवाहीमधून बँकांची कार्यक्षमतेवर “कोणत्याही प्रकारे भौतिक प्रभाव” पडत नाही आणि ही कार्यवाही आपत्ती व्यवस्थापन, संपत्तीची गुणवत्ता, लाभ आणि दक्षता यामध्ये समग्र सुधारणा आणण्यास योगदान देते.\nएकदा का PCA लागू केले गेले तर बँकांना शाखा खोलणे, कर्मचार्‍यांची भर्ती आणि कर्मचार्‍यांची वेतन वृद्धी अश्या खर्चांवर प्रतिबंध लडला जाऊ शकतो.\nआता बँका फक्त त्याच कंपन्यांना कर्ज देऊ शकतात, ज्यांचे कर्ज इन्वेस्टमेंट ग्रेडच्या अधिकची आहे.\nRBI ने मूल्यांकनासाठी चार मापदंड प्रस्तुत केले आहेत, ज्यामधून हे ओळखले जाते की बँकेला त्वरित सुधारात्मक कार्यवाहीच्या कक्षेत आणले जावे का\nकॅपिटल टू रिस्क वेटेड रेशिओ (CRAR) – हे प्रमाण 9% च्या खाली असल्यास बँक आपत्ती परिस्थितीत असल्याचे घोषित होणार.\nNPA (अकार्यक्षम संपत्ती) – जर NPA 6% -9% हून अधिक झाल्यास बँक आपत्ती परिस्थितीत असल्याचे घोषित होणार.\nमालमत्तेवरील लाभ (ROA = एकूण उत्पन्न / एकूण संपत्ती) – जर मालमत्तेवरील परतावा 0.25% पेक्षा खाली असल्यास बँक आपत्ती परिस्थितीत असल्याचे घोषित होणार.\nपत प्रमाण (Leverage ratio) – जर लाभ संपत्तीच्या 25% हून अधिक असल्यास बँकेच्या प्रथम मर्यादेंतर्गत पत प्रमाण 3.5-4.0% दरम्यान असल्यास बँक आपत्ती परिस्थितीत असल्याचे घोषित होणार.\nया मापदंडांमध्ये प्रत्येकाला स्थितीच्या गंभीरतेनुसार वर्गीकृत केले गेले आहे आणि प्रत्येक श्रेणी RBI द्वारा एक वेगळ्या संचाची कार्यवाही केली जाते.\nसोबतच प्रत्येक मापदंडासाठी तीन आपत्ती मर्यादा निश्चित केली आहे आणि प्रत्येक मर्यादेसाठी विशिष्ट सुधारक उपायांनाही जोडले आहे. सुधारात्मक कार्य बँकांवरील आपत्तीवर निर्भर करणार. कोणत्याही आपत्ती मर्यादेच्या उल्लंघनाच्या परिणामस्वरूप PCA ला आमंत्रित केले जाते. आपत्ती अधिक असल्यास बँकांसाठी सुधारात्मक कार्यवाही अधिक हे कठीण होईल.\n1980 आणि 1990 दशकाच्या सुरूवातीला जगभरात कित्येक बँका आणि वित्तीय संस्थांनी वित्तीय संकटाच्या दरम्यान मौद्रिक नुकसानीचा सामना केला होता.\n1600 हून अधिक वाणिज्यिक बँका आणि बचत बँका एकतर बंद झाल्या किंवा अमेरिकेकडून त्यांना वित्तीय सहकार्य प्राप्त झाले. त्यांना झालेले नुकसान USD 100 अब्जहून अधिक होते.\nबँका आणि वित्तीय संस्थांना अश्या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी योग्य निरीक्षणात्मक धोरणाची (म्हणजेच त्वरित सुधारात्मक कार्यवाही) आवश्यकता निर्माण झाली.\nभारतात प्रथम वर्ष 2002 मध्ये RBI गव्हर्नर बिमल जलान यांच्या कार्यकाळात PCA प्रस्तुत केले गेले आणि एप्रिल 2017 मध्ये RBI गवर्नर उर्जित पटेल यांनी या नियमांना आणखी कडक केले.\nही प्रक्रिया ग्रामीण प्रादेशिक बँका (RRB) यांना वगळता सर्व अनुसूचित वाणिज्यिक बँकांसाठी (SCB) लागू होते. याच्या कार्यकक्षेत पेमेंट बँक, NBFC आणि मुद्रा बँका येत नाहीत.\nIOC ने रशियाच्या 11 खेळाडूंवर आजीवन बंदी घातली\nआंतरराष्ट्रीय ऑलंपिक समितीने (IOC) रशियाच्या 11 खेळाडूंवर आजीवन बंदी घातली आहे.\nIOC ने आतापर्यंत एकूण रशियाच्या 43 खेळाडूंवर बंदी घातली आहे.\n2014 हिवाळी ऑलंपिक खेळांमध्ये डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली IOC ने हा निर्णय घेतला.\nएल्बर्ट डेमचेंको (रौप्यपदक विजेता),\nया खेळाडूंचा समावेश आहे.\nतुम्हाला हे माहित आहे का\nआंतरराष्ट्रीय ऑलंपिक समिती (IOC):-\nआंतरराष्ट्रीय ऑलंपिक समिती (IOC) हे जागतिक ऑलंपिक चळवळीचे सर्वोच्च प्राधिकरण आहे.\nस्वित्झर्लंडमधील लुसाने येथे याचे मुख्यालय आहे.\nसध्याचे अध्यक्ष:- थॉमस बाग\nIOC ची निर्मिती पिअरे डी कौर्बर्टिन यांनी 23 जून 1894 रोजी केली.\nडेमेट्रीओस विकेलस यांची प्रथम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.\nयाचे 105 सक्रिय सदस्य, 32 मानद सदस्य, 2 प्रतिष्ठित सदस्य (सेनेगल आणि अमेरिका) आहेत.\nश्रीकांत देशमुख, सुजाता देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nप्रसिध्द मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावे ते आम्ही..’ या काव्य संग्रहास सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा वर्ष २०१७ चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.\nयाबरोबरच प्रसिध्द अनुवादक सुजाता देशमुख यांच्या ‘गौहर जान म्हणतात मला ’ या पुस्तकास मराठीतील सर्वोत्तम अनुवादीत पुस्तकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.\nरवींद्र भवनस्थित साहित्य अकादमीच्या मुख्यालयात आज साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.\nसाहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी देशातील २४ प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट साहित्यकृती व लेखकांच्या नावाची घोषणा केली.\nमराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक जयंत पवार, पुष्पा भावे आणि सदानंद देशमुख यांचा समावेश होता.\nसर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीच्या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून पुढील वर्षी १२ फेब्रुवारी २०१८ रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.\nमराठी साहित्यातील अनुवादित पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक अनुराधा पाटील, मकरंद साठे आणि डॉ. नरेंद्र जाधव यांचा समावेश होता.\nअनुवादीत पुस्तकाच्या पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रूपये आणि ताम्रपत्र असून पुढीलवर्षी(२०१८) साहित्य अकादमीच्या विशेष समारंभात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.\nप्रसिध्द मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘ बोलावे ते आम्ही..’ या काव्य संग्रहाची मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून निवड करण्यात आली.\n‘बोलावे ते आम्ही..’ हा श्रीकांत देशमुखांचा जुन्याच पिडीतील नवा कवितासंग्रह आहे.\nगावगाडयाचा बदलता अवकाश अतिशय व्यामिश्र रूपात कवेत घेणारा हा नव्वदोत्तर कालखंडातील एक महत्वाचा काव्यसंग्रह आहे.\nकृषीजन व्यवस्थेला वेढून टाकणारी, आक्रमित आणि संस्कारित करणारी बाहय व्यवस्था ही देखील या काव्य संग्रहाच्या चिंतनाचा विषय आहे. या संग्रहात पाच विभाग आहेत.\n६८ कवितांचा हा संग्रह खोलवर विचार करायला लावणारा आहे.\nया संग्रहात भौतिकतेपेक्षा पिंडधर्माकडे लक्ष वेधण्यात आले आहे.\nजन्मजात सोशिकता हाच बळिवंताचा पिंडधर्म आहे, हे कवीने सांगितले आहे. जन्म, मरण, अब्रू, बाप, पाटील, झाड, डुक्कर, मोर, समुद्र, मुंबई, अडत, अडत्या, गाडया, समाधी या गोष्टी कवीच्या कथनपर कवितेत येतात.\nमाती, रेत यांद्वारा विश्वाच्या पोकळीमध्ये अविरत नवसर्जन घडते.\n‘उजळमाथ्यानं भूमिपुत्र’ या भागात कवीला भविष्याविषयीचं दु:स्वप्न पडतं.\nउंदरा-कोल्ह्यानं हंगाम नष्ट करू नये म्हणून शेतकरी डोळ्यांत तेल घालून पहारा करतो. पण त्याची पुढची पिढी मातीपासून दूर होत आहे, हे ही या काव्यसंग्रहात सूचकपणे आविष्कृत केले आहे.\nसुजाता देशमुख अनुवादित ‘गौहर जान म्हणतात मला’ या पुस्तकास उत्कृष्ट अनुवादाच्या पुरस्कार जाहीर झाला आहे.\nविक्रम संपथ लिखित ‘माय नेम इज गौहर जान’ या इंग्रजी पुस्तकाचा तो अनुवाद आहे.\n‘साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याचा अत्यानंद झाला आहे. लेखक हा पुरस्काराची अपेक्षा न करता लिहीत असतो.\nसाहित्य अकादमीचा पुरस्कार ही माझ्या अनुवादासाठी मोठी पावती असून यानिमित्ताने ‘गौहर जान म्हणतात मला’ हे पुस्तक पुन्हा वाचकांसमोर येणार आहे.’ अशा शब्दांत देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.\nएक साक्षेपी संपादक, अनुवादक आणि पत्रकार म्हणून श्रीमती सुजाता देशमुख यांचा लौकिक आहे.\nत्या ’इंडियन एक्स्प्रेस’मध्ये वार्ताहर आणि ’यूनायटेड न्यूज ऑफ इंडिया’मध्ये सहसंपादिका होत्या.\n’मिळून सार्‍याजणी’ या मासिकाचं संपादकपद त्यांनी यापूर्वी भूषवलं आहे. राजहंस प्रकाशनाच्या सं��ादिका म्हणून त्यांनी अनेक वर्षं काम केलं.\n’, ’माझंही एक स्वप्न होतं’, ’बाइकवरचं बिर्‍हाड’, ’तिची मोहिनी’, ’नीलची शाळा’, ’देश माझा, मी देशाचा’ (श्री. लालकृष्ण अडवाणी यांचं आत्मचरित्र), दहशतीच्या छायेत’ यांसह आदी अनुवादित पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/muslim-wrote-a-latter-to-sonia-gandhi-marathi-news/", "date_download": "2020-01-20T12:33:59Z", "digest": "sha1:Y7UCMIM7VT2NRTKI3PRNZ67NZF3LHHVR", "length": 10015, "nlines": 93, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "शिवसेनेला पाठिंबा देऊ नका मुस्लिम गटाचं थेट सोनिया गांधींना पत्र", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शिर्डीकरांचे समाधान; आंदोलन मागे\nआता काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना नवरदेव बनवलं- असदुद्दीन ओवैसी\n‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितला अनिल कुंबळेंचा ‘तो’ किस्सा\n दोन शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार\nदिवसा आमच्यासोबत आणि रात्री काँग्रेससोबत, हे क्लेशदायक- सुधीर मुनगंटीवार\nबहुमत आहे म्हणून जबरदस्तीने कोणतीही गोष्ट लादू नये; भाजप नेत्याचा घरचा आहेर\nजेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे तळवे चाटत होता, तेव्हा…; जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका\nपृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर शिवेसनेचा खुलासा\nसीएए विरोधात 24 जानेवारीला राज्यव्यापी बंद; 35 संघटनांचा पाठिंबा\nसंघाच्या मर्जीप्रमाणे देश कदापी चालू शकणार नाही- हुसेन दलवाई\nThodkyaat - थोडक्यात - बातमी जशी आहे तशी\nशिवसेनेला पाठिंबा देऊ नका मुस्लिम गटाचं थेट सोनिया गांधींना पत्र\nशिवसेनेला पाठिंबा देऊ नका मुस्लिम गटाचं थेट सोनिया गांधींना पत्र\nशिर्डी | महाराष्ट्रातल्या जनतेने कोणत्याही पक्षाला बहुमत दिलेलं नाही. त्यामुळे 2 किंवा 3 पक्षांना एकत्र येत सत्तास्थापन करावी लागेल. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत सत्ता स्थापन करतील, अशी एक शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिर्डीतल्या एका मुस्लिम गटाने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहीलं आहे.\nशिवसेनेशी हातमिळवणी करणं म्हणजे जातीयवादी पक्षाशी आघाडी करणं, असं म्हणत जर शिवसेनेशी काँग्रेसची आघाडी झाली तर इतकी वर्ष काँग्रेसच्या पाठिशी असणाारा मुस्लिम मतदार दुरावेल, असं मत या गटाने सोनिया यांना लिहीलेल्या पत्रात मांडलं आहे.\nकाही दिवसांपूर्वी काँग्रेसचे राज्यसभा खासदार यांनी भाजपच्या आणि शिवसेनेच्या हिंदुत्वात फरक आहे. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याला मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे, त्यामुळे शिवसेनेसोबत जाण्याविषयी विचार करू असं म्हटलं होतं. त्यानंतर आता मुस्लि समाजातल्या एका गटाचा या आघाडीला विरोध असल्याचं दिसतंय.\nया पत्रानंतर हुसेन दलवाईंनी सोनिया गांधींची भेट घेत मुस्लिम समाजाचा शिवसेनेसोबतच्या आघाडीला विरोध नसल्याचं सांगितलं. त्यामुळे सोनिया गांधी आता निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे.\n…म्हणून या पोलिसानंं लग्नपत्रिकेवर छापला आर. आर.…\nपहिली ते सातवी सर्व विषयांचं एकच पुस्तक; शिक्षण विभागाचा नवा…\nशिवसेनेसोबत काडीमोड झाल्यानंतर भाजप थाटणार मनसेसोबत संसार\nरिलायन्स जिओचा ग्राहकांना दुसरा मोठा धक्का\nयुती तुटताच केंद्रिय मंत्री राहिलेले अरविंद सावंत यांची भाजपवर जोरदार टीका; म्हणतात… https://t.co/DDKa7pZUfL @AGSawant\nरिलायन्स जिओचा ग्राहकांना दुसरा मोठा धक्का\n“महाराष्ट्रात 25 तारखेच्या आसपास सत्ता स्थापन होईल”\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n‘त्या’ रात्री मला झोप लागली नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खुलासा\n…म्हणून या पोलिसानंं लग्नपत्रिकेवर छापला आर. आर. पाटलांचा फोटो\nमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शिर्डीकरांचे समाधान; आंदोलन मागे\nआता काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना नवरदेव बनवलं- असदुद्दीन ओवैसी\n‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितला अनिल कुंबळेंचा ‘तो’ किस्सा\nपहिली ते सातवी सर्व विषयांचं एकच पुस्तक; शिक्षण विभागाचा नवा प्रयोग\n दोन शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार\nदिवसा आमच्यासोबत आणि रात्री काँग्रेससोबत, हे क्लेशदायक- सुधीर मुनगंटीवार\nबहुमत आहे म्हणून जबरदस्तीने कोणतीही गोष्ट लादू नये; भाजप नेत्याचा घरचा आहेर\nजेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे तळवे चाटत होता, तेव्हा…; जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://live.anandnagri.com/news/maharashtra/1448/Beed,_Prlait_nationalist,_Gevrai,_Darur,_Majlganwat_Bajp_Anbajogait_level_victorious_Congress.html", "date_download": "2020-01-20T12:45:42Z", "digest": "sha1:P42GEL7FJSODSJOVBB2MLEK47LIVP7IT", "length": 9719, "nlines": 77, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " बीड, परळीत राष्ट्रवादी, गेवराई, धारूर, माजलगांवात भाजप तर अंबाजोगाईत कॉंग्रेस विजयी - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nबीड, परळीत राष्ट्रवादी, गेवराई, धारूर, माजलगांवात भाजप तर अंबाजोगाईत कॉंग्रेस विजयी\nबीड - संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या परळी, बीडमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली. तर गेवराई, धारूर,माजलगावमध्ये भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमदवार निवडून आले. अंबाजोगाईत कॉंग्रेसने आपला गड राखला आहे. बीडमध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.भारतभूषण क्षीरसागर विजयी झाले तर एमआयएम दुसऱ्या क्रमांकाचे मते घेतले.\nजिल्ह्यातील सहा नगर पालिकेसाठी रविवारी मतदान पार पडले होते. सोमवारी सर्व नगर पालिकेचे निकाल लागले.बीड नगर पालिकेसाठी षटरंगी निवडणुक झाली होती. क्षीरसागर घरामध्ये फुट पडल्यामुळे या निवडणुकीला चांगलीच रंगत आली होती. अटीतटीच्या लढतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला 19, काकु-नाना विकास आघाडीला 18 तर पहिल्यांच बीड पालिकेमध्ये निवडणूक लढविणाऱ्या एमआयएम हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. केवळ 1624 मताधिक्याने एमआयएमचा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी पराभुत झाला आहे असून 9 नगरसेवक विजयी झाले आहे. शिवसेना 3 ठिकाणी विजयी झाली तर भाजपाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. आ.विनायक मे���ेंच्या शिवसंग्रामला तर खातेही उघडता आले नाही. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी नगर पालिकेमध्ये पालकमंत्री पंकजाताई मुंडे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यात लढत झाली. या अटीतटीच्या लढतीमध्ये ना.धनंजय मुंडे यांनी बाजी मारली. अंबाजोगाई नगर परिषदेच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत अखेर कॉंग्रेसच्या रचना मोदी यांनीच बाजी मारली असून मते घेऊन त्या विजयी झाल्या आहेत. माजलगावमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, जनविकास आघाडी, शिवसेना अशी तिरंगी लढत झाली होती. यामध्ये भाजनाने पुरस्कृत केलेले सहाल चाऊस विजयी झाले आहे.गेवराई नगर पालिकेत भाजप-राष्ट्रवादी आणि आघाडी तिरंगी लढत झाली होती. दोन्ही पंडितांनी वेगळी चुल मांडून निवडणुक लढवली होती. दोन्ही पंडितांना आ.लक्ष्मण पवार यांनी जबरदस्त हाबाडा दिला. भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जवंजाळ सुशिल वैजीनाथ हे 9 हजार 392 मतांनी विजयी झाले. भाजपाचे 18 नगरसेवक निवडून आले असून राष्ट्रवादीला फक्त 1 जागा मिळाली आहे. माजी आ.बदामराव पंडित यांच्या आघाडीवर नामुष्की आली. त्यांना खातेही उघडता आले नाही.धारूर नगर पालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी भाजपाने आपली प्रतिष्ठापणा लावली होती. गत निवडणुकीत ही नगर पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीला धुळ चारत भाजपाच्या पदरात यश टाकले आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ.स्वरूपसिंह हजारी 487 मतांनी विजय झाले असून भाजपाचे 9, राष्ट्रवादीचे 6 आणि जनविकास आघाडीचे 2 नगरसेवक निवडून आले आहेत.\nअविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/badminton/ahead-of-the-darshan-priest/articleshow/70504168.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-01-20T12:13:25Z", "digest": "sha1:6QVHQ3NTX6EZQHMAIJATIRDGCFTWQVUS", "length": 10918, "nlines": 155, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "badminton News: दर्शन पुजारीची आगेकूच - ahead of the darshan priest | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nदर्शन, वरुण यांची आगेकूचम टा...\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nपुण्याच्या दर्शन पुजारी, वरुण कपूर यांनी अखिल भारतीय सब-ज्युनियर मानांकन बॅडमिंटन स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या गटातून तिसरी फेरी गाठली.\nगुवाहाटीमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. १७ वर्षांखालील मुलांच्या दुसऱ्या फेरीत दर्शन पुजारीने नंदिश पोद्दारवर २१-१५, २१-१७ अशी, तर सातव्या मानांकित वरुण कपूरने आकाशसिंगवर २२-२०, २१-१२ असा विजय नोंदविला. सार्थक रोकडेला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. केविन थांगमने सार्थकवर २१-१६, २१-१२ असा विजय नोंदविला. दर्शनने अभिनव ठाकूरच्या साथीत १७ वर्षांखालील मुलांच्या दुहेरीत विजयी सलामी दिली. दर्शन-अभिनव यांनी अर्जुन फॉलेरी-हिमांशू खाताना यांच्यावर २१-१९, २१-१४ अशी मात केली.\nस्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या दुसऱ्या फेरीत पुण्याच्या रिया हब्बूने स्नेहा राजवारवर २२-२०, २१-६ असा, जान्हवी कानिटकरने मीनल रौतेलावर २१-१२, २१-१८ असा, तर आदिता रावने मिनिरा पाकिझा उल्लाहवर २१-१४, १०-२१, २१-१० असा विजय नोंदविला. १५ वर्षांखालील मुलींत मान्या अवलानीने अँड्रिया सारा कुरियनवर २१-१०, २१-१० अशी मात केली आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांच्या दुहेरीत तेजस शिंदे-प्रथम वाणी यांनी विजयी सलामी दिली. तेजस-प्रथम यांनी निकोलस नॅथन राज-तुषार सुवीर यांच्यावर २१-१४, २१-१७ असा विजय नोंदविला.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nसायना सोडून गेल्याचे दु:ख सर्वात मोठं\nपी. व्ही. सिंधूचा पराभव\nमहाराष्ट्रासमोर पराभव टाळण्याचे आव्हान\nसायना, श्रीकांत सलामीलाच गारद\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर���...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nICC ODI Rankings: कोहलीचे अव्वल स्थान कायम; राहुलची हनुमान उडी\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हायरल व्हिडिओ\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्हिडिओ\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nभारतीय टेबल टेनिसला सुगीचे दिवसएम पी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/vvpat-machine/", "date_download": "2020-01-20T11:52:56Z", "digest": "sha1:ZTHYQRZHPN24RFGCHAFDXXQ34VJZRU44", "length": 12331, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "vvpat machine | Dainik Prabhat", "raw_content": "\nसर्व व्हीव्हीपॅटची मोजणी व्हावी\nसचिन दोडके यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी पुणे - खडकवासला मतदारसंघात महायुती आणि आघाडीमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये 3 ईव्हीएम बंद...\nविधानसभा निवडणुकीत “व्हीव्हीपॅट’ चा वापर\nपुणे - लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) वापरले जाणार आहे. या...\nमतदान केले, पण कुणाला पडले\nमरकळ, सोळू, धानोरे परिसरातील मतदारांनी प्रात्यक्षिकाद्वारे अनुभवले चिंबळी - एकाला मतदान केले तरी ते अन्य उमेदवाराला पडत असल्याच्या चर्चेला ब्रेक...\nअग्रलेख : संशय वाढू नये\nइलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रावर अर्थात इव्हीएमवर झालेले मतदान आणि प्रत्यक्ष व्हीव्हीपॅट अर्थात मतपावतीवर नोंदवले गेलेले मतदान यांच्या पडताळणीचे प्रमाण वाढवण्यात...\nविरोधकांना झटका; व्हीव्हीपॅटसंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nनवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांमध्ये पन्नास टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी करणारी फेरविचार याचिकेबाबत विरोधकांना पुन्हा एकदा झटका बसला आहे....\nव्हीव्हीपॅट विषयी खोटी तक्रार केल्यास जेलची हवा\nपुणे - ईव्हीएमवर मतदान केल्यानंतर बाजूला असलेल्या व्हीव्हीपॅट ((व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) मशीनच्या प्रिंटरवर मतदाराला आपण नोंदवलेले मत...\nपुणे – मतदानाआधी मतदान केंद्रांवर होणार “मॉक पोल’\nईव्हीएमविषयीच्या श���कांचे निरसन होण्यास मदत पुणे - ईव्हीएमबद्दलचे गैरसमज तसेच वाद दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी सकाळी एक तास...\nपुणे – मतदान यंत्र हाताळताना खबरदारी घेण्याच्या सूचना\nपुणे - मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुस्थितीत होण्यासाठी झोनल अधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असून प्रत्येकाने आपल्या कामात दक्ष राहावे. यापूर्वीच्या...\n‘व्हीव्हीपॅट’ बाबत खोटी तक्रार भोवणार\nखावी लागेल जेलची हवा : \"टेस्ट व्होट'चीही मिळणार संधी पुणे - लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा ईव्हीएमसोबत \"व्हीव्हीपॅट' (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट...\nपुणे – मतदारसंघ निहाय इव्हीएम, व्हीव्हीपॅटचे वाटप\nसहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मशीन सोपविल्या पुणे - लोकसभा निवडणुकीत यंदा इव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल)...\nपुणे – 24 केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांचीच होणार मोजणी\nकेंद्राची निवड होणार चिठ्ठी टाकून : ईव्हीएम मशीनवरील मते धरणार गृहित पुणे - लोकसभा निवडणुकीत यंदा ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट...\nस्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा कृषी कार्यालयात राडा\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपाकिस्तानातील बहिणीच्या प्रेमात पडून बनला आयएसआय एजंट\n#FIHProLeague : भारताचा नेदरलँड्सवर सलग दुसरा विजय\n#WrestleRome : बजरंग पाठोपाठ रवीकुमारने पटकावलं सुवर्णपदक\nनिर्भया दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\n मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\n१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nसहकार टिकवण्याची जबाबदारी शेतकऱ्याचीही\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nपुणेकरांनो, कुत्रे पाळण्यावर येणार बंधने\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nएका रात्रीत चोरट्यांनी लाखोंचं सोनं लुटलं\nस्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा कृषी कार्यालयात राडा\nपरीक्षेवर चर्चा करण्यापूर्वी डिग्री दाखवा; प्रकाश राज यांची मोदींवर टीका\nबिबट्याची मानवी वस्तीकडे धाव\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%2520%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0&f%5B0%5D=field_site_section_tags%3A1252&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3&f%5B4%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2020-01-20T11:37:44Z", "digest": "sha1:AZZCL2ZO4GO4TC2E3F2LSSAEO4ZWVVDE", "length": 12768, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove कोल्हापूर filter कोल्हापूर\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\nउस्मानाबाद (2) Apply उस्मानाबाद filter\nकाँग्रेस (2) Apply काँग्रेस filter\nनंदुरबार (2) Apply नंदुरबार filter\nनांदेड (2) Apply नांदेड filter\nप्रकाश आंबेडकर (2) Apply प्रकाश आंबेडकर filter\nराष्ट्रवाद (2) Apply राष्ट्रवाद filter\nसिंधुदुर्ग (2) Apply सिंधुदुर्ग filter\nअमोल कोल्हे (1) Apply अमोल कोल्हे filter\nअशोक चव्हाण (1) Apply अशोक चव्हाण filter\nआनंद परांजपे (1) Apply आनंद परांजपे filter\nआनंदराव अडसूळ (1) Apply आनंदराव अडसूळ filter\nउदयनराजे (1) Apply उदयनराजे filter\nउदयनराजे भोसले (1) Apply उदयनराजे भोसले filter\nऔरंगाबाद (1) Apply औरंगाबाद filter\nचंद्रकांत खैरे (1) Apply चंद्रकांत खैरे filter\nचंद्रपूर (1) Apply चंद्रपूर filter\nनागपूर (1) Apply नागपूर filter\nelection results : महाराष्ट्रात कोण आघाडीवर\nमुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी...\nloksabha 2019 : वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातून अनिल जाधव यांनी उमेदवारी\nअॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन ���घाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे. आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/bollywood/fifth-poster-released-of-salman-khan-and-katrina-kaif-bharat-movie-35076", "date_download": "2020-01-20T12:03:05Z", "digest": "sha1:CZVESKS5XA6TT6XOTP7DSSICDF3GFLZG", "length": 9071, "nlines": 106, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "सलमाननं उलगडलं जीवनाचं रहस्य", "raw_content": "\nसलमाननं उलगडलं जीवनाचं रहस्य\nसलमाननं उलगडलं जीवनाचं रहस्य\n'हर मुस्कुराते चेहरे के पीछे दर्द छुपा होता है और वही दर्द आपको जिंदा रखता है', असं ट्वीट करत सलमाननं 'भारत'चं पाचवं पोस्टर आपल्या चाहत्यांसमोर आणलं आहे. या पोस्टरमध्ये सलमान पुन्हा कतरीना कैफसोबत आहे. कतरीनासोबतचं सलमानचं हे तिसरं आणि 'भारत' चित्रपटाचं हे पाचवं पोस्टर आहे.\nअभिनेता सलमान खान दररोज आपल्या 'भारत' या आगामी हिंदी चित्रपटाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करीत आहे. ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातील पाचवं पोस्टर रिलीज करताना सलमाननं जीवनाचं सार सांगितलं आहे.\n'हर मुस्कुराते चेहरे के पीछे दर्द छुपा होता है और वही दर्द आपको जिंदा रखता है', असं ट्वीट करत सलमाननं 'भारत'चं पाचवं पोस्टर आपल्या चाहत्यांसमोर आणलं आहे. या पोस्टरमध्ये सलमान पुन्हा कतरीना कैफसोबत आहे. कतरीनासोबतचं सलमानचं हे तिसरं आणि 'भारत' चित्रपटाचं हे पाचवं पोस्टर आहे. या पोस्टरमध्ये फ्रंटला सलमान, तर पाठीमागे कतरीना आहे. दोघांचाही अगदी साधा लुक या पोस्टरवर पाहायला मिळतो. थोड्या वाढलेल्या दाढीतील सलमान या पोस्टरमध्ये आहे.\nपहिल्या पोस्टरमध्ये कतरीनाच्या कपाळावर टिकली नव्हती, पण नंतरच्या दोन पोस्टरमध्ये टिकली आहे. या पोस्टरमध्ये मध्यम वयातील सलमान असून, त्यानं शर्ट-ब्लेझर घातलं आहे. या पोस्टरमध्ये कतरीना साडीत आहे. हे पोस्टर या चित्रपटातील १९९० चा काळ दर्शवणारं आहे. सलमाननं जे पहिलं पोस्टर शेअर केलं होतं त्यात त्याचा चित्रपटातील लेटेस्ट म्हणजेच २०१० मधील लुक रिव्हील करण्यात आला होता. त्यानंतर तरुणपणीचा सलमान पोस्टरमध्ये हळूहळू मध्यम वयापर्यंतच्या लुकपर्यंत पोहोचला आहे.\n'भारत' हा चित्रपट म्हणजे 'ओडे टू माय फादर' या कोरियन चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सलमान-कतरीना ही जोडी सहाव्यांदा एकत्र आली आहे. खरं तर या चित्रपटासाठी प्रियांका चोप्रा पहिली पसंत होती, पण काही कारणास्तव तिला जमलं नाही आणि कतरीनाची एंट्री झाली. या चित्रपटात जॅकी श्राॅफ आणि दिशा पाटणी यांच्याही भूमिका आहेत.\nकंगना-राजकुमारचे वेडे चाळे पाहिले का\nसलमाननं ठोकला ‘भारत’च्या लुकचा ‘चौकार’\nअभिनेता सलमान खानकतरीना कैफपोस्टरभारतचित्रपटईदसोशल मीडियाकोरियनरिमेक\n'लव आज कल २'चा ट्रेलर प्रदर्शित, कार्तिक-साराची सिझलिंग केमिस्ट्री\n'तान्हाजी'नं पार केला १०० कोटींचा डोंगर, आतापर्यंत केली 'इतकी' कमाई\nकार्तिक आणि साराचा 'लव आज कल'\n‘तान्हाजी’ करमुक्त करा, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nसलमानची गुड न्यूज ऐकून चाहत्यांना बसेल 'किक'\n'गो गोवा गॉन २'चा लवकरच सिक्वेल, यावर्षी सुरू होणार शूटिंग\nकार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवाजुद्दीनचा सन्मान\nरुपेरी पडद्यावर ‘हाजीर’ होणार ‘सावरकर’\nही ‘शकुंतला देवी’ तुम्हाला नक्कीच आवडेल\n... म्हणून मला चित्रपटांचे सिक्वेल आवडत नाहीत : आयुषमान खुराना\nMovie Review: एकटेपणा दूर करणारी 'ड्रीम गर्ल'\nMovie Review: कायद्याच्या तराजूतील न्यायनिवाडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/bjp-president-amit-shah-proposal-for-alliance-with-shivsena-uddhav-thackeray-reaction-22492", "date_download": "2020-01-20T11:49:10Z", "digest": "sha1:E37SPNUYN7V4OBMZNMXMBOP36Y4Y72RT", "length": 4745, "nlines": 90, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "'युती' की जाती!", "raw_content": "\nमुंबईत झालेल्या भाजपाच्या महामेळाव्यात पक्षाध्यक्ष अमित शहांनी शिवसेनेसोबत युतीसाठी तयार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे स्वतंत्र लढायच्या घोषणेनंतरही आता अ���ित शहांच्या संकेतांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचं ठरणा आहे.\nशिवसेनेशी बोलणं झालं असेल, पण आमच्याशी नाही, चव्हाणांचा दावा राष्ट्रवादीने फेटाळला\n२०१४ मध्येच शिवसेनेकडून सत्तास्थापनेची आॅफर, पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट\nआदित्य ठाकरेंच्या वरळीला सर्वात 'स्वच्छ वार्ड' चा पुरस्कार\n‘ही’ १२ वादग्रस्त वक्तव्ये, ज्यामुळे शिवरायांनाही झालं असेल दु:ख\nमुद्याचं बोला- सुप्रिया सुळेंना तरुणीने भरसभेत रोखले\nझोपडपट्टी धारकांना ५०० चौ.फूट घर द्या- अस्लम शेख\nसेनाभवनवर महाराजांच्यावर बाळासाहेबांचे स्थान का \nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना-मनसेचे शक्ती प्रदर्शन\nमहापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा मानखुर्दमध्ये दणदणीत विजय\nFree Kashmir चा अर्थ संज्या राऊत आणि बारक्या आदित्यला Free Internet वाटला, निलेश राणेंची टीका\nगृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6/%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7.html", "date_download": "2020-01-20T11:56:17Z", "digest": "sha1:SENTGTSKXER5FNUAJEH55TMHEL6X4DI7", "length": 11693, "nlines": 158, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "रक्तावरोध हृदयविकार शोध - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nरक्तावरोध हृदय विकाराच्या उपचारामध्ये गेली आठ वर्षे आम्ही कार्यरत आहोत, ज्या रूग्णांना CABG चा सल्ला दिला आहे, परंतु विविध कारणामुळे करण्याची इच्छा नाही. असे पर्यायी औषध योजनेकडे वळतात. पध्दतशीर चाचण्यांच्या उद्देशाने खात्रीशीर रक्तावरोध हृदयविकार निदान सकारात्मक ताण चाचणी E. C. G. मधील बदल संपूर्ण मेदवृत्ती केले जाते. जेथे शक्य असेल तेथे coronary Angiography by DM cardiology रूग्णांच्या निवडीसाठी आधारभूत मापदंड ठरविला जातो. दोशिक प्राधान्याचे वर्गीकरण करण्यासाठी चिकित्सालयीन तपासण्या केल्या जातात. मिळालेल्या निष्कर्षावरून तीन दोषापैकी एकावर निश्‍चित केलेली उपाययोजना केली जाते. त्याची वारंवार फेरतपासणी दोन्ही वैद्यांकडून केली जाते.\nअनुमानांची नोंद केली जाते. पुन्हा ECG घेतला जातो. सहा महिन्यानंतर रूग्णाला पुन्हा ताण चाचणी देण्याचा ��ल्ला दिला जातो.\nजमा झालेल्या किटणाचे उपचारांचा संभाव्य परिणाम तात्काळ निराकरण\nलहान रक्तवाहिनीला रक्ताभिसरणाचा तात्काळ उद्‌भव त्यामुळे CABG अनावश्यक\nस्त्राव पाझरण्यामधे सुधारणा त्यामुळे सूक्ष्म रक्त वाहिन्यांच्या कार्य क्षमतेमध्ये सुधारणा.\nएच आय व्ही शोध प्रबंध\nएच. आय. व्ही. व आयुर्वेद\nस्वस्थ जीवन जगण्याचा मार्ग\nआयुर्वेदिक तत्वांवर आधारलेल्या कस्टर्डचे मूल्यांकन\nदी ऑर्गन क्लोमा - अ फ्रेश ऍथर\nवैद्य विलास नानल आयुर्वेद प्रतिष्ठान\nआयुर्वेदाच्या मदतीने शरिराची काळजी\nआयुर्वेदाद्वारे केसांची निगा राखणे\nसौंदर्यासाठी काही आयुर्वेदिक उपचारपध्दती\nवृध्दांचे स्वास्थ्य व आयुर्वेद\nरेकी: तुम्हांला माहीत आहे का\nरेकीच्या रोज सरावाने शरीर, मन, भावना, अध्यात्मिक पातळीवर चांगला परीणाम होतो. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:Devanagari", "date_download": "2020-01-20T13:28:23Z", "digest": "sha1:HUZFSB62RIJMXSRY5DQD7MVCKSU5FVWU", "length": 9869, "nlines": 299, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "वर्ग:देवनागरी - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गातल्या 6 वट्ट 6सकयल दिल्ले उपवर्ग आसात.\n► दिवचल तालुका‎ (empty)\n► देवनागरी लिपी‎ (empty)\n► फुटबॉल‎ (2 व)\n► फुटबॉल क्लब‎ (1 व)\n► बार्देस तालुका‎ (empty)\n\"देवनागरी\" ह्या वर्गातलीं पानां\nह्या वर्गांत सकलय दिल्लीं 200 पानां आसात, वट्ट पानां 1,742\n2005 ते 2015 ह्या दसकांतले कोंकणी युवा साहित्य\nअंत्रळा वेळीं सुकणीं वपार\nअखिल भारतीय कोंकणी परिशद आनी अधिवेशना\nअठरा जून (कविता संग्रह)\nअध्याय १ - अर्जुनविषादयोग\nअध्याय ३ - कर्मयोग\nअनील कुमार ( अनील चं. देऊळकार)\ntitle=वर्ग:देवनागरी&oldid=174322\" चे कडल्यान परतून मेळयलें\nहें पान शेवटीं 16 डिसेंबर 2018 दिसा, 10:50 वोरांचोर बदलेलें.\nमजकूर क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक लायसेंस हाच्या अंतर्गत उपलब्ध आसा; हेर अटी लागू जावं शकतात. चड म्हायती खातीर वापराच्यो अटी पळयात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/articlelist/47583234.cms?curpg=4", "date_download": "2020-01-20T11:38:15Z", "digest": "sha1:HEAYAY5BD23UN224IR2F2V6VFGJ27FPH", "length": 9108, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 4- Navi Mumbai News in Marathi, नवी मुंबई न्यूज़, Latest Thane News Headlines", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nचीनच्या मदतीने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचे पाकिस्तानचे मनसुबे गुरुवारी पुन्हा उद्ध्वस्त करण्यात आले...\nपनवेलमधील महत्त्वाच्या रस्त्यांचे कॉक्रिटीकरण\nराज्यातील २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या\nकामाची मुदत संपूनही कामाला सुरुवात नाही\nचोरी गेलेला अडीच कोटींचा मुद्देमाल परत\nफिनलँड शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्...\nअंमली पदार्थविरोधी मोहीम तीव्र\nस्कूल बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू\n'मटा सन्मान - २०२०' आला\nअपहरण, पोक्सोच्या गुह्याखाली तरुणाला अटक\n‘महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणे आव...\nइंदू मील आंबेडकर स्मारक\nपीक विमा योजनेला गती\n‘मटा सन्मान - २०२०’ आला\nविमानतळबाधित गावांसाठी त्रिसदस्य समिती\nसतेज पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री\nबिजलानी, गर्ग यांना जामीन मंजूर\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्���ाबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nनवी मुंबई या सुपरहिट\nखालापूरजवळ अपघातात शबाना आझमी गंभीर जखमी\nशिर्डीकरांनो जरा सबुरीने घ्या\n‘महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणे आवश्यक’\nकामाची मुदत संपूनही कामाला सुरुवात नाही\nरायगड जिल्ह्यातील अपघातांत घट\nनांदेड: ४ शिक्षकांचा सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार\nसरकारमध्ये निर्णय घेण्याची हिम्मत नाही: गडकरी\n; पोलिसांची तयारी नाही: देशमुख\nउद्धव ठाकरेंनी तहसीलदारासाठी सोडली खुर्ची\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B6%2520%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%87&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%2520%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Arajesh%2520tope&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8&search_api_views_fulltext=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%87", "date_download": "2020-01-20T13:20:59Z", "digest": "sha1:YNMOMPEEVS75ONLWQ6UZLECUSUVW7HSQ", "length": 4405, "nlines": 121, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\n(-) Remove राजेश%20टोपे filter राजेश%20टोपे\n(-) Remove सुप्रिया%20सुळे filter सुप्रिया%20सुळे\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nऔरंगाबाद (1) Apply औरंगाबाद filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nविनोद%20तावडे (1) Apply विनोद%20तावडे filter\nशिक्षक (1) Apply शिक्षक filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nसंघटना (1) Apply संघटना filter\nBLOG - उच्चशिक्षितांचे मारेकरी कोण\nमाझ्या ब्लॉगचे तीन हिरो आहेत. एक वाघमारे, दुसरे गायकवाड आणि तिसरे भिसे. हे तीन हिरो इतके उच्चशिक्षि��� आहेत, की डॉ. बाबासाहेब...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://live.anandnagri.com/news/maharashtra/2223/Pawar_Dlamlale-_Notabandimulae_operative_sector.html", "date_download": "2020-01-20T12:03:29Z", "digest": "sha1:C3NT3T6PSU7VSZGVG2YPZGNJ2HGSQLTJ", "length": 12228, "nlines": 80, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " नोटाबंदीमुळे सहकार क्षेत्र डळमळले- शरद पवार - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nनोटाबंदीमुळे सहकार क्षेत्र डळमळले- शरद पवार\nऔरंगाबाद(प्रतिनिधी)- नोटाबंदीचा आजच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाला चलनासंबधीचे नियोजन नसल्याने आजच्या घडीला सोसायटी, कारखाने, सहकार क्षेत्रातील संस्था डळमळीला आल्या आहेत. तर पैश्याअभावी रोजगार मिळत नसल्याने, शेतीतल्या मालाला क मी भाव येत असल्याचे व विविध क्षेत्रात कामे उपलब्ध नसल्याने जनसामान्यांवर नोटाबंदीचा परिणाम झाला असल्याचे मत राष्ट्रवादी कॉ.चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.\nकोकॉन सहकार परिषद 2017 च्या आयोजन औरंगाबाद शहरातील संत तुकाराम नाटयगृह येथे दि. 16 जानेवारी रोजी करण्यात आले होते. यावेळी परिषदेचे उद्‌घाटन राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सहकार क्षेत्र आणि जनसामान्याच्या प्रश्नाचा वेध घेणारी या परिषदेला यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा.नरेंद्र जाधव, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. चंद्रकात खैरे, राजेश टापे, अंबादास मानकापे, सुरेश धस, चिकटगावकर, बालभारती महाराज आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सहकार चळवळ ही यशवंतराव चव्हाण यांच्यापासून उभी झाल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या मातीत ही चळवळ उभी राहीली. आणि मराठवाड्यातही तेवढ्याच ताकतीने ती निर्माण केली. सहकार्याचे वृक्ष अधिक डेरेदार करण्यासाठी व सामान्य माणसांना रोजगार कसा उपलब्ध होईल. यासाठी हा प्रयत्न होता. या चळवळीमागचा मुख्य आधार म्हणजे जनसामान्य माणूस होता. 1890 च्या दशकापासून सुरु झालेली या चळवळीने 19 व्या शतकात जोर धरला होता. असे त्यांनी सांगितले. तर आजच्या घडीला सहकार क्षेत्र डळमळले असल्याचे त्यांनी सांगितले. नोटाबंदीमुळे चलन तुटवडा होऊन पन्ना टक्के आर्थिक व्यवहार कमी झाले. तर 35 टक्के लोक रोजगाराला मुकले. काळा पैसा आणण्यासाठी आजच्या सरकारने केलेला निर्णयात 50 दिवसात सर्व सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात आले. परंतू पन्नासचे साठ दिवस उलटले. स्वीस बॅंका माहिती देत नाही.एक दिवसात निर्णय घेवून 15 लक्ष 88 हजार चलन रद्द केले. जनसामान्य माणसाला जवळील पैसे भरण्यासाठी सकाळपासून रांगेत उभे राहावे लागले. तर पैशाच्या तुटवड्याने कारखान्यातील लोकांना कामावरुन बसवले. त्यामुळे सहकार क्षेत्रातील आर्थिक व्यवहार 50 टक्क्याने घसरला तर 35 टक्के लोकांची कामे गेली. नरेगातील रोजगार वाढले. असा परिणाम नोटाबंदीने सहकार क्षेत्र व जनसामान्यावर झाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते बुलढाणा अर्बन को. ऑपरेटिव्ह सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स. साखर कारखाना, आदर्श सहकारी नागरी बॅक, नरसिंह सहकारी साखर कारखाना, समर्थ सहकारी साखर कारखाना, वैद्यनाथ साखर कारखाना, घृष्णेश्वर सहकारी संस्था, लोकनेते सुंदरराव सोळुंके साखरकारखाना, आष्टी दुग्ध संघ, जयप्रकाश नारायण स.संस्था, यांना मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. तर स्मरणीचे प्रकाशन आिण गौरव गं्रथाचे प्रकाशन केले. कार्यक्रमात राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. चंद्रकांत खैरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. अनिल फ ळे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मराठवाड्याच्या शेती, ग्रामीण भाग, कारखाने, आद्योगीक क्षेत्र, निघणारे मोर्चे, तरुणांची होत असलेली दिशाभुल याचा वेध घेणारी एक फि ल्म दाखवण्यात आली. या कार्यक्रमाच्या शेवटी अंबादास मानकापे यांनी उपस्थितींचे व मान्यवरांचे आभार मानले.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यासह मान्यवरांचा गौरव\nराष्ट्रवादी कॉंगे्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांना यावेळी मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरवीण्यात आले. तर कार्यक्रमासाठी उपस्थितीत असणारे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. चंद्रकांत खैरे, सुरेश धस, चिकटगावकर, बालभारती महाराज, आदींना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.\nअविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोल��ी शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/nipah-virus-reaction-people-nurses-being-ostracized-in-kerala/articleshow/64313360.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-01-20T12:51:20Z", "digest": "sha1:NSDKJ436HXX6BLAHGSBDOIRF2U5KUWDA", "length": 12862, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "kerala nurse : Nipah Virus: केरळात परिचारिकांवर बहिष्कार - nipah-virus-reaction-people-nurses-being-ostracized-in-kerala | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nNipah Virus: केरळात परिचारिकांवर बहिष्कार\nनिपाह व्हायरसची लागण होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. निपाहमुळे समाजात प्रचंड भीती पसरली असून निपाह व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिकांवर समाजाने चक्क बहिष्कार घातल्याच्या दोन संतापजनक घटना समोर आल्या आहेत.\nNipah Virus: केरळात परिचारिकांवर बहिष्कार\nनिपाह व्हायरसची लागण होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. निपाहमुळे समाजात प्रचंड भीती पसरली असून निपाह व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिकांवर समाजाने चक्क बहिष्कार घातल्याच्या दोन संतापजनक घटना समोर आल्या आहेत.\nकोझीकोड येथील पेरांबरा तालुक्यातील हॉस्पिटलमधील परिचारिका घरी जाण्यासाठी बसमध्ये शिरल्या असताना त्यांना बसमध्ये चढण्यास बसमधील इतर प्रवाशांनी विरोध केला. परिचारिका बसमध्ये शिरल्या तर आम्ही बसमधून उतरून जाऊ, अशी भूमिका प्रवाशांनी घेतली. निपाहचा रोग झालेल्या रुग्णांवर उपचार करताना परिचारिकांनाही याची लागण झाली असेल व त्यांच्यामुळे आम्हालाही निपाहची लागण होऊ शकते, अशी भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे.\nपरिचारिकांना बसमधून प्रवास करण्यास विरोध होत असताना दुसरीकडे रिक्षा चालकही परिचारिकांना रिक्षात बसू देण्यास टाळाटाळ करीत आहेत. परिचारि���ांना रिक्षातून घेऊन जाण्यास रिक्षाचालकांमध्ये सुद्धा प्रचंड भीती आहे. निपाह व्हायरसची लागण होऊन ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे अशा व्यक्तींवर दफनभूमीतील (कब्रस्तान) कर्मचारीही त्यांना दफन करण्यास टाळाटाळ करीत आहेत. दफन करत असताना निपाह रोगी व्यक्तीच्या संपर्कात येऊन आपल्यालाही याची लागण होऊ शकते, या भीतीपोटी कर्मचारी दफन करण्यास टाळाटाळ करीत आहेत.\nनिपाह व्हायरसची लागण झालेल्या रुग्णावर उपचार करणाऱ्या परिचारिका लिनी पुथस्सेरीचा मृत्यू झाला आहे. लिनीच्या मृत्यूनंतर समाजात हळहळ व्यक्त करण्यात आली होती आता मात्र भीतीचं वातावरण पसरलं असून निपाहची लागण होऊ शकते या भीतीपोटी परिचारीकांवर बहिष्कार घालण्याचा प्रकार घडत आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'निर्भयाच्या आईनं सोनियांचा कित्ता गिरवावा'\nCAA सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारकः कपिल सिब्बल\nनिर्भयाच्या दोषींची फाशी २२ जानेवारीला नाही: कोर्ट\nशिक्षा झाली म्हणून नोकरीवरून काढता येणार नाही: कोर्ट\nनागरिकत्व कायदा: RSSच्या उलेमा परिषदेत राडा\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nअलाहाबादचं नाव प्रयागराज केलं; सुप्रीम कोर्टाची यूपी सरकारला नोटीस\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ओढून आणतात...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका पळाली\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nNipah Virus: केरळात परिचारिकांवर बहिष्कार...\nKarnataka: कुमारस्वामींना ५ वर्षांची हमी नाही\nदहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात ३ पोलीस जखमी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/satara/the-body-was-found-in-ganesh-lake/articleshow/71859256.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-01-20T13:23:02Z", "digest": "sha1:WL4AWW36GY5QNAZC6NO7AFVFFM5HKEFV", "length": 13609, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "satara News: गणेश तलावात मृतदेह सापडला - the body was found in ganesh lake | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nगणेश तलावात मृतदेह सापडला\nशहरातील शनिवार पेठ केदार अपार्टमेंट येथे राहणारे बब्रु शिवय्या स्वामी (वय ६५) हे दोन दिवसांपूर्वी घरातून निघून गेले होते...\nगणेश तलावात मृतदेह सापडला\nशहरातील शनिवार पेठ केदार अपार्टमेंट येथे राहणारे बब्रु शिवय्या स्वामी (वय ६५) हे दोन दिवसांपूर्वी घरातून निघून गेले होते. त्यांचा मृतदेह शुक्रवारी गणेश तलावात आढळून आला. बब्रु स्वामी बेपत्ता असल्याची फिर्याद मिरज शहर पोलिसात नोंद झाली होती.\nबब्रु स्वामी ३० ऑक्टोबर २०१९ पासून घरातून कोणास काही न सांगता निघून गेले होते. घरातील सर्वांनी त्यांची शोधाशोध केली. परंतु कुठेच मिळून आले नाहीत. या बाबत त्यांचा मुलगा प्रकाश बब्रु स्वामी यांनी मिरज शहर पोलिसात बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. शुक्रवारी दुपारच्या दरम्यान गणेश तलावामध्ये मृतदेह तरंगत होता. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.\nबेकायदा सिलिंडरचा साठा जप्त\nतळबीड पोलिस ठाण्याचे हद्दीत वराडे गावात लोकवस्तीमध्ये बेकायदा भारत गॅसचे गॅस सिलिंडरचा (टाक्यांचा ) विनापरवाना असुरक्षितपणे साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकला असता एकूण १६२ घरगुती व व्यवसायीक गॅस सिलिंडर आढळून आले. जप्त केलेल्या सिलिंडरती किंमत ५७,८२८ रुपये आहे. सिलिंडरचा साठा करून ठेवणाऱ्यांचे नाव नारायण जगन्नाथ कारंडे (ढेबेवाडी) आणि अंकुश रामचंद्र हजारे (वराडे) असे आहे. सदरचा साठा विनापरवाना व बेकायदा असल्याचे मान्य केल्यामुळे पुरवठा अधिकारी विकास गभाले यांनी तळबीड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nकराड : तुळसण (ता. कराड) येथील एका शिवारात अन्नातील विषबाधेमुळे अत्यवस्थ झालेल्या बिबट्याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. बिबट्याला विषबाधा कशामुळे झाली या मागील नेमके कारण वन विभ���गाला सापडले नाही. बिबट्याला सर्पदंशाने विषबाधा झाली नसल्याचे त्याच्या उत्तरीय तपासणीवरून स्पष्ट झाल्याने त्याची अन्नातून विषबाधा करून हत्या करण्यात आली का याची चौकशी करून दोषींना कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी प्राणीमित्रांमधून होत आहे. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एक बिबट्या तडफडत असल्याचे तेथील काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. वन विभागाने तातडीने त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nराऊत यांच्या वक्तव्याचा निषेध; उदयनराजे समर्थकांचा सातारा बंद\nसंजय राऊत यांना पदावरून हाकला: संभाजी भिडे\nसंजय राऊतांच्या 'त्या' विधानाचा निषेध; साताऱ्यात कडकडीत बंद\nअपघातात दोघांचा जागीच मृत्यू\nसाताऱ्याचे जवान ज्ञानेश्‍वर जाधव शहीद\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nजनतेतून सरपंच निवड होणार बंदः हसन मुश्रीफ\nराम शिंदेच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nगणेश तलावात मृतदेह सापडला...\nआंबेनळी घाटात एसटी अपघात...\nशिवसेनेकडून ठोस प्रस्ताव आल्यास पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून निर्ण...\nमाणगंगा नदीत एक जण वाहून गेला...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2009/09/02/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2020-01-20T11:30:25Z", "digest": "sha1:ODP5L7TVVN5TUYA2QOVTGJALXF34MDWQ", "length": 10111, "nlines": 182, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "आ��ास | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nमाझ्या मित्राचा मुलगा घरीच दरवर्षी गणपती साठी जगभरातील प्रेक्षणीय स्थळांची प्रतिकृती तयार करून त्यात श्री गणपती ची स्थापना करीत असतो. मित्र मला दरवर्षी आवर्जून आठवण करून देतो ती आरास बघून जाण्याची. मी दरवर्षी जातोही. यंदा सुद्धा त्यांनी फोन केला होता. कालच मी त्यांचे घरी जाऊन आरास बघितली. अत्यंत सुंदर व प्रसंशनीय आरास.\nत्यांनी सांगितले कि मुलाने इंटरनेट वरून होंगकोंग येथील एका प्रेक्षणीय स्थळाची चित्रं डाउनलोड केली. त्यांची मोठ्या आकारातील फोटो प्रिंट काढून घेतली व त्यावरून हि आरास तयार केली. मला त्यांनी ती प्रिंट दाखविली सुद्धा. ती आरास बघून राहवलं नाही मी लगेच मोबाईल मध्ये फोटो घेयून टाकली. वेगवेगळ्या दिशेने घेतलेली ती फोटो बघून आपणाला सुद्धा हेवा वाटेल.\nविशेषता अशी कि सर्व आरास मुलगा स्वतः एकटाच करत असतो. श्रीगणेशाने त्याला जी कला दिली आहे ती प्रसंशनीय आहे. त्याचे कौतुक करावेशे वाटते.\n← रस्त्यावरील वाढती गर्दी\nगणपती बाप्पाचे मखर →\nravindra म्हणतो आहे:\t सप्टेंबर 3, 2009 येथे 16:39\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/category/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%83/", "date_download": "2020-01-20T11:35:03Z", "digest": "sha1:ZXA3B2O2NNMCEBH2BCGDJUUFV2NX2YYJ", "length": 37119, "nlines": 264, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "दुखः | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nसुधीर आणि सौमित्र दोन अगदी जीवलग मित्र.\nअधूनमधून भेटतात. पण सुधीर बाहेर गावी नौकरी साठी गेल्यानंतर त्यांची भेट क्वचितच होते. सौमित्र च्या लग्नानंतर त्यांची पहिली भेट होय. सुधीर च्या कानावर एक बातमी आली कि तो घटस्फोट घेतोय. त्याला हे न पटल्याने सुधीर गावी आला होता. सौमित्र ला सुधीर ने बोलावून घेतले गावाबाहेर नेहमी भेटतात तेथे.\nसुधीर मित्राला विचारतो : कायरे मित्रा, तुझं वर्षभरापूर्वीच तर लग्न झालयं. इतक्या लवकर तुला घटस्फोट हवाय.\nसौमित्र : यार, तुला काय सांगू\nसुधीर: अरे सांग की.\nसौमित्र: माझी बायको माझ्या कडून लसुन सोलुन घेते,कांदे चिरून घेते आणि भांडी सुद्धा घासुन घेते.\nसुधीर: मग त्यात काय सर्वच करतात ही कामं.\n ही काय पुरूषाची कामं आहेत व्हय\nसुधीर: अरे पण, ह्यात अवघड काय आहे, हे बघ मी तुला शिकवतो.\nसौमित्र त्याच्या कडे टक लावून बघू लागला.\nसुधीर ने सुरू ठेवले: (१) लसुण गरम करून घेतली की सोलायला सोपी जाते. मी तर मित्रा हेच करतो. एकदम सोपे जाते.\n(२) कांदे चिरायच्या आधी फ्रिज मधे ठेव म्हणजे कापताना डोळ्यात जळजळ होणार नाही.\n(३) भांडी घासायला घेण्यापुर्वी १० मिनिटे पाणी भरलेल्या टब मधे ठेव व नंतर भांडी घास.\n(४) कपडे सर्फनी धूण्यापूर्वी साध्या पाण्यात भिजवून ठेवा म्हणजे डाग आरामात निघून जातील\nसौमित्र: समजलं मित्रा. चांगलं समजलं.\nसौमित्र: तुला हे सर्व कस काय ठाऊक आहे.\nसुधीर: अरे मी हे वाचलं आहे.\nसुधीर बोलताना तोंड लपत आहे, हे सौमित्र च्या लक्षात आले होते.\nसौमित्र: खर सांग मित्रा. तुला माझी शप्पथ आहे.\nसुधीर: काय सांगु मित्रा. घरोघरी मातीच्याच चुली आहेत.\nआणि दोघे जोरजोरात हसायला लागले.\nसौमित्र ने मात्र घटस्फोटाचा विचार त्यागला.\nतुटलेली फुले, “सुगंध” देऊन जातात🌹गेलेले क्षण, “आठवण” देऊन जातात प्रत्येकांचे “अंदाज” वेग-वेगळे असतात\nम्हणुन काही माणसं “क्षणंभर”, तर काही “आयुष्यभर” लक्ष्यात राहतात…\n💐💐 शुभ सकाळ 💐💐\nPosted in दुखः, ब्लोग्गिंग, वाटेल ते.\tTagged काही तरी, गोष्ठी, दुख:, मनोरंजन, व्यथा\n“परिस्थिती”प्रमाणे “बदलणारी माणसे” सांभाळण्यापेक्षा;\nपरिस्थिती “बदलविण��री” माणसे सांभाळा ………\nआयुष्यात कधीही अपयश “अनुभवायला” मिळणार नाही…\nमित्रांनो, किती छान शब्दबद्ध संदेश आहे न हा खरच जगात अशी माणसे असतात जी तुमच्या परिस्थिती नुसार बदलतात. अगदी जवळची सुद्धा. जवळची कशाला सगी सुद्धा बदलतात. तुम्हाला चांगले दिवस असले कि ते जवळ येतात. जशी तुमची परिस्थिती बिगडली किंवा कामाधंद्यात काही अडचण आली किंवा आजारपण आलं कि ती अंतर ठेवायला लागतात. उगाच अंगलट येईल आपल्या. त्यापेक्षा थोडे अंतर ठेवून राहिलेले बरे. असे त्यांचे विचार असतात.\nकाही माणसे तर अशी ही असतात कि त्यांची स्वतः ची परिस्थिती बदलली कि ते अंतर ठेवायला सुरुवात करतात. जशे त्यांना काही अडचण आली कि तुम्हाला त्रास कशाला द्यावा म्हणून ते तुमच्या पासून लांब जातात. किंवा तुम्हाला कशाला त्रास म्हणून आजारपणा विषयी सांगत नाही. मदतीला बोलवत नाही. अशा ठिकाणी आपण स्वतः हून मदतीला गेलेले कधी ही चांगले.\nपण माझ्या मते पहिल्या प्रकारच्या माणसांपेक्षा कधीही दुसर्या प्रकारची माणसे चांगली असतात.\nआणि तिसर्या प्रकारची माणसे तर वेगळीच असतात.\nती माणसे परिस्थिती बदलवतात. ती तर भारीच असतात. अशी माणसे कधी ही तुम्हाला सोडून जाणार नाहीत. आणि तुम्ही ही त्यांना सोडू नका.\nभारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हंपी ही मास्कोतील स्पर्धेत जगज्जेती ठरल्याबद्दल तीचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन\nPosted in दुखः, ब्लोग्गिंग, वाटेल ते, स्वानुभव.\tTagged काही तरी, माझे मत, संस्कार\nबावनकशी अभिनयाचे प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवणारे व त्याच बरोबर बुद्धीप्रामाण्यवादाची कास धरून समाजजागृती करणारे “नटसम्राट” डॉ. श्रीराम लागू यांनी त्यांच्या ९२ व्या वर्षी जगाचा व रंगभूमी चा अखेरचा निरोप घेतला.\nअशा ह्या अभिनय सम्राटाला भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो💐💐\nPosted in दुखः, श्रद्धांजली.\tTagged दुख:, सत्य घटना\nमी आणि माझा इगो ( me and my ego) याला मी शॉर्टमधे Me and m.e. असे लिहिले आहे. हल्ली मनुष्याला ह्या आजाराने पछाडले आहे. किती ही इलाज करा हा आजार बरा होत नाही. उलट औषध घेऊन घेऊन औषधांची मारक क्षमता कमी होते किंवा शरिराला सवय जडते म्हणून औषधांचा काही ही परिणाम होत नाही. जसे डांस मारण्यासाठी आपण रोज औपधांची फवारणी करतो. कालांतराने डांसांवर औषधांचा परिणाम होईनासा होतो. हा हा हा असे हसत असावेत ते माणसांवर.☺️☺️ नंतर तर ह्या फवारणी चा डांसांना सोडून माणसांवरच परिणाम होतो. बर्याच बातम्या येतात तशा.\nतर सद्या अगदी लहानांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना या महाभयानक रोगाने व्याधले आहे.\nमी का बोलावे त्याच्याशी त्याने का आधी बोलू नये माझ्याशी त्याने का आधी बोलू नये माझ्याशी दोघे एक दुसर्याच्या चेहर्याकडे बघतात. नजरानजर ही होते दोघांची. पण पहिले आप पहिले आप या लखनवी अंदाजात सर्व वावरतात आणि पहिले बोलण्याचा मान समोरच्या व्यक्तीला देण्याच्या उठाठेवीपायी चांगली माणसं व चांगल्या ओळखी घालवून बसतात.\nअहो, लहान लहान मुलांमध्ये सुद्धा या रोगाची लागण झाली आहे हल्ली. मला वाटते हा हवेचा परिणाम असावा. हल्ली हवा तशीच सुरू आहे. जर एखाद्या ने समोरच्या माणसाशी बोलायचा प्रयत्न ही केला तर समोरची व्यक्ती तुमच्या कडे विचित्र नजरेने पाहू लागते. जसे तुम्ही अंतरिक्षातून आलेले विचित्र प्राणी आहात. आपण स्मित देऊन थोडे घाबरून पुढे निघून जातो.\nहा रोग हळूहळू घरातील माणसांमध्ये सुद्धा पसरू पाहातोय. बायको एक शब्द ही ऐकून घ्यायला तयार नाही. व बोललो तर तोंड वर करून प्रत्युत्तर देते. तिचा इगो दुखावला की ती चवताळलेल्या वाघिणी सारखी अंगावर येते.\nहा इगो रोग महाभयानक आहे बुआ. खूप वैज्ञानिक संशोधक प्रयत्न करत आहेत यावरील इलाज शोधायचा. पण संशोधन करता करता त्यांना ही ह्या रोगाची लागण होते आणि ते ही रोगग्रस्त होऊन बसतात. ☺️😊😢😊☺️\nखूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस\nनशिबाने ही हसून उत्तर दिलं कि मी देतांना तर सगळ्यांना सुखच देतो\nपण तुम्ही सगळेच जण एकमेकाच सुख पाहून दुःख ओढवून घेता त्यात माझा काय दोष\nPosted in दुखः, ब्लोग्गिंग, वाटेल ते, स्वानुभव.\tTagged माझे मत, संस्कार, स्वानुभव\nकाही दिवसांपूर्वी दिल्लीत एक भयंकर अग्नीकांड घडले. आगीत जवळजवळ ४३ लोकं जळून मेली. माणसाच्या एका छोट्या चुकीचे इतक्या मोठ्या रुपात रुपांतर होणे ही एक शोकांतिका आहे.\nथोड्या पैशासाठी किंवा काय झालं दुरुस्ती नाही केली तर, काही होत नाही त्याने, असे गैरसमज करुन घेऊन जीव धोक्यात घालने कितपत योग्य आहे. जस जसी इमारत जुनी होत जाते त्यातील वायरिंग ही जुनी होत जाते. मानुस जुना झाल्यावर त्याची ताकद कमी होते हे आपणा सर्वांना कळते पण वास्तू अगर वस्तू जूनी झाल्यावर तिची ताकद कमी होईल हे आपण मान्य करत नाही. आपल्याला फक्त आपण प्रिय असतो असे आपल्याला वाटते. पण आपण आपलेच वैरी ही असतो हे आपल्याला कधी समजलेच नाही. कारण हे वैर छुपे असते. जेव्हा आपण ‘काय होते त्याने’ हे वाक्य उच्चारले कि आपण आपलेच वैरी आहोत हे सिद्ध होते.\nजसे जुन्या वायरिंग वर घरातील अगर कारखान्यातील लोड वाढवत गेले तर ती वायरिंग तग धरेल का तिला तो भार सोसवेल का तिला तो भार सोसवेल का याचा आपण विचारच करत नाही. आपल्याला हे कळते कि आपण आता म्हातारे झालोय वजन उचलू शकत नाही. आपल्या मुलाबाळांना कळतं कि बाबा तुमच वय झालय झालय आता तुम्ही वजन उचलून आजारपण ओढवून आम्हाला त्रास देऊ नका. तेव्हा हे का हो कळत नाही कि इमारत जूनी, त्यातील वियरिंग ही जूनी तिला वाढीव भार कसा सोसवेल याचा आपण विचारच करत नाही. आपल्याला हे कळते कि आपण आता म्हातारे झालोय वजन उचलू शकत नाही. आपल्या मुलाबाळांना कळतं कि बाबा तुमच वय झालय झालय आता तुम्ही वजन उचलून आजारपण ओढवून आम्हाला त्रास देऊ नका. तेव्हा हे का हो कळत नाही कि इमारत जूनी, त्यातील वियरिंग ही जूनी तिला वाढीव भार कसा सोसवेल आणि काही झाले तर आणि काही झाले तर येथे गोंधळ होतो. आणि मन म्हणते काही होत नाही थोड्याफार बदलाने.\nआणि म्हणून अशा घटना घडतात व नाहक लोकांचा जीव जातो.\nया दिल्लीत झालेल्या घटनेतील आणखी एक गोष्ट मनाला चटका लावून गेली. हल्ली गरीबात गरीब माणसाकडे मोबाईल हा असतोच. जी लोकं हे अग्नी तांडव सुरू होते तेव्हा त्यात अडकले होते त्यांनी आपल्या नातेवाईक किंवा मित्रांना मोबाईल वरुन संपर्क साधला. त्यांना आपण कशा परिस्थितीत अडकलो आहोत हे सांगितले. आपल्याला वाचवा किंवा या मरणयातनेतून बाहेर काढा अशी विनंती ही केली. हे त्यांचे संभाषण टीव्हीवर ऐकवले तेव्हा मन विषण्ण झाले हो. मन रडू लागले. काल एका गरीबाचं संभाषण पेपरात छापून आलं होतं. त्याने अशा वेळी म्हणजे जीवनाच्या अंतिम क्षणी आपल्या बायका पोरांना किंवा आई वडिलांना फोन न लावता मित्राला फोन लावला. त्याला हकिकत सांगितली. आणि मित्राला विनवणी केली कि “माझ्या घरच्यांकडे लक्ष दे, त्यांची काळजी घे.” किती मरणयातना होत असतील त्यावेळी माणसाला. काय म्हणत असेल त्याचा जीव. साक्षात यमराज समोर येऊन ठाकलाय. काही क्षणातच तो आपले जीवहरण करून घेऊन जाणार आहे. अशा ही क्षणी पहिल्यांदा आपल्या घर���्यांची काळजी करणे केवढं हे प्रेम हो. पण घरचे असं प्रेम करत असतात त्याच्यावरकेवढं हे प्रेम हो. पण घरचे असं प्रेम करत असतात त्याच्यावर नाही, मुळीच नाही. जर खरच प्रेम असतं तर ती बायको सतत छळत नसली असती त्याला. असो. पण पुरुषाचे प्रेम कधीच कोणाला दिसत नाही व दिसणार ही नाही कारण ते मनापासून मनातून व मनाला भिडलेले असते.\n👍आपल्या निःस्वार्थी कर्माने दुसऱ्यांच्या मनात घर करून जगणे हीच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे\nPosted in घटना, दुखः, बातम्या, ब्लोग्गिंग.\tTagged दुख:, बातम्या, सत्य घटना\nप्रदूषण एक गंभीर समस्या…..\nपूर्वी जर एखाद्या कडून कोणते काम करणे शक्य नसे व हळूहळू सुरुवात होत असे तर दिल्ली अभी बहुत दूर है. असे म्हटले जात असे. उपरोधिक असा अर्थ होत असे या म्हणीचा.\nही म्हण आज ही प्रचलित आहे.\nआता हिच म्हण आणखी एका वेगळ्या संदर्भाने प्रचलित होत चालली आहे. ती म्हणजे प्रदूषण.\nएखाद्या शहरात प्रदूषण वाढायला लागले कि आता असे म्हटले जाते ……. शहराचे आता दिल्ली होण्यापासून कोणी रोकू शकणार नाही. किंवा …….. चे आता लवकरच दिल्ली होणार.\nसद्ध्या दिल्ली शहर हे प्रदूषणाच्या चरम सीमेवर पोहोचले आहे. टिव्हीवर रोजच या विषयी बातम्या असतात. या शहराची परिस्थिती अशी आहे कि लहान मुलं सुद्धा मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू शकत नाहीत. याला काय म्हणायचे. इतकी वाईट परिस्थिती का झाली या शहराची कशामुळे झाली याचा विचार प्रत्येक माणसाने करायला हवा. नियम किती ही केले तरी तितकासा फरक पडत नाही. शेवटी स्वयंशिस्त हा एकच पर्याय उरतो.\nआजच बातमी वाचली. नियमांची कडकपणे अंमलबजावणी झाल्याने रस्त्यावरील अपघात कमी झाले, प्राणहानी कमी झाली.\nपण थोडी स्वयंशिस्त लावली तरी हे शक्य होते. मी विरुद्ध दिशेने गाडी चालवणार नाही, सिग्नल तोडणार नाही हे मनाने ठरवले तर अपघात होणारच नाहीत.\nतसेच प्रदूषणाचे ही आहे. बातम्यांमध्ये सांगितले जाते कि पंजाब, हरियाणा व राजस्थान येथील शेतकरी शेतातील कडबा किंवा कचरा पेटवतात म्हणून प्रदूषण होत आहे. यावर उपाय असायलाच हवा. जसे तो कचरा क्रश करून जनावरांना खाऊ घालतात, किंवा त्याला सडवून शेतात खत म्हणून वापर करायला हवा, किंवा कागद बनविण्यासाठी वापरायला हवा, इ.इ.\nPosted in ग्लोबल वार्मिंग, दुखः, बातम्या.\tTagged ग्लोबल वार्मिंग, दुख:, बातम्या, सत्य घटना\nसेवानिवृत्त झालो कि उद्या पासून का��� हा खूप मोठा प्रश्न समोर उभा ठाकलेला असतो. नौकरी करित असतांना दररोज हजारों लोकांशी संबंध असतात. बोलचाल असते. कार्यालयात सहकारी असतात. हाताखालील स्टाफ असतो. वरिष्ठ असतात. त्यामुळे दिवस कसा जातो जाणवतच नाही. म्हणून संध्याकाळी घरी यायचं पडलेलं असतं.\nसेवानिवृत्त झाले कि संपूर्ण दिवस घरीच. आपल्याला वाटते चला आता पूर्ण वेळ आराम करू या. खूप झाली नौकरी, खूप झाले काम. पण घरी वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडतो. बोलायला कोणी नसते. बायकोला वेळ नसतो. अशात तुम्ही चुकुन मनातील भावना व्यक्त केल्या कि ‘आण काही मदत करु का’ आणि तिने तुमचा शब्द पकडलाच समजायचे. ‘अरे वा वा’ आणि तिने तुमचा शब्द पकडलाच समजायचे. ‘अरे वा वा या या काय काम करणार आपण’ उपरोधक व खोचक शब्द कानी पडलेच म्हणून समजा. मग तिला कदाचित दया आल्यागत ती आवाज देते, ‘अहो जरा कांदा कापून देता का’ उपरोधक व खोचक शब्द कानी पडलेच म्हणून समजा. मग तिला कदाचित दया आल्यागत ती आवाज देते, ‘अहो जरा कांदा कापून देता का’ झालं नको तेच काम बायकोने सांगितले. आयुष्यात कधी कांदा कापला नाही. म्हातारा तत पप करायला लागला. म्हातारी चिडली. ‘अहो, तुम्ही मदत करत होता न’ झालं नको तेच काम बायकोने सांगितले. आयुष्यात कधी कांदा कापला नाही. म्हातारा तत पप करायला लागला. म्हातारी चिडली. ‘अहो, तुम्ही मदत करत होता न काय झाले’ ‘अग मला एक काम आठवलं आहे. मी बाहेर जाऊन येतो.’ असे म्हणून तो तिच्या उत्तराची वाट न बघताच पळत सुटतो. बायको अहो, अहो करत राहिली. आणि शेवटी हसत हसत कामाला लागली.\nबाहेर आल्यावर मोठा सुस्कारा सोडत मनातल्या मनात पुटपुटतो, ‘बर झालं रे बाबा. सुटलो. नाही तर काय अवस्था झाली असती माझी.’\nउगाच रस्त्यावर हिंडत फिरत असतांना शेजारचे आजोबा आवाज देतात,’अहो, लेले, असे भर दुपारी कुठे फिरताय\nत्या आजोबांच्या आवाजाच्या दिशेने नजर वळते, तेव्हा कावरा बावरा चेहरा बघून ते दिर्घ अनुभवी आजोबा छद्मी हास्य आणून म्हणतात,’अहो, लेले, त्यात काय वाईट वाटून घ्यायचं. सेवानिवृत्त झाल्यावर सर्वांची हिच गत होते. घरातले काही काम सांगितले असेल तुम्हाला. म्हणून पळून आला आहेत न\nबिचारा, खाली मान घालतो. म्हणजे होकार बर का आजोबा मनात हसतात आणि असो या फिरून. म्हणतात आणि पुढे निघून जातात.\nअसं हे एकटेपण नकोस झालेलं. टिव्हीवर हजारो चेनल पण बघण्यासारखे एक ही नाही. बात��्या त्याच त्या. रटाळपणा वाटतो. दर दहा मिनिटात टिव्ही सुरू करतो. दोन मिनिटात पुन्हा बंद करतो.\nआईवडीलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आईवडिलांना सोडू नका.\nPosted in दुखः, ब्लोग्गिंग, वाटेल ते, स्वानुभव.\tTagged काही तरी, दुख:, माझे मत, संसार, सत्य घटना, सहजच\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-teacher-recruitment-school-94686", "date_download": "2020-01-20T12:57:08Z", "digest": "sha1:PHKJGFIXZF5EPW6M3XFMY4F6EYIJ6HOQ", "length": 15669, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "आधी शिक्षकभरती करा, मग अपेक्षा व्यक्त करा | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nआधी शिक्षकभरती करा, मग अपेक्षा व्यक्त करा\nरविवार, 28 जानेवारी 2018\nनाशिक - शिक्षणाविषयी आशा-अपेक्षा व्यक्त करून निरनिराळे प्रयोग करणारे शिक्षणमंत्री मात्र राज्यात शिक्षकभरती करीत नाहीत. निर्णय घेतात, मात्र अंमलबजावणी करीत नाहीत. ‘गोष्टी मोठ्या, कृती शून्य’, असे चित्र राज्यभरात शिक्षकांच्या रिक्त पदांवरून दिसून आले आहे. ही बाब ‘सकाळ’ने मांडताच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (ता. २५) बेरोजगार शिक्षकांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त करीत सरकारला जागा दाखविण्याची भाषाच बोलून दाखविली आहे.\nनाशिक - शिक्षणाविषयी आश���-अपेक्षा व्यक्त करून निरनिराळे प्रयोग करणारे शिक्षणमंत्री मात्र राज्यात शिक्षकभरती करीत नाहीत. निर्णय घेतात, मात्र अंमलबजावणी करीत नाहीत. ‘गोष्टी मोठ्या, कृती शून्य’, असे चित्र राज्यभरात शिक्षकांच्या रिक्त पदांवरून दिसून आले आहे. ही बाब ‘सकाळ’ने मांडताच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (ता. २५) बेरोजगार शिक्षकांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त करीत सरकारला जागा दाखविण्याची भाषाच बोलून दाखविली आहे.\n‘सकाळ’ने २४ जानेवारीच्या अंकात ‘झेडपी शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त’, असे वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर सोशल मीडियावर बेरोजगार शिक्षकांनी एल्गार पुकारला. बेरोजगार शिक्षकांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ट्‌विटरवर #शिक्षक भरती नावाचा हॅशटॅग सुरू करीत ‘सकाळ’ने शिक्षकपदांसदर्भातील रिक्त जागांचे दिलेले वृत्त टाकले. त्यानंतर बेरोजगार शिक्षकांनी भावना व्यक्त करायला सुरवात केली.\nशाळा डिजिटल करणे, शिक्षण व ज्ञानदानासंदर्भात विविध आदेश काढून अपेक्षा व्यक्त करणाऱ्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विभागात शिक्षणाची काय दुरवस्था झाली आहे, याची प्रचिती येत असल्याचे सांगून ‘शिक्षकभरती करा, मग अपेक्षा व्यक्त करा,’ असा सल्ला देत २०१९ चे उद्दिष्टही त्यांनी शिक्षणमंत्र्यांना दिले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘तुला बुरगुंडा होऊ दे...’; होट्टल महोत्सव\nदेगलूर, (जि. नांदेड) ः महाराष्ट्र चित्रपट महासंघाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त प्रख्यात भारूडकार व ज्या भारूडाने अमेरिकेतील शिकागो येथील...\nमंत्री मुश्रीफ म्हणाले, भाजपनं शिवसेनेला गंडवल्यानेच...\nनगर : पालकमंत्री हसन मुश्रीफ पहिल्यांदाच नगरला आले होते. त्यांनी कुकडी पाणीप्रश्‍न, जिल्ह्यातील नियोजनाचा आढावा तसेच विविध बैठका घेतल्या....\nआगीशी दोन हात करत 'तिने' दिला इफेक्‍ट\nकोल्हापूर : लहानपणापासून मला चित्रकलेची आवड. त्यामुळे सतत विविध चित्रांमध्ये रमत आले. केवळ विशिष्ट चित्रांमध्येच न अडकता स्वतः काही वेगळे प्रयत्न...\nविद्यार्थीनीने हॉस्टेलमध्येच दिला बाळाला जन्म...\nदंतेवाडा (छत्तीसगड): अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱया विद्यार्थिनीने शाळेच्या होस्टेलमध्येच बाळाला जन्म दिल्याची खळ��ळजनक घटना येथे घडली आहे. याप्रकरणी...\nPHOTO युवारंग ः जळगावच्या मु. जे. महाविद्यालयाचा सर्वसाधारण विजेतेपद\nशहादा ः कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि पूज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व...\nसहावीच्या मुलीवर शिक्षकांचा सामुहीक बलात्कार\nनांदेड : दोन शिक्षकांनी एका सहावीतील विद्यार्थीनीला सांस्कृतिक कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ दाखवितो म्हणून तिला शाळेतील एका खोलीत नेऊन तिच्यावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/roxitab-tal-p37092610", "date_download": "2020-01-20T11:05:30Z", "digest": "sha1:L7X4FR5HRWXUQXOHSF7IPLZOWIN2ASAE", "length": 18393, "nlines": 292, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Roxitab (Tal) in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Roxitab (Tal) upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nसामग्री / साल्ट: Roxithromycin\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n1 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Roxithromycin\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n1 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nRoxitab (Tal) के प्रकार चुनें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n1 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय\nRoxitab (Tal) खालील उपचारासाठी वापरले जाते -\nवरील श्वसनमार्गाचा संसर्ग (यूआरटीआय\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें साइनस कान में संक्रमण (ओटाइटिस मीडिया) निमोनिया टॉन्सिल (टॉन्सिलाइटिस) इम्पेटिगो गले में दर्द ब्रोंकाइटिस (श्वसनीशोथ) बैक्टीरियल संक्रमण स्किन इन्फेक्शन सूजाक\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Roxitab (Tal) घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस सौम्य\nगर्भवती महिलांसाठी Roxitab (Tal)चा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भवती महिला Roxitab (Tal) सुरक्षितपणे घेऊ शकतात.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Roxitab (Tal)चा वापर सुरक्षित आहे काय\nRoxitab (Tal) स्तनपानादरम्यान कोणतेही हानिकारक परिणाम करत नाही.\nRoxitab (Tal)चा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nRoxitab (Tal) च्या दुष्परिणामांचा मूत्रपिंड वर क्वचितच परिणाम होतो.\nRoxitab (Tal)चा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वर Roxitab (Tal) चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nRoxitab (Tal)चा हृदयावरील परिणाम काय आहे\nRoxitab (Tal) हे हृदय साठी हानिकारक नाही आहे.\nRoxitab (Tal) खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Roxitab (Tal) घेऊ नये -\nRoxitab (Tal) हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Roxitab (Tal) घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nहोय, Roxitab (Tal) घेतल्यानंतर तुम्ही आरामात मशिनरी वापरू शकता किंवा वाहन चालवू शकता, कारण यामुळे तुम्हाला पेंग येत नाही.\nते सुरक्षित आहे का\nहोय, तुम्ही Roxitab (Tal) केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Roxitab (Tal) कोणत्याही मानसिक विकारावर उपचार करू शकत नाही.\nआहार आणि Roxitab (Tal) दरम्यान अभिक्रिया\nतुम्ही आहाराबरोबर Roxitab (Tal) घेऊ शकता.\nअल्कोहोल आणि Roxitab (Tal) दरम्यान अभिक्रिया\nआजच्या तारखेपर्यंत यावर संशोधन झालेले नाही. त्यामुळे, अल्कोहोलसोबत Roxitab (Tal) घेण्याचे परिणाम काय असतील हे माहित नाही.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Roxitab (Tal) घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Roxitab (Tal) याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Roxitab (Tal) च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Roxitab (Tal) चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Roxitab (Tal) चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/health-news/drink-water-reduce-calories/articleshow/71786247.cms", "date_download": "2020-01-20T11:17:51Z", "digest": "sha1:XO367YKC5HXGU67JOF6NUCJ36TQUN3CY", "length": 14364, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "health news News: पाणी प्या, कॅलरीजसोबत वजनही घटवा! - drink water, reduce calories! | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nपाणी प्या, कॅलरीजसोबत वजनही घटवा\nसध्याच्या अनियमित जीवनशैलीत आपण डाएट तसंच कॅलरींचं गणित अगदी काटेकोरपणे पाळतो. आरोग्यविषयक चर्चेत 'कॅलरी' हा शब्द नेहमी अव्वल स्थानी असतो. कॅलरी म्हणजे शरीराला अन्नापासून मिळणारी ऊर्जा; पण कॅलरी या मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असूनही आपण त्यांचं अतिरिक्त सेवन टाळण्याची का गरज असते त्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅलरीबद्दल काळजी न करता आपण कशाचं सेवन करू शकतो\nपाणी प्या, कॅलरीजसोबत वजनही घटवा\nसध्याच्या अनियमित जीवनशैलीत आपण डाएट तसंच कॅलरींचं गणित अगदी काटेकोरपणे पाळतो. आरोग्यविषयक चर्चेत 'कॅलरी' हा शब्द नेहमी अव्वल स्थानी असतो. कॅलरी म्हणजे शरीराला अन्नापासून मिळणारी ऊर्जा; पण कॅलरी या मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असूनही आपण त्यांचं अतिरिक्त सेवन टाळण्याची का गरज असते त्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅलरीबद्दल काळजी न करता आपण कशाचं सेवन करू शकतो\nज्या प्रकारे गाडी चालवण्यासाठी इंधन गरजेचं असतं, त्याप्रमाणेच आपल्या शरीराची गाडी योग्य चालण्यासाठी कॅलरींची आवश्यकता असते. त्यामुळे आहारातून शरीरात योग्य प्रमाणात कॅलरी जाणं महत्त्वाचं आहे. प्रथिनं, चरबी आणि कर्बोदकं या तीन पोषक घटकांद्वारे शरीराला कॅलरी मिळतात. एक ग्रॅम प्रथिन, चरबी आणि कर्बोदकात अनुक्रमे नऊ, चार आणि चार कॅलरी असतात. याउलट पाणी हे असं पेय आहे ज्यात कर्बोदकं, चरबी आणि प्रथिनं यांचं प्रमाण शून्य असतं. पाण्याचे असंख्य फायदे तुम्हाला ज्ञात असतील, ज्यात शून्य कॅलरी हा एक अत्यंत महत्त्वाचा फायदाही समाविष्ट करायला काहीच हरकत नाही.\nपाण्यात कॅलरीचं प्रमाण शून्य असलं, तरी त्याचा असा अर्थ अजिबात होत नाही, की पाणी तुमच्या शरीराला ऊर्जा देत नाही, याउलट पाणी हे शरीरात गेलेल्या अन्नामधून जी ऊर्जा तयार होते, ती सर्व पेशींपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम करतं. पाण्यात कॅलरी नसल्या, तरी पाणी हे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवापर्यंत ऊर्जा पोहोचवण्याचं काम करतं. एवढंच नाही, तर पाणी हे कॅलरींचं विघटन करण्यासाठी आणि नष्ट करण्यातही खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. म्हणून वजन कमी करत असणाऱ्या व्यक्तींना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.\nथंड पाण्याच्या सेवनानं शरीरातील अतिरिक्त कॅलरीचं विघटन तुलनेनं जलद गतीनं होतं. कॅलरींच्या विघटनासोबत पाण्यामुळे शरीराला नको असलेला कचरा तसंच मूत्रपिंडातील टॉक्सिन्स शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. तसंच, मूत्रपिंड स्वच्छ करण्यासाठीही पाणी उपयोगी पडतं. सोबतच शरीरातील अतिरिक्त चरबीचा साठा जाळण्यासाठी पाणी मदत करतं….\nअशाप्रकारे पाणी स्वतःमध्ये कॅलरी नसूनही शरीराला इतर स्रोतांमार्फत प्राप्त झालेल्या कॅलरींना नष्ट करण्यास मदत करतं. 'शून्य कॅलरी म्हणजे वजनात शून्य वाढ' हे ध्यानात घेऊन तुम्ही काटेकोरपणे डाएट पाळत असाल, तर आजच पाण्यासोबत घट्ट मैत्री करा. यामुळे तुम्हाला तुमच्या कॅलरी मोजण्याचीही गरज भासणार नाही. दिवसभरात अनेक फायद्यांनी परिपूर्ण असं आठ ग्लास पाणी जरूर प्या.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nहेल्थ वेल्थ:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nगडद हळदीमधलं विषारी सत्य\nया गोष्टी ठेवा मायक्रोवेव्हपासून दूर\nकामाच्या ताणामुळे हैराण झालात, मग 'हे' कराच\nयोग ५३ अश्विनी मुद्रा\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\nमोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं 'चांद्रयान २'च्या रात्रीचं ...\nअपयश देखील अनुभवायला हवं\nपरिक्षेत गुण मिळवणं सर्व काही नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी\n'परीक्षा पे चर्चा २०२०' हा कार्यक्रम मनाच्या जवळ: पंतप्रधान ...\nघरीच करा केसांच स्ट्रेटनिंग\nसतत खाणे चुकीचे नाही पण...\nसासरच्या घरी घेत नाहीत\nया गोष्टी ठेवा मायक्रोवेव्हपासून दूर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपाणी प्या, कॅलरीजसोबत वजनही घटवा\nज्येष्ठांनो, फराळ करा जपून...\nसदर - स्वयंपाकघराचं व्यवस्थापन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2012/03/15/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9/", "date_download": "2020-01-20T11:34:51Z", "digest": "sha1:QKKYZ6KRX2YR2WK77J2VSRB3A7OLFUFH", "length": 13308, "nlines": 188, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "लाक्षागृह! | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nकधी कधी आपणाला जे दिसत तस प्रत्यक्ष नसत, पण जे नसत तेच दिसत. ही जुनी म्हण आहे हे आपल्या सर्वांना माहीतच असेल. कधी कधी तर काही ही नसत पण आपल्याला सर्व काही दिसत असत. अस कधी होत जेव्हा आपल मन आपल्याला तस बघण्यासाठी भाग पाडत तेव्हा. अहो थोड कोठे पोटात दुखायला लागल की आपल्याला कधी तरी कोणी तरी एखाद्याबद्दल सांगितलेली गोष्ट लगेच ध्यानात येते. जसे त्या अमक्याला पोटात दुखत होत आणि दवाखान्यात नेल्यावर फोटो वगैरे काढून झाल्यावर डॉ. ने सांगितले होते की त्याला केंसर झाला आहे. आणि ते आठवल की मन सुरु होतात मनाचे खेळ. अहो आपल मन फारच भाबड असत. लगेच त्याच्या मागे धावत आणि मग गुदमरायला होत. अस वाटत तो यमराज त्याच्या त्या अगडबंब रेड्यावर बसून भला मोठा दोरखंड घेऊन आपल्या दरीच येऊन उभा आहे आणि कोणत्या ही क्षणी आपल्याला उचलून नेईल. झोपेत नव्हे तर जागे पाणीसुद्धा आपल्याला तो यमराज दिसतो खरोखर. असा अनुभव कदाचित प्रत्येका��ा येत असेल. मी घेतलेला आहे. म्हणून सांगतो. पण मग मी मन घट्ट केले. काय होईल ते बघू . यम जरी येऊन ठाकला तरी त्याला परतवून लाऊ असा विचार मनात आला आणि मग काय विचारूच नका.\nअसो मुख्य मुद्दा हा नव्हे. खूप दिवसांनी माझ्या मनावर लिहीत आहे. लेखाचे नाव लाक्षागृह असे ठेवले आहे. त्याचा अर्थ सर्वांना ठाऊक असणारच. कौरवांनी पाण्डवांसाठी तयार केलेली लाक्षागृह ही एक अशी वास्तू होती की ज्यात जाण्यासाठी पांडव आतुर झाले पण ती जशी होती तशी ती नव्हती. ती सुंदर होती पण भ्रम होती. ते त्यांना थोड्याच वेळात कळल.\nमहाभारत काळातील ही गोष्ठ वाचून असे वाटते की आपले पूर्वज किती प्रगत होते. असो असेच लाक्षागृह एका कलाकाराने रेखाटले आहे. तेही रस्त्यावर. 3 D Painting द्वारे. काळ परवा अचानक फेस बुक वर मला ते दिसले. त्या कलाकाराच्या साईट वर जाऊन भेट दिली आणि काही चित्र येथे टाकत आहे. कल्पना करवत नाही की त्या रस्त्यावर चालत असतांना कसे वाटत असावे. समोर खड्डा दिसत असेल. तोल चुकला आपण त्या खड्ड्यात पडू अशी सारखी भीती ह्या हळव्या मनाला वाटत असेल. जास्त हलवा मनुष्य असेल त्याला अशा खड्ड्यात आपण पडलो असे जाणवून त्याला हृदय विकाराचा झटका आल्याशिवाय राहणार नाही. बघा तर मग. पण जरा जपून. आप आपले हृदय सांभाळा. चुकून खड्ड्यात पडू नका कारण खड्डा इतका खोल आहे की कोणी बाहे कडू शकणार नाही.\nThis entry was posted in कलाकुसर, कल्पना, कौतुक, ब्लोग्गिंग and tagged काही तरी, कौतुक, गम्मत जम्मत, मनोरंजन. Bookmark the permalink.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A4%E0%A4%A3&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8&search_api_views_fulltext=%E0%A4%A4%E0%A4%A3", "date_download": "2020-01-20T12:20:17Z", "digest": "sha1:6HFYHTVE4EJPCNUJ5XHCDLJ4CSXJP5H5", "length": 30540, "nlines": 373, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (27) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nमराठवाडा (11) Apply मराठवाडा filter\nउत्तर महाराष्ट्र (10) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nपश्चिम महाराष्ट्र (10) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nविदर्भ (7) Apply विदर्भ filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove प्रशासन filter प्रशासन\nदगडफेक (9) Apply दगडफेक filter\nमहापालिका (8) Apply महापालिका filter\nमहाराष्ट्र (7) Apply महाराष्ट्र filter\nनिवडणूक (6) Apply निवडणूक filter\nरेल्वे (6) Apply रेल्वे filter\nआरक्षण (5) Apply आरक्षण filter\nआरोग्य (5) Apply आरोग्य filter\nकायदा व सुव्यवस्था (5) Apply कायदा व सुव्यवस्था filter\nग्रामपंचायत (5) Apply ग्रामपंचायत filter\nठिकाणे (5) Apply ठिकाणे filter\nतहसीलदार (5) Apply तहसीलदार filter\nनवी मुंबई (5) Apply नवी मुंबई filter\nनांदेड (5) Apply नांदेड filter\nनागपूर (5) Apply नागपूर filter\nपायाभूत सुविधा (5) Apply पायाभूत सुविधा filter\nव्यापार (5) Apply व्यापार filter\nजिल्हा प्रशानाला \"साडेसाती'चा फेरा\nनगर : वाढती लोकसंख्या, तक्रारींचा महापूर, त्यामुळे नागरिकांची कामे संथ गतीने, प्रभावहीन होत आहेत. त्यातच नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवून त्यांना न्याय मिळावा, हा एकच हेका लोकप्रतिनिधींचा असतो. दुसरीकडे, कोणत्याही सरकारचे कामकाज प्रभावी होणे हे सर्वस्वी प्रशासनावर अवलंबून आहे. जनहितासाठी तयार...\nधर्माबाद पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त\nधर्माबाद (जि.नांदेड) : पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक सोमवारी (ता. २० जानेवारी २०२०) रोजी होत आहे. ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी गुत्तेदार मोईजोद्दीन करखेलीकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या २१ लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी १४९ च्या नोटीसा देऊन...\n कर्नाटक-महाराष्ट्र एसटी सेवा ठप्प\nमुंबई : महाराष्ट्र एकीकरण समितीबाबत कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या नेत्याने केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि बेळगावात कन्नड संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्यानंतर त्याचे पडसाद दोन्ही राज्यांत उमटले. त्यामुळे कर्नाटक सीमा भागातून महाराष्ट्रात ये-जा करणारी एसटी सेवा...\nमाहूर तालुक्यात स्मशानभुमित रेती साठे \nनांदेड : माहूर तालुक्यात रेती व्यवसायाला सोन्याचे दिवस आल्याने नदीपात्राची चाळणी करुन रेती माफिया धनदांडगे झाले आहे. महसूल व पोलिस यंत्रणेला हाताशी धरून सर्रास रेतीची अवैध तस्करी माहूर परिसराला नविन नाही. शिवसैनिकाच्या वाहनावर करावाईने गुरुवारी (ता.२६) वेगळे वळन घेतले. टकाळी येथील रेती घाटावर जप्त...\nआंदोलनांचा पर्यटनावर परिणाम : पैठणचे व्यावसायिक वैतागले\nपैठण (जि. औरंगाबाद) : केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा जारी केल्यामुळे देशभरातून या कायद्याला विरोध होत आहे. यामुळे राज्यभर हिंसाचार उसळून विविध जिल्ह्यांत तणावाचे वातावरण पसरले आहे. या तणावाच्या परिस्थितीचा फटका पैठण येथे पर्यटनासाठी येणाऱ्या सहलींना बसला आहे. सहलींच्या माध्यमातून...\n... नाही तर आम्ही निघून जाऊ\nनागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा किडनी रोग विभागाचा वॉर्ड... सकाळची वेळ... वेदनेने विव्हळत असलेल्या महिला रुग्णाला थेट वॉर्डात उपचारासाठी आणले. दाखल करून घ्या, अशी विनवणी नातेवाइकांनी डॉक्‍टरांना केली. मात्र, डॉक्‍टर थेट वॉर्डात रुग्णाला का आणले, असा सवाल करीत भरती करून घेण्यास तयार नव्हते....\nनाताळच्या सुट्टीत रेल्वेची शिक्षा\nकल्याण : ठाकुर्ली रेल्वेस्थानकाजवळील पुलावर गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या मेगाब्लॉकचा प्रवाशांना बुधवारी चांगलाच फटका बसला. सकाळी नऊ ते दुपारी दोनदरम्यान कल्याण ते डोंबिवली रेल्वेसेवा पूर्णपणे बंद राहिल्याने रस्ते वाहतुकीवर ताण पडला. कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन अाणि एसटीच्या विशेष...\n\"नॉर्मल प्रसूती होईल..थांबा\"..डॉक्टरांनी गर्भवतीच्या त्रासाकडे दुर्लक्ष केले...यामुळे आई अन् बाळ मात्र..\nनाशिक : जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गर्भवतीचा बुधवारी (ता.25) सकाळी प्रसूती होण्यापूर्वीच मृत्यू झाला. मातेच्या गर्भातील बाळाचाही अंत झाला. यामुळे संतापलेल्या नातेवाइकांनी डॉक्‍टरांच्या हलगर्जीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला. त्यानंतर सरकारवाडा पोलिस ठाणे गाठत संबंधित डॉक्‍टरवर...\nभिवंडी, कल्याणमध्ये 'एनआरसी'ला विरोधात\nभिवंडी : केंद्र सरकारने देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (एनआरसी) लागू केला आहे. सदरचा कायदा संविधानाच्या कलम 14 चे उल्लंघन करणारा आहे, असा आरोप भिवंडी तालुका रिक्षा चालक मालक महासंघाने करत या कायद्याचा विरोधात सोमवारी रिक्षा-चालक महासंघाच्यावतीने रिक्षा बंद आंदोलन करण्यात आले. त्यामुळे सकाळी शालेय...\n‘या’ ग्रामसभेत तालुकानिर्मितीसाठी घेतला ठराव\nआखाडा बाळापूर ः ग्रामसभा म्हटल्यावर गोंधळ, आरोप, प्रत्यारोप आणि निधीसाठी भांडणे या सर्व बाबीला फाटा देत आपल्या गावाला तालुक्याचा दर्जा कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करून तसा ठराव ग्रामपंचायतने झालेल्या ग्रामसभेत घेतला आहे. यामुळे या ग्रामसभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. कळमनुरी तालुक्‍यातील आखाडा...\nकॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही\nबीड - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि नागरिक नोंदणी कायद्याला विरोध करीत शुक्रवारी (ता. 20) बीडमध्ये निघालेल्या मोर्चादरम्यान काही लोकांनी हुल्लडबाजी करीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर तुफान दगडफेक करून नागरिक आणि पोलिसांच्या जीविताला धोका निर्माण होईल असे कृत्य केले. शहर व...\nपहिल्या सभेच्या परिक्षेत सोलापूरच्या महापौर उत्तीर्ण\nसोलापूर ः महापालिकेच्या पहिल्या सभेच्या परिक्षेत नूतन महापौर श्रीकांचना यन्नम उत्तीर्ण झाल्या. विषयपत्रिकेवरील 27 विषयांसह तातडीच्या चार प्रस्तावांवरही निर्णय घेण्यात आले. संवेदनशील बनलेल्या नागरीकत्वासंदर्भातील विषय आणि माता रमाई पुतळ्याची उभारणी हे विषयही त्यांनी अतिशय सफाईदारपणे हाताळले आणि या...\n‘या’ छम...छमची पूर्वी नव्हती तक्रार\nनांदेड : ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ अशी एक म्हण पूर्वी प्रत्येकाच्या ओठावर होती. काही अंशी ही म्हण खरीही होती. कारण छडी मारणाऱ्या शिक्षकांबद्दल शंका व्यक्त करण्याची पूर्वी कोणाची हिंमत नव्हती. किंबहुना शिक्षकांनी एक छडी मारली, असे विद्यार्थ्याने घरात सांगितले तर ‘बरं झालं, आणखी एक मारायला...\nठाण्यातील तलाव आत्महत्येसाठी बदनाम\nठाणे : शिलाहार काळापासून ब्रिटिश कारकीर्दीनंतर ठाणे शहर तलावांचे शहर गणले जाते. मात्र, ठाण्यातील तलावात मृतदेह आढळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने हेच तलाव नाहक बदनाम झाले आहेत. वर्षभराच्या आकडेवारीकडे पाहिले असता, जानेवारी 2019 ते आतापर्यंत शहरातील विविध तलावात तब्बल 12 मृतदेह आढळल्याची नोंद...\nजीएसटीच्या चक्क ९४ जणांना मुंबईचा रस्ता\nनांदेड : मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश विभागातील राज्य वस्तू व सेवाकर विभागातील तब्बल १४ सहाय्यक राज्यकर आयुक्त व ८० राज्यकर अधिकाऱ्यांना कुठलीही पूर्व कल्पना न देता अचानक सेवाकर मुंबई कार्यालयात रूजु होण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे राज्यकर आयुक्त अधिकारी व राज्यकर...\n42 कोटींची मागणी, मिळाले 11 कोटी\nकळंब (जि. उस्मानाबाद) : परतीच्या पावसामुळे तालुक्‍यातील 67 हजार 683 शेतकऱ्यांपैकी 61 हजार 273 शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतील 55 हजार 583 हेक्‍टर सोयाबीन, दोन हजार 377 हेक्‍टर कापूस, दोन हजार हेक्‍टर ज्वारी, एक हजार 200 हेक्‍टर मका पिकांचे नुकसान झाले असून, 42 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मात्र...\nमहापालिकेचाही पदभार पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे\nनगर : महापालिका आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग 30 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे महापालिकेची सूत्रे 1 डिसेंबरपासून पुन्हा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सोपविली जाण्याची दाट शक्‍यता आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी पदभार घेणार असल्याची चर्चा सुरु झाल्याने पदाधिकारी आणि प्रशासन पुन्हा...\nस्वाभिमानीचे ऊस दर आंदोलन चिघळण्याची शक्यता\nराशिवडे बुद्रुक ( कोल्हापूर ) - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दराबाबतचे आंदोलन आता चिघळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. परिते (ता. करवीर) येथे रात्री ऊस भरून आलेल्या पाच ट्रक अडवून त्यांच्या चाकातील हवा स्वाभिमानीच्या आंदोलकांनी सोडली. या वेळी ट्रकमालक व आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली, तर राधानगरी...\nआमदार रोहित यांच्या कार्यपद्धतीवर प्रशासन खूष\nकर्जत : एरवी आढावा बैठक म्हणजे निव्वळ झापाझापी. काही अधिकारी तर बैठक म्हटलं, की रजा टाकून काढता पाय घेतात. कर्जतला मात्र उलटं घडलं. आमदार रोहित पवार यांनी घेतलेली आढावा बैठक एक-दोन नव्हे, तर तब्बल नऊ तास चालली. दहा वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी सात वाजता संपली. मात्र, अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर...\nकळव्यात डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू\nकळवा : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सोमवारी (ता.4) रात्री साडेअकराच्या सुमारास रुग्णालयातील कामगाराच्या 26 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. मात्र,डॉक्‍टरांनी तपासणीसाठी विलंब केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/hingoli-district-information-in-marathi/", "date_download": "2020-01-20T11:41:43Z", "digest": "sha1:ZO2TPZJSFZULKY6WXJYYYMFPDRI67IJT", "length": 20244, "nlines": 150, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास - Hingoli District Information in Marathi", "raw_content": "\nहिंगोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास\nदक्षिणचा ताज असणाऱ्या “बीबी का मकबऱ्या” चा इतिहास\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\nचटपटीत पनीर पकोडा रेसीपी\nकाही रस्त्यांवर पांढरे तर काहींवर पिवळे पट्टे का असतात\nमहान गणितज्ञ पायथागोरस यांचा जीवन परिचय\nह्या टिप्स वाचल्यावर लोक आपल्याशी बोलायला उत्सुक होतील\nअल्बर्ट आईनस्टाईन एक महान वैज्ञानिक\nकधी विचार केला का रस्त्याच्या बाजूला असणारे दगड वेगवेगळ्या रंगांचे का असतात बरे\nमुगल सम्राट … जहांगीर चा इतिहास\nमकर संक्रांति साठी चविष्ट तिळाचे लाडु रेसिपी\nप्रसिद्ध महाराष्ट्रीयन डिश तिलगुळ पोळी\nसर्वाधिक काळापर्यंत राज्य करणाऱ्या भारतीय इतिहासातील औरंगजेब शासकाचा इतिहास\nहिंगोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास\nमराठवाडयातील उत्तरेला हिंगोली जिल्हा वसलेला आहे. हिंगोली शहराच्या उत्तरेकडे अकोला आणि यवतमाळ ही शहरं आहेत तर पश्चिमेकडे परभणी आणि दक्षिण – पुर्वेकडे नांदेड शहर आहे. 1 मे 1999 ला परभणी जिल्हयाच्या विभाजना नंतर हा जिल्हा अस्तित्वात आला.\nहिंगोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Hingoli District Information in Marathi\nहिंगोली जिल्हयाचा इतिहास – Hingoli District History\nमराठवाडा सुरूवातीला निजामांच्या ताब्यात होता त्यामुळे आताचे परभणी हिंगोली जिल्हे त्याकाळी निजामांच्या ताब्यात होते. विदर्भ प्रांताला सिमा जोडलेल्या असल्याने निजामाचे सैन्य या भागात वास्तव्याला होते, सैनिकांकरता उपचार, पशुचिकीत्सा, शस्त्रक्रिया हिंगोलीमधे होत असत.\n1803 ला झालेले टिपु सुल्तान आणि मराठे यांचे युध्द आणि भोसल्यांसोबतचे 1857 चे युध्द अशी दोन युध्द हिंगोली ने अनुभवली आहेत. त्याकाळी पडलेले पल्टन, रिसाला, तोपखाना, पेंशनपुरा, सदर बाजार, ही नावं आज देखील प्रसीध्द आहेत.\nहिंगोली जिल्हयातील तालुके – Hingoli District Taluka List\nहिंगोली जिल्हयातील पर्यटन स्थळं – Tourist Places In Hingoli District\nहिंगोली जिल्हयात पर्यटनाकरता चांगली स्थळं अस्तित्वात आहेत. बारा ज्योर्तिलिंगापैकी एक औंढा नागनाथ हे ज्योर्तिलिंग याच जिल्हयात आहे.\nत्याशिवाय सिध्देश्वर बांध, तुळजादेवी संस्थान, इसापुर धरण, मल्लीनाथ दिगंबर जैन मंदीर, भगवान शांतीनाथ जिनालया ही ठिकाणं पाहाण्यासारखी आणि धार्मीक स्थानं म्हणुन देखील प्रसीध्द आहेत.\nबारा ज्योर्तिलिंगामधे आठवे ज्योर्तिलिंग आहे औंढयाचा नागनाथ. मंदीराच्या अनेक दंतकथा, आख्यायिका ऐकायला मिळतात. आताच्या मंदीराला यादवांच्या वंशाने 13 व्या शतकात बनवल्याचे बोलले जाते.\nपुरातन मंदीर महाभारताच्या काळापासुन अस्तित्वात असल्याचे देखील कित्येकांचे म्हणणे आहे, ज्यावेळी पांडवांना 14 वर्षांकरता हस्तीनापुरातुन बहिष्कृत करण्यात आले त्यावेळी पांडवांमधे सगळयात मोठया युधीष्ठीराने या मंदीराची स्थापना केली होती.\nहे मंदीर सात मजली होते पण औरंगजेबाकरवी याला उध्वस्त करण्यात आले त्यामुळे सध्याचे हे मंदीर असे आहे. मंदीराचे गर्भगृह छोटे असुन ब्राम्हणांकरवी जप जाप्य आणि मंत्रोच्चाराने वातावरण मंत्रमुग्ध असते. माघ महिन्यात मोठया यात्रेला सुरूवात होते ही यात्रा फाल्गुन महिन्याच्या सुरूवातीपर्यंत सुरू असते.\nयाशिवाय महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात असंख्य भाविक येथे दर्शनाकरता रिघ लावतात. मंदीराचे बांधकाम हेमाडपंथी असुन रेखीव नक्षीकाम पाहाण्यासारखे आहे.\nसिध्देश्वर बांध – Siddheshwar Dam\nहिंगोली जिल्हयात सिध्देश्वर बांध हा परिसर देखील निसर्गानं वेढलेला आहे. संपुर्ण पाण्याने वेढलेला परिसर, निरनिराळे पक्षी, आजुबाजुला लहान लहान डोंगर रांगा, वड पारंब्यांचे पुरातन वृक्ष, आजुबाजुची शेती या सगळया नैसर्गिक वातावरणामुळे या ठिकाणी आल्यानंतर परत जावुच नये असे वाटते. या परिसराला भेट दिल्यानंतर निश्चितच आनंदाची अनुभुती मिळते.\nसाधारण 125 वर्षांपुर्वी केशवराज स्वामींना तुळजाभवानी ने दर्शन दिले त्यानंतर त्यांना गुफेच्या खोदकामादरम्याने देवीची मुर्ती मिळाली तेव्हां केशवराज स्वामींनी त्याच स्थानावर मंदीराची निर्मीती केली. 1967 साली मंदीराच्या व्यवस्थापनेकरता एका ट्रस्ट ची स्थापना केली गेली, आता त्यातुन विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती, यात्रेकरूंकरता निवासस्थान, आरोग्यसेवा अश्या सेवा पुरवल्या जात आहेत. नवरात्रात, चैत्र पौर्णिमेला भाविकांच्या लांबचलांब रांगा बघायला मिळतात.\nनरसी नामदेव म्हणुन प्रसीध्द असलेले हे ठिकाण हिंगोली आणि रिसोड च्या मधे आहे. नरसी हे संत नामदेवांचे जन्मस्थान नामदेवांचा जन्म 1270 साली झाला असुन त्यांचे पुर्ण नाव नामदेव दामाजी रेलेकर असे आहे. गावाची लोकसंख्या साधारण 8000 असुन संतांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी मोठी यात्रा भरते.\nराज्य सरकारने नरसी ला पवित्रस्थान आणि पर्यटन केंद्र म्हणुन घोषीत केले आहे. इथे शासनाकरवी पर्यटकांकरता निवासस्थान देखील बांधण्यात आले आहे.\nपंजाबातील संत नामदेवांचे अनुयायी आणि भारतभरातील भाविक नरसिला नेहमी येतात, आता शिख अनुयायी नरसीत एका गुरूव्दाराची निर्मीती देखील करतायेत तसच संत नामदेवांचे स्मारक बांधण्याचा देखील त्यांचा मानस आहे.\nमल्लीनाथ दिगंबर जैन मंदीर – Mallinath Digambar Jain\nहिंगोलीपासुन 35 कि.मी. अंतरावर औंढानागनाथ तालुक्यात शिराद शाहपुर या गावी जैन बांधवांचे हे ऐतिहासिक मंदीर आहे जे साधारण 300 वर्षापुर्वीचे असल्याचे दाखले आहेत. तिर्थयात्रा करणा.यांकरता इथे निवासाची चांगली सोय करण्यात आली आहे. संपुर्ण ���ारतातुन जैन तिर्थयात्री येथे दर्शनाकरता येत असतात.\nइसापुर धरण देखील हिंगोली पासुन जवळ भेट देण्यासारखे ठिकाण आहे. पुसद पासुन जवळ असलेले हे धरण पैनगंगा नदीवर बांधण्यात आलेले महाराष्ट्रातील मोठया धरणांपैकी एक धरण आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठया धरणापैकी एक असलेले हे धरण जवळपास साडे तीन कि.मी. लांब आहे.\nया धरणाच्या साधारण 1 कि.मी. अंतरावर शेम्बळेश्वर मंदीर आहे. आणि जवळच 6 कि.मी. अंतरावर अंशुलेश्वराचे देखील पुरातन मंदीर आहे.\nया व्यतिरिक्त हिंगोलीत, तलावातील जळेश्वर मंदीर, मंगळवाडा मधले श्री. दत्त मंदीर, खटकली मधले दक्षिणमुखी हनुमान मंदीर, बरशिव हनुमान मंदीर ही देखील भावीकांची श्रध्दास्थानं आहेत.\nहिंगोली जिल्हयाविषयी काही महत्वाची माहिती – Hingoli District Information\n2011 च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्हयाची लोकसंख्या 1,177,345 एवढी आहे ज्यात शहराचा लोकसंख्या दर 15.60% (2011)\n2011 सालापर्यंत हा जिल्हा सिंधुदुर्ग आणि गडचिरोली नंतर महाराष्ट्रातील 36 पैकी तीसरा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.\nएकुण क्षेत्रफळ 4,526 कि.मी.\n1000 पुरूषांमागे 942 स्त्रिया असा लिंग दर मोजला गेला.\nहिंगोली जिल्हयाची मातृभाषा मुख्यतः मराठी आहे.\n12 ज्योर्तिलिंगामधले औंढा नागनाथ हे ज्योर्तिलिंग या जिल्हयात असल्याने वेगळा दर्जा या शहराला मिळाला आहे.\nदसरा मोहोत्सवाकरता हिंगोली प्रसिध्द आहे. हा उत्सव जवळपास 160 वर्षांपासुन या शहरात साजरा होत असुन ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने साजरी होतांना दिसते.\nज्वारी आणि कापुस ही मुख्य पिकं या भागात घेतली जातात.\nगोंधळ, शाहिरी, भारूड, पोतराज, कलगितुरा या लोककला आजही इथं जिवंत आहेत.\nलक्ष्य दया: तुमच्या जवळ हिंगोली जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease: आम्हाला आशा आहे की हा चला तर जाणुया हिंगोली जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Hingoli District Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे Facebook page लाइक करायला सुध्दा.\nनोट: Hingoli District – हिंगोली जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nदक्षिणचा ताज असणाऱ्या “बीबी का मकबऱ्या” चा इतिहास\nBibi Ka Maqbara ताजमहल ही वास्तू निश्चितच भारतातील सर्वात सुंदर ऐतिहासिक स्मारक आहे. परंतु अस असल तरी, आपल्या पैकी बऱ्याच...\nकाही रस्त्यांवर पांढरे तर काहींवर पिवळे पट्टे का असतात\nRoad Markings Meaning माहित नाही, तर चला जाणून घेऊया या मागचे काही कारणे, भारतामध्ये या विषयी बऱ्याच लोकांना महिती नाही...\nनवरीसाठी 101+ भरपूर नवीन उखाणे\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\nनवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन 100+)\nदक्षिणचा ताज असणाऱ्या “बीबी का मकबऱ्या” चा इतिहास\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\nचटपटीत पनीर पकोडा रेसीपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tablets/hello-kitty-silicone-with-pendant-back-cover-for-samsung-galaxy-s4-red-price-prjfYU.html", "date_download": "2020-01-20T11:32:35Z", "digest": "sha1:UOQTF2C77TIGHGT3SNDWAVRZMMITEA4C", "length": 10284, "nlines": 188, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "हॅलो किट्टी सिलिकॉन विथ पेंडंट बॅक कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय स्४ रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nहॅलो किट्टी सिलिकॉन विथ पेंडंट बॅक कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय स्४ रेड\nहॅलो किट्टी सिलिकॉन विथ पेंडंट बॅक कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय स्४ रेड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nहॅलो किट्टी सिलिकॉन विथ पेंडंट बॅक कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय स्४ रेड\nवरील टेबल मध्ये हॅलो किट्टी सिलिकॉन विथ पेंडंट बॅक कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय स्४ रेड किंमत ## आहे.\nहॅलो किट्टी सिलिकॉन विथ पेंडंट बॅक कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय स्४ रेड नवीनतम किंमत Jan 17, 2020वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nहॅलो किट्टी सिलिकॉन विथ पेंडंट बॅक कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय स्४ रेड दर नियमितपणे बदलते. कृपया हॅलो किट्टी सिलिकॉन विथ पेंडंट बॅक कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय स्४ रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nहॅलो किट्टी सिलिकॉन विथ पेंडंट बॅक कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय स्४ रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nहॅलो किट्टी सिलिकॉन विथ पेंडंट बॅक कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय स्४ रेड वैशिष्ट्य\nटॅबलेट ब्रँड MJ CREATION\nडिमेंसिओन्स 10 x 3 x 20 cm\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nहॅलो किट्टी सिलिकॉन विथ पेंडंट बॅक कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय स्४ रेड\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2020 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/chandrakant-patil-meets-varkari-marathi-news/", "date_download": "2020-01-20T12:06:44Z", "digest": "sha1:7IIC7UX2MGX4DA7JMJ3QUIBO4USNZPBU", "length": 10497, "nlines": 97, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "दिवेघाट अपघातातल्या जखमींचा खर्च भाजप करणार तर मृतांनाही मदत जाहीर", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शिर्डीकरांचे समाधान; आंदोलन मागे\nआता काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना नवरदेव बनवलं- असदुद्दीन ओवैसी\n‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितला अनिल कुंबळेंचा ‘तो’ किस्सा\n दोन शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार\nदिवसा आमच्यासोबत आणि रात्री काँग्रेससोबत, हे क्लेशदायक- सुधीर मुनगंटीवार\nबहुमत आहे म्हणून जबरदस्तीने कोणतीही गोष्ट लादू नये; भाजप नेत्याचा घरचा आहेर\nजेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे तळवे चाटत होता, तेव्हा…; जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका\nपृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर शिवेसनेचा खुलासा\nसीएए विरोधात 24 जानेवारीला राज्यव्यापी बंद; 35 संघटनांचा पाठिंबा\nसंघाच्या मर्जीप्रमाणे देश कदापी चालू शकणार नाही- हुसेन दलवाई\nThodkyaat - थोडक्यात - बातमी जशी आहे तशी\nदिवेघाट अपघातातल्या जखमींचा खर्च भाजप करणार तर मृतांनाही मदत जाहीर\nदिवेघाट अपघातातल्या जखमींचा खर्च भाजप करणार तर मृतांनाही मदत जाहीर\nपुणे | पुण्यााजवळच्या दिवे घाटात वारकऱ्याच्या दिंडीला अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट ���ेतली. यावेळी जखमींचा खर्च भाजपतर्फे केला जाईल, असं त्यांनी जाहीर केलं.\nया अपघातात जखमी वारकऱ्यांच्या उपचाराचा खर्च भाजपकडून केला जाईल तर मृतांच्या कुटुंबियांना पक्षातर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत केली जाईल, असं चंद्रकांत पाटलांनी जाहीर केलं.\nपुण्याजवळच्या दिवेघाटात संत नामदेव महाराज कार्तिकी वारी पालखी सोहळ्याच्या दिंडीला अपघात झाला. त्यात संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास यांचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत अतुल महाराज आळशी यांचाही मृत्यु झाला. तर काही जण जखमी आहेत.\nदरम्यान, वारकऱ्यांच्या दिंडीला झालेल्या या अपघातवर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमी वारकऱ्यांवर हडपसरमधल्या नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिथे जात चंद्रकांत पाटलांनी जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली.\n…म्हणून या पोलिसानंं लग्नपत्रिकेवर छापला आर. आर.…\nपहिली ते सातवी सर्व विषयांचं एकच पुस्तक; शिक्षण विभागाचा नवा…\nचंद्रकांत पाटील यांचं ट्वीट-\nयावेळी सर्व जखमी वारकऱ्यांच्या उपचाराचा खर्च @BJP4Maharashtra करणार असून, अपघातात संत नामदेव महाराजांचे वंशज सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज आळशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना पक्षातर्फे प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली.\nसर्वज्ञ आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, माणिकबाग, पुणे\n“महाराष्ट्र आमच्या हातात द्या, सुतासारखा सरळ करु”https://t.co/nzE1kAR3uT #म\n“शिवसेनेच्या खासदारांनाही वाटतं भाजपसोबत जावं”-https://t.co/qCxCJlEuWo @RamdasAthawale\nसंजय राऊतांनी घेतली शरद पवार यांची भेट; 24 तासातली दुसरी भेट\n“नारायण राणे ज्या ज्या ठिकाणी जातात तिकडची सत्ता जातेच”\nरामदेव बाबांचं डाॅ.आंबेडकर आणि पेरीयारांसंबधी वादग्रस्त वक्तव्य, नेटकरी म्हणतात ‘बाबा’ला अटक करा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n‘त्या’ रात्री मला झोप लागली नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खुलासा\n…म्हणून या पोलिसानंं लग्नपत्रिकेवर छापला आर. आर. पाटलांचा फोटो\nमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शिर्डीकरांचे समाधान; आंदोलन मागे\nआता काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना नवरदेव बनवलं- असदुद्दीन ओवैसी\n‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्या���ना सांगितला अनिल कुंबळेंचा ‘तो’ किस्सा\nपहिली ते सातवी सर्व विषयांचं एकच पुस्तक; शिक्षण विभागाचा नवा प्रयोग\n दोन शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार\nदिवसा आमच्यासोबत आणि रात्री काँग्रेससोबत, हे क्लेशदायक- सुधीर मुनगंटीवार\nबहुमत आहे म्हणून जबरदस्तीने कोणतीही गोष्ट लादू नये; भाजप नेत्याचा घरचा आहेर\nजेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे तळवे चाटत होता, तेव्हा…; जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://live.anandnagri.com/news/11/ladies.html/", "date_download": "2020-01-20T13:08:08Z", "digest": "sha1:KGRNE6MVXXMWPDYTUECEEH2VVWGW7C2P", "length": 10588, "nlines": 85, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " ladies news, marathi news for ladies, online news for ladies,marathi live news", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nलेगिन्स खरेदी करताना लक्षात ठेवा या टिप्स\nघालायला कम्फर्टेबल, दिसायला सुंदर अशा लेगिन्सनी स्त्रियांच्या कपड्यांमध्ये विशेष स्थान मिळवले आहे. ऑल पर्पज वापरासाठी अत्यंत सोयीचे असलेले लेगिन्स खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. आम्ही दिलेल्या या टिप्स तुम्हाला योग्य लेगिन खरेदी करण्यात नक्की उपयोगी ठरतील. 1. फक्त ब्लॅक अँड व्हाईटला चिकटून राहू नका सामान्यतः सर्व स्त्रियांकडे काळे ...\nपायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय..\nसध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत एका जागेवर उभे राहिल्याने पायाला थकवा जाणवू लागतो. या परिस्थितीत घरगुती उपायांनी सुद्धा आराम मिळू शकतो. एखादे वेळी पायाचे दुखणे वाढूनते गुडघ्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे गुडघे दुखू लागतात. ►अशा वेळी एक टेबल घेवून ऐक पाय जमिनीवर आणि दुसरा टेबलावर सरळ ठेवावा. पाठीत थोडं वाकून ...\nस्वच्छंदपणे बागडत विश्वाला कवेत घेऊ पाहणारं तारुण्य सर्वांनाच हवं असतं. प्रत्येकजण आयुष्यातील सर्वात सुवर्णकाळ म्हणून तारुण्याकडे पाहात असतो. मात्र याच आत्मविश्वासानं ओसंडून वाहणाऱ्या गुलाबी तारुण्याच्या समुद्राला काही समस्यांचा नावडता किनारा लाभलेला असतो. ऐन तारुण्यात सामना करावा लागणाऱ्या नावडत्या गोष्टींपैकी एक म्हणजे तारुण्यपीटिकाअर्थात मुरूमं. यालाच ...\nशरीराच्या कोणत्या अवयवावरील तीळ काय सांगतो \nप्रत्येकाला शरीराच्या कोणत्याही भागावर तीळ असतोच. हे तीळ संबंधित व्यक्तीचे भविष्य सांगत असतो. जर तीळ हे व्यक्तीच्या चेहऱ्यावर असेल तर तिचा स्वभावही समजतो. जाणून घ्या, अवयवानुसार तीळ काय सांगतो... जाणून घ्या, कोणात तीळ काय सांगतो कपाळाच्या उजव्या भागावर तीळ - समाजात व्यक्तीला प्रतिष्ठा प्राप्त होणार असल्याचे संकेत देतो. कपाळाच्या मध्यभागी तीळ - ...\nपांढऱ्या केसांची अशी घ्या काळजी\nडोक्यावर पांढरा केस दिसल्याबरोबर सर्वात आधी आपण काय करता विचार करता पांढरे केस तोडू किंवा डाय करू विचार करता पांढरे केस तोडू किंवा डाय करू कोणता डाय वापरू असे अनेक प्रश्न डोक्यात चाललेले असतात. ज्यांचे योग्य उत्तर सापडत नाही. अशाच अनेक गोष्टी आहे जे आम्ही येथे शेअर करणार आहोत की काय करावे अथवा काय नाही. केस तोडू नये केस तोडल्याने अधिक पांढरे केस येत नाही तरी केस तोडल्यामुळे पांढऱ्या केसांची ...\nमुलांच्या भावनिक जीवनात \"आईचे महत्व\" खूप असते. \"आई आणि वडील\" यांच्यामध्ये मुलांचे जास्त भावनिक नाते\", हे आईबरोबर जोडलेले असते. जन्मदात्या -आईशी \" हे जवळचे भावबंध स्वाभाविक आणि सहजपनाचे असतात. \"आपल्या मुलांवर प्रेम करावे \"- हे कधी कुणा आईला सांगावे लागलेले आहे का आईचे माया , तिचे प्रेम, आपल्या कुटुंबाविषयी तिला असलेली ओढ आणि \"काळजी \", या गोष्टी ...\nआठवड्यात गोरेपणा मिळवण्यासाठी वाचा टिप्स\nउजळ रंग कुणाला आवडत नाही, अनेकदा दूषित वातावरण, ऊन, किंवा योग्य देखरेख न मिळाल्यास रंग डार्क होत जातो आणि सुंदर त्वचा त्या डार्क त्वचेखाली लपून जाते. पण याहून मुक्ती मिळू शकते. मात्र एका आठवड्यात आपला उजळ रंग पुन्हा दिसू शकतो. जाणून घ्या यासाठी 5 टिपा: 1 लिंबू- लिंबू आपला रंग हलका करण्यासाठी व त्वचेला आतापर्यंत स्वच्छ करण्यात मदत करतं. हे आपल्याला त्वचेवरील डाग ...\nअविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://smpb.info/channel/UCdOSeEq9Cs2Pco7OCn2_i5w", "date_download": "2020-01-20T11:24:18Z", "digest": "sha1:KABIHJOQWLQZ35Q4MHMBPINDBDIRORHU", "length": 10855, "nlines": 138, "source_domain": "smpb.info", "title": "TV9 Marathi", "raw_content": "\nदेश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या YouTube चॅनलला. खालील लिंकवर क्लिक करा https://goo.gl/xRU2XT\nसर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com\nशिर्डीतले आंदोलन मागे | बैठकीनंतर राधाकृष्ण विखे आणि शिर्डीकर LIVE-TV9\nआरोग्यम् धनसंपदा | सांधेरोपण शस्त्रक्रिया आणि रोबोटिक तंत्रज्ञान | डॉ. अनुप गाडेकर-TV9\nऔरंगाबादमधील धुपखेडामध्ये साईचा जन्म | साई जन्मस्थळाबाबत आणखी एक दावा-TV9\nसाई जन्मस्थळाचा तिढा आज सुटणार मुख्यमंत्र्यांसोबत शिर्डी ग्रामस्थांची बैठक-TV9\nजे.पी. नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष-TV9\n2014 मध्ये भाजप अल्प मताचं सरकार होतं | अतुल लोंढेंचं खळबळजनक वक्तव्य-TV9\n चंद्रकांत खैरेंचे समर्थक मनसेत जाणार -TV9\nउस्मानाबादेत स्वा. शेतकरी संघटना आक्रमक | जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाची केली तोडफोड-TV9\nपाथरीतील साईबाबांचे गॅझेट TV9 च्या हाती | साईंचं जन्मस्थान पाथरी असल्याचा उल्लेख\nभाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड | नितीन गडकरींची प्रतिक्रिया -TV9\nनागपूरमध्ये मुख्यमंत्री सचिवालय अद्यापही सुरु नाही -TV9\nबारामती | माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल झाल्याने व्यापाऱ्यांचा बंद-TV9\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिर्डी-पाथरी ग्रामस्थांसोबत बैठक | LIVE Updates-TV9\nशरद पवार इंदू मिलच्या जागेची उद्या पाहणी करणार -TV9\nपृथ्वीराज चव्हाणांच्या गौप्यस्फोटावर मंत्री अनिल परब यांची सावध प्रतिक्रिया -TV9\nपृथ्वीराज चव्हाणांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीस- 'शिवसेनेचा खरा चेहरा उघड' - TV9\nPariksha Pe Charcha 2020 LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद LIVE -TV9\nसाई जन्मस्थळाचा तिढा आज सुटणार मुख्यमंत्र्यांची शिर्डी, पाथरी ग्रामस्थांसोबत बैठक -TV9\n रावसाहेब दानवे-अर्जुन खोतकर यांचं पुन्हा ब्रेकअप \nCAA विरोधात आंदोलनाआधी प्रकाश आंबेडकरांची 'मातोश्री'वारी | स्पेशल रिपोर्ट -TV9\nसीमावादावर 'राऊतवाणी' | 'कर्नाटकचा वाद शिखर परिषदेनं सुटू शकतो'- संजय राऊत -TV9\nभाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड | दिल्लीतून थेट LIVE -TV9\nपाथरीत साई स्मारक कृती समितीची बैठक | बाबाजानी दुराणी यांच्याशी बातचीत -TV9\nशिर्डीकरांचा बंद तात्पुरता मागे मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघणार का मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघणार का\n'शिवसेनेची काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याची मानसिकता सुरवातीपासूनच'- प्रवीण दरेकर-TV9\n'2014 ला शिवसेनेचा सत्तेचा प्रस्ताव फक्त काँग्रेसला राष्ट्रवादीला नाही'- नवाब मलिक-TV9\n'पाच वर्षांपूर्वीचा शिवसेनेचा सत्तेचा प्रस्ताव काँग्रेसने नाकारला होता' - पृथ्वीराज चव्हाण -TV9\nदिवसभरातील 3 महत्वाच्या बातम्या | 20 January 2020- TV9\n झी बाजार दुकानाला लागली भीषण आग | सर्व साहित्य जळून खाक -TV9\nस्पेशल रिपोर्ट | देशातील दुसरी खासगी रेल्वे ट्रॅकवर | आरामदायी मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस-TV9\nघाटकोपर | पोलीस वसाहतीच्या निर्माणाचा मार्ग मोकळा- जितेंद्र आव्हाड-TV9\nमुंबई | चारकोपमध्ये मनसेचा मार्गदर्शन मेळावा | मेळाव्याला मनसेच्या पदाधिकाऱ्यांची हजेरी-TV9\nकडाक्याच्या थंडीत मॅरेथॉनची 'उर्जा' | 55 हजारांहून अधिक धावपटू मॅरेथॉनमध्ये सहभागी-TV9\nजालना | भाजप कार्यकर्त्यांनी काम केलं नाही- अर्जुन खोतकर-TV9\nस्पेशल रिपोर्ट | 26 जानेवारीपासून मुंबईत 'नाईट लाईफ' | तरुण-तरुणींकडून निर्णयाचं स्वागत-TV9\nस्पेशल रिपोर्ट | मुंबईतल्या नाईट लाईफला राष्ट्रवादीचा ब्रेक\nनागपूर | नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बना- नितीन गडकरी-TV9\n"सत्तेसाठी विचारांशी तडजोड करणार नाही" | विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य-TV9\nदिवसभरातील महत्वाच्या 3 बातम्या-TV9\nस्पेशल रिपोर्ट सांगली | ...अन् मुख्यमंत्र्यांनी जिंकली सगळ्यांची मनं-TV9\nस्पेशल रिपोर्ट | शिर्डीतला बंद मागे...मात्र उद्या निर्णय न झाल्यास पुन्हा बंदचा इशारा-TV9\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/alphonso-mango", "date_download": "2020-01-20T13:28:35Z", "digest": "sha1:CFE7K7N4BNY4IN7C3GQVXC4GC3GMQGJ4", "length": 22411, "nlines": 291, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "alphonso mango: Latest alphonso mango News & Updates,alphonso mango Photos & Images, alphonso mango Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर प...\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवाद...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nआंध्र प्रदेशः तिरूपतीत मोफत लाडूचा प्रसाद\nजम्मूः पुलवामात CRPF कॅम्पवर ग्रेनेड हल्ला...\nअलाहाबादचं नाव प्रयागराज केलं; सुप्रीम कोर...\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ...\nअमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; २ ठार, १५ जखमी\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांप...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\nशेअर बाजार गडगडण्याची 'ही' आहेत कारणे\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी...\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nICC ODI Rankings: कोहलीचे अव्वल स्थान कायम; राहुलच...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\nविराट- अनुष्काने केलं टीमसोबत सेलिब्रेशन\nमोदींचं ट्वीट कॉपी करून फसली उर्वशी रौतेला...\nघटस्फोटानंतर पत्नीच्या प्रेमात पडला स्टार\nअख्तरांनी दिले शबानांच्या तब्येतीचे अपडेट\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का...\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुले..\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू ..\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थ..\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nदक्षिण आफ्रिकेच्या 'मालावी हापूस'चा फळ बाजारांत घमघमाट\nअक्षय तृतीयेला आमरसाचा बेत\nअक्षय तृतीयेला आमरस पुरीचा बेत व्हायलाच हवा. त्यामुळेच अक्षय तृतीयेला हापूस आंब्याला बाजारात मोठी मागणी असते. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी, अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला घाऊक बाजारात राज्यभरातून एक लाख हापूस आंब्याच्या पेट्यांची तर कर्नाटकमधून ५० हजार इतर आंब्यांच्या पेट्यांची आवक झाली आहे.\nकोकणच्या हापूसला 'जीआय टॅग'\nकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा तसेच आजूबाजूच्या परिसरातील हापूस आंब्यावर अखेर जीओग्राफिकल इंडिकेशन टॅगची (GI टॅग) मोहर उठली आहे. यामुळे हापूसचं मूळ कोकणच असल्याचं व तिथे पिकणारा हापूस हाच खरा हापूस असल्यावरही शिक्कामोर्तब झालं आहे.\nयंदा मुंबई ‘हापूस’फुल्ल नाहीच\nअक्षय्य तृतीयेला देवाला आंब्याचा नैवेद्य दाखवला की घरोघरी आंब्याचा घमघमाट सुरू होतो. मात्र, मे महिना उजाडला तरीही मुंबई 'हापूस'फुल्ल झाली नसल्याचे दिसून येत आहे.\nआंब्याचा मोसम सुरू झाला की, अनेक प्रकारचे हापूस आंबे बाजारात दिसू लागतात. यात अस्सल हापूस आंबा दडपला जातो. त्यामुळे आंबाप्रेमींसह आंबाउत्पादकांच्या तोंडालाही पाने पुसली जातात. आता मात्र हा संभ्रम संपुष्टात येणार आहे. कोकणातल्या पाचही जिल्ह्यांतील हापूस आंब्याला हापूस हेच नाव राखीव करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.\n‘कोकणचा राजा’ निघाला अमेरिकेला...\nआंब्याचा हंगाम म्हटले की 'कोकणच्या राजा'ची चव चाखण्याची संधी संपूर्ण महाराष्ट्रवासियांना मिळत असते. परंतु, परदेशात राहणाऱ्या भारतीय तसेच महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अमेरिकेत आता पहिली आंब्याची निर्यात करण्यात आली आहे.\nअक्षयतृतीया म्हटले की आंबे आलेच, पण यंदा या साडेतीनपैकी एक मुहूर्ताच्या पूर्वसंध्येला मंगळवारी बाजारात आंब्याचे दर शंभर रुपयांपासून ३५० रुपये किलोपर्यंत होते. यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला.\nगुढी पाडवा आमरसाविना, आवकही जेमतेमच\nमार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वत्र हापूस आंब्याचा दरवळ पसरत असतो. पण मार्च महिन्याचा तिसरा आठवडा सुरू होऊनही हापूस आंब्याची आवक जेमतेमच राहिली आहे. गेल्या वर्षभरातील विपरीत हवामानाचा आंबा उत्पादनावर परिणाम झाल्याने ��वक कमी राहिल्याने दरही चढेच राहिले आहेत. सरासरी डझनाचा दर ६०० ते १,१०० रुपयांपर्यंत असल्याने यावर्षीचा गुढी पाडवा सर्वसामान्य ग्राहकांचा आमरसाविना साजरा करावा लागणार आहे.\nगुढीपाडवा हाकेवर आला की बाजाराला पहिल्या हापूस आंब्याच्या दर्शनाचे वेध लागतात. गेल्या वर्षी आंब्याच्या केशरी रंगामध्ये नटलेला बाजार यंदा मात्र काहीसा फिका पडणार आहे. ओखी चक्रीवादळ, मध्येच वाढलेला थंडीचा जोर आणि आता कडाक्याच्या उष्म्यामुळे यंदा आंब्याचे उत्पादन पन्नास टक्क्यांनी खाली आले आहे. मुंबईकरांची चव भागवणाऱ्या आंब्याचा देवगड, कुणकेश्वर, मुरुड, जंजिरा, रत्नागिरी, राजापूर येथे मोहर भक्कम दिसत असला तरीही अनेक ठिकाणी तो फसवा आहे. फक्त फुले फुलून आली आहे, आतमध्ये बीज नसल्याने आंबा उत्पादकांचा फवारणीचा खर्चही पाण्यात गेला आहे.\nवाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता हापूस आंब्याची आवक वाढायला सुरुवात झाली असून बाजारात चांगल्या दर्जाचा आंबा यायला लागला आहे. आवक वाढली असल्याने आंब्याची निर्यातही सुरू झाली असून वाशीतील पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रातून पहिल्यांदाच इटलीला हापूस आंबा रवाना झाला आहे. या आंब्यावर उष्णजल प्रक्रिया अर्थात 'हॉट वॉटर ट्रीटमेंट' करून हवाई मार्गाने हा १२०० किलो आंबा इटलीला रवाना झाला आहे.\nनवी मुंबई: यंदाच्या मोसमातला हापूस बाजारात दाखल\nकोकणातील हापूस आंब्याला बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात आवक घटल्याने हापूसचा भाव वाढत आहे.\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत; मोदींचा टोला\nसाईंचा जन्म शिर्डी की पाथरीचा, वादावर पडदा\nजम्मूः पुलवामात CRPF कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\n'डॉ. बॉम्ब' अन्सारीची मुंबई तुरुंगात रवानगी\nविराट- अनुष्काने केलं टीमसोबत सेलिब्रेशन\nआंध्र प्रदेशः तिरूपतीत मोफत लाडूचा प्रसाद\nAUS ओपन: फेडररने रचला अनोखा विक्रम\nजनतेतून सरपंच निवड होणार बंदः हसन मुश्रीफ\nशेअर बाजार गडगडण्याची 'ही' आहेत कारणे\nटाटाच्या तीन कार २२ जानेवारीला होणार लाँच\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/bad-condition", "date_download": "2020-01-20T12:43:31Z", "digest": "sha1:WG7RIIHYTOSN55FAC2JXYGJ2EOCV4CS6", "length": 24080, "nlines": 314, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "bad condition: Latest bad condition News & Updates,bad condition Photos & Images, bad condition Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर प...\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवाद...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्ष...\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू ...\nअमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; २ ठार, १५ जखमी\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांप...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी...\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटल...\nICC ODI Rankings: कोहलीचे अव्वल स्थान कायम; राहुलच...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nशबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले......\nभावाचं ब्रेकअप; अमिषा पटेल मदतीला धावली\nतीन दिवस परवीन बाबीचं शव घरात होतं पडून\n'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास चुकीचाः सैफ\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुले..\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू ..\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थ..\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nगेल्या ५ वर्षात सरकारी बँकांच्या साडेतीन हजार शाखा बंद\nगेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये विलीनीकरण किंवा शाखांना टाळे या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील २६ बँकांच्या मिळून ३,४२७ शाखा बंद झाल्याचे दिसून आले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बंद झालेल्या एकूण शाखांपैकी ७५ टक्के शाखा एकट्या स्टेट बँकेच्या आहेत.\nसध्या सणासुदीचे दिवस आहेत अशा परिस्थितीत मक्तेदाराकडून होणाऱ्या स्वच्छतेच्या कामात चालढकल केली जात असल्याने शहराला अस्वच्छतेमुळे अवकळा आली आहे. अनेकवेळा नोटीस देऊनही कामात सुधारणा होत नसल्याने महापालिका प्रशासनाने आता कठोर निर्णय घेण्याची तयारी केली असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.\nसरकारी अधिकारी आणि कर्मचारी राहत असलेल्या वसाहती त्यांच्या सोयीसाठी बांधण्यात आल्या असल्या, तरी त्या गैरसोईच्याच अधिक ठरत आहेत...\nनाना शंकरशेट यांची ती शाळा दैनावस्थेत\nमुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांनी सुरू केलेली मुंबईतली मराठी माध्यमाची पहिली मुलींच्या शाळाची दुरवस्था झाली आहे. या शाळेला २०१४मध्ये धोकादायक इमारत म्हणून घोषित केल्यानंतर शाळेचे पाणी आणि वीजजोडणी तोडण्यात आली. तेव्हापासून ही शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे.\nराज्य परिवहन सेवेच्या ढिसाळ कारभाराचा फटका कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. एसटीच्या ठाणे रेल्वे स्थानकात डेपो क्रमांक दोनच्या आख्यारित असलेल्या वाहतूक नियंत्रण कक्षाची अवस्था दयनीय झाली आहे.\nजव्हार शहरातील सर्वात मोठे असलेल्या नगरपालिकेच्या शिवाजी उद्यानाची दुरवस्था झाली असून, हे उद्याने केवळ नावापुरतेच राहिल्याचे चित्र दिसत आहे. या उद्यानाच्या दुरवस्थेमुळे बालचमूंची मोठी अडचण झाली असल्याने लहान मुलांनी खेळायचे कुठे, असा प्रश्न पालकांना पडला आहे.\nफक्त ‘खड्डे’ म्हणजे खराब रस्ते नाही: हायकोर्ट\nकेवळ खड्ड्यांपुरता हा विषय मर्यादित न ठेवता या सर्व प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून राज्य सरकारने महापालिका, नगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत याविषयीची आवश्यक ती कामे करून घ्यायला हवीत, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी राज्य सरकारला खडे बोल सुनावले.\nआवश्यक साधनसामग्रीचा अभाव, दुर्बल यंत��रणा\nरुग्णालयाच्या आवारातील गाड्यांना लागलेली आग वा ऑपरेशन थिएटरच्या बाहेरील वीज वितरण सर्किट बॉक्सने घेतलेला पेट आणि त्यापूर्वी प्रसुतीगृहात स्लॅबचा कोसळलेला भाग, ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातील अपघातांची मालिका सुरूच असून त्याच परिस्थितीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nसर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीमुळे प्रदूषण वाढत असून आदिवासी ग्रामीण भागातील जव्हार आगारामधील बसची दुरवस्था झाली आहे. जव्हार शहराचे दळणवळणाचे प्रमुख साधन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एसटी असली तरी अनेक बस नादुरुस्त आहेत.\nपाणी गळतीने रस्त्यांची दुरवस्था\nअंबड औद्योगिक वसाहतीत अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनीला गळती लागली आहे. यामुळे रोजच शेकडो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असल्याने एमआयडीसीतील पाण्याची नासाडी होत आहे.\nटीएमटीच्या वागळे आगाराला अवकळा\nठाणे महापालिका परिवहन सेवच्या वागळे आगाराच्या इमारतीस संरक्षण भिंत नसल्यामुळे तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे इमारतीला अवकळा आली आहे. या भागात सायंकाळी भिकारी, गर्दुल्ल्यांचा वावर वाढत असून त्यामुळे आगाराच्या इमारतीला भंगाराचे रूप आले आहे.\nपुण्याच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या शनिवारवाड्याची दुर्दशा कायम असून काहीच दिवसांपूर्वी नूतनीकरण झालेल्या विश्रामबागवाड्याला चक्क टाळे ठोकण्यात आले आहेत.\n​ तमाशा साम्राज्ञी आर्थिक विवंचनेत\nतमाशाचे विद्यापीठ ज्यांना मानले जाते ते तमाशातील दिग्गज व्यक्तिमत्त्व तुकाराम खेडकर प्रारंभी ज्यांच्या तमाशात कामाला होते, ज्यांच्याकडे त्यांनी तमाशाचे धडे गिरवले त्या शांताबाई दादा काटे (वय ९७) या सध्या हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत.\nनगर शहरात लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या कमी आहेच, पण जी आहेत तीही स्वच्छ आणि सुरक्षित नाहीत. तर, सावेडीत असणाऱ्या प्रशासकीय कार्यालयातील स्वच्छतागृहामध्येही अस्वच्छता झाली आहे.\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; शहांनी दिली सूत्रे\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\nICC वनडे क्रमवारी: केएल राहुलची हनुमान उडी\nनिर्भया प्रकरण: दोषी पवनची याचिका फेटाळली\nटिगोर ठरली सर्वाधिक विकलेली इलेक्ट्रिक कार\nराम शिंदेंच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nएअरटेलची 3G सेवा 'या' १० राज्यात बंद\nजेव्हा शहा नड्डांसाठी खुर्ची ओढून आणतात...\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/ban-on-bigg-boss", "date_download": "2020-01-20T13:02:47Z", "digest": "sha1:RJGIOOGF5SZ6X4FREGTFRDR7X442LMO3", "length": 14269, "nlines": 262, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ban on bigg boss: Latest ban on bigg boss News & Updates,ban on bigg boss Photos & Images, ban on bigg boss Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर प...\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवाद...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nजम्मूः पुलवामात CRPF कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nअलाहाबादचं नाव प्रयागराज केलं; सुप्रीम कोर...\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्ष...\nअमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; २ ठार, १५ जखमी\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांप...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी...\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटल...\nICC ODI Rankings: कोहलीचे अव्वल स्थान कायम; राहुलच...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\nमोदींचं ट्वीट कॉपी करून फसली उर्वशी रौतेला\nघटस्फोटानंतर पत्नीच्या प्रेमात पडला स्टार\nअख्तरांनी दिले शबानांच्या तब्येतीचे अपडेट\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का...\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nशबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले......\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची ��्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुले..\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू ..\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थ..\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nबिग बॉस १३संकटात; सरकारची राहणार नजर\nसर्वाधिक वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून प्रसिद्ध असलेल्या बिग बॉसवर आता सरकारची नजर असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसमुळं समाजात अश्लीलता पसरत असल्याचा आरोप करत हा कार्यक्रम तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत; मोदींचा टोला\nसाईंचा जन्म शिर्डी की पाथरीचा, वादावर पडदा\nजम्मूः पुलवामात CRPF कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nविराट- अनुष्काने केलं टीमसोबत सेलिब्रेशन\nAUS ओपन: फेडररची विजयाची विक्रमी परंपरा कायम\nशेअर बाजार गडगडण्याची 'ही' आहेत कारणे\nटाटाच्या तीन कार २२ जानेवारीला होणार लाँच\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; शहांनी दिली सूत्रे\nघटस्फोटानंतर पत्नीच्या प्रेमात पडला स्टार\n'प्रयागराज'ला आव्हान, योगी सरकारला नोटीस\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/category/police-bharti/", "date_download": "2020-01-20T11:30:02Z", "digest": "sha1:HAGUF36UX2SGWRTJU6VZLTOF3P6FXBDU", "length": 1687, "nlines": 28, "source_domain": "nmk.co.in", "title": "Police Bharti Archives - nmk.co.in", "raw_content": "\nगोवा येथील मनोरंजन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४० जागा\nदमण मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३२ जागा\nअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत वरिष्ठ निवासी अधिकारी पदांच्या ७८ जागा\nगणेश कड अकॅडमीत बेसिक इंग्रजी व्याकरण मोफत कार्यशाळेचे आयोजन\nभारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य विभागात विविध पदांच्या एकूण ९ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1858", "date_download": "2020-01-20T13:09:08Z", "digest": "sha1:WGPLTJNRBWATV66XU4JBHD2IU33KV2QT", "length": 42534, "nlines": 129, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "हिंदस्वराज्य परिचर्चा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ आणि गांधी राष्ट्रीय स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने गांधीजींच्या ‘हिंदस्वराज्य’ या पुस्तकावर 26-27 ऑक्टोबर 2013 रोजी पुण्यात गांधीभवन येथे परिचर्चा झाली. गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष कुमार सप्तर्षी हे आजारी असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत परंतु निधीचे विश्वस्त अन्वर राजन आणि डॉ. उर्मिला सप्तर्षी, दोघे जण दोन्ही दिवस उपस्थित होती.\nपरिचर्चेबाबत संयोजनाच्या सुरुवातीपासून उत्सुकता होती आणि विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, विचारवंत स्वत: होऊन परिचर्चेविषयी विचारणा करत होते. प्रत्यक्ष परिचर्चेत दोन दिवसांत तब्बल एकशेपस्तीस जण सहभागी झाले; तरी जवळजवळ पस्तीस लोक, ज्यांनी येऊ म्हणून कळवले होते ते काही ना काही कारणाने उपस्थित राहू शकले नाहीत.\nपरिचर्चेच्या प्रारंभी ज्येष्ठ गांधीविचार अध्यासक आणि विचारवंत डॉ. सु.श्री. पांढरीपांडे यांनी बीज भाषण केले. स्वातंत्र्य आणि स्वराज्य यांमधील फरक स्पष्ट करून ते म्हणाले, की आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवले पण आर्थिक, आध्यात्मिक, नैतिक, सांस्कृतिक, भाषिक स्वातंत्र्याचे काय स्वातंत्र्य हिंसेने मिळवणे शक्य आहे, पण स्वराज्य अहिंसेनेच मिळवावे आणि टिकवावे लागते. त्यासाठी स्वत: बरोबर इतरांच्या स्वातंत्र्याचाही विचार करावा लागतो; निसर्गाचा विचार करावा लागतो. गांधीजींनी निसर्गाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला. विज्ञान-तंत्रज्ञान आणि मानवी जीवन यांतील संबंध तटस्थ असू शकत नाही. मग तंत्रज्ञान आणि समाजव्यवस्था यांतील संबंध स्वराज्याला अनुकूल आहे, की नाही याचा विचार करून त्याचा स्वीकार करायला पाहिजे. गांधीजींनी शरीरश्रमाला महत्त्व दिले. त्यांना ज्यातून शरीरश्रम वगळले जातील असे तंत्रज्ञान मान्य नव्हते. त्यांनी सत्य, अहिंसा, स्वराज्य आणि स्वदेशी या चतु:सुत्रीतून स्वराज्यशास्त्र मांडले. मानवी जीवनात संघर्ष पावलोपावली आहे पण समन्वय कसा साधणार हा खरा प्रश्न आहे आणि गांधी विचार आपल्याला समन्वयाकडे नेतो असे ते म्हणाले.\nडॉ. अभय बंग यांनी ते मॉडेल शोधग्राममध्ये ‘आरोग्य स्वराज्य’च्या संकल्पनेतून सिद्ध केले आहे. त्यांची सध्याच्या वैद्यकीय व्यवसायासंबंधीची निरीक्षणे डोळ्यांत अंजन घालणारी होती. ते म्हणाले, की सध्या वैद्यकीय उपचार सर्वसामान्य माणसांसाठी इतके महाग झाले आहेत, की उपचार घेतले नाही तर मृत्यू आणि घेतले तर आर्थिक मृत्यू अशी त्यांची अवस्था झाली आहे.\nत्यांनी शोधग्राम येथे राबवलेली आरोग्य स्वराज्याची संकल्पना ही गांधीच्या हिंदस्वराज्य संकल्पनेचेच एक्स्टेन्शन किंवा अॅप्लिकेशन आहे असे सांगून ते म्हणाले, की विल्यम ब्लेक यांनी म्हटल्याप्रमाणे आख्खी पृथ्वी जशी वाळूच्या कणात बघता येते त्याप्रमाणे गांधीजींच्या आरोग्य विचारात त्यांच्या संपूर्ण विचारांचे सार दिसून येते. रिचर्ड अँटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटातील एका प्रसंगातून गांधींच्या आगळ्यावेगळ्या दृष्टीची अनुभूती येते. आश्रमात महत्त्वाची बैठक सुरू असताना अचानक गांधीजी उठून चालू लागले. पंडितजी त्यांना कुठे चाललात म्हणून विचारतात तेव्हा, “बकरी के टांगमें मोच आयी है, उस को सेंक देने का समय हुआ है ” असे उत्तर देतात. त्यांना भारताच्या स्वातंत्र्याइतकीच ‘बकरीकी टांग’ महत्त्वाची वाटत होती, हे विशेष आहे. म्हणूनच 1946 साली पुण्याजवळ उरळीकांचनमध्ये गांधीजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर गावात आरोग्यव्यवस्था कशी राहील याचे प्रयोग करत होते. ते स्वातंत्र्य आणि स्वराज्य या दोन्हीचे महत्त्व जाणत होते.\nगांधीजींनी ‘स्वस्थ’ या शब्दाकडे नीटपणे पहायला शिकवले. जो ‘स्व’मध्ये स्थित आहे तो स्वस्थ, जो नाही तो अस्वस्थ. आपल्या राजकीय-आर्थिक संस्कृतीने आपल्याला खाण्याच्या बाबतीतही निवडीचे स्वातंत्र्य ठेवलेले नाही. आपल्याला वाटते, की खूप ‘चॉईस’ आहे पण ही संस्कृती तिच्या सोयीने आपल्याला खाऊ घालते. त्यामुळे येथे रोगाचे जणू पीक आले आहे. म्हणजे पूर्वीचे कुपोषण, बालमृत्यू, मलेरिया, हृदयरोग, स्ट्रोक, कॅन्सर, एचआयव्ही बाधा यांची दुसरी लाट आलेली आहे. वैद्यकीय भाषेत याला ‘डबल बर्डन ऑफ डिसिजेस’ असे म्हणतात.\nगांधीजींनी ‘हिंद स्वराज्य’मध्ये जणू द्रष्टेपणाने ते सर्व जाणून वैद्यकीय व्यावसायिकांवर सात गंभीर आरोप केले आहेत. गांधीजी म्हणतात, की डॉक्टर आणि त्यांचे उपचार यांमुळे माणूस नैसर्गिक वागून त्याच्या शरीराचे रक्षण करण्याऐवजी आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यांनी इस्पितळे हा पापाचा पाया आहेत असे शब्द वापरले आहेत, कारण तो व्यवसाय नीतिमत्तेच्या वागण्यापासून आम्हाला दूर नेतो. तो शोषक आणि लुटारू व्यवसाय आहे. त्याम��ळेच आपल्याला ‘आरोग्य स्वराज्य’मध्ये उपचारांचा शोध घ्यायचा नाही तर उपचारांची गरज पडणार नाही अशा जीवनशैलीचा शोध घ्यायचा आहे.\nमाणसाची जीवनशैली जेवढी निसर्गाच्या जवळ असेल तितकी त्याची एकटेपणाची भीती नष्ट होईल. तेथे केवळ ‘मी’चा विचार नाही. ‘तू’चा विचारही आहे. “ You think, therefore ….. you are ” ही संकल्पना ‘तू’ला जन्म देते. या ‘तू’चा विचार न करता जगण्याचा विचार हा आध्यात्मिक हृदयरोगाला निमंत्रण देतो. स्पर्धात्मक जीवनशैलीतून ‘मी’केंद्रित जीवनशैलीतून मुक्त होण्याची साधने शोधणे हाच त्या रोगातून मुक्त होण्याचा पर्याय आहे. पाश्चात्य शैली निव्वळ बाह्य उपचारांचा विचार करते. अमेरिकेत सतरा टक्के जीडीपी आरोग्यसेवेवर खर्च होतो आणि त्याच वेगाने वाढत गेला तर पुढच्या काही वर्षांत तो सत्तेचाळीस टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तेथे वैद्यकीय सेवेवर दर माणशी दर वर्षी तीन लाख साठ हजार रुपये खर्च होतात. आपल्याकडेही त्याचेच अनुकरण सुरू आहे. गांधींनी व्यक्तीच्या आणि समूहाच्या पातळीवर ती लढाई लढता येईल असे त्यांच्या key to health या पुस्तकात म्हटले आहे. त्यांचा आरोग्यविचार हा आहार + पंचमहाभूते + रामनाम यांभोवती फिरतो. पण त्यांचा राम म्हणजे दशरथपुत्र राम नाही, तर ते सत्याचा ध्यास घेण्याचे तत्त्व आहे.\nआरोग्य स्वराज्याची विशेषता ही आहे, की ते इतरांनी करण्याची जगभर येण्याची वाट बघावी लागत नाही. ती एक व्यक्तिगत पातळीवरील क्रांती आहे, जी वैश्विकतेकडे नेते. मोठ्या परिवर्तनाची सुरुवात त्या छोट्याशा चावीने करण्याचा मंत्रच गांधीजींनी दिला आहे असे डॉ. अभय बंग म्हणाले.\nत्यानंतर छत्तीसगडमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा गावच्या ग्रामस्वराज्य प्रयोगाचे संकल्पक मोहन हिराबाई हिरालाल यांनी गांधींचे ग्रामस्वराज्य, विनोबांचे स्वराज्यशास्त्र आणि जयप्रकाश नारायणांचे लोकस्वराज्य या अभ्यासपूर्ण भूमिकेचा विचार मांडला. मेंढालेखाचा प्रयोग लोकनिर्णय आणि लोकशक्ती यांच्या माध्यमातून सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. गांधी, विनोबा आणि जयप्रकाश या तिघांनी दुबळी जनता आणि राज्य मात्र कल्याणकारी अशी भूमिका घेणाऱ्यांना विरोध केला होता असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, की आज राज्यव्यवस्था ही जणू कुणी बलाढ्य पुरुष आणि जनता ही एखाद्या अबला स्���्रीप्रमाणे सर्व दृष्टींनी त्यावर अवलंबून आहे. अशा व्यवस्थेला हिंदस्वराज्य धक्का देते. दंडशक्ती ही खरी शक्ती नसून लोकशक्ती ही खरी शक्ती आहे आणि तिनेच जागृत होऊन स्वयंनिर्भर होऊन निर्णय घेतला पाहिजे. गुलामीत सुख मानण्याची मानसिकता सोडली पाहिजे.\n‘ग्रामस्वराज्य’च्या संकल्पनेत खेडे हा पायाभूत घटक मानून व्यक्ती नाही तर समूहाच्या अंगाने विचार व्हायला हवा असे सांगून मोहन म्हणाले, की समुहात श्रम आणि त्याचा मोबदला याची व्यवस्था लावताना, मी एवढे एवढे काम केले - त्याचा एवढा मोबदला मिळण्यावर माझा हक्क आहे ही व्यवस्था चुकीची आहे. विनोबा म्हणतात, की क्षमतेएवढे काम आणि आवश्यकते एवढा मोबदला मिळाला पाहिजे. श्रम करणे शक्य असून श्रम न करणे हा गुन्हा आहे आणि आवश्यकतेएवढा मोबदला न मिळणे यात विषमतेची मुळे आहेत. गडचिरोलीमध्ये पासष्ट गावांत आदिवासी भागात अभ्यास करून लोकनिर्णयाने ग्रामदानाचे आणि सामूहिक वनसंपत्तीचे पाऊल उचलले गेले. सर्व संपत्ती गावाची, सर्व जमीन गावाची असा निर्णय शंभर टक्के होईपर्यंत चर्चा करण्यात आली. आमच्या गावात आम्हीच सरकार असे शहरात, गल्लीत, मोहल्ल्यातही होऊ शकते, यावर विचार झाला पाहिजे असे मत त्यांनी मांडले. लोकशक्ती जागृत झाली तर मेंढालेखासारखे मॉडेल विकसित होऊ शकते ही बाब या निमित्ताने अधोरेखित झाली. त्या प्रयोगावर पुस्तक लिहिणारे प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यावेळी उपस्थित होते.\nमहाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे संचालक (MKCL) डॉ. विवेक सावंत यांनी तंत्रज्ञानाच्या अंगाने मांडणी केली. ते म्हणाले, की गांधींना सरसकट यंत्रविरोधी ठरवणे योग्य नाही. ते यंत्रांना नाही तर यंत्रांचे गुलाम बनवणाऱ्या एका विकृत ‘सभ्यते’ला विरोध करत होते.\nब्रिटिशांसारख्या एका बलाढ्य सत्तेविरुद्ध एक माणूस त्या विचारांच्या सहाय्याने ठाम लढा देऊ शकतो, किती प्रकारची आव्हाने निर्माण करू शकतो, हे जरी आपण आज मुलांना सांगू शकलो तरी ती खूप मोठी गोष्ट होईल असे विवेक सावंत म्हणाले.\nते म्हणाले, की तंत्रज्ञानाच्या संदर्भात झापडबंद विचार करता येणार नाहीत. तंत्रज्ञानाचे आविष्कार कसे होतील ही वेगळी गोष्ट आहे, पण गांधीजींच्या विचारांमागचे तत्त्व आपण निश्चितपणे घ्यायला हवे. शास्त्र ते असते जे आजच्या प्रश्नांची उत्तरे देते. आश्चर्य म्हणजे गांधीजींच्��ा विचारांमागचे तत्त्व योग्यपणे प्रत्यक्षात आणले आहे, कांगो नदीच्या खोऱ्यातल्या कोळीणींनी. सावंत यांनी त्या कोळिणींविषयी सांगितले, की या कोळिणी पूर्वी सकाळी उठून नदीवर जायच्या. मिळतील तेवढे मासे पकडायच्या आणि संध्याकाळपर्यंत विकायच्या. जसजसा दिवस वर जाईल तसतसे माशांचे भाव खाली उतरायचे. संध्याकाळी अक्षरश: कवडीमोलाने मासे विकून उरलेली मासळी फेकून देऊन त्या घरी परतायच्या. पण एकदा अचानक एका उद्योगपतीने त्यांना मोबाईल फोन्स भेट दिले. मोबाईल हातात आल्यावर त्यांनी स्वत:चे विक्रीचे नवे शास्त्र शोधून काढले. त्यांच्यापैकी काही जणी नदीवर जातात, मासे जाळ्यात पकडतात पण सारेच मासे किनाऱ्यावर न आणता पाण्यातच जिवंत ठेवतात. काही जणी मार्केटमध्ये बसतात आणि गिऱ्हाईकांकडून माशांची ऑर्डर घेतात आणि मोबाईलवर नोंदवतात. ऑर्डरप्रमाणे काही मुले सायकलवरून मासे मार्केटमध्ये पोचवतात. न विकलेली मासळी पुन्हा पाण्यात सोडतात. त्यामुळे होते काय की गिऱ्हाईकांना संध्याकाळपर्यंत ताजी फडफडीत मासळी मिळते, त्यामुळे बायकांना भाव जास्त मिळतो. शिवाय, आवश्यकतेपेक्षा जास्त मासे न काढल्याने पर्यावरणाची हानीही होत नाही. तंत्रज्ञानाचा इतका सुंदर उपयोग करून घेण्याची कल्पकता या अशिक्षित बायकांनी दाखवली.\nतसेच इंटरनेट हे एनर्जी इंटरनेट म्हणूनही वापरले जात आहे. जसे माहितीचे वितरण तसे ऊर्जेचेही वितरण होऊ शकेल, अशी शक्यता आहे. त्याचा जीवनपद्धतीवर चांगला परिणाम होऊ शकेल. इंटरनेट कम्युनिटीजवर विचारांचे, भावनांचे शेअरिंग होत आहे, मुले एकमेकांचे सल्ले घेत आहेत. कझाकिस्तानचा एक मुलगा आणि भारतातील एक मुलगी यांच्यातील शेअरिंग हे त्याचे बोलके उदाहरण आहे. तो मुलगा तिला ‘अप्पी’ म्हणजे मोठी बहीण म्हणून संबोधतो आणि तिच्यामुळे त्याला ‘इमोशनल रिलीफ’ मिळतो असे सांगतो.\nआज शहरे बकाल आणि खेडी उध्वस्त झाली आहेत. त्या दोन्हींच्यामध्ये जी शिवारे आहेत तेथे पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य वातावरण तयार करता येईल का गांधी विचारांचा उपयोग करून तशा प्रकारच्या शिवार-वस्त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी धोरणे आखता येतील का गांधी विचारांचा उपयोग करून तशा प्रकारच्या शिवार-वस्त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी धोरणे आखता येतील का त्यासाठी कोणती यंत्रे लागतील त्यासाठी कोणती यंत्रे ���ागतील पर्यावरणासाठी इतर पर्याय कसे निर्माण करता येतील याचा विचार केला पाहिजे. गांधीजी तंत्रज्ञानालाच नाकारत होते असा ओरडा करण्यापेक्षा आजच्या परिस्थितीत पर्यावरण कसे वाचवता येईल याचा विचार करण्यासाठी गांधी विचारांचा उपयोग करता येईल. ‘Local solutions from local resources’ हा गांधीजींचा विचार त्यासाठी किती उपयोगाचा आहे हे लक्षात घेतले तर गांधीजी काळाच्या पुढे किती होते याचा प्रत्यय येईल.\nत्या चौघांच्या मांडणीनंतर प्रश्नोत्तरांचे आणि चर्चेचे सत्र झाले त्यात अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. डॉ. अ.पां. देशपांडे यांनी सांगितले, की अमेरिका हा संधींचा देश आहे, पण भारत हा कल्पकतेचा देश आहे. गांधीजींच्या विचारातील कालबाह्य जे ते कमी करत गेले पाहिजे असे सांगितले.\nसदा डुंबरे यांनी सांगितले, की इतिहासात अडकवून टाकलेल्या गांधींना विवेक सावंत यांनी वर्तमानात आणले. या चर्चेमधून ‘हिंदस्वराज्य’चे पुनर्वाचन आपण करत आहोत, ते करता करता ‘हिंदस्वराज्य’चे जर पुनर्लेखन केले तर आपण ‘विश्व स्वराज्य’ या संकल्पनेपर्यंत पोचू शकू. इतरही अनेकांनी प्रश्न विचारले.\nडॉ. विवेक सावंत उत्तर देताना म्हणाले, की आजच्या काळात आपण Independence कडून Interdependence कडे जाता येईल का याचा विचार करायला हवा. गांधीजी ही संपूर्ण जगाची विचारसंपत्ती आहे आणि त्यांचा relevance हा बहुआयामी आहे. ‘Production by masses with new technology’ हा जगाचा नवा ट्रेंड आहे. प्रत्येक व्यक्ती तिच्या पातळीवर ज्ञानाचा उपयोग करत जीवन स्वावलंबी आणि स्वायत्त करू शकेल. त्यासाठी तशी तंत्रे शोधावी लागतील. नवी बिझिनेल मॉडेल्स शोधावी लागतील. गांधींनी त्या काळात खादी हे सर्वांत मोठे बिझिनेल मॉडेल शोधले होते. रोजगाराचे मोठे तत्त्व गांधी विचारात सापडते. तो सांस्कृतिक लढा गांधींनी सांगितला आहे. तंत्रज्ञानाचा आशय काय असावा हे तज्ज्ञ ठरवणार नाहीत, आज सर्वसामान्य माणसेच त्यात काय content असणार ते ठरवणार आहेत, हे महत्त्वाचे आहे. असे सावंत यांनी प्रतिपादन केले.\nडॉ. अभय बंग म्हणाले, की ‘Beauty of life is in slowness of life and prosperity of it.’ ते म्हणाले, की interdependence या शब्दापेक्षा cooperation + independence असं हवं. एकाच वेळी ग्लोबल आणि लोकल, रिअल आणि व्हर्च्युअल कसे जगायचे आणि तरीही त्यातील sanity कशी टिकवून ठेवायची हे आव्हान आहे.\nपत्रकार अरुण खोरे यांनी मुलांपर्यंत हे सारे पोचवायला पाहिजे, पुढच्या पिढीपर्यंत गांधी विच���रांचे सत्त्व पोचवायला पाहिजे असे सांगितले तर बाळासाहेब वाघ यांनी ते सारे policy makers पर्यंत पोचवायला पाहिजे असे प्रतिपादन केले. ज्येष्ठ संपादक, प्रकाशक रामदास भटकळ म्हणाले, की ‘नई तालीम’ सारख्या गांधीजींच्या शिक्षणाच्या प्रयोगाचे वेगळेपण आपण लक्षात घेतले पाहिजे. कॅनडामधील वैद्यकीय विद्यापीठाने तेथील अभ्यासक्रमात जाणीवपूर्वक बदल केल्याची माहितीही त्यांनी दिली.\nडॉ. अभय बंग यांनी समारोपात सांगितले, की आपल्या जीवनात alienation आले आहे. साध्या आपल्या अन्ननिर्मिती प्रक्रियेवरही आपले नियंत्रण नाही. कशावरच नाही. कॉर्पोरेट सेक्टर म्हणतो, “आम्ही आहोत ना, तू विचार करू नको, तुला काय हवंय, ते मी बघतो.” शासनही तेच आणि प्रशासनही तेच म्हणते. याला ‘नाही’ म्हणणे, स्वत:पासून सुरुवात करणे हाच मार्ग आहे.\nपरिचर्चेत डॉ. अशोक चौसाळकर, ज्ञानदा देशपांडे, मंगेश कुळकर्णी, छाया दातार, अनिल शिदोरे, डॉ. स्वाती गाडगीळ, प्रदीप दीक्षित, यश वेलणकर, सुभाष आठल्ये, अन्वर राजन, उर्मिला सप्तर्षी यांनी भाग घेतला.\nपरिचर्चेचे प्रास्ताविक अन्वर राजन व अंजली कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन दिनकर गांगल यांनी केले.\nपरिचर्चेनंतर तीन-चार दिवसांत आलेले अनुभव पाहता सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना परिचर्चा महत्त्वपूर्ण वाटली असे जाणवले. बाकी वीस-तीस टक्के लोकांना परिचर्चेत भक्तिभाव, गांधी तत्त्वज्ञानाप्रती एकनिष्ठा व म्हणून भाबडेपणा वाटला. त्यांपैकी काहीजण रविवारी, दुसऱ्या दिवशी गांधीभवनकडे फिरकले नाहीत. परिचर्चेचे उद्दिष्ट व अपेक्षा या बाबतीत वेगवेगळी मते असल्याने असे घडणे स्वाभाविक होते.\n‘दोन दिवसांत दुसऱ्याचे ऐकता ऐकता स्वत:शी खूप विचार करता आला. मन प्रगल्भ झाल्यासारखे वाटले. मुख्य म्हणजे धैर्यभावना ही जीवनात किती महत्त्वाची आहे, याची प्रकर्षाने जाणीव झाली. हे घडण्याला ‘हिंदस्वराज्य’ हे पुस्तक आणि त्यावरील विचारमंथन कारणीभूत झाले. मी कृतज्ञ आहे.’ ही प्रतिक्रिया प्रातिनिधिक म्हणून सांगता येईल.\nसद्यकाळात समकालीन विषयांवर अशा गंभीरपणे विचारचर्चा घडत नाहीत. त्यामुळे इतर लोक काय विचार करतात, त्यांच्या मनात कोणती आंदोलने सुरू आहेत, हे जाणून घेण्याचे साधन नाही. समाजातील समविचारी व संवेदनशील व्यक्तींना त्यांची मते मांडण्यासाठी व आदानप्रदान करण्यासाठी सर्वसमाव���शक असे व्यासपीठ सध्या उपलब्ध नाही, ते निर्माण होणे गरजेचे आहे, याची जाणीव सर्वांनाच प्रकर्षाने झाली. मोहन हिराबाई हिरालाल यांनी ‘थिंक महाराष्ट्र’ने असा पुढाकार घ्यावा असे सुचवले.\n3, विघ्नहर अपार्टमेंट, जयवर्धमान सोसायटी,\nबिबवेवाडी रोड, पुणे ४११ ०३७\nअंजली कुलकर्णी या पुण्‍याच्‍या कवयित्री. त्‍यांनी आतापर्यंत काव्‍यसंग्रह, ललित लेखसंग्रह, संपादीत अशी एकूण बारा पुस्‍तके लिहिली आहेत. त्‍यांनी लिहिलेले 'पोलादाला चढले पाणी' हा रशियन कादंबरीचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. त्‍यांनी अनेक कवितांचे हिंदी आणि इंग्रजीतून अनुवाद केले आहेत. त्‍यांच्‍या लेखनाला आतापर्यंत महाराष्‍ट्र राज्‍य शासन, यशवंतराव प्रतिष्‍ठान यांसारख्‍या संस्‍थांकडून अनेक पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत.\nकवितेचं नामशेष होत जाणं...\nआलोक राजवाडे - प्रायोगिक नाटकातील नवा तारा\nसंदर्भ: अभिनेता, लेखक, नाटककार\nअवकाश निर्मिती - समाजहिताची तळमळ\nराजकुमार तांगडे - पारंपरिक संकेतांपलिकडचा शिवाजी राजा मांडणारा नाटककार\nसंदर्भ: घनसांगवी तालुका, जांब समर्थ गाव, नाटककार, अभिनेता, शिवाजी महाराज, अतुल पेठे\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nसंदर्भ: थिंक महाराष्‍ट्र, हिंदस्‍वराज्‍य, महात्‍मा गांधी, चर्चा\nसंदर्भ: अव‍धूत परळकर, महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य, चर्चा\nसत्याला सामोरे की शब्दचातुर्य\nसंदर्भ: महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य, चर्चा\nभ्रष्टाचार निर्मुलन, सेक्युल्यॅरिझम आणि गांधीजी\nसंदर्भ: महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य\nगांधी नावाचे गूढ, शंभर वर्षांपूर्वीदेखील\nसंदर्भ: महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य, पुस्‍तके\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-loss-of-millions-of-farmers-by-breaking-down-vanjali-pond-in-the-subway/", "date_download": "2020-01-20T11:20:45Z", "digest": "sha1:UCCAS76OXRRRNCXFQGRWZ22VGATMRZD3", "length": 9794, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उपळवेतील वांजाळी तलाव फुटून शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान | Dainik Prabhat", "raw_content": "\nउपळवेतील वांजाळी तलाव फुटून शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान\nफलटण – वांजाळी तलाव फुटून शेतकऱ्यांचे लाखो रुपये नुकसान झाले असून संबंधि�� ठेकेदाराकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी उपळवे येथील शेतकऱ्यांनी केली आहे. पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले. मात्र, फलटण तालुक्‍यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने आपले पशुधन व शेतातील पिके वाचवण्यासाठी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे मागणी केल्याने उपळवे (ता. फलटण) येथील वांजाळी तलावात धोम बलकवडीचे पाणी सोडले होते.\nयानंतर वांजळी तलावातून पाणी गळती सुरु झाली होती. याबाबत तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याच्या तक्रारी येथील शेतकऱ्यांनी केल्या होत्या. मात्र, याकडे संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने काल सोमवारी दि. 23 रोजी हा तलाव फुटला. त्यामुळे 100 ते 150 एकर क्षेत्रावर असणाऱ्या बाजरी, मका, ऊस व जनावरांसाठी केलेला चारा वाहून गेला आहे. यामुळे एका बाजूला दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना नऊ महिन्यातच हा तलाव फुटून पाणी वाया गेलेच पण एवढया दुष्काळात वाचवलेली पिके मात्र भुईसपाट झाली. त्या ठिकाणच्या दोन विहिरींचेही नुकसान झाले आहे.\nतलावामुळे उपळवे व जाधवनगर या दोन्ही ठिकाणी प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीचा पंचनामा करून संबंधित ठेकेदाराकडून वसूल करावा, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली आहे. घटनास्थळी दिंगबर आगवणे यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपाकिस्तानातील बहिणीच्या प्रेमात पडून बनला आयएसआय एजंट\n#FIHProLeague : भारताचा नेदरलँड्सवर सलग दुसरा विजय\n#U19CWC : भारतीय संघाची विजयी सलामी\n#COEPZEST’20:अपंगत्वानंतरही जवानांचे उत्तर एकच “हॉव इझ द जोश हाय सर…\n#WrestleRome : बजरंग पाठोपाठ रवीकुमारने पटकावलं सुवर्णपदक\nनिर्भया दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा\nमिरचीच्या ठसक्‍याने गृहिणी बेजार\nभाजपच्या अध्यक्षपदी ‘नड्डा’ यांची बिनविरोध निवड\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\n मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\n१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन\nसहकार टि��वण्याची जबाबदारी शेतकऱ्याचीही\nआजचे भविष्य (शनिवार दि.१८ डिसेंबर २०२०)\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nमुलीच्या संसारातील अती लुडबुड धोकादायक\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nपृथ्वीराज चव्हाणांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर शिवसेनेचा खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/hinduja-college-carrom-compition/", "date_download": "2020-01-20T11:22:42Z", "digest": "sha1:B22MEF7TAABB2DISSFLL73POIZZHRFWP", "length": 14257, "nlines": 146, "source_domain": "www.saamana.com", "title": "महेश आणि चैताली अजिंक्य | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\nईदगाह मैदानावरील सभेला ‘हिंदू राष्ट्र’चा विरोध\nवडवणीत ऊसाच्या फडावर शिवसेनेने राबविला ‘भगवा सप्ताह’\nमेहेरबाद येथील मेहरबाबा मेमोरियल टॉवरचे लोकार्पण\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n निर्भयाच्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nजे. पी. नड्डा शहांची जागा घेणार, भाजपच्या 11 व्या अध्यक्षपदी बिनविरोध…\nतुमच्यात धमक असती तर तुम्ही उद्योगपती असतात; नितीन गडकरींनी सनदी अधिकाऱ्यांना…\nकॅमेऱ्याला मादी समजला नर ड्रॅगन…नंतर काय झाले…वाचा सविस्तर\nप्रिन्स हॅरीने पत्नीसह सोडले राजघराणे;‘रॉयल हायनेस’ उपाधीही ठोकरली\nयेमेनमध्ये मशिदीवर क्षेपणास्त्र हल्ला, 83 जवान ठार\nइसिसच्या 250 किलो वजनाच्या दहशतवाद्याला अटक, उचलण्यासाठी बोलावली क्रेन\nआम्ही आता शांत बसणार नाही; इमरान खान यांची पुन्हा दर्पोक्ती\nविराट-रोहित जोडीचा ‘रन’धमाका, टीम इंडियाकडून ‘कांगारू मर्दन’\nइथिओपियाच्या हरिसाने रचला इतिहास, मुंबई मॅरेथॉन जिंकताना नोंदवली विक्रमी वेळ\nसुधा सिंगची जेतेपदाची हॅटट्रिक हिंदुस्थानी गटात केला पराक्रम\nहाफ मॅरेथॉनमध्ये नाशिक कनेक्शन, आरती पाटील, मोनिका आथरे अव्वल तीनमध्ये\nवृद्धाचा हार्टऍटॅकने मृत्यू, सहाजण मुंबई रुग्णालयात\nसामना अग्रलेख – माणुसकीला काळिमा\nठसा – डॉ. शशिकांत बऱ्हाहाणपूरकर\nदिल्ली डायरी – जगनमोहन ���ेड्डी यांचा ‘तीनतिघाडा’\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेच्या ‘झुंड’चं पोस्टर पाहिलंत का\nपाहा सई मांजरेकरचा मराठमोळा लूक\nतान्हाजी चित्रपटाने गाठला 145 कोटींचा आकडा, आता लक्ष्य 200 कोटींचे\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nPhoto – थंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे ‘हे’ आहेत धोके\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\nशेतकऱ्यांपुढील नवे आव्हान – हवामान बदलाचे संकट\nटिवल्या-बावल्या – आनंदाचा ठेवा हरपला\nमहेश आणि चैताली अजिंक्य\nके. पी. बी. हिंदुजा वाणिज्य महाविद्यालयाने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालय रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी, महिला गटामध्ये अनुक्रमे विरारच्या विवा महाविद्यालयाचा महेश रायकर व डोंबिवलीच्या मॉडल महाविद्यालयाची चैताली सुवारे यांनी विजेतेपद पटकावले. आंतरमहाविद्यालय कॅरम स्पर्धा पी. डी. हिंदुजा ट्रस्टतर्फे के. पी. बी. हिंदुजा वाणिज्य महाविद्यालय यांच्या विद्यमाने त्यांच्याच जिमखान्यामध्ये प्राचार्य डॉ. मिनू मदलानी, शारीरिक शिक्षण निर्देशक महेश नायक, जिमखान्याचे कार्याध्यक्ष नीवेष विलेकर आणि श्रद्धा जैन, अध्यक्ष पूजा उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला मुंबई, ठाणे, पालघरच्या कानाकोपऱयातून 300 युवा खेळाडूंचा विक्रमी सहभाग लाभला. या स्पर्धेचे प्रमुख पंच व तांत्रिक संचालक म्हणून आंतरराष्ट्रीय कॅरम पंच जनार्दन संगम यांनी उत्कृष्ट संचालन केले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी के. पी. बी. हिंदुजा महाविद्यालयाच्या जिमखान्याच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपली कंबर कसली.\nमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर शिर्डीवासीयांचा बंद मागे\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n निर्भयाच्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nजे. पी. नड्डा शहांची ���ागा घेणार, भाजपच्या 11 व्या अध्यक्षपदी बिनविरोध...\nतुमच्यात धमक असती तर तुम्ही उद्योगपती असतात; नितीन गडकरींनी सनदी अधिकाऱ्यांना...\n#JammuKashmir सैन्याकडून हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nईदगाह मैदानावरील सभेला ‘हिंदू राष्ट्र’चा विरोध\nदेशातील 63 अब्जाधीश चालवू शकतात हिंदुस्थानची अर्थव्यवस्था\nआम्ही हिंदुस्थानापुढे खूपच लहान आहोत, मलेशियाच्या पंतप्रधानांची कबुली\nवडवणीत ऊसाच्या फडावर शिवसेनेने राबविला ‘भगवा सप्ताह’\nमेहेरबाद येथील मेहरबाबा मेमोरियल टॉवरचे लोकार्पण\nतणावाच्या काळातही शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nया बातम्या अवश्य वाचा\nमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर शिर्डीवासीयांचा बंद मागे\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/mumbai-kokan-vibhag/after-raj-thackeray-narayan-rane-also-demanded-this", "date_download": "2020-01-20T12:59:09Z", "digest": "sha1:MP6WNQDAGXUXFKNCFN7SBKOYB2ZJ6KYY", "length": 9864, "nlines": 134, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | राज ठाकरेंप्रमाणे राणेही म्हणाले, ‘विधानसभा निवडणुका पुढे ढकला’", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nराज ठाकरेंप्रमाणे राणेही म्हणाले, ‘विधानसभा निवडणुका पुढे ढकला’\nपूरस्थितीमुळे विधानसभा निवडणुक पुढे ढकलावी - नारायण राणे\n राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी पूरग्रस्त परिस्थितीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारने पूरग्रस्त भागाची पाहणी करून निवडणुका पुढे ढकलाव्यात की नाही याचा विचार करावा, असं वक्तव्य केलं आहे. दरम्यान, सरकारने सर्व राजकीय पक्षांचे मत घेऊन निवडणुकांबाबत निर्णय घ्यावा असंही ते म्हणाले.\nनारायण राणे म्हणाले की, ‘सध्याची पूरपरिस्थिती पाहता सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विचार करायला हवा. राज्यातील विविध भागांमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थिती नंतर तेथील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी किमान दोन महिन्याचा कालावधी तरी लागेल. राज्याच्या निवडणुकीचा कालावधी हा ���प्टेंबर आणि ऑक्टोंबरमध्ये असणार आहे. यावेळी पाऊसही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पहिल्या टप्प्यात विस्थापित झालेल्या जनतेच्या पुनर्वसनाबाबत प्राधान्य देऊन नंतर राज्याचा विधानसभा निवडणुकीबाबत विचाविनिमय व्हावा. शक्यता निवडणुका पुढे ढकलणे योग्य ठरेल.’\nडोळ्यातून वाहणारे अश्रू थांबवूया, मायेचा हात फिरवूया - जितेंद्र आव्हाड\nसिल्लोडमध्ये तिरंगी राख्या बांधत देशभक्ती जोपासण्याचा प्रयत्न\n45 बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नियुक्तीस मान्यता, यशोमती ठाकूर यांची माहिती\n'मी एक काश्मिरी पंडित आहे...', अनुपम खेर यांचा सत्य परिस्थिती सांगणार व्हिडिओ\nराज्यात मार्चअखेर 6500 आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nआता मुंबई पोलीस दलात अश्वदळाचाही समावेश, 26 जानेवारीला संचलनात सहभाग\n23 जानेवारीला मनसेचे महाअधिवेशन, संदिप देशपांडेंनी ट्विट करत केले अवाहन\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेंच्या 'झुंड'चे पहिले पोस्टर प्रदर्शित\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/realme-x-to-go-on-sale-in-india-today-via-flipkart-and-realme-com/articleshow/70460477.cms", "date_download": "2020-01-20T13:02:02Z", "digest": "sha1:7XL7W47ORUS4IJXPGHQG2PWYGZQCPALQ", "length": 11984, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "realme x : रियलमी X चा आज सेल; 'या' ऑफर्स मिळणार - realme x to go on sale in india today via flipkart and realme.com | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nरियलमी X चा आज सेल; 'या' ऑफर्स मिळणार\nओप्पोचा सबब्रँड असलेल्या रियलमी एक्सचा आज दुपारी १२ वाजता सेल सुरू होणार आहे. ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या ऑनलाइन स्टोअरवरून हा फोन खरेदी करता येऊ शकणार आहे. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे, यात पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.\nरियलमी X चा आज सेल; 'या' ऑफर्स मिळणार\nओप्पोचा सबब्रँड असलेल्या रियलमी एक्सचा आज दुपारी १२ वाजता सेल सुरू होणार आहे. ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या ऑनलाइन स्टोअरवरून हा फोन खरेदी करता येऊ शकणार आहे. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे, यात पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.\nरियलमी एक्स (Realme X) ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत १६ हजार ९९९ रुपये इतकी आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत १९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. फ्लिपकार्टवरून एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर करून हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे. तसेच अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास ग्राहकांना ५ टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे. फ्लिपकार्टवरून नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय सुद्धा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्राहकांना २ हजार ८३४ रुपये प्रति महिना द्यावा लागणार आहे. हा फोन दोन रंगात (पोलर व्हाइट, स्पेस ब्लू कलर) उपलब्ध आहे.\nRealme X ची वैशिष्ट्ये\n>> ६.५३ इंचाचा विना नॉचचा एफएचडी प्लस सुपर AMOLED डिस्प्ले\n>> ४८ मेगापिक्सलचा ड्युअर रियर कॅमेरा\n>> पॉप अप सेल्फी एएन कॅमेरा\n>> ४ जीबी रॅम, ८ जीबी रॅम, १२८ जीबी इंटरनल स्टोरेज पर्याय\n>> Sony IMX471 सेन्सरसोबत १६ मेगापिक्सलचा एआय पॉप-अप कॅमेरा\n>> क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७१० प्रोसेसर\n>> ३७६५mAh क्षमतेची बॅटरी\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nरियलमी ५ प्रोचे हे मॉडल निम्म्यापेक्षाही कमी किंमतीत\nव���हॉट्सअॅप डाऊन; जगभरातील युजर्सना फटका\nइंटरनेट कमी वापरणाऱ्यांसाठी स्वस्तातील प्लान\nरिलायन्स जिओ बनली देशातील 'नंबर वन' कंपनी\n... म्हणून नंबर पोर्ट करण्याकडे ग्राहकांची पाठ\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nएअरटेलची 3G सेवा 'या' १० राज्यात बंद\n100 MP कॅमेऱ्यासह येणार Xiaomi Mi 10\nव्हॉट्सअॅपसाठी 'यांना' घ्यावा लागणार नवा मोबाइल\nउलगडूया क्यू आर ‘कोडं’\n... म्हणून प्रिया वर्मा ट्विटरवर झाल्या ट्रेंड\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nरियलमी X चा आज सेल; 'या' ऑफर्स मिळणार...\n'ओप्पो के ३'चा आज सेल; या आहेत खास ऑफर...\nअॅप्स चोरी करू शकतात तुमचा खासगी डेटा...\nनोकियाच्या या फोनमध्ये मिळणार सहा कॅमेरे आणि ५ जी टेक्नलॉजी...\nव्हाट्सअॅप अकाउंट होऊ शकते चोरी; कसं कराल रिकव्हर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/lalu-prasad-yadav-critisised-bihar-cm-nitish-kumar/articleshow/59902018.cms", "date_download": "2020-01-20T12:41:18Z", "digest": "sha1:XH4YBJZEV73ESFIF5F3FJAVJELSRFMOG", "length": 11792, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india news News: नितीशकुमार यांचे ‘नमो शरणं गच्छामि’ - lalu prasad yadav critisised bihar cm nitish kumar | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nनितीशकुमार यांचे ‘नमो शरणं गच्छामि’\nलालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर टीका केली.\nनितीशकुमार यांचे ‘नमो शरणं गच्छामि’\nलालूप्रसाद यादव यांची टीका\nराष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी बिहारमधील ‘महाआघाडी’तून बाहेर पडत भाजपशी घरोबा केलेले मुख्यमंत्री नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर टीका केली. ‘संधीसाधू रा��कारण करणारे ‘पलटूराम’ नितीश हे सध्या भाजपच्या कडेवर जाऊन बसले असून, ‘नमो शरणं गच्छामि’ म्हणत आहेत,’ अशा शब्दांत लालू यांनी नितीश यांच्यावर निशाणा साधला.\nबिहारमधील ‘महाआघाडी’तून बाहेर पडत नितीश यांनी भाजपच्या मदतीने राज्यात सत्ता मिळवली आहे. नितीश हे २०१३पर्यंत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) होते. त्यानंतर, त्यांनी २०१५ मध्ये काँग्रेस आणि ‘आरजेडी’च्या मदतीने बिहारमध्ये ‘महाआघाडी’ स्थापन केली. गेल्या महिन्यात ‘महाआघाडी’तून बाहेर पडत ते पुन्हा ‘एनडीए’मध्ये सामील झाले. ‘नितीश हे संधीसाधू असून, संधी मिळेल तिथे स्वत:चा फायदा पाहतात. आताही ते तशीच संधी साधून ‘नमो शरणं गच्छामि...’ म्हणत आहेत,’ असे लालूप्रसाद म्हणाले.\nतसेच, ‘देशात सध्या आणिबाणीसारखी परिस्थिती असून, देश धोक्यात आहे. आमच्यासारख्या नेत्यांवर विविध प्रकारे धाडी घालण्यात येत आहेत. कर्नाटकातील काँग्रेस मंत्र्‍याच्या रिसॉर्टवर आणि घरावरही अशी धाड टाकण्यात आली. पंतप्रधान मोदी सरकारकडून मोठ्या उद्योगपतींवर अशा धाडी का टाकल्या जात नाहीत,’ असा सवालही लालू यांनी उपस्थित केला.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'निर्भयाच्या आईनं सोनियांचा कित्ता गिरवावा'\nCAA सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारकः कपिल सिब्बल\nनिर्भयाच्या दोषींची फाशी २२ जानेवारीला नाही: कोर्ट\nशिक्षा झाली म्हणून नोकरीवरून काढता येणार नाही: कोर्ट\nनागरिकत्व कायदा: RSSच्या उलेमा परिषदेत राडा\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ओढून आणतात...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका पळाली\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nमटा न्य���ज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनितीशकुमार यांचे ‘नमो शरणं गच्छामि’...\nपीएचडीसाठी शून्य गुणांचा निकष...\n१०० पूल कधीही कोसळू शकतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/parliament-of-india/articleshow/30814839.cms", "date_download": "2020-01-20T12:39:47Z", "digest": "sha1:4GZGQM55NUZRFJ6FLQGDXSBETQUTPYIL", "length": 18329, "nlines": 155, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india news News: १५व्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन - Parliament of india | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\n१५व्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन\nपंधराव्या लोकसभेवर शुक्रवारी संसदेच्या विस्तारित अधिवेशनाच्या समारोपाने पडदा पडला. अखेरच्या भाषणात पंतप्रधानांनी पवारांचे कौतुक केले पण काँग्रेस आणि सोनियांचा उल्लेख टाळला.\nधक्कातंत्र - राजकारण आणि राजकारणी यांच्याकडून धक्कातंत्राचा सर्रास वापर होत असत...\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली\nसलग पाच वर्षे सततच्या व्यत्ययांनी ग्रासलेल्या पंधराव्या लोकसभेवर शुक्रवारी संसदेच्या विस्तारित अधिवेशनाच्या समारोपाने पडदा पडला. गेली पाच वर्षे हमरीतुमरीवर येण्याची एकही संधी न सोडणाऱ्या सदस्यांनी टुगोड आठवणींना उजाळा देत आणि परस्परांविषयी विशेष आपुलकी दाखवत पंधराव्या लोकसभेत एकमेकांचा निरोप घेतला. सभागृहातून बाहेर पडणाऱ्या बहुतांश सदस्यांना सोळाव्या लोकसभेचे वेध लागले होते.\nसर्वाधिक गोंधळ आणि गदारोळाने बाधित झालेली लोकसभा अशीच संसदीय लोकशाहीच्या इतिहासात पंधराव्या लोकसभेची नोंद केली जाईल. पहिल्या दिवसापासून गोंधळाची साक्षीदार ठरलेल्या पंधराव्या लोकसभेचा समारोप सौहार्दपूर्ण वातावरणात झाला. पण गोंधळ आणि गदारोळापासून शेवटचा दिवसही मुक्त राहू शकला नाही. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या पसंतीची सात प्रलंबित विधेयके मंजूर करण्यासाठी संसदेच्या अधिवेशनाची मुदत एक आठवड्याने वाढविण्यात यावी, या मागणीवरून सत्ताधारी काँग्रेसच्या सदस्यांनी दुपारी तासभर यथेच्छ गोंधळ घातला.\nपंधराव्या लोकसभेचा निरोप घेताना सदस्यांनी त्यांच्या हातून घडलेल���या प्रमादाबद्दल खेद व्यक्त करीत लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांच्यासह सभागृहातील विविध नेत्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा इतिहास घडविणाऱ्या मीराकुमार यांच्या संयमाची सर्वच सदस्यांनी भरपूर प्रशंसा केली.\nआपल्यासारख्या दलित समाजात जन्मलेल्या आणि लोकसभेत मागच्या बाकांवर बसणे पसंत करणाऱ्या व्यक्तीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकसभेचे नेतृत्व सोपवून पहिल्या बाकावर बसविले, अशा शब्दात गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भाजपचे सर्वोच्च नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या आशीर्वादाशिवाय लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची कामगिरी बजावताच आली नसती, अशी भावना सुषमा स्वराज यांनी बोलून दाखविली. अडवाणींचे घोर विरोधक समजले जाणारे समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली, तर एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी तृणमूल काँग्रेसचे सौगत राय भाकप नेते गुरुदास दासगुप्ता यांच्याशी अत्यंत सौजन्याने वागत होते. मीराकुमार यांच्या दीर्घ भाषणाअंती लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.\nमहाराष्ट्राचे दहाच खासदार उपस्थित\nपंधराव्या लोकसभेचा समारोप होत असताना गणेश दुधगावकर तसेच काँग्रेसच्या मार्गावर असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांचा अपवाद वगळता शिवसेनेचे अन्य खासदार गैरहजर होते. समारोपाच्या क्षणी शिवसेना आणि भाजपचे चार, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सहा असे महाराष्ट्रातील ४८ पैकी दहाच खासदार सभागृहात उपस्थित होते. राहुल गांधी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, अर्थमंत्री चिदंबरम, मुरली मनोहर जोशी, भाजपचे उपनेते गोपीनाथ मुंडे, तेलंगणचे नेते चंद्रशेखर राव आदी बड्या नावांनी शेवटच्या दिवशी दांडी मारली होती.\nपंतप्रधानांचे लोकसभेतील शेवटचे भाषण\nपंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्या भाषणात कृषिमंत्री शरद पवार यांची स्तुती केली. पण काँग्रेस व यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचा उल्लेखही केला नाही. लोकसभा अध्यक्ष म्हणून मीराकुमार यांनी बजावलेल्या कामगिरीची प्रशंसा केली. तेलंगण राज्यनि​र्मितीचे अवघड विधेयक मंजूर करताना लोकसभेने आपली क्षमता आणि इच्छाशक्तीचा परिचय घडविला, असे ��े म्हणाले. पंधरावी लोकसभा विसर्जित होण्यापूर्वीच राज्यसभेचे सदस्य झालेल्या पवार यांनी कृषी मंत्रालयाच्या कामगिरीचा आढावा घेतला.\nअपंगांचे अधिकार, तक्रार निवारण, अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचार, पदोन्नतीत आरक्षण, अनुसूचित जाती-जमाती उपयोजना, व्हिसल ब्लोअर, जातीय हिंसाचार ही सात प्रलंबित विधेयके मंजूर करण्यासाठी संसदेच्या अधिवेशनाची मुदत एका आठवड्याने वाढविण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या खासदारांनी हातात फलके घेऊन सभागृहाच्या मध्यभागी भरपूर घोषणाबाजी केली. त्यांचा विरोध करण्यासाठी समाजवादी पक्षाचे खासदारही मध्यभागी पोहोचले. राहुल यांनी ही विधेयके मंजूर व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. आपण विरोधी पक्षांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, पण अधिवेशनाच्या मुदतवाढीस त्यांनी नकार दिला, असे संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ म्हणाले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'निर्भयाच्या आईनं सोनियांचा कित्ता गिरवावा'\nCAA सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारकः कपिल सिब्बल\nनिर्भयाच्या दोषींची फाशी २२ जानेवारीला नाही: कोर्ट\nशिक्षा झाली म्हणून नोकरीवरून काढता येणार नाही: कोर्ट\nनागरिकत्व कायदा: RSSच्या उलेमा परिषदेत राडा\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ओढून आणतात...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका पळाली\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n१५व्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन...\nराजकारण आखाड्यात खे���ाचे डावपेच...\nव्हिसल ब्लोअरना कायद्याचे कवच...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/upendra-kushwahs-resignation/articleshow/67028965.cms", "date_download": "2020-01-20T12:48:05Z", "digest": "sha1:4UYUYAHSYGIHQPE6Q7WNOVRDUHNUB3UX", "length": 13190, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india news News: उपेंद्र कुशवाह यांचा मंत्रिपदाचा राजीनामा - upendra kushwah's resignation | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nउपेंद्र कुशवाह यांचा मंत्रिपदाचा राजीनामा\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली\nकेंद्रातील मोदी सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मनुष्यबळ विकास राज्यमंत्री असलेले उपेंद्र कुशवाह यांनी केंद्र सरकार तसेच भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) बाहेर पडत असल्याची सोमवारी घोषणा केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मोदी सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. बिहारच्या राजकारणात भाजप-जदयुच्या विरोधात लढत असलेल्या राजद-काँग्रेसच्या गोटात सामील होण्याचे संकेत कुशवाह यांनी दिले आहेत.\nलोकसभा निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली असताना कुशवाह यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तेलुगू देसम आणि स्वाभिमानी पक्षापाठोपाठ मोदी सरकारमधून बाहेर पडणारा राष्ट्रीय लोकसमता पक्ष हा तिसरा पक्ष ठरला आहे. बिहारचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांचा लोकतांत्रिक जनता दल हा पक्ष कुशवाह यांच्या पक्षात विलीन होणार आहे. कुशवाह यांचा पक्ष लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी करणार असून त्यांच्यासाठी लोकसभेच्या पाच जागा सोडल्या जातील अशी अपेक्षा आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत भाजपसोबत निवडणूक लढून कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोकसमता पक्षाने लोकसभेच्या तीन जागा जिंकल्या होत्या. सोमवारी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधानांच्या कार्यालयाला पाठवून दिला. पंतप्रधान मोदी यांनी देशाची निराशा केल्याबद्दल कुशवाह यांनी पत्रात निराशा व्यक्त केली असून सरकारने गरिबांसाठी काम करण्याऐवजी राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा फडशा पाडण्याला प्राधान्य दिल्याचा आरोप केला आहे. कुशवाह यांच्या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले आहे.\nबिहारमध्ये भाजप-रालोआचा धुव्वा उडेल, असा दावा भाजप-रालोआतून बाहेर पडताना कुशवाह यांनी केला. बिहारमधील भाजप-जदयु सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका कुशवाह यांनी केली. गेल्यावर्षी नितीशकुमार यांनी भाजपशी हातमिळवणी करून बिहारमध्ये सत्तांतर घडवून आणल्यानंतर कुशवाह अस्वस्थ होते. जागावाटपाच्या नव्या समीकरणात त्यांच्या वाट्याला तीनपेक्षा जास्त जागा येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी भाजप-रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'निर्भयाच्या आईनं सोनियांचा कित्ता गिरवावा'\nCAA सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारकः कपिल सिब्बल\nनिर्भयाच्या दोषींची फाशी २२ जानेवारीला नाही: कोर्ट\nशिक्षा झाली म्हणून नोकरीवरून काढता येणार नाही: कोर्ट\nनागरिकत्व कायदा: RSSच्या उलेमा परिषदेत राडा\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ओढून आणतात...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका पळाली\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nउपेंद्र कुशवाह यांचा मंत्रिपदाचा राजीनामा...\nParliament's Winter Session: आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन...\nAssembly Election Results 2018: मोदी-शहांच्या नेतृत्वाची कसोटी...\nTaj Mahal: दोनशे रुपयांनी वाढले ताजमहालाचे तिकीट...\nUrjit Patel Resign : राहुल गांधींचा भाजपवर हल्ला...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/college-club/college-for-godboys-has-also-emerged/articleshow/65498392.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-01-20T12:22:38Z", "digest": "sha1:YHIZQRZS543TE3UIFYKSVIE4BXTFLMZK", "length": 14514, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "college club News: देवभूमीसाठी कॉलेजंही सरसावली - college for godboys has also emerged | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nवेदांगी काण्णव, मुंबई विद्यापीठकेरळमधल्या पूरग्रस्तांसाठी चारही बाजूंनी मदतीचा ओघ सुरू झाला आहे...\nवेदांगी काण्णव, मुंबई विद्यापीठ\nकेरळमधल्या पूरग्रस्तांसाठी चारही बाजूंनी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मुंबई-ठाण्यातल्या वेगवेगळ्या कॉलेजचे विद्यार्थीही मदतकार्यात हिरीरीनं सहभागी झाले असून, कपडे, खाण्याचे जिन्नस, गरजेच्या वस्तू गोळा करण्यात येत आहेत. ही मदत लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचती केली जाणार आहे...\nविल्सन कॉलेजनं 'डू फॉर केरला' आणि 'टूडे फॉर केरला' या दोन संस्थांमार्फत कपडे, बेडशीटस, स्वयंपाकाची भांडी, त्याचबरोबर बिस्कीटं, तांदूळ, ताक, दही, मीठ अश्या गरजेच्या गोष्टी पाठवल्या आहेत. ह्याच बरोबर मेडिकल कॉलेज ऑफ कालिकत ह्यांच्या सहाय्यानं आणखी धान्य व प्रथमोपचाराचं साहित्य पाठवण्याचा त्यांचा मानस आहे. विशेष म्हणजे, कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या परीनं मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.\nपुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांचे खाण्याचे हाल होत असल्यानं व्हीजेटीआयच्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी मदत पाठवायचं ठरवलं आहे. भाजलेला कोरडा उपमा, साखर, मिल्क पावडर, तूर डाळ तसेच सॅनिटरी नॅपकिन्स अशा काही गरजेच्या वस्तू लष्कराच्या मदतीनं पूरग्रस्त लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. काही सामग्री विकत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचवण्यात येणार आहे.\nकेरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे (एनएसएस) विद्यार्थ्यांनी एक उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक शाखेमधल्या विद्यार्थ्यांना मदतीसाठी एक ठराविक वस्तू आणायला सांगण्यात आली आहे. तसंच कुणाला जर आर्थिक मदत करायची इच्छा असेल, तर त्या पैशांतून पाण्याच्या बाटल्या व इतर गरजेच्या वस्तू घेऊन त्या पाठवण्यात येतील. ही सगळी मदत एका स्वयंसेवी संस्थेतर्फे पुढे केरळमध्ये पाठवण्यात येईल. केरळमधली स्थानिक 'अनबाऊंड कोची' ही संस्था त्या मदतीचं वाटप करणार आ���े.\nरुईया कॉलेजमधल्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी कपडे, सॅनिटरी नॅपकिन्स, पाण्याच्या बाटल्या, औषधे, रस्सी अशा काही वस्तू गोळा केल्या आहेत. या गरजेच्या वस्तू केरळमधल्या पूरग्रस्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे\nवसंतदादा पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग\nपद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये देखील विशेष मोहीम राबवण्यात येतेय. त्यामार्फत टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, प्रथमोपचाराचं साहित्य, स्वेटर, डासप्रतिबंधक क्रीम अशा गोष्टी जमा केल्या जात आहेत. विवेक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत देऊ केली आहे. तसंच चांगले कपडेही घेऊन ते पूरग्रस्त लोकांपर्यंत पोहोचते करण्यात येणार आहे.\nयाबरोबरच साठ्ये कॉलेज, पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, बिर्ला कॉलेज, गुरू नानक कॉलेज, वसईचं विद्यावर्धिनीज कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीची 'उडान' टीम यांच्यामार्फतही 'डोनेशन ड्राईव्ह' आयोजित करण्यात येत आहे. विविध संस्था, एनजीओमार्फत ह्या वस्तू केरळमधल्या स्थानिक संस्थांकडे पोहोचवल्या जाणार आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकॉलेज क्लब:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nविद्यार्थी करतात ज्ञानदान-विल्सन कॉलेज\nअपना टाइम आ गया \n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nघरीच करा केसांच स्ट्रेटनिंग\nसतत खाणे चुकीचे नाही पण...\nसासरच्या घरी घेत नाहीत\nया गोष्टी ठेवा मायक्रोवेव्हपासून दूर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nविद्यार्थ्यांनी फेकले ‘सीड बॉम्ब’...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/haryana", "date_download": "2020-01-20T11:38:22Z", "digest": "sha1:N2FREH3XP4PHDOODVJVBM43FOV6IJJ6T", "length": 32626, "nlines": 319, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "haryana: Latest haryana News & Updates,haryana Photos & Images, haryana Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nसाईबाबा जन्मस्थळ वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवाद...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू ...\nनिर्भया: अल्पवयीन असल्याचा पवनचा दावा SC न...\nकाश्मीरमध्ये जवानांसोबत चकमक; हिजबुलच्या ३...\nमोदींनी विद्यार्थ्यांचा वेळ फुकट घालवू नये...\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांपर्यंत दं...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटल...\nअवघ्या एक टक्का भारतीयांकडे 'बजेट'पेक्षाही...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\nभारताच्या क्रिकेट संघांनी केला अनोखा विक्र...\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nशबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले......\nभावाचं ब्रेकअप; अमिषा पटेल मदतीला धावली\nतीन दिवस परवीन बाबीचं शव घरात होतं पडून\n'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास चुकीचाः सैफ\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nमोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं ..\nअपयश देखील अनुभवायला हवं\nपरिक्षेत गुण मिळवणं सर्व काही नाह..\n'परीक्षा पे चर्चा २०२०' हा कार्यक..\nजे. पी. नड्डा घेणा��� अमित शहांची ज..\n'नवऱ्याला ठार मारलंय, मला फाशी द्या\nअडीच वर्षांपूर्वी मी पतीची हत्या केली आहे, मला फाशी द्या, अशी कबुली एका महिलेनं जनता दरबारामध्ये दिल्यानं एकच खळबळ उडाली. हरयाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांना तिनं एक पत्र दिलं आहे. त्यात तिनं पोलीस अधिकारी असलेल्या पतीची हत्या केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यासाठी मला फाशीची शिक्षा व्हायला हवी, असं तिनं पत्राद्वारे सांगितलं. यानंतर महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.\nराहुल गांधी-प्रियांका गांधी पेट्रोल बॉम्बः मंत्री\nवादग्रस्त वक्तव्य करून सतत चर्चेत राहणाऱ्या अनिल वीज यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या विरोधात पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अनील वीज हे हरियाणा सरकारमध्ये गृह मंत्री आहेत. प्रियांका गांधी व राहुल गांधी यांच्यापासून सावध राहायला हवे. कारण ते पेट्रोल बॉम्ब आहेत. हे दोघे जण ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आग भडकते व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते, असे वीज यांनी म्हटले आहे.\nहरयाणाच्या खाप पंचायतीचा लव्हमॅरेजला हिरवा कंदिल\nजातीबाहेर लग्न करणाऱ्यांसाठी व्हिलन ठरलेल्या हरयाणाच्या खाप पंचायतीने आता एक नवा अध्याय गिरवला आहे. हरयाणाच्या जींद जिल्ह्याच्या बरसोला ग्राम पंचायतीने आपल्या पंचायतीतल्या सर्व गावातल्या युवक-युवतींना आंतरजातीय लग्न करण्याची मान्यता दिली आहे. इतकंच नव्हे तर यासाठी या तरुणांना साथ देण्याचीही घोषणा केली आहे.\nपाकिस्तानपासून सावधच राहण्याची गरज\nराजनाथ सिंह यांचे प्रतिपादनवृत्तसंस्था, डेहरादूनकुणाचाही भूभाग काबीज करून विस्तारण्याचा भारताचा हेतू नाही...\nहरयाणात भाजप 'उदार'... १० आमदार असलेल्या मित्रपक्षाला दिली ११ खाती\nसरकार स्थापन करण्यासाठी एका-एका जागेला किती महत्त्वं असतं याचा अनुभव महाराष्ट्र सध्या घेतच आहे. राज्यात ५६ जागा असणाऱ्या शिवसेना आणि सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजप यांचं मुख्यमंत्रीपदावरुन बिनसलं. पण हीच भाजपा हरियाणात दबावात असल्याचं चित्र आहे. कारण, १० आमदार असलेल्या पक्षाला हरियाणातील भाजपने ११ महत्त्वाची खाती दिली आहेत. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने भाजपला हरियाणात जननायक जनता पार्टी (जेजेपी) चा आधार घ्यावा लागला.\nTik Tok व्हिडिओ करण्यासाठी तरूण फासावर लटकला\nपबजी या ऑनलाइन गेममुळं अनेक तरुणांना जीव गमवावा लागला असतानाच, आता टिक-टॉकचा नाद तरुणाईच्या जीवावर बेतू लागला आहे. टिक टॉक व्हिडिओ तयार करण्याच्या नादात एका तरुणानं स्वतःला गळफास लावून घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवानं दोर तुटल्यानं तरुणाचा जीव वाचला. या प्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी टिक टॉक व्हिडिओ तयार करण्यासाठी तरुणावर दबाव टाकणाऱ्या एका युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nहरयाणाच्या मुख्यमंत्रिपदी मनोहरलाल खट्टर; दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्रिपदी\nहरयाणाच्या मुख्यमंत्रिपदी मनोहरलाल खट्टर यांनी, तर उपमुख्यमंत्रिपदी दुष्यंत चौटाला यांनी आज शपथ घेतली. राजधानी चंदीगडमध्ये हा शपथ सोहळा पार पडला. राज्यपाल सत्यनारायण आर्य यांनी खट्टर आणि चौटाला यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.\nभाजपशी युती होताच 'जेजेपी'चे चौटाला तुरुंगाबाहेर\nहरयाणातील भाजप सरकारसोबत युती करणाऱ्या जननायक जनता पक्षाचे प्रमुख दुष्यंत चौटाला यांचे वडील अजय चौटाला यांची आज सकाळी तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली.\nमहाराष्ट्रात ज्या प्रमाणे 'अब की बार, २२० पार' अशा घोषणा दिल्या जात होत्या, त्याचप्रमाणे नव्वद जागांची विधानसभा असलेल्या हरयाणात 'अब की बार, ७५ पार' अशा घोषणा दिल्या जात होत्या. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी हरयाणातील प्रचारसभांमध्ये बोलताना 'पचहत्तर से एक भी सीट कम नही आनी चाहिए..' असा 'आदेश'च मतदारांना दिला होता.\nहरयाणात भाजप-जेजीपी सरकार स्थापन करणार\nहरयाणामधील सत्तेचा सस्पेन्स अखेर संपला आहे. हरयाणात भाजपने जननायक जनता पार्टी (जेजेपी)शी हात मिळवणी केल्याने राज्यात बीजेपी-जेजेपीचं सरकार स्थापन्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जेजेपीला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार असून मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याची घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली.\nहरयाणा: ९० पैकी ८४ नवनिर्वाचित आमदार कोट्यधीश\nमहाराष्ट्रासह हरयाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. हरयाणा विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले ९० पैकी ८४ आमदार हे कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे. 'असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स' अर्थात 'एडीआर' या संस्थेच्या अहवालात ही माहिती उघड झाली आहे.\nनिवडणूक निकालानंतर ईव्ही��मवर शंका नाहीच\nमागील लोकसभा निवडणुकीनंतर आणि महाराष्ट्र आणि हरयाणा निवडणुकांआधी ईव्हीएमवर शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांनी निवडणूक निकालानंतर मात्र, ईव्हीएमवर शंका उपस्थित न केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यावेळी निवडणूक निकालांनी जवळजवळ सर्वच एक्झिट पोल फोल ठरवले असून, महाराष्ट्रात विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं शंभरच्या आसपास जागांवर विजय मिळवला आहे. तर हरयाणातही काँग्रेसची कामगिरी दमदार झाली आहे.\nहरयाणा: 'किंगमेकर' दुष्यंत चौटालांबद्दल जाणून घ्या\n'अब की बार पचहत्तर पार' अशी घोषणा देऊन हरयाणा विधानसभा निवडणुकीत ९० पैकी ७५ जागा जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेने उतरलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला गुरुवारी अनपेक्षित पराभवाचा जोरदार झटका बसला.\n'टिकटॉक फेम' भाजप महिला उमेदवार पराभूत\nसोशल मीडियावर टिकटॉकचा व्हिडिओ अपलोड करून लोकांची वाहवा मिळवणाऱ्या सोनाली फोगाटला भाजपने निवडणुकीच्या मैदानात उतरवले खरे पण, या निवडणुकीत तिचा दारुण पराभव झाला आहे. पराभूत झाल्यानंतर सोनाली फोगाटला अश्रू अनावर झाले असून तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.\nहरयाणा निवडणुकीत मोदींपेक्षा राहुल गांधी वरचढ\nनुकत्याच पार पडलेल्या हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीत 'मोदी लाट' ओसरल्याचे स्पष्टपणे दिसले. तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'जादू' दिसली. ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी सभा, रॅली केली त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला असून राहुल गांधींनी घेतलेल्या रॅली व सभेच्या ठिकाणी काँग्रेस उमेदवार विजयी झाल्याचे दिसले आहे.\nपाच वर्षानंतर सत्ता येणं कठिण; तरीही जिंकलो: मोदी\nदेशभरातील निवडणुकांचा ट्रेंड पाहता पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर पुन्हा सत्ता येणं कठिण असतं. मात्र असं असतानाही चांगली कामगिरी केल्यामुळे महाराष्ट्र आणि हरयाणात सत्ता राखण्यात आम्हाला यश आलं, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीतील विजयाचं विश्लेषण केलं.\nहरयाणाः बबिता फोगाट, योगेश्वर दत्तचा पराभव\nहरयाणा विधानसभा निवडणुकीत कुस्तीपटू बबिता फोगाट आणि योगेश्वर दत्त यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. हॉकीपटू आणि भारतीय हॉकी संघाचा म���जी कर्णधार संदीप सिंग मात्र विधानसभा निवडणुकीत विजयी झाला आहे.\nमहाराष्ट्र, हरयाणाची सेवा करत राहणार: शहा\nमहाराष्ट्र आणि हरयाणात भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नसून या निकालावर भाजपाध्यक्ष अमित शहा यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. दोन्ही राज्यातील जनतेचे मी आभार मानतो. आजवर जशी या दोन्ही राज्यांतील जनतेची सेवा आम्ही केली तशीच सेवा यापुढेही आम्ही करत राहणार आहोत, असा विश्वास व्यक्त करत दोन्ही राज्यांत भाजप मित्रपक्षांना सोबत घेऊन सत्तास्थापन करणार असल्याचे संकेत शहा यांनी दिले.\nहरयाणात पुन्हा एकदा भाजपचं स्पष्ट बहुमतातील सरकार विराजमान होईल, असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला होता. मात्र, एक्झिट पोलचा अंदाज साफ चुकीचा ठरताना दिसत आहे. हरयाणात ७५च्या पारचा नारा देणारा भाजप अवघ्या ३५ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसही ३५ जागांवर आघाडीवर आहे.\nबैलाने गिळले ३ तोळ्यांचे सोन्याचे दागिने\nहरयाणा राज्यातील सिरसामधील वालांवाली येथे एका बैलाने तब्बल तीन तोळे गिळून टाकले. एका महिलेने आपले तीन तोळ्याचे सोन्याचे दागिणे चुकून भाज्यांच्या कचऱ्यात फेकून दिल्या होत्या. आता हे दागिने आपल्याला पुन्हा मिळावेत यासाठी महिलेचे कुटुंबीय या बैलाला भरपूर प्रमाणात चारा घालत आहेत. मात्र,अजूनही या बैलाच्या पोटातून गिळेलले दागिने बाहेर येऊ शकलेले नाहीत. बाजारमूल्याचा विचार केल्यास या तीन तोळे (३० ग्रॅम) दागिन्यांची किंमत आहे सुमारे १ लाख १८ हजार रुपये.\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; शहांनी दिली सूत्रे\nनिर्भया प्रकरण: दोषी पवनची याचिका फेटाळली\n८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका पळाली\n100 MP कॅमेऱ्यासह येणार Xiaomi Mi 10\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचे देसाई पोलिसांच्या ताब्यात\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nव्हॉट्सअॅपसाठी घ्यावा लागणार नवा मोबाइल\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्ज लटकला\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/aarogya/here-are-5-benefits-of-eating-ginger-in-winter", "date_download": "2020-01-20T12:54:48Z", "digest": "sha1:OLIKAHSCBVAE2OQNWPCMRAJUOSXG6Q7P", "length": 11453, "nlines": 147, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाण्याचे 'हे' आह��त 5 फायदे", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nहिवाळ्यात डिंकाचे लाडू खाण्याचे 'हे' आहेत 5 फायदे\nदररोज डिंकाचे लाडू खाऊन शरीरात कोणते बदल दिसतात ते जाणून घेऊया...\n हवामान बदलताच, लोकांचे भोजन देखील बदलू शकते. हिवाळ्यात लोकांना आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करणे आवडते ज्यामुळे आपले शरीर आतून गरम राहते आणि शरीराची दुर्बलता देखील दूर होते. अशाच एका गोष्टीचे नाव आहे गम. गम ही निसर्गाची अनोखी भेट आहे. जे खाण्याने बरेच फायदे आहेत. गरोदर स्त्रियांना स्तनपान देणा-या मातांना गमपासून बनवलेले लाडू खाण्याचा सल्ला दिला जातो. चला दररोज डिंकाचे लाडू खाऊन शरीरात कोणते जादूचे बदल दिसतात ते जाणून घेऊया.\nदररोज रात्री झोपायच्या आधी कोमट दुधासह डिंक लाडू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. असे केल्याने स्नायूंबरोबरच रीढ़ देखील मजबूत होते.\nबर्‍याचदा गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांना डिंक खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून डिंकचे सेवन केल्याने गरोदरपणात शरीरातील दुर्बलता दूर होते. याशिवाय शरीरात कोणत्याही प्रकारचा कंटाळा आला असेल तर दररोज डिंकाचे सेवन केले पाहिजे.\n 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका\nदररोज एक ते दोन डिंकाच्या लाडूंचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. परंतु दोनपेक्षा जास्त गम लाडू सेवन केल्याने पोट खराब होऊ शकते. कारण जास्त खाल्ल्याने पचन करणे कठीण होते.\nटोस्ट डिंक आणि लाडू बनवून खा, शरीराची प्रतिकारशक्ती चांगली आहे. ज्यामुळे ती व्यक्ती आजारी पडते. या कारणास्तव, सर्दी टाळण्यासाठी हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणे चांगले.\n'ही' हिरवी भाजी मधुमेहाच्या रूग्णांसाठी ठरतेय वरदान\nलोकांना बहुतेकदा हिवाळ्याच्या मौसमात संयुक्त वेदना होतात आणि त्यांना चालण्यास त्रास सहन करावा लागतो. म्हणून डिंकाचे लाडू खाणे फायद्याचे ठरू शकते. म्हणून जर आपल्याला हिवाळ्यात निरोगी रहायचे असेल तर रात्री किमान गरम पाण्यात एक लाडू घ्या.\nचिंचेच्या पानांचे औषधी गुणधर्म, त्याचे फायदे जाणून घ्या\nजीप पुलावरून नदी पात्रात कोसळली, चार जण जखमी\nदिंडोरी तहसील कचेरीवर सेनेचा धडक मोर्चा\nजास्त प्रोटीन खाण्याचे 'हे' आहेत 5 मुख्य तोटे, आजपासून आहारात करा बदल\nआता रेशन दुकानात���ी मिळणार मटण अन् चिकन, प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन\nमैदा, साखर अनेक धोकादायक रोग वाढवतात\n21 अत्यावश्यक औषधे महागणार\n...अशा प्रकारे आल्याचे सेवन करा, 'ही' खबरदारीही घ्या\nकॉफी प्या मूत्रपिंडांशी संबंधित आजार टाळा, इतरही फायदे जाणून घ्या\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF,_%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2020-01-20T12:21:10Z", "digest": "sha1:XBQJMUFAPR7PDSWRMCQIDOFF5QVUG7X6", "length": 3719, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबादला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबादला जोडलेली पाने\n← शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्च�� वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nऔरंगाबाद ‎ (← दुवे | संपादन)\nशासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.kaustubhkasture.in/2013/08/blog-post_3602.html", "date_download": "2020-01-20T12:13:47Z", "digest": "sha1:OODXUKP4GF37WI66HWT7BMCHMLQE5O3Z", "length": 19434, "nlines": 28, "source_domain": "www.kaustubhkasture.in", "title": "इतिहासाची सुवर्णपाने: दुर्दैवाचे धनी भाग २ : ब्राह्मण आणि शिवाजी महाराज !", "raw_content": "\nदुर्दैवाचे धनी भाग २ : ब्राह्मण आणि शिवाजी महाराज \nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला असा अपप्रचार गेली काही वर्षं महाराष्ट्रात पद्धतशीर पणे सुरू आहे. परंतू मूळात एक गोष्ट मात्र कधीही लक्षात घेतली जात नाही ती म्हणजे, शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेतील, अष्टप्रधान मंडळातील सरसेनापती सोडता सात प्रधान हे शिवाजी महाराजांनीच नियुक्त केलेले ब्राह्मण होते. यात महाराजांच्या गैरहजेरीत राज्य सांभाळणारा राज्याचा मुख्य प्रधान (पंतप्रधान) हाही ब्राह्मण होता, या प्रधानाचे नाव, मोरेश्वर त्र्यंबकपंत पिंगळे. महाराजांच्या राजमंडळातही मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो प्रभुणीकर, रामचंद्रपंत निळकंठ बहुलकर, दत्ताजीपंत मंत्री, रघुनाथ बल्लाळ अत्रे, रघुनाथपंत कोरडे, त्र्यंबक सोनदेव यांसारखे अनेक हुशार ब्राह्मण कारभारी होते. खुद्द महाराजांच्या राज्याचे न्यायाधिश निराजी रावजी नाशिककर हे ब्राह्मण होते. महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला आणि म्हणून महाराजांच्या राज्याभिषेकाला काशिहून गागा भट्टांना यावे लागले असा जो समज आज आहे तो पूर्णपणे चूकीचा आणि समाजात दुही माजवणारा आहे. मुळात गागा भट्ट हे महाराष्ट्रीयच होते \nत्यांचे मूळ नाव विश्वेश्वर. दिवाकर भट्ट या प्रकांड पंडितांचा हा मुलगा. भट्ट ह�� ते ब्राह्मण होते असे म्हणून नाही तर ते त्यांचे आडनावच होते गोदावरी नदीच्या तीरावरील प्रख्यात प्रतिष्ठान नगरी म्हणजेच पैठणचे राहणारे, विश्वामित्र गोत्री देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांचे घराणे हे गोदावरी नदीच्या तीरावरील प्रख्यात प्रतिष्ठान नगरी म्हणजेच पैठणचे राहणारे, विश्वामित्र गोत्री देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांचे घराणे हे परंतू गागाभट्टांचे खापर पणजे रामेश्वरशास्त्री भट्ट हे महाराष्ट्रातील सुलतानी अंमलाला कंटाळून काशीला जाऊन राहीले, ते कायमचेच परंतू गागाभट्टांचे खापर पणजे रामेश्वरशास्त्री भट्ट हे महाराष्ट्रातील सुलतानी अंमलाला कंटाळून काशीला जाऊन राहीले, ते कायमचेच गागाभट्टांच्या पणजोबांनी सुलतानांनी उध्वस्त केलेल्या अखिल हिंदुस्थानच्या तीर्थक्षेत्राचे, श्री काशीविश्वेश्वराचे मंदिर पुन्हा नव्याने बांधले. गागा भट्ट हे राज्याभिषेकाच्या वेळेस पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले असं नाही. या आधी इ. स. १६६४ मध्येही ते महाराजांशी याच (राज्याभिषेकाच्या) संदर्भात बोलण्यासाठी महाराष्ट्रात आले होते, परंतू त्यावेळेस शायिस्तेखान स्वारीमुळे महाराष्ट्राची वाताहात झालेली होती आणि महाराजांना क्षणाचीही उसंत नसल्याने तेव्हा गागा भट्टांनी त्यांचा बेत पुढे ढकलला. हे खुद्द गागा भट्टांनीच त्यांच्या ‘शिवार्कोदय’ या ग्रंथात नमुद करून ठेवलेले आहे. या वेळेस आणखी एक गोष्ट सांगायची ती म्हणजे समर्थ रामदास स्वामींची गागाभट्टांच्या पणजोबांनी सुलतानांनी उध्वस्त केलेल्या अखिल हिंदुस्थानच्या तीर्थक्षेत्राचे, श्री काशीविश्वेश्वराचे मंदिर पुन्हा नव्याने बांधले. गागा भट्ट हे राज्याभिषेकाच्या वेळेस पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले असं नाही. या आधी इ. स. १६६४ मध्येही ते महाराजांशी याच (राज्याभिषेकाच्या) संदर्भात बोलण्यासाठी महाराष्ट्रात आले होते, परंतू त्यावेळेस शायिस्तेखान स्वारीमुळे महाराष्ट्राची वाताहात झालेली होती आणि महाराजांना क्षणाचीही उसंत नसल्याने तेव्हा गागा भट्टांनी त्यांचा बेत पुढे ढकलला. हे खुद्द गागा भट्टांनीच त्यांच्या ‘शिवार्कोदय’ या ग्रंथात नमुद करून ठेवलेले आहे. या वेळेस आणखी एक गोष्ट सांगायची ती म्हणजे समर्थ रामदास स्वामींची महाराज समर्थांना किती मानत असत हे खुद्द महाराजांच्या समर्थांना लिहीलेल्या पत्रावरूनच सिद्ध होते. ते संपूर्ण पत्र सदर पुस्तकाच्या ‘शिवाजी महाराज आणि अध्यात्म’ या प्रकरणात उद्धृत केलेच आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासून चोविसाव्या वर्षापर्यंत म्हणजेच, सलग बारा वर्षे गोदावरी नदीच्या पात्रात उभे राहून, पहाटे पहाटे गोदावरीच्या थंड पाण्यात उभे राहून सूर्यनारायणाला तेरा कोटी गायत्री मंत्राचा जप करण्याचा संकल्प समर्थांनी केला होता. समर्थही शेवटी माणूसच होते. गोदावरीच्या थंड पाण्यात उभं राहण्याचा परीणाम अखेरीस श्वसनसंस्थेच्या विकारात झाला, आणि पुढे समर्थांना दम्याचे दुखणे जडले ते कायमचेच महाराज समर्थांना किती मानत असत हे खुद्द महाराजांच्या समर्थांना लिहीलेल्या पत्रावरूनच सिद्ध होते. ते संपूर्ण पत्र सदर पुस्तकाच्या ‘शिवाजी महाराज आणि अध्यात्म’ या प्रकरणात उद्धृत केलेच आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासून चोविसाव्या वर्षापर्यंत म्हणजेच, सलग बारा वर्षे गोदावरी नदीच्या पात्रात उभे राहून, पहाटे पहाटे गोदावरीच्या थंड पाण्यात उभे राहून सूर्यनारायणाला तेरा कोटी गायत्री मंत्राचा जप करण्याचा संकल्प समर्थांनी केला होता. समर्थही शेवटी माणूसच होते. गोदावरीच्या थंड पाण्यात उभं राहण्याचा परीणाम अखेरीस श्वसनसंस्थेच्या विकारात झाला, आणि पुढे समर्थांना दम्याचे दुखणे जडले ते कायमचेच ऐन राज्याभिषेकाच्या प्रसंगी समर्थांना दम्याचा त्रास जाणवू लागल्याने ते राज्याभिषेकास उपस्थित राहू शकले नाहीत. परंतू आपल्या शिष्यांसोबत त्यांनी आशिर्वाद पाठवला ऐन राज्याभिषेकाच्या प्रसंगी समर्थांना दम्याचा त्रास जाणवू लागल्याने ते राज्याभिषेकास उपस्थित राहू शकले नाहीत. परंतू आपल्या शिष्यांसोबत त्यांनी आशिर्वाद पाठवला किंबहूना, समर्थांनी शिवाजी महाराजांचे ‘निश्चयाचा महामेरू...’ असे जे सार्थ शब्दांत वर्णन केले आहे, त्यासारखं वर्णन भूषण कवी अथवा अगदीच जयरामासारखे कवी सोडले तर कोणाही कवीला आजतागायत करता आलं नाही किंबहूना, समर्थांनी शिवाजी महाराजांचे ‘निश्चयाचा महामेरू...’ असे जे सार्थ शब्दांत वर्णन केले आहे, त्यासारखं वर्णन भूषण कवी अथवा अगदीच जयरामासारखे कवी सोडले तर कोणाही कवीला आजतागायत करता आलं नाही अर्थात हे झाले तार्कीक स्पष्टीकरण अर्थात हे झाले तार्कीक स्पष्टीकरण शेडगावकरांचा बखरकार मात्र रामदास स्वामी राज्याभिषेकाला हजर होते असं स्पष्ट नमुद करतो, तो म्हणतो, “ ... कुल देशातूंन पादशाई मुलुखातून व थोर थोर क्षेत्रांस पत्रे पाठऊनु वैदीक व शास्त्री व वैदीक पुरुषें व थोर थोर ब्राह्मण भट भिक्षुक षड्दर्शने दशनाम मिळोन पनास हाजार याची गणना जाली. त्यास चातुर्मास ठेऊन घेऊन सीधे उलफे व मिष्टान्न भोजन देऊन सर्वांचा बंदोबस्त ठेविला. नंतर श्री रामदास स्वामी व गागाभट पंडित व प्रभाकरभट पंडित यांचे चिरंजीव बालंभट कुलगुरू व सरकारकून व उमराव व सरदार व मानकरी वगैरे मिळोन सर्व मते तख्तांस जागा पूर्वी रायेरी सोन्याची पायेरी हे नांव मोडून रायगड असे नाव ठेऊन तोच गड तख्तास व राजधानीस नेमिला. असे जाहल्यानंतर श्री रामदास स्वामी व गागाभट व थोर थोर ब्राह्मणानी सिवाजीराजे यांस अभिषेक करावा असा निश्चय केला. आणि सुदीन सुमुहुर्त शके १५९६ आनंदनाम संवतसरे फसली सन १०८४ मिती ज्येष्ठ शु॥ १३ त्रयोदसीस मंगळस्नान श्री माहादेव व भवानी कुलस्वामी व मातोश्री व श्री रामदास स्वामींस व प्रभाकरबावा याचे पुत्र बालंभट कुळगुरू व गागाभट व थोर थोर भट व सत्पुरुष या सर्वांची येथाविधी आलंकार व वस्त्रे देऊन पुजा करोन, सर्वांस नमन करोन सर्वांचे आसिरवाद घेऊन पट्टाभिषेकास बैसले... ”\nशिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं वर्णन करताना कृष्णाजी अनंत सभासद म्हणतो, “ ... कुल आपले देशातून पन्नास सहस्र वैदिक ब्राह्मण थोर थोर क्षेत्रीहून मिळाले. तो सर्वही समुदाय (राजांनी) राहून घेतला. प्रत्यही मिष्टान्न भोजनास घालू लागले. शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ मासी शुध त्रयोदसीस मुहूर्त पाहीला. ते दिवशी राजियांनी मंगलस्नाने करून श्री माहादेव व श्री भवानी कुलस्वामी, उपाध्ये प्रभाकरभटाचे पुत्र बाळंभट कुलगुरू व भट गोसावी, वरकड श्रेष्ठ भट व सत्पुरुष अनुष्ठीत यांची सर्वांची पुजा येथाविधी अलंकार वस्त्रे देऊन सर्वांस नमन करून अभिषेकास सुवर्णचौकीवर बसले. अष्टप्रधान व थोर थोर ब्राह्मणांनी स्थळोस्थळीची उदके करून सुवर्ण कलशपात्री अभिषेक केला. (राज्याभिषेकास) पन्नास सहस्र ब्राह्मण वैदिक मिळाले. यावेगळे तपोनिधी व सत्पुरुष , संन्यासी, अतिथी, मानभाव, जटाधारी, जोगी जंगम नाना जाती मिळाले.या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा. हा मर्‍हाटा पातशाहा येवढा छत्रपती जाहला. गोष्ट साम���न्य न जाहली...” आता, सभासद हा खुद्द राज्याभिषेकासमयी तिथे उपस्थित होता यात शंका नाही, कारण ही बखर शिवकाळाशी सर्वात जवळच्या असणार्‍या कालखंडातली आहे. खुद्द शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम यांनी कृष्णाजी अनंत हा ‘ पुरातन, राज्यातील माहितगार ’ असल्यानेच राजारामांनी त्याला आपल्या वडिलांचे चरित्र लिहावयास सांगितले. त्यामूळे याहून दुसरा मोठा पुरावा कोठेही सापडणार नाही.\nआजतागायत शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केल्याचा एकही अस्सल लेखी कागदोपत्री पुरावा ( म्हणजे पत्र, समकालीन बखर अथवा परकीय वकीलांची बातमीपत्रं इ.) आजपर्यंत सापडलेला नाही, ही सत्य परिस्थिती आहे. याउलट इ.स. १६७०-७१ मध्ये त्र्यंबकेश्वर महाक्षेत्री शिवलिंगापाशी असणार्‍या भोसले कुलाच्या क्षेत्रोपाध्यांना, आबदेभट ढेरगे यांना शिवाजी महाराजांनी दिलेले हा कौलनामा पाहता खरे काय ते चटकन लक्षात येईल.\n“ कौलनामा अजरख्तखाने राजश्री शिवाजीराजे साहेब दामदौलतहू ता भटानी व समस्त भिकक्षुक भटानी त्रिंबककर को भटानी व समस्त भिकक्षुक भटानी त्रिंबककर को त्रिंबक सुहूर सन इहिदे सबैन अलफ कौलनामा यैसा जे वेदमूर्ति आबदे ढेरगे यांणी मालुमात केली की साहेबाचे (महाराजांचेच) लोक येताजाता आपणास तसविस देताती तरी कौल मरहमत केलिया आसिरवाद देऊनु सुखे राहोन म्हणुन तरी तुम्ही सुखे राहणे. साहेबाचे लोक तेथे आले तरी भिक्षुक ब्राह्मणास आजार देणार नाही. तुम्ही सुखे राहणे. कोणे गोष्टीचा शक न धरणे. दरी बाब कौल असे. मोर्तब सुद. मर्यादेयं विराजते ॥ ”\nया पत्राची अस्सल छायांकीत प्रत पुढे दिलेली आहे.\nमहाराजांच्या सैन्यातील काही माणसांचा उपद्रव होतो म्हणून महाराजांचे त्र्यंबकेश्वर येथील क्षेत्रोपाध्ये आबदेभट ढेरगे यांनी शिवाजी महाराजांकडे कौल मागितला. याबाबत क्षेत्रीच्या ब्राह्मणांना सैन्यातील कोणाही व्यक्तीकडून कसलाही त्रास होणार नाही अशा आशयाचा कौलनामा महाराजांनी पाठवून दिला.\nआपल्याला माझ्या कोणत्याही पुस्तकाबद्दल अभिप्राय द्यायचा असल्यास येथे क्लिक करा\nमाझी पुढील पुस्तके ऑनलाईन विकत घेण्यासाठी उपलब्ध आहेत\n- इतर उपयुक्त संकेतस्थळे -\nआजवर दफ्तराला भेट देणार्‍यांची संख्या\nसदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/amnflash/mns-president-raj-thackeray-urges-activists-to-maintain-peace", "date_download": "2020-01-20T13:01:40Z", "digest": "sha1:4W5JFSFSJSYWNVCTQRHG7IW5NQYZFLK7", "length": 11413, "nlines": 134, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन\nखोट्या केसेसेस आणि नोटीसा यांची आपल्याला सवय असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले\nमुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणी सक्तवसुली संचालयाने नोटीस पाठविल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. 22 ऑगष्ट रोजी राज ठाकरे यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे 22 ऑगष्टला मनसे कार्यकर्ते ईडी कार्यलायाबाहेर शांततेत आंदोलन करणार होते. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. खोट्या केसेसेस आणि नोटीसा यांची आपल्याला सवय असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.\n“राजगडावर आमची बैठक पार पडली होती. ईडीच्या कार्यालयाबाहेर जावं असं आवाहन यावेळी कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांना करण्यात आलं होतं. पण राज ठाकरेंसोबत आमची बैठक झाली असता कोणीही ईडीच्या कार्यालयाबाहेर येऊ नये असा आदेश त्यांनी दिला आहे. तशी सक्त ताकीदच त्यांनी दिली आहे. शांततेत हे प्रकरण पुढे न्यायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे”, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. सामान्य लोकांना त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.\nकोहिनूर मिल प्रकरण नेमके काय\nराज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांनी मिळून दादर येथील कोहिनूर मिलची जागा खरेदी केलेली आहे. त्यासाठी आयएलएफएसकडून कर्ज घेण्यात आले होते. मात्र त्यानंतर आयएलएफएसचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले. त्यानंतर राज ठाकरे यांनी 2008 साली या प्रकरणी आपले सर्व शेअर्स विकले होत��. मात्र, त्यानंतरही राज ठाकरे या कंपनीत सक्रिय असल्याचे सांगत याप्रकरणाची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे.\nआदित्य ठाकरेंची पुरग्रस्तांना मदत, शिवसेना पुरग्रस्तांच्या पाठीशी\nराज ठाकरेंना आलेल्या ईडीच्या नोटीशीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक\n45 बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नियुक्तीस मान्यता, यशोमती ठाकूर यांची माहिती\n'मी एक काश्मिरी पंडित आहे...', अनुपम खेर यांचा सत्य परिस्थिती सांगणार व्हिडिओ\nराज्यात मार्चअखेर 6500 आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nनव्या पिढीला समतेच्या विचारांची, विकासाची दृष्टी आणि यशाची प्रेरणा मिळेल - शरद पवार\nआता मुंबई पोलीस दलात अश्वदळाचाही समावेश, 26 जानेवारीला संचलनात सहभाग\nमाळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षावर फसवणूकीचा गुन्हा दाखल\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2020-01-20T12:18:28Z", "digest": "sha1:PQKYUUAA52JLPBGMZN3NIQ62QA2XWJBY", "length": 12571, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोदावरी नदीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nगोदावरी नदीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख गोदावरी नदी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nभारत ‎ (← दुवे | संपादन)\nत्रिभुज प्रदेश ‎ (← दुवे | संपादन)\nकृष्णा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nबीड ‎ (← दुवे | संपादन)\nगंगा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nनदी ‎ (← दुवे | संपादन)\nज्ञानेश्वर ‎ (← दुवे | संपादन)\nक्षिप्रा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nनांदेड जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nमराठवाडा ‎ (← दुवे | संपादन)\nनांदेड ‎ (← दुवे | संपादन)\nमुळा नदी (पुणे जिल्हा) ‎ (← दुवे | संपादन)\nइंद्रायणी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nपूर्णा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nभीमा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nपंचगंगा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nतापी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nनर्मदा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nअहमदनगर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nजालना जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nबीड जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nखम्मम जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:विजय ‎ (← दुवे | संपादन)\nनाशिक ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:गोदावरी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:नाशिक ‎ (← दुवे | संपादन)\nगोदावरी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्र ‎ (← दुवे | संपादन)\nसह्याद्री ‎ (← दुवे | संपादन)\nगोदावरी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nनांदेड जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nमराठवाडा ‎ (← दुवे | संपादन)\nऔरंगाबाद जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:विजय ‎ (← दुवे | संपादन)\nनर्मदा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nअहमदनगर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nजालना जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nनाशिक ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ३ ‎ (← दुवे | संपादन)\nतमिळ भाषा ‎ (← दुवे | संपादन)\nपैठण ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सदर/डिसेंबर ७, २००६ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया चर्चा:सदर/डिसेंबर ७, २००६ ‎ (← दुवे | संपादन)\nगौतमी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nप्रवरा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nकंदाकुर्थी ‎ (← दुवे | संप���दन)\nमंजिरा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nहरिद्रा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nजायकवाडी धरण ‎ (← दुवे | संपादन)\nनांदूर मधमेश्वर ‎ (← दुवे | संपादन)\nडौलेश्वरम ‎ (← दुवे | संपादन)\nवर्धा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:कोल्हापुरी/जुनी चर्चा ४ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ७ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मासिक सदर प्रकल्प ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रातील मासेमार जनजाती ‎ (← दुवे | संपादन)\nगेवराई तालुका ‎ (← दुवे | संपादन)\nनेवासा तालुका ‎ (← दुवे | संपादन)\nगंगापूर धरण ‎ (← दुवे | संपादन)\nचित्र:नाशिक.JPG ‎ (← दुवे | संपादन)\nकाळा राम मंदिर ‎ (← दुवे | संपादन)\nसिंहस्थ कुंभमेळा ‎ (← दुवे | संपादन)\nवसईची लढाई ‎ (← दुवे | संपादन)\nपंचवटी ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:मुखपृष्ठ चर्चा २ ‎ (← दुवे | संपादन)\nकऱ्हाडे ब्राह्मण ‎ (← दुवे | संपादन)\nदालन:मराठवाडा ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मराठवाडा दालन/मुख्यलेख ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मराठवाडा दालन/विशेष लेख ‎ (← दुवे | संपादन)\nगाहा सत्तसई ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:धूळपाटी/दाक्षिणात्य शब्द देवनागरीत लिहिताना नेहमी होणाऱ्या चुका ‎ (← दुवे | संपादन)\nसातवाहन साम्राज्य ‎ (← दुवे | संपादन)\nदालन:महाराष्ट्र पर्यटन/जुने पान ‎ (← दुवे | संपादन)\nनाशिक परिसरातील धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे ‎ (← दुवे | संपादन)\nअंकाई-टंकाई ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रातील नद्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nनंदिनी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nहैदराबाद संस्थान ‎ (← दुवे | संपादन)\nभगवानबाबा ‎ (← दुवे | संपादन)\nराक्षसभुवन ‎ (← दुवे | संपादन)\nपालखेडची लढाई ‎ (← दुवे | संपादन)\nशिवणी बु. ‎ (← दुवे | संपादन)\nनाथ संप्रदाय ‎ (← दुवे | संपादन)\nदेव मामलेदार ‎ (← दुवे | संपादन)\nलाल रानकोंबडा ‎ (← दुवे | संपादन)\nआरापंखी टिटवी ‎ (← दुवे | संपादन)\nपुणतांबा ‎ (← दुवे | संपादन)\nतेलंगणा ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:मुंबई ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ४ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ५ ‎ (← दुवे | संपादन)\nउल्हास नदी ‎ (← दुवे | संपादन)\nसहाय्य:संपादन ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ६ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सदर/डिसेंबर ७, २००६ ‎ (← दुवे | संपादन)\nराजमहेंद्री ‎ (← दुवे | संपादन)\nवैनगंगा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nगौतमी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nवसिष्ठा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nप्रवरा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nवैतरणा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nमंजिरा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nहरिद्रा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nजायकवाडी धरण ‎ (← दुवे | संपादन)\nकोपरगाव तालुका ‎ (← दुवे | संपादन)\nबिंदुसरा ‎ (← दुवे | संपादन)\nब्रह्मपुत्रा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nयमुना नदी ‎ (← दुवे | संपादन)\nसतलज नदी ‎ (← दुवे | संपादन)\nवर्धा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/pagination/2/0/0/175/8/marathi-songs", "date_download": "2020-01-20T11:40:24Z", "digest": "sha1:NEVUGKLQBCFEQJXY7YNF7ZGPSP4GNCTJ", "length": 12978, "nlines": 157, "source_domain": "www.gadima.com", "title": "Marathi Songs | Gani | Geete | Gaani | Marathi Song Lyrics | मराठी गाणी | Ga Di Madgulkar (GaDiMa) | Marathi MP3 Songs", "raw_content": "\nउचललेस तू मीठ मुठभर,साम्राज्याचा खचला पाया\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nया विभागात उपलब्ध गाणी : 517 (पान 8)\n१७८) एक आस मज एक विसावा | Hey Shrirama\n१८०) हीच मळ्याची वाट | Hich Malyachi Wat\n१८१) हिरव्या साडीस पिवळी किनार ग | Hirvya Sadis Pivli Kinar Ga\n१८२) होणार स्वयंवर तुझे जानकी | Honar Swayamwar Tuze Janaki\n१८३) होणार तुझे लगिन होणार | Honar Tuza Lagin Honar\n१८६) इंद्रायणी काठी देवाची आळंदी | Indrayani Kathi Devachi Alandi\n१९१) जाण आहे आपणांसी | Jaan Aahe Aapnasi\n१९३) जग्गनाथाहूनी थोर | Jagannathahuni Thor\n१९८) जन्मच हा तुजसाठी प्रिया रे | Janmach Ha Tujasathi Piyare\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/s-rajamouli-acted-in-bahubali/", "date_download": "2020-01-20T12:46:03Z", "digest": "sha1:GC57UJA2DQWWW54ARQW3USN2HJNZOEE6", "length": 8225, "nlines": 61, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "दिग्दर्शक एस. राजामौली यांनी स्वत: बाहुबलीमध्ये काम केले आहे? तुम्ही त्यांना ओळखलं होतं का?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nदिग्दर्शक एस. राजामौली यांनी स्वत: बाहुबलीमध्ये काम केले आहे तुम्ही त्यांना ओळखलं होतं का\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nआजकाल बघावं तिकडे जो तो बाहुबली, प्रभास आणि दिग्दर्शक एस. राजामौली यांचे गुणगान गातोय. त्यातल्या त्यात जास्तीत जास्त चर्चा ही बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एस. राजामौली यांचीच आहे. काही जण तर आपण त्यांचे डायहार्ट फॅन असल्याचे सांगतात, बहुतके जण असंही सांगतात की, “त्यांनी निर्माण केलेली ही कलाकृती आम्ही असंख्य वेळा पहिली आहे”.\nजर तुमच्याही फ्रेंड सर्कल मध्ये अशी कोणी मित्र मंडळी असतील आणि जे सारखे दिग्दर्शक एस. राजामौली आणि त्यांच्या बाहुबलीचे आपण सगळ्यात मोठे फॅन असल्याचे सांगत असतील तर त्यांना केवळ एकच प्रश्न विचारा,\n मग त्यात एस. राजामौली दिसले का नाही\nआम्ही तुम्हाला खात्रीशीर सांगतो ९९% लोक असंच म्हणतील की,\nयेडा बिडा झाला काय एस. राजामौली कुठेत त्यात\nचला तर आम्ही तुम्हाला पहिले दाखवतो एस. राजा��ौली बाहुबली मध्ये कुठे लपले आहेत ते , मग तुम्ही त्यांना दाखवा.\nमहत्वाची गोष्ट आपण इथे ज्या बाहुबलीची चर्चा करतोय तो पहिला पार्ट आहे बरं का…म्हणजे- ‘Baahubali – The Beginning’. नाहीतर उगाच तुम्ही दुसऱ्या पार्टमध्ये शोधायला जालं.\nखाली दिलेला हा फोटो बाहुबलीच्या पहिल्या पार्टमधील आहे. ओळखलंत का या माणसाला अहो हेच आहेत एस. राजामौली आणि त्यांनी हे मद्य विक्रेत्याचं पात्र वठवले होते.\nमहिष्मती साम्राज्याचा सम्राट कोण होणार हे ठरवण्यासाठी एका स्पर्धेअंतर्गत बाहुबली आणि भल्लालदेवा दोघेही आपल्या राज्यापासून दूर यात्रेसाठी जातात. तेव्हा ते तावेर्ण नावाच्या जागी थांबतात आणि तेव्हा या मद्य विक्रेत्याच्या पात्राचा प्रवेश होतो. आता तुम्हाला हळूहळू आठवत असेल, नसेल आठवत तर परत एकदा बाहुबलीचा पहिला पार्ट नक्की बघा.\nएस. राजामौली याचं हे पात्र शोधायची एक सोप्पी ट्रिक म्हणजे- थेट ‘मनोहारी’ गाण्यावर जा\nआणि पुन्हा मागे या, हे ‘मनोहारी’ गाणं सुरु होण्यापूर्वीच एस. राजामौली यांनी रंगवलेले मद्य विक्रेत्याचे पात्र तुमच्या नजरेस पडते.\nयावरून एक गोष्ट स्पष्ट होते की एस. राजामौली हे केवळ सर्वोत्तम दिग्दर्शक नसून एक उत्तम पठडीतले अभिनेते देखील आहेत.\nआता तुम्हीही हे आर्टिकल जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या मित्रांना हा प्रश्न विचारा आणि मारा की जरा इम्प्रेशन\nहे देखील वाचा : (‘बाहुबली’ ची जीवापाड मेहनत – तुम्हाला नक्कीच विचारात पाडेल\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← मोदीभक्त, माध्यमे व बुद्धिवाद्यांची ट्रोलिंग आणि विश्वासार्हता\nनोटबंदीच्या घोषित कारणांचा उहापोह →\nअपंगत्वावर मात करून यशाचे शिखर काबीज करणारा ‘भल्लालदेव’ राणा दग्गुबाटी\nMay 8, 2017 इनमराठी टीम 0\nबाहुबली विरुद्ध बॅटमॅन – ह्या फाईटमध्ये कोण जिंकेल वाचून बघा – आश्चर्यचकित व्हाल\nबाहुबली मधील प्रत्येक पात्राच्या कपाळी असणाऱ्या ह्या गंधाचा अर्थ जाणून घ्या\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/why-foreign-countries-are-interested-in-helping-india/", "date_download": "2020-01-20T12:30:46Z", "digest": "sha1:6JIS3FMSXVYJDJZ4RJVOTT3MEYL43ZJD", "length": 15947, "nlines": 69, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "इतर देशांच्या \"भारताला मदत\" देण्यामागचं चाणाक्ष आंतरराष्ट्रीय राजकारण", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nइतर देशांच्या “भारताला मदत” देण्यामागचं चाणाक्ष आंतरराष्ट्रीय राजकारण\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nकेरळमध्ये निर्माण झालेल्या विध्वंसक पुरपरिस्थितने केरळ राज्याची व्यवस्था पूर्णतः डळमळीत झाली आहे. पुरामुळे राज्यात प्रचंड जीवित व वित्त हानी झाली असून, आता पुराचे पाणी ओसरल्यावर राज्याला पुन्हा उभं करण्याचं आव्हान केरळ सरकार समोर आहे. अश्या अडचणीच्या वेळी केरळ सरकारला विविध संस्था, लोकांनी मदतीचा हात दिला आहे.\nजागतिक फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो पासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी केरळला मदत केली आहे.\nअश्या परिस्थितीत भारताला अनेक देश केरळ आपत्तीसाठी आर्थिक मदत देत आहेत. संयुक्त अरब अमिरातीने केरळसाठी ७०० कोटींचा निधी देण्याची वार्ता केली आहे.\nपरंतु भारत सरकारने परदेशातून येणाऱ्या अशा मदतीला घेण्यापासून स्पष्टपणे नकार दिला आहे. भारत सरकार अश्याप्रकारची कुठलीच मदत घेणार नाही असं धोरण स्वीकारलं आहे.\nमुळात केरळ राज्य संकटात असतांना भारत सरकार परदेशी मदत का नाकारत आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असणार, परंतु त्यामागे काही महत्वपूर्ण कारणं आहेत ती आपण जाणून घेऊयात…\nपैसा कधीही कुठल्या स्वार्थाशिवाय कोणी देत नसतं. जेव्हा कोणी मदत म्हणून पैसे देतो तेव्हा त्याला त्याच्या बदल्यात काही ना काही तरी मोठं मिळवायचं असतं. कोणीही फुकट पैसे देत नाही. ज्याने भारतावर दीडशे वर्ष राज्य केलं तो ब्रिटन केरळ पूरस्थितीमध्ये मदत करू इच्छित आहे, याचं कारण काय असेल, त्यांच्या मनात खरंच तशी भावना आहे का की, अजून काहीतरी प्लान आहे\nभारताला ब्रिटन ने आधी देखील अब्ज रुपये मदत म्हणून दिले आहेत. परंतु या बदल्यात ब्रिटन ने वैयक्तिक स्वार्थ देखील साधला आहे. एका आर्थिक मदती मागे ब्रिटनने भारताकडून अनेक महत्वपूर्ण बिझनेस डिल्स मिळवल्या आहेत. ज्यातून खंडीने पैसे ब्रिटनने कमावले आहेत.\nथोड्याशा इन्व्हेस्टमेंट वर त्यांनी चार पट नफा कमवला आहे. यावरून आपण समजू शकतात की, या जगात मोफत काही नाही. ब्रिटन केरळ पुरपरिस्थितीत जी मदत देऊ करते आहे, त्यामागे देखील खोऱ्याने पैसे काढायचा एक मास्टर प्लॅन त्या मुत्सद्���ि देशाने बनवला देखील असेल.\nभारत आज जागतिक बाजारपेठ आहे. जर या बाजारपेठेत आपलं प्रॉडक्ट खपवायचं असेल तर विविध व्यापारी करार गळी उतरवणं हे महत्वाचं ठरतं. हे करार गळी उतरवण्यासाठी समोरील देशावर प्रेशर टाकणं गरजेचं असतं. त्या करीता हा दानशूर पणा कामी येतो.\nकर्णाच्या वेशात दुर्योधन असा हा प्रकार आहे.\nआम्ही तुम्हाला तेव्हा मदत केली त्यामुळे तुमचं राज्य वाचलं, आता तुम्ही हा व्यापारी करार करून टाका, तद्दन बिझनेस लॉजिक ने आंतरराष्ट्रीय संबंध तयार होत असतात. मग ही आर्थिक मदत पण त्याचाच एक भाग आहे.\nअश्या अनेक आर्थिक मदती करून ब्रिटनने आधी भारतावर राज्य गाजवलं आहे, हा इतिहास जुना नाही. इतर देशांच्या बाबतीत देखील तेच आहे. मग युएईच्या मदतीमागे सुद्धा असाच स्वार्थ आहे.\nप्रत्येक आंतराष्ट्रीय गुंतवणूक ही रिटर्न्सचा अपेक्षेतूनच हे देश करत असतात. एक कपट त्या मागे असते. जे वर वर सद्भावनेचा मुलामा चढवून येत असते.\nआपल्या देशात येणारी परकीय मदत मग ती कुठल्याही स्वरूपाची का असेना, काहीं ना काही स्वार्थ घेऊन येत असते. ते दहा रुपयांची मदत करून हजार रुपयांचा नफा गली उतरवत असतात. जरी तिथल्या सरकारची मदत करण्याची तयारी नसेल तरी तिथली मीडिया भारताला एक गरीब देश दाखवून मदत करण्यासाठी एक ग्राउंड तयार करते.\nही मदत केल्यावर तेथील सरकार विशिष्ट धोरण आणि करार आपल्या पदरात पाडून घेत असते. त्यामुळेच आजवर भारतात झालेल्या विविध पक्षांचा शासनाने ती परकीय मदत नाकारण्यातच धन्यता मानली आहे.\nप्रत्येक सरकार ज्याने मागील १५ वर्षात देशात शासन चालवलं आहे. मग ते २००३ चं भाजपा-मित्र पक्षाचं असो, २००४-२०१४ मधील काँग्रेस- कम्युनिस्ट सरकार असो, प्रत्येकाने अश्याप्रकारची परकीय मदत नाकारली आहे. हे धोरण प्रत्येक राज्यासाठी कायम ठेवण्यात आलं असून यात कुठल्याही प्रकारचं अंतर्गत राजकारण नाही आहे.\nब्रिटन, संयुक्त अरब अमिरातीला व इतर देशांना भारताला मदत करायची असेल तर दुसरे अनेक मार्ग देखील आहेत. ते FDI आणि FII च्यामार्गाने केरळात इन्व्हेस्ट करू शकतात. त्यांचा देशातील कंपन्या केरळ व भारताच्या इतर राज्यात प्लांट उघडुन लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात .\nते केरळमध्ये तयार होणाऱ्या प्रॉडक्टसची आयात करू शकतात. ते टेक्निकल मदत देत केरळच्या उभारणीसाठी पाणी शुद्धीकरण यंत्र���ा व पडलेल्या घरांच्या पुनःनिर्माणासाठी मशिन्स देऊ शकतात.\nकेरळला टुरिस्ट म्हणून भेट देऊ शकतात. तेथील सुंदरते बद्दल जगाला सांगू शकतात. तिथल्या पर्यंटन उद्योगाला चालना देऊ शकतात.\nमालदीव या अत्यंत छोट्याशा देशाकडून मदत स्वीकारणे ज्याने आधीच भारताच्या मदतीचा पुरेपूर वापर करून घेतला आहे आणि बदल्यात भारताला दगा दिला आहे, हे अपमानास्पद देखील आहे.\nजर आपण त्यांचा कडून मदत घेतली तर ते पुढची अनेक वर्षं उपकाराच्या नावाखाली भारताचा फायदा उचलतील. त्यामुळे ती नाकारणं योग्यच आहे.\nजरी इतर देशांची आर्थिक मदत स्वीकारली तरी ती मदत पूर्णपणे खालपर्यंत पोहचायला खूप कालावधी लागेल कारण तो पैसा आधी हस्तांतरीत होण्यातच वर्ष लावेल. त्यामुळे ती मदत तशी ही निरुपयोगी ठरेल. सोबतच ती आर्थिक मदत स्वीकारल्यामुळे युएई इराण विरुद्धच्या वादात भारताला सामील करून घेण्यासाठी जोर लावेल.\nज्याने भारताच्या परराष्ट्र संबंधावर परिणाम होईल. हे विसरून चालणार नाही की, इराण हा आपला पारंपरिक तेल पुरवठादार देश आहे.\nआज जगात भारतीय अर्थव्यस्थेची प्रतिमा ही एक नवी उगवती अर्थव्यवस्था आहे. अश्यावेळी परकीय मदत स्वीकारणे हे देश स्वयंपूर्ण नसल्याचे लक्षण मानले जाईल आणि याचा परिणाम देशातील गुंतवणुकीवर होईल.\nत्यामुळेच सरकारने परकीय मदत न स्वीकारण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. त्यात भारताचंच भलं आहे.\nजर खरंच कुठल्या देशाला मदत करायची असेल तर ती त्या देशात इन्व्हेस्ट करून तिथल्या टेक्नॉलॉजिला डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करा, पर्यटन वाढवा, त्यांचा वस्तू खरेदी करा, व्यापार वाढवा, त्या देशातील चांगल्या गोष्टी जगासमोर आना पण स्वार्थ साधण्यासाठी भीक देऊ नका\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर \n← केरळच्या संकटकाळात सुद्धा “बीफ” वरून शेरेबाजी करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे\nजर या व्यक्तीची खेळी यशस्वी झाली असती तर भारत १९१५ सालीच स्वतंत्र झाला असता\nआता खोटे आकडे पसरवणारी शाहरुख खानचीही आयटी सेल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/shewaan-a-powerful-malvani-word/", "date_download": "2020-01-20T11:13:28Z", "digest": "sha1:ERDAMFAVIBUJOE475EMSJTVAGFB4VX6I", "length": 12058, "nlines": 169, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "शेवान – प्रचंड ताकद असलेला मालवणी शब्द – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n प्लांचेट (नशायात्रा – भाग ९)\tनशायात्रा\n[ January 19, 2020 ] बेवड्याची डायरी – भाग ६ – प्रार्थना व अर्थ\tनियमित सदरे\n[ January 18, 2020 ] प्लँचेट.. आत्मा बोलावणे.. (नशायात्रा – भाग ८)\tनशायात्रा\n[ January 18, 2020 ] ज्ञान देणारे सर्वच गुरू\tकविता - गझल\nHomeसाहित्य/ललितललित लेखनशेवान – प्रचंड ताकद असलेला मालवणी शब्द\nशेवान – प्रचंड ताकद असलेला मालवणी शब्द\nMarch 13, 2017 डॉ बापू भोगटे ललित लेखन\nशेवान – एक प्रचंड ताकद असलेला मालवणी शब्द…..\nआज बागेत जात असतांना सहज कापणी झालेल्या भाताच्या शेतात लक्ष गेलं, गाडी तिथेच थांबऊन गेलो तिथे, भाताचे 4. 5 आवे वाफ्याच्या मधोमध ऊभे करून एकत्र बांधलेले…..म्हणजेच शेवान….. कापणी संपल्याची निशाणी…. कापणी संपताना किड मुंग्यांची, पाखरांची काळजी करणारा माझा गरीब शेतकरी…\nमला अजूनही आठवतय, आजोबा भात शेती करायचे… 7. 8 गडी माणसे असायची कापणीला….\nपण गावातील काही बलुतेदार लोकं …… नाव नाही घेत….. यायची अगदी कापणीचा शेवटचा दिवस कधी आहे त्याची चौकशी करून…. आणि हक्काने एक एक कवळी कापलेले भात … आजोबा त्यांना द्यायचे… त्यांचा हक्क म्हणून…. आता देणारे पण नाहीत…. अन् घेणारे पण नाहीत….\nमी तेव्हा विचारलेले… आजोबा का देताय यांना हे धान्य ते पण न मळता\nआजही आठवतय त्यांच उत्तर..\nबाऴा आपण जरी पिकवलं तरी सगळ्यांचा वाटा काढायचा… भात त्याला दिलं तरी त्याची गाय उपाशी राहील म्हणून गवतासकट…. कवळी….. देतो…\nतेव्हा प्रत्तेकाची काळजी होती … पिकवणार्याला…. अगदी किडमुंगी\nपशुपक्षी सगळ्यांची काळजी होती त्यांना…\nआणि त्यांच्यासाठी चार आवे शिल्लक ठेवतो… तेकाच शेवान म्हणतात\nडॉ बापू भोगटे हे पशुवैद्यकिय पदवीधर असून त्यांचा मुक्काम कोकणात कुडाळ येथे आहे. ते काजू आणि नारळ बागायतदार असून त्यांचा पोल्ट्री फार्मही आहे. ते गोदरेज अॅग्रोव्हेटचे डिस्ट्रीब्युटर आहेत. गेली २० वर्ष ते जंगल भ्रमंती करत आहेत. त्यांनी आता जंगल नाईट स्टे ऊपक्रम पर्यटकांसाठी सुरु केला आहे. ते स्वत:ला अगदी टिपीकल मालवणी ऊंडगो... माणूस.. असे म्हणवून घेतात. त्यांनी स्वयंसेवी संस्थांमार्फत पशुवैद्यकीय ऊपक्रमातून २००० लोकांना पोल्टी व डेअरी ट्रेनिंग दिले आहे. कोकणातील गावराहाटी याबाबत त्य��ंचा विशेष अभ्यास आहे.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nआत्मा आला रे आला प्लांचेट (नशायात्रा – भाग ९)\nबेवड्याची डायरी – भाग ६ – प्रार्थना व अर्थ\nप्लँचेट.. आत्मा बोलावणे.. (नशायात्रा – भाग ८)\nज्ञान देणारे सर्वच गुरू\nभ..भू .. भूत भूत (नशायात्रा – भाग ७)\nबेवड्याची डायरी – भाग ५ – “ड्रिंक्स” – दारूचे उदात्तीकरण\nघे भरारी उंच तू\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nडायरी (कथा) December 14, 2019 विलास गोरे\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/SUKHACHA-SHODH/46.aspx", "date_download": "2020-01-20T11:41:00Z", "digest": "sha1:DAGEMYZPR76ZTQEEW4NDLRSCQ6TV5HWY", "length": 22388, "nlines": 201, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SUKHACHA SHODH", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n‘मानवी जीवन हा एक प्रकारचा त्रिवेणी संगम आहे. स्वत:चे सुख आणि विकास ही या संगमातील पहिली नदी. कुटुंबाचे ऋण फेडणे हा त्यातला दुसरा प्रवाह आणि ज्या समाजाचा घटक म्हणून समाजाच्या प्रगतीला हातभार लावणे ही या संगमातील गुप्त सरस्वती.’ व्यक्तिगत ऋण, कुटुंबऋण आणि समाजऋण ही तीनही सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अविरोधाने नांदू शकली तरच हे जीवन यशस्वी झाले असे म्हणता येईल. मानवी जीवनाचे रहस्य सांगणारे हे क्रांतिकारी विचार वि. स. खांडेकरांनी ‘सुखाचा शोध’ या कादंबरीतून मांडले आहेत. ‘त्यागातच सुख असते’ ही परंपरागत जीवनमूल्ये प्रमाण मानणारा ‘आनं���’, एकावरच संसाराचे ओझे लादणारी ‘आप्पा आणि भय्या’ ही कर्तृत्वहीन माणसे, मनामनाची मिळवणी करण्यात असमर्थ ठरलेली सुशिक्षित ‘माणिक’ आणि भावनातिरेक व भावनाशून्यता या दोन्ही विकृतींपासून अलिप्त असलेली ‘उषा’. ही सर्व पात्रे हेच सांगतात की, `परंपरागत आदर्श आंधळेपणाने पाळणे हे व्यक्तीच्या तसेच समाजाच्या दृष्टीनेही अहितकारक ठरते.` `मानवी मूल्यांच्या दृष्टीने भोगापेक्षा त्याग श्रेष्ठ आहे; परंतु त्याग कधीही कुपात्री होता कामा नये.` १९३९ साली मांडलेले हे विचार आजच्या समाजालाही उपयुक्त ठरावे.\nआज सुखाचा शोध ही कादंबरी वाचून झाली. सुख शोधणाऱ्या मानवी मनाची चाललेली धडपड खांडेकरांनी अचूक मांडली आहे. या कादंबरीतील आनंद यातील मुख्य पात्र. मध्यम वर्गातील करता पुरुष हा नकळतच एका गुलामगिरीत खितपत पडलेला असतो. कुटुंबियांसाठी चाललेल्या या यज्ञात तोआपल्या सर्वस्वी सुखाची आहुती देतो. त्याग हेच धर्म असे समजून तो आपले आयुष्य कंठीत असतो. पण या यज्ञात त्याला स्वतःचा आनंद तर विसराच कुटुंबाचे सुद्धा कल्याण होत नाही. त्याने केलेला त्याग हा अंती विफल ठरतो. मग असा हा व्यक्ती जगरहाटी प्रमाणे आपले आयुष्य जगतो. सभोवताली असलेल्या वाईट गोष्टीमध्ये तो आपले सुख शोधु लागतो. पण त्यातही तो अपयशी ठरतो. अशा वेळी त्याला हवी असते साथ प्रीतीची अथवा असा व्यक्ती जो त्याला ही जखम भरण्यास मदत करेल हे काम यात उषा ने केले आहे असे मला वाटते. उषाने आपल्या आनंदवर असणाऱ्या भक्तीने त्याला त्याच्या पूर्वावस्येत परत आणले. जगण्याचे त्याने सांगितलेलं तत्वज्ञान \" जीवाला जीव द्या मातीला नाही\" हे त्यालाच समजवून दिले. माणुसकी आणि सुख यांचा परस्पर काही एक संबंध नाही. या जगात सुखी व्हायचे असेल तर वाघाप्रमाणे दुसऱ्यांचे रक्त प्यावे लागते. नीती, त्याग, कर्तव्य, माणुसकी, प्रामाणिकपणा, शील हे ज्याला विसरता येतात तोच खरा सुखी अशी समजूत असलेली चंचला आपल्या सौदर्याच्या बळावर आपण जग जिंकू शकतो हा असलेला अहंपणा आणि मनात असलेला मोह यामुळे तिची झालेली फसगत हे रोचक शब्दात वर्णन केले आहे. सुख काव्याची थट्टा करण्यात नाही तर आपल्या जीवनाणे दुसऱ्याच्या जीवनात काव्य निर्माण करण्यात आहे... अजून सांगायचे झाले तर सुख हे दोन माणसांच्या जगात असते. पण हे केव्हा शक्य होते जेव्हा ही दोन माणसांची हृदय�� एकरूप होतात तेव्हाच ते प्रकट होते..... अजून सांगायचे झाले तर सुख हे दोन माणसांच्या जगात असते. पण हे केव्हा शक्य होते जेव्हा ही दोन माणसांची हृदये एकरूप होतात तेव्हाच ते प्रकट होते..... शेवटी एकच सांगावेसे वाटते मानवी मूल्याच्या दृष्टीने त्याग हा महत्वाचा घटक आहे पण केलेला त्याग हा व्यर्थ जाता कामा नये..... शेवटी एकच सांगावेसे वाटते मानवी मूल्याच्या दृष्टीने त्याग हा महत्वाचा घटक आहे पण केलेला त्याग हा व्यर्थ जाता कामा नये.....\n`मानवी जीवन हा एक प्रकारचा त्रिवेणी संगम आहे. स्वत:चे सुख आणि विकास ही या संगमातील पहिली नदी. कुटुंबाचे ऋण फेडणे हा त्यातला दुसरा प्रवाह आणि ज्या समाजाचा घटक म्हणून समाजाच्या प्रगतीला हातभार लावणे ही या संगमातील गुप्त सरस्वती.` व्यक्तिगत ऋण, कुटुंबऋणआणि समाजऋण ही तीनही सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अविरोधाने नांदू शकली तरच हे जीवन यशस्वी झाले असे म्हणता येईल. मानवी जीवनाचे रहस्य सांगणारे हे क्रांतिकारी विचार वि. स. खांडेकरांनी `सुखाचा शोध` या कादंबरीतून मांडले आहेत. `त्यागातच सुख असते` ही परंपरागत जीवनमूल्ये प्रमाण मानणारा `आनंद`, एकावरच संसाराचे ओझे लादणारी `आप्पा आणि भय्या` ही कर्तृत्वहीन माणसे, मनामनाची मिळवणी करण्यात असमर्थ ठरलेली सुशिक्षित `माणिक` आणि भावनातिरेक व भावनाशून्यता या दोन्ही विकृतींपासून अलिप्त असलेली `उषा`. ही सर्व पात्रे हेच सांगतात की, `परंपरागत आदर्श आंधळेपणाने पाळणे हे व्यक्तीच्या तसेच समाजाच्या दृष्टीनेही अहितकारक ठरते.` `मानवी मूल्यांच्या दृष्टीने भोगापेक्षा त्याग श्रेष्ठ आहे; परंतु त्याग कधीही कुपात्री होता कामा नये.` १९३९ साली मांडलेले हे विचार आजच्या समाजालाही उपयुक्त ठरावे. ...Read more\nहे पुस्तक सुधा मुर्तींनी \"T. J. S. George\" ह्यांना अर्पण केले असून, इंग्रजी भाषेत लेखन करायची प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन, त्यांच्यातील सुप्त लेखनकौशल्य जागृत करून साहित्यातील विविध प्रयोग करून पाहण्यास George ह्यांनी त्यांना व अनेकांना उत्तेजन दिले हे असे त्या म्हणतात. पुस्तकातील कथा, सत्यकथा असून प्रत्येक कथा ही मनुष्य स्वभावाची सुंदर आणि घृणास्पद अशी दोन्ही रूपे उलगडत जाते.\"आयुष्य सन्मानाने कसं जगता येत\" हे सुधा मूर्तींनी हिंमत आणि धैर्य दाखवून पारंपरिक प्रथांच्या गुलामगिरीत अजाणतेपणे अडकलेल्या स्���्रियांची सुटका करून वास्तवात आणून त्याची जाणीव ह्या स्त्रियांना करून दिली आहे. सुधा मूर्तींनी इन्फोसिस फौंडेशनच काम करत असतानाच्या केलेल्या प्रवासात भेटलेल्या स्त्रियां,त्यांच्या कॉलेज जीवनातील अनुभव,वडिलांचा प्रेमळ आणि समजूतदार स्वभाव आणि त्यांची परोपकारी वृत्ती व मार्गदर्शन,भारतीय भाज्यांचं उगम स्थान, सिनेसृष्टी संदर्भात इराण,पोलंड,क्यूबा, बहामाज, उझबेकिस्तान, आइसलँड ह्या देशांतील त्यांचे बॉलीवूडच्या चाहत्यांचे अनुभव असे सोप्पे विषय घेऊन कथा मांडल्या आहेत.. साधी, सोपी आणि प्रवाही भाषाशैली हे पुस्तकाचं वैशिष्ट्य. त्यांनी देवदासी समाजासाठी जे काम केलं ते वंदनीय आहे.देवदासी सारख्या निंद्य आणि घृणास्पद परंपरेतून त्यांनी 3000 स्त्रियांची मुक्तता केली..\"तीन हजार टाके\" म्हणजे प्रत्येक स्त्रीने गोधडीच्या नक्षीत तिचा लावलेला हात म्हणजेच एक टाका आहे असे हे तीन हजार टाके असलेली गोधडी त्या सर्व स्त्रियांनी सुधा मूर्तींना पतसंस्थेच्या तिसऱ्या वर्धापनदिनाच्या सोहोळ्या दिवशी भेट म्हणून दिली आहे आणि त्या म्हणतात,\"मला आजवर मिळालेली ही सर्वांत सुंदर भेट आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mt-fact-check/fake-news-alert-mumbai-is-not-under-terrorist-attack-and-this-man-is-not-the-mumbai-police-commissioner/articleshow/70647259.cms", "date_download": "2020-01-20T13:10:07Z", "digest": "sha1:HHKCURGV34SN57BAAJAMJK7NQXQHGDBZ", "length": 16026, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Fake News Alert : फेक अलर्टः मुंबईत दहशतवादी हल्ल्याचं सावट? - fake news alert: mumbai is not under terrorist attack and this man is not the mumbai police commissioner | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nफेक अलर्टः मुंबईत दहशतवादी हल्ल्याचं सावट\nमुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असून मुंबईकरांनी अलर्ट राहावे, असे आवाहन मुंबई पोलीस आयुक्तांनी केले आहे, असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ मेसेज फॉरवर्ड होत आहे. मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे. परंतु, ते सपशेल खोटे आहे. या व्हिडिओत जे सांगितलंय त्यात काहीही तथ्य नाही.\nफेक अलर्टः मुंबईत दहशतवादी हल्ल्याचं सावट\nमुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असून ���ुंबईकरांनी अलर्ट राहावे, असे आवाहन मुंबई पोलीस आयुक्तांनी केले आहे, असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ मेसेज फॉरवर्ड होत आहे. मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे. परंतु, ते सपशेल खोटे आहे. या व्हिडिओत जे सांगितलंय त्यात काहीही तथ्य नाही.\nसंपूर्ण मुंबईवर दहशतवाद्यांचे सावट आहे. कृपया दक्ष राहा. सर्व रेल्वे स्टेशन, बार, सिनेमागृह, सभागृह आणि सार्वजनिक स्थळे या ठिकाणी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. हा मेसेज सर्व ग्रुपमध्ये पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही दिवस घरातच राहा. घराबाहेर पडू नका, असे या मेसेजमध्ये म्हटलं आहे.\nया मेसेजसोबतच एक व्हिडिओ फॉरवर्ड केला जात आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती मराठीत बोलताना दिसत असून मुंबईवर हल्ल्याची शक्यता असल्याचे सांगत आहे. ही व्यक्ती स्वतःला मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे असं सांगतेय. पण हे खरं नाही.\nव्हिडिओतील व्यक्ती मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे नाही. किंवा ते मुंबई हल्ल्यासंबंधी काही सांगत नाहीत. खरं म्हणजे ते ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन आहेत. संरक्षण खात्यात ते होते. ते निवृत्त असून सध्या ते पुण्यात राहतात.\nत्यांनी या व्हिडिओत मराठीतून काय म्हटलंय.\nजम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानचे आयएसआय भारतावर हल्ला करण्याची शक्यता आहे. भारतातील १९ शहरे हे लक्ष्य असू शकते. परंतु. आपण पूर्ण क्षमतेने आपल्या देशाची सुरक्षा, सीमारेषेचे संरक्षण करण्यास सक्षम आहोत. काही वेळा दहशतवादी हल्ला रोखण्यात अपयश आले किंवा बॉम्बस्फोट झाला तर नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. देशातील आपण सर्व नागरिकांनी याविषयी दक्ष असायला हवे.\nया फॉरवर्डेड व्हिडिओत महाजन यांच्या वाक्यांशी मोडतोड केली आहे. महाजन यांचा पूर्ण व्हिडिओ यूट्यूबवर ८ ऑगस्ट रोजी अपलोड करण्यात आलेला असून तो यूट्यूबवर उपलब्ध आहे. त्यांनी त्या व्हिडिओत म्हटलंय की, देशातील नागरिकांनी आपल्या शेजाऱ्यांविषयी दक्ष असले पाहिजे. आपल्या आजुबाजुला काय चाललंय. कोणती व्यक्ती संशयास्पद हालचाली करतेय, यावर आपलं लक्ष असायला हवं. आपण तत्काळ संबंधित यंत्रणांना अलर्ट करायला हवे. आपण कामावर जात असताना, किंवा आपण कामांच्या ठिकाणी अलर्ट असायला हवे. आपण आपल्या मित्राला, नातेवाईकांना यासंबंधी जागरूक राहा असे सांगायला हवे. देशातील नागरिक आपली सेवा चोख बजावतील अशी मला आशा आहे.\nदुर्दैवाने अनेक जण हा व्हिडिओ कोणतीही पडताळणी न करता एकमेकांना शेअर करीत आहे. परंतु, या व्हिडिओमुळे कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमटा Fact Check:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nFAKE ALERT: पाकिस्तानमध्ये मुलांना पोलिओ देण्यास महिलांचा नकार\nफॅक्ट चेक: अभाविपच्या कार्यकर्त्यांची डाव्या कार्यकर्त्यांना मारहाण\nFact Check: कंडोम कंपनीने उडवली दिल्ली पोलिसांची टर\nFACT CHECK: मोदींची संघ कार्यालयात शस्त्रपूजा\nFact Check: जितकी हिंसा वाढेल, तितके कमळ बहरेलः शहा\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nएअरटेलची 3G सेवा 'या' १० राज्यात बंद\n100 MP कॅमेऱ्यासह येणार Xiaomi Mi 10\nव्हॉट्सअॅपसाठी 'यांना' घ्यावा लागणार नवा मोबाइल\nउलगडूया क्यू आर ‘कोडं’\n... म्हणून प्रिया वर्मा ट्विटरवर झाल्या ट्रेंड\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nफेक अलर्टः मुंबईत दहशतवादी हल्ल्याचं सावट\nFact Check: श्रीनगरमधील सचिवालयावरून जम्मू-काश्मीरचा झेंडा काढला...\nFact Check काश्मीरच्या मशिदींवर केंद्र सरकारचा ताबा\nFact Check: पवना धरणाचा तो व्हिडिओ चीनमधला...\nFact Check: काश्मीरमध्ये सुरू आहे जमिनीची विक्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-01-20T12:31:41Z", "digest": "sha1:XMD6456X6BGZ5JPFLADPFEPT7PPPL3I3", "length": 24753, "nlines": 316, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "अरहान: Latest अरहान News & Updates,अरहान Photos & Images, अरहान Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nसाईबाबांचा ��न्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर प...\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवाद...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्ष...\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू ...\nअमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; २ ठार, १५ जखमी\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांप...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी...\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटल...\nICC ODI Rankings: कोहलीचे अव्वल स्थान कायम; राहुलच...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nशबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले......\nभावाचं ब्रेकअप; अमिषा पटेल मदतीला धावली\nतीन दिवस परवीन बाबीचं शव घरात होतं पडून\n'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास चुकीचाः सैफ\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुले..\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू ..\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थ..\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nलग्न, गर्भपात आणि घटस्फोट; रश्मी देसाईच्या तुटलेल्या संसाराची कह��णी\n'उतरन' मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. २०१२ मध्ये दोघांनी लग्न केलं. पण लग्नाच्या अवघ्या एका वर्षात त्यांच्यात वाद होऊ लागले. चार वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.\nVideo: 'गुत्थी' होऊन सुनील ग्रोवरचं कमबॅक, 'बिग बॉस १३' मध्ये दिसणार\nकलर्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर गुत्थीचा एक प्रोमो शेअर केला. यात सुनील 'फुल खिले हैं गुलशन गुलशन' गाणं गाताना दिसत आहे. प्रोमोमध्ये गुत्थी स्टेजवर येताच सलमानला घट्ट मिठी मारताना दिसते.\nअनिश नंबियारचा अष्टपैलू खेळ\n१६ वर्षांखालील मुलांच्या हॅरिस शिल्ड क्रिकेट स्पर्धेत केंद्र विद्यालयाच्या अनिश नंबियारने एसव्हीडीडी विद्यालयाविरुद्धच्या लढतीत अष्टपैलू खेळी करताना ...\nअरहानच्या वाढदिवस पार्टीत तारे-तारकांची हजेरी\nभरधाव स्कॉर्पिओने माय-लेकाला चिरडले\nएका भरधाव स्कॉर्पिओ गाडीने रस्त्यावरून जात असलेल्या माय लेकाला उडविले आणि यात दोघांचाही करुण मृत्यू झाला...\nमुलाने आम्हाला एकत्र ठेवले: अरबाज खान\nअभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान हे दोघंही १८ वर्ष संसार केल्यावर वर्षभरापूर्वी विभक्त झाले. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने बी टाऊनमध्येही अनेकांना धक्का बसला. या दोघांनीही आपल्या निर्णयाबद्दल त्यानंतर बोलायचे टाळले परंतु त्यांच्यातील नातं कायम आदराचं राहिलं. विभक्त होऊनही एकमेकांविषयीचा आदर कायम असण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांचा मुलगा असं खुद्द अरबाजनं म्हटलं आहे.\nमुंबई: डोंगरीत इमारत कोसळून १३ ठार\nडोंगरी येथील तांडेल स्ट्रीटवरील केसरबाई इमारत कोसळून अक्षरशः जमीनदोस्त झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून, नऊ जण जखमी झाले आहेत.\nडोंगरी दुर्घटना: अजूनही काहीजण ढिगाऱ्याखाली\nडोंगरी येथे कोसळलेल्या चार मजली इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना काढण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफचं पथक करत आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचे बळी गेले असून ९ जण जखमी आहेत. अजून काही जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.\nसलमान खानचा पुतण्या बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार\nसलमान खानचा धाकटा भाऊ अरबाझ खान याचा मुलगा अरहान खान रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार अशी सिनेवर्तुळात चर्चा आहे. तो सलमानच्या चित्रपटातूनच पदार्पण करणार की नाही हे मात्र गुलदस्त्यात आहे.\nहारिस शील्ड क्रिकेटम टा...\nडेंग्युने घेतला चिमुरड्याचा बळी\nडेंगीने घेतला तीन वर्षीय बालकाचा बळीम टा प्रतिनिधी, बीड माजलगाव तालुक्यात डेंगीने हात-पाय पसरले आहेत...\nअनुष्का-विराटला ‘त्या’ तरुणाची नोटीस\nअनुष्का-विराटला ‘त्या’ तरुणाची नोटीस\nअनुष्का आणि विराटला ‘त्या’ तरुणाची नोटीस\nकारमधून प्लास्टिकचे आवरण रस्त्यात टाकल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने शाब्दिक डोस दिल्याने आणि त्यासंदर्भातील व्हिडीओ क्रिकेटपटू विराट कोहलीने सोशल मीडियावर टाकल्याने चर्चेत आलेल्या अरहान सिंग या तरुणाने आता या दोघांनाही कायदेशीर नोटीस पाठवली आहे.\n'त्या'ला झापलं म्हणून विराट-अनुष्काला नोटीस\nकचरा रस्त्यावर फेकल्याचा व्हि़डिओ सोशल मीडियावर शेअर करून बदनामी केल्याचा आरोप करत अरहान सिंह यानं अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळं आता विराट-अनुष्का या नोटिशीला काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nAnushka Sharma वर 'त्याची' आई चांगलीच भडकली\nरस्त्यावर कचरा फेकणाऱ्याला स्वच्छतेचे धडे देणारा अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा इन्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. हा व्हिडिओ अनुष्का आणि विराट कोहलीने आपल्या अकाउंटवरून शेअर केला होता. त्यांचे चाहते स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या व्हिडिओची प्रशंसा करत असले, तरी कचरा फेकणाऱ्याच्या आईने मात्र सोशल मीडियावर अनुष्काला चांगलेच सुनावले आहे.\nरस्त्यावर कचरा फेकणाऱ्याला अनुष्कानं झापलं\nगाडीतून प्रवास करताना रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या एकाला अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं चांगलंच झापलं आहे. कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला खडेबोल सुनावत असल्याचा एक व्हिडिओ अनुष्काचा पती विराट कोहलीनं इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.\nकारागिराला दुकानात शिरून लुटले\nरविवार पेठेतील एका सराफ दुकानात तिघांनी जबरदस्तीने घुसून कारागिराला चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रोकड पळविल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडला.\nबिबरच्या शोसाठी मलायका-अरबाज एकसाथ\nपॉपस्टार जस्टीन बिबरच्या शोमध्ये कोणी कोणासोबत उपस्थिती लावली याची चर्चा आता बॉलिवूडमध्ये आणि सोशल मीडियावर रंगली आहे. आलिया भट्��ने बहिण शाहिनसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला होता. पण सर्वांना धक्का बसला तो मलायका आणि अरबाज खान यांना मुलासोबत आल्याचे पाहून.\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; शहांनी दिली सूत्रे\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\nICC वनडे क्रमवारी: केएल राहुलची हनुमान उडी\nनिर्भया प्रकरण: दोषी पवनची याचिका फेटाळली\nराम शिंदेंच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nएअरटेलची 3G सेवा 'या' १० राज्यात बंद\nजेव्हा शहा नड्डांसाठी खुर्ची ओढून आणतात...\n८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका पळाली\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aministry%2520of%2520defense&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Awomen&f%5B1%5D=field_site_section_tags%3A1250&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE&search_api_views_fulltext=ministry%20of%20defense", "date_download": "2020-01-20T12:25:30Z", "digest": "sha1:BEOZZQYTG54HUIHODDXIDUNOJGOXXJ7E", "length": 12250, "nlines": 301, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nआंदोलन (2) Apply आंदोलन filter\nआरक्षण (2) Apply आरक्षण filter\nपुढाकार (2) Apply पुढाकार filter\nमराठा समाज (2) Apply मराठा समाज filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nरोजगार (2) Apply रोजगार filter\nशिक्षण (2) Apply शिक्षण filter\nअॅग्रोवन (1) Apply अॅग्रोवन filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nकौशल्य विकास (1) Apply कौशल्य विकास filter\nचिपळूण (1) Apply चिपळूण filter\nनिसर्ग (1) Apply निसर्ग filter\nबेरोजगार (1) Apply बेरोजगार filter\nमासेमारी (1) Apply मासेमारी filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nराजकारणी (1) Apply राजकारणी filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nव्यापार (1) Apply व्यापार filter\n#sakalformaharashtra एकत्र येऊया... उपक्रमावर मान्यवरांच्या भूमिका\nपुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...\n#sakalformaharashtra एकत्र येऊया... उपक्रमावर मान्यवरांच्या प्रतिक्रिया\nपुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/420/Bail-Tujhe-Harinawani.php", "date_download": "2020-01-20T11:48:19Z", "digest": "sha1:JYAKZ4DVA3NWYCVVH5OJBHCDTRWDJYKT", "length": 9687, "nlines": 143, "source_domain": "www.gadima.com", "title": "Bail Tujhe Harinawani -: बैल तुझे हरणावाणी : ChitrapatGeete-Popular (Ga.Di.Madgulkar|Asha Bhosle|Sudhir Phadke) | Marathi Song", "raw_content": "\nचंद्र भारल्या जीवाला,नाही कशाचीच चाड\nमला कशाला मोजता,मी तो भारलेले झाड\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nचित्रपट: प्रपंच Film: Prapancha\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nबैल तुझे हरणावाणी गाडीवान दादा\nतरूण माणसाच्या मनीचा जाण तू इरादा\nवाट नागमोडी वेडी, तुझी फुलोर्‍याची जोडी\nऊन सावल्यांचा झाला आगळा कशिदा\nगाव साजणीचा दूर, शहारून येतो ऊर\nसूर तिच्या लावण्याचे घालतात सादा\nपरत साद देण्यासाठी, शीळ येऊ पाहे ओठी\nपलीकडे खेड्यामाजी वसे एक राधा\nस्वप्‍नभारल्या एकांती, तिचा हात यावा हाती\nजनी भेटवी रे मित्रा राधिका मुकुंदा\nगीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....\nचल ग सये वारुळाला\nचांद किरणांनो जा जा रे\nचांदणे झाले ग केशरी\nचंद्र आणखी प्रीती यांचे काय असावे नाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/69", "date_download": "2020-01-20T11:12:57Z", "digest": "sha1:ODDTAXT4PHTXWEGW7DFODI3WSVXDKFAQ", "length": 19803, "nlines": 239, "source_domain": "misalpav.com", "title": "शिफारस | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nपाषाणभेद in जनातलं, मनातलं\nमालक: हॅ हॅ हॅ.\nमालक: सोन्या, नालायका बघ रे, गिर्‍हाईक आलं.\nहॅ हॅ हॅ या या या.\nमालक: सोन्या रांडीच्या, पाच नंबरचे कळकटलेले टेबल आरशासारखे पुस, अन गिर्‍हाईकाला काय लागते ते पुस.\nमालक: सोन्या नरसाळ्या, अरे माझा कडमड्या मोबाईल कुठे आहे त्या पेताड भाजीवाल्याची भाजी आली नाही अजून. त्याच्या *डीत जास्त माज आलेला आहे. निट वेळेवर भाजी सप्लाय करत नाही तर मग मी थाळीत काय *ट देवू काय\nRead more about हॉटेल शिवीभोजन थाळी\nछपाकसे पेहेचान ले गया...\nशा वि कु in जनातलं, मनातलं\nदीपिकाच्या जेएनयु वारी मुळे मोकळ्या थिएटरची अपेक्षा होती. आणि अपेक्षेप्रमाणे तिकीटघरापाशी तानाजीसाठी हिssss मोठ्ठी रांग, आणि छपाक साठी अगदी तुरळक लोग. पण खुर्च्यांमध्ये स्थानापन्न झाल्यावर हळूहळू गर्दी वाढली. सिनेमाच्या पहिल्या पाच मिनिटांमध्ये थिएटर सम्पूर्ण भरलं. अगदी बरं वाटलं.\nहा सिनेमा पाहायचा हे तर सिनेमा जाहीर झाल्यावरच ठरवलेलं, बऱ्याच कारणांमुळे-\n1) मेघना गुलजार- मेघना गुलजार ही अगदी आवडती दिग्दर्शिका. तलवार भयानक म्हणजे भयानक आवडला होता. राझी तलवार इतका नाही आवडला, पण तरी दिगदर्शिकेवरचा विश्वास तसाच टिकून राहिला.\nRead more about छपाकसे पेहेचान ले गया...\nएपिक चॅनेल वरील एक उल्लेखनीय मालिका\nमालविका in जनातलं, मनातलं\nएपिक चॅनेल वरील एक उल्लेखनीय मालिका\nकलियुग - एक आरंभ\nदिनांक १८ नोव्हेंबर पासून एपिक या चॅनेल वर रात्री ८.३०वाजता \"कलयुग - एक आरंभ \" या नावाची अतिशय उत्तम मालिका सुरु झाली आहे. मालिका ऍनिमेशन प्रकारात मोडत असली तरी लहानांसोबत मोठ्यांनीही आवर्जून बघावी अशी हि मालिका आहे. उलट मोठ्यांना त्यातले संदर्भ पटकन कळतील. आम्ही देखील जरा उशिराच हि मालिका बघायला सुरवात केली. पण आता मात्र सर्वाना हि मालिका बघण्याची विनंती करतो. महाभारतावर आधारित अशी हि मालिका आपल्याला अनेक विचार करायला भाग पाडते.\nRead more about एपिक चॅनेल वरील एक उल्लेखनीय मालिका\nशा वि कु in जनातलं, मनातलं\nKingआख्यान 1:- डोलोरस क्लेबोर्न\nRead more about Kingआख्यान 2: फायरस्टार्टर\nप्रवासात लागणार्‍या वस्तूंची यादी\nपाषाणभेद in जनातलं, मनातलं\nमागे मिपावर प्रथमोपचार पेटी - First Aid Box असा धागा काढला होता. त्याचा कितपत अन कुणाला उपयोग झाला ते माहीत नाही पण मराठीत असा शब्द शोधतांना किंवा मराठीत चर्चा करतांना याचा उपयोग झाला असावा. होते काय की कायप्पावर लिहीलेले कायमचे राहत नाही. म्हणून कुठेतरी कायमस्वरूपी असण्यासाठी मिपावर लेखन असावे असे वाटते. कायप्पावर झालेल्या चर्चेचा धागा व्हावा असे वाटत असल्याने येथे लिहीतो आहे.\nRead more about प्रवासात लागणार्‍या वस्तूंची यादी\nद फॉगी माउंट्न बॉईज उर्फ (जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ...)\nपहाटवारा in जनातलं, मनातलं\nआपल्याला मेलं त्या संगीतातलं काही कळत नाही. एक सरगम सोडली तर रागांच्या सुरावटी कळत नाहीत, आरोह-अवरोह कळत नाही, आॅर्केस्ट्रेशनच्या ज्ञानाचीही बोंबच पण आपल्याला गाणी ऐकायला आवडतात. गाणी ऐकताना काहीकाही विचारतरंग उमटतात आणि तेच आपल्या आनंदाचं साधन बनतात.\nकालपासून एक गाणं मनात गुंजी घालत होतं.\nRead more about द फॉगी माउंट्न बॉईज उर्फ (जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ...)\nक्षितिज जयकर in जनातलं, मनातलं\nह्या लेखाचं शीर्षक जरी इंग्लिश मधून असलं तरी ते मराठीत सुद्धा तितकंच सार्थ आहे. रेडिओ गा गा. १९८४ साली QUEEN ह्या ब्रिटिश वाद्यवृंदाने हे गाणं रचनाबद्ध केलं , ते आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपल्याला रेडिओ वर हमखास ऐकायला मिळतं. मला हा लेख लिहिण्यासाठी जी स्फूर्ती मिळाली ती ह्याच गीतावरून. त्यामुळे सर्वप्रथम ह्या गाण्या��द्दल थोडीशी माहिती देतो.\nमहासंग्राम in जनातलं, मनातलं\nमला असत्याकडून सत्याकडे ने\nRead more about द सियालकोट सागा\nमिसळपाववरचं शिफारस करण्यायोग्य साहित्य\nइरामयी in जनातलं, मनातलं\nगेले काही दिवस मिसळपाव धुंडाळत असताना असं लक्षात आलं की मिसळपाववर केवढं वैविध्यपूर्ण आणि सुंदर लेखन झालेलं आहे\nआज २०१९ मध्ये पूर्वीचं चांगलं लेखन हुडकून काढणं हे खूप कठीण आहे. या ट्रायल अँड एरर पद्धतीने शोधताना बरेच उत्तम लेख, काव्य, मालिका निसटून जाण्याचीच शक्यताच जास्त.\nत्यामुळे हा नवा धागा. मिसळपाववर पूर्वी प्रसिद्ध झालेल्या लोकप्रिय लेखनाची एका ठिकाणी यादी करता येऊ शकेल का मिसळपाववर असलेल्या जुन्या जाणत्या सदस्यांना एक प्रामाणिक आवाहन.\nRead more about मिसळपाववरचं शिफारस करण्यायोग्य साहित्य\nपुस्तक परिचय : सुनीताबाई - लेखिका मंगला गोडबोले (अरुणा ढेरे याच्या स्वतंत्र लेखासह )\nमालविका in जनातलं, मनातलं\nसुनीताबाई - लेखिका मंगला गोडबोले (अरुणा ढेरे याच्या स्वतंत्र लेखासह )\nRead more about पुस्तक परिचय : सुनीताबाई - लेखिका मंगला गोडबोले (अरुणा ढेरे याच्या स्वतंत्र लेखासह )\nयावर्षी प्रथमच मिपाचा छापील दिवाळी अंक उपलब्ध झालेला आहे.\nतो मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन अंक घरपोच मागवा. https://sukrutprakashan.com/books/misalpav-diwali-ank-2019.\nसविस्तर माहितीसाठी येथे बघा\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 7 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संप��दक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/26-crores-fraud-by-plastic-money/articleshow/65758956.cms", "date_download": "2020-01-20T12:19:41Z", "digest": "sha1:QNAPCSIGE3C4VQFKA5OU2GXLRPELZGV5", "length": 17519, "nlines": 179, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: प्लास्टिक मनीद्वारे २६ कोटींची फसवणूक - 26 crores fraud by plastic money | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nप्लास्टिक मनीद्वारे २६ कोटींची फसवणूक\nडेबिट, क्रेडिट कार्डची माहिती चोरून त्याचे क्लोन करणे, कार्डची माहिती खातेदाराला विचारून पैसे काढून घेणे, अशा प्रकारांनी नागरिकांची फसवणूक ...\nप्लास्टिक मनीद्वारे २६ कोटींची फसवणूक\nपुणे : डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती चोरून त्याचे क्लोन करणे, कार्डची माहिती खातेदाराला विचारून पैसे काढून घेणे, अशा प्रकारांनी नागरिकांची फसवणूक होण्याच्या प्रमाणात पुण्यात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठ महिन्यांत पुण्यात साडेसोळाशे नागरिकांची अशा प्रकारे तब्बल २६ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. एकूण सायबर गुन्ह्यांमध्ये डेबिट, क्रेडिट कार्ड फसवणुकीचे प्रमाण ५० टक्के आहे.\nनोटाबंदीनंतर नागरिकांनी डेबिट, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. त्याला नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत आहे. प्लास्टिक मनीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ लागला आहे. मात्र, डेबिट, क्रेडिट कार्डधारकांना सायबर चोर सहज फसवू लागले आहेत. बँकेतून अधिकारी बोलत असल्याचे सांगून कार्डची माहिती चोरांकडून विचारली जात आहेत. कधी-कधी कार्ड बंद पडण्याची भीती दाखवून नागरिकांकडून कार्डची सर्व माहिती विचारून घेतली जाते. बँकेतील अधिकारी असल्यामुळे तो विचारेल तशीच माहिती नागरिकही त्या सायबर चोरट्यांना देत आहेत. त्यामुळे असे नागरिक सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अलगद अडकत आहेत. काही वेळातच कार्डधारकांचे बँक खाते 'रिकामे' झाल्याचा मेसेज आल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांना समजत आहे. तोपर्यंत सायबर चोरट्यांनी सर्व पैसे काढून घेतलेले असतात. अलिकडे तर डेबिट, क्रेडिट कार्डचे क्लोनिंग करून वेगवेगळ्या ठिकाणांहून पैसे काढले जात आहेत. तर, ��ँकेचा डेटाच हॅक करून अथवा सायबर हल्ला करून पैसे लुबाडले जात आहेत. कॉसमॉस बँकेच्या मुख्य सर्व्हरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकारही नुकताच घडला आहे.\nपुणे पोलिस आयुक्तालयात २०१७ मध्ये डेबिट, क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या ३४५३ घटना घडल्या होत्या. त्यामध्ये ३१५२ घटना डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून पैसे हस्तांतर केल्याच्या होत्या. तर, कार्डचे क्लोनिंग करून तीनशे एक नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचे सायबर सेलकडील तक्रारींवरून दिसून आले होते. गेल्या आठ महिन्यांत डेबिट क्रेडिट कार्डद्वारे फसवणुकीचे १६५७ प्रकार घडले आहेत. त्यामध्ये पुण्यातील नागरिकांची २६ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर करून १५६८ नागरिकांची फसवणूक झाली आहे. त्यामध्ये २५ कोटी ७४ लाख ८८ हजार ११७ रुपयांची फसवणूक झाली आहे. तर, डेबिट, क्रेडिट कार्डचे क्लोनिंग करून ८९ नागरिकांची फसवणूक झाली आहे. त्यामध्ये ७५ लाख ७७ हजार ६७१ रुपयांची फसवणूक झाली आहे. गेल्या आठ महिन्यांत सायबर सेलकडे दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांत डेबिट, क्रेडिट फ्रॉडच्या गुन्ह्यांचे प्रमाण ५० टक्के आहे. या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात सायबर सेलच्या पोलिसांना काही प्रमाणात यशदेखील आले आहे.\nडेबिट, क्रेडिट कार्डद्वारे झालेले गुन्हे\n२०१८ १६५७ (ऑगस्ट अखेर)\nगेल्या आठ महिन्यांतील आकडेवारी\nफसवणुकीचा प्रकार तक्रारी फसवणुकीची रक्कम रुपयांमध्ये\nक्रेडिट कार्डचा वापर करून फसवणूक १५६८ २५ कोटी ७४ लाख\nक्रेडिट कार्डची माहिती चोरून फसवणूक ८९ ७५ लाख ७७ हजार\nकार्डधारकांनी ही काळजी घ्यावी\n- कोणत्याही व्यक्तीला आपल्या कार्डची माहिती देऊ नये\n- बँक कधीही तुमच्या कार्ड किंवा खात्याची माहिती विचारत नाही, हे लक्षात ठेवावे\n- कार्डचा पासवर्ड सतत बदलत ठेवा. तसेच, त्यामध्ये विविधता असावी.\n- कार्डवरील सीव्हीसी क्रमांक व ओटीपी क्रमांक कोणालाही सांगू नका.\n- हॉटेलमध्ये गेल्यावर वेटरला पासवर्ड सांगू नये.\n- कार्डवर पासवर्ड लिहून ठेवू नये.\n- कार्ड स्वाइप करताना समोरच्या व्यक्तीच्या हालचालींवरही नजर ठेवा.\n- स्वाइप मशिनमध्ये पिन नंबर टाकताना तो एका हाताने झाकूनच टाका.\n- कार्ड चोरीला गेल्यास त्वरित बँकेला कळवून कार्ड ब्लॉक करा.\nतु��्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nरामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते: शरद पवार\nआपण सगळे दहशतवादी आहोत: विक्रम गोखले\nमी दाऊदशी बोललोय, त्याला दमही दिलाय: संजय राऊत\nमुंबई-पुणे अंतर १४ मिनिटांवर आणणारा प्रकल्प रद्द होणार\n'जय महाराष्ट्र' म्हणत पुण्यात 'डीएसके'च्या ठेवीदाराची आत्महत्या\nइतर बातम्या:फसवणूक|प्लास्टिक मनी|पुणे|Plastic money|Fraud\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nराम शिंदेच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचे देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nप्लास्टिक मनीद्वारे २६ कोटींची फसवणूक...\nविद्यार्थी शिकणार निसर्ग वाचन...\n‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त...\nमांडवासाठी नोटिसा देण्यास सुरुवात...\nबांधकामांना महापालिका देणार मुदतवाढ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/decreased/articleshow/72448101.cms", "date_download": "2020-01-20T13:05:36Z", "digest": "sha1:2EFGPZQU6E3MDX6PHSTUX6FHWBUBB6BF", "length": 15432, "nlines": 174, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: घटवली? - decreased? | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\n७९५ गेल्या अकरा महिन्यांत दाखल गुन्हे ८२२ गेल्या वर्षी अकरा महिन्यांत दाखल गुन्हेShrikrishnaKolhe@timesgroup...\nगेल्या अकरा महिन्यांत दाखल गुन्हे\nगेल्या वर्षी अकरा महिन्यांत दाखल गुन्हे\nलाचखोरांवर कडक कारवाईचे आश्वासन सरकारने दिले असले त��ी, राज्यात मात्र लाचखोरांवर कारवाईची संख्या घटली असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ महिन्यांत लाचखोरांवर कारवाईचा आकडा २३ ने कमी झाला आहे. त्यामुळे राज्यात भ्रष्टाचार कमी झाला, की लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाईत कमी पडला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nराज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, ठाणे अशी आठ परिक्षेत्रे आहेत. या परिक्षेत्रांना अधीक्षक दर्जाचे अधिकारी प्रमुख असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली लाचेची मागणी करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखपदी प्रवीण दीक्षित असताना त्यांनी कारवाईचा धडाका लावला होता. लाचखोरांवर जबर बसविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे २०१४ आणि २०१५ दोन वर्षांमध्ये लाचखोरांवरील कारवाईचा आकडा हा बाराशेच्या पुढे गेला होता. त्यानंतर लाचखोरांवर कारवाईचा आकडा प्रत्येक वर्षी घटत चालला आहे. गेल्या दोन वर्षांत, तर हा आकडा नऊशेच्या पुढेदेखील जाऊ शकलेला नाही.\nगेल्या अकरा महिन्यांत राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना सापळे रचून केलेल्या कारवाईचे ७९५ गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या वर्षी अकरा महिन्यांत हाच आकडा ८२२ एवढा होता. त्यामुळे या वर्षीदेखील लाचखोरांवर कारवाईचा आकडा घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाच मागणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केली जाणारी कारवाई कमी झाली, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. लाचखोरांवर केलेल्या कारवाईचा प्रत्येक महिन्यानुसार विचार केल्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सहा महिन्यांत लाचखोरांवरील कारवाई कमी झाली आहे. त्यामध्ये गेल्या दोन महिन्यांत कारवाईचे प्रमाण खूपच घटले आहे. ऑक्टोबर महिन्यात ४० टक्के तर, नोव्हेंबर महिन्यात २९ टक्क्यांनी कारवाई कमी झाली आहे, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.\n\\Bपुणे विभागात १६ ने कारवाई घटली\n\\Bपुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा प्रत्येक वर्षीच लाचेच्या कारवाईत आघाडीवर असतो. या वर्षीदेखील कारवाईमध्ये विभागाचा प्रथम क्रमांक आहे. पण, गेल्या वर्षीच्या तुलनेत विभागातील कारवाई १६ ने कमी झाली आहे. गेल्या वर्षी पुणे विभागाने कारवाईचे द्व���शतक पूर्ण केले होते. या विभागात पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्हे येतात. विभागात कोटींमध्ये लाच घेणाऱ्यांवर दोन कारवाया केल्या होत्या. पण, या वर्षी अकरा महिन्यांत फक्त १६४ कारवाया झाल्या आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत कारवायांची संख्या १८० इतकी होती. पुणे जिल्ह्याचा विचार केल्यास या ठिकाणी अकरा महिन्यात ६० कारवाया झाल्या आहेत. गेल्या वर्षी अकरा महिन्यात ७० कारवाई होत्या. त्यामुळे यंदा कारवाई कमी झाल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.\nराज्यात लाचखोरांवर झालेल्या कारवाईची आकडेवारी\n२०१९ ७९५ (५ डिसेंबरपर्यंत )\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nरामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते: शरद पवार\nआपण सगळे दहशतवादी आहोत: विक्रम गोखले\nमी दाऊदशी बोललोय, त्याला दमही दिलाय: संजय राऊत\nमुंबई-पुणे अंतर १४ मिनिटांवर आणणारा प्रकल्प रद्द होणार\n'जय महाराष्ट्र' म्हणत पुण्यात 'डीएसके'च्या ठेवीदाराची आत्महत्या\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nराम शिंदेच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या...\n९ ते १६ जानेवारी दरम्यान रंगणार १८ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट...\nफडणवीसांसोबत हवापाण्याच्या गप्पा मारल्या: अजित पवार...\nघाऊक बाजारात कांदा अखेर स्वस्त...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/2", "date_download": "2020-01-20T11:18:15Z", "digest": "sha1:IZ7XZPUJMVBVZ3KDVYOLY4SHQLMJHXJF", "length": 19185, "nlines": 285, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "श्वेता तिवारी: Latest श्वेता तिवारी News & Updates,श्वेता तिवारी Photos & Images, श्वेता तिवारी Videos | Maharashtra Times - Page 2", "raw_content": "\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्र...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू ...\nनिर्भया: अल्पवयीन असल्याचा पवनचा दावा SC न...\nकाश्मीरमध्ये जवानांसोबत चकमक; हिजबुलच्या ३...\nमोदींनी विद्यार्थ्यांचा वेळ फुकट घालवू नये...\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांपर्यंत दं...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटल...\nअवघ्या एक टक्का भारतीयांकडे 'बजेट'पेक्षाही...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\nभारताच्या क्रिकेट संघांनी केला अनोखा विक्र...\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nशबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले......\nभावाचं ब्रेकअप; अमिषा पटेल मदतीला धावली\nतीन दिवस परवीन बाबीचं शव घरात होतं पडून\n'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास चुकीचाः सैफ\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nजे. पी. नड्डा घेणार अमित शहांची ज..\n'परिवहन कार्यालयाला आग लावणं हे आ..\nदिल्लीः दिल्ली परिवहन विभाग���च्या ..\nराजस्थान: राष्ट्रीय महामार्गावर क..\nकेरळ: फुटबॉल सामन्यादरम्यान स्टेड..\nएकेकाळी हॉररपटांना मर्यादित प्रेक्षक असायचा. आता मात्र हॉररपटांमध्ये बॉलिवूडमधील बडी मंडळीच काम करू लागल्याने त्यांचा प्रेक्षकवर्ग प्रचंड वाढला आहे. सिनेमांबरोबरच टीव्ही मालिकादेखील हॉररचा फंडा अवलंबत आहेत.\nअपघतात ए‌क्झिक्युटिव्ह इंजिनीअरसह युवती ठार\nटँकरने टाटा इंडिगो कारला दिलेल्या जबर धडकेत अकोला मनपाच्या ए‌क्झिक्युटिव्ह इंजिनीअरसह युवती ठार झाले. राष्ट्रीय महामार्ग सहावर अकोल्याजवळ असलेल्या हिंगणा फाट्याजवळ मंगळवारी हा भीषण अपघात घडला.\n'बिग बॉस'ची विजेती जुही परमार\n'बिग बॉस'च्या पाचव्या सीझनमध्ये चुलबुली अभिनेत्री जुही परमार विजेती ठरली आहे. विशेष म्हणजे पाठोपाठ दोन सीझनमध्ये महिला स्पर्धकाने विजेतेपदावर नाव कोरले आहे.\nअसंख्य दिवसांनी बॉलिवूड नगरीत पाय ठेवलेल्या सुनील शेट्टीचं भवितव्य पुन्हा अंधारातच दिसू लागलंय. या आठवड्यातल्या 'लूट' या निमिर्ती आणि अॅक्टिंग असलेल्या सिनेमाबाबत मायबाप प्रेक्षकवर्ग फारसा रस घेईल असं वाटत नाहीय.\n'बिग बॉस'च्या चौथ्या सीझनमध्ये पामेला अॅण्डरसन सहभागी झाली होती. पण, आता यापेक्षा बडी बात होनेवाली है कारण, 'एक्स फॅक्टर' या अमेरिकन म्युझिकल प्रोग्रॅमच्या देशी व्हर्जनमध्ये सोनू निगमच्या जोडीने जेनिफर लोपेझ जज करणार असल्याची खबर आहे.\n'कॅन्सर'विषयी महिलांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या 'लवासा विमेन्स ड्राइव्ह' या नुकत्याच पार पडलेल्या मोहिमेस अभूतपूर्व यश लाभले. यामध्ये तब्बल २ हजार तरुणींनी सहभाग घेऊन ही मोहीम यशस्वी केली.\nराजा चौधरीचा पुन्हा तमाशा\nसवंग प्रसिद्धीला सोकावलेल्या राजा चौधरीने गर्लफ्रेण्डला मारहाण करुन शुक्रवारी पुन्हा तमाशा केला. हे प्रकरण ओशिवरा पोलिस ठाण्यात गेले. पण ऐनवेळी दोघांमध्ये तडजोड झाल्यामुळे या प्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.\n'बिग बॉस'मधून बेगम अली आऊट\nआपल्या चांगल्या वागणुकीने आणि गोड स्वभावाने घरच्या सगळ्यांची मनं जिंकलेला पाकिस्तानी कलाकार 'क्रॉस ड्रेसर' बेगम नवाझिश अलीला या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले आहे.\n'बिग बॉस'च्या नव्या एपिसोडमध्ये कोणते सेलिब्रिटी दिसणार याची चर्चा सध्या जोर���त सुरू आहे. बेवॉच बेब पामेला अॅण्डरसनपासून महेश मांजरेकर, आफताब शिवदासानी, वीणा मलिक आणि खासदार मिलिंद देवरा यांची नावं यातून पुढे आली आहेत.\nसाईबाबा जन्मस्थळ वादावर अखेर पडदा\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; अमित शहांकडून घेतली सूत्रे\nनिर्भया प्रकरण: दोषी पवनची याचिका फेटाळली\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nव्हॉट्सअॅपसाठी घ्यावा लागणार नवा मोबाइल\nपाहाः हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई ताब्यात\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्ज लटकला\nधोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हायरल व्हिडिओ\n'या' बँकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/maharashtra-government-formation-maharashtra-government-formation-maha-vikas-aghadi-floor-test-ncp-shiv-sena-congress-uddhav-thackeray-government-updates-82423.html", "date_download": "2020-01-20T11:51:21Z", "digest": "sha1:76M7OIX3H3M2LQ3HJUU7GUE7PBQQN6XT", "length": 39809, "nlines": 293, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Maharashtra Government Formation: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सभागृह आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करण��� मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\n'ये अंधा कानून है' वांद्रे कोर्टात सुनावणी सुरु असताना वाजलेल्या या गाण्याने 'असा' झाला गोंधळ\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHatchback Cars 2020: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nनवं हेल्मेट खरेदी करणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा ध���्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nShattila Ekadashi 2020: षट्तिला एकादशी साजरी करण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या महत्व आणि शुभ मुहूर्त\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHealth Tips: हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीवर करा 'हे' त्वरित उपाय जे एखाद्याचे जीवन वाचविण्यास येऊ शकतात कामी\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMaharashtra Government Formation: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सभागृह आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार\nमुख्यमंत्री उद्ध��� ठाकरे यांच्याकडून सभागृह आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार\n-बहुमत सिद्ध झाल्यानंतर सभागृह आणि महाराष्ट्राच्या जनतेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आभार मानले आहेत.\n-रविवारी पुन्हा एकदा सकाळी 11 वाजता विधानसभा सभागृहाचे कामकाज पार पडणार आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे विधानसभेत बहुमत सिद्ध\n-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. यामुळे महाविकासआघाडीत आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. त्याचसोबत मंत्र्यांनी घेतलेल्या शपथेवर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लावलेले आक्षेप छगन भुजबळ यांनी फेटाळून लावले आहेत.\nमाकप, मनसे आणि एमआयएम यांची तटस्थ भुमिका\n-महाविकासआघाडीकडून विधानभवनाच्या सभागृहात सिद्ध झाले आहे. पण माकप, मनसे आणि एमआयएम यांनी तटस्थ भुमिका घेतली आहे. तर 169 आमदार हे ठाकरे सरकारच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nमहाविकासआघाडी सरकराचे विधानसभेत बहुमत सिद्ध\n-महाविकासआघाडी सरकराचे विधानसभेत बहुमत सिद्ध झाले असून त्यांच्याकडे एकूण 169 आमदार आहेत.\n-मनसे, एमआयएम आणि माकप तटस्थ\nठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीला सुरुवात\n-ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीला सुरुवात झाली असून महाविकासआघाडीच्या सर्व आमदारांकडून स्वत:ची ओळख सभागृहात करुन देण्यात येत आहे.\nभाजप पक्षाच्या सर्व आमदारांकडून विधानसभेच्या सभागृहाचा सभात्याग\n-सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बहुमत चाचणीसाठी मतांची मोजणी होणार आहे. आवाजी मतदानानंतर आता शरणागतीचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला भाजप आमदारांचा सभात्याग केला आहे.\n-सभागृहाचे दरवाजे बंद करा, हंगामी अध्यक्षांचे आदेश\n- देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातून बाहेर पडत सरकारने हे अधिवेशन नियमाला धरुन नसल्याचे म्हटले आहे.\n-नव्या अधिवेशनाचा समन्स काढण्यात आलेला नाही-फडणवीस\nअशोक चव्हाण यांनी विधानसभेच्या सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडला\n-अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला असून सुनील प्रमोद यांच्याकडून या प्रस्तावाला अनुमोदन केले आहे.\nदेवेंद्र फडणवीस यांचे आक्षेप हंगामी अध्यक्षांनी फेटाळले\n-देवेंद्र फडणवीस यांचे आक्षेप हंगामी अध्यक्षांनी फेटाळले आहेत.\n-हंगामी अध्यक्ष निवडण्याचे अधिकार मंत्रिमंडळाला- दिलीप वळसे\n-सभागृह चाल���्याचा हक्क प्राप्त झाला- वळसे\n-देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना हंगामी अध्यक्षांनी उत्तर दिले आहे.\n-सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विश्वासदर्शक ठराव-वळसे\nमहाविकासआघाडी-भाजप पक्षात विधानभवनाच्या सभागृहात घमासान\n-महाविकासआघाडीच्या मंत्र्यांचा परिचय, शपथ यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे.\n-मुख्यमंत्री यांच्यासह सर्व मंत्र्यांनी पुन्हा शपथ घ्यावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.\n-संविधानाच्या नियमानुसार शपथविधी पार पडला नाही.\n-देशाच्या इतिहासात हंगामी अध्यक्ष बददला नसल्याचे फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केले आहे.\n-हंगामी अध्यक्ष बदलण्यावर भाजपचा तीव्र आक्षेप\nअधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप आमदरांकडून विधानसभेच्या सभागृहात गोंधळ\n-दादागिरी नही चलेगी म्हणत भाजप आमदरांनी विधानसभेच्या सभागृहात घोषणा करण्यास सुरुवात केली आहे.\nमहाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 28 नोव्हेंबरला शिवतीर्थावर शपथ घेतली. त्याच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाच्या प्रत्येकी 2-2 नेते मंडळींचा सुद्धा मंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी मंत्रलायात जाऊन अधिकृतरित्या पदाचा कारभार सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांच्या या पहिल्या कॅबिनेट मंत्रीमंडळात शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचसोबत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आढावा घ्या असे आदेश सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिले असून यावर लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.\nदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली आहे. तसेच दुपारी 2 वाजता विधानसभेचे कामकाज सुरु होणार आहे. या महाविकासआघाडीच्या सरकारला बहुमताचा ठराव आज विधानसभेत मंजूर करावा लागणार आहे. महाविकासआघाडीचेकडे संख्याबळ जवळजवळ 170 च्या घरात आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यास कोणतीही अडचण येणार नाही अशी अपेक्षा केली जात आहे. तर नव्या विधानसभेच्या अधिवेशनाची तारीख देखील लवकरच जाहीर केली जाणार आहे.(मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडबाबत घेतलेल्या निर्णयावर भाजपची टीका; 'अत्यंत घृणास्पद निर्णय \nदरम्यान, वि��ानसभा निवडणुकीपासून सुरु असणाऱ्या महाराष्ट्र सत्तासंघर्षात संजय राऊत यांनी कमालीची लीड घेतली होती, शिवसेनेचा गाडा हाकताना अनेकदा त्यांनी पूर्व मित्रपक्ष भाजपवर घणाघाती हल्ले सुद्धा केले. आता तर अखेरीस सेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर शिवसेना सत्तेच्या प्रश्नावर आणखीनच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.\nतर काही दिवसांपूर्वी राजकीय भुकंप राज्यात पहायला मिळाला होता. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. यावर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने मिळून भाजपला सुप्रीम कोर्टात खेचले. सुप्रीम कोर्टाच्या बहुमत चाचणीच्या आदेशानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा आणि फडणवीस यांनी सुद्धा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.\nCongress Floor Test Live Breaking News Headlines Maha Vikas Aghadi Maharashtra Government Formation NCP Shiv Sena Uddhav Thackeray उद्धव ठाकरे काँग्रेस महाराष्ट्रात सत्ता स्थापन महाविकास आघाडी महाविकास आघाडी सरकार अपडेड्स राष्ट्रवादी लाईव्ह अपडेट्स शिवसेना\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nमुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांचा बंद अखेर मागे; 19 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nकाँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना देशद्रोहाच्या प्रकरणात अटक\nशबाना आजमी यांची प्रकृती स्थिर, वर्सोवा येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू; 18 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nजाकिर नाइक को पनाह देना पड़ा भारी मलेशियाई PM महातिर मोहम्मद ने भारत के लिए कही ये बड़ी बात\nअमित शाह का कार्यकाल हमेशा याद रहेगा: पीएम मोदी : 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nदिल्ली विधानसभा चुनाव 2020: नामांकन दाखिल नही कर पाए सीएम केजरीवाल, रोड शो में हुए लेट, अब कल भरेंगे पर्चा\nएक्टर कमाल राशिद खान उर्फ KRK का आरोप, सलमान खान इन 2 एक्टर्स का करियर कर रहे हैं बर्बाद, पढ़ें पूरा ट्वीट\nमुजफ्फरपुर शेल्टर होम केस: दिल्ली की साकेत कोर्ट ने ब्रजेश ठाकुर समेत 19 आरोपियों को दोषी ठहराया\nCAA Protest: भूपिंदर सिंह हुड्डा बोले- कोई राज्य नागरिकता कानून को लागू करने से इनकार नही��� कर सकता\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2009/10/30/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3/", "date_download": "2020-01-20T12:42:13Z", "digest": "sha1:ZKPDCQVZZEZ53RGBYH2OFI4SUFRYYWPM", "length": 18108, "nlines": 206, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "नारायण नारायण | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nआता मला कळले आहे कि चांगले काम करणे, दुसऱ्याची मदत करणे म्हणजे नारायणगिरी करणे. जर हे खरे आहे तर अशी नारायणगिरी मी जवळजवळ रोज करतो. पण त्याला हल्ली लोकं वेडेपणा म्हणतात असा माझा अनुभव आहे. तरीही माझे मन म्हणते ते मी करीत असतो. साधा एक उदाहरण सांगतो मी राहत असलेल्या इमारती मध्ये पूर्वी जवळ जवळ रोजच पाण्याची टाकी ओव्हर फ्लो व्हायची. खूप पाणी वाया जायचे. माझ मन दुखायचे. खूप वेळा सांगून झाले. पण:( एकदा तर मी स्वतः च्या खर्चाने व्यवस्था करतो म्हणून हि सांगितले पण काही उपयोग झाला नाही शेवटी मी ठरविले आपण फुकटची व्यवस्था करावी. रोज रात्री ९.३० ला घर बाहेर यायचे सिगरेट हि ओढायची आणि टाकीचा नळ हि बंद करायचा. तेव्हा पासून ओव्हर फ्लो होणे थांबले. याने मला काही फायदा आहे का पण मन म्हणाले म्हणून.\nमी १३( 😦 ) मे १८८५ रोजी नौकरीवर हजर झालो. तेव्हा पासून मुंबईतील लोकल चे धकाधकीचे जीवन जगत होतो. रोज सायंकाळी ६.०३ ची कसारा लोकल. तोच डबा तीच खिडकी, तीच जागा व तीच मानस. आमच्या ग्रुप मधील मंडळी( …न खेळणारी) भांडूप गेले कि प्रत्येकाने उठायचे व उभे असणार्याला जागा द्यायची. ओळखीचा असो किंवा नसो. मुंबई मध्ये माणुसकी(नारायण गिरी) खूप आहे. एखादी म्हातारी मंडळी समोर आली,किंवा एखादी बाई नवऱ्या सोबत जेन्ट्स डब्यात येऊन उभी असली कि जरी CST स्टेशन वरून असेल तरी हि तिला जागा देणार.\nकधी लोकल चुकली तर ६.०८ ची अंबरनाथ लोकल मध्ये तोच डबा पकडीत होतो. त्या वेळी त्या डब्यात एक मनुष्य असायचा तो घाटकोपर सोडले कि पिशवीतून पाण्याची मोठी बाटली व छोटासा स्टीलचा ग्लास काढायचा एक ए��� करत आवाक्यात असतील व पाणी पुरेल तितक्या २५ ते ३० लोकांना पाणी पाजायचा. हा त्याचा रोजचा उद्योग होता. मला तर प्रवासात आज हि पाण्याची बाटली आवश्यक असो व नसो सोबत ठेवायची सवय जडली आहे. न जाणो कधी कोणाला गरज पडली तर.\nसकाळच्या एका लोकल मध्ये उल्हासनगर मधील एक मनुष्य डोंबिवली सुटल्यावर बनपाव बाहेर काढायचा त्यांचे बारीक बारीक तुकडे करायचा प्रथम मी आश्चर्याने बघितले होते. नंतर बघितले कि तो ते तुकडे मुंब्रा येथील खाडी मध्ये मास्यांना खाण्यासाठी टाकायचा दररोज न विसरता. असे किती किस्से सांगू. महेंद्र ने हा नारायण समोर आणल्याने मला हे सर्व आठवले.\nमला माझ्या या सवयींचा फायदा हि झाला. नाशिकला राहायला आल्यावर मला मुंबईला जवळ जवळ दररोज नौकरीला अप डाऊन करावे लागायचे. पंचवटी ने प्रवास. तेथे हि ग्रुप तयार केला. एव्हडा मोठा ग्रुप झाला कि जेथे ६ लोकांनी बसायची जागा तेथे २० लोकं बसायचा प्रयत्न करायची. अनंत विषयांवर गप्पा रंगायच्या. वेळ कधी निघून जायचा कळत नव्हते. रोज मी खायला काही न काही आणणार. तेथे हि तेच १ तासापेक्षा जास्त वेळ जागेवर बसायचे नाही. लगेच उभे असलेल्याला ओळख असो किंवा नसो. बोलावून बसायला जागा देणार म्हणजे देणार. त्याने मित्र मंडळी खूप वाढली.\nअशी नारायण गिरी करणारी मंडळी आपणाला दररोज दिसते. पण महेंद्र म्हणाले तसे नजर हवी इतकेच.\n← नेकी कर और….\nमला जग बघू द्या हो भाग -२ →\n8 thoughts on “नारायण नारायण”\nAparna म्हणतो आहे:\t नोव्हेंबर 19, 2009 येथे 07:36\nएक छोट्या तोंडी मोठा घास म्हणून सांगते कधी जमलं तर माझी ही पोस्ट पाहा.\nआपण नेहमीच एकेरी अक्षर (मी, की इ..) -हस्व लिहिता ते खटकते आणि आपणाकडेही टीपा असतील तर अवश्य द्या…(ही कॉमेन्ट खरं तर फ़क्त आपल्या रेफ़रन्ससाठी…प्रकाशीत नाही केली तर बरंच…पण वाटलं म्हणून लिहिते…)\nravindra म्हणतो आहे:\t नोव्हेंबर 20, 2009 येथे 01:05\nआपण चुक नजरेस आणून दिली ते चांगलेच केले.मी कंटाळा करीत होतो सुधारायचा. यापुढे करणार नाही.\nAparna म्हणतो आहे:\t नोव्हेंबर 19, 2009 येथे 07:33\nया लेखामुळे जुन्या लोकलमधल्या आठवणी जाग्या झाल्या. मला वाटतं तास-दीड तासाच्या प्रवासात जागा इतरांना देणं मी तिथे असेपर्यंततरी सहजगत्या व्हायचं. पण हे पाणी वाटणं इ. जरा वेगळं वाटतं. तसही कायम उन्हाळा ऋतु असणार्या आपल्या मुंबईत पिण्याच्या पाण्याचं पुण्य काय सांगावं\nravindra म्हणतो आहे:\t नोव्हेंब��� 20, 2009 येथे 00:48\nमुंबईमध्ये अशी बरीच लोक आहेत. बर असते. अशा चांगल्या लोकांची पुण्याई आहे म्हणूनच जग व्यवस्थित सुरु आहे असे माझे तरी मत आहे.\nsahajach म्हणतो आहे:\t नोव्हेंबर 1, 2009 येथे 09:05\nखरं आहे तुमचं हे नारायण आहेत तोवर माणूसकीला मरण नाही……\nravindra म्हणतो आहे:\t नोव्हेंबर 1, 2009 येथे 11:04\nबरोबर आहे. त्यांच्यामुळेच जग चालले आहे.\nमहेंद्र म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 31, 2009 येथे 20:23\nही पाणीवाली मंडळी इकडे वेस्टर्न लाइनवर पण आहेत. इतरांना बसायला जागा देणे हल्ली कमी झालंय.. मात्र पुर्ण पणे थांबलेलं नाही. चांगुलपणा अजुनही जिवंत आहे म्हणजे\nravindra म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 31, 2009 येथे 22:26\nजगामध्ये सत्य -असत्य चांगले -वाईट पाप -पुण्य देवून देवाने पृथ्वीचे संतुलन ठेवले आहे. असे नसते तर असंतुलन होवून समाज कधीच विखुरला असता, अराजकता पसरली असती. चांगुलपणा आहे म्हणूनच हि पृथ्वी आहे.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Minister-Nawab-Malik-s-brother-beats-workers/", "date_download": "2020-01-20T13:29:29Z", "digest": "sha1:I63QIWJGJBPND6CLHYJFWMGWZ5SJCKWG", "length": 4768, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मंत्री नवाब मलिक यांच्या भावाची कामगारांना मारहाण | पुढ���री\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्री नवाब मलिक यांच्या भावाची कामगारांना मारहाण\nनवाब मलिकांच्या भावाची कामगारांना मारहाण\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केल्याचा व्हीडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या व्हायरल झाला. यामुळे कप्तान मलिकांवर टीकेची झोड उठली आहे. हा व्हिडीओ एक महिना पूर्वीचा आहे.\nमहिनाभरापूर्वी लाल बहादूर शास्त्री मार्गावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असताना 4 खासगी कामगार रस्त्याच्या खालून जाणार्‍या प्लास्टिकच्या वाहिन्यांमधून विविध वायर्स टाकण्याचा काम करीत होते. एक दिवस अगोदर कप्तान मलिक यांनी या कामगारांना याबाबत पालिकेची परवानगी विचारत काम बंद करण्यास सांगितले होते. तेव्हा त्यांनी कामबंद पाडले होते. मात्र, दुसर्‍या दिवशी पुन्हा या कामगारांनी कामाला सुरुवात केली.\nदुसर्‍या दिवशी पुन्हा कामगार काम करीत असताना पाहताच कप्तान मलिक यांना तिथे जाऊन कामगारांना मारहाण, शिवीगाळ करत काम थांबवले. याचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे.\nयाबाबत कप्तान मलिक यांना विचारले असता त्यांनी हे कामगार पालिकेचा महसूल बुडवित होते. त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यांना परवानगी घेण्यास सांगितली असतानाही त्यांनी विना परवानगी काम सुरूच ठेवल्याने मारहाण केली. जर मी चुकीचा असेल तर त्यांना मी माझी तक्रार करण्यास ही सांगितले होते. त्यांनी मनमानी करीत हे काम सुरूच ठेवल्याने मला अखेर हे पाऊल उचलावे लागले, असे ते म्हणाले.\nमंगळूर विमानतळावर सापडला जिवंत बॉम्ब\n'माझे पप्पा' या भावनिक निबंधातून व्यथा मांडणा-या मुलाला धनंजय मुंडेंनी दिला आधार\nICC वनडे रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंनी आपला 'खुट्टा' केला बळकट\nसांगली : भाजप महापौर, उपमहापौरांचा राजीनामा\nहिजबूलच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/failluer-to-pay-stamp-duty-notic-to-sunbern/", "date_download": "2020-01-20T11:34:19Z", "digest": "sha1:MRHK4BRBQJKFGRXUXLP5BAMBNTV4KDFO", "length": 15923, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "सनबर्नला मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी नोटीस | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराम शिंदेंनी ‘डिवचल��’, रोहित पवारांनी ‘खिजवलं’, नगरचं राजकारण फॉर्मात\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\nईदगाह मैदानावरील सभेला ‘हिंदू राष्ट्र’चा विरोध\nवडवणीत ऊसाच्या फडावर शिवसेनेने राबविला ‘भगवा सप्ताह’\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n निर्भयाच्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nजे. पी. नड्डा शहांची जागा घेणार, भाजपच्या 11 व्या अध्यक्षपदी बिनविरोध…\nतुमच्यात धमक असती तर तुम्ही उद्योगपती असतात; नितीन गडकरींनी सनदी अधिकाऱ्यांना…\nकॅमेऱ्याला मादी समजला नर ड्रॅगन…नंतर काय झाले…वाचा सविस्तर\nप्रिन्स हॅरीने पत्नीसह सोडले राजघराणे;‘रॉयल हायनेस’ उपाधीही ठोकरली\nयेमेनमध्ये मशिदीवर क्षेपणास्त्र हल्ला, 83 जवान ठार\nइसिसच्या 250 किलो वजनाच्या दहशतवाद्याला अटक, उचलण्यासाठी बोलावली क्रेन\nआम्ही आता शांत बसणार नाही; इमरान खान यांची पुन्हा दर्पोक्ती\nविराट-रोहित जोडीचा ‘रन’धमाका, टीम इंडियाकडून ‘कांगारू मर्दन’\nइथिओपियाच्या हरिसाने रचला इतिहास, मुंबई मॅरेथॉन जिंकताना नोंदवली विक्रमी वेळ\nसुधा सिंगची जेतेपदाची हॅटट्रिक हिंदुस्थानी गटात केला पराक्रम\nहाफ मॅरेथॉनमध्ये नाशिक कनेक्शन, आरती पाटील, मोनिका आथरे अव्वल तीनमध्ये\nवृद्धाचा हार्टऍटॅकने मृत्यू, सहाजण मुंबई रुग्णालयात\nसामना अग्रलेख – माणुसकीला काळिमा\nठसा – डॉ. शशिकांत बऱ्हाहाणपूरकर\nदिल्ली डायरी – जगनमोहन रेड्डी यांचा ‘तीनतिघाडा’\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेच्या ‘झुंड’चं पोस्टर पाहिलंत का\nपाहा सई मांजरेकरचा मराठमोळा लूक\nतान्हाजी चित्रपटाने गाठला 145 कोटींचा आकडा, आता लक्ष्य 200 कोटींचे\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nPhoto – थंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे ‘हे’ आहेत धोके\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\nशेतकऱ्यांपुढील नवे आव्हान – हवामान बदलाचे संकट\nटिवल्या-बावल्या – आनंदाचा ठेवा हरपला\nसनबर्नला मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी नोटीस\nपुणे– सनबर्न फेस्टिव्हलसाठी केसनंद येथील जागेचा ५ वर्षांसाठीचा करारनामा भाडेपट्टा म्हणून नोंदविणे आवश्यक असताना आयोजक पर्सेप्ट लाईव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हा करारनामा भाडेकरार नोंदविला आहे. यासाठी ४२ लाख ९२ हजार ८५ रुपये मुद्रांक शुल्क कंपनीने भरणे आवश्यक असताना केवळ १२ हजार ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. त्यामुळे मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांनी कंपनीला ४२ लाख ७९ हजार ५८५ रुपये भरण्याची नोटीस बजावली आहे.\nपर्सेप्ट लाईव्ह प्रा. लि. या कंपनीने केसनंद येथील जागा पाच वर्षांसाठी भाडेकराराने घेतली आहे. या दस्ताची छाननी केली असता सदरचा दस्त भाडेपट्ट्याचा दस्त नोंदविणे आवश्यक आहे. या दस्तामध्ये मोबदला रक्कम २५ लाख रुपये नमूद करण्यात आली आहे. या कार्यालयाने या दस्ताचे मूल्यांकन १ अब्ज ४३ कोटी ६ लाख ९४ हजार २२३ रुपये निश्‍चित केले आहे. हा भाडेपट्टा पाच वर्षांचा असल्याने बाजारमूल्याच्या १० टक्के रक्कम रुपये १४ कोटी ३० लाख ६९ हजार ५०० रुपये इतके मुद्रांक शुल्क वसुलीसाठी ग्राह्य धरण्यात आले आहे. या दस्तऐवजावर ४२ लाख ९२ हजार ८५ रुपये इतके मुद्रांक शुल्क कंपनीने भरणे आवश्यक आहे. कंपनीने प्रत्यक्षात फक्त १२ हजार ५०० रुपयेच भरले असल्याने उर्वरित ४२ लाख ७९ हजार ५८५ रुपये भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.\n…तर आयोजकांवर होणार गुन्हा दाखल\nराज्यात निष्पादित करण्यात असलेल्या दस्तांवर मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक आहे. मात्र, कंपनीने निष्पादित केलेले करारपत्र दस्त हे मुद्रांक केलेले नसल्यास मुद्रांक अधिनियमानुसार फौजदारी कारवाईस पात्र ठरत आहेत. तीन दिवसांत दस्त सादर न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच गुन्हा दाखल करण्याचा इशारा मुद्रांक जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.\nराम शिंदेंनी ‘डिवचलं’, रोहित पवारांनी ‘खिजवलं’, नगरचं राजकारण फॉर्मात\nमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर शिर्डीवासीयांचा बंद मागे\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n नि��्भयाच्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nजे. पी. नड्डा शहांची जागा घेणार, भाजपच्या 11 व्या अध्यक्षपदी बिनविरोध...\nतुमच्यात धमक असती तर तुम्ही उद्योगपती असतात; नितीन गडकरींनी सनदी अधिकाऱ्यांना...\n#JammuKashmir सैन्याकडून हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nईदगाह मैदानावरील सभेला ‘हिंदू राष्ट्र’चा विरोध\nदेशातील 63 अब्जाधीश चालवू शकतात हिंदुस्थानची अर्थव्यवस्था\nआम्ही हिंदुस्थानापुढे खूपच लहान आहोत, मलेशियाच्या पंतप्रधानांची कबुली\nवडवणीत ऊसाच्या फडावर शिवसेनेने राबविला ‘भगवा सप्ताह’\nमेहेरबाद येथील मेहरबाबा मेमोरियल टॉवरचे लोकार्पण\nया बातम्या अवश्य वाचा\nराम शिंदेंनी ‘डिवचलं’, रोहित पवारांनी ‘खिजवलं’, नगरचं राजकारण फॉर्मात\nमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर शिर्डीवासीयांचा बंद मागे\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/technology/samsung-galaxy-fold-to-launch-in-india-today-12gb-ram-and-", "date_download": "2020-01-20T13:15:20Z", "digest": "sha1:6IOIKE3PO3VXH6CJ7G2DZCDFSUSPFJGY", "length": 11943, "nlines": 140, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड आज भारतात लाँच होणार, 12 जीबी रॅम आणि...", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nसॅमसंग गॅलेक्सी फोल्ड आज भारतात लाँच होणार, 12 जीबी रॅम आणि...\nहा फोन केवळ निवडक दुकानात उपलब्ध होईल\n सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड आज भारतात लॉन्च होईल. हे गेल्या आठवड्यात अमेरिकेत लाँच केले गेले आहे. हा फोल्डेबल फोन हा कंपनीचा या प्रकारचा पहिला स्मार्टफोन आहे. उलगडल्यावर, त्याचा स्क्रीन आकार टॅब्लेटचा आकार असेल. त्याच वेळी, दुय्यम स्क्रीन दुमडलेल्या स्थितीत त्याचे दुय्यम स्क्रीन लहान आकाराचे. गॅलेक्सी फोल्डच्या लॉन्च कार्यक्रमात या फोनची किंमत आणि उपलब्धता जाहीर केली जाईल. बातमीनुसार या फोनची भारतीय किंमत 1,40,000 रुपये असू शकते.\nसॅमसंग गॅलेक्सी फोल्ड भारतीय किंमत, उपलब्धता आणि लॉन्च वेळः हा प्रक्षेपण कार्यक्रम दुपारी 12 वाजता होईल. या कार्यक्रमात भारतीय बाजारात या फोनची किंमत आणि उपलब्धता याविषयी माहिती दिली जाईल. त्��ाची किंमत किफायतशीर होणार नाही हे उघड आहे. त्याचबरोबर असेही बोलले जात आहे की हा फोन केवळ निवडक दुकानात उपलब्ध होईल. तसेच, या फोनसाठी 24x7 ऑनलाइन समर्थन देखील उपलब्ध करुन देण्यात येईल.\nसॅमसंग गॅलेक्सी फोल्डची वैशिष्ट्ये: यात 7.3 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून इनफिनिटी फ्लेक्स डायनॅमिक अमोलेड पॅनेल आहे ज्याचा पिक्सेल रिझोल्यूशन 1536x2152 आहे. अन्य डिस्प्लेबद्दल सांगायचे तर हे 6.6 इंच सुपर एमोलेड पॅनेलसह आहे. त्याचे पिक्सेल रेझोल्यूशन 840x1960 आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर आणि 12 जीबी रॅमसह सुसज्ज आहे. यात 512 जीबी अंतर्गत स्टोरेज देखील आहे.\nफोटोग्राफीबद्दल बोलताना त्यात 6 कॅमेरा सेन्सर्स देण्यात आले आहेत. यात ट्रिपल रीअर कॅमेरा आहे. त्याचा प्राथमिक सेन्सर 12 मेगापिक्सलचा आहे, जो वाइड-अँगल लेन्स आणि ड्युअल अपर्चरसह येतो. त्याच वेळी, दुसरा 12-मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स आहे आणि तिसरा 16-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड एंगल लेन्स आहे. त्याच्या फ्रंट कॅमेर्‍याबद्दल सांगायचे तर यात 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. जेव्हा हा फोन उलगडला जाईल, तेव्हा आत दोन कॅमेरे देखील देण्यात आले आहेत. यात 10 मेगापिक्सेलचा सेन्सर असून दुसरा सेन्सर 8 मेगापिक्सलचा आहे.\nवर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा: भाला फेकणारी अनु राणी अंतिम फेरीत दाखल, अंतिम फेरी गाठणारी भारतीय पहिली महिला ठरली\nशेतकऱ्यांकडून अवैध वसुली थांबवा, शेतकरी संघटनेकडून नगरपरिषद समोर \"डफडे बजाव\" आंदोलन\nजिओनं लाँच केला 98 रुपयात धमाकेदार प्लॅन\nइस्रोने लॉंच केला जीसॅट -30 उपग्रह, इंटरनेट स्पीड वाढण्यास होईल मदत\nसार्वजनिक ठिकाणी चार्जिंग करताना सावधान क्षणात रिकामं होईल बँक खातं\n31 डिसेंबर नंतर 'या' स्मार्टफोनमध्ये WhatsApp चालणार नाही\n'या' कारवर 14 लाख रुपयांपर्यंतची सवलत, 31 डिसेंबर अखेरचा दिवस\nसप्टेंबर 2009 मध्ये आले होते पहिले आधार कार्ड, आता 125 कोटी आधार वापरकर्ते\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/the-bunker/articleshow/69896235.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-01-20T13:13:42Z", "digest": "sha1:U7D7Y5227TBF6M3532QQ6RGC5563YAXV", "length": 12122, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Kolhapur News: कांजारभाट वसाहतीतील हातभट्टीचे अड्डे उद्धवस्त - the bunker | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nकांजारभाट वसाहतीतील हातभट्टीचे अड्डे उद्धवस्त\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूरउजळाईवाडी (ता...\nउजळाईवाडी परिसरात उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करुन हातभट्ट...\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\nउजळाईवाडी (ता. करवीर) परिसरातील कांजारभाट वसाहतीत अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टीचे अड्डे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि गोकुळ शिरगाव पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून उद्ध्वस्त केले. चौघा संशयितावर कारवाई करून एक लाख, ६२ हजार, ८०० रुपये किंमतीचे साहित्य जप्त केले.\nउजळाईवाडी (ता. करवीर) येथील एका हॉटेलसमोर अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी थांबलेले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक माधव संपत चव्हाण (वय ३६, रा. किणी, ता. हातकणंगले) यांना पाच जणांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार १८ जून रोजी घडला होता. त्यानंतर पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाने या परिसरातील अवैध हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून कारवाईची सुरुवात झाली. यामध्ये ४८०० लिटर कच्चे सायन, १४० लिटर हातभट्टीची दारू, ३२ लोखंडी बॅरेल, १० जर्मनीचे डब्यासह एकूण एक लाख ६२ हजार रुपये किंमतीचे साहित्य जप्त केले. दरम्यान निरीक्षक चव्हाण यांना धक्काबुकी केल्याप्रकरणी संशयित अरविंद तमायचे, कार्तिक गागडे, मोहन मछले, गोपाळ अभंगे (सर्व रा. कांजारभाट वसाहत, उज‌ळाईवाडी) याच्या विरोधात गुन्हे दाखल केले असून अद्याप चौघेही पसार आहेत. कारवाईत उत्पादन शुल्कचे गणेश पाटील, गोकुळशिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, मंगेश देसाई यांच्यासह सुमारे १०० हून अधिक फौजफाटा सहभागी झाला.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nचंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीची चौकशी होणार\nराज्याला मदत द्यायला केंद्र सरकारकडून दुजाभाव: मुख्यमंत्री\nमोदींशी तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच; भाजप नेत्याची मुक्ताफळे\nराज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटकात अटक\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\nमोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं 'चांद्रयान २'च्या रात्रीचं ...\nअपयश देखील अनुभवायला हवं\nपरिक्षेत गुण मिळवणं सर्व काही नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी\nजनतेतून सरपंच निवड होणार बंदः हसन मुश्रीफ\nराम शिंदेच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nकांजारभाट वसाहतीतील हातभट्टीचे अड्डे उद्धवस्त...\nअंबाबाईच्या खजिन्यात वर्षभरात एक कोटीचे दागिने...\nशाहूविचारच देशाला प्रगतीपथावर नेतील...\n३५ हजार रुपयांचा दंड वसूल...\nशाहूवाडीतील अनेक शाळा शिक्षकांविना...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/eknath-lhadase-slam-radhakrushna-vikhe-patil/", "date_download": "2020-01-20T11:40:47Z", "digest": "sha1:R3JSK6MRQYFLJJTKGP32FOUO4E5YXKAM", "length": 9126, "nlines": 92, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"विरोधात असताना मलाही ऑफर आल्या पण सत्तेसाठी कधी पक्ष बदलला नाही\"", "raw_content": "\nआता काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना नवरदेव बनवलं- असदुद्दीन ओवैसी\n‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितला अनिल कुंबळेंचा ‘तो’ किस्सा\n दोन शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार\nदिवसा आमच्यासोबत आणि रात्री काँग्रेससोबत, हे क्लेशदायक- सुधीर मुनगंटीवार\nबहुमत आहे म्हणून जबरदस्तीने कोणतीही गोष्ट लादू नये; भाजप नेत्याचा घरचा आहेर\nजेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे तळवे चाटत होता, तेव्हा…; जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका\nपृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर शिवेसनेचा खुलासा\nसीएए विरोधात 24 जानेवारीला राज्यव्यापी बंद; 35 संघटनांचा पाठिंबा\nसंघाच्या मर्जीप्रमाणे देश कदापी चालू शकणार नाही- हुसेन दलवाई\nमनसेचे 23 जानेवारीला अधिवेशन; संदिप देशपांडेंचा सूचक संदेश\nThodkyaat - थोडक्यात - बातमी जशी आहे तशी\n“विरोधात असताना मलाही ऑफर आल्या पण सत्तेसाठी कधी पक्ष बदलला नाही”\n“विरोधात असताना मलाही ऑफर आल्या पण सत्तेसाठी कधी पक्ष बदलला नाही”\nनवी दिल्ली | आज फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या विस्तारात विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॅबीनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यावरच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी त्यांना टोमणा मारला आहे.\nसत्तेसाठी पक्ष बदलणं माझ्या स्वभावात नाही. विरोधात असताना मलाही अनेक ऑफर आल्या. पण दुसऱ्या पक्षात जाण्याचा अजिबात विचार नाही, असं म्हणत खडसेंनी विखेंना टोला लगावला.\nइतके वर्षात पक्षात झटलो आहे. 40 वर्ष आम्ही पक्षवाढीसाठी मेहनत घेतली. दुसऱ्या पक्षात जाण्याचा कसा विचार करायचा, असं खडसे म्हणाले.\nपक्षाची जमीन भुसभुशीत करण्याचं काम आम्ही केलं त्यामुळे खडसे असले काय अन् नसले काही फरक पडत नाही, असं खडसे म्हणाले.\nआता काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना नवरदेव बनवलं-…\n‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मोदींनी…\n-गेल्या महिन्यात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ; या महिन्यात लागली मंत्रिपदाची लॉटरी\n-आज मंत्रिमंडळ विस्तार अन् आजच्याच दिवशी खडसेंनी व्यक��त केली खदखद\n-4 वर्ष विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे आता राज्याचे 4 महिने कॅबीनेट मंत्री\n-फडणवीस मंत्रिमंडळात आयारामांना संधी; विद्यमान मंत्र्यांना डच्चू\n-भारत आणि पाकिस्तान आमने सामने; मॅँचेस्टरच्या मैदानावर होणार महामुकाबला\nगेल्या महिन्यात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ; या महिन्यात लागली मंत्रिपदाची लॉटरी\nमोदींमध्ये हिम्मत; आम्ही सर्व मिळून राम मंदिर बांधू- उद्धव ठाकरे\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nआता काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना नवरदेव बनवलं- असदुद्दीन ओवैसी\n‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितला अनिल कुंबळेंचा ‘तो’ किस्सा\nपहिली ते सातवी सर्व विषयांचं एकच पुस्तक; शिक्षण विभागाचा नवा प्रयोग\n दोन शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार\nदिवसा आमच्यासोबत आणि रात्री काँग्रेससोबत, हे क्लेशदायक- सुधीर मुनगंटीवार\nबहुमत आहे म्हणून जबरदस्तीने कोणतीही गोष्ट लादू नये; भाजप नेत्याचा घरचा आहेर\nजेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे तळवे चाटत होता, तेव्हा…; जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका\nपृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर शिवेसनेचा खुलासा\nपृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला- देवेंद्र फडणवीस\n“शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करण्याची मानसिकता पूर्वीपासूनची”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/aurangabad-local-news/provides-temporary-relief/articleshow/72285720.cms", "date_download": "2020-01-20T11:33:36Z", "digest": "sha1:JO3WB4PGTTK5N5KGK6CF573RAJCFT4FV", "length": 11394, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aurangabad local news News: तात्पुरत्या स्वरूपात दिलासा मिळतो - provides temporary relief | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nतात्पुरत्या स्वरूपात दिलासा मिळतो\nआशिया खंडातील सर्वात प्रगतिशिल व झपाट्याने वाढणारे शहर म्हणजे औरंगाबाद ची ओळख निर्माण झाली आहे या शहरांमध्ये अनेक भागातून लोक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी स्थानिक झाले आहेत परंतु या शहराची रस्त्याची अवस्था पाहिजे तेवढेच नाही शहर वाढत आहे पण रस्ते जसेच्या तसेच आहेत शहर वाढल्यामुळे ��ोकांची सुद्धा प्रगती झाली अनेक लोकांकडे टू व्हीलर फोर व्हीलर एकापेक्षा अधिक गाड्या निर्माण झाल्या प्रत्येक लोकांना संध्याकाळी आपल्या घराकडे जाण्याची घाई निर्माण होते जर सरकारने क्रांतीचौक ते मोंढा नाका हा उड्डाणपूल एकत्रपणे केला आसता तर एवढी मोठी समस्या निर्माण झाली नसती सहा ते रात्री आठ दरम्यान पूर्व पश्चिमेकडे जाणारे वाहन पुढे मोंढा नाक्या जवळ वाहतुकीची कोंडी निर्माण होते यामुळे अमरप्रीत चौकात थोडाफार वाहतुकीला दिलासा मिळेल परंतु पुढे ती समस्या लोकांना कायम राहते यासाठी सरकारला माझी विनंती आहे हे घरापासून पाच किलोमीटर अंतरावर सर्व नागरिकांना सायकल कंपल्सरी करावे जेणेकरून पेट्रोलची बचत होईल प्रदूषण मुक्त औरंगाबाद होईल व महत्त्वाचे म्हणजे सर्व नागरिकांचे आरोग्य चांगले राहील व आरोग्यास वायम मिळेल जसे आपण हेल्मेट कंपल्सरी करतो लायसन कंपल्सरी करतो गाडी चे डॉक्युमेंट कंपल्सरी करतो तसेच सर्व नागरिकांना विद्यार्थ्यांना आपण सर्वांनी मिळून एक संकल्प करूया आपले वाहन जे की आपण हजार रुपये खर्च करून घेतले वाहन ते बाजूला ठेवून सायकल चालवून औरंगाबाद मध्ये प्रत्येक ठिकाणी होणारा त्रास कमी होईल व हा सन्देश जगभरात अतिशय चांगल्या प्रकारे पोहोचेल व वाहतुकीच्या कोंडीतून सुटका होईल\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nनव्या रोडवर लगेच अतिक्रमण\nवाहतुकीचे नियम पाळण्या पेक्षा तोडण्यात जास्त आनंद\nरोशन गेट जवळील रास्ता दुभाजक बसविला\nभंगार अवस्थेत पडलेला विजेचा खांब\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nफटाक्याची उदलबाजी करताना जुन घर जळता-जळता वाचलं..\nखडी भरलेल्या ट्रकवर कारवाई\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट��र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nतात्पुरत्या स्वरूपात दिलासा मिळतो...\nशालेय विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक...\nवाहतुकीचे नियमन कोण करणार...\nअपघात टाळता येईल काय ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2011/08/", "date_download": "2020-01-20T12:29:58Z", "digest": "sha1:VQT4NUA4AHL6SJKJ56KBC575EAK7KYFW", "length": 9609, "nlines": 144, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "ऑगस्ट | 2011 | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nसत्त्याग्रह ह्या शब्दाची संधीविच्छेद केल्यावर दिसुन येईल की हा शब्द मुळात दोन शब्दांनी तयार झालेला आहे. सत्य आणि आग्रह. ह्याचा शाब्दिक अर्थ आहे सत्याचा आग्रह करणे. परंतु ह्या शब्दाचा वापर अहिंसावादी आंदोलन करण्यासाठी केला जातो. असो माझा मुळ उद्देश हा नाही. माझा मुळ उद्देश आहे ह्या शब्दातील किती ताकत किंवा चुंबकिय शक्ति आहे ते निदर्शनास आणणे.\nमित्रांनॊ, प्रथम महात्मा गांधींनी इंग्रजांच्या काळात जगाला दाखवुन दिले होते की सत्याग्रह ह्या शब्दात किती ताकत आहे. इंग्रज सरकारला\nगांधीजींनी मिठासाठी सत्त्याग्रह केला होता.\nदी आंदोलनापुढे शरण जावे लागले होते. शेवटी सत्याग्रहाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवुन दिले. पण ती ताकत आपल्या पिढीने सुध्दा पाहिली नव्हती तर तरुणांचा प्रश्नच उद्भवत नाही. आपणासाठी ह्या फक्त कागदावरील गोष्ठी होत्या. पण मागच्या ६-७ दिवसापासुन जग ह्या शब्दाची ताकत अनुभवत आहे. अन्नांनी ह्या शब्दाला पुनर्जीवन मिळवुन दिले आहे व प्रत्यक्ष अनुभव करवून दिला आहे. त्यांचे आभार मानायला हवेत.\nतरुण पीढीला नावं ठेवणे ही समाजाची रितच आहे. तरुण पीढी बिघडली आहे असे प्रत्येक म्हातारा मनुष्य म्हणत असतो. पण आज ह्याच पीढीने सत्याग्रहाची ताकत ओळ्खली आहे व ती जगासमोर दाखवुन दिली. लाखाने तरुण रस्त्यावर उतरले आहेत पण एक ही चुकीचे पाऊल त्यांनी उचललेले नाही ही सत्त्याग्रहाचीच ताकत आहे असे माझे तरी मत आहे.\nPosted in कौतुक, बातम्या, शुभेच्छा, संस्कार.\tTagged कौतुक, माझ्या कल्पना, सत्य घटना\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/pagination/2/0/0/275/12/marathi-songs", "date_download": "2020-01-20T11:22:57Z", "digest": "sha1:LDEOWBL6CXM323RSIBS3ZFRR74E2ECLK", "length": 12197, "nlines": 157, "source_domain": "www.gadima.com", "title": "Marathi Songs | Gani | Geete | Gaani | Marathi Song Lyrics | मराठी गाणी | Ga Di Madgulkar (GaDiMa) | Marathi MP3 Songs", "raw_content": "\nपद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nया विभागात उपलब्ध गाणी : 517 (पान 12)\n२७८) महेशमूर्ती तुम्ही सभाजन | Mahesh Murti Tumhi\n२८६) माझ्या जाळ्यात गावला मासा | Majhya Jalyat Gavla Masa\n२८७) माझ्या रे प्रीती फुला | Majhya Re Preeti Phoola\n२८८) मानसी राजहंस पोहतो | Manasi Rajhans Pohato\nगायक: ज्योत्‍स्‍ना भोळे Singer: Jyotsna Bhole\n२८९) मनोरथा चल त्या नगरीला | Manoratha Chal Tya\n२९०) मथुरेत मी गोकुळी कान्हा | Mathuret Mi Gokuli Kanha\n२९१) माझे गोजीरवाणे मुल | Maza Gojirwana Mul\n२९३) माझ्या घरात दिवाळी | Mazya Gharat Diwali\n२९४) माझ्या जाळ्यात गावला मासा | Mazya Jalyat Gavla Masa.\n२९५) माझ्या कोंबड्याची शान | Mazya Kombadyachi Shaan\n२९७) मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी | Mee Punha Vanantari Phiren\nगायक: ज्योत्‍स्‍ना भोळे Singer: Jyotsna Bhole\nवस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखीलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/couple-give-information-about-rafale-in-wedding-card/", "date_download": "2020-01-20T12:49:33Z", "digest": "sha1:LMNQ74BSN2CXNXQF2REB4ENDXEXOQHZQ", "length": 14870, "nlines": 90, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मोदी समर्थक जोडप्याने लग्नाच्या पत्रिकेवर जे छापलंय ते पाहून लोक राजकीय मतं कुठवर नेतात हे कळतं!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nमोदी समर्थक जोडप्याने लग्नाच्या पत्रिकेवर जे छापलंय ते पाहून लोक राजकीय मतं कुठवर नेतात हे कळतं\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nसध्या राफेल मुद्द्यावर देशभरात वातावरण ढवळून निघाले आहे.\nसंसदेपासून गल्लीपर्यंत इतकंच काय फेसबुकपासून व्हाट्सअँपच्या ग्रुप्सपर्यंत सगळीकडे राफेल मुद्द्यावर सरकार समर्थक आणि सरकारच्या विरोधकांमध्ये खडाजंगी होते आहे.\nह्या प्रकरणात मोदी दोषी असून ते चोर आहेत असा आरोप विरोधी पक्ष करतोय तर सत्ताधारी म्हणताय की हे आरोप धादांत खोटे असून आरोप करणारे लोकच चोर आहेत.\nतर वातावरण प्रचंड पेटलेलं आहे. खरं कोण आणि खोटं कोण हे बाहेर येईलच पण त्यापूर्वी ह्या मुद्द्यावर एक मोठा रंजक किस्सा समोर आला आहे.\nएका मोदी समर्थक तरुण उद्योजकाने आपल्या लग्न पत्रिकेवर राफेल घोटाळा झाला नाही आणि मोदींवर केले जाणारे आरोप धादांत खोटे असल्याची माहिती छापली आहे.\nइतकंच नाही ह्या तरुणाने त्या पत्रिकेच्या माध्यमातून मोदींना पुन्हा मत द्या अशी मागणी देखील केली आहे\nकाही महिन्यांपूर्वी एक लग्न मुलीने मुलगा मोदी समर्थक आहे म्हणून तोडून टाकलं होतं, त्यानंतर घडलेला हा दुसरा रंजक किस्सा आहे.\nराफेल प्रकरणावर मोदी कसे बरोबर आहेत हे सांगणारी पत्रिका काढून ह्या मुलाने षटकार ठोकला आहे. एकंदरीत लग्न सराईत सुद्धा राजकारणाचे वारे वेगाने वाहू लागले आहेत.\nयुवराज पोखरणा, हा सुरत मध्ये राहणारा तरुण उद्योजक असून लवकरच तो साक्षी अग्रवाल ह्या तरुणीशी विवाहबद्ध होणार आहे.\nआपल्या लग्न पत्रिकेच्या माध्यमातून आपण आपल्या लाडक्या नेत्याची नरेंद्र मोदींची बाजू मांडावी ह्या उद्देशाने ह्या तरुणाने एक स्पेशल लग्न पत्रिका छापली आहे.\nराफेल प्रकरणी नरेंद्र मोदी निर्दोष असून काँग्रेस करत असलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. अशी ह्या तरुणाची धारणा आहे. त्यातूनच ह्या लग्नपत्रिकेचा जन्म झाला आहे.\nयुवराज जिच्याशी लग्न करणार आहे त्या साक्षी अग्रवालने देखील आपल्या होणाऱ्या पतीच्या ह्या निर्णयाला ग्रीन सिग्नल देत त्याचं स्वागत केलं आहे.\nयुवराजने काढलेल्या ह्या पत्रिकेवर बरीच रंजक आणि महत्वपूर्ण माहिती राफेल प्रकरणावर देण्यात आली आहे. ह्यात राफेल प्रकरणातील अनेक तथ्य अगदी सोप्या भाषेत मांडण्यात आले आहेत.\nह्यात पूर्ण घटनाक्रम व्यवस्थित मांडण्यात आला असून ह्या प्रकरणी राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर केलेले आरोप हे कसे बिनबुडाचे आहेत हे नमूद करण्यात आले आहे.\nसोबतच पत्रिकेच्या शेवटी “वोट फॉर मोदी इन 2019” असा संदेश देत मोदींना मतदारांनी पुन्हा संधी द्यावी अशी मागणी केली आहे.\nसोबतच “नमो अँप’ डाउनलोड करून मोदींच्या अभियानाशी जोडलं जावं असं आवाहन देखील त्याने केलं आहे.\nही पत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून त्याला बरेच शेयर मिळाले आहेत. ह्या पत्रिकेची कीर्ती जस जशी पसरली तस तशी युवराजला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे.\nफक्त रू २०,००० खर्चून कलेलं हे “शानदार” लग्न सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरतंय\n“मोदीजी, लोक कंटाळून राहुल गांधींना मत द्यायला तयार होताहेत” : एक कट्टर मोदी समर्थक\nमीडियाशी बोलताना युवराज म्हणतो की,\n“राफेल प्रकरणावर मोदींना मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मी व माझी होणारी पत्नी साक्षी ह्या प्रकणातील सर्व फॅक्टस लोकांपर्यंत पोहचवू इच्छित आहोत. त्यासाठी आम्ही लग्नपत्रिकेचा वापर करतोय.\nराहुल गांधींनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत हे आम्हाला जन सामान्यांपर्यंत पोहचवायचं आहे. मी भाजपाचा सदस्य म्हणून नाही तर एक जागरूक करदाता भारतीय नागरिक म्हणून हा निर्णय घेतला आहे.”\nयुवराजल जेव्ह�� त्याच्या ह्या पत्रिकेला मिळालेल्या प्रसिद्धी बद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा तो म्हटला की,\n“मला हे अपेक्षित नव्हतं, पण जे झालं ते योग्य झालं, लोकांपर्यंत सत्य पोहचेल, ह्या प्रकरणानंतर मला अनेकांचे फोन आलेत. अनेकांनी अभिनंदन केलं. माझ्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांची संख्या देखील वाढली आहे. पण संदेश पोहचला याचा आनंद आहे.”\nयुवराज हा सुरत आणि अहमदाबादमध्ये कोचिंग क्लासेस चालवतो. त्याचा स्वतःचा व्यवसायही आहे. तो साक्षीशी अरेंज मॅरेज करतो आहे.\nदोघेही कट्टर मोदी समर्थक आहेत असं एकूण त्यांचा वागण्या बोलण्यातून नेहमी दिसून आलं आहे. त्याची होणारी पत्नी साक्षी म्हटली की,\n“मोदी हे सुपरमॅन आहेत व प्रचंड कष्टाळू आहेत, त्यांच्यासारखा नेता होणे नाही.”\nयुवराजने पत्रिकेवर राफेल बरोबरच “बेटी बचाओ, बेटी पढाओ” चा संदेश दिला आहे. पण त्याने केलेली राफेल प्रकरणाची चिरफाड वाखाण्याजोगी आहे.\nअश्याप्रकारे लग्नसराईत प्रचार करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील अनेक लोकांनी असे वेगवेगळे संदेश लग्न पत्रिकेच्या माध्यमातून दिले आहेत.\nमागे राजस्थानातील एका व्यक्तीने मोदींना मत द्या हा संदेश असलेली पत्रिका छापली होतो.\nपण मोदींवरील आरोप खोडून राफेल घोटाळा नसून विरोधी पक्षाचं खोटं कारस्थान आहे, असं सांगणारी पत्रिका छापून ह्या सुरतेच्या युवराजने एक पाऊल पुढे टाकलं आहे.\nकुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठी तिने ‘नवरदेव भाड्याने घेऊन’ केले खोटे लग्न\nया ‘हटके’ लग्नसोहळ्यात ‘ती’ वरात घेऊन आली आणि ‘त्याने’ मांडवात वाट पाहिली\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← “उरी” आणि “एक्सिडेंटल..” : ह्या खास कारणांमुळे हे दोन्ही “अतिशय विशेष” चित्रपट ठरतात\nJNU: देशद्रोही नारे आणि अभाविपचा दीर्घ संघर्ष… →\nत्याने आपल्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिला आणि आदर्श घडवला..\nप्रत्येक विवाहित जोडप्याने आनंदी राहण्यासाठी पाळलीच पाहिजे अशी सप्तपदी \nलग्नानंतर काही वर्षांनी नवरा बायको एकमेकांसारखे का दिसू लागतात\nOne thought on “मोदी समर्थक जोडप्याने लग्नाच्या पत्रिकेवर जे छापलंय ते पाहून लोक राजकीय मतं कुठवर नेतात हे कळतं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चो���ी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2020-01-20T13:32:18Z", "digest": "sha1:X7ICWNUCJFVEGKJ3GTU67YBOXE2OK2G6", "length": 19429, "nlines": 102, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कृषी संशोधनात राज्यातील शेतकऱ्यांचे कार्य प्रशंसनीय - राज्यपाल चे. विद्यासागर राव", "raw_content": "\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nउस्मानाबाद जिल्हा खरीप पीक-विम्यातून वगळल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानीकडून राडा\nउद्धव ठाकरेंच वक्तव्य अखेर मागे ‘शिर्डी’वाद संपला\nपोलीस गृहप्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत : अजित पवार\nकृषी संशोधनात राज्यातील शेतकऱ्यांचे कार्य प्रशंसनीय – राज्यपाल चे. विद्यासागर राव\nमुंबई : कृषी संशोधन आणि विस्ताराच्या क्षेत्रात आपली कृषी विद्यापीठे उत्कृष्ट काम करत आहेत. मात्र, शेतीबाबत कोणतेही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांनी विद्यापीठांपेक्षाही अधिक चांगले संशोधन केले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज काढले.\nदूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या वतीने रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित अकराव्या सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार’ वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर, दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक एम.एस. थॉमस, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए. टी. शेरीकर, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए. जी. सावंत, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी संचालक (विस्तार शिक्षण) डॉ.व्ही.के.महोरकर, वसंतराव नाईक मराठवाड कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सी. डी. मये, ‘यशदा’ मधील सहाय्यक प्राध्यापक श्रीमती उज्ज्वला बानखेले आदी याप्रसंगी उपस्थित होते.\nराज्यपाल श्री. राव यांनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीमध्ये केली, ते म्हणाले दूरदर्शन ‘सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार’ प्रदान सोहळ्याच्या माध्यमातून देशाच्या अन��नदात्याचा सन्मान करीत असल्याबद्दल मला विशेष आनंद होत आहे. देशाची 60 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. असे असले तरी शेतीशी संबंधित कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या वाहिन्या खूप कमी आहेत. मात्र, दूरदर्शनच्या सह्याद्री सारख्या वाहिन्या शेतकऱ्यांशी बांधिलकी ठेवून कार्यक्रम तयार करतात. आजही डीडी-सह्याद्री केवळ शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यक्रम चालवते हे उल्लेखनीय आहे. सह्याद्री वाहिनीने कृषी, फलोत्पादन क्षेत्रात मोलाचे कार्य केलेल्या सर्वांसमोर आणण्याचे काम केले आहे.\nप्रसिद्ध चीनी प्रवासी हुआन त्सांग यांनी महाराष्ट्राला इ.स. पूर्व 640 ते 641 भेट दिली होती. त्यावेळी येथील समृद्ध कृषी संस्कृतीबद्दल गौरव केला. मात्र ब्रिटीश शासन काळात भारतातील शेती आणि उद्योग नष्ट करण्याचे काम झाले. भारतीय शेतकऱ्यांना दारिद्र्यात लोटले. स्वातंत्र्यानंतर आपल्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाने शेतीला अग्रक्रम दिला. 1946 ते 1952 च्या दरम्यान दरवर्षी सुमारे 30 लाख टन अन्नधान्याची आयात करावी लागत होती. आपल्या कृषी शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे आपण आज अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहोत.\nआज आपण अन्नधान्य, फळे, भाजीपाला, दूध, अंडी आणि मत्स्योत्पादनात अग्रेसर आहोत. अनेक फळे उत्पादनात संपूर्ण जगात आघाडीवर आहोत. कृषि मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आपल्या देशात अन्नधान्याचे 2017-18 मध्ये 279.5 दशलक्ष टन विक्रमी उत्पादन नोंदवले गेले आहे. असे असले तरी अनेक सीमांत शेतकरी अजूनही गरीबीत आहेत. या विसंगतीची दखल घेऊन प्रधानमंत्र्यांनी 2023 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे.\nस्व. दादाजी रामजी खोब्रागडे यांचा उल्लेख करुन राज्यपाल पुढे म्हणाले की, केवळ दीड एकर शेतीमध्ये संशोधन करुन त्यांनी प्रसिद्ध एचएमटी तांदळासह तांदळाच्या विविध जाती विकसित केल्या. त्यांच्या अनन्यसाधारण कार्यामुळे त्यांचे नाव जगात पोहोचले.\nकृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्याची गरज असून मधमाशा पालन, रेशीम उद्योग, कुक्कुटपालन, मेंढी व शेळी पालन, वराह पालन सारख्या पूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे.\nएका संस्थेमार्फत पुरस्कारार्थ्यांना लॅपटॉप बॅग वितरित करण्यात आले. त्याचा धागा पकडून सर्व पुरस्कारार्थ्यांना राजभवनच्या वतीने लॅपटॉप देण्याची घोषणा राज्यपाल श्री. राव यांनी यावेळी केली.\nमहादेव जानकर यावेळी म्हणाले की, राज्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन फलोत्पादन, फुले, भाजीपाला उत्पादन याबरोबरच पशुपालन, दूध व्यवसाय आणि मत्स्यव्यवसायासारख्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत आहेत. त्यांना राज्य शासन विविध सुविधा उपलब्ध करुन देत आहे. जलयुक्त शिवार योजनेतून राज्यात आतापर्यंत 16 लाख 82 हजार टीसीएम इतका प्रचंड पाणीसाठा तयार झाला असून कृषी उत्पादनामध्ये वाढ झाली आहे.\nते पुढे म्हणाले, पशुसंवर्धन विभागाच्या उत्कृष्ट कार्यामुळे राज्याला या क्षेत्रात पहिला क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. राज्यात साडेचार हजार पशुवैद्यकीय दवाखान्यांपैकी 1 हजार 81 दवाखान्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. दुर्गम भागासाठी 349 फिरते पशुवैद्यकीय दवाखाने सुरू करण्यात येत आहेत. चारायुक्त शिवार, स्वयंम प्रकल्प, नीलक्रांती आदी योजनांमुळे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यसायाला चालना देण्यात येत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी राज्य प्रयत्नशील आहे.\nकृषी विकासाच्या 12 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल हे पुरस्कार देण्यात येतात. 2018 साठीचे पुरस्कार पुढीलप्रमाणे :\n1. संजय शिंदे, नेकनूर (ता. जि. बीड) : जल व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट काम\n2. ब्रह्मादेव सरडे, मु. पो. सोगाव (पूर्व), ता. करमाळा (जि. सोलापूर) : शेतीक्षेत्रात उत्कृष्ट संशोधन कार्य\n3. दत्तात्रय गणपतराव गुंडावार, मु.पो.ता. भद्रावती (जि. चंद्रपूर) : शेतीमधील उत्कृष्ट नाविन्यपूर्ण कार्य\n4. ईश्वरदास धोंडिबा घंघाव, डोंगरगाव, ता. बदनापूर (जि. जालना) : कृषि प्रक्रिया क्षेत्रामध्ये ग्रामीण भागात उत्कृष्ट काम\n5. बाळासाहेब गिते, मराठवाडा ॲग्रो प्रोसेस फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. कळंब (जि. उस्मानाबाद) : पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य\n6. अशोक राजाराम गायक, वंदेवटा फार्म, खांदेप येथे, ता. करजत, जि. रायगड\n(मत्स्यव्यवसाय विकासातील उत्कृष्ट काम)\n7. शरद संपतराव शिंदे, खडक मालेगाव, ता. निफाड (जि. नाशिक) : फुले, फळे आणि भाजीपाला लागवडी मध्ये उत्कृष्ट कार्य\n8. लक्ष्मण जनार्दन रास्कर, पोस्ट मारियाइची वाडी, ता. खंडाळा, जि. सातारा\n(फुले, फळे आणि भाजीपाला ला��वड)\n9. श्रीमती विद्या प्रल्हाद गुंजकर, मु. पो. ता. मेहकर (जि. बुलढाणा) : सामाजिक वनीकरणात उत्कृष्ट काम\n10. सुधाकर मोतीराम राऊत, गावंधळा, ता. खामगांव (जि. बुलढाणा) : मधमाशी पालन, रेशीम शेती, कुक्कुटपालन, मेंढी शेळी पालन, कृषी पर्यटन आदी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य.\n11. ताराचंद चंद्रभान गगरे, तांबेरे, ता. राहुरी (जि. अहमदनगर) : कृषि विस्ताराच्या क्षेत्रातील उत्कृष्ट काम\n12. श्रीकृष्ण सोनुणे, प्रमुख, कृषी विद्यान केंद्र, खरपुडी, ता. जि. जालना : कृषी विस्ताराच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी संस्था\nया कार्यक्रमाचे प्रसारण दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर शनिवार दि. 23 जून, 2018 रोजी सायं. 4.30 ते 7.00 या वेळेत केले जाणार आहे.\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nइतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली\n'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'\nसुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...\nपाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा\nमलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/we-wanted-world-to-see-rss-india-as-one-imran-khan-did-it-sangh-leader-slams-pakistan-pms-unga-speech/articleshow/71353294.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-01-20T11:18:33Z", "digest": "sha1:G5SIM3P7OVOJVRMMPZXN3U53FOPU4G6K", "length": 11582, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "RSS : भारत आणि संघ हे समानार्थी शब्द - we wanted world to see rss, india as one, imran khan did it': sangh leader slams pakistan pm's unga speech | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nभारत आणि संघ हे समानार्थी शब्द\nभारत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आता समानार्थी शब्द झाले आहेत, अशी प्रतिक्��िया संघाने शनिवारी व्यक्त केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रसंघात भारतावर टीका करताना संघावरही हल्ला केला होता.\nभारत आणि संघ हे समानार्थी शब्द\nइम्रान खानच्या वक्तव्यावर संघाची प्रतिक्रिया\nभारत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आता समानार्थी शब्द झाले आहेत, अशी प्रतिक्रिया संघाने शनिवारी व्यक्त केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रसंघात भारतावर टीका करताना संघावरही हल्ला केला होता. त्यावर संघाचे सह सरकार्यवाह कृष्णगोपाल सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. येथे झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. 'संघ दहशतवादाला विरोध करतो. संघ भारतात आणि भारतासाठीच आहे. पाकिस्तानचा आमच्यावर राग का आहे त्याचा अर्थ असा की, जर ते संघावर संतप्त असतील तर, त्यांचा भारतावरही राग आहे. संघ आणि भारत हे आता समानार्थी शब्द झाले आहेत. जगानेही हे समजून घ्यावे,' असे गोपाल यांनी स्पष्ट केले.\nइम्रान खान संघाचे नाव घेत आहेत. त्यांनी आता थांबू नये. ते आमची प्रसिद्धी करीत आहेत. आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. दहशतवादाला विरोध करणाऱ्यांना आणि त्यामुळे त्रस्त झालेल्यांना आता समजले असेल की, संघही दहशतवादाच्या विरोधात आहे.\nसह सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'निर्भयाच्या आईनं सोनियांचा कित्ता गिरवावा'\nCAA सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारकः कपिल सिब्बल\nनिर्भयाच्या दोषींची फाशी २२ जानेवारीला नाही: कोर्ट\nशिक्षा झाली म्हणून नोकरीवरून काढता येणार नाही: कोर्ट\nनागरिकत्व कायदा: RSSच्या उलेमा परिषदेत राडा\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\nमोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं 'चांद्रयान २'च्या रात्रीचं ...\nअपयश देखील अनुभवायला हवं\nपरिक्षेत गुण मिळवणं सर्व काही नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nनिर्भया: अल्पवयीन असल्याचा पवनचा दावा SC ने फेटाळला\nकाश्मीरमध्ये जवानांसोबत चकमक; हिजबुलच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा\nमोदींनी विद्यार्थ्यांचा वेळ फुकट घालवू नये: सिब्बल\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nभारत आणि संघ हे समानार्थी शब्द...\n२०१४नंतर जगात भारताचा मान वाढला: पंतप्रधान मोदी...\nदहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर जवानांचे सेलिब्रेशन...\nजम्मू-काश्मीर: १२ तासांत तीन हल्ले, ३ अतिरेकी ठार...\n...म्हणून मुली घर सोडून बॉयफ्रेंडसोबत पळून जातात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://majhinokri.co.in/tag/assam-rifles/", "date_download": "2020-01-20T12:35:53Z", "digest": "sha1:BELMVSSHOGS6DPTOUX5XY2XLIRJJP5RH", "length": 2829, "nlines": 29, "source_domain": "majhinokri.co.in", "title": "assam rifles » Majhi Nokri | माझी नोकरी | Majhi Naukri", "raw_content": "\nHall Ticket – प्रवेशपत्र\nAnswer Key – उत्तरतालिका\nअसाम रायफल टेक्निकल आणि ट्रेड्समन भरती फायनल मेरिट लिस्ट\nअसाम रायफल ने विविध पद भरती 2019 परीक्षेचा निकाल (Result) जारी केला आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून रिजल्ट (Result) डाउनलोड करू शकतात. Assam Rifles Technical And Tradesman Recruitment Result रिजल्ट (Result) डाउनलोड करा – इथे क्लिक करा (Click Here) अधिकृत संकेतस्थळ (Official Website) – इथे क्लिक करा (Click Here) कृपया हा रिजल्ट (Result)… Read More »\nप्रवेशपत्र – Hall Ticket\nSSC 54953 कॉन्स्टेबल भरती वैद्यकीय चाचणी प्रवेशपत्र\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nLIC आसिस्टन्ट भरती मुख्य परीक्षा 2019 प्रवेशप्रमाणपत्र\nMPSC लिपीक-टायपिस्ट मुख्य परीक्षा 2019 प्रवेशप्रमाणपत्र\nकर्मचारी भविष्य निर्वाह संस्था (EPFO) सोशल सिक्योरिटी असिस्टेंट (SSA) प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध\nSSC CHSL 2017 अंतिम निकाल\nअसाम रायफल टेक्निकल आणि ट्रेड्समन भरती फायनल मेरिट लिस्ट\nHome | जाहिराती | प्रवेशपत्र | निकाल | उत्तरतालिका | अभ्यासक्रम​\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/sanjay-raut-talks-about-sharad-pawars-wish-of-becoming-the-prime-minister-of-india-81633.html", "date_download": "2020-01-20T12:04:55Z", "digest": "sha1:WZIWLLX34LBX7KGMKXEM55Z6QDU2RUXY", "length": 31201, "nlines": 251, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या पंतप्रधान होण्याच्या इच्छेबाबत केला मोठा खुलासा; पाहा काय म्हणाले ते | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\n'ये अंधा कानून है' वांद्रे कोर्टात सुनावणी सुरु असताना वाजलेल्या या गाण्याने 'असा' झाला गोंधळ\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची ���ाचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHatchback Cars 2020: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nनवं हेल्मेट खरेदी करणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nShattila Ekadashi 2020: षट्तिला एकादशी साजरी करण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या महत्व आणि शुभ मुहूर्त\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHealth Tips: हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीवर करा 'हे' त्वरित उपाय जे एखाद्याचे जीवन वाचविण्यास येऊ शकतात कामी\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nसंजय राऊत यांनी शरद पवार यांच्या पंतप्रधान होण्याच्या इच्छेबाबत केला मोठा खुलासा; पाहा काय म्हणाले ते\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्थापन केलेलं सरकार फक्त ८० तास टिकू शकलं. त्यामुळे आज संपूर्ण दिवसात घडलेल्या या राजकीय घडामोडींमुळे शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य म्हटले जात आहे. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीव्ही ९ मराठी या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार हे भारतचे पंतप्रधान बनण्यासाठी पाहिजे ती किंमत मोजायला तयार आहेत असा गौप्यस्फोट केला.\nते म्हणाले, \"शरद पवारांचे राजकारण भाजपला कळणार नाही. मी त्यांना जवळून पाहिलं. त्यांचा अनुभव मी घेतला आहे. या सर्व राजकारणामागे शरद पवार आहेत.\"\nतसेच अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील समीकरणाबद्दल बोलणं संजय राऊत यांनी टाळलं. ते म्हणाले की शरद पवारच त्यावर भाष्य करू शकतील कारण तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे.\nMaharashtra Government Formation Live News Updates: उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे आभार मानले\nइतक्यावरच न थांबता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत बोलताना ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणारच होता. त्यांनी माझ्यावर खूप खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. जे मी सांगत होतो, तेच आज झालं आहे. तुम्ही स्थापन केलेलं सरकार बेईमानीचे सरकार होते. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेशी खोट बोललात,\" अशा टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केल्या आहेत.\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nमुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांचा बंद अखेर मागे; 19 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nजर कश्मीर मुद्द्यावर तोडगा निघतो तर बेळगाव का नाही संजय राऊत यांचा केंद्रीय गृह मंत्रालयाला सवाल\nशबाना आजमी यांची प्रकृती स्थिर, वर्सोवा येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू; 18 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न म्हणजे कौरव पांडवाचं युद्ध नाही, बेळगाव येथे प्रकट मुलाखतीत शिवसेना नेते संजय राऊत यांचा कन्नडिगांना टोला\nशिवसेना खासदार संजय राऊत बेळगाव येथे दाखल; मुलाखतीच्या कार्यक्रमात काय बोलणार याबातब उत्सुकता\n देशासाठी काम केलं तर सावरकर यांना अभिमान वाटेल; आदित्य ठाकरे यांचा संजय राऊत यांना टोला\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nजाकिर नाइक को पनाह देना पड़ा भारी मलेशियाई PM महातिर मोहम्मद ने भारत के लिए कही ये बड़ी बात\nअमित शाह का कार्यकाल हमेशा याद रहेगा: पीएम मोदी : 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nदिल्ली विधानसभा चुनाव 2020: नामांकन दाखिल नही कर पाए सीएम केजरीवाल, रोड शो में हुए लेट, अब कल भरेंगे पर्चा\nएक्टर कमाल राशिद खान उर्फ KRK का आरोप, सलमान खान इन 2 एक्टर्स का करियर कर रहे हैं बर्बाद, पढ़ें पूरा ट्वीट\nमुजफ्फरपुर शेल्टर होम केस: दिल्ली की साकेत कोर्ट ने ब्रजेश ठाकुर समेत 19 आरोपियों को दोषी ठहराया\nCAA Protest: भूपिंदर सिंह हुड्डा बोले- कोई राज्य नागरिकता कानून को लागू करने से इनकार नहीं कर सकता\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/ind-vs-sa/", "date_download": "2020-01-20T11:17:25Z", "digest": "sha1:7SUSDD6Y5SXWWJKZQTUHXDDDTBCHPOPZ", "length": 9395, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ind vs sa | Dainik Prabhat", "raw_content": "\nIND VS SA : भारताचा दक्षिण आफ्रिकेला ‘व्हाईटवॉश’, 3-0 ने मालिका जिंकली\nरांची - सध्या भारतीयांची दिवाळी सणाची तयारी सुरू आहे. मात्र, या दिवाळीच्या आधीच टीम इंडियाने देशाला दिवाळीची अनोखी भेट...\nIND VS SA : ‘हिटमॅन रोहितने’ कसोटी क्रिकेटमध्ये ठोकल पहिल द्विशतक\nरांची - भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये रांचीमध्ये शेवटचा तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांची...\nIND VS SA 3rd Day : भारताची विजयाकडे वाटचाल, आफ्रिकेची घसरण सुरूच\nपुणे - भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसरी कसोटी सध्या गहुंजे मैदानावर सुरू आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयाच्या...\nInd vs SA 1st Test : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय\nविशाखापट्टणम - दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. मोहम्मद शमी, रविंद्र जाडेजा यांनी दिग्गज फलदाजांना लवकरच...\nIND vs SA : आज तिसऱ्या टी २० सामन्यावर पावसाचे सावट\nबंगळुरु - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज तिसरी टी-२० सामन्याची लढत होणार आहे. मात्र, क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये सध्या निराशेच...\nधोनीच्या ग्लव्सवर भारतीय सैन्याचे अनोखे चिन्ह; सोशल मीडियावर कौतूक\nनवी दिल्ली - इंग्लंमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या सलामी सामन्यामध्ये भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा...\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपाकिस्तानातील बहिणीच्या प्रेमात पडून बनला आयएसआय एजंट\n#FIHProLeague : भारताचा नेदरलँड्सवर सलग दुसरा विजय\n#WrestleRome : बजरंग पाठोपाठ रवीकुमारने पटकावलं सुवर्णपदक\nनिर्भया दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\n मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\n१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन\nसहकार टिकवण्याची जबाबदारी शेतकऱ्याचीही\nआजचे भविष्य (शनिवार दि.१८ डिसेंबर २०२०)\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nमुलीच्या संसारातील अती लुडबुड धोकादायक\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nपृथ्वीराज चव्हाणांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर शिवसेनेचा खुलासा\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपाकिस्तानातील बहिणीच्या प्रेमात पडून बनला आयएसआय एजंट\n#FIHProLeague : भारताचा नेदरलँड्सवर सलग दुसरा विजय\n#U19CWC : भारतीय संघाची विजयी सलामी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/kvb-limited-karur-recruitment-17052019.html", "date_download": "2020-01-20T11:53:45Z", "digest": "sha1:NF5XLASYI3DV7HMRB2VSHLIZ7EKGSGAD", "length": 9818, "nlines": 169, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "करूर वैश्य बँक [KVB] लिमिटेड मध्ये बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट पदांची ०१ जागा", "raw_content": "\nकरूर वैश्य बँक [KVB] लिमिटेड मध्ये बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट पदांची ०१ जागा\nकरूर वैश्य बँक [KVB] लिमिटेड मध्ये बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट पदांची ०१ जागा\nकरूर वैश्य बँक [Karur Vysya Bank Limited] लिमिटेड मध्ये बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nबिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट (Business Development Associate) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी / पदव्यूत्तर पदवी किमान ५०% गुणांसह. ०२) किमान ०१ वर्षे अनुभव.\nवयाची अट : ३१ मे २०१९ रोजी २१ वर्षे २८ वर्षे\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये\nनोकरी ठिकाण : करूर (गुजरात)\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 June, 2019\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nसर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र\nसर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती\nदिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या\nशैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती\nव्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मा���िक (मोफत नोंदणी)\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ [VNMKV] मध्ये वरिष्ठ संशोधन फेलो पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : २१ जानेवारी २०२०\nमध्य रेल्वे [Central Railway] मुंबई येथे सल्लागार पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२०\nप्रगत संगणन विकास केंद्र [CDAC] हैद्राबाद येथे प्रकल्प अभियंता पदांच्या २६ जागा\nअंतिम दिनांक : २५ जानेवारी २०२०\nइंदिरा गांधी इंस्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च [IGIDR] मुंबई येथे वित्त अधिकारी पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : २१ फेब्रुवारी २०२०\nजिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय [CDMO] पालघर येथे विधी अधिकारी पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : ०४ फेब्रुवारी २०२०\nडिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी [DIAT] मध्ये कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : २९ जानेवारी २०२०\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [TRTI] पुणे येथे विभागीय चौकशी अधिकारी पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२०\nमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [Maha Metro] मध्ये विविध पदांच्या ०३ जागा\nअंतिम दिनांक : १२ फेब्रुवारी २०२०\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/types-of-human-rights-and-rules-part-2/", "date_download": "2020-01-20T13:14:40Z", "digest": "sha1:XJMRHEQNHCIDE6RWE6FGMCNCA7VKQDUU", "length": 11236, "nlines": 245, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "मानवी हक्काचे प्रकार आणि कलम (भाग-2) विषयी संपूर्ण माहिती", "raw_content": "\nमानवी हक्काचे प्रकार आणि कलम (भाग-2) विषयी संपूर्ण माहिती\nमानवी हक्काचे प्रकार आणि कलम (भाग-2) विषयी संपूर्ण माहिती\nमानवी हक्काचे प्रकार आणि कलम (भाग-2)\nमानवी हक्काचे प्रकार आणि कलम-(भाग-1)\nब. नागरी व राजकीय हक्कांची अंतरराष्ट्रीय सनद – 1966 :\nकलाम 1 – सर्व राष्ट्रांचा स्वयंनिर्णयाचा अधिकार मान्य करणे.\nकलाम 2 – व्दारा मंजुरी देणार्‍या राष्ट्रांनी या जाहीरनाम्यातील हक्कां��ी कायदेशीर हमी घ्यावी अशी तरतूद केली आहे.\nकलम 3 – सर्वांना समान वर्तणूक व भेदभावरहित वर्तवणुकीची हमी देणे.\nकलम 4 – व्दारा विशेष परिस्थितीत राष्ट्रे-राज्ये व्यक्तीच्या नागरी व राजकीय हक्कांवर रास्ते निर्बंध घालू शकतात अशी तरतूद आहे.\n1966 च्या जाहीरनाम्यात पुढील हक्क नमूद केले आहेत.\nकलम 6 – जीविताचा हक्क\nकलम 7 – छळ अथवा क्रूर, अमानवी अथवा अपमानास्पद वागणूक वा शिक्षेविरूद्धचा अधिकार\nकलम 8 – गुलामगिरी अथवा सक्तीच्या कामाविरूद्धचा अधिकार\nकलम 9 – स्वातंत्र्य आणि व्यक्तीगत सुरक्षेचा हक्क, मनमानी अटक व स्थानबद्धतेविरुद्धचा हक्क\nकलम 10 – आरोपीस मानवी व प्रतिष्ठापूर्वक वागवण्याचा अधिकार\nकलम 11 – एखादा करार पाळता येत नाही म्हणून तुरुंगवास केला जावू नये.\nकलम 12 – कोठेही संचार व वास्तव्याचे स्वातंत्र्य\nकलम 14, 15 – न्यायालय व लवादापुढे समानतेचा अधिकार, आरोपींचे अधिकार\nकलम 16 – कायद्याने व्यक्ती म्हणून मान्यता देण्याचा अधिकार\nकलम 17 – गुप्ततेचा अधिकार\nकलम 18 – विचार, विवेक व धर्माचा हक्क\nकलम 19 – अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य\nकलम 21 – शांततामय मार्गाने सभा भरविणे\nकलम 22 – संघटना स्वातंत्र्य\nकलम 23 – कुटुंबाचा अधिकार\nकलम 24 – बालकांचे हक्क\nकलम 25 – राजकीय सहभागाचा समान हक्क\nकलम 26 – कायद्यामुळे समानता व कायद्याचे समान संरक्षण\nकलम 27 – स्वतःची संस्कृती, धर्म व भाषा यांचा विनियोग करणे व त्यांचे संवर्धन करण्याचा अल्पसंख्यांकांचा अधिकार\nक. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांची आंतरराष्ट्रीय सनद – 1966\n23 मार्च 1976 रोजी या सनदेची प्रत्यक्ष अंमलबाजावणी सुरू झाली.\nकलम 6 – कामाचा हक्क\nकलम 7 – कामाच्या ठिकाणी न्याय व अनुकूल वातावरण\nकलम 8 – कामगार संघटना स्थापने व सदस्यत्व स्वीकारणे\nकलम 9 – सामाजिक सुरक्षितेचा हक्क\nकलम 10 – कुटुंब, माता व बालकांचे हक्क\nकलम 11 – योग्य जीवनमानाचा अधिकार\nकलम 12 – शारीरिक व मानसिक आरोग्याचा उच्चतम दर्जा गाठण्याचा अधिकार\nकलम 13, 14 – शिक्षणाचा हक्क\nकलम 15 – सांस्कृतिक जीवनात सहभाग घेण्याचा अधिकार\nअनुसूचित जाती व जमाती कायदा : 1989 (भाग 2) विषयी संपूर्ण माहिती\nअनुसूचित जाती व जमाती कायदा : 1989 (भाग 1) विषयी संपूर्ण माहिती\nमानवी हक्क संरक्षण कायदा : 1993 (प्रकरण 4) विषयी संपूर्ण माहिती\nमानवी हक्क संरक्षण कायदा : 1993 (प्रकरण 3) विषयी संपूर्ण माहिती\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/amnflash/ajit-pawar-strongly-opposes-harshvardhan-patil-said--", "date_download": "2020-01-20T12:58:12Z", "digest": "sha1:M2PSX2HTY6G53SF7PYQAFN6M63GODOXW", "length": 12673, "nlines": 139, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | हर्षवर्धन पाटलांचा भाजप, अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांवर जोरदार पलटवार, म्हणाले -...", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nहर्षवर्धन पाटलांचा भाजप, अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांवर जोरदार पलटवार, म्हणाले -...\n...त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच आधीच भाजपात जायचं ठरलं होत\n माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. मात्र आठ दिवसांपूर्वी इंदापूर येथे केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार, अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेला शब्द पाळला नाही. आमची फसवणूक केली असा घणाघात केला होता. यावर प्रथमच आज अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.\nबारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्यावर झालेल्या शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार म्हणाले की, लोकसभेच्या जागावाटपावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीची बैठक हर्षवर्धन पाटील यांच्या घरी झाली यावेळी ते म्हणाले की, आम्ही तुम्हांला लोकसभेला मदत करू मात्र, विधानसभेची जागा आम्हाला सोडा. यावर मी म्हणालो की, या जागेचा निर्णय राहुल गांधी व शरद पवार घेतील व तो निर्णय आम्हाला मान्य असेल. त्यामुळे आम्ही शब्द पाळला नाही असं म्हणणं चुकीचं आहे. पवार पुढे म्हणाले की, हर्षवर्धन पाटलांनी आमच्यावर टीका केल्यावर मी त्यांना 50 ते 55 फोन केले. त्यांनी उचलले नाहीत. स्वतः त्यांच्या पुण्याच्या फ्लॅटवर गेलो ते भेटले नाहीत. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच आधीच भाजपात जायचं ठरलं होत, ते आता आमच्यावर बिल फडात आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांना थोडं थांबा म्हणत होते. दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांच्यात विधानसभा व विधान परिषद असा तोडगा क���ढता आला असता पण त्यांनाच भाजपात जाण्याची घाई होती.\nएकीकडे राज्यात पूर परिस्थिती असताना मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना मदत करायचं सोडून ते महाजनादेश यात्रेत मश्गुल आहेत. लोकांना भावनिक करून राजकारण करत आहेत. साध्य नेते पक्ष बदलत आहेत. मात्र त्यामागची कारणे वेगळी आहेत. अनेकांना पैशांचे आमिष दाखवले जात आहे. तर कुणाला ईडी , सीबीआय ची भीती दाखवली जात आहे. त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे लोकसभेच्या आधी सरकार जोरदार टीका करायचे मात्र ईडी ने त्यांची दिवसभर चौकशी केली. त्यामुळे आता राज ठाकरे बोलताना दिसत नाहीत. टीका करणाऱ्या मुस्कटदाबी केली जात आहे.\nअजित पवारांचं राज ठाकरेंबद्दल धक्कादायक विधान, म्हणाले - ईडी चौकशीनंतर...\nआज सोने प्रति तोळा 1730 रुपयांनी स्वस्त; लवकरच जाणार 50 हजारांवर, गोल्ड कौन्सिलचा अंदाज\n45 बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नियुक्तीस मान्यता, यशोमती ठाकूर यांची माहिती\n'मी एक काश्मिरी पंडित आहे...', अनुपम खेर यांचा सत्य परिस्थिती सांगणार व्हिडिओ\nराज्यात मार्चअखेर 6500 आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nनव्या पिढीला समतेच्या विचारांची, विकासाची दृष्टी आणि यशाची प्रेरणा मिळेल - शरद पवार\nआता मुंबई पोलीस दलात अश्वदळाचाही समावेश, 26 जानेवारीला संचलनात सहभाग\nमाळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षावर फसवणूकीचा गुन्हा दाखल\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा ��ल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/amnflash/remove-ayodhya-the-supreme-courts-decision-will-not-be-a-defeat-or-victory-for-anyone---prime-minister-modi", "date_download": "2020-01-20T13:09:19Z", "digest": "sha1:UT2LYCFHDAZFPI4YJTTHJQEYUWM7INM6", "length": 12330, "nlines": 135, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | अयोध्या प्रकरण। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कोणाचीही हार किंवा जीत नसेल - पंतप्रधान मोदी", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\n सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कोणाचीही हार किंवा जीत नसेल - पंतप्रधान मोदी\nनिकालाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे, देशात कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेतली जात आहे.\n संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या अयोध्या प्रकरणावर उद्या निकाल येणार आहे. निकालाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. देशात कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेतली जात आहे. उत्तरप्रदेशातील शाळा, कॉलेज उद्यापासून तीन दिवस बंद असणार आहे. या सर्व पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट समोर आले आहे. अयोध्या प्रकरणावर आलेला निकाल कोणाचीही हार किंवा जीत नसेल असं मोदी यांनी ट्विटटरच्य़ा माध्यामातून म्हटलं आहे.\nअयोध्या पर सुप्रीम कोर्ट का जो भी फैसला आएगा, वो किसी की हार-जीत नहीं होगा देशवासियों से मेरी अपील है कि हम सब की यह प्राथमिकता रहे कि ये फैसला भारत की शांति, एकता और सद्भावना की महान परंपरा को और बल दे\nऐतिहासिक अयोध्या खटल्यात उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे. आज शनिवारी 10.30 वाजता अयोध्या प्रकरणी निकाल येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी केंद्राने सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. जवळपास 500 वर्ष जुन्या अयोध्या प्रकरणात निकालाची वाट पाहत जवळपास दोन दशके गेली. प्रकरणात अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले. सर्व चढउतार असूनही अयोध्या प्रकरण अद्यापही संपूर्ण देशासाठी एक महत्त��वाचा मुद्दा आहे. मग तो सत्ता पक्ष असो वा विरोधी, सर्वांनी आपल्या पद्धतीने अयोध्या वाद उपस्थित केला. हे प्रकरण इतके गुंतागुंतीचे आहे की मध्यस्थी करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले, आता यावर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत असल्याने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.\nदेश की न्यायपालिका के मान-सम्मान को सर्वोपरि रखते हुए समाज के सभी पक्षों ने, सामाजिक-सांस्कृतिक संगठनों ने, सभी पक्षकारों ने बीते दिनों सौहार्दपूर्ण और सकारात्मक वातावरण बनाने के लिए जो प्रयास किए, वे स्वागत योग्य हैं कोर्ट के निर्णय के बाद भी हम सबको मिलकर सौहार्द बनाए रखना है\nअयोध्या प्रकरणाचा निकाल आज, 10.30 वाजता सुप्रीम कोर्ट देणार फैसला\nअयोध्या प्रकरण | उत्तरप्रदेशात तीन दिवस शाळा, महाविद्यालयांना सुट्टी\n45 बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नियुक्तीस मान्यता, यशोमती ठाकूर यांची माहिती\n'मी एक काश्मिरी पंडित आहे...', अनुपम खेर यांचा सत्य परिस्थिती सांगणार व्हिडिओ\nराज्यात मार्चअखेर 6500 आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nनव्या पिढीला समतेच्या विचारांची, विकासाची दृष्टी आणि यशाची प्रेरणा मिळेल - शरद पवार\nआता मुंबई पोलीस दलात अश्वदळाचाही समावेश, 26 जानेवारीला संचलनात सहभाग\nमाळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षावर फसवणूकीचा गुन्हा दाखल\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र ���व्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/international-conservation-of-water-savings/", "date_download": "2020-01-20T13:31:23Z", "digest": "sha1:OMY32OAGYUMURK4A7A57NPXCVCLVWIK2", "length": 9875, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुण्यातील ११० उद्यानांमध्ये तुषार सिंचनाद्वारे पाण्याच्या बचतीची आंतरराष्ट्रीय दखल", "raw_content": "\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nउस्मानाबाद जिल्हा खरीप पीक-विम्यातून वगळल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानीकडून राडा\nउद्धव ठाकरेंच वक्तव्य अखेर मागे ‘शिर्डी’वाद संपला\nपोलीस गृहप्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत : अजित पवार\nपुण्यातील ११० उद्यानांमध्ये तुषार सिंचनाद्वारे पाण्याच्या बचतीची आंतरराष्ट्रीय दखल\nपुणे – पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला व पुणे महानगरपालिका अंतर्गत असलेल्या ११० उद्यानांमध्ये तुषार सिंचन योजना कार्यान्वित करत पाण्याची बचत करून उल्हास यादव यांनी इरिटेक इंजिनिअर्सच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचे महत्वाचे कार्य केले आहे. या कार्याबाबत पुण्यातील उल्हास यादव यांना ‘पाणी नियोजन व निसर्ग संवर्धन’ कार्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय उद्योजकता पुरस्काने गौरविण्यात आले आहे.\nदुबई येथे झालेल्या समारंभात संयुक्त अरब अमिरातीचे राजे सुहल मोहम्मद अल झुरानी व संयुक्त अरब अमिरातीचे अर्थमंत्री अब्दुल्ला अल सालेम यांच्या हस्ते पुण्यातील इरिटेक इंजिनिअर्स या कंपनीचे सर्वेसर्वा उल्हास यादव यांना नुकताच प्रदान करण्यात आला.’अचीव्हार्स वर्ल्ड’ या सेवाभावी संस्थेच्या इंडियन अचीव्हार्स फोरमतर्फे गेली १२ वर्षे आंतरराष्ट्रीय उद्योजकता क्षेत्रासाठी परिषदा घेऊन उद्योजकांना “प्रेरणा पुरस्कार”देऊन त्यांचा गौरव करते. यावर्षी आंतरराष्ट्रीय उद्योगांच्या संधी या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत ‘पाणी निय���जन व निसर्ग संवर्धन’ कार्यासाठीचा आंतरराष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार उल्हास यादव यांना प्रदान करण्यात आला.\nदुबई येथे झालेल्या गौरवाबद्दल उत्तर देताना उल्हास यादव म्हणाले की, या विशेष आंतरराष्ट्रीय पुरस्काराने आनंद झाला आहे. गेली २० वर्षे पाणी बचतीसाठी प्रयत्न करताना पाणी नियोजनाचे महत्व लक्षात आले होते. त्यामुळे हा महत्वाचा विषय घेऊन पाणी नियोजन ही एक चळवळ व्हावी ही इच्छा आहे. इतर कोणत्याही आनंदापेक्षा निसर्गाच्या संवर्धनातून होणारा आनंद अधिक मोठा आहे.\nजलचक्राचे महत्व ओळखून शहरे व आजूबाजूचा परिसर झाडांच्या, बागांच्या आच्छादनाखाली आणून शहराचे सौंदर्य वाढवणे व त्यामाध्यमातून पर्यावरणाचे संवर्धन करणे हे आद्य कार्य समोर ठेऊन उल्हास यादव यांनी इरिटेक इंजिनिअर्सच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुणे शहर व परिसरातील सर्व महत्वाच्या बागांचे पाणी नियोजन करून शहरातील बागांमध्ये वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन करून पाण्याची मोठी बचत केली आहे. या पुरस्काराबद्दल पाणी नियोजन व संवर्धन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या इरिटेक इंजिनिअर्स या कंपनीचे कौतुक होत आहे.\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nइतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली\n'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'\nसुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...\nपाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा\nमलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/nirmala-sitharaman-slams-rahul-gandhis-chor-jibe-over-rs-1-76l-crore-rbi-transfer/articleshow/70861581.cms", "date_download": "2020-01-20T11:20:07Z", "digest": "sha1:B6X6LWPSXM76JG5WFQTYDTXNFELC7YAM", "length": 13514, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nirmala Sitharaman : दुसऱ्यांना चोर म्हणणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला: सीतारामन - nirmala sitharaman slams rahul gandhi's chor jibe over rs 1.76l crore rbi transfer | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nदुसऱ्यांना चोर म्हणणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला: सीतारामन\nकाँग्रेस नेते राहुल गांधी हे दुसऱ्यांना चोर म्हणण्यात माहीर आहेत. पण दुसऱ्यांना चोर म्हणणाऱ्यांना जनतेनेच धडा शिकवलाय, असा टोला लगावतानाच रिझर्व्ह बँकेने सरकारला दिलेल्या निधीबाबत प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.\nदुसऱ्यांना चोर म्हणणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला: सीतारामन\nपुणे: काँग्रेस नेते राहुल गांधी हे दुसऱ्यांना चोर म्हणण्यात माहीर आहेत. पण दुसऱ्यांना चोर म्हणणाऱ्यांना जनतेनेच धडा शिकवलाय, असा टोला लगावतानाच रिझर्व्ह बँकेने सरकारला दिलेल्या निधीबाबत प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.\nपुण्यात प्राप्तिकर आणि जीएसटी अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधींवर टीका केली. सरकारला किती निधी द्यायचा याचा निर्णय आरबीआयने समिती नेमून घेतला. समितीच्या सात बैठकांनंतर हा निर्णय घेण्यात आला. आरबीआयचे माजी गव्हर्नर बिमल जालान या समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणे गैर आहे, असं सीतारामन म्हणाल्या.\nआरबीआयच्या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित करणे किंवा त्याला चोरी म्हणणे योग्य नाही. काँग्रेसकडून आरबीआयच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणं ही दुर्देवी गोष्ट असल्याचं सांगतानाच काँग्रेसने आरबीआयची प्रतिमा मलिन करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.\nदरम्यान, आरबीआयने दिलेल्या निधीचा कशासाठी वापर करणार असा सवाल सीतारामन यांना आज नवी दिल्लीत विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी या प्रश्नाला सोयीस्करपणे बगल देत काहीही स्पष्ट केलं नाही. आरबीआयच्या पैशाचा वापर कशासाठी केला जाणार हे आताच सांगता येणार नाही. त्याबाबतचा अजून निर्णय घेण्यात आलेला नाही, असं त्या म्हणाल्या. जीएसटी���ध्ये कपात करणं माझ्या हातात नाही. त्याचा निर्णय जीएसटी परिषदेलाच करायचा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nअमेरिकेचा चीनला दणका; अर्थव्यवस्थेच्या घोडदौडीला लगाम\nसात वर्षानंतर आले 'गोल्ड ईटीएफ' अच्छे दिन\nउद्योगांमध्ये हस्तक्षेप नको; 'टाटासन्स'च्या प्रमुखांची नाराजी\nमोदी-शाहांकडे एक व्हिजन आहे, त्यांना साथ दिलीच पाहिजे : रतन टाटा\nहायकोर्टाने ठरवलं; PMC बँकेचा तिढा सुटणार\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\nमोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं 'चांद्रयान २'च्या रात्रीचं ...\nअपयश देखील अनुभवायला हवं\nपरिक्षेत गुण मिळवणं सर्व काही नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यांचा दावा\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घोडदौडीला लगाम\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटली मिळणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nदुसऱ्यांना चोर म्हणणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला: सीतारामन...\n'मारुती'तील ३ हजार कंत्राटी कामगारांवर कुऱ्हाड...\nएटीएममधून दुसऱ्यांदा पैसे काढण्यासाठी ६ तास थांबावं लागणार\nसोन्यातील गुंतवणुकीतून १९ वर्षांत ७०० टक्के परतावा...\n'टाइम्स प्राइम'सोबत राहा फिट आणि हेल्दी; 'क्युअर.फिट'सोबत केली भ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/vasantrao-pandare-as-the-president-of-government-bank/articleshow/72059113.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-01-20T11:44:09Z", "digest": "sha1:DQPUJGAFTYJCNHRBOWVMPF6BKDJ6AEBK", "length": 10938, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Kolhapur News: गव्हर्न्मेंट बँकेच्या अध्यक्षपदी वसंतराव पंदारे - vasantrao pandare as the president of government bank | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nगव्हर्न्मेंट बँकेच्या अध्यक्षपदी वसंतराव पंदारे\nराजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी रविंद्र पंदारे यांची तर उपाध्यक्षपदी विलासराव कुरणे यांची निवड झाली...\nकोल्हापूर : राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी रविंद्र पंदारे यांची तर उपाध्यक्षपदी विलासराव कुरणे यांची निवड झाली. जिल्हा उप निबंधक अमर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मावळते अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी अध्यक्षपदासाठी पंदारे यांचे नाव सुचवले. मावळते उपाध्यक्ष भरत पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी कुरणे यांचे नाव संचालक मारुती पाटील यांनी सुचवले. शशिकांत तिवले यांनी त्यास अनुमोदन दिले. निवडीनंतर अध्यक्ष पंदारे यांनी नवीन संकल्पनाचा अवलंब करून बँकेचा नावलौकिक वृद्धिंगत केला जाईल, असे मत व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी स्वागत केले. भरत पाटील यांनी आभार मानले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nचंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीची चौकशी होणार\nराज्याला मदत द्यायला केंद्र सरकारकडून दुजाभाव: मुख्यमंत्री\nमोदींशी तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच; भाजप नेत्याची मुक्ताफळे\nराज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटकात अटक\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचे देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nसरन्यायाधीश शरद बोबडे यांनी गाजवले मैदान\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउज�� सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nगव्हर्न्मेंट बँकेच्या अध्यक्षपदी वसंतराव पंदारे...\nखड्ड्यांचा फोटो अल्बम महापालिकेला सादर...\nमहापौर निवडीच्या हालचाली गतिमान...\nदुरुस्ती नको, नवीन रस्ते करा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A8_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2020-01-20T12:20:47Z", "digest": "sha1:44WGGFGQYJSZERDF32RD3AX3WPGXW6GH", "length": 2759, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:अनफरगिव्हन (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१७ रोजी १७:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/lpg-price-will-increase-in-each-month-by-rupees-4/", "date_download": "2020-01-20T12:31:43Z", "digest": "sha1:ONZJBPNR4DV3HDXATZNT4FXFMJVUIF7Q", "length": 16409, "nlines": 154, "source_domain": "www.saamana.com", "title": "मध्यमवर्गीय गॅसवर…सिलिंडर महिन्याला ४ रुपयांनी महागणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशास्त्रीय संगीत महोत्सवाने रसिकांना दिली सुरांची मेजवानी\nराम शिंदेंनी ‘डिवचलं’, रोहित पवारांनी ‘खिजवलं’, नगरचं राजकारण फॉर्मात\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\nईदगाह मैदानावरील सभेला ‘हिंदू राष्ट्र’चा विरोध\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n निर्भयाच्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nजे. पी. नड्डा शहांची जागा घेणार, भाजपच्या 11 व्या अध्यक्षपदी बिनविरोध…\nतुमच्यात धमक असती तर तुम्ही उद्योगपती असतात; नितीन गडकरींनी सनदी अधिकाऱ्यांना…\nकॅमेऱ्याला मादी समजला नर ड्रॅगन…नंतर काय झाले…वाचा सविस्तर\nप्रिन्स हॅरीने पत्नीसह सोडले राजघराणे;‘रॉयल हायनेस’ उपाधीही ठोकरली\nये���ेनमध्ये मशिदीवर क्षेपणास्त्र हल्ला, 83 जवान ठार\nइसिसच्या 250 किलो वजनाच्या दहशतवाद्याला अटक, उचलण्यासाठी बोलावली क्रेन\nआम्ही आता शांत बसणार नाही; इमरान खान यांची पुन्हा दर्पोक्ती\nआयसीसी क्रमवारीत रोहित-विराट सुस्साट; बुमराह, जाडेजाचीही आगेकुच\nविराट-रोहित जोडीचा ‘रन’धमाका, टीम इंडियाकडून ‘कांगारू मर्दन’\nइथिओपियाच्या हरिसाने रचला इतिहास, मुंबई मॅरेथॉन जिंकताना नोंदवली विक्रमी वेळ\nसुधा सिंगची जेतेपदाची हॅटट्रिक हिंदुस्थानी गटात केला पराक्रम\nहाफ मॅरेथॉनमध्ये नाशिक कनेक्शन, आरती पाटील, मोनिका आथरे अव्वल तीनमध्ये\nसामना अग्रलेख – माणुसकीला काळिमा\nठसा – डॉ. शशिकांत बऱ्हाहाणपूरकर\nदिल्ली डायरी – जगनमोहन रेड्डी यांचा ‘तीनतिघाडा’\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\n‘तान्हाजी’ पाहण्यासाठी तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख चित्रपटगृहात, अजय देवगण भावूक\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेच्या ‘झुंड’चं पोस्टर पाहिलंत का\nपाहा सई मांजरेकरचा मराठमोळा लूक\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nPhoto – थंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे ‘हे’ आहेत धोके\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\nशेतकऱ्यांपुढील नवे आव्हान – हवामान बदलाचे संकट\nटिवल्या-बावल्या – आनंदाचा ठेवा हरपला\nमध्यमवर्गीय गॅसवर…सिलिंडर महिन्याला ४ रुपयांनी महागणार\nघरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवरील केंद्र सरकारकडून देण्यात येणारे अनुदान (सबसिडी) मार्च 2018 पर्यंत पूर्णपणे बंद होणार असून दरमहा सिलिंडरची किंमत 4 रुपये वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य जनतेवर महागाईचा बोजा आणखी वाढणार आहे.\nजीएसटीमुळे गॅस सिलिंडर आधीच महाग झाले आहे. सिलिंडरवर 5 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. तसेच नवे कनेक्शन, गॅस तपासणीही महागली आहे. यावर 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे; परंतु गॅस सिलिंडरचे अनुदानच बंद करण्याचा सरकारचा विचार असल्याचे आज लोकसभेत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लेखी उत्तरात सांगितले.\nधर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, 1 जुलै 2016 पासून केंद्र सरकारने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (एचपीसीएल) या कंपन्यांना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये दरमहिन्याला 2 रुपये वाढ करण्यास सांगितले होते. आता ही वाढ 4 रुपये करण्यात येणार आहे.\nसध्या दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला 12 सिलिंडर सबसिडी दराप्रमाणे दिले जातात. सबसिडीच पूर्णपणे काढून टाकली तर जनतेला विनासबसिडी म्हणजे बाजारभावाप्रमाणे सिलिंडर खरेदी करावे लागतील. त्यामुळे बँकेत जमा होणारी सबसिडी बंद होईल.\nदिल्लीत सध्या घरगुती वापराचा सबसिडी एलपीजी सिलिंडर 477.46 रुपयांना मिळतो. गेल्या वर्षी 411.18 रुपयांना मिळत होता. सुमारे 66 रुपयांची वर्षभरात वाढ झाली आहे. विनाअनुदानित सिलिंडर सध्या 564 रुपयांना मिळतो.\nमार्च 2018 पर्यंत किंवा तत्पूर्वी अनुदान संपुष्टात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.\nचेंबूरमध्ये सोमवारी सीएनजी गॅसच्या पाइपलाइनमधून मोठय़ा प्रमाणावर गॅसगळती झाली आणि दहशत पसरली. खबरदारीचा उपाय सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक सुमारे तासभर रोखून धरण्यात आली होती. इमारतीही रिकाम्या कराव्या लागल्या.\nशास्त्रीय संगीत महोत्सवाने रसिकांना दिली सुरांची मेजवानी\n‘तान्हाजी’ पाहण्यासाठी तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख चित्रपटगृहात, अजय देवगण भावूक\nआयसीसी क्रमवारीत रोहित-विराट सुस्साट; बुमराह, जाडेजाचीही आगेकुच\nराम शिंदेंनी ‘डिवचलं’, रोहित पवारांनी ‘खिजवलं’, नगरचं राजकारण फॉर्मात\nमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर शिर्डीवासीयांचा बंद मागे\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n निर्भयाच्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nजे. पी. नड्डा शहांची जागा घेणार, भाजपच्या 11 व्या अध्यक्षपदी बिनविरोध...\nतुमच्यात धमक असती तर तुम्ही उद्योगपती असतात; नितीन गडकरींनी सनदी अधिकाऱ्यांना...\n#JammuKashmir सैन्याकडून हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nईदगाह मैदानावरील सभेला ‘हिंदू राष्ट्र’चा विरोध\nदेशातील 63 अब्जाधीश चालवू शकतात हिंदुस्थानची अर्थव्यवस्था\nया बातम्या अवश्य वाचा\nशास्त्रीय संगीत महोत्सव��ने रसिकांना दिली सुरांची मेजवानी\n‘तान्हाजी’ पाहण्यासाठी तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख चित्रपटगृहात, अजय देवगण भावूक\nआयसीसी क्रमवारीत रोहित-विराट सुस्साट; बुमराह, जाडेजाचीही आगेकुच\nराम शिंदेंनी ‘डिवचलं’, रोहित पवारांनी ‘खिजवलं’, नगरचं राजकारण फॉर्मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/shivendraraje-bhosale-commnet-on-udyanraje-bhosale-bjp/", "date_download": "2020-01-20T12:12:11Z", "digest": "sha1:B3FKYZ3A3EZW6KVHSFEWGRMNUKDI7OH7", "length": 8918, "nlines": 92, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "मी कोणाचीही सुपारी घेतलेली नाही- शिवेंद्रराजे भोसले", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शिर्डीकरांचे समाधान; आंदोलन मागे\nआता काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना नवरदेव बनवलं- असदुद्दीन ओवैसी\n‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितला अनिल कुंबळेंचा ‘तो’ किस्सा\n दोन शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार\nदिवसा आमच्यासोबत आणि रात्री काँग्रेससोबत, हे क्लेशदायक- सुधीर मुनगंटीवार\nबहुमत आहे म्हणून जबरदस्तीने कोणतीही गोष्ट लादू नये; भाजप नेत्याचा घरचा आहेर\nजेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे तळवे चाटत होता, तेव्हा…; जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका\nपृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर शिवेसनेचा खुलासा\nसीएए विरोधात 24 जानेवारीला राज्यव्यापी बंद; 35 संघटनांचा पाठिंबा\nसंघाच्या मर्जीप्रमाणे देश कदापी चालू शकणार नाही- हुसेन दलवाई\nThodkyaat - थोडक्यात - बातमी जशी आहे तशी\nमी कोणाचीही सुपारी घेतलेली नाही- शिवेंद्रराजे भोसले\nमी कोणाचीही सुपारी घेतलेली नाही- शिवेंद्रराजे भोसले\nमुंबई | साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. यानंतर उदयनराजेंचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी भाजप नेते शिवेंद्रराजे तयारीला लागले असल्याचं बोललं जात होतं. यावरचं शिवेंद्रराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे.\nमी कोणाचाही सुपारी घेतली नाही. लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंसोबत होतो. आता मी भाजपमध्ये असलो तरी येत्या विधानसभेसा ते मला मदत करतील, असं शिवेंद्रराजे म्हणाले आहेत.\nमी फक्त कामानिम्मित मुख्यमंत्र्यांना भेटलो. उदयनराजे भाजप प्रवेश करणार की नाही हे उदयनराजे आणि मुख्यमंत्रीच सांगू शकतील, असं शिवंद्रराजेंनी सांगितलं आहे.\nदरम्यान, उदयनराजे भाजपमध्ये येत असतील तर त्या��च स्वागतच आहे, असं शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.\n…म्हणून या पोलिसानंं लग्नपत्रिकेवर छापला आर. आर.…\nपहिली ते सातवी सर्व विषयांचं एकच पुस्तक; शिक्षण विभागाचा नवा…\n-उद्धव ठाकरेंच्या तोंडी राज यांच्याबद्दल आपुलकीचे शब्द; म्हणाले…\n-काँग्रेस-राष्ट्रवादीमधून एकाचवेळी आऊटगोईंग; या दोन नेत्यांनी केला शिवसेनेत प्रवेश\n-राष्ट्रवादीतील आणखी एक नेता भाजपच्या गळाला\n–“उदयनराजे माझे मोठे भाऊ आहेत, मी कोणत्याही पक्षात असलो तरी मला मदत करतील”\n-पूरग्रस्तांसाठी शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nउद्धव ठाकरे यांच्या तोंडी राज ठाकरेंबद्दल आपुलकीचे शब्द\nछगन भुजबळ खरंच शिवसेनेत प्रवेश करणार\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n‘त्या’ रात्री मला झोप लागली नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खुलासा\n…म्हणून या पोलिसानंं लग्नपत्रिकेवर छापला आर. आर. पाटलांचा फोटो\nमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शिर्डीकरांचे समाधान; आंदोलन मागे\nआता काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना नवरदेव बनवलं- असदुद्दीन ओवैसी\n‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितला अनिल कुंबळेंचा ‘तो’ किस्सा\nपहिली ते सातवी सर्व विषयांचं एकच पुस्तक; शिक्षण विभागाचा नवा प्रयोग\n दोन शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार\nदिवसा आमच्यासोबत आणि रात्री काँग्रेससोबत, हे क्लेशदायक- सुधीर मुनगंटीवार\nबहुमत आहे म्हणून जबरदस्तीने कोणतीही गोष्ट लादू नये; भाजप नेत्याचा घरचा आहेर\nजेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे तळवे चाटत होता, तेव्हा…; जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/suicide-with-consent/articleshow/71729121.cms", "date_download": "2020-01-20T13:04:37Z", "digest": "sha1:S27LM4WFSPHJIH3O37ZJ46Y2VUPSAFOZ", "length": 10014, "nlines": 155, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: सहमतीने आत्महत्या - suicide with consent | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nदोन मुलींचे विवाह थाटामाटत केल्यानंतर त्यांचा संसार सुखात आहे...\nपुणे : दोन मुलींचे विवाह थाटामाटत केल्यानंतर त्यांचा संसार सुखात आहे. आता आपली कर्तव्ये पार पडली अ���ून, आजारी पडून मृत्यू होण्यापेक्षा जीवन संपवून आत्महत्या करण्याचे बिबवेवाडीतील दाम्पत्याने सहमतीने ठरविले. पहिल्यांदा पत्नीने हाताची नस कापून गळफास घेतला. पत्नी मयत झाल्याचे समजून पतीने त्यांना खाली उतरविले. त्यानंतर त्यांनी पुतण्याला आत्महत्या करीत असल्याचा एसएमएस करून, स्वतः गळफास घेतला. पुतण्याने तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला कळविले. पोलिसांनी काही मिनिटांतच घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी एका ज्येष्ठ नागरिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले, तर जखमी अवस्थेत ज्येष्ठ महिला दिसली. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्यानंतर महिलेचे प्राण वाचले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nरामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते: शरद पवार\nआपण सगळे दहशतवादी आहोत: विक्रम गोखले\nमी दाऊदशी बोललोय, त्याला दमही दिलाय: संजय राऊत\nमुंबई-पुणे अंतर १४ मिनिटांवर आणणारा प्रकल्प रद्द होणार\n'जय महाराष्ट्र' म्हणत पुण्यात 'डीएसके'च्या ठेवीदाराची आत्महत्या\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nराम शिंदेच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nराज्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा...\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या...\nएक्स्प्रेस-वे आज दोन तासांसाठी बंद...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2009/09/30/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7/", "date_download": "2020-01-20T12:17:04Z", "digest": "sha1:FNZ3WWKI5NV32XHZ2EUE55L5WP7AMWX3", "length": 13051, "nlines": 175, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "निवड-णूक (भाग-१) | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nमाझ्या मते बऱ्याच वस्तू समोर ठेवलेल्या असतील तर त्यातून एकीची निवड करणे हि सर्वात कठीण गोष्ट आहे. तसे बघितले तर ज्या प्रकारे वर्तणूक, वागणूक, गुंतवणूक हे शब्द आहेत त्याच प्रकारचा हा हि शब्द आहे. पण जितका सोपा हा शब्द तितकाच कठीण आहे.\nआता हेच बघा कि जेव्हा जेव्हा बायको सोबत मी साड्या खरेदीला जातो तेव्हा दुकानदार १०-२० साड्या समोर काढून ठेवतो. त्यातील एकही साडी तिला पसंत पडत नाही. मी तिच्याकडेच लक्ष ठेऊन असतो. दुकानदार साडी काढून समोर ठेवतो तेव्हा तीचे लक्ष्य त्या साडी कडे नसते. ती समोरच्या कपाटातील साडीकडे बघत असते. मी एखादी साडी निवडून सांगितली कि “हि साडी बघ किती सुंदर आहे”. तर तिची प्रतिक्रिया निगेटीव असते. मी वैतागून जातो. दुकानदार बिचारा साड्या दाखवून वैतागलेला असतो. त्याने ३०-४० साड्या समोर काढून ठेवल्या असतात पण त्यातील एक हि साडी पसंत नसते. शेवटी ती उठून जाते. मला हि नाईलाजास्तव उठावेच लागते. काय करणार.\nनंतर समोरच्या दुकानातील साड्या लांबून बऱ्या दिसतात. त्या दुकानात शिरतो. पण तो दुकानदार हुशार असतो. त्याने आम्हाला समोरच्या दुकानात बघितले असते म्हणून त्याला आम्हाला साड्या दाखवायच्या नसतात. पण ग्राहकाला एकदम हाकलून देता येत नाही म्हणून तो गेल्या गेल्या एक फार त्रासदायक प्रश्न विचारतो. ” क्या रेंज कि साडी दिखाऊ.” त्याच्या ह्या प्रश्नाने मी अर्धा घायाळ होऊन जातो. तिची पण तीच अवस्था होते. मी काहीही न बोलता दुकानातून बाहेर पडतो. नाईलाजाने तिला हि बाहेर पडावे लागते. बाहेर पडून ती प्रश्न विचारते “अहो, काय झाले. येथे साड्या चांगल्या आहेत.” नेमके मला ज्या दुकानात थांबावेसे वाटत नाही त्याच दुकानातील साड्या हिला चांगल्या वाटतात. मी ऐकत नाही. मी लांबच्या दुकानात जातो. तेथे दुकानदार साड्या दाखवितो. त्याही तिला पसंत पडत नाहीत. तेथून हि बाहेर निघतो. अशी आणखी काही दुकानं आम्ही फिरतो. शेवटी कंटाळून परत घरी येतो. येतांना बायको म्हणते. “अहो, त्या पहिल्या दुकानातच साड्या चांगल्या होत्या नाही का” डोक्याला हाथ लाऊन घेतो. पण गुपचूप.\nअसे २-३ सुटीच्या दिवशी फिरतो. तेव्हा कोठे एका दुकानातून साडीची निवड होते. पण तीही घरी आणल्यावर तिला तिच्या रंगामध्ये किंवा पोतामध्ये खोट दिसते. जर मनात आलं तर पुनः जाऊन ती बदलावी लागते. यावरून असे दिसते कि कोणत्या हि गोष्टीची निवड-णूक करणे हि पिळ्व-णूक करण्यापेक्षा कमी नाही. नाही का\n( पुढील भागात इतर अनुभवबद्दल)\nमनाचे विचार(ती व तो या गोष्टी बद्दल) →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-one-rupee-diwali-bonus-liters-milk-producers-23269", "date_download": "2020-01-20T12:53:37Z", "digest": "sha1:C4CX2LOX3HDRNQTUZEKRM2AYJJ7IGVJ4", "length": 15442, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, One rupee Diwali bonus to liters of milk producers | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे ः दूध उत्पादकांना लिटरला एक रूपया दिवाळी बोनस\nपुणे ः दूध उत्पादकांना लिटरला एक रूपया दिवाळी बोनस\nबुधवार, 18 सप्टेंबर 2019\nपुणे ः जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीत प्रति लिटरला १ रुपया बोनस जाहीर करण्यात आला आहे. पु���े जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मंगळवारी (ता. १७) झालेल्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी त्याची घोषणा केली. तर ही रक्कम एकरकमी देण्यात यावी, अशी मागणी सभासदांनी केली.\nसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या मुख्यालयातील आवारात झाली. यावेळी अध्यक्ष हिंगे यांच्यासह संचालक, सभासद उपस्थित होते.\nपुणे ः जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीत प्रति लिटरला १ रुपया बोनस जाहीर करण्यात आला आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मंगळवारी (ता. १७) झालेल्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी त्याची घोषणा केली. तर ही रक्कम एकरकमी देण्यात यावी, अशी मागणी सभासदांनी केली.\nसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या मुख्यालयातील आवारात झाली. यावेळी अध्यक्ष हिंगे यांच्यासह संचालक, सभासद उपस्थित होते.\nयावेळी बोलताना अध्यक्ष हिंगे म्हणाले, ‘‘दूध व्यवसाय अडचणीत असताना देखील खासगी संघापेक्षा जिल्हा संघाने ५ रुपये अतिरिक्त दर दिला आहे. संघाने गायीच्या दुधाला २५ रुपये १६ पैसे तर म्हशीच्या दुधाला ३६ रुपये ७२ पैसे दर दिला आहे. यंदा संघाला २ कोटीपेक्षा अधिक नफा झाला असून, संघाच्या वतीने ८४ कोटींच्या अत्याधुनिक प्रकल्प उभारण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडून ६० कोटी रुपये मंजूर झाले असून, उर्वरित निधी संघ स्वनिधीमधून उभारणार आहे. तर कोंढापुरी येथे ३ कोटी रुपये खर्चून पशुखाद्य प्रकल्प उभारण्यात येणार आहे.’’\nयावेळी दूध संकलन आणि दूध उत्पादनात उल्लेखनिय कार्य केलेल्या संस्था आणि शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक क्षिरसागर यांनी केले.\nअन्यथा तुमच्यावर पक्षांतराची वेळ येईल\nसहकारातील लपवा लपवी केल्याने अनेक नेत्यांवर पक्षांतराची वेळ आली आहे. आपण काही लपवा लपवी करू नका आपल्यावर तशी वेळ येऊच देऊ नका, असा शालजोडीतला सल्ला सभासदांनी यावेळी दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.\nपुणे दूध दिवाळी व्यवसाय profession गाय cow विकास कोंढा पशुखाद्य\nपाणीवाटपावर चर्चा गरजेची : डॉ. माधवराव चितळे\nअकोला ः देशाचा विकास होताना नागरीकरणाच्या प्रक्रियेत पाण्याचा वापर वाढेल.\nचिंता पुरे; हवी थेट कृती\nग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न वाढल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही,\nखेड शिवापुरात केली स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी\nखेड शिवापूर (जि. पुणे) येथील मयूर कोंडे या तरुणाने खासगी कंपन्यांमध्ये काम केले.\nथंडीमध्ये जपा जनावरांचे आरोग्य\nवातावरणातील अनपेक्षित बदल जनावरांच्या आरोग्यास घातक ठरतात.\nसकस चाऱ्या‍साठी बीएचएन - १० संकरित नेपियर\nमहाग खुराकातील काही भाग स्वस्त चाऱ्या‍मधून देणे अत्यंत गरजेचे आहे.\nपाणीवाटपावर चर्चा गरजेची : डॉ. माधवराव...अकोला ः देशाचा विकास होताना नागरीकरणाच्या...\nमाथाडी कामगारांच्या प्रश्‍नांसाठी लवकरच...पुणे ः माथाडी आणि कामगार कायदा गुंतागुंतीचा...\nनगर, नाशिकला पुढील वर्षी ऊसदरात फटका नगर ः नगर, नाशिकसह राज्याच्या अनेक भागांत उशिरा...\nधरण कालवा सल्लागार समितीची आज नगरला बैठकनगर : मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या...\nराज्यात गारठा झाला कमी पुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...\nपरभणीत मूग, उडदाचा पीकविमा परतावा मंजूरपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...\nसिंचन सुविधा बळकटीकरणावर भर देणार :...चंद्रपूर ः ‘‘शेतकऱ्यांच्या जीवनात...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत चार हजारांवर...नांदेड : किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत...\nथकीत कर्जावर व्याज आकारू नये : राज्य...मुंबई ः महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी...\nइराण–भारतादरम्यान कृषी उत्पादनांचा...मुंबई : महाराष्ट्र हे देशातील औद्योगिक...\nछत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे...कोल्हापूर : या देशात राजे अनेक झाले, पण...\nकेंद्र कांदा निर्यातबंदी, साठा मर्यादा...नवी दिल्ली ः देशात कांद्याचे उत्पादन...\nनाशिकच्या वैभवशाली इतिहासाला मिळणार...नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या स्थापनेस दीडशे वर्ष...\nस्मार्टसिटी वादात शेतकऱ्यांवर अन्याय...नाशिक : नाशिक शिवारातील हनुमानवाडी व मखमलाबाद...\nधुळे जिल्हा परिषदेत आता सभापती निवडीकडे...धुळे ः अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर जिल्हा...\nसांगली जिल्ह्यात ९३८ कोटींची ऊसबिले थकीतसांगली ः जिल्ह्यातील बहुसंख्य साखर...\nजळगावच्या नियोजन आराखड्यात वाढजळगाव : जिल्ह्यातील वार्षिक योजनेसाठी २०२०-२१...\nयवतमाळ जिल्हा बॅंकेची १२ वर्षांनंतर...यवतमाळ ः गेल्या बारा वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा...\nशेतमालाला मार्केटिंगची जोड दिल्याने...अकोला : जो शेतमाल पिकवला त्याची स्वतः विक्री...\nनिर्यातदार व्हा... पण शेतकऱ्यांचा...पुणे: शेतमालाची निर्यात आता पूर्णतः ‘बिझनेस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/story-behind-mdh-starring-old-man/", "date_download": "2020-01-20T12:25:27Z", "digest": "sha1:G6DYSRNOBHB6XCCVOBLS4ZQD6S52BBM5", "length": 13658, "nlines": 67, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "MDH मसाल्यांच्या जाहिरातींमधील ९६ वर्षांचे काका नेमके आहेत कोण?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nMDH मसाल्यांच्या जाहिरातींमधील ९६ वर्षांचे काका नेमके आहेत कोण\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |\nमसाले हा गृहिणींच्या स्वयंपाक जीवनातील एक महत्त्वाचा घटक असतो. जेवण रुचकर आणि स्वादिष्ट बनवण्याचे काम हे मसाले करतात. चांगल्या प्रतीचा आणि योग्य मसाला हा जेवणामध्ये जणू जीवच टाकतो.\nभाजीला चव आणण्यासाठी हे मसाले आवश्यक असतात. मसाले हे फक्त चवीपुरते मर्यादित नसतात त्यांचा औषधी उपयोग सुद्धा असतो त्यामुळे मसाले विकत घेताना आपण काळजीपूर्वक विकत घेतो. कोणत्या कंपनीचे आहेत, कोणत्या तारखेला बनवले आहेत हे तपासतो.\nपूर्वीच्या काळी मसाले हे घरीच तयार केले जात. हळद, तिखट या गोष्टी तर हमखास घरीच केल्या जात, पण जसा काळ बदलला तसं हे चित्र सुद्धा बदललं. आता ना कोणाला घरी मसाले करण्याची आवड आहे ना सवड..\nआपण बाजारात नवनवीन वेगवेगळे मसाले पाहतो. पण त्या मसाल्यांची प्रत किती चांगली असेल याचा आपल्याला अंदाज नसतो, त्यामुळे आपण जास्त करून जे जुने मसाले आपण वापरत आहोत, तेच चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो.\nमसालांच्या जाहिराती सुद्धा टीव्हीवर आजकाल खूप येतात आणि त्यातील एक जाहिरात म्हणजे एमडीएचची जाहिरात.. एमडीएचच्या जाहिरातीमधील एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की, त्यामध्ये नेहमी एक लाल पगडी घातलेला कानापर्यंत लांब मिश्या असलेला वृद्ध मनुष्य तुम्हाला दिसला असेल.\nहा मनुष्य कोण आहे हा प्रश्न नेहमी तुमच्या मनात पडला असेल, तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हा मनुष्य म्हणजे महाशिआन डी हत्ती (एमडीएच) मसाल्यांचे संस्थापक सर धरमपाल गुलाटी हे आहेत.\nगुलाटी हे भारतातील सर्वात जुने उद्योजक आहेत. २०१५-१६ मध्ये सर्��ाधिक वेतन दिले जाणारे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत आणि भारतातील मसाले व इतर साहित्य उद्योगातील सर्वात प्रमुख नाव आहे.\nपण भारताचा अग्रगण्य मसाल्यांचा राजा बनणं काही सोपं काम नव्हतं. खरंतर भारतातील लोकांना प्रेरणा देणारी ही त्यांची प्रसिद्ध गोष्ट आहे, जी आज आपण जाणून घेणार आहोत.\nधरमपाल गुलाटी यांचा जन्म २७ मार्च १९२३ मध्ये पकिस्तानच्या सियालकोट येथे झाला. तिथे त्यांचे वडील महाशिआन डी हत्ती नावाचे छोटेसे मसाल्याचे दुकान चालवत होते, त्यांनी हे दुकान १९१९ मध्ये सुरू केले होते.\nपण भारत-पाकिस्तान विभाजनानंतर गुलाटी कुटुंबियांना खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. विभाजनामुळे त्यांच्या कुटुंबियांची खूप फरफट झाली. त्याचवेळी सांप्रदायिक युद्धाला सुरुवात झाली.\nएकाच रात्री त्यांची लहान आतेबहीण आणि आत्या यांच्यावर या सांप्रदायिक युद्धाच्या नावाखाली बलात्कार करण्यात आले आणि त्यांना ठार मारण्यात आलं. त्यांच्या कुटुंबियांचे जीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. त्यानंतर ते दिल्लीला आले, पण या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या व्यवसायाची पूर्णपणे राखरांगोळी झाली होती.\nपाकिस्तानातून आल्यामुळे येथील लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. ते लोक पाणीपुरवठा, वीज पुरवठा आणि शौचालयाची कोणतीही सुविधा नसलेल्या कच्च्या भाड्याच्या घरामध्ये राहत होते.\nगुलाटी यांच्या वडिलांनी मरण्यापूर्वी गुलाटी यांना १५०० रुपये दिले होते, त्या पैशांनी त्यांनी एक टांगा (घोडागाडी) खरेदी केला आणि या टांग्याने ते प्रवाश्यांना करोल बाग ते कनॉट प्लेसपर्यंत सोडत असत. पण यामधून त्यांचा फायदा होत नसे, त्यानंतर लवकरच त्यांची आई न्युमोनियामुळे मरण पावली.\nआता रोज लोक त्यांचा अपमान करू लागले होते, म्हणून त्यांनी आपली घोडागाडी विकली आणि जुन्या खान रस्त्यावर त्याच नावाने एक छोटे नवीन दुकान उघडले. महाशिआन डि हत्ती (एमडीएच) याचा पंजाबीमध्ये अर्थ होतो, एक उदारमतवादी माणसाचे दुकान.\nया उपक्रमामुळे त्यांना गरजेचा असलेला वित्तीय फरक कमी होण्यास मदत झाली.\nत्यानंतर प्रारंभिक यश मिळाल्यानंतर १९५८ मध्ये त्यांनी चांदणी चौकमध्ये अजून एक दुकान भाड्याने घेतले. १९५९ मध्ये त्यांनी महाशिआन डि हत्ती प्रायव्हेट लिमिटेड आणि एमडीएच स्पाइसेस एम्पायर नावाने स्वतःचा क���रखाना सुरु केला.\nआज त्यांची घरगुती साहित्य विकणारी फर्म ५० पेक्षा जास्त पदार्थांचे पॅकिंग अमेरिका, कॅनडा, यूके आणि युरोप या ठिकाणांवर निर्यात करते, तसेच ते भारतातातील सर्वात फास्ट-मूविंग कन्झ्युमर गुड्स सुद्धा आहे.\nगुलाटी यांनी स्वतःचे महाशयी चूनीलाल चॅरीटेबल ट्रस्ट उघडले आहे, त्यामध्ये २५० खाटांचे रुग्णालय आहे, तसेच झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी मोबाईल हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.\nगुलाटी हे दिल्लीमध्ये ४ शाळा चालवतात आणि गरजू लोकांना विविध फाउंडेशन व चॅरीटेबल ट्रस्टमार्फत मदत पोहोचवतात.\nगुलाटी यांचे आयुष्य खूप चढ -उताराने भरलेलं होतं, पण त्यामधूनच त्यांनी योग्यप्रकारे रस्ता काढून एक नवीन विश्व निर्माण केलं. आजपर्यंत आपण त्यांना फक्त मसाल्याच्या जाहिरातीमधील एक म्हातारे काका समजत होतो, पण हे वाचल्यावर नक्कीच तुम्हाला त्यांच्याविषयी आदर वाटेल.\nआज गुलाटी यांचं वय ९६ वर्ष असून त्यांना २०१९मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← बिल्डिंगला आग लागली तर गोंधळून न जाता नेमकं काय करायचं लक्षात ठेवा, इतरांनाही सांगा\nभारतात खऱ्या अर्थाने “अच्छे दिन” आणण्यासाठी सतत झटत असणारे ७ अज्ञात कर्तव्यदक्ष अधिकारी..\nOne thought on “MDH मसाल्यांच्या जाहिरातींमधील ९६ वर्षांचे काका नेमके आहेत कोण\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/food", "date_download": "2020-01-20T13:04:53Z", "digest": "sha1:U4Y3CRBXE6SA7XKMQRA3Z4LURVXUHCKG", "length": 6196, "nlines": 102, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | Breaking & Latest Marathi News, Live Updates", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nहिवाळ्यात 'ही' फळे खा, आरोग्यासाठी ठरतायत फायदेशीर\nगर्भवती महिलांना सल्ला दिला जातो\nझटपट तयार करा चविष्ट डोसे, अशी आहे रेसिपी\nडोसे हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच डोसा हा पदार्थ आवडतो. सकाळी सकाळी गरमा गरम डोसा मिळाला तर सर्व दिवस मजेत जातो.\nआहारात असा करावा बीटरुटचा ���मावेश, तयार करा पौष्टीक चटणी\nआरोग्यासाठी बीट खुप फायदेशीर असते. जास्तीत जास्त लोक बीट सलादाच्या स्वरुपात खातात. पण आपण वेगळ्या पध्दतींनीही बीटाचे सेवन करु शकतो.\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/tractor-dealerby-brandstate/kubota/rajasthan/mr", "date_download": "2020-01-20T12:28:03Z", "digest": "sha1:GOC477CH23UAIKA3PNKRUDIHGB772W4Q", "length": 4639, "nlines": 136, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Kubota ट्रॅक्टर वितरक मध्ये rajasthan-खेतीगाडी", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nखेतीगाडी वर भारतात उपलब्ध असलेले ट्रॅक्टर अधिकृत डीलर आणि शोरूम शोधा\nब्रॅंड आणि सिटीद्वारे ट्रॅक्टर डीलर्स निवडा\nKubota ट्रॅक्टर वितरक राज्याद्वारे\nएकूण 1 डीलर्स इन rajasthan\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nआम्हाला आपले शहर सांगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/rbi-stopped-printing-rupees-2000-notes-know-these-possible-reasons/articleshow/71688097.cms", "date_download": "2020-01-20T13:21:45Z", "digest": "sha1:56LOOJ3IOHCZTHL25O6WYF7UWO6R73UZ", "length": 16095, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "RBI Stops 2000 Rupees Notes : ...म्हणून आरबीआयनं २०००च्या नोटांची छपाई केली बंद - Rbi Stopped Printing Rupees 2000 Notes Know These Possible Reasons | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\n...म्हणून आरबीआयनं २०००च्या नोटांची छपाई केली बंद\nनोटाबंदीनंतर चलनात आणलेल्या २००० रुपयांच्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेनं (आरबीआयनं) बंद केली आहे. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर आरबीआयनं ही माहिती दिली. या आर्थिक वर्षात २००० रुपयांच्या एकाही नोटेची छपाई करण्यात आली नाही, असं आरबीआयनं सांगितलं. मात्र, त्यामागील कारण स्पष्ट केलं नाही.\n...म्हणून आरबीआयनं २०००च्या नोटांची छपाई केली बंद\nआकाश आनंद/नवी दिल्ली: नोटाबंदीनंतर चलनात आणलेल्या २००० रुपयांच्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेनं (आरबीआयनं) बंद केली आहे. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर आरबीआयनं ही माहिती दिली. या आर्थिक वर्षात २००० रुपयांच्या एकाही नोटेची छपाई करण्यात आली नाही, असं आरबीआयनं सांगितलं. मात्र, त्यामागील कारण स्पष्ट केलं नाही. मात्र, अधिक मूल्याच्या या नोटांची छपाई बंद करण्यामागे काळा पैसा, भ्रष्टाचार आणि बोगस नोटा आदी कारणे असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.\nकेंद्र सरकारने २०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. आरबीआयनं सुरुवातीला २००० ची नोट चलनात आणली. त्यानंतर पाचशे रुपयांची नवी नोट चलनात आणली. सरकारने २००० रुपयांची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. मात्र, केंद्र सरकार आणि आरबीआयनं ते वृत्त फेटाळलं होतं. केंद्रीय अर्थ खात्याचे तत्कालीत सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी या वर्षाच्या सुरुवातीला ट्विट करून पुरेशा नोटा चलनात असल्याचं म्हटलं होतं. नोटांच्या छपाईची योजना अंदाजित आवश्यकतेनुसार तयार करण्यात आली आहे. २०००च्या नोटा पुरेशा प्रमाणात आहेत. वितरण व्यवस्थेत मूल्यानुसार, ३५ टक्क्यांपेक्षा अधिक नोटा दोन हजाराच्या आहेत. २००० रुपयांच्या नोटांच्या छपाईसंबंधीत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.\nअधिक मूल्यांच्या नोटांमुळं काळ्या पैशांत वाढ होते, तसंच भ्रष्टाचारालाही प्���ोत्साहन मिळतं. काळा पैसा जवळ बाळगणारे अधिक मूल्याच्या नोटा आपल्याकडे जमा करून ठेवतात. याशिवाय बोगस नोटांची समस्या दूर करण्यासाठीही हे पाऊल उचलण्यात आलं आहे. पाकिस्तानातून २०००च्या बोगस नोटा मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारपेठेत आणल्या जात आहेत. या नोटा ओळखणेही कठीण जाते, असं अलीकडेच एनआयएनं सांगितलं होतं. प्राप्तीकर विभागानं केलेल्या छापेमारीतही जप्त केलेल्या बहुतांश नोटा दोन हजार रुपयांच्या आहेत. त्यामुळं करचोरी आणि आर्थिक गैरव्यवहारांमध्ये सामील असलेले या नोटा मोठ्या प्रमाणात जमा करतात, असं यातून स्पष्ट होतं.\nएचडीएफसीची वेबसाइट आता मराठीतही\nदोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केल्यास काही प्रमाणात काळ्या पैशाचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल. काळा पैसा बाळगणाऱ्यांना या नोटा जमा करण्यास अडचणी येतील. बोगस नोटा ही सरकारसमोरील मोठी समस्या आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्यास बोगस नोटांचा व्यापार करणाऱ्यांसमोरील अडचणी वाढतील. कारण कमी मूल्याच्या बोगस नोटा तयार करणे आणि त्यातून कमी मिळणारा नफा आणि त्यात अडकण्याचा धोका अधिक असतो. देशात डिजिटल व्यवहारांत वाढ करण्याचा सरकारचा उद्देश आहे. मात्र, त्यात हवं तसं यश आलेले नाही. अधिक मूल्याच्या नोटा उपलब्ध न झाल्यास लोक डिजिटल व्यवहार अधिक प्रमाणात करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.\nसंप, निवडणुका... या आठवड्यात चार दिवस बँका बंद\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nअमेरिकेचा चीनला दणका; अर्थव्यवस्थेच्या घोडदौडीला लगाम\nसात वर्षानंतर आले 'गोल्ड ईटीएफ' अच्छे दिन\nउद्योगांमध्ये हस्तक्षेप नको; 'टाटासन्स'च्या प्रमुखांची नाराजी\nमोदी-शाहांकडे एक व्हिजन आहे, त्यांना साथ दिलीच पाहिजे : रतन टाटा\nहायकोर्टाने ठरवलं; PMC बँकेचा तिढा सुटणार\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nशेअर बाजार गडगडण्याची 'ही' आहेत कारणे\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यांचा दावा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n...म्हणून आरबीआयनं २०००च्या नोटांची छपाई केली बंद...\nएचडीएफसीची वेबसाइट आता मराठीतही...\nविदेशी संस्थांकडून मोठी गुंतवणूक...\nएचडीएफसीची वेबसाइट स्थानिक भाषांत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2010/12/13/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2020-01-20T12:14:48Z", "digest": "sha1:73NH7DEPZJAOTJAK3R4T2BQWZ7KEIBRB", "length": 11862, "nlines": 176, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "विकतचे दुखणे…… | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nमाणसाला वातावरणातील बदलाणे किंवा आणखी काही कारणाने आजारपण येतच असते. पण कधी कधी बाहेरचे काही खाल्ल्याने आजार येतो. असा अनुभव मी उपभोगत आहे.\nझाले असे कि काल कन्येची सेट ची परीक्षा होती. तिला सेंटरवर सोडून घरी आलो. परीक्षा दिवसभर होती. मधला लंच टाईम २ तासाचा होता. तिची जेवणाची व्यवस्था काय म्हणून आम्ही दोघे हि सेंटरवर गेलो. आणि म्हटले कधी मुलगी आणि सौ. ह्या हॉटेलात जेवणाला येत नाहीत मग आता तशी वेळ आली आहे तर घेऊन जाऊ यांना जेवणाला. शोधून शोधून थकलो. जवळ पास कोठेच चांगले होटेल सापडले नाही.\nखूप शोधल्यावर एक डायनिंग हॉल सापडला. खूप छान होता. दर सुध्दा खूप जास्त होते. म्हटलं येथील जेवण खुपच चांगले असेल. आपल्याकडील मानवाची हि समाज झाली आहे कि जी वस्तू महाग असते ती चांगली असते. महागडा डॉ. चांगला इलाज करतो. महागड्या हॉटेलचे जेवण अतिशय चांगले असते. त्यामुळे मी तेथे जेवण करण्यासाठी यांना घेऊन गेलो.\nअनलिमिटेड जेवणं होत. पण आपल जेवण काय तर दोन पोळ्या थोडी भाजी बस. सोबत स्वीट म्हणून जिलेबी होती. त्यतील दोन पीस खाल्ले. आणि रबडी हि होती. ती आवडली म्हणून २-३ वाट्या खाल्ल्या. आणि पोट भरलं अहो भरलं नाही जास्त झाल.\nघरी येईस्तोवर हात पाय गळून गेल्यासारखे झाले. अस्वस्थता वाढली. आणि सायंकाळी ७ च्या दरम्यान वांती होऊन सर्व बाहेर पडल. तेव्हा थोडं बर वाटायला लागलं. रात्��ी जेवण केल नाही. रात्री सौ. म्हणाल्या कि ती रबडी सीताफळाची होती. अग, बाई तेव्हा काय झाले होते सांगायला. मी उत्तरलो.\nअहो त्या रबडी मुलेच तुम्हाला त्रास होत आहे.\nबरोबर आहे ग बाई तुझ.\nआणि रात्री काय तर जुलाब सुरु झाले. रात्र भर हैराण झालो. कमजोरी एव्हडी वाढली आहे कि चालणे कठीण वाटत आहे. ऑफिस जाणे आवश्यक आहे. पण सुटी घेता येत नाही. सुट्या शिल्लक आहेत. पण नाही घेता येत. त्या आता वाया जातील.\nशेवटी हे विकतचे दुखणे घेऊन आल्या सारखे झाले आहे बघा.\nआता कान पकडले. बाहेरचे जेवण करायचे नाही.\nतसे मला सुरुवाती पासूनच बाहेरचे जेवण अगर काहीही आवडत नाही.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-42494528", "date_download": "2020-01-20T11:47:56Z", "digest": "sha1:C7IBU7OVMGOCI7WYYYRSYVNDQS5SDBZH", "length": 4477, "nlines": 95, "source_domain": "www.bbc.com", "title": "आजचं कार्टून - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह स���मायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nजे.पी. नड्डांनी भाजप अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nशिर्डी की पाथरी, साई बाबांचा जन्म नेमका कुठे झाला\nमध्य प्रदेशच्या डेप्युटी कलेक्टरचा व्हीडिओ का होतोय व्हायरल\nअॅपल वा अँड्रॉईड, सर्व फोन्सचे चार्जर लवकरच एकसारखे असतील\n'तान्हाजी'मध्ये तथ्यांशी छेडछाड, तो इतिहास नाही - सैफ अली खान\nचीनमध्ये अज्ञात विषाणूचा संसर्ग, दोन दिवसात 139 जणांना लागण\nआफ्रिकेच्या सर्वांत श्रीमंत महिलेची नजर अंगोलाच्या राष्ट्राध्यक्षपदावर\nपरीक्षा पे चर्चा: 'द्रविड–लक्ष्मण, कुंबळेंकडून प्रेरणा घ्या' - पंतप्रधान मोदी\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2020 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/a-mysterious-chatillon-belgium/", "date_download": "2020-01-20T11:10:13Z", "digest": "sha1:V3ENUQWKOPDOTBRZPTXAOVKX5QG5SDFR", "length": 7938, "nlines": 52, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "गाड्यांचं कब्रस्तान...ज्याचं गूढ कोडं अजूनही उलगडलेलं नाही...", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nगाड्यांचं कब्रस्तान…ज्याचं गूढ कोडं अजूनही उलगडलेलं नाही…\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nकब्रस्तान म्हटले की, आपोआपच आपल्या अंगावर शहारे येतात. आपण कितीही धीट असलो तरी रात्रीच्यावेळी किंवा अवेळी कब्रस्तानच्या जवळून जाताना थोडी भीती तर नक्कीच वाटते. पण हे झालं मनुष्य मृतदेहांच्या कब्रस्तानाबद्दल.\nपण काय हो, तुम्ही कधी गाड्यांच्या कब्रस्तानविषयी ऐकले आहे का\nचला जाणून घेऊया या आगळ्यावेगळ्या कब्रस्ताना बद्दल जेथे कित्येक गाड्या चिरनिद्रेत आहेत\nदक्षिण बेल्जियम मधील लग्जमबर्ग प्रांतामध्ये एक शहर आहे ‘चॅटिलोन’. हे शहर कार्सच्या कब्रस्तानासाठी प्रसिद्ध आहे.\nकारण येथील जंगलामध्ये ७० वर्ष जुन्या जवळपास ५०० पेक्षा अधिक कार आहेत. ७० वर्षांपासून एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या या कार्सची स्थिती अतिशय खराब असून आता त्यांच्यावर झाडे, झुडपे आणि वेली उगवल्���ा आहेत.\nसर्वात आश्चर्याची बाब ही आहे की या कार्स इथे कुठून आल्या आणि कशा आल्या याबद्दल आजही कोणाला काहीही माहिती नाही. आसपासच्या स्थानिक भागामध्ये या जागेविषयी अनेक भीतीदायक आणि रंजक कथा प्रचलित आहेत.\nत्यापैकी सर्वात जास्त प्रचलित आहे अमेरीकन सैनिकांची कथा\nअसे म्हटले जाते की, दुसरे महायुद्ध संपल्यानंतर अमेरीकन सैनिक घरी परत जाण्याची तयारी करू लागले. परतीच्या प्रवासात या भागात आल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या कार्स/गाड्या या जंगलातून पुढे जाऊ शकत नाहीत. म्हणून त्यांनी त्या कार्स चॅटिलोनच्या जंगलामध्ये सोडून दिल्या.\nयेथे कार्स सोडून जाणे हे सुरक्षित होते, कारण या भागात जास्त रहदारी नव्हती आणि हा भाग संपूर्णतः डोंगराळ आहे.\nअमेरीकेच्या सैनिकांचा विचार होता की, अमेरीकेला पोहोचल्यानंतर आपापल्या कार्स अमेरीकेत मागवून घ्यायच्या. पण काही कारणामुळे असे करणे त्यांना शक्य झाले नाही आणि त्या कार्स शेवटपर्यंत येथेच पडून राहिल्या.\nपण ही गोष्ट बऱ्याच जणांना थोतांड वाटते. त्यांच्या मते या कार्स येथील जुन्या स्थानिक निवासी लोकांच्याच आहेत. त्यांच्या मते ही जणू प्रथा आहे की, जेव्हा कधी कोणाची कार या भागात खराब होते, तेव्हा तो माणूस आपली कार याच जंगलामध्ये उभी करून निघून जातो.\nपण या म्हणण्यामध्ये देखील काही तथ्य वाटत नाही, कारण येथे उभ्या असलेल्या सर्व कार जवळपास एकाच मॉडेलच्या आहेत.\nआता हे कब्रस्तान फक्त छायाचित्रामध्येच उरलेले आहे, कारण पाच वर्षांपूर्वी बेल्जियम सरकारने या खराब कार्समुळे पर्यावरणावर होणारा प्रतिकूल परिणाम पाहता सर्व कार्स हटवून ही जागा साफ केली आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.\n← लहान मुलांना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारामागची दोन भावंडांची ‘सत्य कथा’\nदाता नारायण आहे आणि तोच भोगणारा आहे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३१ →\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/PHERA/463.aspx", "date_download": "2020-01-20T12:35:08Z", "digest": "sha1:52MLQDWIQKSL7JM5BGZR2GCVUL4KP37A", "length": 29589, "nlines": 195, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "PHERA", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n.... या अखंड देशातच कल्याणीचा जन्म झाला होता. भारतानं ब्रिटिशांना हाकललं, पण स्वत:चे तुकडे करून हाकललं .... ह्या देशातून उर्दू बोलणाऱ्या मुसलमानांना हाकलताना हिंदूंना सर्व गाशा गुंडाळून स्वत:च्याच देशातून बाहेर का जावं लागलं मुसलमानांची मायभूमी न होता, हा देश तर शेवटपर्यंत बंगल्यांचाच राहिला. तीस लाख बंगाल्यांनी स्वत:च्या रक्तातून हा देश उभं केलाय. ज्यांनी भारताचे तुकडे केले आणि या देशाला मुसलमानांची मायभूमी केली, ज्यांच्या दुष्टपणामुळे या देशातील लोकांना आपला देश सोडावा लागला, त्यांना एकाहत्तरच्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात चांगलीच चपराक बसली. हा देश बंगाल्यांचा आहे, मुसलमानांचा नाही; इथं भाषा महत्वाची आहे, धर्म नाही; हेच या युद्धानं सिद्ध केलं. कल्याणीला वाटलं, रिक्षा थांबवून खाली उतरावं, सर्व अंगावर माती माखावी. ह्या मातीचं प्रेम तिला दुसऱ्या कुठल्याच मातीत आपलं म्हणू देत नव्हतं. माणूस एकाच मातीवर प्रेम करू शकतो, तर मुसलमानांची मायभूमी न होता, हा देश तर शेवटपर्यंत बंगल्यांचाच राहिला. तीस लाख बंगाल्यांनी स्वत:च्या रक्तातून हा देश उभं केलाय. ज्यांनी भारताचे तुकडे केले आणि या देशाला मुसलमानांची मायभूमी केली, ज्यांच्या दुष्टपणामुळे या देशातील लोकांना आपला देश सोडावा लागला, त्यांना एकाहत्तरच्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात चांगलीच चपराक बसली. हा देश बंगाल्यांचा आहे, मुसलमानांचा नाही; इथं भाषा महत्वाची आहे, धर्म नाही; हेच या युद्धानं सिद्ध केलं. कल्याणीला वाटलं, रिक्षा थांबवून खाली उतरावं, सर्व अंगावर माती माखावी. ह्या मातीचं प्रेम तिला दुसऱ्या कुठल्याच मातीत आपलं म्हणू देत नव्हतं. माणूस एकाच मातीवर प्रेम करू शकतो, तर कल्याणी आज तिच्या जन्मगावच्या मातीचा वास घ्यायला आली होती. ह्या मातीतूनच तिचा जन्म झाला होता कोण स्त्रीच्या गर्भातून नाही, तर ह्या मातीतून.....\nउत्कट अनुभूतीचा जिवंत आविष्काराचा फेरा... ‘लज्जा’ या कादंबरीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशझोतात आलेल्या तस्लिमा नासरिन या बंगाली लेखिकेची ‘फेरा’ ही लघुकादंबरी मानवी भावविश्वाचे प्रत्ययकारी चित्रण करण्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली आहे. मानवी भाभावानांच्या सूक्ष्म छटा या कादंबरीत समर्थपणे टिपलेल्या आहेत. मायभूमीपासून तुटलेल्या माणसाची जीवघेणी परवड, मायभूमीच्या मातीशी असलेले त्याचे नाते, त्या मातीची ओढ उत्कटपणे चित्रित करण्यात ही कादंबरी निश्चित यशस्वी ठरलेली आहे. फाळणीच्या पार्श्वभूमी या कादंबरीला आहे. मानवी मूल्यांचा होणारा ऱ्हास, धार्मिक विद्वेषांची माणसाच्या मनावर चढणारी पुटे, त्यातून लोप पावत जाणारी माणुसकी याचेही सुन्न करणारे दर्शन या कादंबरीतून घडते. माझ्या आवडत्या, सुंदर देशाची मूलतत्त्ववाद्यांनी केलेली भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक पातळीवरील अधोगती पाहून आक्रोशणारे लेखिकेचे मन वाचकांना अस्वस्थ करते. त्याचबरोबर अंतर्मुख होऊन विचार करायलाही प्रवृत्त करते. बांगला देशातील मयमनसिंह येथे (पूर्वीच्या अखंड भारतात) एका हिंदू कुटुंबात जन्माला आलेली कल्याणी ही या कादंबरीची नायिका आहे. ‘आनंद मोहन’ या महाविद्यालयात शिकणाऱ्या कल्याणीचे तिच्याच वर्गातील एका गावंढळ तरुणावर बादल) प्रेम बसते. आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या जातात. सुखी जीवनाची सुंदर स्वप्नं पाहण्यातच तिचे दिवस जात असतानाच तिच्या जीवनात भयंकर वादळ येते. भारत-पाकिस्तानची फाळणी होणार, येथे आपल्या कुटुंबाला जगणे कठीण होणार म्हणून एके दिवशी अचानकपणे कल्याणीचे वडील (हरिनारायण राय) आपल्या मुलांना कलकत्त्याला पाठविण्याचा निर्णय घेतात. आपले गाव, तेथील निसर्ग, जीवलग मित्र-मैत्रिणी यांना सोडून जाणे कल्याणीच्या जीवावर आलेले असते. ती दडून बसण्याचा प्रयत्न करते, पण तिला तेथून पाठविले जाते. ती आपल्या भावंडांसह मामा-मामीकडे कलकत्त्याला येते येथे तिला मोलकरणीसारखी वागणूक मिळते. नातेवाईकांच्या वासनेने बरबटलेल्या नजरांना सामोरे जावे लागते. तिथे ती घरची काम करून महाविद्यालयात शिक्षण घेते. खासगी नोकरी करते. कलकत्त्यामध्ये तिचा परिचय अनिर्वाण या भारतीय तरुणाबरोबर होतो. परिचयाचे रूपांतर प्रेमात होते. बादल आणि आपले गाव, तेथील ब्रह्मपुत्रा नदी, तळे, विविध फळांची झाडं, हे तिच्या संवेदनशील मनावर कोरलेलेच असते. ते विसरणे तिला अशक्य होते. मामा-मामींच्या जाचातून सुटण्यासाठी, नातेवाईकांच्या वासनांध नजरातून बचाव करण्यासाठी एक उपचाराचा भाग म्हणून कोर्टात जाऊन ती अनिर्वाणबरोबर लग्न करते. त्यांचा संसार सुरू होतो. मात्र तिच्या डोक्यातून आपला देश, आपला गाव, तेथील माती, मित्र-मैत्रिणी यांच्या आठवणी तीव्रतेने येत असतात. तीस वर्षे ती या आठवणीवरच दिवस ढकलत असते. तिला दोन मुलं होतात. दरम्यान तिचे आई-वडील दोघेही मरण पावतात. आता तेथे आपले कोणीही राहिले नाही याची खंत तिला दिवसेंदिवस अस्वस्थ करते. आपल्या मैत्रिणींकडे जावे, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, असा विचार करून ती कशीतरी पतीची परवानगी घेऊन सहा-सात वर्षांच्या दीपनला सोबत घेऊन तीस वर्षानंतर ती बांगला देशातील मयमनसिंहला येते. पूर्वीचे वैभव तसेच असेल, आपले धर, ब्रह्मपुत्रा नदी, तळो, नारळ, पेरू, जांभळाची झाडं, मैत्रिणी पाहायला मिळतील. आपल्या मातीत काही दिवस तरी विसावता येईल अशी कितीतरी स्वप्नं घेऊन ती आलेली असते. मयमनसिंहला आल्यानंतर मात्र तिची घोर निराशा होते. तिचे घर सरकारने जप्त केलेले असते. ते घर पाडून तेथे सिंमेटची इमारत उभी केलेली असते. झाडं तोडलेली असतात. नदी आटलेली असते. नदीचे रूपांतर नाल्यात झालेले असते. तिला तेथे कोणी ओळखत नाही. तिचे म्हणून तिथे काहीच नसते. आपले घर असलेल्या जागेवर ती व्याकूळ मनान रेंगाळते. मूठभर माती उचलून घेते. तिच्या घरासमोरचे जांभळाचे झाड मात्र अद्याप असते. असंख्य आठवणी दाटून येतात. ती त्या झाडाला कवटाळून ओक्साबोक्सी रडते. जमलेली माणसं वेडी म्हणून मिला हिणवतात. तिची टिंगल करतात. तिची बालमैत्रीण शरिफदेखील तिला ओळखत नाही. तिला भेटण्यासाठी तर ती एका देशातून दुसऱ्या देशात आलेली असते. तिच्या सर्व स्वप्नांचा चुराडा होतो. ब्रह्मपुत्रा नदीप्रमाणे या माणसांची मनंही आटलेली आहेत, असे तिला वाटते. ती हिंदू आहे म्हणून तेथील माणसं तिच्याकडे तिरस्काराने पाहतात. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी झपाटल्यासारखे ती तिच्या आवडत्या गावातून भटकते. ‘आनंद मोहन’ महाविद्यालयात आल्यानंतर तेथील सर्वच बदललेलं तिला दिसतं. तिचा प्रियकर बादल मुक्ती लढ्यात एक पाय घालवून अपंग झाल्याचे तिला समजते. बादलने आपल्या देशासाठी काही तरी केले याचा तिला अभिमान वाटतो. त्याचबरोबर त्याच देशाचा होणारा ऱ्हास पाहूनही ती खंतावते. तेथील लहान मुलांना, तरुणांना हिंदूद्वेषाचे आणि नमाजपठणाचे शिक्षण कसे दिले जाते. ते पाहून तिचे अंत:करण तीळ तीळ तुटते. पंधरा दिवसांसाठी आपल्या देशात राहायला गेलेली कल्याणी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच निराश मनाने आणि भरल्या अंत:करणाने परत येण्यासाठी निघते. या कादंबरीत लेखिकेने कल्याणीच्या भावजीवनाचे विविध छटांसह चित्रण केलेले आहे. हे भावविश्व त्या नायिकेपुरतेच मर्यादित राहात नाही तर मायभूमीपासून, मातीपासून तुटलेल्या माणसाचे ते प्रातिनिधक चित्रण बनते. मानवी भावभावानांचा जिवंत आणि ज्वलंत आविष्कार या कादंबरीचा गाभा आहे. सरळ, साध्या अंत:करणाला भिडणाऱ्या निवेदनामुळे या कादंबरीचा परिणामकारकता वाढते. आठवणीच्या रूपाने निवेदन तंत्र वापरल्याने कथानकात काही ठिकाणी अवरोध निर्माण झाल्यासारखे वाटते. लहान लहान उदाहरणांमधून लेखिकेने मानवी मनाच्या बदलांचे प्रभावी चित्रण केलेले आहे. लहान मुलांच्या मनावर हिंदू लोकांविषयी द्वेष कसा बिंबविला जातो. त्याचे अतिशय समर्पक उदाहरण लेखिकेने दिलेले आहे. काळ्या मुंग्या म्हणजे मुसलमान आणि तांबड्या मुंग्या म्हणजे हिंदू. काळ्या मुंग्यांना सोडून द्यायचे आणि तांबड्या मुंग्यांना मारायचे. या लहान मुलांच्या मुंग्या-मुंग्याच्या खेळाचे उदाहरण सूचकपणे आणि मार्मिकपणे दिलेले आहे. फाळणीमुळे केवळ भूप्रदेशच विभागला गेला नाही तर माणसा-माणसांची मनेही विभागली गेली आहेत, याचे विदारक चित्रण या कादंबरीत केलेले आहे. देश, प्रांत, प्रदेश येथील समानपणे बदलत जाणाऱ्या आणि वाह्यात बनत चाललेल्या तरुण पिढीसंबंधीचे वास्तव निरीक्षणही लेखिकेने स्पष्टपणे नोंदविलेले आहे. या कादंबरीतील नायिकेने उपस्थित केलेले, माणसांपेक्षा धर्म, देश, भाषा यालाच अधिक महत्त्व द्यावे का माणूस धर्माचा गुलाम का बनतो माणूस धर्माचा गुलाम का बनतो माणुसकीपासून दूर का जातो माणुसकीपासून दूर का जातो यासारखे प्रश्न वाचकांना अस्वस्थ तर करतातच पण विचार करायलाही भाग पाडतात. उत्कट अनुभव आणि मानवतेला केंद्रस्थानी ठेवून घेतलेल्या बदलत्या वास्तवाचा वेध यामुळे या कादंबरीला कलात्मक उंची प्राप्त झालेली आहे. ही छोटीशी कादंबरी प्रांताच्या धर्माच्या, भाषेच्या आणि देशाच्या सीमा ओलांडून व्यापक मानवतेचा विचार करते म्हणूनच तिचे महत्त्व अनन्य साधारण आहे. या कादंबरीचा मृणालिनी गडकरी यांनी केलेला मराठी अनुवादही सहज ओषवत्या भाषेत आहे. हा अनुवाद लेखिकेच्या भूमिकेला, कथानकाला न्याय दे��ारा असाच झाला आहे. जेथे आवश्यकता आहे आणि आशयाची गरज आहे, तेथे तेथे मूळ बंगाली शब्द जसेच्या तसे ठेवलेले आहेत. त्यांचा मराठी अर्थही दिलेला आहे. त्यामुळे ही कादंबरी वाचनीय झालेली आहे. बदलते वास्तव प्रसंग चित्रणातून साकार करण्याचे लेखिकेचे कौशल्ये वाखाणण्यासारखे आहे या कादंबरीच्या अनुवादाने मराठी साहित्यात निश्चितच महत्त्वाची भर टाकलेली आहे. -प्रा. दादासाहेब मोरे ...Read more\nहे पुस्तक सुधा मुर्तींनी \"T. J. S. George\" ह्यांना अर्पण केले असून, इंग्रजी भाषेत लेखन करायची प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन, त्यांच्यातील सुप्त लेखनकौशल्य जागृत करून साहित्यातील विविध प्रयोग करून पाहण्यास George ह्यांनी त्यांना व अनेकांना उत्तेजन दिले हे असे त्या म्हणतात. पुस्तकातील कथा, सत्यकथा असून प्रत्येक कथा ही मनुष्य स्वभावाची सुंदर आणि घृणास्पद अशी दोन्ही रूपे उलगडत जाते.\"आयुष्य सन्मानाने कसं जगता येत\" हे सुधा मूर्तींनी हिंमत आणि धैर्य दाखवून पारंपरिक प्रथांच्या गुलामगिरीत अजाणतेपणे अडकलेल्या स्त्रियांची सुटका करून वास्तवात आणून त्याची जाणीव ह्या स्त्रियांना करून दिली आहे. सुधा मूर्तींनी इन्फोसिस फौंडेशनच काम करत असतानाच्या केलेल्या प्रवासात भेटलेल्या स्त्रियां,त्यांच्या कॉलेज जीवनातील अनुभव,वडिलांचा प्रेमळ आणि समजूतदार स्वभाव आणि त्यांची परोपकारी वृत्ती व मार्गदर्शन,भारतीय भाज्यांचं उगम स्थान, सिनेसृष्टी संदर्भात इराण,पोलंड,क्यूबा, बहामाज, उझबेकिस्तान, आइसलँड ह्या देशांतील त्यांचे बॉलीवूडच्या चाहत्यांचे अनुभव असे सोप्पे विषय घेऊन कथा मांडल्या आहेत.. साधी, सोपी आणि प्रवाही भाषाशैली हे पुस्तकाचं वैशिष्ट्य. त्यांनी देवदासी समाजासाठी जे काम केलं ते वंदनीय आहे.देवदासी सारख्या निंद्य आणि घृणास्पद परंपरेतून त्यांनी 3000 स्त्रियांची मुक्तता केली..\"तीन हजार टाके\" म्हणजे प्रत्येक स्त्रीने गोधडीच्या नक्षीत तिचा लावलेला हात म्हणजेच एक टाका आहे असे हे तीन हजार टाके असलेली गोधडी त्या सर्व स्त्रियांनी सुधा मूर्तींना पतसंस्थेच्या तिसऱ्या वर्धापनदिनाच्या सोहोळ्या दिवशी भेट म्हणून दिली आहे आणि त्या म्हणतात,\"मला आजवर मिळालेली ही सर्वांत सुंदर भेट आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/vajan-kami-karayche-upay-marathi/", "date_download": "2020-01-20T11:59:48Z", "digest": "sha1:I632FRC3IPZS67QFFZIDMUB7YPL33O53", "length": 8074, "nlines": 118, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "वजन कमी करण्याचे घरगुती उपाय - Vajan Kami Karayche Upay Marathi", "raw_content": "\nदक्षिणचा ताज असणाऱ्या “बीबी का मकबऱ्या” चा इतिहास\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\nचटपटीत पनीर पकोडा रेसीपी\nकाही रस्त्यांवर पांढरे तर काहींवर पिवळे पट्टे का असतात\nमहान गणितज्ञ पायथागोरस यांचा जीवन परिचय\nह्या टिप्स वाचल्यावर लोक आपल्याशी बोलायला उत्सुक होतील\nअल्बर्ट आईनस्टाईन एक महान वैज्ञानिक\nकधी विचार केला का रस्त्याच्या बाजूला असणारे दगड वेगवेगळ्या रंगांचे का असतात बरे\nमुगल सम्राट … जहांगीर चा इतिहास\nमकर संक्रांति साठी चविष्ट तिळाचे लाडु रेसिपी\nप्रसिद्ध महाराष्ट्रीयन डिश तिलगुळ पोळी\nसर्वाधिक काळापर्यंत राज्य करणाऱ्या भारतीय इतिहासातील औरंगजेब शासकाचा इतिहास\nलðपणा एक समस्या असुन त्यामुळे शरीराचे वजन वाढुन अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.\nआजच्या धकाधकीच्या व फास्टफुडच्या जमान्यात लोक आपल्या दिनचर्येची आणि खाण्यापिण्याची काळजी घेत नाही त्यामुळे परिणामी शरीराचे वजन वाढते आणि आपल्याला त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात.\nसर्वप्रथम पोटाच्या अवतीभवती चरबी जमा होते नंतर ती शरीरात इतर भागात पसरते आणि वजन वाढत जाउन मोठी समस्या निर्माण होते.\nबरेच लोक याकरता औषधी इंजेक्शन आणि डायेटस् वर राहुन वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात.\nआज आम्ही तुमच्याकरता काही घरगुती वजन कमी करण्याचे खास उपाय घेउन आलो आहोत.\nआपणांस आळस टाकुन सकाळी लवकर उठायला हवे.\nसकाळी उठुन पायी चालण्याचा सराव करावा.\nसकाळी उठुन 1 तास फिरायला जावे आणि हल्का व्यायाम करावा.\nरोज सकाळी उठुन 2 ग्लास गरम पाण्यासोबत 1 लिंबाचा रस त्यात मिसळुन प्यावा.\nगरम पाण्यासोबत लिंबाचा रस आणि 1 चमचा मध मिसळा आणि ते प्या.\nमिठाचे प्रमाण कमी करावे.\nभाज्या उकडुन खाव्यात तेलाचे प्रमाण फार कमी असावे.\nतुळशीच्या पानांचा 10 थेंब रस 1 चमचा मधासोबत सकाळी काही न खाता घ्यावा.\nखाल्ल्यानंतर लगेच टि.व्ही बघु नये. काही वेळ पायी चालावे.\nहे उपाय करून आपण नक्कीच वनज कमी करू शकता.\nदातांचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काही उपाय\nलक्ष्य दया: Vajan Kami Karayche Upay Marathi वजन कमी करण्याचे घरगुती उपाय तुम्हाला आवडले असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nHeart Attack Symptoms in Marathi हृदयविकार ही व्याधी आजकाल सामान्य आजारासारखीच सगळीकडे ऐकायला येते. या आजाराला तर आता वयोमर्यादा देखील...\n यालाच आपण डायरीयाच्या नावाने देखील ओळखतो, याचा अनुभव ब.याच जणांनी घेतलेला असेल....\nनवरीसाठी 101+ भरपूर नवीन उखाणे\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\nनवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन 100+)\nदक्षिणचा ताज असणाऱ्या “बीबी का मकबऱ्या” चा इतिहास\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\nचटपटीत पनीर पकोडा रेसीपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2009/10/14/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2020-01-20T12:33:04Z", "digest": "sha1:7OIQE5XLQ4ZTJ5LO2EYO4YVKMG45WIMS", "length": 15786, "nlines": 222, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "आली दिवाळी | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\n५-६ दिवसांपूर्वी मी कम्प्युटरवर (म्हणजे ब्लोग) बसलो होतो. अचानक सौ. जवळ येऊन बसल्या आणि हळूच म्हणाल्या,”अहो, दिवाळी आली जवळ.”\nमी “हुं…” कम्प्युटरवर बसलो असल्याने इतकेच शब्द बाहेर पडले.\nतिचे समाधान झाले नाही थोड्या वेळाने पुनः,”अहो एकलत का\nमी खडबडून जागा झाल्यासारखा बोललो,” काही म्हणाली का\nसौ.”मी किती वेळा तेच तेच बोलाव. तुमच लक्षच नसत माझ्या बोलण्याकडे.”\nमी,”तस नाही ग. तू उगाच रागवू नको बर का.”\nसौ,”बर ते जावू द्या. मी काय म्हणते दिवाळी जवळ आली आहे.”\nआता पर्यंत त्यांच्या वागण्याचा सूर माझ्या लक्षात आला होताच.मी समजून चुकलो होतो काही तरी हव असल्यासच ती अशी लाडाने बोलते. मी,”हो का मला माहितच नव्हते.”\nसौ,” तुम्हाला त्या ब्लोग शिवाय हल्ली काही सुचतच नाही मुळी.”\nमी,” हा बोल काय म्हणत होतीस.”\nआता स्वारी जरा मूड मध्ये आली होती.”मला दिवाळीच काय घेणार म्हणते मी.” त्यांचे हे शब्द कानावर पडताच मी स्वारीचा बेत ओळखला व काही तरी वेगळा विषय काढून विषयपालट केला. आणि लगेच तिला मला जरा चहा देते का बनवून असे सांगितले व ती लगेच किचन मध्ये निघून गेली.\nतेव्हा मला खरोखर जाणीव झाली कि दिवाळी जवळ आलेली आहे.\nदोन दिवसांपासून तर ती फराळाचे तयार करण्यामध्ये अतिशय मग्न आहे. आता पर्यंत लाडू, चकली, करंजी, शंकर पाडे तयार करून झाले आहेत.त्यांचे फोटो बघावे म्हणून येथे टाकीत आहे. तिच्या हातचे फराळ म्हणा किंवा रोजचे जेवण म्हणा अतिशय स्वादिष्ट असते. एकदा खाणारा खातच राहतो.तिच्या हाताचा स्वाद मी इतराच्या हातच्या पदार्थांमध्ये अद्याप बघितलेला नाही. (हे अगदी मना पसून लिहित आहे बर का नाही तर तुम्ह म्हणणार सौ.ला खुश करण्यासाठी लिहित आहे.)आणखी एक विशेषता सांगतो हे जे फराळाचे पदार्थ तिने बनविले आहेत ते फक्त माझ्या व मुळी साठीच कारण ती कधीच ते खात नाही किंवा तिला चालत हि नाही.\nचला तर मग आमच्याकडे फराळाला अवश्य या सह कुटुंब.\n← क्रोस कनेक्शन भाग-२\nदिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा →\nहेमंत आठल्ये म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 16, 2009 येथे 11:04\nतुम्हाला, तुमच्या कुटूंबियांना, मित्रांना, आप्तेष्टांना व नातेवाईकांना, सर्वांनाच ही दिपावली आनंदाची जावो; येणारे वर्ष समृद्धीचे व भरभराटीचे जावो ही सदिच्छा\nपुन्हा एकदा दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा\nbhaanasa म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 15, 2009 येथे 21:05\n सहीच तयारी झालीय की.\nआपणा सर्वांना दिवाळीच्या अनंत शुभेच्छा\nबरे झाले हा ऒप्शन सुरू केलात. टिपणी टाकता येईना शेवटी मिनाकुमारीवर जाऊन टाकली. हा…हा….\nमहेंद्र करवी निरोप दिला होतात. धन्यवाद महेंद्र.\nravindra म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 15, 2009 येथे 22:33\nआपणा सर्वांना हि दिवाळीच्या अनंत शुभेच्छा\nआपला निरोप महिंद्रने लगेच दिला होता. लगेचच मी तपासले असता माझ्या हातून चुकून सेटिंग बदलले गेले होते. बर मीना कुमारीची साईट कशी वाटली. तस मी त्या सीटला update करीत नव्हतो.आता करायला सुरुवात केली आहे. माझी एक हिंदी साईट आहे http://ravindrakoshti.blogspot.com त्यावर visit करून प्रतिक्रिया कळविल्या तर बरे वाटेल.\nदेवेंद्र चुरी म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 15, 2009 येथे 10:38\nही दिवाळी आपणा सवाँना सुख-समाधानाची आनंदाची आणि\nभरभराटीची जावो हिचईश्वर चरणी प्राथँना…\nravindra म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 15, 2009 येथे 10:55\nदेवेन आपणा सर्वांना सुद्धा ही दिवाली सुखासमाधाची जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना\n म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 14, 2009 येथे 22:55\nमहेंद्र म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 14, 2009 येथे 21:50\nजोरदार तयारी दिसते आहे…माझ्या सारख्या जातिच्या खवय्याची भुक चाळवायला फोटो पुरेसे आहेत. 🙂 दिपावलीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना शुभेच्छा..\nravindra म्हणतो आहे:\t ऑक्टोबर 15, 2009 येथे 05:27\nआपल्याला व आपल्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया ��ंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/category/announcement/buldana/", "date_download": "2020-01-20T12:09:30Z", "digest": "sha1:IROHDOJP2CVINPBFR5RVHED2JTLZTGGD", "length": 1650, "nlines": 28, "source_domain": "nmk.co.in", "title": "Buldana Archives - nmk.co.in", "raw_content": "\nगोवा येथील मनोरंजन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४० जागा\nदमण मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३२ जागा\nअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत वरिष्ठ निवासी अधिकारी पदांच्या ७८ जागा\nगणेश कड अकॅडमीत बेसिक इंग्रजी व्याकरण मोफत कार्यशाळेचे आयोजन\nभारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य विभागात विविध पदांच्या एकूण ९ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/aarogya/over-4500-resident-doctors-in-the-state-are-on-strike-these-are-the-doctors-demands", "date_download": "2020-01-20T13:08:53Z", "digest": "sha1:ZAFZSJEQEK3W6DT7OSHT7IQ6O4CIVKY3", "length": 12158, "nlines": 140, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | राज्यातील तब्बल 4500 निवासी डॉक्टर बेमुदत संपावर; 'या' आहेत डॉक्टरांच्या मागण्या", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nराज्यातील तब्बल 4500 निवासी डॉक्टर बेमुदत संपावर; 'या' आहेत डॉक्टरांच्या मागण्या\nअत्यावश्यक सेवा देण्यासाठीदेखील मार्ड ने दिला नकार\nराज्यभरातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रूग्णसेवेवर याचा परिणाम जाणवत आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती आहे. त्यामुळे तेथे रोग पसरु शकतात, अशा अवस्थेत डॉक्टरांनी संप करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राज्यातील तब्बल 4500 निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. थकलेले विद्यावेतन मिळावे तसेच, इतरही विविध मागण्या मान्य व्हाव्यात अशी संपकरी डॉक्टरांची मागणी आहे. या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील सरकारी व महापालिका रुग्णालयांमधील सुमारे 4 हजार 500 निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत. या डॉक्टरांचा संप आजपासून सुरु झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे अत्यावश्यक सेवा देण्यासाठीदेखील मार्ड ने नकार दिला आहे.\nदरम्यान, हा संप बेकायदा आहे, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. सध्या राज्यात साथीच्या आजारात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पुरामुळे रोगराई पसरु शकते, अशावेळी हा संप करणे अयोग्य आहे, असेही बोलले जात आहे.\nया आहेत डॉक्टरांच्या मागण्या\nसरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन वेळेवर मिळावे.\nसरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे गेल्या चार महिन्यांतील थकीत विद्यावेतन मिळावे.\nगेल्या दीड वर्षांपासून मार्डच्या डॉक्टरांनी विद्या वेतनासाठी केलेले आंदोलन विचारात घ्यावे.\nविद्यावेतनात वाढ, वेळेवर विद्यावेतन, टीबी झालेल्या डॉक्टरांना रजा, महिला डॉक्टरांना प्रसूती रजा अशा इतर मागण्याही संपकरी डॉक्टर्सनी केल्या आहेत.\nमागील ऑगस्टपासून विद्यावेतनातील वाढ रखडली आहे. सध्या निवासी डॉक्‍टरांना दरमहा 53 हजार रुपये विद्यावतेन मिळते. त्यात जानेवारीपासून पाच हजार रुपयांची वाढ करण्याचे तोंडी आश्‍वासन हवेतच विरून गेले आहे, अशी टीका त्यांनी केली. कित्येक वर्षांपासून निवासी डॉक्‍टरांच्या क्षयरोग व प्रसूती रजेचा प्रश्‍न प्रलंबित आहे.\nटीबी झालेल्या डॉक्टरांना रजा\nमहिला डॉक्टरांना प्रसूती रजा\nवाघोलीत पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकरी गेला वाहून; स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरु\n...परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकीय कामात गुंतले आहेत - शरद पवारांनी टोचले मुख्यमंत्र्यांचे कान\nजास्त प्रोटीन खाण्याचे 'हे' आहेत 5 मुख्य तोटे, आजपासून आहारात करा बदल\nआता रेशन दुकानातही मिळणार मटण अन् चिकन, प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन\nमैदा, साखर अनेक धोकादायक रोग वाढवतात\n21 अत्यावश्यक औषधे महागणार\n...अशा प्रकारे आल्याचे सेवन करा, 'ही' खबरदारीही घ्या\nकॉफी प्या मूत्रपिंडांशी संबंधित आजार टाळा, इतरही फायदे जाणून घ्या\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/gadchiroli-rain-parlkota-river-overflow-in-bhamragad-more-than-100-villages-lost-connectivity-55747.html", "date_download": "2020-01-20T11:15:09Z", "digest": "sha1:J2V2VNB3ODHJEL6AERDYY4GOOVJYYGJ7", "length": 30579, "nlines": 253, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "गडचिरोली: पर्लकोटा नदीला मागील 15 दिवसांत तिसर्‍यांदा पूर; 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटल्याची भीती | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्र�� उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nजम्मू कश्मीर मध्ये पोलिसांसोबतच्या चकमकीत 3 दहशतवादी ठार\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\n'ये अंधा कानून है' वांद्रे कोर्टात सुनावणी सुरु असताना वाजलेल्या या गाण्याने 'असा' झाला गोंधळ\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nजम्मू कश्मीर मध्ये पोलिसांसोबतच्या चकमकीत 3 दहशतवादी ठार\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मि��वता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHatchback Cars 2020: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nनवं हेल्मेट खरेदी करणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHealth Tips: हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीवर करा 'हे' त्वरित उपाय जे एखाद्याचे जीवन वाचविण्यास येऊ शकतात कामी\nHealth Benefits Peepal Leaves: पिंपळाची पानं 'या' आजारांवर ठरतील गुणकारी; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्���िडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nगडचिरोली: पर्लकोटा नदीला मागील 15 दिवसांत तिसर्‍यांदा पूर; 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटल्याची भीती\nमहाराष्ट्रामध्ये कोकण, कोल्हापूर, सांगलीप्रमाणे विदर्भातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे आता गडचिरोलीमधील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या भागामध्ये पर्लकोटा, प्राणहिता, गोदावरी, बंडिया, पामुलगौतम या नद्यांना पूर आला आल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. पर्लकोटा नदीच्या पूरामुळे (Parlkota River Flood) भामरागड भागात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी मागील 15 दिवसांमध्ये तिसर्‍यांदा भामरागड तालुक्याला पूराचा फटका बसल्याने दुर्गम भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. Maharashtra Monsoon Update 2019: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज\nगडचिरोलीत मागील काही तासांपासून कोसळणार्‍या पावसामुळे 100 गावांचा संपर्क तुटल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अहेरी तालुक्यातल्या जिमलगट्टा ते देचलीपेठा दरम्यान किस्टापूर नाल्याला पूर आल्याने देखील 25 गावांचा संपर्क तुटला आहे.\nगडचिरोली मधील पूर परिस्थिती\nपर्लकोटा वर 15 दिवसात 3 वेळा पूर...गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क आज दुपारपासून जगाशी तुटला आहे... pic.twitter.com/cQdLKsKZET\nसध्या कोल्हापूर, सातारा, सांगली मध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने या भागात बचावकार्यासाठी एनडीआरएफसोबत सैन्याची मदत घेण्यात आली आहे. पाणबुडी आणि एअरलिफ्टच्या मदतीने नागरीकांची पूराच्या पाण्यातून सुटका केली जात आहे.\nमहाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरस्थिती गंभीर असली तरीही प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कोकण, कोल्हापूर, नाशिक, मुंबई, पुणे या भागात तुफान पाऊस बरसत असला तरीही मराठवाडा मात्र अद्याप पावसाच्या प्रतिक्षेत आहे.\nKolhapur: पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार संपूर्ण कर्जमाफी; कर्ज नसलेल्यांना तिप्पट मदत\nMumbai Rains: मुंबई, पुणे शहरात पावसाला सुरूवात; पुढील चार तास दमदार पाऊस कोसळण्याचा हवामान खात्याचा अंदाज\nMaharashtra Weather Forecast: कोकण, गोवा सह महाराष्ट्रात पुढील 48 तास पावसाचे; हवामान खात्याचा अंदाज\nMaharashtra Monsoon Update: परतीच्या पावसाचा संपुर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ; 28 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा मुक्काम वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज\nMaharashtra Rain 2019 Forecast: मतदानाच्या दिवशी रायगड, ठाणे सह मुंबईत सुद्धा पावसाचा इशारा; हवामान खात्याचा अंदाज\nMumbai Rains 2019: मुंबई मध्ये परतीच्या पावसाची रिमझिम बरसात; 22 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाच्या शक्यतेचा हवामान खात्याचा अंदाज\nMaharashtra Monsoon Forecast: महाराष्ट्रात पुणे, विदर्भ, रत्नागिरी मध्ये वादळी पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा\nMaharashtra Monsoon Weather Forecast: पुणे, रत्नागिरी, सातारा सह महाराष्ट्रात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी; गडगडाटी वादळासह पावसाची शक्यता\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nनामांकन दाखिल नही कर पाए सीएम अरविंद केजरीवाल, रोड़ शो की वजह से हुए लेट: 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nमुजफ्फरपुर शेल्टर होम केस: दिल्ली की साकेत कोर्ट ने ब्रजेश ठाकुर समेत 19 आरोपियों को दोषी ठहराया\nCAA Protest: भूपिंदर सिंह हुड्डा बोले- कोई राज्य नागरिकता कानून को लागू करने से इनकार नहीं कर सकता\nMaghi Ganesh Jayanti 2020: कब है माघी गणेश जयंती जानें शुभ मुहूर्त, पूजा विधि और महत्व\nShubh Mangal Zyada Saavdhan Trailer: आयुष्मान खुराना की समलैंगिक लव स्टोरी का रोमांटिक ट्रेलर हुआ रिलीज, देखें Video\nNirbhaya Gangrape Case: सुप्रीम कोर्ट ने खारिज की दोषी पवन की याचिका, 1 फरवरी को होगी फांसी\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aministry%2520of%2520defense&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Awomen&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aprofession&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Aliterature&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5&search_api_views_fulltext=ministry%20of%20defense", "date_download": "2020-01-20T11:54:17Z", "digest": "sha1:AJSJXHAHBTNROUHQH4P5WZFES5V74NXX", "length": 9788, "nlines": 269, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove आंबेगाव filter आंबेगाव\nभीमाशंकर (1) Apply भीमाशंकर filter\nव्यवसा��� (1) Apply व्यवसाय filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nसुवर्णा ढोबळे याही उच्चशिक्षित असल्याने कुटुंबाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत पतीला व्यवसायात मदत करू लागल्या. दुकानात आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना योग्य औषधे, कीटक नाशके व खतांची मात्रा कशी द्यायची, याचे मार्गदर्शन त्या करू लागल्या. ‘शिकलेली आई घरादाराला पुढे नेई’ याच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Adevendra%2520fadnavis&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Asharad%2520pawar&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B4%5D=field_imported_functional_tags%3Ajayant%2520patil&f%5B5%5D=field_site_section_tags%3A1252&search_api_views_fulltext=devendra%20fadnavis", "date_download": "2020-01-20T11:19:16Z", "digest": "sha1:DHGWPNONJTGCBLTZ63DRGVSVJOBYH4JG", "length": 10406, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove काँग्रेस filter काँग्रेस\nअजित पवार (1) Apply अजित पवार filter\nपार्थ पवार (1) Apply पार्थ पवार filter\nपिंपरी (1) Apply पिंपरी filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nशेतकरी कामगार पक्ष (1) Apply शेतकरी कामगार पक्ष filter\nloksabha 2019 : मावळचे रणांगण तापण्यास सुरवात\nपिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा रविवारी (ता. १७) वाल्हेकरवाडीत होणार असून, पार्थ यांच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरणार आहे; तर शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे निवडणुकीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व��यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/maharashtra-monsoon-2019-forecast-31-july-imd-predicts-heavy-rain-till-weekend-53785.html", "date_download": "2020-01-20T11:23:16Z", "digest": "sha1:CQYD7N7DDK4EP5CDEZJCOCBE2EEZ4KDV", "length": 30757, "nlines": 253, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Maharashtra Monsoon 2019 Forecast: मुंबईमध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार; हवामान खात्याचा अंदाज | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गड��री\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\n'ये अंधा कानून है' वांद्रे कोर्टात सुनावणी सुरु असताना वाजलेल्या या गाण्याने 'असा' झाला गोंधळ\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHatchback Cars 2020: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nनवं हेल्मेट खरेदी करणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHealth Tips: हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीवर करा 'हे' त्वरित उपाय जे एखाद्याचे जीवन वाचविण्यास येऊ शकतात कामी\nHealth Benefits Peepal Leaves: पिंपळाची पानं 'या' आजारांवर ठरतील गुणकारी; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMaharashtra Monsoon 2019 Forecast: मुंबईमध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार; हवामान खात्याचा अंदाज\n31 July Maharashtra Monsoon Forecast: मागील आठवड्यापासून मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात सतत कोसळणार्‍या या पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पुणे, मुंबईतील अनेक धरणं ओव्हरफ्लो झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता अजून आठवडाभर मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज 31 जुलै दिवशी पावसाचा जोर मुंबईमध्ये ओसरणार आहे. असा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तवला आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील पाच धरणांमधील अतिरिक्त पाणी सोडले.\nभारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच आज वार्‍याचा वेग सुमारे 30-40 kmph असून ठाणे, पालघर, रायगड भागात पुढील 4 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\nहवामान अंदाज 31 जुलै: मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस, मुंबईत मध्यम सरी#MumbaiRain#Maharashtra#weatherforecasthttps://t.co/n29f0RxcTN\nस्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबईमध्ये जोर ओसरणार आहे. मध्य महाराष्ट्रामध्येही मध्यम आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसणार असल्याची शक्यता आहे. तर मुंबईमध्ये या आठवड्यातही पाऊस दमदार हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.\nमहाराष्ट्रामध्ये काल (30 जुलै) गोदावरी नदी धोक्याची पातळी पार करून वाहत असल्याने नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पुण्यातही खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने भिडे पूलावरील वाहतूक थांबवण्यात आली होती.\nMaharashtra Weather Updates: मुंबई शहरामध्ये 2013 नंतर आज सर्वात कमी तापमानाची नोंद; जाणून घ्या पुणे, नाशिक सह अन्य शहरातील तापमान\nMaharashtra Weather Updates: महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात निच्चांकी तापमान 5.1अंश; पुढील 2 दिवसात पावसाची शक्यता\nMumbai Rain Update: मुंबई सह उपनगरीय भागात नाताळ च्या दिवशी पाऊस\nMumbai Rains Alert: मुंबई, ठाणे, पुणे शहरात तुरळक पावसाच्या सरी बरण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज\nMaharashtra Weather Updates: मुंबई सह राज्यात येत्या 22, 23 डिसेंबर दिवशी पावसाच्या तुरळक सरी बरसण्याची शक्यता; वेधशाळेचा अंदाज\nअरबी समुद्रात एकाच वेळी पवन, अम्फन अशा दोन चक्रीवादळाचा धोका; मुंबई, कोकणसह महाराष्ट्रात पावसाची शक्यता\nMaharashtra Weather: पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा\nMaharashtra Weather Update: मुंबई सह राज्यात येत्या 2-3 दिवसांत गडगडाटासह पाऊस बरसणार: हवामान खात्याचा अंदाज\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nएक्टर कमाल राशिद खान उर्फ KRK का आरोप, सलमान खान इन 2 एक्टर्स का करियर कर रहे हैं बर्बाद, पढ़ें पूरा ट्वीट\nनामांकन दाखिल नही कर पाए सीएम अरविंद केजरीवाल, रोड़ शो की वजह से हुए लेट: 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nमुजफ्फरपुर शेल्टर होम केस: दिल्ली की साकेत कोर्ट ने ब्रजेश ठाकुर समेत 19 आरोपियों को दोषी ठहराया\nCAA Protest: भूपिंदर सिंह हुड्डा बोले- कोई राज्य नागरिकता कानून को लागू करने से इनकार नहीं कर सकता\nMaghi Ganesh Jayanti 2020: कब है माघी गणेश जयंती जानें शुभ मुहूर्त, पूजा विधि और महत्व\nShubh Mangal Zyada Saavdhan Trailer: आयुष्मान खुराना की समलैंगिक लव स्टोरी का रोमांटिक ट्रेलर ह���आ रिलीज, देखें Video\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/iplt20/news/ipl-2019-final-mumbai-indians-vs-chennai-super-kings-match-updates/articleshow/69295693.cms", "date_download": "2020-01-20T12:37:07Z", "digest": "sha1:O4UND43WT4N53JJAT3XYIOMWZAFMFPFL", "length": 12700, "nlines": 183, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "मुंबई वि. चेन्नई लाइव्ह स्कोअर : आयपीएल फायनल : मुंबई वि. चेन्नई अपडेट्स", "raw_content": "\nप्लेयर ऑफ द डे\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nIPL FINAL: मुंबई वि. चेन्नई अपडेट्स\nआयपीएलच्या किताबसाठी आज फायनल होतेय. हैदराबादमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे आमने-सामने आहेत. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर चेन्नईची गोलंदाजी आहे.\nIPL FINAL: मुंबई वि. चेन्नई अपडेट्स\nआयपीएलच्या १२व्या सिजनची आज फायनल होतेय. हैदराबादमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे आमने-सामने आहेत. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर चेन्नईची गोलंदाजी आहे.... वाचा या सामन्याचे अपडेट्स....\n> आयपीएल फायनलः मुंबईचा रोमांचकारी विजय; चेन्नईवर एका धावेने मात\n> चेन्नईला सातवा धक्का; शार्दुल ठाकूर २ धावांवर बाद\n> चेन्नईला सहावा धक्का; शेन वॉटसन ८० धावांवर बाद\n> चेन्नईला पाचवा धक्का; ब्रॅव्हो १५ धावा काढून माघारी\n> सलामीवीर शेन वॉटसनचे अर्धशतक पूर्ण\n> चेन्नईला चौथा धक्का; कर्णधार महेंद्र सिंह धोनी २ धावांवर धावचीत\n> चेन्नईला तिसरा धक्का; अंबाती रायुडू एका धावेवर बाद\n> चेन्नईला दुसरा धक्का; सुरेश रैना ८ धावांवर बाद\n> चेन्नईला पहिला धक्का; फाफ डू प्लेसिस २६ धावांवर बाद\n> पहिल्या षटकानंतर चेन्नईच्या बिनबाद ७ धावा\n> मुंबईचे चेन्नईसमोर विजयासाठी १५० धावांचे आव्हान\n> मुंबईला आठवा धक्का; मॅकलेघन शून्यावर धावचीत\n> मुंबईला सातवा धक्का; राहुल चहर शून्यावर बाद\n> मुंबईला सहावा धक्का; हार्दिक पंड्या १६ धावांवर पायचीत\n> १८ षटकांनंतर मुंबईच्या ५ गडी बाद १३६ धावा\n> १५ षटकांनंतर मुंबईच्या ५ गडी बाद १०२ धावा\n> मुंबईला पाचवा धक्का; इशान किशन २३ धावांवर बाद\n> मुंबईला चौथा धक्का; कृणाल पंड्या ७ धावांवर बाद\n> मुंबईला तिसरा धक्का; सूर्यकुमार यादव १५ धावांवर बाद\n> १० षटकांनंतर मुंबईच्या २ गडी बाद ७० धावा\n> ६ षटकांनंतर मुंबईच्या २ गडी बाद ४५ धावा\n> मुंबईला दुसरा धक्का; कर्णधार रोहित शर्मा १५ धावांवर बाद\n> मुंबईला पहिला धक्का; सलामीवीर डी कॉक २९ धावांवर झेलबाद\n> पहिल्या षटकानंतर मुंबईच्या बिनबाद २ धावा\n> चेन्नईविरुद्ध नाणेफेक जिंकून मुंबईचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nIPL:कोलकाताला झटका; मुंबईच्या क्रिकेटपटूवर BCCIची बंदी\nIPL 2020: तारीख जाहीर, पहिली लढत मुंबईत\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nICC ODI Rankings: कोहलीचे अव्वल स्थान कायम; राहुलची हनुमान उडी\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हायरल व्हिडिओ\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्हिडिओ\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nIPL FINAL: मुंबई वि. चेन्नई अपडेट्स...\nआयपीएल फायनल: असेही तीन योगायोग...\nधोनी खेळाडू नव्हे, क्रिकेटचे एक युगः हेडन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2020-01-20T13:08:47Z", "digest": "sha1:QXQHCQEIS3NRMGEEMPUJXHWOHI2YFX7S", "length": 21346, "nlines": 336, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (11) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nउत्तर महाराष्ट्र (2) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nआरोग्य (6) Apply आरोग्य filter\nशिक्षण (4) Apply शिक्षण filter\nउपक्रम (3) Apply उपक्रम filter\nनिसर्ग (3) Apply निसर्ग filter\nपर्यटक (3) Apply पर्यटक filter\nरोजगार (3) Apply रोजगार filter\nव्यवसाय (3) Apply व्यवसाय filter\nउत्पन्न (2) Apply उत्पन्न filter\nपर्यावरण (2) Apply पर्यावरण filter\nपुरस्कार (2) Apply पुरस्कार filter\nबागायत (2) Apply बागायत filter\nमहामार्ग (2) Apply महामार्ग filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nस्थलांतर (2) Apply स्थलांतर filter\nपरभणी जिल्ह्याच्या समस्या लवकरच सुटतील- उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद : परभणी जिल्हयातील विविध समस्या, अडचणी लोकप्रतिनिधी व शासनाच्या समन्वयाने चर्चेतून सोडविण्यात येणार असुन अशा विभागीय आढावा बैठकींचे नियोजन यापुढेही करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता.नऊ) येथे सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात परभणी जिल्ह्यातील विविध समस्या तसेच...\n‘श्रीमंत’ निसर्गातलं ‘गरीब’ गाव... (हेरंब कुलकर्णी)\nकुमशेत...दुर्गम अभयारण्यातलं एक असुविधाग्रस्त गाव. सर्पदंशाचा धोका...अपघातांचा धोका...प्रसूतीसाठीच्या असुविधा...मोबाईलला रेंज नाही... असं सगळं असताना हे गाव कसं जगत असेल याची कल्पनाच करवत नाही. एकीकडे ‘सर्वांसाठी आरोग्य’च्या गोष्टी सुरू असतात आणि दुसरीकडे या गावातली आरोग्याची परवड काही संपत नाही...\nआंबोली धरणाजवळ पर्यटन विकासातून रोजगाराची संधी होईल उपलब्ध\nनाशिक ः \"पेसा'तंर्गतच्या त्र्यंबकेश्‍वर-जव्हार रस्त्यावरील आंबोली (ता. त्र्यंबकेश्‍वर) गावाने तंटामुक्त अन्‌ आय. एस. ओ. चा बहुमान मिळवला आहे. गावाला अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी भेट दिल्याचे ग्रामस्थ सांगतात. आंबोली धरणाजवळ पर्यटन विकासातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत....\nकर्जत : कर्जत, खालापूर तालुक्‍याचा सर्वांगीण विकास साधणारा 25 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करून महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांनी मतदारांना आ���लेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत-शहापूर-वाडा या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी मंजूर असलेले काम तत्काळ सुरू करणार असून मुंबई-पुणे जुन्या महामार्गाचे...\nकृषी प्रक्रिया उद्योगाला चालना गरजेची\nकोल्हापूर ही क्रांतिकारी नगरी आहे. विविध क्षेत्रांत पारंगत असणारी अनेक मंडळी जिल्ह्यात आहेत. जुन्या, जाणत्या मंडळींनी इथे उद्योगाचा पाया घातला आणि पुढील पिढीने त्याला आधुनिकतेची झालर दिली; मात्र हा औद्योगिक विकास सर्व जिल्ह्यांत न होता त्याची पॉकिटे तयार झाली आहेत. बाकीच्या तालुक्‍यांत म्हणावी तशी...\nहमाली करणाऱ्या सासरे जावयांने कष्टाने शेती केली हिरवीगार\nटाकवे बुद्रुक - दोन विहीर खोदूनही त्यात पाण्याचा पाझर फुटला नाही, हातपंपाने धोका दिला त्यातून हंडाभर पाणी हापसून वर आले नाही. तरीही हताश किंवा नाराज न होता मुंबईत हमाली करणाऱ्या सासरे जावयांने साडेतीन किलोमीटरवरून शेतीला पाणी आणून शिवार हिरवेगार केले आहे. हे साडेतीन किलोमीटरचे अंतर म्हणजे धरणाचा...\nमाजी सैनिक महिला बचत गटाच्या वतीने रिव्हर क्रॉसिंगचे आयोजन\nजुन्नर : ठिकेकरवाडी ता.जुन्नर येथे माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी माजी सैनिक महिला बचत गटाच्या सहकार्याने रिव्हर क्राॅसिंगचे रविवारी यशस्वी आयोजन केले. जुन्नर तालुक्यातील ठिरकेकरवाडी म्हणजे एक रम्य नैसर्गिक ठिकाण. अष्टविनायक ओझरच्या विघ्नेश्वर मंदिरापासुन उत्तरेला 5 किमी अंतरावर, तर ओतुर पासून...\nसेंटर फाॅर परफेक्ट हेल्थ हा राज्यातील अतिविशाल प्रकल्प मावळात\nटाकवे बुद्रुक (पुणे) : सेंटर फाॅर परफेक्ट हेल्थ हा राज्यातील अतिविशाल एकात्मिक प्रकल्प मावळ तालुक्यातील वाहनगाव येथे साकारला जात आहे. सुमारे एक हजार कोटी रूपयांची गुंतवणूक या साठी केली जाणार आहे. महर्षी वेदोव्दारक फाऊंडेशन व महर्षी वेदिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या घटक यंत्रणेची यासाठी स्थापना...\nमंडणगडातील चारही धरणे तुडुंब\nमंडणगड - तालुक्‍यात दमदार पाऊस सुरू असून चिंचाळी, तुळशी, भोळवली, पणदेरी ही मध्यम व लघु आकाराची धरणे भरून वाहू लागली आहेत. तालुक्‍यात पावसाची संततधार सुरू असून आतापर्यंत १६८१ मि.मी. पाऊस पडला आहे. मंगळवारी ११४ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाचा फटका घरांना व जनावरांना बसला आहे. आजपर्यंत तालुक्‍यात...\nजानवली होणार बारमाह�� प्रवाहित\nमुसळधार पर्जन्यवृष्टीचा प्रदेश म्हणून कोकणकडे पाहिले जाते. पावसाची चार महिने येथे संततधार सुरू असते. तर दुसरीकडे पावसाआधीचे फेब्रुवारी, एप्रिल आणि मे हे तीन महिने मात्र येथे पाण्याचे मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष्य जाणवते. असा विरोधाभास येथेच जाणवतो. अन्य प्रदेशांपेक्षाही अधिक पर्जन्यमान असलेल्या या...\nमखमलाबाद म्हणताच पेरूचं गाव डोळ्यासमोर उभं राहायचं. मराठा, आदिवासी, वंजारी, माळी, दलित, मुस्लिम, सोनार, पांचाळ आदी समाजबांधवांची लोकवस्ती असलेल्या गावठाणाचा मुख्य व्यवसाय शेती. याच गावातील बहादूर अन्‌ प्रयोगशील शेतकऱ्यांनी गावाला द्राक्षपंढरी अशी ओळख दिली. भाजीपाल्यासह गव्हाचे उत्पादन घेतले जाते....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/beauty-tips-for-summer-marathi/", "date_download": "2020-01-20T11:36:14Z", "digest": "sha1:P3AXHRHOSE4FTEMQVR5BBOQCXVU7XDQZ", "length": 16073, "nlines": 134, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल | Beauty Tips For Summer", "raw_content": "\nउन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल | Beauty Tips For Summer\nदक्षिणचा ताज असणाऱ्या “बीबी का मकबऱ्या” चा इतिहास\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\nचटपटीत पनीर पकोडा रेसीपी\nकाही रस्त्यांवर पांढरे तर काहींवर पिवळे पट्टे का असतात\nमहान गणितज्ञ पायथागोरस यांचा जीवन परिचय\nह्या टिप्स वाचल्यावर लोक आपल्याशी बोलायला उत्सुक होतील\nअल्बर्ट आईनस्टाईन एक महान वैज्ञानिक\nकधी विचार केला का रस्त्याच्या बाजूला असणारे दगड वेगवेगळ्या रंगांचे का असतात बरे\nमुगल सम्राट … जहांगीर चा इतिहास\nमकर संक्रांति साठी चविष्ट तिळाचे लाडु रेसिपी\nप्रसिद्ध महाराष्ट्रीयन डिश तिलगुळ पोळी\nसर्वाधिक काळापर्यंत राज्य करणाऱ्या भारतीय इतिहासातील औरंगजेब शासकाचा इतिहास\nउन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्य���ल | Beauty Tips For Summer\nउन्हाळा सुरू होताच तीव्र उन्हाच्या झळा अंगाची लाही लाही करतात. सर्वदुर उन्हामुळे जीव नुसता पाणी पाणी करत असतो या दरम्यान प्रत्येक सजीवाने स्वतःची काळजी घ्यायला हवी. उन्हापासुन सुरक्षेचे उपाय अमलात आणायला हवेत जेणेकरून उन्हाळा जास्तीत जास्त सुसहय कसा होईल याबद्दल विचार व्हायला हवा.\nउन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल – Beauty Tips In Marathi For Summer\nउन्हाळा सुरू झाला की आपल्या त्वचेची आपण काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं उन्हाच्या उष्ण्तेमुळे आपल्या त्वचेला बरच नुकसान होण्याची शक्यता असते. साधारणतः उन्हाळयात प्रखर काटेदार उष्णता, फंगल इन्फेक्शन, शरीराची दुर्गंधी, सुर्याची प्रखर उष्णता, या समस्या उद्भवु शकतात, यातही ज्यांची त्वचा तैलीय आहे त्यांना जास्त समस्यांना सामोरं जावं लागतं कारण उष्णतेमुळे त्यांच्या त्वचेवरचे तेल संपुर्ण शरीरावर पसरू लागते. या समस्यांकरता खाली काही उपाय दिले आहेत जे अमलांत आणुन आपण ब-याच अंशी या समस्यांपासुन सुटका करून घेउ शकता.\nउष्णतेपासुन त्वचेला वाचवण्याचे उपाय\nउष्णतेपासुन स्वतःचे संरक्षण करण्याचा सगळयात महत्वाचा उपाय म्हणजे भरपुर प्रमाणात पाणी पिणे. कारण सुर्याची उष्णता आपल्या शरीरातील पाणी जास्त प्रमाणात शोषुन घेते म्हणुन उन्हाळयात पाणी, फळांचे ज्युस, नारळ पाणी, ताक, लिंबाचे सरबत, असे पेय प्यायला हवेत. मौसमी फळ जसे टरबुज, खरबुज, काकडी आपल्या शरीराला थंड ठेवण्यास मदत करतात. अॅसीडयुक्त पेयांपासुन दुर राहावे कारण हे आपल्या शरीराकरता हानीकारक तर असताततच शिवाय आपल्या त्वचेला सुध्दा याने हानी पोहोचते.\nउन्हाळयात कमीत कमी 2 वेळा अंघोळ करून आपण उन्हापासुन आपले संरक्षण करू शकता.\nशक्यतोवर 11 ते 3 या कालावधीत उन्हात बाहेर पडुच नये. पडावेच लागले तर छत्री, गाॅगल, स्कार्फ, याचा उपयोग करावा. प्रखर उन्हात बाहेर पडतांना सनस्क्रीन लोशन लावायला विसरू नये. हे कधीही विसरता कामा नये की सुर्याची प्रखर किरणं थेट आपल्यावर पडल्यास अनेक शारीरीक समस्यांना आपल्याला तोंड दयावे लागू शकते.\nकधीही आपण बाहेर असु तर सोबत नेहमी सनस्क्रिन लोशन ठेवावे. प्रखर उन्हात बाहेर पडण्यापूर्वी अर्धा तास अगोदर सनस्क्रिन लोशनचा उपयोग करावा, नेहमी चांगल्या कंपनीच्या सनस्क्रिन लोशनचाच वापर करावा आणि वापरण्यापूर्वी त्याला लावण्���ाचे नियम वाचुनच उपयोगात आणावे.\nउन्हाळयात शक्यतोवर गडद मेकअप टाळावा. नेहमी हलका आणि साधारण मेकअप करून बाहेर पडा, आणि जेव्हांही मेकअप चे सामान खरेदी कराल तर पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या मेकअप सामानांना प्राथमिकता दया, डोळयांचे संरक्षण करण्याकरता नेहमी वाॅटर प्रुफ आयलायनरचाच उपयोग करा आणि उन्हापासुन वाचण्याकरता आईल फ्रि अर्थात बिना तेलाच्या क्रिमचाच उपयोग करा.\nउन्हापासुन वाचण्याकरता काही घरगुती उपाय:\nमुल्तानी मातीत गुलाबजल मिसळुन आठवडयातुन किमान 3 ते 4 वेळा चेहे-याला लावावी.\nपाणी जास्त असलेले फळ घेउन आपल्या घामोळयांना लावावे जास्त गरमी असल्यास आपण आठवडयातुन 4 ते 5 वेळा हा उपाय करू शकता.\nकोबी ला पाण्यात उकळावे आणि दिवसातुन किमान 1 वेळा त्या पाण्याला प्यावे याने तोंडातील फोडांपासुन सुटका मिळेल. परंतु समस्या गंभीर असेल तर ताबडतोब दातांच्या डाॅक्टरला दाखवायला हवे.\nउन्हाळयात आपल्या त्वचेची काळजी घेण्याकरता दिवसातुन किमान 2 वेळा अंघोळ करावी.\nउन्हाळयात शक्यतोवर बुटाचा वापर टाळावा. अशी चप्पल किंवा सॅंडल वापरावी ज्यामुळे आपल्या पायांना हवा लागु शकेल.\nउन्हाळयात काॅटनचे कपडे वापरावे. टाईट जिन्स् किंवा ब्लाउज वापरू नये.\nफंगल इन्फेक्शन संबधीत गंभीर समस्यांकरता त्वचाविशेषज्ञाला भेटावे.\nगुलाबजल मधे नैसर्गिक गुणधर्म असतात आणि गुलाब जल आपल्या त्वचेकरता लाभकारक देखील आहे. काॅटन कपडयाला गुलाबजलात बुडवुन त्वचेला लावा याने आपली त्वचा फ्रेश राहील.\nकाकडीचा रस आणि टरबुजाचा रस यांना समान प्रमाणात घेउन चेहे-याला लावा. लावण्यापूर्वी रसाला फ्रिजमध्ये ठेवा.\nशक्यतोवर उन्हाळयाकरता समरपॅक घरीच बनवावा.\nटरबुजाचे आणि खरबुजाचे छोटे छोटे तुकडे करून चेहे-याला लावावे 20 मिनीटांनंतर चेहरा धुवावा.\nकाकडीला कापुन दहयात मिसळुन चेह-याला लावल्यास चेहरा आणि आपल्या त्वचेला ताजेपणाचा अनुभव मिळतो.\nबेसन आणि दहयाचे मिश्रण चेहे-याला लावावे. 20 मिनीटांपर्यंत ठेवुन थंड पाण्याने चेहरा धुवावा.\nशक्यतोवर घरी बनवलेल्या वस्तुंचाच उपयोग चेहे-याकरता करावा.\nआपल्या चेहे-याला सुर्याच्या थेट संपर्कात येण्यापासुन वाचवावे.\nया सर्व उपायांनी आपण ब-याच प्रमाणात उन्हापासुन संरक्षण मिळवु शकता.\nलक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी Beauty Tips For Summerअसतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease: आम्हाला आशा आहे की हा उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल – Beauty Tips For Summer तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे Facebook page लाइक करायला सुधा.\nनोट: उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल – Beauty Tips For Summer या लेखात दिलेल्या उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल याबद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nकेसांची काळजी कशी घ्याल\nHair Care Tips आजकाल केसांची समस्या प्रत्येकाकरता डोकेदुखी बनली आहे. चला तर मग आज आपण जाणुन घेउया की केसांच्या समस्येला...\nपायांच्या भेगांकरता घरगुती उपाय\nHome Remedies For Cracked Heels in Marathi पायाला पडणा-या भेगा या स्वतःकडे दुर्लक्ष करण्याचा दुष्परीणाम असतो. ब-याच महिलांना पायाला भेगा...\nनवरीसाठी 101+ भरपूर नवीन उखाणे\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\nनवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन 100+)\nदक्षिणचा ताज असणाऱ्या “बीबी का मकबऱ्या” चा इतिहास\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\nचटपटीत पनीर पकोडा रेसीपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/independence-day-history", "date_download": "2020-01-20T13:07:40Z", "digest": "sha1:KTQYTBANH2IQWPEJBYOBHR6ZRMAF5VJK", "length": 6941, "nlines": 106, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | Breaking & Latest Marathi News, Live Updates", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nIndependence Day Special: भारतीय राष्ट्रध्वजाच्या निर्मितीची रंजक कहाणी...\nपाहा भारताच्या राष्ट्रध्वजनिर्मितीच्या Unknown Facts\nIndependence Day Special: जाणून घ्या, जन-गण-मन भारताचे राष्ट्रगीत कसे बनले\nजाणून घ्या, राष्ट्रगीताशी संबंधित रंजक माहिती...\nIndependence Day Special: स्वातंत्र्यलढ्यातील 10 रणरागिणी, ज्यांनी देशासाठी सर्वोच्च त्याग केला\nस्वातंत्र्यलढ्यात आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या महिला स्वातंत्र्यसैनिकांचा अल्पपरिचय\nभारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील 7 महानायक, ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भुमिका बजावली\nदेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांविषयी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत...\nस्वातंत्र्याविषयी रंजक गोष्टी, जाणून तुम्हीही व्हाल चकीत\n��ंदा आपण 73 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत.\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B2%5D=changed%3Apast_hour&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97&f%5B4%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8&search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2020-01-20T12:14:24Z", "digest": "sha1:XCEWYFV3ABOYYDTXBLIISBTJT2SZE44B", "length": 13416, "nlines": 185, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(-) Remove सर्व बातम्या filter सर्व बातम्या\nबातम्या (14) Apply बातम्या filter\n(-) Remove औरंगाबाद filter औरंगाबाद\nकोल्हापूर (14) Apply कोल्हापूर filter\nमहाराष्ट्र (13) Apply महाराष्ट्र filter\nउस्मानाबाद (12) Apply उस्मानाबाद filter\nसोलापूर (12) Apply सोलापूर filter\nचंद्रपूर (10) Apply चंद्रपूर filter\nमहाबळेश्वर (10) Apply महाबळेश्वर filter\nसिंधुदुर्ग (10) Apply सिंधुदुर्ग filter\nनागपूर (9) Apply नागपूर filter\nसांगली (9) Apply सांगली filter\nअमरावती (8) Apply अमरावती filter\nचिपळूण (8) Apply चिपळूण filter\nमालेगाव (8) Apply मालेगाव filter\nकल्याण (6) Apply कल्याण filter\nकिनारपट्टी (5) Apply किनारपट्टी filter\nसमुद्र (5) Apply समुद्र filter\nअरबी समुद्र (4) Apply अरबी समुद्र filter\nउजनी धरण (4) Apply उजनी धरण filter\n‘क्यार’ चक्रीवादळ आज तीव्र होणार; राज्यात पाऊस ओसरण्याचा अंदाज\nपुणे : कोकण किनाऱ्याजवळील अरबी समुद्रात असलेल्या ‘क्यार’ चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार आहे. या वादळाचे अतितीव्र वादळात...\nपूरस्थिती गंभीर; कोकण, मध्य महाराष्ट्रात जनजीवन विस्कळित\nपुणे : सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांची पूरस्थिती कायम आहे. पुणे, सातारा,...\nकोकण, मध्य महाराष्ट्र जोरदार पाऊस\nपुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने घाटमाथ्यावर पावसाने धुमाकूळ घातला. कोकण, मध्य महाराष्ट्रासह दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाडा आणि...\nरविवारपर्यंत पावसाचा जोर ओसरणार; त्यानंतर वाढण्याचा अंदाज\nपुणे : राज्यात हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. बुधवारी (ता. ३१) सकाळपर्यंत कोयना धरण क्षेत्रातील...\nपुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने मुंबई, कोकणासह मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस पडत आहे. मुंबई-कोकणाला झोडपल्याने अनेक सखल भागांत पाणी...\nमॉन्सूनचे आगमन लांबल्याने पावसाची ओढ\nपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाने वाट रोखून धरल्याने राज्यात यंदा मॉन्सून आगमन यंदा खूपच उशिराने झाले. यातच पूर्वमोसमी पावसानेही...\nपुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोकणात पावसाचा जोर कायम आहे. गुरुवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील रायगड, रत्नागिरी...\nकोकणात आज अतिवृष्टीचा इशारा\nपुणे : ‘वायू’ चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. वादळामुळे पश्चिम किनाऱ्यावर वादळी वारे, उंच लाट उसळून मुसळधार...\nब्रह्मपुरी उच्चांकी ४८.१ अंशांवर\nपुणे : सूर्य तापल्याने उष्णतेच्या लाटेमध्ये विदर्भ अक्षरश: भाजून निघत आहे. शुक्रवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या चार तासांमध्ये...\nनगर, नाशिक जिल्ह्यांत पूर्वमोसमीची हजेरी\nपुणे : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. नाशिक अणि नगर जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली....\nदक्षिण भागात पावसाचा अंदाज\nपुणे : उष्णतेच्या लाटेत होरपळणाऱ्या विदर्भात ���ीव्र लाटेचा (ऑरेंज अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. यातच बंगालच्या उपसागरात...\nराज्यात ऑगस्ट महिन्यात ७६ टक्के पाऊस\nपुणे : जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने मारलेली दडी ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीलाही कायम होती. पावसाने जोरदार हजेरी...\nराज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी\nपुणे ः राज्यातील अनेक भागांत शुक्रवारी (ता. २२) पावसाने हजेरी लावली. कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी...\nलातूर, नांदेड, कोल्हापूरमध्ये वाऱ्यासह पावसाच्या सरी\nपुणे : उन्हाचा चटका वाढला असतानाच लातूर, नांदेड, उस्मानाबाद, कोल्हापूर जिल्ह्यांत रविवारी (ता. ६) पावसाचे ढग गोळा झाले होते....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/code-of-conduct-10-thousand-hoards-from-mumbai-suburbs-are-deleted/", "date_download": "2020-01-20T11:50:30Z", "digest": "sha1:7W7AACRZNBH4MA4E25RHUH43YTWOSHES", "length": 8822, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आचारसंहितेचा दणका : मुंबई उपनगरातून 10 हजार होर्डिंग्ज हटवले | Dainik Prabhat", "raw_content": "\nआचारसंहितेचा दणका : मुंबई उपनगरातून 10 हजार होर्डिंग्ज हटवले\nमुंबई – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 साठी 10 मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेमुळे राजकिय पक्षांच्या होर्डिंग्ज, बॅनर आणि फलक तसेच पोष्टरबाजीला दणका बसला आहे. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी आतापर्यंत सार्वजनिक मालमत्तेवरील प्रदर्शित करण्यात आलेल्या जाहिरातींचे 8 हजार 465 फलक, पोस्टर, बॅनर आणि झेंडे काढून टाकण्यात आलेले आहेत. खाजगी मालमत्तेवरील 2 हजार 226 असे एकूण 10 हजार 691 फलक, पोस्टर, बॅनर आणि झेंडे हटविण्यात आले आहेत.\nमुंबई उपनगर जिल्हयात 29 एप्रिल, 2019 (सोमवार ) रोजी चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून 23 मे, 2019 (सोमवार ) रोजी मतमोजणी होणार आहे. या जिल्हयात 4 लोकसभा मतदार संघ आहेत, त्यात 26 विधानसभा मतदार संघ अंतर्भूत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांनी दिली आहे.\nएका रात्रीत चोरट्यांनी लाखोंचं सोनं लुटलं\nस्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा कृषी कार्यालयात राडा\nपरीक्षेवर चर्चा करण्यापूर्वी ड��ग्री दाखवा; प्रकाश राज यांची मोदींवर टीका\nबिबट्याची मानवी वस्तीकडे धाव\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपाकिस्तानातील बहिणीच्या प्रेमात पडून बनला आयएसआय एजंट\n#FIHProLeague : भारताचा नेदरलँड्सवर सलग दुसरा विजय\n#U19CWC : भारतीय संघाची विजयी सलामी\n#COEPZEST’20:अपंगत्वानंतरही जवानांचे उत्तर एकच “हॉव इझ द जोश हाय सर…\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\n मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\n१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन\nसहकार टिकवण्याची जबाबदारी शेतकऱ्याचीही\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nपुणेकरांनो, कुत्रे पाळण्यावर येणार बंधने\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2020-01-20T12:37:28Z", "digest": "sha1:6EVRLGVSAQQUIARMTBVY5HSXGWVDQ2GP", "length": 17905, "nlines": 209, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उद्धव ठाकरे | Dainik Prabhat", "raw_content": "\nनागरिकांच्या हक्कला धक्का लावू देणार नाही – मुख्यमंत्री\nनागपूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व दुरुस्ती (का) कायद्यावरून विरोधकांवर तोफ डागली आहे. मुख्यमंत्री म्हणाले कि, राज्यात...\nभाजप मूर्ख; राष्ट्रवादीच्या नेत्याची जीभ घसरली\nनागपूर : राज्यात थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सभागृहात चांगकेच धारेवर धरले. हिवाळी...\nसरकारतर्फे शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपये मंजूर\nनागपूर : राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने ६ हजार ६०० कोटी रुपये मंजूर केले आहे. त्यापैकी...\nतरुण देशाचे भवितव्य- उद्धव ठाकरे\nनागपूर : दिल्लीत���ल जामिया मिलिया उस्मानिया विद्यापीठात जी घटना घडली, ती जालियनवाला बाग हत्याकांडासारखिच असल्याची तिखट प्रतिक्रिया उद्धव ठकरे यांनी...\nआम्ही हिंदुत्त्ववादीच- उद्धव ठाकरे\nआम्ही हिंदुत्त्ववादीच आहोत, धर्मांतर केलेलं नाही. असा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला आहे. युती तुटली म्हणजे...\nबलात्कारातील आरोपींना १०० दिवसांत फाशी \nनागपूर : बलात्कारातील आरोपींना १०० दिवसांत फाशी दिली जावी असा प्रस्ताव शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सरकारला दिला आहे....\nसावरकरांबाबत भाजपची भूमिका काय\nनागरिकत्व कायदा यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी नागपूर...\nशिवसेनेच्या ५४व्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री शिवसेनेचाचं असेल; शिवसेनेचा निर्धार\nमुंबई: शिवसेनेने पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरून शंख फुंकला आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना आज धारदार तलवारीच्या तेजाने तळपते आहे....\nशिवसेना सोडण्याचे कारण माझ्या आत्मचरित्रात – नारायण राणे\nमुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांचे आत्मचरित्र पुढील काही दिवसांत देवेंद्र फडणवीस...\nउद्धव ठाकरे, नितीश, पासवान आज मोदींसाठी वाराणसीत\nवाराणसी - उत्तरप्रदेशच्या वाराणसीतून पुन्हा लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (शुक्रवार) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत....\nमोदींची मुंबईत तर राहुल गांधींची संगनेरमध्ये आज सभा\nशनिवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार मुंबई - लोकसभा निवडणूकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असतानाच 17 मतदारसंघातील...\nज्यांनी कधी मैदान पहिलं नाही त्यांच्या तोंडी मैदानाची भाषा शोभत नाही – शरद पवार\nपुणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शिवसेना आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा...\nदेशावर ज्याचे प्रेम, त्याचेच असेल सरकार – उद्धव ठाकरे\nकोल्हापूर - जो या देशाशी इमान राखतो तो आमचा आहे. होय आमचं ठरलं आहे. या देशावर ज्याचं प्रेम असेल...\nकाँग्रेस पक्ष राहुल गांधी सुधारतील य�� आशेवर – उद्धव ठाकरे\nमुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ओमराजे...\nनिषेध करणारे पंतप्रधान पाहिजेत, का पाकिस्तानचे कंबरडं मोडणारे पंतप्रधान पाहिजेत\nहिंगोली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाइं...\nविरोधी पक्षांची स्थिती भोके पडलेल्या फुग्या समान – उद्धव ठाकरे\nमुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचार सभेदरम्यान विरोधकांवर जोरदार टीका...\nऔसा येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा\nऔसा - लातूर व उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज , दि. 9...\nबीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा दणका ; आमदार जयदत्त क्षीरसागर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला\nमुंबई - बीडमधील राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी काल गुढीपाडव्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली....\nशहांची उमेदवारी दाखल करताना उद्धव ठाकरे राहणार उपस्थित\nनवी दिल्ली - प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झालेले भाजपचे अध्यक्ष अमित शहा उद्या (शनिवार) उमेदवारी अर्ज दाखल...\nकृपा करून शरद पवारांना भाजपा मध्ये घेऊ नका – उद्धव ठाकरे\nकोल्हापूर - कोल्हापूर मधील युतीच्या पहिल्याच प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर तुफान फटकेबाजी करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समोर शिल्लक...\n‘फडणवीस सरकारच्या काळात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर होणार कारवाई’\n‘फडणवीस सरकारच्या काळात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर होणार कारवाई’\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी वेळ\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपाकिस्तानातील बहिणीच्या प्रेमात पडून बनला आयएसआय एजंट\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी वेळ\n मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\n१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी वेळ\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपुणेकरांनो, कुत्रे पाळण्यावर येणार बंधने\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n‘फडणवीस सरकारच्या काळात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर होणार कारवाई’\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी वेळ\nशिर्डी वादावर काय म्हणाले विखे पाटील \nवाकड ब्रिजजवळ एसटीच्या धडकेत महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%2520%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA&f%5B2%5D=field_site_section_tags%3A36&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4&search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%20%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2020-01-20T12:55:46Z", "digest": "sha1:PWKP774XYF5C65TMOUB36EDF7ZY5DDYZ", "length": 17882, "nlines": 318, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (7) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nनरेंद्र मोदी (3) Apply नरेंद्र मोदी filter\nकाँग्रेस (2) Apply काँग्रेस filter\nपत्रकार (2) Apply पत्रकार filter\nअमित शहा (1) Apply अमित शहा filter\nआंध्र प्रदेश (1) Apply आंध्र प्रदेश filter\nआम आदमी पक्ष (1) Apply आम आदमी पक्ष filter\nउच्च न्यायालय (1) Apply उच्च न्यायालय filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nकॉंग्रेस (1) Apply कॉंग्रेस filter\nजयंत सिन्हा (1) Apply जयंत सिन्हा filter\nतमिळनाडू (1) Apply तमिळनाडू filter\nदिवाळी (1) Apply दिवाळी filter\nनवरात्री (1) Apply नवरात्री filter\nनितीशकुमार (1) Apply नितीशकुमार filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nपी. जे. कुरियन (1) Apply पी. जे. कुरियन filter\nप्रमोद महाजन (1) Apply प्रमोद महाजन filter\nफेसबुक (1) Apply फेसबुक filter\nमध्य प्रदेश (1) Apply मध्य प्रदेश filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nयोगी आदित्यनाथ (1) Apply योगी आदित्यनाथ filter\nरविशंकर प्रसाद (1) Apply रविशंकर प्रसाद filter\nराजनाथसिंह (1) Apply राजनाथसिंह filter\nराजस्थान (1) Apply राजस्थान filter\nरामविलास पासवान (1) Apply रामविलास पासवान filter\nराहुल गांधी (1) Apply राहुल गांधी filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nशेतकरी (1) Apply शेतकरी filter\nसंजय सिंह (1) Apply संजय सिंह filter\nसोशल मीडिया (1) Apply सोशल मीडिया filter\nस्थलांतर (1) Apply स्थलांतर filter\nहिमाचल प्रदेश (1) Apply हिमाचल प्रदेश filter\nloksabha 2019 : ‘अंडरग्राउंड’ सोशल आर्मी\nभाजपचे नवी दिल्लीतील मुख्यालय ‘६ डीडीयू मार्ग’ येथे स्थलांतरित झाल्यावर ११, अशोका रस्त्यावरील जुन्या मुख्यालयाकडे कोणी फिरकेनासे झाले. हेच भाजपच्या पथ्यावर पडले. मोदी-शहा जोडीने येथेच २०१९ ची वॉर रूम बनवण्याचे मागच्याच वर्षी ठरवले. निवडणुकीच्या तोंडावर सत्तारूढ पक्षाच्या या वॉर रूमला अहोरात्र...\nसामर्थ्य वाढलेल्या भाजपवर मित्रपक्ष नाराज\nनवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत 350 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट जाहीर करण्याच्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या योजनेमुळे अस्वस्थ मित्रपक्षांनी तोंड उघडण्यास प्रारंभ केला आहे. सर्वांत जुने मित्रपक्ष गणले जाणारे अकाली दल व शिवसेना हे पक्ष यात आघाडीवर आहेत. केवळ भाजपबद्दलच नव्हे तर...\nराजकीय पक्षांत अंतर्गत मतप्रदर्शन आवश्‍यक : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : राष्ट्रीय प्रसारमाध्यमांबरोबर गेली तीन वर्षे फटकून वागणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील पत्रकारांबरोबर दिवाळीनिमित्त सेल्फी काढण्याचा जंगी प्रयोग केला. राजकीय पक्षांत वरपासून खालपर्यंत वैचारिक एकसूत्रता हरवली असून, हा माध्यमांनी व्यापक चर्चेचा विषय बनवावा, अशी अपेक्षा...\nनरेंद्र मोदी करणार सभांचे अर्धशतक\nनवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठा पक्ष म्हणविणाऱ्या भाजपला गुजरातमधील 22 वर्षांची सत्ता कायम राखण्यासाठी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच आधार उरल्याचे स्पष्ट झाले असून, निवडणुकीपर्यंत मोदी स्वराज्यात किमान 50 ते 60 विक्रमी सभा घेतील, असे सांगण्यात आले. या आधी किमान दहा वेळा गुजरातचा...\nगुजरातमध्ये 'ईव्हीएम' आमच्या ताब्यात देऊन बघा- आप\nनवी दिल्ली- 'ईव्हीएम'मध्ये गुप्त कोडमुळे बदल करता येतो. गुजरातमध्ये निवडणूकीपुर्वी 3 तास मशिन आमच्या ताब्यात द्या, भ��जपवाल्यांना एकही जागा जिंकता येणार नाही, असा दावा आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी आज (मंगळवार) दिल्ली विधानसभेत केला. भारद्वाज यांनी 'ईव्हीएम'मशिनमध्ये बदल करता येत...\nअल्वरच्या घटनेचे राज्यसभेत पडसाद\nगृहमंत्र्यांना निवेदनाची सूचना नवी दिल्ली: राजस्थानातील अल्वर येथे गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी एका पशु व्यावसायिकाची हत्या केल्याच्या मुद्द्यावरून राज्यसभेतील वातावरण गरम झाले. ही घटना प्रत्यक्ष घडलेलीच नाही असा युक्तिवाद संसदीय कामकाज राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी करताच विरोधक प्रचंड संतापले...\nबिनबुडाचे आरोप न थांबविल्यास कॉंग्रेसवर कायदेशीर कारवाई\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सातत्याने करण्याच्या मोहिमेने त्रस्त व संतप्त झालेल्या भाजपने प्रसंगी कायदेशीर कारवाईची धमकी आज कॉंग्रेसला दिली. बिनबुडाचे आणि खोटे आरोप करण्याचे न थांबविल्यास कॉंग्रेसवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&f%5B4%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF&f%5B5%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97&search_api_views_fulltext=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4", "date_download": "2020-01-20T12:25:09Z", "digest": "sha1:SX43O7HBGX5ZTERUOQZMGDR7AGC4GPER", "length": 9609, "nlines": 261, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove कर्करोग filter कर्करोग\n(-) Remove प्रशा��न filter प्रशासन\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\nतमिळनाडू (1) Apply तमिळनाडू filter\n भारतातील दुधात आढळले एफ्लाटॉक्सिन एम-1, कॅन्सरचा धोका\nपुणे : कर्करोगासाठी कारणीभूत ठरणारा एफ्लाटॉक्सिन एम-1 (एएफएम-1) हा घटक दूधात आढळला आहे. बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या दुधात याचे प्रमाण अधिक असल्याची धक्कादायक बाब अन्न सुरक्षा प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाली आहे. भारतातील अन्न सुरक्षा प्रशासन (एफएसएसएआय) खाद्यपदार्थांचा दर्जा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/baby-dragons-in-aquarium/", "date_download": "2020-01-20T11:26:51Z", "digest": "sha1:SJTJQW5KXGIMVP5SLWG7AFYK2EMG3PD4", "length": 5484, "nlines": 53, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "गुहेच्या मधलं मत्स्यालय देतंय \"Baby Dragons\" ना जन्म...!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nगुहेच्या मधलं मत्स्यालय देतंय “Baby Dragons” ना जन्म…\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nस्लोवेनिया ह्या मध्य युरोपातल्या देशात एक आगळं वेगळं मत्स्यालय आहे. गुहेमधलं मत्स्यालय.\nपिव्का नदीच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या तब्बल २२ किलोमीटर लांब असलेल्या ह्या गुहेत हे मत्स्यालय उभं आहे. जगातलं एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून हे मत्स्यालय प्रसिद्ध आहे.\nह्या मत्स्यालयात dragon सारख्याच प्राण्यांचं अस्तित्व आहे.\nOlm – हा तो प्राणी. हे प्राणी आग ओकत नाहीत पण ह्या उभयचर सरपटणाऱ्या प्राण्यांचे अनेक गुणधर्म dragon ह्या काल्पनिक प्राण्यासारखे आहेत. ते १०० वर्ष जगू शकतात – ज्यात सुमारे १० वर्ष अन्नाशिवाय तग धरू शकतात. त्यांना डोळे नसतात, वास आणि आवाज हेरण्याची त्यांची क्षमता अतिशय तीक्ष्ण असते. ह्याच क्षमतेवर ते शिकार करतात. शिवाय – हे प्राणी electric (विद्युत) आणि magnetic (चुंबकीय) क्षेत्र ओळखू शकतात.\nह्यांची मादी १५ वर्षांनंतर प्रजननक्षम होते. दर ६ वर्षांच्या अंतराने ती अंडी देऊ शकते. २० दिवसांच्या काळात मादी ३० ते ६० अंडी देते.\nसध्या ह्या मत्स्यालयात एक मादी अंडी देण्यास तयार आहे.\n२०१३ सालीसुद्धा ह्या मादीने अंडी दिली होती पण इतर olms नी ती अंडी खाऊन टाकली. त्यामुळे ह्या वेळी सर्व कर्मचारी प्रचंड खबरदारी घेत आहेत. मादीच्या tank मधून इतर सर्व olms काढून टाकले आहेत.\nमत्स्यालयातील सर्वात मोठं आकर्षण असणाऱ्या ह्या Olm ची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने सार्वजन खूप उत्तेजित आहेत.\nलवकरच त्यांच्याकडे Baby Dragons असणार आहेत \nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← आवर्जून पाहावा असा चित्रपट – “The Martian” – बद्दल थोडंसं विशेष\nसचिन तेंडुलकर जेव्हा स्लेजिंग करतो…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2020-01-20T13:24:45Z", "digest": "sha1:XPWSXL4QME2ZXFDDK6HDWNRRK57MT7PW", "length": 12209, "nlines": 75, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "मराठी चित्रपट निर्मितीमध्ये सातत्य राखणारे अनिश जोग आणि रणजीत गुगळे - आगामी ‘धुरळा’ हा सहावा चित्रपट - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi News > मराठी चित्रपट निर्मितीमध्ये सातत्य राखणारे अनिश जोग आणि रणजीत गुगळे – आगामी ‘धुरळा’ हा सहावा चित्रपट\nमराठी चित्रपट निर्मितीमध्ये सातत्य राखणारे अनिश जोग आणि रणजीत गुगळे – आगामी ‘धुरळा’ हा सहावा चित्रपट\nअनिश जोग आणि रणजीत गुगळे\nचित्रपट मग ते हिंदी असो कि मराठी, यशाचे प्रमाण किंवा यशस्वी चित्रपटांची संख्या नेहमीच अपयशी चित्रपटांच्या तुलनेत कमी असते. चित्रपटाच्या अपयशाची अनेक कारणे असतात, त्या पैकी एक म्हणजे निर्माते एका चित्रपटानंतर पुन्हा निर्मितीकडे फिरकत नाहीत, याला अपवाद फार कमी निर्माते आहेत; त्यापैकी एक जोडी म्हणजे अनिश जोग आणि रणजीत गुगळे. या दोघांनी ‘डबलसीट’, ‘मुरांबा’, ‘गर्लफ्रेंड’ नंतर आता ‘धुरळा’ या चित्रपटाची निर्मिती करत एक राजकीयपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.\nअनिश जोग यांनी आपल्या कामाची सुरुवात जाहिरातपटापासून केली असली तरी पुढे वेगळी वाट निवडत नाट्य, चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. ‘नवा गडी, नवं राज्य’ या नाटकाच्या निर्मिती नंतर त्यांनी याच कथेवर आधारीत ‘टाइम प्लीज’ चित्रपटाच्या माध्यमातून निर्माता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. त्यांनतर ‘डबलसीट’, ‘वाय झेड’, ‘मुरांबा’, ‘गर्लफ्रेंड’ असे वैविध्यपूर्ण चित्रपट केले.\nचित्रपट क्षेत्राशी दुरान्वयानेही संबध नसलेल्या कुटुंबातून रणजीत गुगळे आले आहेत. मात्र नाटकांची आणि सिनेमाची आवड, त्यातून चित्रपट व्यवस्थापन क्षेत्रात सूर गवसल्याने त्यांनी अनेक शॉर्टफिल्म आणि नाटकानंतर ‘टाइम प्लीज’ या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता म्हणून काम केले, नंतर चित्रपट निर्मितीच्या दिशेने आपली पाऊलं वळवत ‘डबलसीट’, ‘मुरांबा’ आणि ‘गर्लफ्रेंड’ ची निर्मिती अनिश जोग यांच्या सोबत केली. तसेच रणजीत यांनी ‘इल्युजन इथेरिअल स्टुडीओ एलएलपी’च्या माध्यमातून पंकज सोनवणे, विवेक जांबळे, भूषण हुंबे यांच्या साथीने हॉलीवूड, बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत व्हीएफएकस आणि स्पेशल इफेक्ट्स मध्येही आपला ठसा उमटविला आहे.\nआजच्या युवा पिढीला आवडतील अश्या चित्रपट निर्मिती करण्यामागचे रहस्य उलगडताना अनिश जोग आणि रणजीत गुगळे म्हणाले की, चित्रपटाचा विषय आमच्यापुढे आल्यावर लेखक, दिग्दर्शक अनुभवी आहे की नाही याचा विचार न करता आम्ही कथेचा विचार करतो, त्या चित्रपटाचा कंटेंट किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि दिग्दर्शकाचे व्हिजन आमच्यासाठी अधिक महत्वाचे असते. तसेच आम्ही चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनसह प्रमोशनवर अधिक काम करतो कारण चित्रपटाचे निर्मितीमूल्य, तांत्रिक दर्जा जपत ज्या प्रेक्षकांसाठी आपण चित्रपट तयार केला त्यांच्या पर्यंत पोहोचणे अधिक महत्वाचे आहे.\nदरम्यान, चित्रपट निर्मितीमधील सातत्याबद्दल बोलताना अनिश आणि रणजीत यांनी सांगितले की, चित्रपट निर्मिती हा एक पूर्णवेळ व्यवसाय आहे असे आम्ही मानतो, आमचे इतर काही व्यवसाय असले तरी त्यात आम्ही अडकून न पडता चित्रपट निर्मितीला वाहून घेतले आहे यामुळे आम्हाला चांगले विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात यश आले. आमच्या यशामागे उत्तम कथेची दर्जात्मक निर्मिती आणि योग्य प्रमोशन यांचा महत्वपूर्ण वाटा राहिला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आजपर्यंतच्या आमच्या चित्रपटांचा चेहरा हा सातत्याने शहरी आहे, ‘धु���ळा’च्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदाच थेट राजकीय विषयाला हात घातला आहे, राजकारणात शहर, गाव असा भेद नसतो यामुळे हा चित्रपट सर्वस्तरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास वाटतो.\nPrevious ’मेकअप’मध्ये रिंकू -चिन्मयची फ्रेश जोडी गणेश पंडित यांचे दिग्दर्शनात पाऊल\nNext ‘सिनियर सिटीझन’मधला हळवा तितकाच कणखर पी.आय कोल्हे\n‘विकून टाक’ म्हणत मुकुंद तोरांबे हाजीर \n“I am a joking” म्हणत चंकी पांडेने आणली सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्रेत धमाल.\nअमावस्येच्या रात्रीही शिवराजला दिसलं प्रेमाचं चांदणं\nकादंबरीतून रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘चंद्रमुखी’; प्रसाद ओकचे दिग्दर्शन, अक्षय बर्दापूरकरची निर्मिती आणि अजय-अतुलचं संगीत\nमराठीमध्ये ‘चंद्रमुखी’ हे नाव सर्वप्रथम वाचलं गेलं, ऐकलं गेलं ते सुप्रसिध्द लेखक विश्वास पाटील यांच्या …\n‘विकून टाक’ म्हणत मुकुंद तोरांबे हाजीर \n“I am a joking” म्हणत चंकी पांडेने आणली सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्रेत धमाल.\nअमावस्येच्या रात्रीही शिवराजला दिसलं प्रेमाचं चांदणं\nकादंबरीतून रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘चंद्रमुखी’; प्रसाद ओकचे दिग्दर्शन, अक्षय बर्दापूरकरची निर्मिती आणि अजय-अतुलचं संगीत\nपूर्वी- नीलचा साखरपुडा दणक्यात संपन्न ‘मेकअप’ चित्रपटातील ‘गाठी गं’ गाणे प्रदर्शित\nलोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित नातेसंबंधांचा खरा अर्थ सांगणारा ‘मन फकीरा’ चित्रपट १४ फेब्रुवारी २०२० रोजी ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित,\nबहुचर्चित ‘केसरी’चा रंगतदार टीजर प्रदर्शित\n३१ जानेवारीला उडणार ‘दादाच्या लग्नाचा’ बार\nसई धुरळा सिनेमासह कतारमधल्या सिनेरसिकांची मनं जिंकायला पोहोचतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/?cat=24", "date_download": "2020-01-20T13:04:05Z", "digest": "sha1:HZBAZCJ32KC24BC3357VRKIIUSQEBC7B", "length": 4857, "nlines": 96, "source_domain": "chaupher.com", "title": "ई – पेपर | Chaupher News", "raw_content": "\nकेजरीवालांनी दिले हमीपत्र, दहा आश्वासने; 200 युनिट माेफत वीज कायम\nChaupher News दिल्लीत आणखी पाच वर्षांसाठी सत्ता मिळावी यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी मतदारांना हमीपत्र दिले. त्यात...\nविराटने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम\nChaupher News भारताच्या ‘हिटमॅन’चं धडाकेबाज शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या झंजावात�� अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nआरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे \n‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचा-यांनी म्हंटले आहे. सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये आले अधिक प्रमाणात आपण...\nखासगी ट्रॅव्हल्सच्या बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणा : आमदार लक्ष्मण जगताप\nचिंचवडमधील बालाजी ज्वेलर्स फोडले : लाखोंच्या मालावर डल्ला\nविराटने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/iaf-test-fires-brahmos-surface-to-surface-missiles-successfully/articleshow/71710640.cms", "date_download": "2020-01-20T11:10:08Z", "digest": "sha1:42G445NCB45RX6AWMKV62LUM7WSA5X6W", "length": 14187, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "BrahMos : 'ब्रह्मोस'ने भेदले ३०० किलोमीटरवरील लक्ष्य! - iaf test-fires brahmos surface-to -surface missiles successfully | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\n'ब्रह्मोस'ने भेदले ३०० किलोमीटरवरील लक्ष्य\nभारतीय हवाईदलाकडून जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या दोन ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून या क्षेपणास्त्राने ३०० किलोमीटरवरील लक्ष्याला भेदले आहे. ब्रह्मोस हे आवाजापेक्षा अधिक वेगाने मारा करणारे क्षेपणास्त्र असून अंदमान निकोबारमधील ट्राक बेटांवर ही चाचणी घेण्यात आली.\n'ब्रह्मोस'ने भेदले ३०० किलोमीटरवरील लक्ष्य\nअंदमान निकोबार: भारतीय हवाईदलाकडून जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या दोन ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून या क्षेपणास्त्राने ३०० किलोमीटरवरील लक्ष्याला भेदले आहे. ब्रह्मोस हे आवाजापेक्षा अधिक वेगाने मारा करणारे क्षेपणास्त्र असून अंदमान निकोबारमधील ट्राक बेटांवर ही चाचणी घेण्यात आली. याबाबत भारतीय हवाईदलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती देण्यात आली आहे.\nभारतीय हवाईदलाने २१ आणि २२ ऑक्टोबर असे दोन दिवस लागोपाठ दोन ब्रह्म���स क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली. या दोन्ही चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. दोन्ही क्षेपणास्त्रांनी ३०० किलोमीटरवरील लक्ष्याचा अचूक वेध घेतला. रूटीन ऑपरेशनल ट्रेनिंगचा भाग म्हणून या क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी ठरल्याचे सांगण्यात आले.\nब्रह्मोस हे मध्यम श्रेणीतील सुपरसॉनिक क्षेपणास्त्र असून पाणबुडी, जहाज, विमान वा जमिनीवरूनही हे क्षेपणास्त्र डागता येणार आहे. दोन क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचणीमुळे ३०० किलोमीटरवरच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची भारताची क्षमता आणखी वाढली आहे.\nब्रह्मोसच्या चाचणीसाठी ३०० किलोमीटरवरील लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. दोन्हीवेळा क्षेपणास्त्र डागल्यानंतर क्षेपणास्त्राने अचूकपणे लक्ष्याचा वेध घेतला. या चाचणीमुळे जमिनीवरून जमिनीवरचं लक्ष्य भेदण्याची भारतीय हवाईदलाची क्षमता आणखी वाढली आहे, असे हवाईदलाने ट्विटमध्ये नमूद केले आहे.\nदरम्यान, याआधी ३० सप्टेंबर रोजी अशाचप्रकारे ओडिशा येथील चंदीपूर किनाऱ्यावर ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती. या क्षेपणास्त्राचा पल्ला २९० किलोमीटर होता व ते जमिनीवरून तसेच समुद्रातील तळांवरून डागता येणारे क्षेपणास्त्र होते. 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्र 'डीआरडीओ' आणि रशियाच्या 'एनपीओएम'कडून संयुक्तपणे विकसित करण्यात आले होते.\n‘ब्रह्मोस’ने सज्ज पहिली युद्धनौका समुद्रात\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'निर्भयाच्या आईनं सोनियांचा कित्ता गिरवावा'\nCAA सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारकः कपिल सिब्बल\nनिर्भयाच्या दोषींची फाशी २२ जानेवारीला नाही: कोर्ट\nशिक्षा झाली म्हणून नोकरीवरून काढता येणार नाही: कोर्ट\nनागरिकत्व कायदा: RSSच्या उलेमा परिषदेत राडा\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\nजे. पी. नड्डा घेणार अमित शहांची जागा\n'परिवहन कार्यालयाला आग लावणं हे आपचं कटकारस्थान'\nदिल्लीः दिल्ली परिवहन विभागाच्या कार्यालयाला आग\nजिल्हाधिकाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या कानशिलात लगावली\nराजस्थान: राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकमध्ये अपघात; ७ ठ...\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nक��जरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nनिर्भया: अल्पवयीन असल्याचा पवनचा दावा SC ने फेटाळला\nकाश्मीरमध्ये जवानांसोबत चकमक; हिजबुलच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा\nमोदींनी विद्यार्थ्यांचा वेळ फुकट घालवू नये: सिब्बल\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n'ब्रह्मोस'ने भेदले ३०० किलोमीटरवरील लक्ष्य\nपुलवामात चकमक; तीन दहशतवाद्यांचा खात्मा...\nअतिरेक्यांच्या गोळीबारात लष्कराचा अधिकारी शहीद...\nबसपा उपाध्यक्षाची कार्यकर्त्यांनीच काढली धिंड\nमहिलांसाठी यूपी आणि महाराष्ट्र सर्वात असुरक्षित...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/ramn-raghav-government-slaughtering-trees/articleshow/71636701.cms", "date_download": "2020-01-20T11:24:29Z", "digest": "sha1:ISRCKBOJHGPW5T3AUEQM2A7SGTH7PGBN", "length": 13185, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "राज ठाकरे : राज ठाकरे यांची तिखट टीका : झाडांची कत्तल करणारे रामन राघव सरकार - ramn raghav government slaughtering trees | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nराज ठाकरे यांची तिखट टीका : झाडांची कत्तल करणारे रामन राघव सरकार\n'आरेच्या जंगलातील झाडांची रात्री-बेरात्री कत्तल करणारे हे सरकार पाहिले की, खुनी रामन राघवची आठवण येते. हे सरकार रामन राघवच आहे,' अशी टीका गुरुवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माहीम येथील संदीप देशपांडे यांच्या प्रचारसभेत बोलताना केली.\nराज ठाकरे यांची तिखट टीका : झाडांची कत्तल करणारे रामन राघव सरकार\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\n'आरेच्या जंगलातील झाडांची रात्री-बेरात्री कत्तल करणारे हे सरकार पाहिले की, खुनी रामन राघवची आठवण येते. हे सरकार रामन राघवच आहे,' अशी टीका गुरुवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माहीम येथील संदीप देशपांडे यांच्या प्रचारसभेत बोलताना केली.\nराज्यात गेल्या पाच वर्षांमध्ये १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याचा अर्थ दर तीन तासाला एक आत्महत्या झाली. आता पीएमसीतील तीन लोकांना पैसे बुडल्याच्या धक्क्याने प्राण गमवावे लागले असताना एका खातेदार महिलेनेही आत्महत्या केली आहे, असे सांगून ��ा मंदीबाबत सरकार ठोस उपाय योजना करण्याऐवजी मंदी वाढेल, असेच निर्णय घेत असल्याचे ठाकरे म्हणाले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या गुरुवारच्या पत्रकार परिषदेचा हवाला देऊन राज ठाकरे म्हणाले की, येणाऱ्या काळात या मंदीचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसणार असून त्यातून लाखो जणांच्या नोकऱ्या जाणार हे स्पष्ट आहे.\nजाहीरनाम्यात दिलेली वचने शिवसेना-भाजपचे सरकार विसरते. गेल्या वेळी टोलमाफीचे दिलेले आश्वासन असेच हवेत विरून गेले. मग आत्ता शिवसेनेने दिलेले १० रुपयात जेवणाच्या थाळीचे आश्वासनही तसेच संपले तर काय, असा सवाल राज यांनी केला. सर्वाधिक कर भरणाऱ्या मुंबईकरांचे जीव खड्ड्यात पडून जात असतील व तरीही लोकांना राग येत नसेल, तर अशा थंड समाजाकडून काहीही घडू शकत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.\nसत्तेत आल्यावर आरेला पुन्हा जंगल घोषित करू, या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विधानाचीही त्यांनी खिल्ली उडवली. आता झाडे तोडून झाल्यावर काय तिथे गवत लावणार का, असा सवाल त्यांनी केला.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nशबाना आझमी यांची प्रकृती स्थिर; अवघं बॉलिवूड काळजीत\nइतिहासावर किती दिवस बोलणार; आदित्य ठाकरेंचा राऊतांना टोला\nहाजी मस्तानचा मुलगा म्हणाला; इंदिरा-करीम लाला भेटीचा मी साक्षीदार\n'तंगड्या तोडण्याची भाषा करू नका, तंगड्या प्रत्येकाला असतात'\nसेक्स रॅकेटमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री\nइतर बातम्या:संदीप देशपांडे|राज ठाकरे|raj thackeray|felling trees|Aarey Colony\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\nमोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं 'चांद्रयान २'च्या रात्रीचं ...\nअपयश देखील अनुभवायला हवं\nपरिक्षेत गुण मिळवणं सर्व काही नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसाईबाबा जन्मस्थळ वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nसरन्यायाधीश शरद बोबडे यांनी गाजवले मैदान\nकशाला द्यायचा वेतन आयोग\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nराज ठाकरे यांची तिखट टीका : झाडांची कत्तल करणारे रामन राघव सरकार...\nदेशातील अनेक बँका बुडण्याची भीतीः राज...\nकाँग्रेस कमकुवत झाल्यानेच भाजपला यश: ओवेसी...\nकाँग्रेस सावरकरविरोधी नाही: मनमोहन सिंग...\nकाँग्रेस नेत्यांना भ्रष्टाचार रत्न पुरस्कार द्यायला हवाः मुख्यमं...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/the-money-will-be-received-in-two-months/articleshow/70728061.cms", "date_download": "2020-01-20T11:23:49Z", "digest": "sha1:UD77QWAZVTGLZNQWTFFAYCTG5BOCUJ5M", "length": 13539, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: दोन महिन्यांत मिळणार पैसे - the money will be received in two months | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nदोन महिन्यांत मिळणार पैसे\nम. टा. प्रतिनिधी, नागपूर\nमिहान प्रकल्पातील खापरी गावठाण येथील नागरिकांचे भूसंपादन आणि पुनर्वसन करण्यात दोन महिन्यांचा कालावधी लागणार असून, त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरच उपलब्ध होईल, असे माहितीवजा आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खापरी येथील प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत दिली.\nया बैठकीला रवींद्र कुंभारे, प्रकाश पाटील, अविनाश कातडे, एमएडीसीचे चहांदे व शेकडो गावकरी उपस्थित होते. गावठाणाच्या पुनर्वसनाला शासनाने मंजुरी दिली आहे. पैसा आणि वर्धा रोडच्या पूर्वीकडे पुनर्वसन होणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. सर्व्हे नं २२७ आणि २२८ मधील ३.२२ हेक्टर जमीन भूसंपादन करायची आहे. भूसंपादनापूर्वी ही जमीन मिहानच्या नावाने होती. त्यामुळे भूसंपादनात अडचणी निर्माण झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाने आता रेकॉर्ड दुरुस्ती केली. जोपर्यंत मिहानकडून भूसंपादनाचा निधी येणार नाही, तोपर्यंत कलम १९/३ची कारवाई करता येत नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.\nमिहानकडे निधी तयार आहे. तो जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केल्यानंतर लगेच भूसंपादनाची कारवाई होऊन पैसे वाटप केले जातील. या कारवाईसाठी दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे. झोपडपट्टीचाही पुनर्वसनात समावेश केला जाणार आहे. भूखंड वाटपासाठ़ीची यादी तयार आहे. या यादीवर १२४ आक्षेप आले असून भूसंपादन कार्यालयाकडे ते पाठविण्यात आले. आक्षेप निकाली निघाले की आठवडाभरात प्लॉट वाटपही करण्यात येणर आहे. शेतकऱ्यासाठी ३ हजार चौरस फूट, शेतकरी नसेल त्याला १ हजार ५०० चौरस फूट आणि अतिक्रमणधारक असेल तर त्याला १ हजार चौरस फूट प्लॉट दिला जाईल. बांधलेले घर पुनर्वसनाच्या जागेवर स्थलांतरित करण्यात येईल. त्यासाठी ट्रक आणि १० हजार रुपये 'मिहान'कडून देण्यात येतील.\nगावठाणाची हद्द ठरवताना नगर भूमापन विभागाने काही चुका केल्या आहेत, त्या सुधारणे आवश्यक आहे. यासाठ़ी पुन्हा मोजणी करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. नागरी सुविधा मिहानने त्वरित उपलब्ध करून द्याव्यात. तसेच नवीन जागेचे पट्टेवाटपही लवकर करण्याचे निर्देश देण्यात आले. या भागात असलेली म्हाडाची कॉलनी मिहानला हस्तांतरित करण्यात आली आहे. पुढच्या वर्षभरात संपूर्ण गाव नवीन जागेवर वसलेले असेल. ज्या प्रकल्पग्रस्तांना भूखंड मिळाले, पैसे मिळाले, त्यांची जागा मिहानने ताब्यात घ्यावी तसेच ज्यांना घरे मिळाली, पण त्यांनी भाड्याने दिले असेल तर भाडेकरू रिकामे करावे, असेही सांगण्यात आले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nनागरिकत्वात अधिकारांसोबत कर्तव्येही येतात: सरन्यायाधीश\nमनोरुग्णालयाच्या दगडी भिंतींना मायेचा पाझर\nशिवरायांची उंची अत्युच्च, त्यावर भांडण नकोच\nनवेगावमध्ये दुर्मिळ पांढरा सांबर\nसरसंघचालकांची संविधान प्रत व्हायरल\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\nमोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं 'चांद्रयान २'च्या रात्रीचं ...\nअपयश देखील अनुभवायला हवं\nपरिक्षेत गुण मिळवणं सर्व काही नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसाईबाबा जन्मस्थळ वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nसरन्यायाधीश शरद बोबडे यांनी गाजवले मैदान\nकशाला द्यायचा वेतन आयोग\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nदोन म��िन्यांत मिळणार पैसे...\nकलम ३७० रद्द करण्याचा निर्णय योग्यच...\nलेखन, काव्य, संगीत कार्यशाळा उद्या...\nव्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/01/blog-post_56.html", "date_download": "2020-01-20T13:00:24Z", "digest": "sha1:7CHNWJUW4TKN64VIUGFOIRKIDMYLQ246", "length": 10558, "nlines": 132, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (११६) गोमुत्राने मूळव्याधी बरी केली", "raw_content": "\nHomeभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेक्र (११६) गोमुत्राने मूळव्याधी बरी केली\nक्र (११६) गोमुत्राने मूळव्याधी बरी केली\nनारायण परशुराम सोलापूरकर हे व्यवसायाने वकील होते श्री स्वामी समर्थ त्यास गणपती म्हणून हाका मारीत श्री स्वामी समर्थ चरणी त्यांची निष्ठा होती त्यांना मूळव्याधीचा आजार झाला पुष्कळ वैद्य डॉक्टर झाले पण गुण येईना एकदा नाईलाजास्तव त्यांनी डॉक्टर कडून मूळव्याधीचे मोड कापले त्यामुळे रक्तस्त्राव होऊ लागला या दुखण्याने ते पूर्वीपेक्षाही अधिक बेजार झाले दिवसेंदिवस त्यास जास्त अशक्तपणा येऊ लागला घरातल्या घरातही त्यांना फिरवेना तेव्हा त्यांनी ही सर्व हकीकत अक्कलकोटात असलेल्या मोरोपंत सेवेकर्यांस लिहून कळविली त्यात श्री स्वामी समर्थ महाराजांस त्यावर औषध विचारावे असेही लिहिले त्याप्रमाणे मोरोपंतांनी श्री स्वामींस विचारले असता गोमूत्र घ्यावे म्हणजे व्याधी जाईल असे सांगितले त्याप्रमाणे नारायणरावांनी उपचार करताच ते निखालस बरे झाले.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nया लीलाकथेतील नारायण सोलापूरकर हे तुमच्या आमच्यासारखे सामान्य जीव आहेत व्यवसायाने ते वकील आहेत व्यवसायाचा भाग म्हणून ते युक्त्या प्रयुक्त्या करणारच पण श्री स्वामींप्रती त्यांची निष्ठा होती हे निश्चितच या लीलेतून खोलवर बोध घेण्याचा अथवा शोधण्याचा प्रयत्न केल्यास पेशाने वकील असलेल्या नारायणरावाचा युक्ती प्रयुक्तीने येणारा पैसा सदोष असणार असा अतिरिक्त सदोष पैसा अनेकदा सुख समाधान शांती नाहीशी करतो हिरावून घेतो हीच नारायणराव वकीलाची मूळव्याधी म्हणता येईल श्री स्वामी महाराज त्यास गणपती म्हणून हाक मारीत गणपती ही बुद्धीची देवता असल्याचे सर्वमान्य आहे परंतु पेशाने वकील बुद्धी करामत कसरत करुन मिळविलेला अतिरिक्त पैसा त्यामुळे त्यांचे सारेच बिघडलेले श्री स्वामी समर्थांनी अंतःकरण शुद्धीला गोमूत���र म्हटले आहे शरीरातील टाकाऊ विषारी द्रव्ये जशी मूत्ररुपाने बाहेर टाकली जातात तसेच आपल्या इंद्रियांना पडलेले कुवळण निर्माण झालेले दोषही प्रयत्नपूर्वक काढून टाकावयाचे असतात या प्रक्रियेला गोमूत्र म्हणावयाचे असा गूढ अर्थ येथे आहे म्हणून श्री स्वामी समर्थांनी मूळव्याधीवर अर्थपूर्ण आणि बोधप्रद असा उपाय येथे सांगितला आहे गोमूत्र घ्यावे म्हणजे व्याधी जाईल शारीरिक रोग बरा करण्यापेक्षाही वृत्ती प्रवृत्तीतल्या व्याधी बर्या करणे केव्हाही चांगले ते केले म्हणजे व्याधी जातील ते स्वामी सेवेतून स्वामी कृपेने आपोआप होत असते काया वाचा मनाची शुद्धी निर्मोही निर्लेपी मन आणि काम क्रोध लोभ मोह मत्सर माया या षडरिपू विरहित अवस्थेनेच मूळव्याधी निखालस बरी होते मानसिक स्वास्थ्य लाभते हा या लीलेतला अर्थबोध आहे.\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\nक्र (२७७) लोटा विहिरीत फेकला\nक्र (२६९) मीच राम होतो मीच कृष्ण होतो बरे -२\nक्र (२८७) हे साधू खरे कशावरुन \nक्र (२११) मुंबई काय आता आम्हास नवीन पहायची आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/vijay-shivtare/", "date_download": "2020-01-20T12:39:48Z", "digest": "sha1:UIAS4YWI2F7XKHDP5UTSQWLPMDAT32NF", "length": 17082, "nlines": 210, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "vijay shivtare | Dainik Prabhat", "raw_content": "\nसंजय जगताप संपत्ती दान करणार का\nराज्यमंत्री विजय शिवतारे यांचा सवाल दिवे - सासवड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी (दि. 15) सभा झाली. त्यावेळी त्यांच्यासमोरच...\nपुरंदरवर महायुतीचाच झेंडा फडकणार – बाबाराजे जाधवराव\nशिवतारेंच्या प्रचारार्थ सासवड येथे महायुतीची पदयात्रा सासवड - पुरंदर विधानसभा मतदारसंघावर महायुतीचाच झेंडा फडकणार असून जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे हे...\nहवेलीतून शिवतारेंना 35 हजारांचे लीड देणार\nजालिंदर कामठे : फुरसुंगी, भेकराईनगर परिसरात प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद फुरसुंगी - हवेली तालुक्‍यातून राज्यमंत्री विजय शिवतारे यांना 35...\nबंद कारखान्यांबाबत सत्ताधारी गप्प का\nसंजय जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत खासदार सुळेंचा सवाल खळद - जेजुरीच्या एमआयडीसीमध्ये 75 टक्‍के कारखाने बंद आहेत यावर...\n…’तो’पर्यंत “गुंजवणी’तील थेंबही पुढे जावू देणार नाही\nवरवे खुर्द येथील सभेत आमदार संग्राम थोपटेंचा राज्यमंत्र्यांना इशारा भोर - गुंजवणी धरणाचे पाणी सासवड पुरंदरला देण्यास आमचा विरोध...\nहिम्मत असेल तर विमानतळाला विरोध जाहीर करा\nराज्यमंत्री विजय शिवतारे यांचे विरोधकांना आव्हान पुणे - एकीकडे विमानतळ प्रकल्पाला विरोध करायचा आणि दुसरीकडे मात्र, विमानतळ दुसऱ्या जागेत करायचे...\n‘गुंजवणी’ बंद पाइपलाइन विरोधाच्या “वादा’वर पडदा\nपुणे - गुंजवणी प्रकल्पाच्या बंद पाइपलाइन विरोधात दाखल केलेल्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे \"वादा'वर पडदा पडला आहे....\n‘गुंजवणी’च्या विरोधातील याचिका फेटाळल्या\nराज्यमंत्री विजय शिवतारे यांची माहिती : काम सुरू करण्यास न्यायालयाची परवानगी पुणे - गुंजवणी प्रकल्पाच्या बंद पाइपलाइन विरोधात दाखल...\nशिवसेना-भाजप नेत्यांच्या निर्णयानुसारच जागावाटप – शिवतारे\nकोल्हापुरात शिवसेनेला 6 जागांचे स्पष्टीकरण पुणे - ज्या पक्षाचा आमदार आहे, त्याच पक्षाला ती जागा असेल, असे जागा वाटपाचे...\nपुरंदरमध्ये अतिवृष्टीत कोट्यवधींचे नुकसान\nराज्यमंत्री शिवतारे यांनी घेतला तालुक्‍याचा आढावा नीरा - पुरंदर तालुक्‍यात झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे...\nजिहे-कठापूरच्या पाण्याला श्रेयवादाची उकळी\nप्रशांत जाधव सातारा - गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ विविध कारणांनी रेंगाळलेली जिहे-कठापूर योजना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी \"ड्रीम...\nजिल्ह्याला वार्षिक योजनेतून पूरग्रस्त भागासाठी 12 कोटी\nसातारा - जिल्ह्याला यावर्षी दुष्काळाचा आणि अतिवृष्टीचा सामना करावा लागलेला आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कृषीक्षेत्राचे, पशुधनाचे, घरांचे व सार्वजनिक...\nपुढचे सरकार शिवशाहीचे : आदित्य ठाकरे\nपारनेर - यात्रेत जनतेचे आशीर्वाद व खूप प्रेम मिळत आहे. एवढ्या पावसातही तुम्ही थांबले आहात, हे वलय, हे आशीर्वाद...\nशिवतारेंचे काळे धंदे पुराव्यानिशी बाहेर काढणार\nसासवड - पुरंदर तालुक्‍यातील जलयुक्त शिवार योजनेतील 200 कोटींचा भ्रष्टाचार विजय शिवतारेंच्या भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे हिमनगाचे फक्त टोक आहे....\nपुरंदरमध्ये “जल’ऐवजी स्वत:चे “संधारण’\nभ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्याने कृषी विभाग अडकला चौकशी��्या फेऱ्यात वाघापूर - पुरंदरवर वर्षानुवर्षे बसलेला दुष्काळी हा शिक्‍का कायमचा पुसण्यासाठी राज्य...\nअनधिकृत बांधकामे, नळजोडांवर कारवाई करू नका\nपुणे - महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्ये अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. कोंढवा आणि आंबेगाव सीमाभिंत...\nमला अडचणीत आणण्याचे “पवारी’ षड्‌यंत्र – शिवतारे\nभ्रष्टाचाराचे आरोप सूडबुद्धीने वाघापूर - \"लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा प्रचार अजित पवार यांच्या जिव्हारी लागला होता....\n1800 हेक्‍टर क्षेत्र नव्याने सिंचनाखाली आणण्याचा हेतू – शिवतारे\nशिक्रापूर - पाबळ (ता. शिरूर) व परिसरातील गावांना कळमोडीचे पाणी मिळावे यासाठी येथील नागरिकांनी सुरू ठेवलेला पाठपुरावा आजही सुरूच...\n ‘त्या’ कामातील भ्रष्टाचाराची होणार चौकशी\nपुरंदरच्या जलयुक्त शिवार कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश वाघापूर - राज्यातील जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत...\nराज्यमंत्री शिवतारे यांची रायगड मोहीम\nवाघापूर - पुरंदर-हवेलीमधील युवकांसाठी विजय शिवतारे मित्रमंडळाच्यावतीने रविवारी (दि. 7) रायगड मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत राज्यमंत्री...\n‘फडणवीस सरकारच्या काळात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर होणार कारवाई’\n‘फडणवीस सरकारच्या काळात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर होणार कारवाई’\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी वेळ\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपाकिस्तानातील बहिणीच्या प्रेमात पडून बनला आयएसआय एजंट\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी वेळ\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\n मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\n१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी वेळ\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपुणेकरांनो, कुत्रे पाळण्यावर येणार बंधने\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n‘फडणवीस सरकारच्या काळात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर होणार कारवाई’\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी वेळ\nशिर्डी वादावर काय म्हणाले विखे पाटील \nवाकड ब्रिजजवळ एसटीच्या धडकेत महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF%2520%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A4&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A4", "date_download": "2020-01-20T11:48:57Z", "digest": "sha1:O7LUPSP5YFRQ4OJJEUKFMFCKKSZ2WTBN", "length": 30774, "nlines": 370, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (65) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (5) Apply सप्तरंग filter\nउत्तर महाराष्ट्र (3) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nमनोरंजन (3) Apply मनोरंजन filter\nपश्चिम महाराष्ट्र (2) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nमराठवाडा (2) Apply मराठवाडा filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove शिवसेना filter शिवसेना\n(-) Remove संजय राऊत filter संजय राऊत\nउद्धव ठाकरे (74) Apply उद्धव ठाकरे filter\nमहाराष्ट्र (60) Apply महाराष्ट्र filter\nराजकारण (40) Apply राजकारण filter\nबाळासाहेब ठाकरे (36) Apply बाळासाहेब ठाकरे filter\nमुख्यमंत्री (33) Apply मुख्यमंत्री filter\nदेवेंद्र फडणवीस (31) Apply देवेंद्र फडणवीस filter\nशरद पवार (24) Apply शरद पवार filter\nनिवडणूक (18) Apply निवडणूक filter\nकाँग्रेस (16) Apply काँग्रेस filter\nआदित्य ठाकरे (13) Apply आदित्य ठाकरे filter\nनरेंद्र मोदी (12) Apply नरेंद्र मोदी filter\nमहापालिका (12) Apply महापालिका filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (12) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nचित्रपट (10) Apply चित्रपट filter\nपत्रकार (9) Apply पत्रकार filter\nराष्ट्रवाद (9) Apply राष्ट्रवाद filter\nसुभाष देसाई (9) Apply सुभाष देसाई filter\nअनिल देसाई (8) Apply अनिल देसाई filter\nमुंबई महापालिका (7) Apply मुंबई महापालिका filter\nराष्ट्रपती (7) Apply राष्ट्रपती filter\nउत्तर प्रदेश (6) Apply उत्तर प्रदेश filter\nशेतकरी (6) Apply शेतकरी filter\nसुधीर मुनगंटीवार (6) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nअजित पवार (5) Apply अजित पवार filter\nएकनाथ शिंदे (5) Apply एकनाथ शिंदे filter\nकॉंग्रेस (5) Apply कॉंग्रेस filter\nसीमावाद कौरव- पांडवाचे युद्ध नाही : संजय राऊत\nसोलापूर : आमच्या मनात खोट नाही, सर्वच आपले आहेत. हे कौरव- पांडवांच युद्ध नाही. ही जमिनीची नाही, संस्कृतीची लढाई आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बेळगावसंबंधी महाराष्ट्र-कर्नाटकातील संघर्षावर मुलाखतीत म्हटले आहे. बेळगाव येथील सार्वजिनक वाचनालयाच्या व्याख्यानमालेत...\nसंजय राऊत यांच्याकडूनही बाळासाहेबांची तुलना शिवाजी महाराज यांच्याशी\nपुणे : भाजप नेते जय भगवान गोयल यांनी एका पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. त्यावरून वादंग निर्माण झाला आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील सामनामधून तसेच स्वतःच्या ब्लॉगद्वारे बाळासाहेब ठाकरे...\nएकदाचं आलं मंत्रिमंडळ (श्रीराम पवार)\nखूप वाट पाहायला लावणारं मंत्रिमंडळ राज्यात एकदाचं अस्तित्वात आलं आहे. आघाडीत प्रत्येक बाबीसाठी तीन पक्षांच्या समन्वयाची आणि सहमतीची कसरत करावी लागणार हे आता पुरेसं स्पष्ट झालं आहे. निदान यापुढं, मागच्यांचं काय चुकलं याची धुणी बडवण्यापेक्षा जी स्वप्नं दाखवून हे सरकार सत्तेवर आलं आहे, त्यासाठी झडझडून...\nविदर्भात ईथे आहे मुख्यमंत्र्यांचे आजोळ...\nअमरावती : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बालपणाचे काही दिवस परतवाड्यातील म्युनिसिपल हायस्कूल परिसरातील उघडे (किराड) वाड्यात गेले. बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे येथील न्यायालयात बेलीफ म्हणून कार्यरत होते व या काळात ते उघडे यांच्या घरी भाड्याने राहायचे. बाळासाहेबांचे...\nशिवसेना करू शकते राज्यसभेतून सभात्याग; भाजपला फायदाच\nनवी दिल्ली : राज्यसभेत आज (बुधवार) केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सादर केल्यानंतर हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी भाजपपुढे मोठे आव्हान आहे. मात्र, एकेकाळचा भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे खासदार राज्यसभेतून मतदानावेळी सभात्याग करून एकप्रकारे भाजपला मदत करण्याची शक्यता आहे. केंद्रातील...\nसंजय राऊत म्हणतात, त्यांचा शिवसेना संपवायचा कट होता, पण पवार साहेबांनी...\nमुंबई : महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यांची ही ऑफर आपण नाकारली, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अ��्यक्ष शरद पवार यांनी केला, त्यावर आज ट्विट करत शिवसेना नेते संजय राऊत...\nbreaking : शिवसेना राष्ट्रवादीला देणार अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद\nमुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंतची सर्वात मोठी उलथापालथ सुरू असताना सर्वांनाच एकावर एक धक्के बसत आहेत. विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर त्याचे असे परिणाम पाहायला मिळतील याची कोणालाही जाणीव त्यावेळी झाली नव्हती. - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा त्यातच आता आणखी एक मोठी बातमी येऊन...\n'संजय राऊतांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज'\nमुंबई : ''भाजप नेत्यांना सत्तेचं वेड लागलंय, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. मात्र, सत्तेचं वेड तर राऊत यांनाच लागलंय. त्यामुळे त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याची गरज आहे. याच राऊतांनी कपिल सिब्बल यांच्यावर बेछूट आरोप करताना...\nमहाराष्ट्राच्या राजकारणात काय घडलं दिवसभरात; वाचा एका क्लिकवर\nमु्ंबई : महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत मोठा राजकीय धक्का देणारा दिवस म्हणून, आजच्या दिवसाची नोंद होणार आहे. शनिवारी (ता.23) सकाळी संपूर्ण महाराष्ट्र साखर झोपेत असताना, राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली...\nमहाशिवआघाडीचे सरकार पवारांमुळे टिकेल : रामदास आठवले\nमुंबई : राज्यात नव्याने स्थापन होत असलेले शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे महाशिवआघाडीचे सरकार शरद पवार यांच्यामुळे टिकेल, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यासाठी राष्ट्रवादी...\nहिंमत असेल तर या अंगावर, आम्ही तयार आहोत; शिवसेनेचे थेट आव्हान\nमुंबई : मोदी यांच्यावर जहरी टीका करणाऱ्या नितीश कुमारांच्या कमरेवर पुन्हा एनडीएचे लंगोट बांधताना तुम्ही आमची परवानगी घेतली होती काय पण सारे जण विरोधात गेले असताना मोदी यांचा बचाव करणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या संघटनेस एनडीएतून बाहेर काढण्याचा मुहूर्त मिळाला तोदेखील शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथीस...\nमहाराष्ट्रात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार; राऊत यांचा पुनरुच्चार\nनवी दिल्ली : काँग्रे��� अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतरही शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या सरकार स्थापनेचा विषय पुढे सरकला नाही. पण, महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली लवकरच सरकार स्थापन होईल, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केलाय. शिवसेना...\nशिवसेना संसदेत विरोधी बाकांवर\nनवी दिल्ली - राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना-भाजप युतीमध्ये सत्तास्थापनेवरून निर्माण झालेल्या अभूतपूर्व अशा तणावामुळे हे दोन्ही पक्ष परस्परांपासून दुरावले होते. शिवसेनेच्या रोजच्या वाग्बाणांमुळे घायाळ झालेल्या दिल्लीतील भाजपश्रेष्ठींनी अखेर आज युतीच्या काडीमोडावर शिक्कामोर्तब...\nआमची खुर्ची बदलली, आता सरकारची खुर्ची जाणार : संजय राऊत\nशिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून दररोज चर्चेत राहत आहेत. रविवारी (ता.17) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ते बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथे गेले होते. - 'सकाळ'चे मोबाईल ऍप ...\nभाजपने सोडला 'बाण'; शिवसेना एनडीएतून बाहेर\nनवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी आकारास आलेले नवीन राजकीय समीकरण आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर नवी दिल्लीत बोलावलेल्या 'एनडीए'च्या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याने आज (रविवार) अखेर भाजपने शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा भाजपकडून...\nदेवेंद्र फडणवीसांसह 'या' भाजप नेत्यांनी केले बाळासाहेबांना अभिवादन\nमुंबई : मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात टोकाचे मतभेद झाल्यानंतर आज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने भाजप नेते शिवतीर्थावर येणार का, असा प्रश्न सकाळपासून उपस्थित केला जात होता. त्याला भाजप नेत्यांनीच पूर्णविराम दिलाय. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा...\nआम्हाला कोणी शहाणपणा शिकवू नये; राऊतांचा फडणवीसांना टोला\nमुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी आम्हाला कोणी शहाणपणा शिकवू नये, असा टोला हाणला आहे. Mumbai: Shiv Sena leaders Sanjay Raut and Arvind Sawant pay tribute to #BalasahebThackeray on his death...\nयुतीला अधिकृत तडा; 'एनडीए'च्या बैठकीला शिवसेनेची दांडी\nमुंबई : राज्याच्या सत्तास्थापनेसाठी आकारास आलेले नवीन राजकीय समीकरण आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर भाजपने उद्या (ता. 17) नवी दिल्लीत बोलावलेल्या \"एनडीए'च्या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याने भाजप- शिवसेना युतीला अधिकृत तडा गेल्याचे मानण्यात येते. राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेना,...\n'लोकांसाठी तो चाणक्य, मात्र आमच्यासाठी तो फक्त आमचा बाबा\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात एकाच व्यक्तीचं नाव वारंवार कानावर पडत आहे, ते म्हणजे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत. आज त्यांचा 58 वा वाढदिवस असल्याने त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा वाढदिवसाचे...\n'मी पुन्हा येईन, पुन्हा येईन' असे म्हणणार नाही, पण... : संजय राऊत\nमुंबई : 'महाआघाडी सरकारसाठी किमान समान कार्यक्रमावर काम सुरू आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा, तसेच 5 काय 25 वर्षे मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा. बोलणी सुरू आहेत, त्यामुळे कोणीही फॉर्म्यूलाची चिंता करू नये.' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (ता. 15) पत्रकार परिषदेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/?cat=25", "date_download": "2020-01-20T11:45:09Z", "digest": "sha1:AFT7NLYVS6RHH77K6H5ZA4CEF6HJBI7R", "length": 6215, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "खेळ | Chaupher News", "raw_content": "\nरिओ पॅरालिम्पिकमध्ये डबल धमाका, भारताला ‘सुवर्ण’ व ‘कांस्य’\nरिओ ऑलिम्पिकमध्ये देशासाठी एकतरी सुवर्णपदक मिळवण्याचे भारतीय खेळाडूंचे स्वप्न अपूर्ण राहिले असले तरी ही कसर आता रिओ पॅरालिम्पिकमध्ये भरून निघाली आहे. मरियप्पन थंगवेलू याने...\nभारत ‘अ’ने पटकावले विजेतेपद\nमनदीपसिंग आणि कर्णधार मनीष पांडेच्या अर्धशतकानंतर यजुवेंद्र चहलच्या अचूक फि���कीच्या जोरावर भारत 'अ' संघाने रविवारी ऑस्ट्रेलिया 'अ' संघावर ५७ धावांनी मात केली आणि चौरंगी...\nखासगी ट्रॅव्हल्सच्या बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणा : आमदार लक्ष्मण जगताप\nChaupher News पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख रस्त्यांवरील खासगी ट्रॅव्हल्स वाहनांची अवैध वाहतूक व पार्किंग समस्येमुळे नागरिकांना वाहतूककोंडी आणि अपघातांना सामोरे...\nकेजरीवालांनी दिले हमीपत्र, दहा आश्वासने; 200 युनिट माेफत वीज कायम\nChaupher News दिल्लीत आणखी पाच वर्षांसाठी सत्ता मिळावी यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी मतदारांना हमीपत्र दिले. त्यात...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nआरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे \n‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचा-यांनी म्हंटले आहे. सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये आले अधिक प्रमाणात आपण...\nखासगी ट्रॅव्हल्सच्या बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणा : आमदार लक्ष्मण जगताप\nचिंचवडमधील बालाजी ज्वेलर्स फोडले : लाखोंच्या मालावर डल्ला\nविराटने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/ganesh-chaturthi-2019/page/2/", "date_download": "2020-01-20T12:45:27Z", "digest": "sha1:3RA7A52CUNL57O5T5A76VOSACOME7BTA", "length": 30865, "nlines": 272, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Ganesh Chaturthi 2019 – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Ganesh Chaturthi 2019 | Photos & Videos | लेटेस्टली - Page 2", "raw_content": "\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHatchback Cars 2020: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nनवं हेल्मेट खरेदी करणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nShattila Ekadashi 2020: षट्तिला एकादशी साजरी करण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या महत्व आणि शुभ मुहूर्त\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू ���ंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nHappy Ganeshotsav 2019 HD Images: गणरायाच्या आगमनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा, HD Greetings, Wallpapers, Wishes देऊन करा आनंद द्विगुणित\nGaneshotsav 2019: प्रथम तुला वंदितो ते मोरया मोरया पर्यंत ही 10 मराठमोळी गाणी दरवर्षी ठरतात गणेशोत्सवाची शान (Watch Video)\nLalbaugcha Raja 2019 LIVE Mukh Darshan Day 1: लालबागच्या राजाचं मुखदर्शन भाविकांसाठी खुलं; इथे पहा आरतीचं थेट प्रक्षेपण\nGanesh Chaturthi 2019 Wishes: गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा मराठी ग्रीटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा यंदाचा गणेशोत्सव\nGaneshotsav 2019: गणपतीची सोंड डाव्या बाजूला असावी की उजव्या कशी निवडाल गणेश मूर्ती\nGaneshotsav 2019: अष्टविनायक गणपती पालीचा बल्लाळेश्वर हे नाव कसे पडले\nGaneshotsav 2019: पुण्यातील मानाचे पाच गणपती; जाणून घ्या प्रत्येक गणपतीचा इतिहास आणि महत्व\nGanesh Chaturthi 2019 Pran Pratishtha Muhurat: गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूजा कधी आणि कशी करावी यासाठी मदत करतील ही खास अ‍ॅप्स\nGaneshotsav 2019: अष्टविनायकामधील तिसरा गणपती 'सिद्धटेकचा सिद्धिविनायक'; जाणून घ्या मंदिर, मूर्ती आणि महत्व\nGaneshotsav 2019: उकडीचे मोदक जितके स्वादिष्ट तितकेच या '6' कारणांसाठी आरोग्यदायी; फीटनेस फ्रिक्ससाठी असे बनवा लो कॅलरी मोदक\nGanesh Chaturthi 2019 Special Ukdiche Modak: गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य उकडीचे मोदक घरच्या घरी झटपट कसे बनवाल\nLalbaugcha Raja 2019 First Look: लालबागचा राजा 2019 ची पहिली झलक; चांद्रयान 2 च्या थीमवर आकर्षक सजावट\nGaneshotsav 2019: अष्टविनायकामधील पहिला गणपती 'मोरगावचा मोरेश्वर'; जाणून घ्या मंदिर, मूर्ती आणि पौराणिक महत्व\nGaneshotsav 2019: उकडीचे ते Nutella बॉम्ब मोदक; बाप्पाच्या आवडीच्या मोदकांचे हटके व्हर्जन चाखण्यासाठी मुंबईतील या पाच ठिकाणांना नक्की द्या भेट\nGanesh Chaturthi Messages 2019: गणेश चतुर्थीच्या मराठमोळ्या शुभेच्छा Wishes, Whatsapp Status, Greetings च्या माध्यमातून देऊन यंदाचा गणेशोत्सव करा भक्तिमय वातावरणात साजरा\nLalbaugcha Raja 2019 First Look Live Streaming: लालबागचा राजा 2019 चं प्रथम दर्शन आज संध्याकाळी 7 वाजता, इथे पहा थेट प्रक्षेपण\nGaneshotsav 2019: गणेशोत्सवाच्या सोहळ्यात बाप्पाच्या डिझाईनची मेहेंदी वाढवेल तुमच्या हाताचे सौंदर्य, नक्की ट्राय करा (Watch Video)\nHartalika Vrat 2019: हरतालिके दिवशी शिवपिंडीवर का वाहण्यात येतात 16 पत्री जाणून घ्या हरितालिका आणि 16 पत्रींचे महत्व\nMumbai Cha Raja Aagaman Sohala 2019: गणेश गल्ली चा गणपती आगमन सोहळा आज रंगणार; माथाडी कामगारांना आरतीचा मान\nहैदराबाद येथील गणेश मूर्तीच्या उंचीत वाढ, यावर्षी थेट ६१ फूट\nGaneshotsav 2019: गणपतीला प्रिय आहेत 20 पत्री; पूजेवेळी 'या' मंत्रोच्चाराने अर्पण करा वीस वृक्षांची पाने\nनवसाला पावणारा, इच्छापूर्ती करणारा असे दावे करणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर कारवाईची शक्यता\nGanpati Invitation Marathi Messages Format: घरगुती गणेशोत्सवासाठी मित्रपरिवार, नातलगांना आमंत्रित करण्यासाठी WhatsApp Messages आणि Images च्या माध्यमातून शेअर करा या 'निमंत्रण पत्रिका'\nGaneshotsav 2019: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी पथकर माफीचे स्टिकर्स 30 ऑगस्टपासून उपलब्ध; पहा कुठे, कशी मिळणार टोलमाफी\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांन�� अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nCAA को लेकर पीएम मोदी ने कांग्रेस पर साधा निशाना, कहा- नकारे जाने के बाद लोगों के बीच फैला रहे हैं झूठ: 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nदीपिका पादुकोण के इस TikTok Video को देखकर भड़के लोग, कहा- पैसों के लिए शर्म भी बेच दी\nजम्मू-कश्मीर के डीजीपी दिलबाग सिंह बोले 'दक्षिणी कश्मीर' में खात्मे की कगार पर हिजबुल मुजाहिदीन\nमनी लॉन्ड्रिंग केस में रॉबर्ट वाड्रा की बढ़ सकती हैं मुश्किलें, करीबी सीसी थंपी को ED ने किया गिरफ्तार\nजाकिर नाइक को पनाह देना पड़ा भारी मलेशियाई PM महातिर मोहम्मद ने भारत के लिए कही ये बड़ी बात\nदिल्ली विधानसभा चुनाव 2020: नामांकन दाखिल नही कर पाए सीएम केजरीवाल, रोड शो में हुए लेट, अब कल भरेंगे पर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/rss-likely-to-invite-rahul-gandhi-for-delhi-event-sources/articleshow/65562423.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-01-20T11:54:16Z", "digest": "sha1:FLGVOUBCFJ3JRVZLTOQVUNTPWW5BJEHH", "length": 13743, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Rahul Gandhi : Rahul Gandhi: संघाच्या कार्यक्रमाचं राहुल गांधींना आमंत्रण? - rss likely to invite rahul gandhi for delhi event: sources | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nRahul Gandhi: संघाच्या कार्यक्रमाचं राहुल गांधींना आमंत्रण\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना विजयदशमीच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देऊन देशभरात नव्या चर्चेला तोंड फोडणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनाही एका कार्यक्रमाचं आवताण देण्याची तयारी सुरू केली आहे. राजकीय वर्तुळातील खास सूत्रांनी ही माहिती दिली आहे. खरोखरच तसं झाल्यास, 'आम्ही द्वेषाचं राजकारण करत नाही, असं सांगून भर लोकसभेत पंतप्रधान मोदींची गळाभेट घेणारे राहुल गांधी त्यास कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nRahul Gandhi: संघाच्या कार्यक्रमाचं राहुल गांधींना आमंत्रण\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना विजयदशमीच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देऊन देशभरात नव्या चर्चेला तोंड फोडणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनाही एका कार्यक्रमाचं आवताण देण्याची तयारी सुरू केली आहे. राजकीय वर्तुळातील खास सूत्रांनी ही माहिती दिली आहे. खरोखरच तसं झाल्यास, 'आम्ही द्वेषाचं राजकारण करत नाही, असं सांगून भर लोकसभेत पंतप्रधान मोदींची गळाभेट घेणारे राहुल गांधी त्यास कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nयेत्या १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान दिल्लीतील विज्ञान भवनात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत संघाचा कार्यक्रम होणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनाही या कार्यक्रमाला बोलावण्याचा संघाचा विचार आहे. राहुल गांधी हे सतत संघावर टीका करत असतात. सध्या सुरू असलेल्या जर्मनी व लंडन दौऱ्यातही राहुल यांनी संघाला लक्ष्य केलं होतं. संघाची तुलना त्यांनी थेट 'मुस्लिम ब्रदरहूड' या सुन्नी मुस्लिम संघटनेशी केली होती.\nसंघाचे प्रचारप्रमुख अरुण कुमार यांनी आज दिल्लीतील कार्यक्रमाची माहिती देताना राहुल यांनी संघावर केलेल्या टीकेलाही उत्तर दिलं. 'ज्याला अजून भारत समजलेला नाही, त्याला संघ समजू शकत नाही. माहितीच्या अभावी राहुल गांधी चुकीची तुलना करत आहेत,' असं ते म्हणाले.\nसंघाच्या दिल्लीतील कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांना आमंत्रित करण्यात येणार आहे. त्यांनी थेट कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र, राहुल गांधी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनाही कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं जाईल, अशी चर्चा आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'निर्भयाच्या आईनं सोनियांचा कित्ता गिरवावा'\nCAA सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारकः कपिल सिब्बल\nनिर्भयाच्या दोषींची फाशी २२ जानेवारीला नाही: कोर्ट\nशिक्षा झाली म्हणून नोकरीवरून काढता येणार नाही: कोर्ट\nनागरिकत्व कायदा: RSSच्या उलेमा परिषदेत राडा\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ओढून आणतात...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका पळाली\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nनिर्भया: अल्पवयीन असल्याचा पवनचा दावा SC ने फेटाळला\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nRahul Gandhi: संघाच्या कार्यक्रमाचं राहुल गांधींना आमंत्रण\nBiofuel Flight: जैवइंधनावर उडाले पहिले विमान...\nपुरामुळे यावर्षी देशात ९९३ बळी, १७ लाख बेघर...\nसर्पदंशावर उतारा, आंध्र सरकारचा सर्प यज्ञ\nअमित शहांच्या सुरक्षेचा खर्च जाहीर करण्यास नकार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-government-formation-sharad-pawar-congress-meeting-may-seal-maharashtra-deal/articleshow/72093350.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-01-20T11:37:23Z", "digest": "sha1:UQVHUQXZ67YMOWUZA767DTNVLIJPXZIP", "length": 16090, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "sharad pawar-sonia gandhi meet : सत्तापेच कायम; शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया अनुत्सुक? - maharashtra government formation sharad pawar congress meeting may seal maharashtra deal | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nसत्तापेच कायम; शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया अनुत्सुक\nमहाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी होण्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या अद्याप तयार नाहीत, असं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुण्यात पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यान���तर ते सोमवारी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील. ते शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत सोनिया गांधींचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.\nमुंबई: महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी होण्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या अद्याप तयार नाहीत, असं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुण्यात पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते सोमवारी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील. ते शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत सोनिया गांधींचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. ते आजच दिल्लीत जाणार होते, मात्र, काही कारणास्तव ते उद्या दिल्लीत जातील. दुसरीकडे भाजपनंही सरकार स्थापन करण्याचे ठरवले आहे.\nमहाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात आता सोनिया गांधींची भूमिका महत्वाची ठरणार आहे. राज्यात सरकार स्थापन होणार की नाही, हे सोनिया गांधी काय भूमिका घेतात यावर अवलंबून आहे. शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी होण्यास सोनिया तयार नाहीत, असं सांगितलं जात आहे. यासंदर्भात शरद पवार हे सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. त्यांचे मन वळवण्याचा ते प्रयत्न करण्याची शक्यता आहे. ते सोमवारी किंवा मंगळवारी सोनियांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेसशी संबंधित सूत्रांनुसार, 'काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी किमान समान कार्यक्रमावर शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करणे पक्षश्रेष्ठींना फारसे रुचलेलं दिसत नाही.' काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या महाआघाडीला अद्याप मंजुरी दिलेली नाही. अखेरचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.\nकुणी आम्हाला शहाणपणा शिकवू नये; राऊत यांचा टोला\nमहाशिवआघाडीचा केंद्रबिंदू ठरणार दिल्ली\nकाँग्रेसमुळं राज्यपालांची भेट रद्द\nशिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी शनिवारी संध्याकाळची वेळ मागितली होती. मात्र, काँग्रेसचे नेते मुंबईत नव्हते. त्यामुळं शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांना राज्यपालांच��� भेट रद्द करावी लागली होती. काँग्रेसचे नेते मुंबईत नसल्यानं राज्यपालांची भेट कशी घेणार, असं काँग्रेसचा एक नेता म्हणाला.\nआम्हीच सरकार स्थापन करणार: भाजप\nराज्यातील सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच, यासंदर्भात मुंबईतील भाजपच्या कार्यालयात तीन दिवसांपासून खल सुरू होता. राज्यात भाजपच सरकार स्थापन करणार असल्याचं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलं. मात्र, सरकार स्थापन कसं होणार हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही हा दावा केला होता.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nशबाना आझमी यांची प्रकृती स्थिर; अवघं बॉलिवूड काळजीत\nइतिहासावर किती दिवस बोलणार; आदित्य ठाकरेंचा राऊतांना टोला\nहाजी मस्तानचा मुलगा म्हणाला; इंदिरा-करीम लाला भेटीचा मी साक्षीदार\n'तंगड्या तोडण्याची भाषा करू नका, तंगड्या प्रत्येकाला असतात'\nसेक्स रॅकेटमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचे देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबा जन्मस्थळ वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nसरन्यायाधीश शरद बोबडे यांनी गाजवले मैदान\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसत्तापेच कायम; शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया अनुत्सुक\nआता टिवटिव करणारे एनडीएच्या स्थापनेवेळी गोधडीत होते: संजय राऊत...\nमहापौर निवडीसाठी मुंबई महानगरपालिकेतही ‘महाशिवआघाडी’\n'त्या' उमेदवाराला पुन्हा नगरसेवकपद कसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/protest-against-tribal-reservation-in-dhanagar/articleshow/66909914.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-01-20T12:37:42Z", "digest": "sha1:GYXOTAJD6IIRLRTLSUCOP22PTSFCKBG7", "length": 13891, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: धनगर आरक्षणास आदिवासींचा विरोध - protest against tribal reservation in dhanagar | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nधनगर आरक्षणास आदिवासींचा विरोध\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याची मागणी जोर धरत असताना, आदिवासी आमदारांकडून या मागणीला विरोध होत आहे. घटनेने दिलेले सात टक्के आरक्षण हे आदिवासी समाजासाठी आहे. त्यामुळे यात अन्य कोणाचाही समावेश करण्यात येऊ नये, अशी मागणी आदिवासी आमदारांनी केली आहे.\nधनगर आरक्षणास आदिवासींचा विरोध\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याची मागणी जोर धरत असताना, आदिवासी आमदारांकडून या मागणीला विरोध होत आहे. घटनेने दिलेले सात टक्के आरक्षण हे आदिवासी समाजासाठी आहे. त्यामुळे यात अन्य कोणाचाही समावेश करण्यात येऊ नये, अशी मागणी आदिवासी आमदारांनी केली आहे.\nराज्यात मराठा आरक्षणाचा कायदा राज्य सरकारने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर केला. आता धनगर समाजाने अनुसूचित जमातीत समावेश करावा यासाठी आंदोलन सुरू केले आहे. धनगर समाजाला सध्या विमुक्त आणि भटक्या जमातीत आरक्षण आहे. आदिवासींना घटनेने अनुसूचित जमातीत आरक्षण दिलेले आहे. ते सात टक्के आहे. या अनुसूचित जमातीत धनगर समाजाला आरक्षण हवे आहे. अनुसूचित जमातीत धनगर समाजाला आरक्षण देता येईल का, याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने एका संस्थेची नियुक्ती केली होती. त्यांनी आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. मात्र अहवालात धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण द्यावे का, अशी अनुकूल शिफारस केल्याचे अजून स्पष्ट झालेले नाही. तसेच धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. त्यामुळे केवळ अनुसूचित जमातीत आरक्षण द्या, अशी शिफारस करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे.\nधनगर समाजाची अनुसूचित जमातीत समावेश करण्याची मागणी होत असताना राज्यातील आदिवासी आमदारही एकवटले आहेत. हिवाळी अधिवेशनात या आमदारांची एक बैठक झाली. काँग्रेसचे आमदार के. सी. पाडवी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. आदिवासींना घटनेने आरक्षणाचा अधिकार दिला ��हे. त्यांच्यासाठी सात टक्के आरक्षण ठेवलेले आहे. यात अन्य कोणत्याही जातींचा समावेश होता कामा नये, धनगर समाजाला विशेष आरक्षण द्यायचे असेल तर ते वेगळे द्यावे, आदिवासींमध्ये त्यांचा समावेश करण्यात येऊ नये, असे या आदिवासी आमदारांचे मत आहे. त्यांनी राज्य सरकारकडेही तशी मागणी केली आहे. त्यामुळे भविष्यात आदिवासी विरुद्ध धनगर समाज असा संघर्ष राज्यात सुरू होण्याची शक्यता आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nशबाना आझमी यांची प्रकृती स्थिर; अवघं बॉलिवूड काळजीत\nइतिहासावर किती दिवस बोलणार; आदित्य ठाकरेंचा राऊतांना टोला\nहाजी मस्तानचा मुलगा म्हणाला; इंदिरा-करीम लाला भेटीचा मी साक्षीदार\n'तंगड्या तोडण्याची भाषा करू नका, तंगड्या प्रत्येकाला असतात'\nसेक्स रॅकेटमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री\nइतर बातम्या:धनगर आरक्षण|आदिवासींचा विरोध|tribal protest|ST category|dhangar reservation\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nराम शिंदेच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचे देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nधनगर आरक्षणास आदिवासींचा विरोध...\nसॅनिटरी नॅपकिन निर्मितीसाठी पालिकेची मदत...\nकुणबी समाजाचे प्रलंबित प्रश्न सुटणार...\nराम मंदिराला हक्काची जागा मिळू नये हे निराशाजनक: दत्तात्रेय होसब...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/catholic-syrian-bank-recruitment-17052019.html", "date_download": "2020-01-20T11:34:54Z", "digest": "sha1:ZEQRX7HPK2PKAOYG5HIF7JOVSNQXULJI", "length": 11465, "nlines": 183, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "कैथोलिक सीरियन बँक [Catholic Syrian Bank] मध्ये विविध पदांच्या १२३ जागा", "raw_content": "\nकैथोलिक सीरियन बँक [Catholic Syrian Bank] मध्ये विविध पदांच्या १२३ जागा\nकैथोलिक सीरियन बँक [Catholic Syrian Bank] मध्ये विविध पदांच्या १२३ जागा\nकैथोलिक सीरियन बँक [Catholic Syrian Bank] मध्ये विविध पदांच्या १२३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nक्लस्टर हेड क्रेडिट - कृषी (Cluster Head Credit - Agri) : ०२ जागा\nअॅग्री ऑपरेशन्स ऑफिसर (Agri Operations Officer) : ०५ जागा\nअॅग्री क्रेडिट ऑफिसर (Agri Credit Officer) : ०१ जागा\nरिलेशनशिप मॅनेजर - अॅग्री (Relationship Manager - Agri) : ०६ जागा\nसहाय्यक व्यवस्थापक / व्यवस्थापक / वरिष्ठ व्यवस्थापक (Asst. Manager/ Manager/ Sr. Manager - Two Wheeler Loans) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर/पदव्युत्तर पदवी ०२) ०६ महिने ते १२ वर्षाचा अनुभव.\nशुल्क : शुल्क नाही\nनोकरी ठिकाण : संपूर्ण भारत\nसूचना - सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 June, 2019\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nसर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र\nसर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती\nदिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या\nशैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती\nव्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)\nमध्य रेल्वे [Central Railway] मुंबई येथे सल्लागार पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२०\nप्रगत संगणन विकास केंद्र [CDAC] हैद्राबाद येथे प्रकल्प अभियंता पदांच्या २६ जागा\nअंतिम दिनांक : २५ जानेवारी २०२०\nइंदिरा गांधी इंस्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च [IGIDR] मुंबई येथे वित्त अधिकारी पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : २१ फेब्रुवारी २०२०\nजिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय [CDMO] पालघर येथे विधी अधिकारी पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : ०४ फेब्रुवारी २०२०\nडिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी [DIAT] मध्ये कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : २९ जानेवारी २०२०\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [TRTI] पुणे येथे विभागीय चौकशी अधिकारी पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२०\nमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [Maha Metro] मध्ये विविध पदांच्या ०३ जागा\nअंतिम दिनांक : १२ फेब्रुवारी २०२०\nमुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड [MRVC] मध्ये उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२०\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/Sushma-Karogal.aspx", "date_download": "2020-01-20T12:36:12Z", "digest": "sha1:46GKV3YV5E3T2PHK5XAM3EZCZN4ZG3NT", "length": 7134, "nlines": 136, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nहे पुस्तक सुधा मुर्तींनी \"T. J. S. George\" ह्यांना अर्पण केले असून, इंग्रजी भाषेत लेखन करायची प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन, त्यांच्यातील सुप्त लेखनकौशल्य जागृत करून साहित्यातील विविध प्रयोग करून पाहण्यास George ह्यांनी त्यांना व अनेकांना उत्तेजन दिले हे असे त्या म्हणतात. पुस्तकातील कथा, सत्यकथा असून प्रत्येक कथा ही मनुष्य स्वभावाची सुंदर आणि घृणास्पद अशी दोन्ही रूपे उलगडत जाते.\"आयुष्य सन्मानाने कसं जगता येत\" हे सुधा मूर्तींनी हिंमत आणि धैर्य दाखवून पारंपरिक प्रथांच्या गुलामगिरीत अजाणतेपणे अडकलेल्या स्त्रियांची सुटका करून वास्तवात आणून त्याची जाणीव ह्या स्त्रियांना करून दिली आहे. सुधा मूर्तींनी इन्फोसिस फौंडेशनच काम करत असतानाच्या केलेल्या प्रवासात भेटलेल्या स्त्रियां,त्यांच्या कॉलेज जीवनातील अनुभव,वडिलांचा प्रेमळ आणि समजूतदार स्वभाव आणि त्यांची परोपकारी वृत्ती व मार्गदर्शन,भारतीय भाज्यांचं उगम स्थान, सिनेसृष्टी संदर्भात इराण,पोलंड,क्यूबा, बहामाज, उझबेकिस्तान, आइसलँड ह्या देशांतील त्यांचे बॉलीवूडच्या चाहत्यांचे अनुभव असे सोप्पे विषय घे���न कथा मांडल्या आहेत.. साधी, सोपी आणि प्रवाही भाषाशैली हे पुस्तकाचं वैशिष्ट्य. त्यांनी देवदासी समाजासाठी जे काम केलं ते वंदनीय आहे.देवदासी सारख्या निंद्य आणि घृणास्पद परंपरेतून त्यांनी 3000 स्त्रियांची मुक्तता केली..\"तीन हजार टाके\" म्हणजे प्रत्येक स्त्रीने गोधडीच्या नक्षीत तिचा लावलेला हात म्हणजेच एक टाका आहे असे हे तीन हजार टाके असलेली गोधडी त्या सर्व स्त्रियांनी सुधा मूर्तींना पतसंस्थेच्या तिसऱ्या वर्धापनदिनाच्या सोहोळ्या दिवशी भेट म्हणून दिली आहे आणि त्या म्हणतात,\"मला आजवर मिळालेली ही सर्वांत सुंदर भेट आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/lifestyle/the-modi-government-is-selling-gold-so-cheaply-this-is-the-rule", "date_download": "2020-01-20T13:04:35Z", "digest": "sha1:AYO6BZCSP7KD26SQBX375BOAEPEH2DZK", "length": 11503, "nlines": 138, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | मोदी सरकार इतक्या स्वस्त पद्धतीने सोन्याची विक्री करत आहे, 'हा' नियम आहे", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nमोदी सरकार इतक्या स्वस्त पद्धतीने सोन्याची विक्री करत आहे, 'हा' नियम आहे\nआपण सोने 'येथून' खरेदी करू शकता, स्वस्त दरात सोने खरेदी करण्यासाठी पाच दिवस आहेत\n मोदी सरकार सर्वसामान्यांना आणि गुंतवणूकदारांना स्वस्त किंमतीत सोने खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. पीएम मोदी सरकारच्या सोन्यातील गुंतवणूकीची सरकारी योजना सव्हर्व्हन गोल्ड बाँडच्या सातव्या टप्प्यातील गुंतवणूक आज 2 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. सातव्या टप्प्यात सोव्हर्न गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करण्याचा कालावधी 2 ते 6 डिसेंबर दरम्यान आहे.\nस्वस्तात सोने खरेदी करू शकता\nआपण रिझर्व्ह बॅंकेच्या सार्वभौम सुवर्ण बाँड योजनेंतर्गत स्वस्तपणे सोने खरेदी करू शकतात. आपल्याकडे स्वस्त दरात सोने खरेदी करण्यासाठी पाच दिवस आहेत.\nसध्या सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 39520 रुपये आहे. म्हणजेच प्रति ग्रॅम सोन्याचे बाजारभाव प्रति ग्रॅम 3,952 रुपये आहे. त्याचबरोबर या योजनेंतर्गत तुम्ही प्रति ग्रॅम 3,795 रुपयांवर सोने खरेदी करू शकता. या व्यतिरिक्त डिजिटल मोडमधून देय दिल्यास प्रति ग्रॅम 50 रुपये सूट देण्यात येणार आहे. म्हणजेच सोव्हरेन गोल्ड बाँडमध्ये ऑनलाइन गुंतवणूक करणार्‍या ग्राहकांसाठी एका ग्रॅम सोन्याची किंम��� 3,745 रुपये असेल. म्हणजेच सोन्याच्या बाजारभावापेक्षा तुम्ही प्रति ग्रॅम 207 रुपये कमी दराने सोन्यात गुंतवणूक कराल. म्हणजेच, 10 ग्रॅम सोन्यासाठी आपण 2,070 रुपये कमी द्याल.\nआपण येथून खरेदी करू शकता...\nहे बाँड बँक, पोस्ट ऑफिस, एनएसई आणि बीएसई याशिवाय स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत खरेदी करता येतील. हे रोखे बँकांकडून ऑनलाईनही खरेदी करता येतील. यानंतर बाँड खरेदीचा पुढील टप्पा 5 ऑगस्टला व चौथा टप्पा 9 सप्टेंबरला उघडेल.\nसोव्हर्न गोल्ड बाँड योजनांमध्ये गुंतवणूक करणारी व्यक्ती आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 500 ग्रॅम सोन्याचे बंध खरेदी करू शकता. एक ग्रॅम किमान गुंतवणूक आहे. आपण या योजनेत गुंतवणूक करून कर वाचवू शकता.\n'जर माझा मुलगा दोषी असेल तर त्याला पण जाळा'\n‘जांन्दू’ कंन्स्ट्रक्शनला 21 लाखांचा दंड, करोडोंचे दंड पोहचले लाखावर\nजाॅब फिक्स, इंटरव्ह्यूला जाताना करा 'या' 10 प्रश्नांची तयारी\nपेटीएम वापरकर्त्यांना धक्का, पैसे पाठवण्यासाठी 2% फी\nकोणत्या व्यक्तीने वर्षांत 12 महिने आणि 365 दिवस सुरू केले, जाणून घ्या एका क्लिकवर\nसरकारच्या मदतीने 'हा' व्यवसाय सुरु करा, दरवर्षी 50 लाख रूपयांपर्यंत कमाई होईल\n31 डिसेंबर नंतर 'या' स्मार्टफोनमध्ये WhatsApp चालणार नाही\n'या' कारवर 14 लाख रुपयांपर्यंतची सवलत, 31 डिसेंबर अखेरचा दिवस\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/2019-is-going-to-be-amit-shaha-vs-ahamad-patel/", "date_download": "2020-01-20T12:01:40Z", "digest": "sha1:VONSCTHWXEGXSBC32RVQWZTE7QHAOJ26", "length": 16239, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "२०१९ चा लढा मोदी वि गांधी बरोबरच \"अमित शहा वि. अहमद पटेल\" असणार आहे!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n२०१९ चा लढा मोदी वि गांधी बरोबरच “अमित शहा वि. अहमद पटेल” असणार आहे\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\n२०१९ चा सामना ‘नमो व्हर्सेस रागा’ असा असेल पण आणखी एका आघाडीवरही हा सामना तितक्याच चुरशीचा ठरेल आणि ती आघाडी असेल ‘अमित शहा व्हर्सेस अहमद पटेल’ \nकाँग्रेस पक्षाचे खजिनदार म्हणून अहमद पटेल यांची नियुक्ती करण्यात आलीये. विशेष म्हणजे अहमद पटेल यांच्या वाढदिवशीच त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आलीय. वर वर पाहता ही गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्षांतर्गत खांदेपालट इतकीच सीमित ठेवणं हास्यास्पद ठरेल.\nकाँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाचा कोषाध्यक्ष किंवा खजिनदार होणं आणि तेही २०१९ लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे किती महत्त्वाचं आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.\nअहमद पटेल यानिमित्तानं पुन्हा स्पॉटलाईटमध्ये आलेत. अहमद पटेलांनी राजकीय पटलावर एक मोठा काळ गाजवलाय अन् तो काँग्रेससाठी सुवर्णकाळ होता. जितका काँग्रेससाठी सुवर्णकाळ तितकाच भाजपसाठी कर्दनकाळही.\n२००१ पासून अहमद पटेल हे सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार आहेत पण त्याहूनही अहमद पटेल प्रसिद्ध आहेत अमित शहांचे हाडवैरी म्हणून. वैरही राजकीय नाही तर व्यक्तिगत अन् हे व्यक्तिगत शत्रुत्व अमित शहा आणि अहमद पटेल दोघेही केवळ खासगीतच मान्य करतील.\n२०१० मध्ये जेव्हा यूपीए-२ सत्तेत होतं आणि ऐन भरात होतं तेव्हा अमित शहा CBI च्या जाळ्यात अडकत चालले होते. जुलै २०१० मध्ये अमित शहांना सोहराबुद्दीन शेख फेक एनकाऊंटरच्या आरोपांखाली सीबीआयनं अटक केली होती.\nसोहराबुद्दीन शेख फेक एनकाऊंटरच्यामागे अमित शहांचा ब्रेन असल्याचा आरोप सीबीआयनं ठेवला होता. गुजरातचे कधीकाळी गृहमंत्री राहिलेले अमित शाह ३ महिने अहमदाबादच्या साबरमती जेलमध्ये होते.\nत्यानंतर अमित शहांना गुजरातमधून तडीपार करण्यात आलं होतं. सप्टेंबर २०१२ मध्ये अमित शहांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि त्यांच्यावरची तडीपारी उठली. डिसेंबर २०१२ मध्ये भाजप गुजरातमध्ये पुन्हा सत्तेत आली अन् मोदी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले.\nपण तरीही अमित शहा मंत्रिमंडळात कमबॅक करु शकले नाहीत. नरेंद्र मोदींनंतर तत्कालीन गुजरात भाजपमध्ये सर्वात शक्तिशाली व्यक्ती असूनही अमित शहांना कोणतंच संविधानिक पद घेता येणार नव्हतं.\nसोहराबुद्दीन केसमध्ये कोर्टासमोर स्वत:चा बचाव करण्यात अमित शहा गुंतले होते. २०१४ पर्यंत अमित शहांच्या मानगुटीवर सोहराबुद्दीनचं भूत कायम होतं. मे २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आलं अन् डिसेंबरमध्ये अमित शहांविरोधातली केस सीबीआय न्यायालयानंच रद्दबातल केली. सीबीआयनं उच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात दाद मागितली नाही. सोहराबुद्दीन प्रकरण शांत झालं.\nपण २०१० ते २०१४ हा काळ अमित शहांच्या आयुष्यातील सर्वात मनस्ताप देणारा काळ होता हे नक्की. अमित शहांच्या या मनस्तापामागे सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेलच होते याचं कवित्व आजही गुजरातमध्ये रंगतं.\nअमित शहांसारखा महत्त्वाकांक्षी व्यक्ती ४ वर्ष सातत्यानं भोगावे लागणारे मनस्तापाचे दिवस सहजासहजी विसरेल ४ वर्ष पदरी पडलेला मनस्ताप, व्यक्तिगत अपमान अवहेलना आणि त्यातही एका मुस्लिम नेत्याचं आपल्यावर भारी पडणं एक हिंदुत्ववादी मन स्वीकारेल का\nअर्थात अडचणीच्या काळात अमित शहांनी प्रतिक्रिया न देणंच पसंत केलं.\nकाँग्रेसमुक्त भारताचं जे स्वप्न घेऊन शहा फिरतात त्यात त्यांच्या या भूतकाळाचा मोठा वाटा आहे. काँग्रेस, गांधी घराणं यांच्याशी हिशेब चुकते करण्याची एकही संधी अमित शहा सोडत नाहीत. वचपा काढायची अशीच एक संधी अमित शहांना २०१७ मध्ये मिळाली पण त्याही संधीचं सोनं शहा करु शकले नाहीत.\nगुजरातमधून राज्यसभेवर पाठवायच्या जागेसाठी खुद्द अहमद पटेल निवडणूक लढवत होते. आता राज्यसभा असोत वा लोकसभा रंगणारा घोडेबाजार देशाला नवीन नाही.\n२०१७ मध्ये ऐन फॉर्मात असलेल्या किंवा देवेंद्र फडणवीसांच्याच भाषेत सांगायचं तर साम-दाम-दंड-भेद रणनीतीत माहिर असलेल्या, तेही शहा-मोदींचं होमपीच असलेल्या गुजरातमधल्या राज्यसभेच्या जागेसाठी आणि तीही अहमद पटेल ती जागा लढव�� आहेत अशा साऱ्या गरम माहोलमध्ये भाजपला घोडेबाजारात रोखणं किती अशक्य आहे याची कल्पना तुम्ही करु शकता.\nभाजप अध्यक्ष अमित शहांनी पटेल लढवत असलेल्या जागेवर पटेलांविरोधात सगळी ताकद केंद्रीत केली. अगदी माजी काँग्रेस नेते बलवंत सिंह राजपूत यांना फोडलं आणि अहमद पटेलांविरोधात उमेदवारी दिली.\nपण पटेल यांना पहिल्या पसंतीची ४४ मतं मिळाली आणि ४४ विरुद्ध ३८ असा हा सामनाही त्यांनी जिंकला.\nपुन्हा पटेलांना चीतपट करायची संधी अमित शहांच्या हातून निसटली. हिंदुत्वाची प्रयोगशाळा मानल्या जाणाऱ्या प्रदेशातल्या या गुजराती मुस्लिमानं अमित शहांना धोबीपछाड दिलं. अमित शहा-अहमद पटेल यांच्यातलं शत्रुत्व हे राजकीय नाही, ते व्यक्तिगत आहे असं म्हणायला वाव आहे.\nयूपीए काळात यूपीएतील आणि देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असलेल्या सोनिया गांधींचे अहमद पटेल २००१ पासून राजकीय सल्लागार आणि रणनीतीकार आहेत हीच खरी तर ओळख पटेलांसाठी पुरेशी आहे. दिल्लीच्या वर्तुळात पटेलांचं वजन काय आहे हे तर दिल्लीनिवासी पत्रकारांनाही माहिती आहेच.\nअशा या अहमद पटेलांना आता आणखी एक नवी जबाबदारी मिळालीय. काँग्रेसच्या खजिनदारपदाची. सध्या स्पॉटलाईटमध्ये नसलेलं हे नाव पण राजकारणाच्या अनुभवी डार्क हॉर्सेसपैकी एक.\nपटेलांची खजिनदारपदावर नियुक्ती ही काँग्रेस पक्षांतर्गातली एक सामान्य खांदेपालट नक्कीच नाही.\n२०१९ चा सामना नमो व्हर्सेस रागा असा असेल पण आणखी एका आघाडीवरही हा सामना तितक्याच चुरशीचा ठरेल आणि ती आघाडी असेल अमित शहा व्हर्सेस अहमद पटेल \nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर \n← शरियाचा विरोध करणाऱ्यांनासुद्धा त्याचं सौदीतील “हे” इतकं भयावह रूप माहिती नसतं\nअमेरिका एका थोर “अटल” राजकारण्याच्या मृत्यवर हळहळतीये, ज्याची भारतीयांना अजिबात ओळख नाही →\nमोदींनी निवडणूक प्रचारात छातीठोकपणे दिलेली ही १० वचने अजूनही अपूर्णच आहेत\nजवाहर-इंदिरा-राजीव-नरेंद्र : परराष्ट्र नीतीचा धाडस+चुकांनी रंगलेला भलामोठा आलेख\nनरेंद्र मोदींचे ५ ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचे स्वप्न हे स्वप्नंच राहणार का\nOne thought on “२०१९ चा लढा मोदी वि गांधी बरोबरच “अमित शहा वि. अ���मद पटेल” असणार आहे\nअहमद पटेल यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी एवढेच सांगायचे आहे की “बकरी की अम्मा कब तक खैर मनाएंगी”\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/how-did-mughal-empire-babur-die/", "date_download": "2020-01-20T11:42:09Z", "digest": "sha1:UKKAOZVFID6CFE5IYCYSBK2JRKA53S62", "length": 17592, "nlines": 83, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "या अघोरी अंधश्रद्धेतून झाला होता बाबर चा मृत्यू! पण त्याचे गूढ अजूनही उलगडलेले नाही..", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nया अघोरी अंधश्रद्धेतून झाला होता बाबर चा मृत्यू पण त्याचे गूढ अजूनही उलगडलेले नाही..\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nइतिहासातील गूढ मृत्यू बाबत आजही तेवढ्याच रसिकतेने चर्चा होताना आपण पाहतो. तेव्हा झालेले हे मृत्यू नैसर्गिक होते की अनैसर्गिक, कि सत्ता लालसेतून झालेले खून तर नव्हते ना असा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये कधी ना कधीतरी डोकावून गेलेलाच असतो.\nपण इतिहासातील अशा गुढ मृत्यूंची उकल होणे कठीणच असते, त्याचे कारणही तसेच आहे.\nसध्याच्या युगातील बौद्धिक विचारातून या मृत्यूबद्दल ठेवले जाणारे तर्कवितर्क तंतोतंत योग्यच असतील असे नाही. परिस्थितींमुळे आपणही अनेक विचार क्षणाक्षणाला बदलत असतो.\nमग अशावेळी ५०० ते ६०० वर्षांपूर्वी झालेल्या गुढ मृत्यूंची उकल इतिहासाच्या पुस्तकांच्या आधारे करणे म्हणजे एक दिव्यच आहे. तसं बघायला गेलं तर भारतातच अनेक गूढ मृत्यू घडलेले आहेत. त्यांची उकल आजपर्यंत आपल्याला करता आलेली नाही.\nबाबरचाही मृत्यू असाच अनैसर्गिक झाला असे म्हटले जाते म्हणून, आज आपण बाबरच्या मृत्यूचे कारण काय होतं हे जाणून घेणार आहोत.\nअसं म्हटलं जातं की मुघल सत्तेचा निरंकुश विस्तार जर कोणी केला असेल तर तो बाबरने केला. बाबर, एक प्रसिद्ध मुगल शासक होऊन गेला ज्याने जनसामान्यांमध्ये स्वतःसाठी प्रेम निर्माण केलं होते.\nतो एक कठोर शासक म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे, पण त्याच्या काळातही अनेक रूढी, प्रथा आणि परंपरा अस्तित्वात होत्या.\nत्यातील काही चांगल्या होत्या, काही अघोरी होत्या. त्यावेळी पाळण्यात येणाऱ्या अनेक अघोरी प्रथा इतिहास वाचल्यानंतर आपल्या दृष्टीक्षेपात येतात.\nआज एकविसाव्या शतकाच्या उंबरठ���यावर उभं असतानाही भारतातील काही अघोरी प्रथा कमी झाल्याचे चिन्ह दिसत नाही. मग विचार करा सहाशे वर्षांपूर्वी या प्रथा किती जोमात चालत असतील\nजनसामान्यांच्या भाबड्या भावना दुखावल्या जाऊ नये अशी भूमिकाही कधीकधी शासक घेत असत.\nबाबरच्या काळामध्ये असा एक प्रघात होता की आजार एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला काही अघोरी शक्ती मार्फत दिला जाऊ शकतो. यासाठी मात्र फार मोठा त्याग करावा लागतो किंवा दानधर्म करावा लागत असे.\nआणि याचे सर्वात मोठे उदाहरण इतिहासात सापडते ते म्हणजे बाबरच्या मृत्यूबद्दलचे गुढ.\nअशी एक कथा सामान्य जनमानसामध्ये रूढ आहे की बाबरने स्वतःच्या मुलाच्या आजारपणासाठी या अघोरी प्रथा चा वापर केलेला होता. बाबरच्या मृत्यू बबतीत अनेक कथा आहेत त्यातील दोन कथा या फारच प्रसिद्ध आहेत.\nत्यातील पहिली कथा अशी की बाबरने इब्राहिम खान लोधी याला पानिपतच्या पहिल्या महायुद्धामध्ये धूळ चारली होती आणि त्याने या युद्धात लोधीचा शिरच्छेद केला.\nत्याच्या सैन्याला बंदी बनवले, त्याच्या संपूर्ण संपत्तीवर बाबरने कब्जा मिळवला. पण बाबरने लोधी च्या विधवांना तसेच आईला अभय दिले.\nत्यांना सन्मानाने वागणूक दिली पण मुलांच्या मृत्यूचा प्रतिशोध घेण्याचे लोधीच्य आईने मनात ठरवले होते. एक दिवस संधी मिळून तिने बाबरच्या अन्नामध्ये विष कालवून त्याला मारून टाकले. पण ही कथा किती खरी आहे याबाबत साशंकता आहे.\nबाबरच्या मृत्यूबाबत एक दुसरी कथा प्रसिद्ध आहे या कथेमध्ये तत्कालीन अघोरी विद्येचा उल्लेख करण्यात आलेला आहे असं म्हटलं जातं की हुमायुन जेव्हा अफगाणिस्तानातील बदक्शान मधून संभल म्हणजेच आत्ताच उत्तर प्रदेश मार्गे हिंदुस्थानात परत येत होता.\nतेव्हा या परतीच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये प्रवासामुळे त्याला अनेक ऋतूंचा सामना करावा लागला.\nहा दंडकारण्याचा भाग आहे. इथे दमट वातावरण असल्यामुळे अनेक प्रकारचे जीवजंतू वाढतात परतीच्या प्रवासात हुमायुन अचानक आजारी पडला. त्याला आश्चर्यकारक रित्या ताप आला होता. ज्या तापावर कुठल्याही प्रकारच्या वनौषधींचा परिणाम होत नव्हता.\nअनेक हकीम आणि वैद्य त्याच्यावरती उपचार करण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांच्या प्रयत्नांना कुठेही गुण येताना दिसून येत नव्हते.\nत्या काळातील काही अघोरी उपचार करण्याशिवाय तेथील राज ��ाकिमाकडे पर्यायच उरला नव्हता आणि त्यावेळी अशा प्रकारच्या असाध्य आजारांवर अघोरी उपचार करणे हे स्वीकारावे लागत असे.\nतेथील काही तांत्रिकांना बोलविण्यात आले आणि त्यावर उपचार करण्याची विनंती करण्यात आली.\nत्यांनी बाबरला अनेक प्रकारचे दानधर्म करण्याचे सुचवले त्यानुसार मक्का आणि मदिना येथील मुस्लिम समुदायाच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात दानधर्म बाबर यांच्याकडून करण्यात आला.\nकाही हकिमांनी बाबरला जगप्रसिद्ध “कोहिनूर” हा हिरा दान करण्याचा सल्ला दिला. कोहिनूर हिरा ग्वाल्हेरच्या विक्रमजीत महाराजांनी हुमायूनला भेट म्हणून दिला होता ज्यावेळी ते हुमायुन सोबत युद्धामध्ये हरले होते.\nहा हिरा आजही जगामध्ये अत्यंत मौल्यवान हिरा म्हणून समजला जातो. पण बाबरने कोहिनूर वर आपला हक्क नसून हुमायूनचा हक्क आहे. आणि हुमायूनच्या गैर उपस्थितीमध्ये हा हिरा दान करणे योग्य ठरणार नाही असे कारण सांगून दुसरा उपाय सुचवण्यास सांगितले.\n“हुमायुननामा” मध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख आढळतो. हुमायूननामा बाबरच्या सर्वात लहान मुलगी “गुलबदन बेगम” हिने अकबराच्या काळामध्ये लिहिलेला आहे.\nया हुमायुन नाम्या मध्ये लिहिले आहे, की जेव्हा हुमायुन खूप आजारी पडला आणि त्याचे आतील अवयवही या तापामुळे बाधित होऊ लागले तेव्हा, हताश होऊन बाबरने हुमायूनच्या पलंगाला तीन चकरा मारल्या आणि अल्लाकडे प्रार्थना केली की,\n“हे अल्ला जर तुला कोणाचे प्राण घ्यायचेच असतील तर ते माझे घे आणि माझ्या मुलाला या आजारपणातून बरं कर.”\nअशा या अघोरी उपचाराला यश आलं असं म्हटलं जाते. हुमायुन ची तब्येत दिवसेंदिवस ठीक होत जात होती आणि बाबर ची तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती.\nआणि हुमायून ठीक झाल्याच्या काही महिन्यांमध्येच बाबरचा मृत्यू झाला. (बाबर चा मृत्यू २६ डिसेंबर १५३० रोजी झाला होता.)\nपण वैद्यकीय इतिहासामध्ये अशा प्रकारच्या अघोरी उपचाराला कुठेही स्थान नाही. या आश्चर्याकडे वैद्यकीय इतिहास दुर्लक्ष करते.\nयातून वडिलांचे मुला विषयीचे असणारे निस्सीम प्रेम आणि कुठल्याही स्तराला जाऊन मुलाच्या स्वास्थासाठी चिंता करणाऱ्या पित्याचे प्रयत्न मात्र दिसून येतात.\nयात विरोधाभास आढळणारी गोष्ट एकच की बाबर हा सुन्नी मुसलमान होता. आणि या कथेच्या अनुसार त्याने हजरत आली म्हणजेच इस्लामचा प्रचारकाक���े त्याच्या मुलाच्या स्वास्थासाठी विनंती केली होती.\nपण सुन्नी मुसलमान अशी विनंती कदापिही करत नाहीत.\nया कथा सत्य आहेत की असत्य आहेत, यातील तथ्य काय आहे याचे गूढ आजही कायम आहे. खरच अशा प्रकारची अघोरी उपचार पद्धती भारतामध्ये उपलब्ध होती का असाच प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← स्वतःच्याच देशाच्या अन्यायी प्रमुखाविरुध्द हा खेळाडू शड्डू ठोकून धाडसाने उभा राहिला होता\nपुणे अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानात असा रहस्यमयरित्या मारला गेला होता\nइंग्रजांची आणखी एक कपटनीती आणि शेवटच्या मुघल सम्राटाचा मृत्यू\nसुरत लुट – महाराजांनी लुटलेल्या खजिन्याचा अर्धा हिस्सा आजही सापडलेला नाही…\nमुघलांनी ख्रिसमस साजरा केला होता का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Soneri/actress-sonalee-kulkarni-new-look-makarsankrant-2020/", "date_download": "2020-01-20T11:13:00Z", "digest": "sha1:KRMAFCXRWZNNRWRCVUTDUT4TXLGRZGZG", "length": 7136, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मकर संक्रांत स्पेशल सोनाली कुलकर्णीचा लूक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Soneri › मकर संक्रांत स्पेशल सोनाली कुलकर्णीचा लूक\nमकर संक्रांत स्पेशल सोनाली कुलकर्णीचा लूक\n'चला सकारात्मक व्हायरल पसरवूया : सोनाली कुलकर्णीची पोस्ट\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा 'धुरळा' चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. सोनालीने इन्स्टाग्राम अकाउंटवर मकर संक्रांत स्पेशल लूक शेअर केला असून तिने एक पोस्टदेखील लिहिली आहे. या लूकमध्ये ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. संक्रांतीला काळी वस्त्रे का परिधान करतात, याचं महत्त्वही तिने पोस्टमध्ये सांगितलं आहे.\n''मकरसंक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. कारण, मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो. दुसरे महत्त्वाचे वैज्ञानिक कारण म्हणजे सफेद रंग जसा उष्णता परावर्तित करतो, उष्णता शोषून घेत नाही. तसा वस्त्राचा काळा रंग हा ऊष्णता शोषून घेतो. मक�� संक्रांती ही थंडीमध्ये येत असते. थंडीच्या दिवसात शरीर उबदार रहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे, असे महत्त्व काळी वस्त्रे परिधान करण्यामागे असल्याचं सोनालीने म्हटले आहे.\nसंक्रांत स्पेशल 🪁 @snehaarjunstudio चा काळा-कम्फर्टेबल इंडो-वेस्टर्न ड्रेस... मकरसंक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. कारण, मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो. दुसरे महत्त्वाचे वैज्ञानिक कारण म्हणजे सफेद रंग जसा उष्णता परावर्तित करतो, उष्णता शोषून घेत नाही. तसा वस्त्राचा काळा रंग हा ऊष्णता शोषून घेतो. मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते. थंडीच्या दिवसात शरीर उबदार रहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. P.S. चोकर अर्थात @aadyaaoriginals Pictures by @thecelebstories #happybhogi #happysankranti #happylohri #happypongal ‪सुगीच्या दिवसांच्या सर्व शेतकरी बांधवांना, तसेच सर्वांना शुभेच्छा🙏🏻‬ ‪मकरसंक्रांतीला अनेक गोष्टींचे दान करतात ग्रंथदान,वस्त्रदान,रक्तदान,अर्थदान,अन्नदान,‬ ‪जलदान,ज्ञानदान,श्रमदान‬ ‪चला सकारात्मक व्हायरल पसरवूया‬ ‪नकारात्मक व्हायरल पसरविणे सोपे‬ ‪#तीळगुळ_घ्या ‬\n... आणि स्टार्कच्या बायकोने कपाळावर हात मारून घेतला\nसरकारकडे निधी भरपूर, पण निर्णय घेण्याचे ध्यैर्य नाही : गडकरी\n'या' स्मार्टफोन्सवर एक फेब्रुवारीपासून व्हॉट्सॲप पूर्णपणे बंद होणार\n'विराटचा चमचा' प्रतिक्रियेवर आकाश चोप्राचा पलटवार\nघटस्फोटाच्या १४ वर्षांनंतर पुन्हा पहिल्या पत्नीच्या प्रेमात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.rikoooo.com/mr/downloads/viewdownload/86/914", "date_download": "2020-01-20T11:35:38Z", "digest": "sha1:YTW65L4IU2O3STAHHX72W64CNKGLVMEI", "length": 12664, "nlines": 145, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "व्हर्च्युअलल एटीआर 42 मालिका डाउनलोड करा FSX & P3D - रिकू", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्व���यनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nआढावा सर्व डाउनलोड - - विमानाचा (Uncategorized) - - एरबस - - बोईंग - विमानाचे संपूर्ण बेड़े - - जुने विमान - - सैनिक - - Antonov - - Tupolev - - Socata - - समान्यत: हातगाडीवरून माल विकणारा फेरीवाला Beechcraft - - McDonnell डग्लस - - गोलंदाज Aéronautique - - सागरी विमान - - लॉकहीड माटिर्न - - Patrouille डी फ्रान्स - - डी Havilland - - Embraer - - Cessna - - उत्तर अमेरिकन एव्हिएशन - - ग्लिड् - - Britten-नॉर्मन - - एटीआर - - Grumman - - Pilatus - - फ्रेंच रेड क्रॉस - - लॉकहीड - - विविध हेलिकॉप्टर - - Eurocopter - - बेल विमानाचा कॉर्पोरेशन - - Piasecki प्राथमिक आरोग्य - - Sikorsky - - Aerospatiale - शनीम - - विमानतळ - विविध - - प्रकल्प, बघा - - बदल - साधने फ्लाइट सिम्युलेटर 2004 - - विमानाचा (Uncategorized) - - एरबस - - बोईंग - - संपूर्ण एअर फ्रान्स बेला - - Patrouille डी फ्रान्स - - उत्तर अमेरिकन एव्हिएशन - - लॉकहीड माटिर्न - - डी Havilland - - समान्यत: हातगाडीवरून माल विकणारा फेरीवाला Beechcraft - - Embraer - - सागरी विमान - - जुने विमान - - गोलंदाज Aéronautique - - Cessna - - रशियन सैनिक - - फ्रेंच सैनिक - - विविध सैनिक - - Antonov - - एटीआर - - ग्लिड् - - Britten-नॉर्मन - - Tupolev - - फ्रेंच रेड क्रॉस - - लॉकहीड - - Pilatus - - Autres - - Eurocopter - - बेल विमानाचा कॉर्पोरेशन - - Sikorsky - - Aerospatiale - शनीम - - विविध दृश्य - विविध - - बदल - - प्रकल्प, बघा विशेष X-Plane 10 - - विविध - विविध - - सैनिक - - विविध विमान - X-Plane एक्सएमएक्स विमान - - एरबस - - जुने विमान - - विविध विमान - हेलिकॉप्टर मोफत कोडी सोडवणे\nव्हर्च्युअल एटीआर 42 मालिका FSX & P3D\nVC 3D व्हर्च्युअल कॉकपिट\nएमडीएल मुळ FSX आणि / किंवा P3D\nस्वयं-स्थापित करा इंस्टॉलर आवृत्ती 10.5\nलेखक: व्हार्टुआलकॉल एफएस सॉफ्टवेयरद्वारे फ्रीवेअर म्हणून विकास आणि दान\nकोणत्याही विषाणूची हमी नाही\nएटीआर 42 मालिका - संपूर्ण पॅकेजमध्ये व्हर्च्युअल कॉकपिट, अनन्य टर्बोपॉप ध्वनी, कार्यात्मक गेज, वापरकर्ता मॅन्युअल, 4 मॉडेल -320 -320F (मालवाहू) -500 -600 आणि 37 प्रतिमान असलेले मॉडेल समाविष्ट असतात. हे माजी पेवेअर विकसित केले गेले आहे आणि द्वारे फ्रीवेअर म्हणून दान केले गेले आहे व्हर्ट्यूअलॉल एफएस सॉफ्टवेयर, रिकूू वर अपलोड करण्याची परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद.\nअंतर्गत चाचणी केली Prepar3D v4 आणि कार्यरत दिसते, ही केवळ रिकूूची व्यक्तिगत मते आहे.\nलेखक: व्हार्टुआलकॉल एफएस सॉफ्टवेयरद्वारे फ्रीवेअर म्हणून विकास आणि दान\nVC 3D व्हर्च्युअल कॉकपिट\nएमडीएल मुळ FSX आणि / किंवा P3D\nस्वयं-स्थापित करा इंस्टॉलर आवृत्ती 10.5\nलेखक: व्हार्टुआलकॉल एफएस सॉफ्टवेयरद्वारे फ्रीवेअर म्हणून विकास आणि दान\nकोणत्याही विषाणूची हमी नाही\nएटीआर 72-200 / 500 डेन्मार्क पॅकेज FSX & P3D\nव्हर्च्युअल एटीआर 72 मालिका FSX & P3D\nव्हर्च्युअल एटीआर 42 मालिका FSX & P3D\nब्रेग्झेट 941 एस FSX & P3D\nएल-एक्सएनयूएमएक्स टर्बोलेट FSX & P3D v2.0\nपियाजिओ पी -180 अवंती II FSX & P3D\nपीडब्ल्यूडीटी झिलिन झेड-एक्सNUMएक्स FSX & P3D\nमॅकडोनल डग्लस एमडी-एक्सएनयूएमएक्स मल्टी-लिव्हर\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nआता आपण आपल्या फेसबुक क्रेडेंशिअल्स वापरुन लॉग इन केले आहे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/?cat=28", "date_download": "2020-01-20T12:46:35Z", "digest": "sha1:RMDMDLZXVEBW2D46AFONLUV6FHMZRNWO", "length": 6791, "nlines": 107, "source_domain": "chaupher.com", "title": "Nashik | Chaupher News", "raw_content": "\nफडणवीस सरकार कोसळलं; अजित पवारांनी राजीनामा दिल्यानं सरकार अल्पमतात\nविधानसभा निवडणूक निकालानंतर दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना फार काळ मुख्यमंत्रीपदावर राहता आले नाही. सर्वोच्च न्यायालयानं 27 नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजेपर्यंत...\nबोली भाषांना प्रतिष्ठा द्यावी : कांबळे\nनाशिक येथे रंगला खान्देश साहित्य सांस्कृतिक महोत्सव रांना मिळाले जीवन गौरव पुरस्कार साहित्य- सांस्कृतिक क���षेत्रात योगदान देणारे विश्राम बिरारी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कलाभूषण...\nतो’ व्हिडिओ सार्वजनिक करणे अयोग्य: खान\nरामपूर (उत्तर प्रदेश) - उरी हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर भारताने पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये घुसून केलेल्या \"सर्जिकल स्ट्राईक‘चा व्हिडिओ सार्वजनिक करणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री आणि...\nसाईंच्या जन्मस्थळावरील वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक\nChaupher News शिर्डी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांनी पुकारलेला बेमुदत बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे....\n८८ वर्षांनंतर सक्रीय होणार मुंबई पोलिसांचं अश्वदल\nChaupher News मुंबई पोलिसांकडे असणाऱ्या अनेक दलांमध्ये आता पुन्हा एकदा एका दलाची भर पडणार...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nआरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे \n‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचा-यांनी म्हंटले आहे. सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये आले अधिक प्रमाणात आपण...\nखासगी ट्रॅव्हल्सच्या बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणा : आमदार लक्ष्मण जगताप\nचिंचवडमधील बालाजी ज्वेलर्स फोडले : लाखोंच्या मालावर डल्ला\nविराटने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-doctor-arrested-for-derogatory-facebook-posts-against-bjps-sadhvi-pragya/articleshow/69357471.cms", "date_download": "2020-01-20T13:19:55Z", "digest": "sha1:LY7BLK6AX23LQYMIWSIXIZTWVV4TBCIE", "length": 12890, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर : साध्वी प्रज्ञासिंहबद्दल फेसबुक पोस्ट; डॉक्टर अटकेत", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nसाध्वी प्रज्ञासिंहबद्दल फेसबुक पोस्ट; डॉक्टर अटकेत\nभारतीय जनता पक्षाकडून मध्य प्रदेशमधील भोपाळ मतदासंघातून लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्याप्र���रणी एका डॉक्टरला विक्रोळीतून अटक करण्यात आली आहे.\nसाध्वी प्रज्ञासिंहबद्दल फेसबुक पोस्ट; डॉक्टर अटकेत\nसाध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट\nमुंबईतून एका डॉक्टरला अटक\nहिंदू आणि ब्राह्मण समाजाविरोधात अनेकदा फेसबुकवर लिखाण\nआक्षेप असल्यास पोलीस तक्रार करण्याची भाषा\nमुंबईः भारतीय जनता पक्षाकडून मध्य प्रदेशमधील भोपाळ मतदासंघातून लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्याप्रकरणी एका डॉक्टरला विक्रोळीतून अटक करण्यात आली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, सुनील कुमार निषाद असे या डॉक्टराचे नाव आहे. हिंदू आणि ब्राह्मण समाजाविरोधात ते अनेकदा फेसबुकवर लिखाण करतात. यावेळी त्यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी असलेली पोस्ट फेसबुकवर शेअर केली. या पोस्टसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तिवारी यांनी विक्रोळी येथील पार्कसाइट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी डॉक्टर निषाद यांना अटक केली.\nगेल्या दोन वर्षांपासून डॉक्टर निषाद हिंदू समाज आणि विशेष करून ब्राह्मण समाजाविरोधात अनेकदा फेसबुकवर लिहीत असतात. आम्ही एकाच भागातील रहिवासी असल्यामुळे डॉक्टर निषाद यांना याबाबत विचारले असता, मी फेसबुकवर लिखाण करीत राहणार. तुम्हाला आक्षेप असल्यास पोलीस तक्रार करा, अशा भाषेत ते उत्तर देतात, अशी प्रतिक्रिया तक्रारकर्ता तिवारी यांनी याबाबत बोलतना दिली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nशबाना आझमी यांची प्रकृती स्थिर; अवघं बॉलिवूड काळजीत\nइतिहासावर किती दिवस बोलणार; आदित्य ठाकरेंचा राऊतांना टोला\nहाजी मस्तानचा मुलगा म्हणाला; इंदिरा-करीम लाला भेटीचा मी साक्षीदार\n'तंगड्या तोडण्याची भाषा करू नका, तंगड्या प्रत्येकाला असतात'\nसेक्स रॅकेटमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री\nइतर बातम्या:साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर|साध्वी प्रज्ञासिंह|लोकसभा|ब्राह्मण|Sadhvi Pragya|Facebook posts|doctor arrested|derogatory|BJP\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू ���ायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nजनतेतून सरपंच निवड होणार बंदः हसन मुश्रीफ\nराम शिंदेच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसाध्वी प्रज्ञासिंहबद्दल फेसबुक पोस्ट; डॉक्टर अटकेत...\nनागाच्या दंशाने सर्पमित्राचा मृत्यू...\n५वी, ८वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे निकाल आज...\nड्युटीवरील बसचालकाचा हृदयविकार झटक्याने मृत्यू...\nभाकरी देणाऱ्याला या शहरात जागा नाही का ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/kanpur/", "date_download": "2020-01-20T13:07:31Z", "digest": "sha1:YWLSX3C3VT64CBASU7GTG6E5POM4PZET", "length": 4026, "nlines": 45, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Kanpur Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nनदीत फेकलेले निर्माल्य गोळा करून ते दोघे कमवत आहेत वर्षाला तब्बल दोन कोटी\nभांडवल लागणाऱ्या व्यवसायामध्ये फायदा जरी जास्त असला, तरी त्याचे नुकसान तेवढेच भारी पडू शकते. व्यवसायाची कल्पना चांगली नसली, तर ते चालणे खूपच अवघड असते.\nयाला जीवन ऐसे नाव\n“त्या” ४० क्रांतिकारकांच्या आगळ्यावेगळ्या होळीची कथा, जी आजही प्रेरणा देत रहाते…\nपंडित नेहरू आणि महात्मा गांधी यांनी देखील या तीव्र आंदोलनाला समर्थन दिले.\nआता IIT कानपूर हिंदू धर्मग्रंथाच्या प्रभावाखाली\nभारत हे राज्य म्हणून धर्मनिरपेक्ष (“सेक्युलर”) आहे.\n भारतातील हे मंदिर ७ दिवस अगोदर देते पाऊस येण्याचे संकेत\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === भारत देश एक असा देश आहे जो आश्चर्याने\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतातील एक असं स्मशान जेथे हिंदु प्रेतांना अग्नी देण्याऐवजी दफन केलं जातं\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === ज्या प्रमाणे प्रत्येक धर्मामध्ये मृत शरीरावर अंतिम संस्कार\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2018/10/19/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2020-01-20T11:19:57Z", "digest": "sha1:HMPQX3WNI4F6D4CUSG7LTYIBKMZSQSJS", "length": 9446, "nlines": 180, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "मानव निर्मित चंद्र | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nआजच (१९/१०/२०१८) थोड्या वेळा पुर्वी टी.व्हि. वर मराठी बातमी पाहिली. चीन अवकाशात तीन आरसे पाठविणार आहे. ते चंद्र म्हणून. रात्री ही प्रकाश असणार आहे. म्हणजे वीज वापर नाही.\nमित्रांनो, मी लहान असतांना हेच स्वप्न पाहिले होते. माझे लहानपणी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. याचा मला अतिशय आनंद होतोय.\nमाझे स्वप्न किंवा माझ्या कल्पना चुकीच्या नाहीच मुळी. जर मला शक्य झाले असते तर…\nयापुर्वी ही मी याच ब्लॉगवर माझ्या बर्याच कल्पना मांडल्या आहेत.\nयु ट्युब वर याबद्दल बर्याच लिंक उपलब्ध आहेत.\nलिंक येथे देत आहे.\n← पाणी – जीवन\n2 thoughts on “मानव निर्मित चंद्र”\nhttps://polldaddy.com/js/rating/rating.jsही जुनीच कल्पना आहे. पण याचा मानवी स्वास्थ्यावर काय परिणाम होऊं शकतो याचा अंदाज न घेता आल्याने ती बासनांत गुंडाळली गेली.\nमला माहित नव्हते. धन्यवाद.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/lightning-kills-4-person-in-gadchiroli-7-injured/", "date_download": "2020-01-20T13:08:46Z", "digest": "sha1:6DUGC2HMQKIOK7RJQPWYPX3ZAW4DU3OL", "length": 14727, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुसळधार पावसात वीज कोसळून चार जणांचा मृत्यू, ७ गंभीर | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशास्त्रीय संगीत महोत्सवाने रसिकांना दिली सुरांची मेजवानी\nराम शिंदेंनी ‘डिवचलं’, रोहित पवारांनी ‘खिजवलं’, नगरचं राजकारण फॉर्मात\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\nईदगाह मैदानावरील सभेला ‘हिंदू राष्ट्र’चा विरोध\nमोदींची विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’, द्रविड, कुंबळे, लक्ष्मणच्या ‘स्पिरिट’चं दिलं उदाहरण\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n निर्भयाच्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nजे. पी. नड्डा शहांची जागा घेणार, भाजपच्या 11 व्या अध्यक्षपदी बिनविरोध…\nकॅमेऱ्याला मादी समजला नर ड्रॅगन…नंतर काय झाले…वाचा सविस्तर\nप्रिन्स हॅरीने पत्नीसह सोडले राजघराणे;‘रॉयल हायनेस’ उपाधीही ठोकरली\nयेमेनमध्ये मशिदीवर क्षेपणास्त्र हल्ला, 83 जवान ठार\nइसिसच्या 250 किलो वजनाच्या दहशतवाद्याला अटक, उचलण्यासाठी बोलावली क्रेन\nआम्ही आता शांत बसणार नाही; इमरान खान यांची पुन्हा दर्पोक्ती\nआयसीसी क्रमवारीत रोहित-विराट सुस्साट; बुमराह, जाडेजाचीही आगेकुच\nविराट-रोहित जोडीचा ‘रन’धमाका, टीम इंडियाकडून ‘कांगारू मर्दन’\nइथिओपियाच्या हरिसाने रचला इतिहास, मुंबई मॅरेथॉन जिंकताना नोंदवली विक्रमी वेळ\nसुधा सिंगची जेतेपदाची हॅटट्रिक हिंदुस्थानी गटात केला पराक्रम\nहाफ मॅरेथॉनमध्ये नाशिक कनेक्शन, आरती पाटील, मोनिका आथरे अव्वल तीनमध्ये\nसामना अग्रलेख – माणुसकीला काळिमा\nठसा – डॉ. शशिकांत बऱ्हाहाणपूरकर\nदिल्ली डायरी – जगनमोहन रेड्डी यांचा ‘��ीनतिघाडा’\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\n‘तान्हाजी’ पाहण्यासाठी तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख चित्रपटगृहात, अजय देवगण भावूक\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेच्या ‘झुंड’चं पोस्टर पाहिलंत का\nपाहा सई मांजरेकरचा मराठमोळा लूक\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nPhoto – थंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे ‘हे’ आहेत धोके\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\nशेतकऱ्यांपुढील नवे आव्हान – हवामान बदलाचे संकट\nटिवल्या-बावल्या – आनंदाचा ठेवा हरपला\nमुसळधार पावसात वीज कोसळून चार जणांचा मृत्यू, ७ गंभीर\nगडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील धन्नूर येथे शुक्रवारी रात्री वीज कोसळून ४ जण मृत्यू पावले असून ७ जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींना आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.\nधन्नूर येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसापासून वाचण्यासाठी लोकांनी झाडाखाली लोकांनी आश्रय घेतला. त्याचदरम्यान झाडावरच वीज कोसळल्याने ४ जणांचा जाग्यावरच मृत्यू झाला तर ७ जण गंभीर जखमी झाले.\nमृतकांमध्ये संदीप शिवराम कुसनाके (३०), रितेश शामराव कान्नाके (२५), जाणिकराम लालू तोडसाम (४३), शामराव मुन्नी कान्नाके (५८), तर जखमींमध्ये लचमा मंगा कान्नाके, दिपक तुळशीराम कुसनाके, लक्ष्मण सोमा तोरे, विलास मारोती आत्राम, दिवाकर गिरमा तलांडे, रमेश मुरलीधर कुसनाके, आकाश विलास कुसनाके यांचा समावेश असून सर्वांना ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे दाखल करण्यात आले आहे.\nमोदींची विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’, द्रविड, कुंबळे, लक्ष्मणच्या ‘स्पिरिट’चं दिलं उदाहरण\nशास्त्रीय संगीत महोत्सवाने रसिकांना दिली सुरांची मेजवानी\n‘तान्हाजी’ पाहण्यासाठी तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख चित्रपटगृहात, अजय देवगण भावूक\nआयसीसी क्रमवारीत रोहित-विराट सुस्साट; बुमराह, जाडेजाचीही आगेकुच\nराम शिंदेंनी ‘डिवचलं’, रोहित पवारांनी ‘खिजवलं’, नगरचं राजकारण फॉर्मात\nमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर शिर्डीवासीयांचा बंद मागे\nरायगड जि���्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n निर्भयाच्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nजे. पी. नड्डा शहांची जागा घेणार, भाजपच्या 11 व्या अध्यक्षपदी बिनविरोध...\nतुमच्यात धमक असती तर तुम्ही उद्योगपती असतात; नितीन गडकरींनी सनदी अधिकाऱ्यांना...\n#JammuKashmir सैन्याकडून हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nईदगाह मैदानावरील सभेला ‘हिंदू राष्ट्र’चा विरोध\nया बातम्या अवश्य वाचा\nमोदींची विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’, द्रविड, कुंबळे, लक्ष्मणच्या ‘स्पिरिट’चं दिलं उदाहरण\nशास्त्रीय संगीत महोत्सवाने रसिकांना दिली सुरांची मेजवानी\n‘तान्हाजी’ पाहण्यासाठी तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख चित्रपटगृहात, अजय देवगण भावूक\nआयसीसी क्रमवारीत रोहित-विराट सुस्साट; बुमराह, जाडेजाचीही आगेकुच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/miss-india-journey", "date_download": "2020-01-20T13:12:48Z", "digest": "sha1:J7YWWGAR4TAB3CUHGFANDC65UT77CO2P", "length": 13607, "nlines": 260, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "miss india journey: Latest miss india journey News & Updates,miss india journey Photos & Images, miss india journey Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर प...\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवाद...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nजम्मूः पुलवामात CRPF कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nअलाहाबादचं नाव प्रयागराज केलं; सुप्रीम कोर...\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्ष...\nअमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; २ ठार, १५ जखमी\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांप...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\nशेअर बाजार गडगडण्याची 'ही' आहेत कारणे\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी...\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅ��ेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nICC ODI Rankings: कोहलीचे अव्वल स्थान कायम; राहुलच...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\nविराट- अनुष्काने केलं टीमसोबत सेलिब्रेशन\nमोदींचं ट्वीट कॉपी करून फसली उर्वशी रौतेला...\nघटस्फोटानंतर पत्नीच्या प्रेमात पडला स्टार\nअख्तरांनी दिले शबानांच्या तब्येतीचे अपडेट\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का...\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुले..\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू ..\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थ..\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nमिस इंडियामध्ये येणाचा स्पर्धकांचा प्रवास\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत; मोदींचा टोला\nसाईंचा जन्म शिर्डी की पाथरीचा, वादावर पडदा\nजम्मूः पुलवामात CRPF कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nविराट- अनुष्काने केलं टीमसोबत सेलिब्रेशन\nAUS ओपन: फेडररने रचला अनोखा विक्रम\nजनतेतून सरपंच निवड होणार बंदः हसन मुश्रीफ\nशेअर बाजार गडगडण्याची 'ही' आहेत कारणे\nटाटाच्या तीन कार २२ जानेवारीला होणार लाँच\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; शहांनी दिली सूत्रे\nघटस्फोटानंतर पत्नीच्या प्रेमात पडला स्टार\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/muzaffarpur-encephalitis-deaths", "date_download": "2020-01-20T12:15:11Z", "digest": "sha1:LYQM5DEBTC4PMYLO6WRMYBZQJLUC3LRQ", "length": 14443, "nlines": 262, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "muzaffarpur encephalitis deaths: Latest muzaffarpur encephalitis deaths News & Updates,muzaffarpur encephalitis deaths Photos & Images, muzaffarpur encephalitis deaths Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर प...\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवाद...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ओढून आणत...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्ष...\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू ...\nनिर्भया: अल्पवयीन असल्याचा पवनचा दावा SC न...\nअमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; २ ठार, १५ जखमी\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांप...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी...\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटल...\nICC ODI Rankings: कोहलीचे अव्वल स्थान कायम; राहुलच...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nशबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले......\nभावाचं ब्रेकअप; अमिषा पटेल मदतीला धावली\nतीन दिवस परवीन बाबीचं शव घरात होतं पडून\n'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास चुकीचाः सैफ\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुले..\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू ..\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थ..\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nबिहारमध्ये मेंदूज्वराने आतापर्यंत दीडशेहून अधिक बालकांचा बळी घेतला असून, तेथील आरोग्य संकट गडद होते आहे. भूकंप, चक्रीवादळ आणि दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्ती आल्यास चहूबाजूने मदतीचा ओघ सुरू होतो. बिहारमध्ये 'अॅक्युट एन्सेफलायटिस सिंड्रोम' (एईएस) या आजाराची वाढत असलेली साथ....\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; शहांनी दिली सूत्रे\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\nICC वनडे क्रमवारी: केएल राहुलची हनुमान उडी\nनिर्भया प्रकरण: दोषी पवनची याचिका फेटाळली\nराम शिंदेंच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nएअरटेलची 3G सेवा 'या' १० राज्यात बंद\nजेव्हा शहा नड्डांसाठी खुर्ची ओढून आणतात...\n८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका पळाली\nअॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल; मिळवा बंपर सूट\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%A8&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Amaharashtra&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2020-01-20T11:25:46Z", "digest": "sha1:SQVDIVIMCOX77WQCEJ4OFIFSWX2K2WUN", "length": 9681, "nlines": 266, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसावित्री नदी (1) Apply सावित्री नदी filter\nमहाड : शहरातील स्मशानभूमी परिसरात 15 वर्षांपासून साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तेथील संपूर्ण जुना कचरा हटविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभात कॉलनी परिसरातील नागरिकांची आता दुर्गंधीपासून सुटका होणार आहे. महाड शहरातील कचरा शहरातील सावित्री नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीजवळ टाकण्यात येतो. त्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/inspiring-story-of-urvashi-yadav/", "date_download": "2020-01-20T11:09:54Z", "digest": "sha1:2VFBDYDNYQF7B426O7EBRUM3HKUA2QSR", "length": 12690, "nlines": 72, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "तीन कोटींची बंगलेवाली रस्त्यावर स्टॉल लावते! तुमच्यामध्ये, तुमच्या मित्रांमध्ये अशी धमक आहे का?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nतीन कोटींची बंगलेवाली रस्त्यावर स्टॉल लावते तुमच्यामध्ये, तुमच्या मित्रांमध्ये अशी धमक आहे का\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम\nआजकाल माणसाला पैसा मिळवण्यासाठी खूप झटावे लागते. जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट करण्याची तयारी असावी लागते. गरिबीतून मोठी झालेली माणसं आपण पहिली असतील, पण कधी श्रीमंत माणसाला रस्त्यावर एखादा स्टॉल चालवताना पाहिले आहे का \nआता तुम्ही विचाराल, श्रीमंत माणसाला स्टॉल लावण्याची गरजच काय आहे, तो तर आधीच श्रीमंत आहे तुमचे तसे बरोबरच आहे, पण आज आम्ही तुम्हाला यावरच आधारित एका स्त्रीची गोष्ट सांगणार आहोत.\nही स्त्री ३ कोटींच्या घरामध्ये राहत असून देखील एक स्टॉल चालवते. तुम्हाला नक्कीच हे विचित्र वाटत असेल, पण हे खरे आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्त्रीबद्दल…\nया स्त्रीचे नाव उर्वशी यादव असे आहे. ही गुरगावमध्ये एका ३ कोटीच्या घरामध्ये राहते, तसेच ती एका एसयूव्ही गाडीची मालक देखील आहे. पण तुम्ही तिला रस्त्याच्या बाजूला छोले-कुल्चेचा स्टॉल चालवताना पाहू शकता.\nआपल्या कुटुंबियांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी उर्वशीने हे पाऊल उचलले आहे.\nतिच्या पतीचा अचानक झालेल्या अपघाताने तिच्या कुटुंबियांचे जीवन पूर्णपणे बदलून टाकले. अपघात झाल्यानंतर डॉक्टरांनी सहा महिन्यामध्ये दुसऱ्यांदा हिप रिप्लेसमेंट करण्याची गरज असल्याचे सांगितले.\nत्यामुळे उर्वशीने कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली.\nकशी झाली याची सुरुवात :\nकाही काळापर्यंत तिने नर्सरीच्या शिक्षकाच्या रुपात काम करून कुटुंब चालवले. पण तिच्या लक्षात आले की, यामधून मिळणाऱ्या पगारातून ती जास्त पैश्यांची बचत करू शकत नाही, त्यामुळे तिने छोले-कुल्चेचा स्टॉल लावण्याचा निर्णय घेतला.\n‘जरी आज आम्ही आर्थिक रूपाने कमकुवत नाही आहोत, पण मी भविष्यासा���ी कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ इच्छित नाही. परिस्थिती बिकट होण्याची प्रतीक्षा करण्याऐवजी, मी आताच ती चांगली रहावी यासाठी प्रयत्न करत आहे.\nमला जेवण बनवणे खूप आवडते, त्यामुळे यामध्ये इन्वेस्ट करण्याचा निर्णय मी घेतला.’\nउर्वशीचे पती अमित यादव एका मोठ्या कंपनीमध्ये कार्यकारी अधिकारी रुपात काम करत आहेत, तर त्यांचे सासरे एक सेवानिवृत्त भारतीय वायूसेना विंग कमांडर आहेत.\n३१ मे २०१६ मध्ये अमित सेक्टर १७ ए मध्ये पडले. डॉक्टरांनी डिसेंबरमध्ये त्यांना सर्जरी करण्याचा सल्ला दिला. अपघाताच्या एका दिवसानंतर उर्वशीने सेक्टर १४ च्या बाजारामध्ये एका झाडाखाली स्टॉल लावण्यास सुरुवात केली.\n‘माझ्या मुलांना परिस्थितीमुळे त्यांची शाळा बदलावी लागू नये, यासाठी मी हे प्रयत्न करत आहे. मी दरदिवशी २,५०० ते ३,००० रुपयांपर्यंत कमवते आणि मी यापासून खूप आनंदी आहे’.\nपण तिला हे यश काही सहजासहजी मिळाले नाही. त्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला आहे. स्टॉल लावण्याच्या निर्णयामुळे तिच्या कुटुंबियांकडून तिला खूप विरोध करण्यात आला होता. तिने सांगितले की –\n‘हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा बदल होता. सतत एसीमध्ये राहणारी मी रस्त्यावर जेवण विकण्यासाठी उतरली. माझ्या कुटुंबियांना हे पटतच नव्हते की, महिंद्रा स्कॉर्पियो आणि ह्युंडाई क्रेटाची मालक असलेली उर्वशी रस्त्यावर स्टॉल लावेल.\nमाझ्या सासऱ्यांनी मला एक दुकान उघडून देतो असे सांगितले, पण मी त्यांची मदत घेण्यास नकार दिला.\nजेव्हा मी हा व्यवसाय सुरु केला, तेव्हा माझ्या कुटुंबियांना वाटले की, हा व्यवसाय दोन-तीन दिवसांमध्येच बंद पडेल. पण जेमतेम दीड महिन्याच्या आतच माझा हा स्टॉल खूप हिट झाला.’\nअश्या या जबाबदार स्त्रीने स्वतःवर विश्वास ठेवला आणि आपल्या श्रीमंतीचा गर्व न करता मेहनत करण्याचा निश्चय केला. समाजाचा विचार न करता आपले भविष्य सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला.\nएक वर्षानंतर, उर्वशी यादव आपल्या आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे – तिचे ब्रँड न्यू रेस्टॉरंट, उर्वशी फूड जॉइंट, आता गुरगावच्या सुखलीमध्ये – (ब्लू डार्टच्या समोर)उघडलेले आहे. मेनू खूप इंटरेस्टींगआहे, हे सारक करत असताना तिची टपरी अजूनही चालू आहे. इथले अन्न हे पौष्टिक, हार्दिक आणि घराच्या स्वादिष्ट, स्वच्छ आणि रुचकर जेवणासारखेच ���हे, आपल्याला आवडते अगदी तसे…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n पण थांबा.. त्याआधी जाणून घ्या टॅटू काढण्याचे गंभीर साईड इफेक्ट्स..\nसामान्यांच्या मनात विद्रोहाच्या मशाली पेटवणाऱ्या नामदेव ढसाळ ह्यांच्या कविता →\nहीच वाईट सवय मराठी माणसाला श्रीमंत होण्यापासून थांबवते\nह्या ७ लहानग्यांची संपत्ती भल्या भल्यांचे डोळे विस्फारणारी आहे\nKBC मधील ७ कोट्यधीशांची आजची परिस्थिती काय आहे यातून खूप काही शिकण्यासारखं आहे…\nOne thought on “तीन कोटींची बंगलेवाली रस्त्यावर स्टॉल लावते तुमच्यामध्ये, तुमच्या मित्रांमध्ये अशी धमक आहे का तुमच्यामध्ये, तुमच्या मित्रांमध्ये अशी धमक आहे का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/visheshan-v-tyache-prakar/", "date_download": "2020-01-20T11:43:39Z", "digest": "sha1:NEYH3OSBG5L2F7YVZPBNF775LBU6CXBU", "length": 12103, "nlines": 315, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "विशेषण व त्याचे प्रकार (Adjective and it's Types)", "raw_content": "\nनामाबद्दल विशेष माहिती सांगणार्‍या शब्दास विशेषण असे म्हणतात.\nविशेषण – चांगली, काळा, पाच\nविशेष्य – पिशवी, कुत्रा, टोप्या\nवाक्य व त्याचे प्रकार\n1. गुणवाचक विशेषण :\nनामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला “गुणवाचक विशेषण” असे म्हणतात.\n2. संख्या विशेषण :\nज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात.\nसंख्या विशेषणाचे पाच प्रकार आहेत.\nगणना वाचक संख्या विशेषण\nक्रम वाचक संख्या विशेषण\nआवृत्ती वाचक संख्या विशेषण\nपृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण\n1. गणना वाचक संख्या विशेषण :\nज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची गणती किंवा गणना करण्यासाठी होतो त्या विशेषणाला गणनावाचक विशेषण असे म्हणतात\nगणना वाचक संख्या विशेषणाचे तीन प्रकार पडतात\n1. पूर्णाक वाचक – पाच, सहा, अठरा, बारा.\n2. अपूर्णाक वाचक – पावशेर, अर्धा, सव्वा, दीड.\n3. साकल्य वाचक – पाचही मैत्रिणी, दोन भाऊ.\n2. क्रमवाचक संख्या विशेषण :\nवाक्यामधील जे विशेषण वस्तूचा क्रम दर्शविते त्या विशेषणाला क्रमवाचक विशेषण असे म्हणतात.\n3. आवृत्ती वाचक संख्या विशेषण :\nवाक्यामधील जे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली ते दर्शविते त्यास आवृत्तिवाचक विशेषण असे म्हणतात.\n4. पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण :\nजी विशेषणे पृथ्वकत्व म्हणजे वेगळा बोध करून देतात त्यांना पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.\nमुलींनी पाच-पाच चा गट करा\nप्रत्येकाने चार-चार प्रश्न सोडवा\n5. अनिश्चित संख्या विशेषण :\nज्या विशेषणाव्दारे नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही अशा विशेषणाला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात.\n3. सार्वनामिक विशेषण :\nसर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात.\nमी, तू, तो, हा, जो, कोण, काय ही सर्वनामे अशावेळी नेहमीच मूळ स्वरुपात न येता सर्वनामास विभक्तीची प्रत्यय लागून त्यांच्या रूपात पुढील प्रमाणे बदल होतो.\nमी – माझा, माझी,\nतू – तुझा, तो-त्याचा\nआम्ही – आमचा, तुम्ही-तुमचा, ती-तिचा\nहा – असा, असला, इतका, एवढा, अमका\nतो – तसा, तसला, तितका, तेवढा, तमका\nजो – जसा, जसला, जितका, जेवढा\nकोण – कोणता, केवढा\nसर्वनाम व त्याचे प्रकार\nवर्णमाला व त्याचे प्रकार (Alphabet and its Types)\nहिरापूरचा सुपरस्टार says 1 year ago\n1 } गुणवाचक विश्लेषणाचे विश्लेषण चुकीचे झाले आहे तरी एडिट करावे ही विनंती\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/?cat=17&filter_by=popular", "date_download": "2020-01-20T11:46:51Z", "digest": "sha1:4R2QJ25VG2JUBNPZUDP3EV5AGBZD7VBV", "length": 11505, "nlines": 136, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपरी-चिंचवड | Chaupher News", "raw_content": "\nबारी समाजाच्या विकासासाठी नेहमीच कटीबद्ध राहणार ः आमदार महेश लांडगे\nभोसरीत बारी समाज विकास मंच पिंपरी चिंचवड शाखेचा स्नेहमेळावा उत्साहात पिंपरी चिंचवड ः शेतकरी ते...\nराष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंना ‘मनसे’चा जाहीर पाठींबा\nमावळ तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य तळेगाव - मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार...\nविजयादशमीनिमित्त आरएसएसचे उद्योगनगरीत पथसंचलन\nपिंपळेगुरवमध्ये नगरसेविकांनी केले पथसंचलनाचे स्वागत पिंपरी – संघाचा बदललेला गणवेश……बॅण्ड पथक……शस्त्रांची रथयात्रा आणि अबालवृद्ध स्वयंसेवकांचा मोठ्या संख्येने सहभाग…..अशा उत्साहपूर्ण वातावरणात...\nबारी समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात ७०० हून उपवर-वधुंनी दिला परिचय\nपिंपरी चिंचवड (दि.१६ ऑक्टो २०१९) : सांगवी येथे बारी समाज विकास मंडळ, पुणेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय उपवर-वधु मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. नटसम्राट निळू...\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे आरोग्य बिघडल्याचे महापालिकेच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालातून स्पष्ट झाले असून, वाढते औद्योगिकीकरण हे प्रदूषणाचे प्रमुख कारण असून, वाढती वाहनसंख्या, अनियंत्रित...\nखाऊखुशाल : नाशिक की कोल्हापूर.. कोणती मिसळ\nकोल्हापुरी मिसळ, नाशिक मिसळ, कारवारी भेळ, दडपे पोहे, शेवभाजी, खास मराठी चवीच्या भाज्या.. अशा वैविध्यपूर्ण पदार्थानी नटलेल्या ‘झकास मिसळ एक्सप्रेस’ला भेट देणं हा खवय्यांसाठी...\nशहरात विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन व उद्घाटन अजितदादा पवार यांच्या हस्ते\nदिनांक : ०३ जानेवारी २०१७ – पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबध्द असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड...\nसाक्री प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये बालदिन साजरा\nसाक्री – प्रचिती प्री प्रायमरी स्कूल येथे दि. १४ गुरूवार रोजी बालदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी सुंदर असे फलकलेखन करण्यात आले. यावेळी...\nमहात्मा गांधी जयंतीनिमीत्त वंडरलॅन्ड स्कूलमध्ये स्वच्छता अभियान\nपिंपरी चिंचवड - “महात्मा गांधींच्या 150 व्या जन्म शताब्दीनिमित्त चिंचवड येथील ओम प्रतिष्ठान संचलित वंडरलॅन्ड स्कूल...\nकेंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ\nसरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांना आनंदाची बातमी दिली आहे. दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्यात आली असून 1 जुलै 2016 पासून नवा...\nसाईंच्या जन्मस्थळावरील वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक\nChaupher News शिर्डी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांनी पुकारलेला बेमुदत बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे....\nविराटने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम\nChaupher News भारताच्या ‘हिटमॅन’चं धडाकेबाज शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्य�� झंजावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nआरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे \n‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचा-यांनी म्हंटले आहे. सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये आले अधिक प्रमाणात आपण...\nखासगी ट्रॅव्हल्सच्या बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणा : आमदार लक्ष्मण जगताप\nचिंचवडमधील बालाजी ज्वेलर्स फोडले : लाखोंच्या मालावर डल्ला\nविराटने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/achievements-and-initiatives-of-suresh-prabhus-railways/", "date_download": "2020-01-20T13:23:34Z", "digest": "sha1:2G6N2SVQ75H22UVI7DWLXCFO6WYHYSFO", "length": 6907, "nlines": 54, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "सुरेश प्रभूंच्या रेल्वेचं मार्कशीट!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसुरेश प्रभूंच्या रेल्वेचं मार्कशीट\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nआपण सगळ्यांनीच नवीन सरकारच्या नव्या रेल्वे मंत्र्यांची जादू एव्हाना ऐकली आणि अनुभवली असेलच.\nकुणा प्रवाश्याचं अचानक उद्भवलेलं आजारपण असो की कुणाच्या सामानाची चोरी.\nकुणाची रेल्वे-बद्दलची तक्रार असो वा कुणाची आपल्या लेकरांच्यासाठीची काळजी – रेल्वेमंत्री सुरेश प्रभू सरांनी रेल्वेच्या सोयीपासून ते प्रतिसादाच्या कार्यक्षमतेत आमुलाग्र बदल घडवले आहेत. आजकाल नागरिकांना सुरेश सर एकच tweet लांब असल्यासारखे आहेत.\nतर दोन वर्षानंतर मूल्यमापन चाचणी होतांना प्रभूंनी केलेले छोटेसे उपाय आणि बदल कसे फळ देतायत ते बघुया.\n१) एकूण 2828 किमी ब्रॉड गेज रेल्वे रूळ टाकून २००९-२०१४ सालच्या पेक्षा ८५% जास्त काम केलं आहे. २००९-२०१४ साली कामाचा वेग प्रतिदिन ४.३ किमी होता जो ह्या दोन वर्षात प्रतिदिन ७.७ किमी झाला आहे.\n२) २०१६-१७ सालचा भांडवली खर्च मागील पाच वर्षांच्या भांडवली खर्चाच्या जवळजवळ दुप्पट म्हणजेच रु ९४,००० कोटी आहे.\n३) गेल्या पाच वर्षाच्या मानाने एकूण विद्युतीकरणाच्या कामात ह्या दोन वर्षात खूप मोठी झेप घेतली आहे. मागील पाच वर्षात सरासरी ११८४ किमी काम झालंय तर ह्या वर्षी १७३० किमी च काम एका वर्षात झालंय.\n४) सोशल मिडिया वापरून २४ तासांसाठी सुसज्ज अशी तक्रार निवारण यंत्रणा तयार केली आहे जी प्रत्येक तक्रारीवर काम करेल.\n५) रेल्वेच्या स्वच्छतेसाठी ‘स्वच्छ भारत’, ‘स्वच्छ रेल्वे’, Clean my Coach Service, रेल्वे स्टेशन साठी cleanliness audits अश्याप्रकारे उपाय केले आहेत.\n६) केटरिंग, wheelchair, bedroll सारख्या सोयी ‘E’ करून त्यांचा जास्तीत जास्त लोकांना उपभोग घेता यावा ह्याकडे खास लक्ष दिल आहे.\n७) भारताची पहिली सेमी-हायस्पीड ट्रेन – “गतीमान एक्स्प्रेस” धावू लागली आहे.\n८) अनेक स्थानकांवर हाय-स्पीड इन्टरनेट पुरवलं जात आहे. २०१८ पर्यंत ही सेवा ४०० स्थानकांवर सुरू करण्याचं लक्ष्य आहे.\n९) पारदर्शक आणि जबाबदार अशी “ई-टेंडरिंग” व्यवस्था सुरू झाली आहे. ह्यामुळे कामाची गती आणि विश्वासार्हता वाढली आहे.\nथोडक्यात काय – संथ आणि कंटाळवाणी भारतीय रेल्वे आता एकदम ‘गतिमान’ आणि interesting होतीये असं दिसतंय.\nगुड गोइंग मिस्टर प्रभू \nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi \n← मुंबई साखळी ट्रेन बॉम्बस्फोटला दहा वर्षं : काय घडलं ह्या दहा वर्षांत \nजम्मू काश्मीर महत्वाचं का आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/ajay-devgn-wins-the-audi-for-the-answer-of-the-season-in-koffee-with-karan-6-finale/articleshow/68250256.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-01-20T11:45:39Z", "digest": "sha1:GJQMJPVGR5HHG3XSJOKG4JG3QZRQINU6", "length": 12806, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "कॉफी करण: अभिनेता अजय देवगण ठरला ऑडी कारचा विजेता", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nkoffee with karan: अभिनेता अजय देवगण ठरला ऑडी कारचा विजेता\n'कॉफी विथ करण'मधील रॅपिड फायर राउंडमध्ये सर्वात चांगलं उत्तर देणाऱ्या एका कलाकाराला ऑडी कार मिळणार असं करणनं सिझनच्या सुरुवातीला जाहीर केलं होतं. ही ऑडी नेमकं कोण जिंकणार याची उत्सुकता प्रत्येक चाहत्याला सिझनभर होती. परंतु,आता हे उत्तर सर्वांना मिळालं आहे. अभिनेता अज��� देवगण त्याच्या उत्तरासाठी ऑडी कार जिंकला आहे.\nkoffee with karan: अभिनेता अजय देवगण ठरला ऑडी कारचा विजेता\n'कॉफी विथ करण'मधील रॅपिड फायर राउंडमध्ये सर्वात चांगलं उत्तर देणाऱ्या एका कलाकाराला ऑडी कार मिळणार असं करणनं सिझनच्या सुरुवातीला जाहीर केलं होतं. ही ऑडी नेमकं कोण जिंकणार याची उत्सुकता प्रत्येक चाहत्याला सिझनभर होती. परंतु,आता हे उत्तर सर्वांना मिळालं आहे. अभिनेता अजय देवगण त्याच्या उत्तरासाठी ऑडी कार जिंकला आहे.\nअभिनेता अजय देवगण आणि काजोल या सिझनमध्ये एकत्र आले होते. त्यांचा एपिसोडही बराच गाजला. या एपिसोडच्या रॅपिड फायर राउंडमध्ये करणनं अजयला विचारले होते की 'एखादी अशी अंधश्रद्धा सांग ज्यावर विश्वास ठेवल्याचा तुला आजही पश्चाताप होतोय'. त्यावर अजयनं उत्तर दिलं होतं की, 'क आद्याक्षराने सुरू होणारे करणचे सर्व चित्रपट सुपरहिट ठरतात या गोष्टीवर सर्वांप्रमाणे मीदेखील विश्वास ठेवला. परंतु, आपण एकत्र 'काल' चित्रपट केला आणि तो बॉक्सऑफिसवर आपटला. त्या दिवसापासून मला या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवल्याचा पश्चाताप होतो आहे. ' अजयच्या या उत्तरावर काजोल आणि करणदेखील खदखदून हसले होते. त्याचे हे उत्तर प्रेक्षकांनादेखील तितकेच भावले आणि तो विजेता ठरला.\n'कॉफी विथ करण'चा ६ वा सिझन संपल्यानंतर रविवारी झालेल्या विशेष एपिसोडमध्ये 'कॉफी अवॉर्ड्स' देण्यात आले. ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर, मलायका अरोरा, कॉमेडियन मल्लिका दुवा आणि वीर दास या चौघांनी यावेळी परीक्षकाची भूमिका पार पाडली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n...म्हणून 'तान्हाजी'मध्ये घोरपडीचा उल्लेख नाही: ओम राऊत\nतरुणीच्या त्रासानं मराठी अभिनेता बेजार; FB वर मांडली व्यथा\n'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास चुकीचाः सैफ\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'परीक्षा पे चर्चा २०२०' हा कार्यक्रम मनाच्या जवळ: पंतप्रधान ...\nजे. पी. नड्डा घेणार अमित शहांची जागा\n'परिवहन कार्यालयाला आग लावणं हे आपचं कटकारस्थान'\nदिल्लीः दिल्ली परिवहन विभागाच्या कार्यालयाला आग\nजिल्हाधिकाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या कानशिलात लगावली\nजावेद अख्तरांनी दिले शबाना आझमींच्या तब्येतीचे Updates\nप्रदर्शित झाला आयु��्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानचा ट्रेलर\nघटस्फोटानंतर रुपाली भोसले पुन्हा प्रेमात\nपरवीन बाबीचा मृतदेह तीन दिवस घरात पडून होता\nनागराज मंजुळेंच्या 'झुंड'मधील बिग बींचा लुक आला समोर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nkoffee with karan: अभिनेता अजय देवगण ठरला ऑडी कारचा विजेता...\nबैठी रहो हेमा, दिन भर......\n'या' अभिनेत्याने १५ दिवसांत १० किलो वजन घटवले...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/maharashtra-govt-formation-maharashtra-cm-devendra-fadnavis-resignation-and-deputy-cm-ajit-pawar-resigns/articleshow/72244625.cms", "date_download": "2020-01-20T12:10:08Z", "digest": "sha1:O6EKF4Y4CZBIHEOKNSBHS5VZRUG6GPYK", "length": 22005, "nlines": 176, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "devendra fadnavis resignation : महाराष्ट्रातील सत्तानाट्याचे ८० तास आणि ८ घटना - maharashtra govt formation: maharashtra cm devendra fadnavis resignation and deputy cm ajit pawar resigns | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nमहाराष्ट्रातील सत्तानाट्याचे ८० तास आणि ८ घटना\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपआपल्या पदांचा राजीनामा दिल्याने राज्यातील ८० तासांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. या ८० तासात ८ मोठ्या घटना घडल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची चाणक्य नीती, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांनी आपआपले आमदार फुटू नये म्हणून घेतलेली काळजी या पार्श्वभूमीवर हे ८० तास वेगनवान राजकीय घडामोडींचे ठरले.\nमहाराष्ट्रातील सत्तानाट्याचे ८० तास आणि ८ घटना\nमुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपआपल्या पदांचा राजीनामा दिल्याने राज्यातील ८० तासांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. या ८० तासात ८ मोठ्या घटना घडल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची चाणक्य नीती, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांनी आपआपले आमदार फुटू नये म्हणून घेतलेली काळजी या पार्श्वभूमीवर हे ८० तास वेगनवान राजकीय घडामोडींचे ठरले.\nशनिवारी २३ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी घेतलेली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ सर्वांसाठीच धक्कादायक होती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्तास्थापनेच्या दिशेने चर्चा सुरू केलेली असतानाच अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का होता. अजित पवार यांना व्हिप देण्याचा अधिकार असल्याने राष्ट्रवादीला सर्वात प्रथम त्यांना विधीमंडळ गटनेतेपदावरून हटवावे लागले. त्यानंतर आघाडीने हयात हॉटेलमध्ये शक्तिप्रदर्शन करून आपल्याकडे १६२ आमदार असल्याचा दावा केला. त्यातच शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी अजित पवारांची समजूत काढल्याने रातोरात चक्रे फिरली आणि सकाळी पुन्हा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे फडणवीस यांनाही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.\nफडणवीसांचा राजीनामा; ८० तासांत पायउतार\nआघाडीला पहाटे पहाटेच धक्का\nशनिवारी २३ नोव्हेंबर रोजी अजित पवार यांनी फडणवीसांच्या सोबत सकाळीच मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने आघाडीत एकच खळबळ उडाली. सोशल मीडियातही शपथविधीच्या बातम्या आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने महाराष्ट्रातील जनतेलाही धक्का बसला. त्यामुळे दिवसभर नव्या सरकारपेक्षा अजितदादांच्या बंडाचीच चर्चा अधिक होती.\nअजित पवारांनी बंड केल्याने त्यानंतर लगेचच आघाडीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सदस्य संख्या नसताना राज्यपालांनी नव्या सरकारचा शपथविधी उरकणं हा प्रकार बेकायदेशीर असल्याचं आघाडीने कोर्टाला सांगितलं. विशेष म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी तीन वकील दिले होते. या तिन्ही वकिलांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला.\nउद्धव ठाकरेच पुढचे मुख्यमंत्री : नवाब मलिक\nअजित पवारांचे ट्विटर वॉर\nउपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी मौन बाळगलेल्या अजितदादांनी रविवारी संध्याकाळी ४ वाजता मौन सोडत ट्विटवर ट्विट केलं. त्यांनी एकाचवेळी २२ ट्विट केलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते रिपाइं नेते रामदास आठवले यांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी शरद पवार हेच माझे नेते असून मी राष्ट्रवादीतच आहे, असं ट्विट केलं. भाजप-राष्ट्रवादी सरकार मिळून चांगलं काम करणार असल्याचा दावाही त्यांनी केला.\nत्यावर शरद पवार यांनीही पलटवार करत भाजपसोबत जाण्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याचं सांगितलं. शिवसेना आणि काँग्रेससोबत सत्तास्थापन करण्याचा निर्णय झाला होता, असं ट्विट करत अजित पवार खोडसाळ माहिती देत असून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा पलटवार शरद पवार यांनी केला होता.\nपुन्हा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद\nकोर्टात पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सत्तापेचावर जोरदार युक्तिवाद झाले. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हे घोडेबाजाराचं प्रकरण नाही. इथे संपूर्ण संपूर्ण पागाच रिकामा झाला असल्याचं सांगितलं. त्यावर पागा तर अजूनही आहे, घोडेस्वारच पळून गेल्याची कोटी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलं. ८० मिनिटाच्या या सुनावनीनंतर कोर्टाने मंगळवारी निर्णय देणार असल्याचं स्पष्ट केलं.\nआपल्याकडे बहुमत असतानाही आपल्यावर अन्याय करण्यात आल्याचं दाखवण्यासाठी महाआघाडीच्या नेत्यांनी मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये तिन्ही पक्षाच्या आमदारांची ओळख परेड घडवून आणली. राज्यपालांवर दबाव आणण्यासाठी हे दबावतंत्र घडवून आणण्यात आलं. यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारेही दिले.\nआज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल देताना फडणवीस सरकारला येत्या ३० तासात बहुमत सादर करणअयाचे आदेश दिले. गुप्त मतदान करू नये आणि मतदानाचं थेट लाइव्ह प्रक्षेपण करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले. त्यामुळे फडणवीस सरकारसाठी हा मोठा धक्का होता. कोर्टाच्या निर्णयानंतर अजितदादांनी फडणवीस यांना भेटून त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपुर्द केला.\nत्यानंतर दुपारी ३.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर टीकास्त्र सोडत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. पत्रकार परिषदेनंतर त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामाही दिला. त्यामुळे सत्तानाट्यावर पडदा पडला.\nमहाविकास आघाडी करणार सत्तास्थापनेचा दावा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल���या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nखालापूरजवळ अपघातात शबाना आझमी गंभीर जखमी\nनगर: प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा कोकण कड्यावरून पडून मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचा शिर्डीजवळ अपघातात मृत्यू\nशबाना आझमी यांची प्रकृती स्थिर; अवघं बॉलिवूड काळजीत\nइतिहासावर किती दिवस बोलणार; आदित्य ठाकरेंचा राऊतांना टोला\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nराम शिंदेच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचे देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमहाराष्ट्रातील सत्तानाट्याचे ८० तास आणि ८ घटना...\nकाँग्रेस आणि शिवसेनेच्या 'युती'चा इतिहास...\nव्यंगचित्रकारांच्या प्रतिभेची देशाला गरज: राज...\nभायखळा महिला कारागृहातील ५८ कैद्यांना अन्नातून विषबाधा...\n रेल रोको मागे; लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/we-will-not-form-the-government-the-voters-of-maharashtra-have-given-mandate-to-bjp-sena-says-ncp-chief-sharad-pawar/articleshow/71773724.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-01-20T13:00:05Z", "digest": "sha1:HGIHW5TV7UJJZIQPVXZ6FLOFXF6NY3CM", "length": 16370, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Sharad Pawar : आम्ही सत्ता स्थापन करणार नाही: शरद पवार - we will not form the government the voters of maharashtra have given mandate to bjp sena says ncp chief sharad pawar | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nआम्ही सत्ता स्थापन करणार नाही: शरद पवार\nभारतीय जनता पक्ष आणि शिवेसनेला सत्तास्थापनेचा जनादेश म��ळाला असून सत्तास्थापनेत आमची कोणतीही भूमिका नसेल, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणूनच काम करू, असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले आहे. शरद पवार यांनी हे मत मांडण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही हीच भूमिका मांडली आहे.\nमुंबई: भारतीय जनता पक्ष आणि शिवेसनेला सत्तास्थापनेचा जनादेश मिळाला असून सत्तास्थापनेत आमची कोणतीही भूमिका नसेल, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणूनच काम करू, असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले आहे. शरद पवार यांनी हे मत मांडण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही हीच भूमिका मांडली आहे.\nबारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार यांनी आम्ही सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्प्ट केले आहे.\nवाचा- मुख्यमंत्रीपद हवंच, भाजपने लेखी पत्र द्यावं; सेना आक्रमक\nशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली. या बैठकीच समान सत्तावाटप आणि अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात आली. या बैठकीत समान सत्तावाटपाबाबत आक्रपणे मागणी करण्यात आली असून उद्धव ठाकरे यांनी भाजपला या मागणीबाबत अप्रत्यक्षपणे निर्वाणीचा इशारा दिला आहे. ठरल्यानुसार मिळालेच पाहिजे, आपण ठरलेल्यापेक्षा एक कणही अधिकचे मागणार नाही असे सांगताना, आपण कोणतेही वेडेवाकडे पर्याय स्वीकारणार नाही, पण... आमच्यासमोर अनेक पर्याय खुले आहेत असे संकेतही उद्धव यांनी दिले आहेत. हा पर्याय म्हणजे भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करणे हाच असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. आपली मागणी पदरात पाडून घेण्यासाठी भाजपवर दबाव टाकण्यासाठीच उद्धव असे बोलत आहेत असे राजकीय अभ्यासकांना वाटते. मात्र शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी आम्ही सरकार स्थापन करणार नाही, किंवा सरकार स्थापनेत भागही घेणार नाही, असे सांगितल्यामुळे शिवसेनेला आता भाजपसोबत जाण्यावाचून दुसरा पर्याय उरलेला नाही, असेही राजकीय विश्लेषक म्हणत आहेत.\nवाचा- अमित शहा उद्धव ठाकरेंची मुंबईत भेट घेणार\n'८ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका समजेल'\nशिवसेनेत प्रवेश करत आमदार झालेले अब्दुल सत्तार यांना मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेत फार तथ्य आहे असे वाटत नसल्याचे वाटते. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची खरी भूमिका ८ नोव्हेंबरला स्पष्ट होईल असे म्हटले आहे. आपण काँग्रेसमध्ये अनेक वर्षे घालवली असून त्यांची काम करण्याची पद्धत आपल्याला माहित आहे. त्यामुळे आमच्यासमोर सत्ता स्थापनेचे अनेक पर्याय खुले आहेत याचा पुनरुच्चार करत अब्दुल सत्तार यांनी भारतीय जनता पक्षावर दबाव कायम ठेवण्याचा शिवसेनेचे प्रयत्न कायम असल्याचे संकेत दिले आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nशबाना आझमी यांची प्रकृती स्थिर; अवघं बॉलिवूड काळजीत\nइतिहासावर किती दिवस बोलणार; आदित्य ठाकरेंचा राऊतांना टोला\nहाजी मस्तानचा मुलगा म्हणाला; इंदिरा-करीम लाला भेटीचा मी साक्षीदार\n'तंगड्या तोडण्याची भाषा करू नका, तंगड्या प्रत्येकाला असतात'\nसेक्स रॅकेटमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री\nइतर बातम्या:सत्तास्थापना|शिवसेना|शरद पवार|विरोधी पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|भारतीय जनता पक्ष|Sharad Pawar|praful patel|Forming government\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nराम शिंदेच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज ���दलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nआम्ही सत्ता स्थापन करणार नाही: शरद पवार...\nभाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे लेखी आश्वासन हवेः शिवसेना...\n'यंग सोच विन्स्' आदित्य ठाकरेंचे मुंबईत पोस्टर्स...\nनारायण राणे म्हणाले, 'आदित्य ठाकरेंना शुभेच्छा'...\nआता राष्ट्रवादीत विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/elgar-parishad", "date_download": "2020-01-20T12:53:35Z", "digest": "sha1:FPBU3ZFZUKKHQQEVXPQYKYXKQMYWMDZD", "length": 33713, "nlines": 320, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "elgar parishad: Latest elgar parishad News & Updates,elgar parishad Photos & Images, elgar parishad Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर प...\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवाद...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्ष...\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू ...\nअमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; २ ठार, १५ जखमी\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांप...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी...\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटल...\nICC ODI Rankings: कोहलीचे अव्वल स्थान कायम; राहुलच...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\nमोदींचं ट्वीट कॉपी करून फसली उर्वशी रौतेला\nघटस्फोटानंतर पत्नीच्या प्रेमात पडला स्टार\nअख्तरांनी दिले शबानांच्या तब्येतीचे अपडेट\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का...\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nशबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले......\nया कारणांमुळे निवडा हाँगका���गचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुले..\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू ..\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थ..\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nपोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरण योग्य नाही\n'एल्गार परिषद प्रकरणाला जातीयवादी रंग देऊन पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरण करणे योग्य नाही. या प्रकरणी अटक केलेले आरोपी कांगावा करून शरद पवारांची दिशाभूल करीत आहेत,' अशा शब्दात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे आरोप खोडून काढले.\nशरद पवारांनी सोयीची भूमिका घेऊ नये: फडणवीस\nएल्गार परिषदेप्रकरणी ज्यांना अटक झाली त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहमंत्री असताना अटक झाली होती. मनमोहन सिंह सरकारने या बंदी घातलेल्या संघटनांची नावे संसदेत सांगितली होती. तेव्हा ते योग्य आणि आमच्या सरकारच्या काळात या आरोपींवर कारवाई झाली तर आम्ही जातीयवादी अशी सोयीची भूमिका शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याने घेणे योग्य नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nप्रकाश आंबेडकर यांची चौकशी का केली नाही\nएल्गार परिषद प्रकरणात पोलिसांना काही कागदपत्रांत टोपणनावे आढळली. त्यानुसार पोलिसांनी कॉम्रेड मंगलू हे मिलिंद तेलतुंबडे, कॉम्रेड रोना हे रोना विल्सन असल्याचा अर्थ काढला. मात्र, काही पत्रात कॉम्रेड प्रकाश आंबडेकर असा स्पष्ट उल्लेख आहे. पोलिसांनी प्रकाश आंबेडकर यांची चौकशी का केली नाही, असा प्रश्न बचाव पक्षाच्या वकिलांनी गुरुवारी सुनावणीदरम्यान उपस्थित केला. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या कोर्टात ही सुनावणी सुरू आहे.\nएल्गार परिषद: दिल्लीतील प्राध्यापकाच्या घरावर छापे\nएल्गार परिषद प्रकरणी दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक हनी बाबू यांच्या नोएडा येथील घरी आज छापे मारण्यात आले. दिल्ली आणि पुणे प���लिसांनी हे छापे मारले असून त्यांच्या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत.\n'वॉर अँड पीस'चा उल्लेख केला नव्हता, मीडिया वृत्त वेदनादायी: कोर्ट\n'काल लिओ टॉल्सटाय यांच्या 'वॉर अँड पीस' या पुस्तकाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. बिस्वजीत रॉय यांच्या 'वॉर अँड पीस इन जंगलमहल' या पुस्तकाचा उल्लेख करण्यात आला होता. टॉल्सटाय यांचे 'वॉर अँड पीस' हे पुस्तक साहित्य क्षेत्रातील अजरामर व सुप्रसिद्ध पुस्तक असल्याचे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये जे प्रसिद्ध झाले आहे, ते वेदनादायी आहे,' असं मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती सारंग कोतवाल यांनी स्पष्ट केलं.\nएल्गार परिषद प्रकरणातील आरोपींचे राज्यपालांना पत्र\nनवे सरकार आल्यानंतर लगेचच मॉब लिचींगचा काळ पुन्हा एकदा सुरू झाला आहे. भाजप सरकारची 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' ही घोषणा एक धोका आहे. खरी लोकशाही अस्तित्वात असेल; तर आमच्यासारख्या सर्व राजकीय कैद्यांची तत्काळ सुटका करावी, अशी मागणी एल्गार परिषदप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींनी राज्यपालांकडे पत्राद्वारे केली आहे.\nएकबोटे, कबीर कला मंचला बंद\nकोरेगाव भीमा येथील लढाईच्या २०१व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांत उपस्थित राहण्यास, खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण पोलिसांनी अनेक व्क्तींना बंदी घातली आहे. यामध्ये मिलिंद एकबोटे, कबीर कला मंच यांचा समावेश आहे.\nआंबेडकरांचे नक्षली संबंध न्यायालयातच सिद्ध होतील\n'भारिप-बहुजन पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध न्यायालयातच आता सिद्ध होतील', असा दावा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंगळवारी येथे केला. 'त्यांचे त्यांच्याशी संबंध आहेतच, पण सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण त्यावर भाष्य करणार नाही', असेही कांबळेंनी स्पष्ट केले.\nनवलखा, तेलतुंबडे गुन्हा; आज सुनावणी\nमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी दाखल केलेले एफआयआर रद्द करण्याची विनंती करणारे नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा, प्राध्यापक आनंद तेलतुंबडे व धर्मोपदेशक स्टॅन स्वामी यांच्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने आज, गुरुवारी सुनावणी ठेवून तोपर्यंत त्यांना अटकेपासूनचे संरक्षण कायम ठेवले.\nमाओवाद्यांच��या पत्रात दिग्विजय यांचा 'मोबाइल'\nनक्षलवाद्यांना मदत करण्यास तयार असलेले काँग्रेस नेते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह हे आहेत का, याचा तपास पुणे पोलिसांनी सुरू केला आहे. एल्गार परिषदेनंतर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणातील तपासामध्ये सापडलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेला मोबाइल क्रमांक हा दिग्विजयसिंह यांचाच....\nपंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील: फडणवीस\nकोरेगाव भीमा हिंसा आणि नक्षली कनेक्शनप्रकरणी पोलिसांनी पाच बुद्धिजीवींवर केलेली कारवाई योग्यच होती हे सर्वोच्च न्यायालयातही स्पष्ट झालं आहे. या कारवाईमागे कोणताही राजकीय हेतू नव्हता हेही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. देशाविरोधी कारवाई करणाऱ्या या पाचही जणांविरोधात आमच्याकडे सज्जड पुरावे आहेत. हे पुरावे कोर्टात सादर करण्यात येणार असल्याचं सांगतानाच पंतप्रधानांच्या हत्येचं षडयंत्र रचणारे गजाआड जातील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केला.\n'त्या' पाचजणांच्या स्थानबद्धतेत १२ सप्टेंबरपर्यंत वाढ\nनक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या पाचही विचारवंतांच्या स्थानबद्धतेत वाढ करण्यात आली आहे. या विचारवंतांना १२ सप्टेंबरपर्यंत स्थानबद्ध ठेवण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.\n'त्या' नक्षलवाद्यांना अराजकता माजवायची होती'\n'कोरेगाव-भीमा हिंसेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कथित नक्षलवाद्यांना देशभरात अराजकता माजवायची होती', असा दावा महाराष्ट्र पोलिसांनी केला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी आज सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केलं असून त्यात त्यांनी हा दावा केला आहे.\nNaxal Connectionआरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना ९० दिवसांची मुदतवाढ\nकोरेगाव भीमा हिंसाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना ९० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रकरणी सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, शोमा सेन आणि महेश राऊत अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं होतं.\nमहात्मा गांधींची हत्या करणारे आज सत्तेत: स्वरा भास्कर\nआपल्या बिनधास्त, बेधडक वक्तव्यांमुळे अभिनेत्री स्वरा भास्कर कायम चर्च��त असते. दिल्लीत झालेल्या एका पत्रकार परिषदेत तिने असंच वादग्रस्त वक्तव्य केलंय. एल्गार परिषद आयोजनप्रकरणी मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या झालेल्या अटकसत्राविषयी स्वराने आपलं मत मांडलं. महात्मा गांधींची हत्या करणारे आज सत्तेत आहेत. त्यांना तुरुंगात टाकणार का असा सवाल तिनं केला.\nNaxal Connection: पोलिसांची पत्रं धादांत खोटी, तेलतुंबडेंचा दावा\nएल्गार परिषदेनंतर मानवाधिकार कार्यकर्त्यांना कथित नक्षलवादी कनेक्शनसंदर्भात अटक केल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि काही पत्रं दाखवली. या कार्यकर्त्यांचा माओवाद्यांशी संपर्क असल्याचा पुरावा म्हणून सादर केलेली ही पत्रं धादांत खोटी असल्याचं गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅ्नेजमेंटचे प्राध्यापक आणि दलित लेखक आनंद तेलतुंबडे यांनी स्पष्ट केलं आहे.\nविचारवंतांचे अटकसत्र म्हणजे सरकारकडून मुस्कटदाबी\nनक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेले सर्वजण सरकारविरोधात सातत्याने भूमिका मांडत असल्याने आणि सनातनवर सुरू असलेल्या कारवाईवरुन लक्ष हटवण्यासाठी अटक आणि छापासत्र सुरू करण्यात आला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.\nVaravara Rao: कुंकू का लावत नाही; वरवरांच्या मुलीला पोलिसांचा सवाल\nपुणे पोलिसांचं एक पथक आणि तेलंगणा स्पेशल इंटेलिजन्स ब्युरोने मंगळवारी कवी वरवरा राव यांच्या मुलीच्या घरावर छापा मारला. यावेळी 'तुझा नवरा दलित आहे. तो तुझी परंपरा चालवत नाही. पण तू ब्राह्मण आहे. मग तू दागिने किंवा कुंकू का लावत नाही. मुलीने पण वडीलांसारखंच व्हावं असं कुठे म्हटलंय का', असा प्रश्न पोलिसांनी राव यांची कन्या पवना हिला विचारला. दरम्यान, आज सकाळी वरवरा राव यांची पुणे पोलिसांनी सुटका केली.\n'विचारवंतांवरील कारवाईमागे राजकीय षडयंत्र'\nनक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून डावे विचारवंत आणि कवी वरवरा राव, सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्साल्वीस, गौतम नवलखा, अरुण फरेरिया आणि अन्य कार्यकर्त्यांना झालेल्या अटकेचा डाव्या चळवळीतील विविध नेते, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्यांनी एक संयुक्त पत्रक काढून निधेष केला आहे.\nगडलिंग, सेन, ढवळेंसाठी 'सोशल' कॅम्पेन\nकोरेगाव-भीमा हिंसा प्रकरण तसेच एल्गार परिषदेच्या सहभागाच्या आरोपाखाली कथित शहरी माओवादी म्हण��न अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींसाठी त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडिया कॅम्पेन सुरू केले आहे. विविध प्रकारच्या पोस्ट्स आणि व्हिडिओजद्वारे हे पाचही जण निर्दोष असून त्यांची ताबडतोब मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nशेअर बाजार गडगडण्याची 'ही' आहेत कारणे\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; शहांनी दिली सूत्रे\nघटस्फोटानंतर पत्नीच्या प्रेमात पडला स्टार\nप्रयागराजला आव्हान, SCची यूपी सरकारला नोटीस\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\nICC वनडे क्रमवारी: केएल राहुलची 'हनुमान उडी'\nनिर्भया प्रकरण: दोषी पवनची याचिका फेटाळली\nमोदींचं ट्वीट कॉपी करून फसली उर्वशी रौतेला\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.controllermeter.com/mr/", "date_download": "2020-01-20T13:27:26Z", "digest": "sha1:AUNLXWPLP33FSLHKLLYGKHJEVZ4KZQX5", "length": 7664, "nlines": 195, "source_domain": "www.controllermeter.com", "title": "तापमान नियंत्रक, सॉलिड स्टेट रिले, तापमान सेंसर - Taiquan इलेक्ट्रिक", "raw_content": " आम्हाला एक कॉल द्या: 86-13806605444\nपी आय डी बुद्धिमान तापमान नियंत्रक\nबेकिंग ओव्हन तापमान नियंत्रक\nसिंगल फेज एसी सॉलिड स्टेट रिले\nतापमान आणि आर्द्रता कंट्रोलर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nZhejiang Taiquan इलेक्ट्रिक कंपनी, लिमिटेड वेन्झहौ सिटी Liushi टाउन विद्युत उपकरणाच्या प्रसिद्ध आहे स्थित आहे. आम्ही एक व्यावसायिक निर्माता आणि तापमान नियंत्रक, तापमान सेन्सर्स, घन राज्य रिले, सिलिकॉन नियंत्रित roltage नियामक, डिजिटल प्रदर्शन विद्युत मीटर (एसी / डीसी अँपियर, एसी / डीसी विभवांतरमापक, टप्पा, वारंवारता, पॉवर, पॉवर फॅक्टर मीटर) प्रोग्रामेबल बुद्धिमान पुरवठादार आहेत मीटर, मल्टी फंक्शन (नेटवर्क) पॉवर मॉनिटर.\nपी आय डी नियंत्रक\nपी आय डी नियंत्रक जागतिक मान्यता आहे आणि सर्वात सामान्यपणे औद्योगिक कंट्रोलर वापरले पी आय डी नियंत्रक सोपे आहे कारण, चांगला स्थिरता आणि जलद प्रतिसाद प्रदान.\nTDA-9001T डिजिटल प्रदर्शित बेकिंग ओव्हन Temperatu ...\nडिझाईन आपल्या स्वत: च्या BRAND\nआम्ही प्रदान करू शकता OEM जगभरातील ग्राहकांना उत्पादन सेवा.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nआंतरराष्ट्रीय विभाग विक्री व्यवस्थापक: Sylvia लिऊ\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nउत्पादने मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने - हॉट टॅग्ज - Sitemap.xml - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी Esc Enter दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Kolhapur/Benefit-of-50-thousand-for-regular-crop-loans/", "date_download": "2020-01-20T12:20:13Z", "digest": "sha1:IUUIVEP5CIF33BZICENWLMXLRPYNSUZ4", "length": 7818, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नियमित पीक कर्जफेड करणार्‍यांना ५० हजारांचा लाभ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › नियमित पीक कर्जफेड करणार्‍यांना ५० हजारांचा लाभ\nनियमित पीक कर्जफेड करणार्‍यांना ५० हजारांचा लाभ\nकोल्हापूर : चंद्रशेखर माताडे\nनियमितपणे व वेळेत कर्जफेड केलेल्या शेतकर्‍यांनाही लवकरच कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. नियमित कर्जफेड केलेल्या कर्जदारांनी सोसायट्यांना टाळे ठोक आंदोलन केले आहे. त्याला यश मिळणार आहे. तसा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून किमान 50 हजार रुपयांपर्यंत हा लाभ मिळण्याची शक्यता आहे.\nकोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर या पट्ट्यात उसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. येथे सोसायट्या कर्ज देताना ते कर्ज साखर कारखान्याशी बांधले गेलेले असते. ऊस कारखान्याला गेल्यानंतरच्या चौदा दिवसांत जी एफआरपी रक्‍कम मिळते, त्यातून सोसायटीच्या कर्जाची रक्‍कम कर्ज खात्याला जमा करूनच उर्वरित रक्‍कम शेतकर्‍याच्या खात्यावर जमा केली जाते.\nत्यामुळे शेतकर्‍यांना दिलेल्या पीक कर्जाची आपोआपच वसुली होते. कोल्हापूर जिल्हा तर पीक कर्जाच्या वसुलीत राज्यात अव्वल क्रमांकावर आहे. येथे 98 ते 99 टक्के पीक कर्जाची वसुली होते. सोसायट्या आणि जिल्हा बँकेला त्याचे श्रेय मिळते. त्यांनाही पुरस्कार मिळतो. मात्र, कर्ज वेळेत आणि नियमितपणे फेडले नसते तर पान 4 वर\nआम्हालाही कर्जमाफीचा लाभ मिळाला असता, अशी भावना या शेतकर्‍यांमध्ये आहे. आम्ही वेळेत कर्ज फेडून चूक तर केली नाही ना असा संतप्‍त सवाल कर्जफेड केलेले सामान्य शेतकरी विचारत आहेत.\nयातूनच नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांचे आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यात उभे राहिले. या आंदोलकांनी आपापल्या गावातील सोसायट्यांना टाळे ठोकून आंदोलनाची सुरुवात केली. कर्ज थकविल्यानंतरच शेतकर्‍यांना त्याचा फायदा मिळणार असेल तर नियमित कर्जफेड करून काय मिळणार, असाही सवाल या शेतकर्‍यांनी आंदोलनादरम्यान बोलून दाखविला.\nटाळेठोक आंदोलनाची दखल घेऊन अनेक मंत्र्यांनीही वेळेत कर्जफेड केलेल्या शेतकर्‍यांना याचा लाभ मिळाला पाहिजे, अशी जाहीर भूमिका व्यक्‍त केली.\nज्यांचे कर्ज थकले आहे, तेथे परिस्थितीच तशी असेल, अशी उदार भूमिका घेत जो दोन लाख रुपये कर्जमाफीचा निर्णय झाला, त्याच्या निम्मा तरी लाभ आम्हाला मिळवून द्या, अशी मागणी काही शेतकर्‍यांनी केली.\nसरकारही आता या मागणीवर सकारात्मक विचार करीत आहे. नियमितपणे व वेळेत कर्जफेड केलेल्या शेतकर्‍यांच्या खात्यावर किमान 50 हजार रुपये तरी जमा करावेत, असा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.\nअन्यथा जिल्हा बँक अडचणीत\nकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या बैठकीत नियमित व वेळेत कर्जफेड केलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवून देण्याची गरज आहे. तसे न केल्यास शेतकरी कर्ज थकवतील. त्यामुळे सोसायट्या अडचणीत येतील. त्याचा फटका बसून जिल्हा बँक अडचणीत येईल, अशी भीती गटसचिवांनी व्यक्‍त केली होती.\n१० वर्षानंतर इंग्लंडकडून द. आफ्रिकेचा घरच्या मैदानावर डावाने पराभव\nमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अखेर साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद मिटला\n'तान्हाजी'वरून सैफला नेटकऱ्यांनी धरले धारेवर\n... आणि स्टार्कच्या बायकोने कपाळावर हात मारून घेतला\nनगर : सीएए विरोधातील सभा उधळून लावण्याचा हिंदुराष्ट्र सेनेचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/aurangabad-mim-vanchit-bahujan-aaghadi-contest-vidhan-sabha-election-separately-said-imtiyaz-jaleel-62157.html", "date_download": "2020-01-20T12:40:25Z", "digest": "sha1:HKZ6HDHTMMBGBRYMABYQV6ECAZLSVIE2", "length": 31139, "nlines": 249, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी एमआयएम - वंचित बहुजन आघाडी पक्षात फूट, स्वबळावर लढणार | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्��ाची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHatchback Cars 2020: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nनवं हेल्मेट खरेदी करणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nShattila Ekadashi 2020: षट्तिला एकादशी साजरी करण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या महत्व आणि शुभ मुहूर्त\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nकेरळ: चेरावल्ली ���शिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nआगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी एमआयएम - वंचित बहुजन आघाडी पक्षात फूट, स्वबळावर लढणार\nप्रकाश आंबेडकर आणि असदूद्दीन ओवेसी (Photo Credits-Facebook)\nआगामी विधानसभा निवडणूकीसाठी (Vidhan Sabha Election) राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. मात्र या पार्श्वभुमीवर एमआयएम (MIM)-वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) पक्षात फूट पडली आहे. याबाबत एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel)यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता एमआयएम आता स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nविधानसभेसाठी जागावाटपाचा फॉर्म्युल्यावर काही तोडगा न निघाल्याने एमआयएमने वंचित आघाडीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरु होती. परंतु जागावाटप समान होत असल्याने एमआयएमला असमाधानकारक वाटत होते. त्यामुळेच वंचित आघाडीपासून वेगळे होण्याचा निर्णय एमआयएमने घेतला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी फक्त 8 जागा एमआयएमला वंचित आघाडीकडून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे वंचित जागावाटपाचा हा निर्णय अमान्य असल्याचे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.('आंबेडकर, ओवेसी यांची आघाडी म्हणजे नवे डबके')\nएमआयएम वंचित बहुजन आघाडीपासून वेगळे होत असल्याचा निर्णय एका पत्राद्वारे जाहीर केला आहे. तर औरंगाबाद महानगरपालिकेत एमआयएमचे 26 नगरसेवक आहेत. परंतु आगामी विधानसभा निवडणूकीसाठी जागावाटपा��ी तिढा सुटली नाहीच. त्यामुळे वंचित आघाडीपासून वेगळे होऊन स्वबळावर निवडणूक लढवली जाणार आहे. मात्र युती झाली नाही तरीही समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करु आणि औरंगाबाद येथे उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा होणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे.\nऔरंगाबाद: रस्त्यावर पडलेल्या केबलमध्ये पाय अडकडून पडल्याने मागून आलेल्या बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू\nMaharashtra Weather Update: राज्यभरात थंडीचा कडाका कायम, निफाड येथील तापामानाचा पार 5 अंश सेल्सिअसवर पोहचला\nAkola Zilla Parishad President Election 2020: अकोला जिल्हा परिषदेत प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे महाविकासआघाडीचा स्वप्नभंग; भाजपची भारीपला अप्रत्यक्ष मदत\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nअमेरिकेला गेलेला नवरा परत यावा यासाठी बायको, कुटुंबीयांचे सासरच्या दारात आंदोलन; औरंगाबाद येथील घटना\nशिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या वाहनाला अपघात; 3 जण जखमी\nमुंबई: CAA विरोधात 'गांधी शांती यात्रा'; शरद पवार, यशवंत सिन्हा सह बड्या नेत्यांची उपस्थिती\nइंजक्शन घेऊन डॉक्टरने संपवलं आयुष्य; औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातील घटना\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभा���पचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nदीपिका पादुकोण के इस TikTok Video को देखकर भड़के लोग, कहा- पैसों के लिए शर्म भी बेच दी\nजम्मू-कश्मीर के डीजीपी दिलबाग सिंह बोले 'दक्षिणी कश्मीर' में खात्मे की कगार पर हिजबुल मुजाहिदीन\nमनी लॉन्ड्रिंग केस में रॉबर्ट वाड्रा की बढ़ सकती हैं मुश्किलें, करीबी सीसी थंपी को ED ने किया गिरफ्तार\nजाकिर नाइक को पनाह देना पड़ा भारी मलेशियाई PM महातिर मोहम्मद ने भारत के लिए कही ये बड़ी बात\nअमित शाह का कार्यकाल हमेशा याद रहेगा: पीएम मोदी : 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nदिल्ली विधानसभा चुनाव 2020: नामांकन दाखिल नही कर पाए सीएम केजरीवाल, रोड शो में हुए लेट, अब कल भरेंगे पर्चा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/technology/xiaomi-redmi-8-will-launched-india-on-9th-october-know-features-67349.html", "date_download": "2020-01-20T12:24:31Z", "digest": "sha1:PDF7S24EVO4L4W6BTYMLZTTW2OCSQZYW", "length": 30816, "nlines": 249, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Redmi 8 येत्या 9 ऑक्टोंबरला भारतात होणार लॉन्च, युजर्सला मिळणार दमदार फिचर्स | 📲 LatestLY मराठी", "raw_content": "\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी ���िली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\n'ये अंधा कानून है' वांद्रे कोर्टात सुनावणी सुरु असताना वाजलेल्या या गाण्याने 'असा' झाला गोंधळ\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nJaipur: सूर्यग्रहण प���िल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHatchback Cars 2020: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nनवं हेल्मेट खरेदी करणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nShattila Ekadashi 2020: षट्तिला एकादशी साजरी करण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या महत्व आणि शुभ मुहूर्त\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राश��नुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHealth Tips: हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीवर करा 'हे' त्वरित उपाय जे एखाद्याचे जीवन वाचविण्यास येऊ शकतात कामी\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nRedmi 8 येत्या 9 ऑक्टोंबरला भारतात होणार लॉन्च, युजर्सला मिळणार दमदार फिचर्स\nचीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी (Xiaomi) येत्या 9 ऑक्टोंबरला त्यांचा नवा फोन लॉन्च करणार आहे. याबाबत शाओमी इंडिया हेड मनु कुमार जैन यांनी एक ट्वीट करत असे म्हटले आहे की, रेडमी 8 लॉन्च करण्यात येणार आहे. रेडमी 8 च्या लॉन्च टीझरवरुन असे समजते आहे की, या स्मार्टफोनसाठी मोठी बॅटरी देण्यात येणार आहे.\nकंपनीने भारतात नुकताच रेडमी 8A लॉन्च केला आहे. त्यावेळच्या लाइव्ह स्ट्रिमिंग दरम्यान मनु जैन यांनी रेडमी 8 स्मार्टफोनची पहिली झलक दाखवली होती. रिपोर्टच्या मते या स्मार्टफोनला 4000mAh ची बॅटरी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. तर डिस्प्लेसाठी वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच दिला जाणार आहे. तसेच USB Type C देण्याची शक्यता आहे. कारण रेडमी 8A मध्ये ही या पद्धतीची युएसबी दिली आहे.रिपोर्टनुसार, स्मार्टफोनच्या टॉप वेरियंटमध्ये 8GB पर्यंतचा रॅम दिला जाऊ शकतो. रेडमी 8 मध्ये Android 9 Pie बेस्ड MIUI 10 दिला जाणार असून सिंगल फ्रंट कॅमेरा असणार आहे.(Amazon Great Indian Festival: अॅमेझॉनच्या या बंपर सेल मध्ये गॅजेट्ससह अन्य वस्तूंवर मिळणार आकर्षक सूट, 29 ते 4 सप्टेंबर पर्यंत असणार हा 'ग्रेट इंडियन फेस्टिवल')\nतसेच शाओमी कंपनीने यंदाच्या दिवाळीसाठी एक धमाकेदार ऑफर ��णली आहे. तर शाओमीच्या सेलला Diwali With Mi असे नाव देण्यात आले आहे. येत्या 28 सप्टेंबर पासून हा सेल सुरु होणार असून 4 ऑक्टोंबर पर्यंत सुरु राहणार आहे. शाओमीच्या या सेलमध्ये ग्राहकांसाठी 1 रुपयांचा फ्लॅश सेल सुद्धा सुरु होणार आहे\nIndia Redmi 8 Redmi 8 Features Xiaomi रेडमी 8 रेडमी 8 फिचर्स रेडमी 8 स्मार्टफोन शाओमी\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs SL U19 World Cup 2020: भारत अंडर-19 संघाची विश्वचषकात विजयी सलामी, पहिल्या सामन्यात श्रीलंकेला 90 धावांनी केले पराभूत\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nबेंगळुरू सामन्यात विराट कोहली याने मोडला एमएस धोनी चा वर्ल्ड रेकॉर्ड, कर्णधार म्हणून पूर्ण केल्या सर्वात जलद 5000 वनडे धावा\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याने वनडेमध्ये केली कमाल; सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर यांना मागे टाकत 'ही' कामगिरी करणारा तिसरा वेगवान फलंदाज\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्���ूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nजम्मू-कश्मीर के डीजीपी दिलबाग सिंह बोले 'दक्षिणी कश्मीर' में खात्मे की कगार पर हिजबुल मुजाहिदीन\nमनी लॉन्ड्रिंग केस में रॉबर्ट वाड्रा की बढ़ सकती हैं मुश्किलें, करीबी सीसी थंपी को ED ने किया गिरफ्तार\nजाकिर नाइक को पनाह देना पड़ा भारी मलेशियाई PM महातिर मोहम्मद ने भारत के लिए कही ये बड़ी बात\nअमित शाह का कार्यकाल हमेशा याद रहेगा: पीएम मोदी : 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nदिल्ली विधानसभा चुनाव 2020: नामांकन दाखिल नही कर पाए सीएम केजरीवाल, रोड शो में हुए लेट, अब कल भरेंगे पर्चा\nएक्टर कमाल राशिद खान उर्फ KRK का आरोप, सलमान खान इन 2 एक्टर्स का करियर कर रहे हैं बर्बाद, पढ़ें पूरा ट्वीट\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nWhatsApp Down झाल्याने Twitter च्या माध्यमातून युजर्स व्यक्त करत आहेत मजेशीर प्रतिक्रिया, पाहा ट्विट\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/maharashtra-political-crisis-shivsena-congress-update-marathi-news/", "date_download": "2020-01-20T12:38:30Z", "digest": "sha1:AJU25TKDXD53SH7MUWA74GVUB3P2OE3V", "length": 9798, "nlines": 93, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "बैठका बस्स करा... आता लवकरात लवकर निर्णय घ्या; शिवसेनेची काँग्रेसकडे मागणी", "raw_content": "\nआजी माजी मुख्यमंत्र्यांवर शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटलांचा घणाघात\nहोय, पृथ्वीराज चव्हाणांनी केलेला ‘तो’ दावा खरा- विजय वडेट्टीवार\nमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शिर्डीकरांचे समाधान; आंदोलन मागे\nआता काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना नवरदेव बनवलं- असदुद्दीन ओवैसी\n‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितला अनिल कुंबळेंचा ‘तो’ किस्सा\n दोन शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार\nदिवसा आमच्यासोबत आणि रात्री काँग्रेससोबत, हे क्लेशदायक- सुधीर मुनगंटीवार\nबहुमत आहे म्हणून जबरदस्तीने कोणतीही गोष्ट लादू नये; भाजप नेत्याचा घरचा आहेर\nजेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे तळवे चाटत होता, तेव्हा…; जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका\nपृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर शिवेसनेचा खुलासा\nThodkyaat - थोडक्यात - बातमी जशी आहे तशी\nबैठका बस्स करा… आता लवकरात लवकर निर्णय घ्या; शिवसेनेची काँग्रेसकडे मागणी\nबैठका बस्स करा… आता लवकरात लवकर निर्णय घ्या; शिवसेनेची काँग्रेसकडे मागणी\nमुंबई | सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत निर्णय जलदगतीने घ्या, अशी आग्रही मागणी शिवसेनेने काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. दिल्लीत बुधवारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय मार्गी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती कळतीये.\nदिल्लीत राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते दाखल झाले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे यांच्यात आज बैठक झाल्याची माहितीही कळतीये. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहितीये.\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारचे नेतृत्व करावे ही राष्ट्रवादीची मागणी आहे. उद्या काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक पार पडल्यानंतर सर्व नेते मुंबईत परतणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत हे सुद्धा उद्या मुंबईत परतण्याची शक्यता आहे.\nदरम्यान, येत्या 2 दिवसांत महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\n‘त्या’ रात्री मला झोप लागली नाही; पंतप्रधान…\nमहिला जिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या खाडकन कानाखाली वाजवली…\nरामदेव बाबांचं डाॅ.आंबेडकर आणि पेरीयारांसंबधी वादग्रस्त वक्तव्य, नेटकरी म्हणतात ‘बाबा’ला अटक करा\nदिवेघाट अपघातातल्या जखमींचा खर्च भाजप करणार तर मृतांनाही मदत जाहीर https://t.co/wfqJ0fV6A9 @ChDadaPatil @BJP4Maharashtra\n“नारायण राणे ज्या ज्या ठिकाणी जातात तिकडची सत्ता जातेच” https://t.co/GoEZhQfvZ0 @dvkesarkar @MeNarayanRane\n…नाही तर त्या रामदेव बाबाला महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही- जितेंद्र आव्हाड\nयुती तुटताच केंद्रिय मंत्री राहिलेले अरविंद सावंत यांची भाजपवर जोरदार टीका; म्हणतात…\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nआजी माजी मुख्यमंत्र्यांवर शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटलांचा घणाघात\nहोय, पृथ्वीराज चव्हाणांनी केलेला ‘तो’ दावा खरा- विजय वडेट्टीवार\n‘त्या’ रात्री मला झोप लागली नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खुलासा\n…म्हणून या पोलिसानंं लग्नपत्रिकेवर छापला आर. आर. पाटलांचा फोटो\nमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शिर्डीकरांचे समाधान; आंदोलन मागे\nआता काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना नवरदेव बनवलं- असदुद्दीन ओवैसी\n‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितला अनिल कुंबळेंचा ‘तो’ किस्सा\nपहिली ते सातवी सर्व विषयांचं एकच पुस्तक; शिक्षण विभागाचा नवा प्रयोग\n दोन शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार\nदिवसा आमच्यासोबत आणि रात्री काँग्रेससोबत, हे क्लेशदायक- सुधीर मुनगंटीवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/?cat=38&paged=28", "date_download": "2020-01-20T11:46:45Z", "digest": "sha1:4GEZ6EKSH7LW2URZIPIH2R3SKDDQEZO2", "length": 11496, "nlines": 136, "source_domain": "chaupher.com", "title": "Maharashtra | Chaupher News | Page 28", "raw_content": "\nदरात घसरण तरीही कांदा रडवणार, अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान\nनाशिक - अवकाळी पावसाने राज्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये कांदा पिकाचे व तसेच रोपांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे...\nकाँग्रेस नेते हुसेन दलवाई ‘सामना’च्या कार्यालयात दाखल\nसत्तास्थापनेवरुन राजकीय हालचालींना वेग मुंबई : सत्तास्थापनेवरुन शिवसेना-भाजपमधील कलगीतुरा संपण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे भाजपशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तास्थापन...\nराज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ देणार नाही; काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका\nमुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ देणार नाही, ही आमची (काँग्रेस) आणि राष्ट्रवादीची भूमिका आहे. असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे खासदार हुसेन...\nआमदार अण्णा बनसोडे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या\nपिंपरी : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मला पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी जवळपास 20 हजार मतांचे मताधिक्य दिले. माझा विजय हा लोकनेते शरद पवार यांच्या...\nविश्व श्रीराम सेनेने निभावले सामाजिक उत्तरदायित्व\nछटपूजेनंतर मोशीतील इंद्रायणी घाट चकाचक पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात यावर्षी प्रथमच इंद्रायणी व पवना नदीकिनारी अनेक घाटांवर उत्तर भारतीयांचा...\nइंडियन डेंटल असोसिएशनच्या पिंपरी चिंचवड अध्यक्षपदी डॉ. यशवंत इंगळे\nपिंपरी : इंडियन डेंटल असोसिएशनच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. यशवंत इंगळे यांची निवड करण्यात आली. इंडियन डेंटल असोसिएशनच्या (आय.डी.ए.) सर्वसाधारण सभेत डॉ. इंगळे यांची...\nनागरिकांना मुबलक पाणी द्या, मनसे गटनेते सचिन चिखले यांची मागणी\nपिंपरी | पवना धरणात मुबलक पाणी असताना शहरात आजही टंचाई आहे. शहराच्या विविध भागातून असंख्य तक्रारी असताना पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन यावर तोडगा काढत नसल्याने...\nपिंपरी चिंचवड महापालिकेचे संकेतस्थळ ‘आउटडेटेड’\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वेबसाइटवरील सर्व सेवांचे जुने अर्ज नमुने अपडेट करावेत, असे आदेश अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. मात्र,...\nअनधिकृत नळ जोडणीधारकांवर फौजदारी करा, नव्या बांधकाम परवानगी थांबवा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी | वाढत्या लोकसंख्येमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात परवानगीने बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पांमध्ये सुमारे दोन लाख नवीन सदनिका...\nआता PAN Card काही मिनिटांत आणि मोफत बनवता येणार\nIncome Tax विभागाकडून येत्या काही आठवड्यात सुरू होणार सेवा मुंबई - आयकर विभाग येत्या काही आठवड्यात इलेक्ट्रॉनिक पॅन कार्डच्या मदतीने काही...\nखासगी ट्रॅव्हल्सच्या बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणा : आमदार लक्ष्मण जगताप\nChaupher News पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख रस्त्यांवरील खासगी ट्रॅव्हल्स वाहनांची अवैध वाहतूक व पार्किंग समस्येमुळे नागरिकांना वाहतूककोंडी आणि अपघातांना सामोरे...\n८८ वर्षांनंतर सक्रीय होणार मुंबई पोलिसांचं अश्वदल\nChaupher News मुंबई पोलिसांकडे असणाऱ्या अनेक दलांमध्ये आता पुन्हा एकदा एका दलाची भर पडणार...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nआरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे \n‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचा-यांनी म्हंटले आहे. सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये आले अधिक प्रमाणात आपण...\nखासगी ट्रॅव्हल्सच्या बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणा : आमदार लक्ष्मण जगताप\nचिंचवडमधील बालाजी ज्वेलर्स फोडले : लाखोंच्या मालावर डल्ला\nविराटने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2012/02/05/%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%8F/", "date_download": "2020-01-20T12:32:20Z", "digest": "sha1:RMEN3SRCTRSB7E2SOGOJ6BBNGDUGERK6", "length": 7943, "nlines": 168, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "एम.बी.ए. | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\n नाही नाही, ही काही ती डीग्री नाही. हा एक ग्रुप एक संघटना आहे. संघटना म्हणजे फक्त फेस बुकवरच बर का. मी माझी खुप दिवसांची सुप्त इच्छा फ़ेस बुक एक ग्रुप तयार करुन पुर्ण केली आहे. एम.बी.ए. म्हणजे मराठी ब्लॊगर्स असोसिएशन.\n← सर्व काही विसरून जाव…………\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/01/blog-post_0.html", "date_download": "2020-01-20T12:35:48Z", "digest": "sha1:5336FURJAEKINSOF3RE6M6SGT6524RRM", "length": 14057, "nlines": 132, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (१०३) पांडुरंग बापूजी जाधवास पुत्रप्राप्ती", "raw_content": "\nHomeभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेक्र (१०३) पांडुरंग बापूजी जाधवास पुत्रप्राप्ती\nक्र (१०३) पांडुरंग बापूजी जाधवास पुत्रप्राप्ती\nपुण्याच्या पांडुरंग बापूजी जाधवावर ईश्वरी क्षोभ होऊन तीन महिन्यात त्यांची चार मुले एका पाठोपाठ एक वारली त्यांना संतान नसल्यामुळे ते अतिशय दुःखी होते त्यांची पत्नी भागूबाई भाविक होती तिच्या ऐकण्यात श्री स्वामी समर्थांचे चरित्र आले तिची श्री स्वामी चरणी भक्ती जडली ती सर्व काळ श्री स्वामी समर्थांचे ध्यान आणि नामस्मरण करु लागली तिने श्री स्वामी समर्थांची एक तसबीर मिळवून ती त्यांची नित्य पूजा करु लागली तिच्या ध्यान धारणेत कोणी व्यत्यय आणला तर तिला मोठे दुःख होत असे एके दिवशी श्री स्वामी महाराजांनी तिच्या स्वप्नात येऊन तिला विचारले मी तुला मुलगा दिला तर तू मला काय देशील त्यावर तिने उत्तर दिले मुलगा महाराजांच्या पायावर घालून त्याला ब्रह्मचारी करीन दोनशे ब्राम्हण अक्कलकोटात जेऊ घालीन या स्वप्न दृष्टांतानंतर बाई काही दिवसांनी गरोदर राहिली पण सातव्या महिन्यानंतर एक दिवस बाई अस्पर्श झाली त्यामुळे तिच्या मनात भीती निर्माण झाली तिने श्री स्वामींची कळवळून प्रार्थना केली की महाराज मला दगा देऊ नका मजकडे चांगले लक्ष द्या माझे गणगोत आई बाप आपणच आहात त्याच रात्री काही घाबरू नको असे श्री स्वामींनी तिला दृष्टांतात सांगितले यापुढे नऊ महिने झाल्यावर चैत्र शु.१२ शके १७७६ (इ.स.१८९४) रोजी ती बाळंत होऊन तिला पुत्र झाला काही दिवसांनी तिला दृष्टांत झाला की श्री स्वामी महाराज केळीच्या मखरात बसलेले असून दोन सेवेकरी त्यांची सेवा करीत आहेत तेव्हा श्री स्वामी महाराज बाईस म्हणाले मुलगा झाला आता आम्हास सांगितल्याप्रमाणे दिले पाहिजे असा दृष्टांत झाला.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nश्री स्वामी समर्थांनी इ.स.१८७८ साली अक्कलकोट येथे समाधी घेतल्यानंतर ही लीला घडली आहे सगुण स्वरुपातील श्री स्वामी समर्थ जरी समाधिस्थ झालेले असले तरी त्यांची अनन्य भावाने भक्ती करणाऱ्यास ते स्वप्न दृष्टांत देऊन सद्यःस्थितीतही मार्गदर्शन व साह्य करतात कुणाच्याही माध्यमातून का होईना हस्ते परहस्ते मदत करतात संकट पीडा दुःखाची तीव्रता कमी करतात त्यापैकीच एक पांडुरंग बापूजी जाधवाचे उदाहरण आहे अशी शेकडो नव्हे तर हजारो उदाहरणे आहेत त्या दोघा पती पत्नीवर एक दोन महिन्याच्या कालावधीत चार मुलांच्या मृत्यूचा आघात झाला परंतु यात समाधानाची गोष्ट म्हणजे त्याची पत्नी भागूबाई भाविक होती तिच्या अत्यंतिक भाविकपणामुळे व तिला श्री स्वामी समर्थ या अवतारी विभूतीचे महत्त्व त्यांच्या अनेक लीला तिच्या ऐकण्यात आल्या तेव्हा पुणे वैभव या साप्ताहिकातून श्री स्वामी चरित्र क्रमश प्रसिद्ध होत होते तिने त्यावेळी श्री स्वामींची तसबीर खटपट करुन मिळविली ती त्या तसबिरीसमोर बसून श्री स्वामींचे सदैव ध्यान आणि नामस्मरण करु लागली याचेच फळ म्हणून श्री स्वामींनी तिला स्वप्न दृष्टांत देऊन मुलगा देण्याचे अभिवचन दिले तू मला काय देशील असे श्री स्वामींनी तिला विचारताच त्या साध्या भोळ्या भाविक भागूबाईने दिलेले उत्तरही मोठे प्रांजळ आहे ती म्हणाली मुलगा झाल्यावर महाराजांच्या पायावर घालून त्याला ब्रह्यचारी करीन दोनशे ब्राम्हण अक्कलकोटात जेवू घालीन तिच्या या प्रांजळ उत्तरास श्री स्वामींनी तथास्तु म्हणून तिच्या भक्तीला एक प्रकारे मान्यता दिली श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने सातव्या महिन्यात आलेले संकट पार होऊन ती बाळंत झाली तिला मुलगा झाला श्री स्वामींनी त्यांचे काम केले आता नवस फेडण्याची मुलगा झाला आता आम्हाला सांगितल्या प्रमाणे दिले पाहिजे असा दृष्टांत झाला म्हणजेच श्री स्वामींस दिलेल्या वचनाला जागण्याची जबाबदारी त्या दोघा पती पत्नीची होती भागूबाईस स्वप्न दृष्टांतातून श्री स्वामींनी निर्देशित केले की आम्ही समाधिस्थ ���ालो आहोत समाधी स्थानी यावे केळीच्या मखरात सिंहासनावर बसलेले श्री स्वामी समर्थ दोन्ही बाजूस सेवा करीत असलेले दोन सेवेकरी हे स्वप्न म्हणजे प्रत्यक्ष श्री स्वामी महाराजांच्या समाधी सोहळ्याचाच तो दृष्य प्रसंग होता पुढे ते दोघेही दिल्या वचनाला जागले श्री स्वामी समर्थ समाधिस्थ झाल्यानंतरही त्यांच्या भक्तांचा कसा सांभाळ करतात योगक्षेम चालवतात याचा बोध देणारी ही रसाळ लीला आहे.\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\nक्र (२७७) लोटा विहिरीत फेकला\nक्र (२६९) मीच राम होतो मीच कृष्ण होतो बरे -२\nक्र (२८७) हे साधू खरे कशावरुन \nक्र (२११) मुंबई काय आता आम्हास नवीन पहायची आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/", "date_download": "2020-01-20T11:10:07Z", "digest": "sha1:WXEHOHZMV3CRWQZ7FWBMUXKEHTPNRNMT", "length": 14179, "nlines": 139, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Home | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nमहाभारतात पांडवांच्या विजयाचा शिल्पकार असलेला हा राक्षस अनेकांना माहिती नसतो\nद्रोणाचार्य, जयद्रथ, विकर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, व अनेक महारथी दुर्योधनाच्या मदतीसाठी धावून गेले. पण घटोत्कचाने त्याच्या पराक्रमाने ह्या सर्वांना जखमी केले. त्याने त्याच्या मायेने असे काही भयानक दृश्य उभे केले की कौरव सेना रणांगणावरून पळून गेली.\nयाला जीवन ऐसे नाव\nया नोबेल विजेत्याने पत्नीला मृत्यूनंतर लिहिलेलं, नितळ-पारदर्शी पत्र – तरुणांनी यातून शिकायला हवं\nयाला जीवन ऐसे नाव\nकुबेरालाही लाजवतील, “रॉयल फॅमिलीज”चे हे खास “९ दागिने”\nभारताचा “हा” अभिमानास्पद व प्रेरणादायक इतिहास – तरीही अज्ञात\nयाला जीवन ऐसे नाव\nवेड्यावाकड्या जिलबीच्या जन्माची तितकीच रुचकर गोष्ट वाचलीत का\nयाला जीवन ऐसे नाव\nमाणुसकीचा साक्षात्कार – २२ एड्सग्रस्त मुलांना घेतले दत्तक\nपाकला अराजकातून बाहेर काढू शकणाऱ्या नेत्याचा कडेलोट पाक लष्करच करतंय: भाऊ तोरसेकर\nयाला जीवन ऐसे नाव\nआसाममधल्या या मंदिरात आजही योनीची पूजा केली जाते \n“भारत चीन युद्ध १९६२” : या महत्वाच्या युद्धात भारताचा दारूण पराभव का झाला…\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nआजवरचे जगातील टॉप श्रीमंत गँगस्टर\nमुख्यमंत्री म्हणताहेत – “MSG आह��� सर्वोत्कृष्ट अभिनेता”\nमंडळी तयार व्हा, ५०० कोटी मध्ये साकारलं जातंय रामायण\nपॉलि-tickle मनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nजेव्हा नील आर्मस्ट्राँग इंदिरा गांधींची माफी मागतात\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nमहाभारतात पांडवांच्या विजयाचा शिल्पकार असलेला हा राक्षस अनेकांना माहिती नसतो\nद्रोणाचार्य, जयद्रथ, विकर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, व अनेक महारथी दुर्योधनाच्या मदतीसाठी धावून गेले. पण घटोत्कचाने त्याच्या पराक्रमाने ह्या सर्वांना जखमी केले. त्याने त्याच्या मायेने असे काही भयानक दृश्य उभे केले की कौरव सेना रणांगणावरून पळून गेली.\nयाला जीवन ऐसे नाव\nया नोबेल विजेत्याने पत्नीला मृत्यूनंतर लिहिलेलं, नितळ-पारदर्शी पत्र – तरुणांनी यातून शिकायला हवं\nहे पत्र वाचताना राहून राहून ‘ भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी…. अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी’ हे गाणे आठवत होते.\nयाला जीवन ऐसे नाव\nकुबेरालाही लाजवतील, “रॉयल फॅमिलीज”चे हे खास “९ दागिने”\nराजघराणे आणि संपन्नता या दोन बाबी नेहमी एकत्रच गुंफल्या जातात. मग या अशा राजे राजवाडयांकडे दागिने पण तसेच अमूल्य किंमतीचे असणार ना\nयाला जीवन ऐसे नाव\nवेड्यावाकड्या जिलबीच्या जन्माची तितकीच रुचकर गोष्ट वाचलीत का\nआश्चर्याची गोष्ट म्हणजे जिलबी हा पदार्थ भारतीय नसून तो भारतात आणलेला आहे मात्र तरीही हा पदार्थ आपलाच असल्यासारखा भारताच्या खाद्यसंस्कृतीत मिसळून गेलेला आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nजेव्हा खुद्द राजपुत कच खात होते, तेव्हा “या राजाने” मुघलांना धूळ चारली..\nउत्तर भारताचा विशाल भूभाग गुजरात, पंजाब, काश्मीर, सिंध, पेशावर, लडाख पर्यंतचा भाग हा महाराजांनी स्वत:च्या एकछत्री अंमलाखाली आणला होता.\nयाला जीवन ऐसे नाव\nमहागड्या जीमपेक्षा रोजच्या ऑफिसमध्येही हे सोपे उपाय करून फीट राहता येईल\nतुम्ही तुमच्या रोजच्या दैनंदिन कामांच्या दरम्यानच हा व्यायाम करू शकता\nमंदीच्या संकटातून स्वतःला वाचवा, या ६ गोष्टी करा\nदेशातील विविध अर्थ जाणकारांपासून ते देशाचे माजी पंतप्रधान व प्रख्यात अर्थशास्त्री मनमोहन सिंह यांच्यापर्यंत सर्वानी या मंदी बद्दल भीती व्यक्त केली आहे.\nविमान वाहतुकीत अग्रगण्य, “जेट एअरवेज” दिवाळखोरी मध्ये का गेली\nMcDonald’s ला भारतात तब्बल २२ वर्षांनंतर पहिल्यांदा नफा झाला, कारणं वाचनीय आहेत\nअमेरिकेतली लठ्ठ पगारावर पाणी सोडून, मायदेशात व्यवसाय करणाऱ्या तरुणीची प्रेरणादायी कथा\nभारताचा “हा” अभिमानास्पद व प्रेरणादायक इतिहास – तरीही अज्ञात\nविज्ञानात पूर्वजांनी साधलेली प्रगती आपल्याला पूर्णपणे माहितीच असते असे नाही. इतिहासातील ते अज्ञात पैलू आपल्या विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनाला नवीन आयाम देतील.\n‘हॅकिंग’ म्हणजे काय रे भाऊ जाणून घ्या, हॅकिंगची सविस्तर माहिती\nकामाचा स्पीड कमी करणा-या ‘थकवा’ या गंभीर समस्येला दूर करण्याचे हे रामबाण उपाय…\nअफलातून तंत्रज्ञानाचा अविष्कार, अत्यंत दुर्गम भागातील सिक्कीम विमानतळ\nहैदराबादी मुस्लिम “पाकिस्तान प्रेमी” का आहेत विचारात पाडणारं “जळजळीत” वास्तव…\nजगण्यासाठी शरीराचा सौदा करणारी “ती” आणि तिच्या मुलाची गोष्ट\nदोन “राजकीय पी. ए.” मित्रांची कथा आणि व्यथा : जोशींची तासिका\nअख्खी क्रिकेट मॅच खरच फिक्स होते का\n“विद्यार्थ्यांनी कशाला पडावं राजकारणात”- हा विचार करणाऱ्या प्रत्येकाने वाचावं असं काहीतरी…\nआताच्या पिढीला “हे” श्रीराम लागू माहितच नाहीत…ते माहीत व्हायला हवेत…\nए आर रेहमानच्या मुलीचा हिजाब घातलेला फोटो, शिक्षणाने देखील मुस्लीम कट्टरता कमी होत नाही का\nप्राचीन भारतीय साम्राज्यं कोसळण्यामागची ही कारणं “आजच्या” भारताने शिकणं आवश्यक आहे\nछत्रपती शिवाजी महाराजांचं “खरं” थोरपण दाखवून देणारा अप्रतिम लेख\nताजमहाल हा भारताचा “सांस्कृतिक” वारसा आहे, असं म्हणणं चुकीचं आहे…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/madc-mumbai-recruitment-12062019.html", "date_download": "2020-01-20T11:37:34Z", "digest": "sha1:OE6VSNH2DLN6TPPAI4TAZALIEWOFSS4E", "length": 9840, "nlines": 169, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड [MADC] मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागा", "raw_content": "\nमहाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड [MADC] मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागा\nमहाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड [MADC] मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागा\nमहाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड [Maharashtra Airport Development Company Limited, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ जून २०१९ आहे. ऑनलाइन भरलेला अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २३ जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nकार्यकारी अभियंता (Executive Engineer) : ०१ जागा\nव्यवस्थापक एअरसाइड (Manager Airside) : ०१ जागा\nअग्निशमन अधिकारी (Fire Officer) : ०१ जागा\nसुरक्षा अधिकारी (Safety Officer) : ०१ जागा\nसूचना : उर्वरित माहिती लवकरच उपलब्ध होईल.\nनोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 23 June, 2019\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nसर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र\nसर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती\nदिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या\nशैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती\nव्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)\nमध्य रेल्वे [Central Railway] मुंबई येथे सल्लागार पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२०\nप्रगत संगणन विकास केंद्र [CDAC] हैद्राबाद येथे प्रकल्प अभियंता पदांच्या २६ जागा\nअंतिम दिनांक : २५ जानेवारी २०२०\nइंदिरा गांधी इंस्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च [IGIDR] मुंबई येथे वित्त अधिकारी पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : २१ फेब्रुवारी २०२०\nजिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय [CDMO] पालघर येथे विधी अधिकारी पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : ०४ फेब्रुवारी २०२०\nडिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी [DIAT] मध्ये कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : २९ जानेवारी २०२०\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [TRTI] पुणे येथे विभागीय चौकशी अधिकारी पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२०\nमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [Maha Metro] मध्ये विविध पदांच्या ०३ जागा\nअंतिम दिनांक : १२ फेब्रुवारी २०२०\nमुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड [MRVC] मध्ये उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२०\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्���िका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/orap-p37104340", "date_download": "2020-01-20T12:53:05Z", "digest": "sha1:4EXLKZH3ZUZVV4PNDWOVQVHCSDYTWSSI", "length": 17579, "nlines": 291, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Orap in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Orap upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nOrap साल्ट से बनी दवाएं:\nArkazid (1 प्रकार उपलब्ध) Atarap (1 प्रकार उपलब्ध) Larap (1 प्रकार उपलब्ध) Mozep (2 प्रकार उपलब्ध) Pimide (2 प्रकार उपलब्ध) Pimoz (2 प्रकार उपलब्ध) R Zep (2 प्रकार उपलब्ध)\nOrap के सारे विकल्प देखें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय\nदवाई के उपलब्ध प्रकार में से चुनें:\nPimozide का उपयोग सिज़ोफ्रेनिया के उपचार में किया जाता है\nOrap खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें स्किज़ोफ्रेनिया (मनोविदलता) टॉरेट (टूरेट) सिंड्रोम\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Orap घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nओर्थोस्टैटिक हाइपोटेंशन (खड़े होने पर अचानक रक्तचाप कम होना)\nसिरदर्द सौम्य (और पढ़ें - सिर दर्द के घरेलू उपाय)\nगर्भवती महिलांसाठी Orapचा वापर सुरक्षित आहे काय\nOrap मुळे गर्भवती महिलांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतात. तुम्हाला असे कोणतेही अनुभव आले तर Orap घेणे तत्काळ थांबवा. त्याला पुन्हा घेण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Orapचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांवर Orap चे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेऊ नका.\nOrapचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड वरील Orap च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nOrapचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वर Orap चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nOrapचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय वर Orap चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nOrap खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Orap घेऊ नये -\nOrap हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Orap सवय लावणारे नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nOrap घेतल्यानंतर तुम्हाला पेंगुळलेले किंवा थकल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे वाहन चालविणे टाळणे सर्वोत्तम ठरते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Orap घेण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nOrap चा मानसिक विकार असलेल्या रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.\nआहार आणि Orap दरम्यान अभिक्रिया\nOrap घेताना काही खाद्यपदार्थ खाल्ल्यास त्याच्या क्रियेला काही वेळ लागू शकतो. याबाबतीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nअल्कोहोल आणि Orap दरम्यान अभिक्रिया\nOrap सोबत अल्कोहोल घेणे धोकादायक ठरू शकते.\nOrap के लिए सारे विकल्प देखें\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Orap घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Orap याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Orap च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Orap चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Orap चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशां���ाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/indu-sarkars-show-off-by-congress-in-thane/", "date_download": "2020-01-20T11:17:53Z", "digest": "sha1:5IVABVELGQMYV6LUJGUK2UBGC7V34PTM", "length": 14924, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘इंदू सरकार’वर काँग्रेसची आणीबाणी, शो बंद पाडले | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\nईदगाह मैदानावरील सभेला ‘हिंदू राष्ट्र’चा विरोध\nवडवणीत ऊसाच्या फडावर शिवसेनेने राबविला ‘भगवा सप्ताह’\nमेहेरबाद येथील मेहरबाबा मेमोरियल टॉवरचे लोकार्पण\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n निर्भयाच्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nजे. पी. नड्डा शहांची जागा घेणार, भाजपच्या 11 व्या अध्यक्षपदी बिनविरोध…\nतुमच्यात धमक असती तर तुम्ही उद्योगपती असतात; नितीन गडकरींनी सनदी अधिकाऱ्यांना…\nकॅमेऱ्याला मादी समजला नर ड्रॅगन…नंतर काय झाले…वाचा सविस्तर\nप्रिन्स हॅरीने पत्नीसह सोडले राजघराणे;‘रॉयल हायनेस’ उपाधीही ठोकरली\nयेमेनमध्ये मशिदीवर क्षेपणास्त्र हल्ला, 83 जवान ठार\nइसिसच्या 250 किलो वजनाच्या दहशतवाद्याला अटक, उचलण्यासाठी बोलावली क्रेन\nआम्ही आता शांत बसणार नाही; इमरान खान यांची पुन्हा दर्पोक्ती\nविराट-रोहित जोडीचा ‘रन’धमाका, टीम इंडियाकडून ‘कांगारू मर्दन’\nइथिओपियाच्या हरिसाने रचला इतिहास, मुंबई मॅरेथॉन जिंकताना नोंदवली विक्रमी वेळ\nसुधा सिंगची जेतेपदाची हॅटट्रिक हिंदुस्थानी गटात केला पराक्रम\nहाफ मॅरेथॉनमध्ये नाशिक कनेक्शन, आरती पाटील, मोनिका आथरे अव्वल तीनमध्ये\nवृद्धाचा हार्टऍटॅकने मृत्यू, सहाजण मुंबई रुग्णालयात\nसामना अग्रलेख – माणुसकीला काळिमा\nठसा – डॉ. शशिकांत बऱ्हाहाणपूरकर\nदिल्ली डायरी – जगनमोहन रेड्डी यांचा ‘तीनतिघाडा’\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेच्या ‘झुंड’चं पोस्टर पाहिलंत का\nपाहा सई मांजरेकरचा मराठमोळा लूक\nतान्हाजी चित्रपटाने गाठला 145 कोटींचा आकडा, आता लक्ष्य 200 कोटींचे\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nPhoto – थंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे ‘हे’ आहेत धोके\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\nशेतकऱ्यांपुढील नवे आव्हान – हवामान बदलाचे संकट\nटिवल्या-बावल्या – आनंदाचा ठेवा हरपला\n‘इंदू सरकार’वर काँग्रेसची आणीबाणी, शो बंद पाडले\n‘आणीबाणी’ सारख्या ज्वलंत विषयांना हात घातल्याने प्रदर्शनाआधीपासूनच वादात सापडलेल्या मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ चित्रपटाचा शो कल्याणमध्ये काँग्रेसने बंद पाडला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम हा चित्रपट करीत असल्याचे सांगत कल्याण जिल्हा काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात आले.\nकल्याणच्या मेट्रो मॉलमधील आयनॉक्स थिएटरमध्ये सकाळी १०:१५ वा. सिनेमाचा पहिला शो होता. शो सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते थिएटरमध्ये घुसले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. “मोदी सरकार हाय हाय, मधुर भांडारकर हाय हाय..जब तक सूरज चांद रहेगा, इंदिरा तेरा नाम रहेगा” अशा घोषणा देत हा शो बंद पाडला. तसेच मधुर भांडारकरच्या फोटोला चपला मारून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला राग व्यक्त केला.\nभाजपच्या सांगण्यावरून हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटातून इंदिरा गांधींची प्रतिमा मलिन करण्याचं काम करण्यात आले असून हा मधुर नव्हे तर मोदी भांडारकर असल्याची टीका काँग्रेसने केली. दरम्यान कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले. ठाण्यातही कोरम मॉलमधील आयनॉक्स थिएटरमधील आणि इटरनिटी मॉलमधील शो काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंद पाडले.\nमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर शिर्डीवासीयांचा बंद मागे\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्��ाला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n निर्भयाच्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nजे. पी. नड्डा शहांची जागा घेणार, भाजपच्या 11 व्या अध्यक्षपदी बिनविरोध...\nतुमच्यात धमक असती तर तुम्ही उद्योगपती असतात; नितीन गडकरींनी सनदी अधिकाऱ्यांना...\n#JammuKashmir सैन्याकडून हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nईदगाह मैदानावरील सभेला ‘हिंदू राष्ट्र’चा विरोध\nदेशातील 63 अब्जाधीश चालवू शकतात हिंदुस्थानची अर्थव्यवस्था\nआम्ही हिंदुस्थानापुढे खूपच लहान आहोत, मलेशियाच्या पंतप्रधानांची कबुली\nवडवणीत ऊसाच्या फडावर शिवसेनेने राबविला ‘भगवा सप्ताह’\nमेहेरबाद येथील मेहरबाबा मेमोरियल टॉवरचे लोकार्पण\nतणावाच्या काळातही शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nया बातम्या अवश्य वाचा\nमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर शिर्डीवासीयांचा बंद मागे\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/cricket-news/hardik-pandya-wish-formrer-cricketer-zaheer-khan-in-a-style-on-his-birthday-and-get-trolled/articleshow/71490290.cms", "date_download": "2020-01-20T11:39:37Z", "digest": "sha1:RSS7EKU7ZWOY3VS7EOSQYMNSCEYOYNLV", "length": 15758, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "hardik pandya trolled by zahir khan's fans : झहीरला शुभेच्छा देताना हार्दिक झाला ट्रोल - hardik pandya wish formrer cricketer zaheer khan in a style on his birthday and get trolled | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nझहीरला शुभेच्छा देताना हार्दिक झाला ट्रोल\nटीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याने सोमवारी आपला ४१ वा वाढदिवस साजरा केला. या दरम्यान झहीर खानच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन केले. २०११ च्या विश्वचषक स्पर्धा विजेत्या संघा���ा एक सदस्य असलेल्या झहीर खानला वाढदिवसाच्या निमित्ताने टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने शुभेच्छा दिल्या. पण झहीर खानच्या चाहत्यांना मात्र हार्दिकचे शुभेच्छा देणे पसंत पडले नाही.\nझहीरला शुभेच्छा देताना हार्दिक झाला ट्रोल\nनवी दिल्ली: टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याने सोमवारी आपला ४१ वा वाढदिवस साजरा केला. या दरम्यान झहीर खानच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन केले. २०११ च्या विश्वचषक स्पर्धा विजेत्या संघाचा एक सदस्य असलेल्या झहीर खानला वाढदिवसाच्या निमित्ताने टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने शुभेच्छा दिल्या. पण झहीर खानच्या चाहत्यांना मात्र हार्दिकचे शुभेच्छा देणे पसंत पडले नाही. ज्या प्रकारे हार्दिकने झहीर खानला शुभेच्छा दिल्या आहेत, ते पाहून चाहते अधिकच संतप्त झाले आहेत. यामुळे हार्दिक चांगलाच ट्रोल झाला आहे.\nहार्दिक सध्या लंडनमध्ये उपचार घेत आहे. पाठीच्या खालच्या बाजूस दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या तो लंडनमधील रुग्णालयात विश्रांती घेत आहेत. या दुखापतीतून सावरण्यासाठी हार्दिक पुढील चार ते पाच महिने क्रिकेटच्या मैदानाबाहेर असणार आहे. या दरम्यान त्याने झहीर खानचा एक व्हिडिओ पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनंदन करण्याच्या हार्दिकच्या या शैलीमुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.\nया व्हिडिओमध्ये झहीर खान हार्दिक पांड्याला गोलंदाजी करताना दिसत आहे आणि हार्दिक झहीरच्या चेंडूवर षटकार ठोकताना दिसत आगे. १० सेकंदाचा हा व्हिडिओ ट्विट करत हार्दिक झहीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत झहीरची गंमत करताना दिसत आहे.\nहार्दिकने हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, 'हॅपी बर्थडे जॅक... होम यू स्मॅश इट आऊट ऑफ द पार्क लाइक आय डीड हियर'. या सोबत त्याने हृदयाचे इमोजी आणि एक मोठ्याने हासणारी इमोजी, तसेच गंमतीची इमोजी पाठवली आहे.\n१४ वर्षे टीम इंडियासाठी खेळणाऱ्या झहीर खानने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत झहीर खान एकूण ९२ कसोटी सामने, २०० वनडे आणि १७ टी-२० सामने खेळला आहे. कसोटी सामन्यात त्याच्या नावे ३२१ बळी, वनडेमध्ये २८२ बळी, तर टी-२० आंतरराष्ट्री�� सामन्यात १७ बळी मिळवल्याची नोंद आहे. अशा दिग्गज खेळाडूची हार्दिकने पंड्याने ज्या प्रकारे खिल्ली उडवली ते हार्दीकच्या चाहत्यांना जराही आवडले नाही. यामुळेच झहीरच्या चाहत्यांनी हार्दिकला सुनलायसाही मागेपुढे पाहिले नाही.\nएका चाहत्याने हार्दिकचा टिकटॉकिए असा उल्लेख करत लिहिले, 'जब झॅकभाई अपने प्राइम पर थे, तब तेरे जैसे तो बॉल अपने से पहले स्टम्प पे बॅट मार लेते थे'\nआणखी काही चाहत्यांच्या प्रतिक्रिया\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nधोनीसाठी भारतीय संघाचे दरवाजे खुले; अशी मिळेल संधी\nन्यूझीलंडमध्ये 'पृथ्वी' वादळ; १०० चेंडूत धडाकेबाज १५० धावा\nIND vs AUS Live अपडेट: भारताचा ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून विजय; मालिकाही खिशात\nIND vs AUS : काळी पट्टी बांधून खेळत आहेत भारतीय खेळाडू\n'या' कारणामुळे आम्ही हरलो; स्मिथची कबुली\nइतर बातम्या:हार्दिक पंड्या|हार्दिक झाला ट्रोल|झहीरचे चाहते नाराज|झहीर खान|Zahir Khan|hardik pandya trolled by zahir khan's fans\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nICC ODI Rankings: कोहलीचे अव्वल स्थान कायम; राहुलने केली कमाल\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हायरल व्हिडिओ\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्हिडिओ\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nझहीरला शुभेच्छा देताना हार्दिक झाला ट्रोल...\nमहेंद्रसिंह धोनी उतरला फुटबॉलच्या मैदानावर...\nअजिंक्य रहाणेनं शेअर केला मुलीचा पहिला फोटो...\nICC कसोटी रँकिंग; रोहित शर्मा टॉप २० मध्ये...\nगंभीरचं क्रिकेट करिअर मी संपवलं; पाकच्या इरफान मोहम्मदचा दावा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/category/hall-ticket/page/2/", "date_download": "2020-01-20T11:09:29Z", "digest": "sha1:YA5L3MHOLZMIV7P422OPQ4CKJFHRMHCF", "length": 9078, "nlines": 50, "source_domain": "nmk.co.in", "title": "Hall Ticket Archives - Page 2 of 3 - nmk.co.in", "raw_content": "\nकोचीन शिपयार्ड लिमिटेड प्रकल्प सहाय्यक (८२) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nकोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण ८२ जागा भरण्यासाठी दिनांक १९ अक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सबंधित लिंकवरून डाऊनलोड करता येतील.…\nसंरक्षण संशोधन व विकास संघटना तंत्रज्ञ (३५१) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंरक्षण संशोधन व विकास संघटना यांच्या आस्थापनेवरील तंत्रज्ञ (टेक्निशियन) पदांच्या एकूण ३५१ जागा भरण्यासाठी दिनांक २३ अक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सबंधित लिंकवरून डाऊनलोड करता…\nमहाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा (लिपिक-टंकलेखक) प्रवेशपत्र उपलब्ध\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा (लिपिक-टंकलेखक) मुख्य परीक्षा-२०१९ ची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सोबतच्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येतील. आपल्या मित्रांना शेअर…\nभारतीय स्टेट बँक विषेतज्ञ अधिकारी (४७७) ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nभारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील विषेतज्ञ अधिकारी पदांच्या ४७७ पदांच्या भरतीसाठी २० आक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सोबतच्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येतील.…\nआर्मी पब्लिक स्कूल शिक्षक (८०००) पदांच्या चाळणी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध\nआर्मी पब्लिक स्कूल यांच्या आस्थापनेवरील पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक पदांच्या जागा भरण्यासाठी दिनांक १९ आणि २० ऑक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती…\nआयबीपीएस प्रोबेशनरी ऑफिसर/ प्रशिक्षणार्थी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nआयबीपीएस मार्फत विविध बँकाच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर/ व्यवस्थापन प्रशिक्षांर्थी पदांच्या एकूण ४३३६ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून ���मेदवारांना खालील संबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता…\nदिल्ली अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नर्सिंग अधिकारी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील नर्सिंग अधिकारी पदांसाठी १५ सप्टेंबर २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सोबतच्या लिंकवरून डाऊनलोड करता येतील.…\nनेहरू युवा केंद्र संघटनच्या विविध पदांसाठी होणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध\nभारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या अधिनस्थ असलेल्या नेहरू युवा केंद्र संघटन मध्ये सहाय्यक संचालक / जिल्हा युवा समन्वयक, ज्युनिअर कॉम्पुटर प्रोग्रामर, वरिष्ठ हिंदी अनुवादक, सहाय्यक, ग्रंथपाल, स्टेनोग्राफर, संगणक चालक, लेखा लिपिक सह…\nभारतीय रेल्वेतील विविध (१३४८७) जागांसाठी होणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध\nरेल्वे भरती बोर्ड मार्फ़त भारतीय रेल्वेच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या कनिष्ठ अभियंता, डेपो साहित्य अधीक्षक, रसायन व धातुकाम सहाय्यक पदाच्या जागा भरण्यासाठी द्वितीय टप्प्यातील २८ ऑगस्ट ते १ सेप्टेंबर २०१९ दरम्यान घेण्यात…\nअकोला जिल्हा ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७३ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेद्वारांना ती…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/ibps-recruitment-15432-posts-14-08-2017.html", "date_download": "2020-01-20T11:33:59Z", "digest": "sha1:MNVPAJKYDKLBMG67A7JJKYQTA5R2L44X", "length": 12135, "nlines": 188, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [IBPS] मार्फत विविध पदांच्या १५,४३२ जागा", "raw_content": "\nइन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [IBPS] मार्फत विविध पदांच्या १५,४३२ जागा\nइन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [IBPS] मार्फत विविध पदांच्या १५,४३२ जागा\nइन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [Institute of Banking Personnel Selection] मार्फत विविध पदांच्या १५,४३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ ऑ���स्ट २०१७ आहे. रिक्त पदांच्या संख्येत बदल होऊ शकतो. ऑनलाइन अर्ज दिनांक २४ जुलै २०१७ पासून सुरु होणार आहेत.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nऑफिस असिस्टंट (Multipurpose) - ८३९८ जागा\nशैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी\nवयाची अट : १८ ते २८ वर्षे\nशैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी\nवयाची अट : १८ ते ३० वर्षे\nशैक्षणिक पात्रता : ०१) ५० गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव\nशैक्षणिक पात्रता : ०१) CA ०२) ०१ वर्ष अनुभव\nशैक्षणिक पात्रता : ०१) Charted Accountant or MBA(Finance) ०२) ०१ वर्ष अनुभव\nशैक्षणिक पात्रता : ०१) MBA (Marketing) ०२) ०१ वर्ष अनुभव\nशैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह कायदा पदवी (LLB) ०२) ०२ वर्षे अनुभव\nवयाची अट वरील पदांसाठी : २१ ते ३२ वर्षे\nशैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव\nवयाची अट : २१ ते ४० वर्षे\nसूचना - वयाची अट ०१ जुलै २०१७ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट ]\nपरीक्षा शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - १००/- रुपये]\nपरीक्षा : सप्टेंबर व नोव्हेंबर २०१७\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 14 August, 2017\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nसर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र\nसर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती\nदिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या\nशैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती\nव्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)\nमध्य रेल्वे [Central Railway] मुंबई येथे सल्लागार पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२०\nप्रगत संगणन विकास केंद्र [CDAC] हैद्राबाद येथे प्रकल्प अभियंता पदांच्या २६ जागा\nअंतिम दिनांक : २५ जानेवारी २०२०\nइंदिरा गांधी इंस्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च [IGIDR] मुंबई येथे वित्त अधिकारी पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : २१ फेब्रुवारी २०२०\nजिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय [CDMO] पालघर येथे विधी अधिकारी पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : ०४ फेब्रुवारी २०२०\nडिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी [DIAT] मध्ये कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : २९ जानेवारी २०२०\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [TRTI] पुणे येथे विभागीय चौकशी अधिकारी पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२०\nमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [Maha Metro] मध्ये विविध पदांच्या ०३ जागा\nअंतिम दिनांक : १२ फेब्रुवारी २०२०\nमुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड [MRVC] मध्ये उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२०\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/taxonomy/term/28", "date_download": "2020-01-20T11:27:34Z", "digest": "sha1:PXFTI6YR27Z7OHF4HX5I5UCTLPKDSZJM", "length": 19545, "nlines": 236, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " ललित लेखन | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसृष्टी से पहले सत्य नहीं था,\nआकाश भीं नहीं था\nछिपा था क्या कहाँ,\nउस पल तो अगम,\nअटल जल भी कहाँ था\nसृष्टी का कौन हैं कर्ता\nकर्ता हैं यह वा अकर्ता\nऊंचे आसमान में रहता\nसदा अध्यक्ष बना रहता\nवोहीं सच मुच में जानता.\nया नहीं भी जानता\nहैं किसी को नहीं पता\nकधीतरी लहानपणी ऐकलेले हे शब्द लक्षात राहिले कारण they talked about something deeper. या शब्दांचा अर्थ कळायच ते वय नव्हत पण हे नक्की होत कि कधीतरी कुठे तरी अर्थ उमजेल.\nमोनेकृत थिसॉरसातले कुरूप जिप्सी फुलपाखरू\nलहानपणी मी ऐकल्याचं आठवतंय की फुलपाखरू, पाली, झुरळं इत्यादी 'निरुपद्रवी जीव' आहेत. फुलपाखरं तशी दिसायला बरी असतात. मस्त रंगीत पंख फडफडवत ती निवांत नेत्रसुख देतात. पण कुरूप फुलपाखरू एखादं असेल, तर ते सर्वथा (माणसासाठी) निरुपयोगी आहे. त्याच्या फडफडीकडे लक्षही जात नाही. गेलंच तर काय च्यायची कटकट... वगैरे मनात येऊन जातं. डिक्षनरीचा उलटा प्रकार थिसॉरस असतो. अर्थावरून शब्द शोधणे असा काहीसा. एखादं चुकार कुरूप फुलपाखरू अशा थिसॉरसावर जाऊन बसलं, की त्याच्या डोक्यात\nथिसॉरस-सॉरस-डायनोसॉर-मी डायनोसॉरचा वंशज-वंशज-बघतोस काय रागानं, झेप घेतलीय टी-रेक्सनं\nRead more about मो��ेकृत थिसॉरसातले कुरूप जिप्सी फुलपाखरू\nवि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका\nऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन\nऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.\n- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.\nRead more about ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन\n\"सशाची शिंगे\" : पुस्त‌क‌ प‌रिच‌य‌\nखरं म्हणजे हे \"स.शा.ची शिंगे\" असं लिहायला हवं. \"स.शा.\" हे समाजशास्त्र या शब्दाचं संक्षिप्त रूप आहे.\nRead more about \"सशाची शिंगे\" : पुस्त‌क‌ प‌रिच‌य‌\nव्हिज्युअल काॅमेडी लेखमालिका - भाग ३ : भारतीय आणि पाश्चात्य चित्रपटांमधील वापर\nतर हा या लेखमालिकेतील शेवटचा भाग/लेख असेल. मागील दोन्ही लेखांमध्ये आपण चित्रपटाचा एक दृश्य माध्यम म्हणून अपेक्षित असलेला वापर, व्हिज्युअल काॅमेडी आणि तिचा वापर याविषयी बोललो. या लेखामध्ये आपण व्हिज्युअल काॅमेडीची उदाहरणे पाहू. यातही पुन्हा भारतीय चित्रपटसृष्टीतील वापर आणि पाश्चात्य चित्रपटांमधील वापर, असे दोन भाग आहेत. त्याविषयी खाली सविस्तर येईलच. लेख चांगला वाटला ते कळवा. पूर्ण लेखमालिका कशी वाटली तेही कळवा.\nRead more about व्हिज्युअल काॅमेडी लेखमालिका - भाग ३ : भारतीय आणि पाश्चात्य चित्रपटांमधील वापर\nव्हिज्युअल काॅमेडी लेखमालिका - भाग २ : व्हिज्युअल काॅमेडी आणि तिचा वापर\nमागील लेखात आपण दृश्य माध्यमाविषयी थोडंफार बोललो. आता यावेळी आपल्या मूळ विषयावर म्हणजेच व्हिज्युअल काॅमेडीविषयी बोलू.\nRead more about व्हिज्युअल काॅमेडी लेखमालिका - भाग २ : व्हिज्युअल काॅमेडी आणि तिचा वापर\nव्हिज्युअल काॅमेडी लेखमालिका - भाग १ : चित्रपट - एक दृश्य माध्यम\nबऱ्याच दिवसांपासून या विषयावर लिहिणार आहे, असं मी म्हणत होतो, अखेर त्यावर लिहिलं आहे. या विषयावरील लेख लेखमालिकेतून प्रसिद्ध करणार आहे. त्यातीलच हा पहिला लेख. पुढील लेख साधारणतः पुढील रविवारी प्रसिद्ध होईल.\nRead more about व्हिज्युअल काॅमेडी लेखमालिका - भाग १ : चित्रपट - एक दृश्य माध्यम\nगंगाधर गाडगीळांचा चीनचा प्रवास\nकाही महिन्यापूर्वी वर्तमानपत्रातील बातमी आली होती. चीनच्या Zhejiang प्रांतातील जीनहुआ(Jinhua) गावी आणि आसपासच्या भागाला भेट देऊन, त्यांच्या सांस्कृतिक पर्यटन विषयाशी निगडीत प्रकल्पाचा एक भाग होण्याची संधी त्यांनी इच्छुकांना देवू केली होती. चीनबद्दल कोणाला कुतूहल नसते. त्यांची भाषा, लिपी, खाद्य-संस्कृती अत्यंत वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण. भरताइतकीच प्राचीन संस्कृती, तेथील बौद्ध धर्माचा प्रसार, पोलादी पडद्याआजची कम्युनिस्ट राजवट, अवाढव्य पसरेलेली चीनची भिंत. एक ना अनेक. आपल्या दिवसाची सुरवातच मुळी चहाने होते, जो चीनमधूनच आपल्याकडे ब्रिटीशांनी आणला.\nRead more about गंगाधर गाडगीळांचा चीनचा प्रवास\nललितच्या जुलै २०१६ अंकात माझा लेख प्रसिद्ध झाला आहे. तो मी येथे देत आहे.\nRead more about धुक्यातून लाल ताऱ्याकडे\nअंक प्रकाशित झाला आहे.\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : उद्योजक सर रतनजी जमशेदजी टाटा (१८७१), सिनेदिग्दर्शक फेदेरिको फेलिनी (१९२०), ज्ञानपीठविजेती लेखिका कुरतुल ऐन हैदर (१९२६), पत्रकार व लेखक फरीद झकारिया (१९६४)\nमृत्यूदिवस : वास्तुविशारद जॉन सोन (१८३७), चित्रकार जाँ-फ्रॉन्स्वा मिये (१८७५), लेखक व समीक्षक जॉन रस्किन (१९००), सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान (१९८०), अभिनेत्री ऑड्री हेपबर्न (१९९३), अभिनेत्री परवीन बाबी (२००५)\n१२६५ : इंग्लंडच्या पहिल्या पार्लमेंटची पहिली सभा झाली.\n१९३२ : 'ब्लड ऑफ अ पोएट' हा प्रायोगिक चित्रपट प्रदर्शित. (दिग्दर्शन : कवी व चित्रकार जाँ कोक्तो)\n१९४२ : वान्सी परिषदेत नाझींनी ज्यूंच्या प्रश्नावरचा अखेरचा उपाय म्हणजे शिरकाण करण्याचा (फायनल सोल्यूशन) निर्णय घेतला.\n१९५७ : पं. जवाहरलाल नेहरू यांनी ‘अप्सरा’ ही आशियातील पहिली अणुभट्टी देशाला अर्पण करून ‘अ‍ॅटोमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (एईई) या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.\n१९६९ : क्रॅब नेब्युलात प्रथमतः पल्सार दिसून आला.\n१९७७ : जनता पक्षाची स्थापना झाली. आधुनिक भारताच्या इतिहासात पहिले बिगर काँग्रेसी केंद्रीय सरकार या पक्षाने दिले. पर��तु हे सरकार स्वत:चा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/india-files-etf/articleshow/72495876.cms", "date_download": "2020-01-20T12:58:02Z", "digest": "sha1:46ZQEHU7GEIG4TON57YE2FQKMPGSYM42", "length": 16152, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: भारत ‘ईटीएफ’ दाखल - india files 'etf' | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\n१५ हजार कोटी रुपयांच्या संकलनाचे सरकारचे उद्दिष्टवृत्तसंस्था, मुंबईकर्जरोख्यांमध्ये गुंतवणुकीची संधी देणारा देशातील पहिलावहिला 'एक्स्चेंज ट्रेडेड ...\n१५ हजार कोटी रुपयांच्या संकलनाचे सरकारचे उद्दिष्ट\nकर्जरोख्यांमध्ये गुंतवणुकीची संधी देणारा देशातील पहिलावहिला 'एक्स्चेंज ट्रेडेड फंड' (ईटीएफ) सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी गुरुवारी खुला झाला. गेल्या आठवड्यात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बाँड 'ईटीएफ'ला मंजुरी देण्यात आली होती. केवळ रोखे गुंतवणुकीसाठीचा हा 'ईटीएफ' भारत बाँड 'एक्स्चेंज ट्रेडेड फंड' या नावाने ओळखला जाणार आहे. यातील प्रति युनिट मूल्य एक हजार रुपये निर्धारित करण्यात आले असून, गुंतवणूकदारांना ३ वर्ष व १० वर्ष असे गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. यातून १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.\nआतापर्यंत शेअर बाजारातील इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 'ईटीएफ'ची सुविधा होती. रोख्यांमध्ये गुंतवणुकीची संधी देणारा हा पहिलाच 'ईटीएफ' ठरला आहे. विशेष म्हणजे या गुंतवणुकीच्या परताव्यास सरकारी हमी आहे. या माध्यमातून सर्वसामान्य गुंतवणूकदारांना उत्तमोत्तम सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवण्याची संधी मिळेल, असे विश्लेषकांनी म्हटले आहे.\nया रोख्याचे स्वरूप निश्चित करणे व त्याचे संचालन/व्यवस्थापन करणे या कामांसाठी केंद्र सरकारने 'एडलवाइज अॅसेट मॅनेजमेंट कंपनी' या एडलवाइज समूहाच्या कंपनीची नेमणूक केली आहे. सरकारच्या निर्गुंतवणूक धोरणाचा भाग म्हणून हा 'ईटीएफ' सादर करण्यात आला आहे. रोखे बाजारपेठेतील सखोलता आणि रिटेल गुंतवणुकीला चालना देण्यात भारत बाँड ईटीएफचे साह्य होणार आहे. यातील गुंतवणूक ही केवळ सरकारी कंपन्यांच्या 'ट्रिपल ए' मानांकित रोख्यांमध्ये करण्यात येणार आहे. या 'ईटीएफ'च्या माध्यमातून 'एडलवाइज म्युच्युअल फंडा'ने ३ वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीत दोन हजार कोटी रुपयांच्या ग्रीन इश्श्यू पर्यायासह (किमान मूल्याची हमी) ३ हजार कोटी रुपयांची प्राथमिक रक्कम आणि १० वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीत ६ हजार कोटींच्या ग्रीन इश्श्यू पर्यायासह ४ हजार कोटी रुपये उभारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तीन वर्षांच्या कालावधीचे ईटीएफ हे निफ्टी भारत बाँड इंडेक्स- एप्रिल २०२३ नुसार कार्यरत राहतील. तर, १० वर्षांच्या कालावधीचे ईटीएफ निफ्टी भारत बाँड इंडेक्स- एप्रिल २०३० प्रमाणे चालतील. यासाठी अनुक्रमे ६.६९ व ७.५८ टक्के यिल्ड आहे. तीन वर्षांहून अधिक कालावधीसाठी हे ईटीएफ राखणाऱ्या गुंतवणूकदारांना इंडेक्सेशनसह भांडवली नफ्याचे फायदे मिळतील.\nया ईटीएफमध्ये म्युच्युअल फंड्स, ईटीएफ आणि बॉण्ड्सची उत्कृष्ट वैशिष्ट्ये मिळणार आहेत. वैयक्तिक बाँडमधील गुंतवणुकीच्या तुलनेत यात सरकारी कंपन्या, तरलता आणि फारच कमी दरात उपलब्धता अशी उच्च दर्जाची वैशिष्ट्ये असल्याने ही सुरक्षित व व्यवहार्य गुंतवणूक ठरणार आहे.\n'रिटेल गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी असून दीपम विभाग, एडलवाइज आणि एनएसई यांच्यातील प्रदीर्घ चर्चेनंतर हा ईटीएफ अस्तित्वात आला आहे,' असे एडलवाइज ग्लोबल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझरचे सीईओ नितीन जैन यांनी सांगितले.\nसर्वांत कमी खर्चिक पर्याय\nहा ईटीएफ भारतातील सर्वांत कमी खर्चिक म्युच्युअल फंड उत्पादन तर, जगातील सर्वांत कमी खर्चिक ईटीएफ आणि फंड ठरला आहे. यातील दोन लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराकडून केवळ एक रुपया व्यवस्थापन शुल्क आकारण्यात येणार आहे. डीमॅट खाते नसणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी भारत बाँड फंड्स ऑफ फंड्सची (एफओएफ) सुविधा देण्यात आली आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nअमेरिकेचा चीनला दणका; अर्थव्यवस्थेच्या घोडदौडीला लगाम\nसात वर्षानंतर आले 'गोल्ड ईटीएफ' अच्छे दिन\nउद्योगांमध्ये हस्तक्��ेप नको; 'टाटासन्स'च्या प्रमुखांची नाराजी\nमोदी-शाहांकडे एक व्हिजन आहे, त्यांना साथ दिलीच पाहिजे : रतन टाटा\nहायकोर्टाने ठरवलं; PMC बँकेचा तिढा सुटणार\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nशेअर बाजार गडगडण्याची 'ही' आहेत कारणे\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यांचा दावा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nएअर इंडियातला सर्व १०० टक्के हिस्सा सरकार विकणार...\nमहागाईने गाठला तीन वर्षांतला उच्चांकी स्तर\nउज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरची दमदार नोंदणी...\nपेट्रोल स्वस्त; प्रमुख शहरांतील इंधन दर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2009/11/16/%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%AB-%E0%A4%8F%E0%A4%B2/", "date_download": "2020-01-20T12:42:11Z", "digest": "sha1:KQN4YPATMILEEKDE727BHJGN6V6GJJ2N", "length": 12872, "nlines": 190, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "सी.एफ.एल. | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nआजची माझी १०१ वी पोस्ट सादर करतांना मला फार आनंद होत आहे. (२० आगस्ट २००९ रोजी मी पहिली पोस्ट टाकली होती.) ह्या निमित्त मी आताच आमचा संवाद सुरु असतांना झालेला एक जोंक येथे टाकत आहे.\nझाले असे कि बाथरूम मधील ५ वाट चा सी.एफ.एल. बल्ब बंद पडला. मी बटन लूज आहे का ते बघितले. बटन लुजच होते. “बटन लूज असल्याने बल्ब लवकर खराब झाला असे मी म्हणालो” आणि दुसरा एक लेम्प लावला. त्यावर मुलगी म्हणाली “मी तुम्हाला किती दिवसापासून म्हणत होते कि बटन लूज झाले आहे ते बदला. पण तुम्ही माझे ऐकत नव्हते”. हे ऐकून सौ. मुलीला एकदम म्हणाल्या “तेव्हा आमचे बटन लूस होते ना”. हे एकता बरोबर आम्ही सर्व जोरजोराने हसलो.\nसी. एफ. एल. वरून मला एक नमूद करावेसे वाटत आहे कि मी घरामध्ये बहुतेक सी. ���फ. एल. चे बल्ब लावले आहे. प्रत्येक रूम मध्ये एक सी. एफ. एल. आणि एक ट्यूब असे दोन बल्ब लावलेले आहेत. वाचन करायचे असते तेव्हा ट्यूब लावतो. नसल्यास फक्त सी. एफ. एल. ज्या रूम मध्ये आम्ही असतो त्याच रूम मध्ये उजेड ठेवतो. त्याने एनर्जी सेव होते आणि बिल पण कमी येते. म्हणजे आपला हि फायदा आणि वीज कंपनीला ताण कमी.\nआता योगायोगाने विषयच निघाला आहे तर माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे थोडीसी माहिती द्यावीशी मला वाटत आहे. विचेची बचत करणे आज आपल्या महाराष्ट्रात व देशात हि फार गरजेचे होऊन गेले आहे. आपण पूर्वी पिवळा प्रकाश देणारे गोळे वापरायचो. ४० वाट चा एक गोळा/ दिवा सतत २५ तास सुरु ठेवला तर एक युनिट वीज जळते. आणि १८ वाट चा सी.एफ.एल. दिवा ५५ तास सुरु राहिला तर एक युनिट वीज जळते. या पेक्षा चांगला किंवा जास्त प्रकाश देणारा २३ वाट चा सी.एफ.एल. चा दिवा सतत ४३ तास सुरु ठेवला तर एक युनिट वीज खर्च होते. तसेच ४० वाट ची ट्यूब + त्याचे चोक मिळून ऐकून सुमारे ५५ वाट होतात. अशी एक ट्यूब १८-१९ तास चालल्यावर एक युनिट वीज खर्च होते. यावरून स्पष्टपणे दिसून येते कि कोणता बल्ब वापरणे जास्त चांगले, कमी बिल देणारे आहे.\n← धुम्रपान का सोडावे\nदेवेंद्र चुरी म्हणतो आहे:\t नोव्हेंबर 17, 2009 येथे 08:29\nravindra म्हणतो आहे:\t नोव्हेंबर 17, 2009 येथे 09:58\nविशालशोध म्हणतो आहे:\t नोव्हेंबर 17, 2009 येथे 00:50\nतुमच्या १०१ व्या लेखा बद्दल अभिनंदन http://www.vishalshodh.blogspot.com ला एकदा जरूर भेट द्या.\nravindra म्हणतो आहे:\t नोव्हेंबर 17, 2009 येथे 01:08\nमी आताच तुमच्या ब्लोग ला भेट दिली. खूपच छान आहे. कोमेंत टाकायचा प्रयत्न केला पण टाकू शकलो नाही.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2019/07/22/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9C-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2020-01-20T11:23:44Z", "digest": "sha1:5CCR5FBPDW4SCPCF7JH46X3AV7KJFZCW", "length": 12530, "nlines": 186, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "नोज फिडिंग… | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nमित्रांनो, शिर्षक वाचून आश्चर्य वाटले असेल न आश्चर्य वाटणे साहजिकच आहे. आपण लहानपणी मला आठवते लाईट गेली कि अंधार व्हायचा आणि मग आई चिमणी लाव न लवकर असे आपण म्हणत असु. तेव्हा बाबा रागवून म्हणायचे खा कि अंधारात काही नाकात घास जाणार नाही.\nअहो नोज फिडिंग शक्य तरी आहे का पण आहे. मी कधी याची कल्पना ही केली नव्हती. पण आज मी स्वतः नोज फिडिंग अनुभवत आहे.( मित्रांनो माफ करा आजारपण हा खाजगी विषय आहे पण त्याचे कौतुक करणे मला योग्य वाटले म्हणून ही पोस्ट)\nमित्रांनो, मध्यंतरी माझ्यावर एक मोठी शस्त्रक्रिया झाली. तोंडात शस्त्रक्रिया झाल्याने तोंडातुन जेवण करणे शक्य नाही. म्हणून नाकातून पोटात एक नळी टाकलेली आहे. त्यातून पातळ पदार्थ, चहा, दुध आणि पाणी “पुरवले” जाते. “भरवले” जाते असे म्हणणे योग्य होणार नसल्याने “पुरवले” शब्द वापरला आहे.\nअसो, हा आयुष्यातील एक वेगळाच अनुभव आहे.\nगंमत म्हणजे आपण काय खालले याचा स्वादच समजत नाही. काही तरी पोटात गेल आणि पोट भरल असं वाटते. ढेकर ही येतातच.\nयावरून एक मात्र समजले कि स्वाद हा फक्त आणि फक्त जीभेलाच कळतो. असे म्हणतात ही काय सटरफटर खातोय. जीभेचे चोचले पुरवतोय तो दुसरे काय\nकडू, गोड, तिखट, आंबट असा काही प्रश्न उदभवत नाही. पोटाला स्वादाचा प्रश्नच नाही. निसर्गाने त्याला हे नेमून दिलेले काम नाही. हे काम जीभेला नेमलेले असल्याने तिनेच ते करावयाचे असते.\nनिसर्गाने शरीरातील प्रत्येक अवयवाला जे काम नेमलेले आहे तेच काम तो अवयव करतो. यावरून हे सिद्ध होते कि दुसर्याच्या कामात कोणीही ढवळाढवळ करू नये.\nहा एक वेगळा अनुभव सध्या मी घेत ��हे.\nआणखी एक सांगतो वैद्यकीय क्षेत्र प्रचंड प्रमाणात प्रगत झालेले आहे. त्यांचे ही कौतुक करावे तितके कमीच.\nThis entry was posted in दुखः, ब्लोग्गिंग, वाटेल ते, स्वानुभव and tagged काही तरी, कौतुक, दुख:, रुग्ण, स्वानुभव. Bookmark the permalink.\nअसे सर्व त्रास,ते ही स्वत: विषयी इतक्या सहजपणे लिहिणे,ही तुमची हिम्मत, धीर आहे, तुमच्या ह्या गुणांना खरोखर सलाम.कधी ही हा विश्र्वास डळमळीत होऊ देऊ नका.लौकर बरे वर्मा,ह्या शुभेच्छा.\nधन्यवाद ताई, आपणास सरांनी सांगितले असेलच माझ्या आजारपणा विषयी. माझा मनोनिग्रह असतो प्रत्येक विषय न डगमगता हाताळणे. आपल्या सारख्यांच्या शुभेच्छा सोबत असतांना मला कसली भीती.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/tryst-with-destiny/", "date_download": "2020-01-20T13:26:54Z", "digest": "sha1:QKBYLRVBUTMSWA6M7J26J2XFVL6TJ42D", "length": 1524, "nlines": 25, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "tryst with destiny Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nनेहरूंनी त्यांचं “Tryst with destiny” भाषण इंग्रजीतून करायला नको होतं असं वाटत असेल तर हे वाचा\nपंडितजींना संपूर्ण जगाला संदेश द्यायचा होता की, “भारत स्वतंत्र देश आहे” . म्हणूनच त्यांनी इंग्रजीत भाषण केले असावे.\n���पडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/web-links/", "date_download": "2020-01-20T11:46:28Z", "digest": "sha1:5B6HZQ7P7JIBE26BGXQ2E3XIGY7LIR4F", "length": 7434, "nlines": 53, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - ऑनलाईन अर्ज - Online Application Forms - nmk.co..in", "raw_content": "\nअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत वरिष्ठ निवासी अधिकारी पदांच्या ७८ जागा\nलोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या २४० जागा\nपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये सहाय्यक अभियंता पदांच्या ११० जागा\nभारतीय तटरक्षक दलाच्या आस्थापनेवर असिस्टंट कमांडंट पदांच्या २५ जागा\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये सहाय्यक पदांच्या एकूण ९२६ जागा (मुदतवाढ)\nराष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १८८ जागा\nराष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत सहाय्यक व्यावस्थापक पदांच्या १५० जागा\nआयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा\nभारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५५३ जागा\nभारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर कनिष्ठ असोसिएट पदांच्या एकूण ८१३४ जागा\nभारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १७७८ जागा\nभारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५६२ जागा\nसंरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्ये विविध पदांच्या १८१७ जागा\nइंडियन ऑईल कारर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ३१२ जागा\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ६४९ जागा\nनागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान मध्ये विविध पदांच्या १०४ जागा\nलोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४४५ जागा\nअणु ऊर्जा विभागाच्या हेवी वॉटर बोर्डात विविध पदांच्या एकूण २७७ जागा\nगोवा प्रशासनात लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या एकूण ७४ जागा\nभारतीय रेल्वेच्या कोच फॅक्टरी मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४०० जागा\nभारतीय सैन्य दलात एनसीसी उमेद्वारांसाठी कोर्स प्रवेशाकरिता एकूण ५० जागा\nसहाय्य्क प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता (सेट) परीक्षा -२०२० जाहीर\nराष्ट्रीय संरक्षण व नौदल अकादमी मधील अभ्यासक्रमांकरिता एकूण ४१८ जागा\nगोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५६ जागा\nपुणे येथील प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) मध्ये विविध पदांच्या ७० जागा\nलोकसेवा आयोगामार्फत न्यायाधीश/ न्यायदंडाधिकारी पदांच्या एकूण ७४ जागा\nमुंबई येथील भारतीय कापूस महामंडळात विविध पदांच्या एकूण ७५ जागा\nभारतीय रिजर्व बँक सर्व्हिसेस बोर्डच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७ जागा\nइंडियन ऑईल कार्पोरेशन (IOCL) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३१२ जागा\nराज्य सेवा (पूर्व) परीक्षा: अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या एकूण २०० जागा\nभारतीय हवाई दलच्या आस्थापनेवरील एअरमेन (ग्रुप X व Y) पदांच्या जागा\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १४ जागा\nराजस्थान कर्मचारी निवड मंडळ मार्फत राज्यात पटवारी पदांच्या ४२०७ जागा\nस्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षक पदांच्या एकूण ३९९ जागा\nदेशातील विविध आयुध कारखान्यात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४८०५ जागा\nप्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) मध्ये विविध पदांच्या एकूण १६३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/same-deutz-fahr-agrolux-55-4wd/mr", "date_download": "2020-01-20T12:31:28Z", "digest": "sha1:SUEDZQLWXD6CVGF6JCNKFFIAZ64RN3WE", "length": 10438, "nlines": 262, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Same deutz fahr tractor | Agrolux 55 4wd deutz tractor India | Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nऑन रोड प्राइज मिळवा डेमोसाठी विनंती तुलना जुना ट्रॅक्टर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nइंजिन रेट आरपीएम :\nपुढील गीयर संख्या :\nउलटा गीयर संख्या :\nलिफ्टिंग कैपेसिटी ऐट स्टैण्डर्ड फ्रेम :\nSame Deutz Fahr Agrolux 55 4WD ची इतर लोकप्रिय ट्रॅक्टर्स सह तुलना करा\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा :\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nकिंमत जाणून घेण्यासाठी फॉर्म भरा :\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nमी सहमत आहे की खालील \"निवेदन\" बटण क्लिक करून मी माझ्या ट्रेक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईल\" वर खेतीगाडी किंवा त्याच्या भाग���दाराकडून कॉल स्पष्टपणे विचारत आहे.\nही उत्पादन माहिती सामान्य आणि कंपनी किंवा त्याच्या वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणत्याही त्रुटीचा अहवाल द्या connect@khetigaadi.com .\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nआम्हाला आपले शहर सांगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F-%E0%A5%A9%E0%A5%A9%E0%A5%A6", "date_download": "2020-01-20T13:02:52Z", "digest": "sha1:FTQZCAFAQWFACA6M22S3IX7HCOOWVYYF", "length": 7278, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एअरबस ए३३० - विकिपीडिया", "raw_content": "\n(ए-३३० या पानावरून पुनर्निर्देशित)\nफ्रांकफुर्ट विमानतळावर उतरणारे लुफ्तान्साचे एअरबस ए३३०-३०० विमान\nलांब पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे जेट विमान\n१,१३९ (नोव्हेंबर २०१४ चा आकडा)\nएअरबस ए३३० हे एअरबस कंपनीने विकसित केलेले लांब पल्ल्याचे, मध्यम क्षमतेचे जेट विमान आहे. ७,४०० ते १३,४३० किमी अंतराची क्षमता असलेले ए३३० विमान कमाल ३३५ प्रवासी किंवा ७० टन माल वाहतूक करू शकते. ए-३३०चे ३३०-२०० आणि ३३०-३०० हे दोन उपप्रकार आहेत.\nए३३०ची रचना ए३४०सारखीच आहे. ए३३०ला दोन तर ए३४०ला चार इंजिने असतात. ए३३०ला जीई सीएफ६, प्रॅट अँड व्हिटनी पीडब्ल्यू४००० आणि रोल्स-रॉइस ट्रेंट ७०० या तीन प्रकारची इंजिने बसवता येतात.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nएअरबस ए३३० समूहाचे संकेतस्थळ\nए२२० · ए३०० · ए३०० बेलुगा · ए३१० · ए३१८ · ए३१९ · ए३२० · ए३२१ · ए३३० · ए३४० · ए३५० · ए३८०\nए३१० एमआरटीटी · ए३३० एमआरटीटी · ए४००एम · सी२१२ · सीएन२३५ · सी२९५\nए४५० · एनएसआर · केसी-४५\nसुड एव्हियेशन काराव्हेल · एरोस्पाशियेल बीएसी काँकॉर्ड · बीएसी १११\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/bechendramodi-hashtag-is-trending-on-twitter-for-pm-modi/", "date_download": "2020-01-20T11:20:20Z", "digest": "sha1:JYDXPD6CRQWDXRT5U4UBJABYNXD6PQGL", "length": 12004, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ट्विटरवर पंतप्रधान मोदींसाठी #BechendraModi हॅशटॅग होतोय ट्रेंडिंग | Dainik Prabhat", "raw_content": "\nट्विटरवर पंतप्रधान मोदींसाठी #BechendraModi हॅशटॅग होतोय ट्रेंडिंग\nनवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रातील दिग्गज नेत्यांच्या सभा होताना दिसत आहेत. या सभेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतानाही पाहायला मिळत आहेत. यासर्व निवडणुकांचा धुराळा हा सोशलमीडियावर पडत आहे. कारण सत्ताधारी आणि विरोधक हे या निवडणूकीत सोशलमीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत.अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहेत. परंतु अशाचवेळी नेटकऱ्यांकडून त्यांना विरोध होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पहिल्या भाषणाला मराठीमधून सुरुवात केली. #मोदी_परत_जा हा हॅशटॅग काही दिवसांपुर्वी ट्विटवर इंडियावर टॉप ट्रेण्डींग होता. त्यानंतर आता नेटकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर आक्षेप घेत #BechendraModi हा हॅशटॅग सुरू केला आहे.\nट्विटर इंडियावर #BechendraModi हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या परिस्थितीवर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशातील सर्वात मोठी, सार्वजनिक तेल व वायू विक्री व विपणन कंपनी असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात बीपीसीएलचे खासगीकरण करण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मध्यंतरी समोर आली होती. या कंपनीतील निम्म्याहून अधिक, 53 टक्के हिस्सा विक्रीची तयारी केंद्र सरकार करत असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उत्सुकखरेदीदारांसाठी निविदा काढण्यात येणार आहे.\nदेशातील खासगी इंधन व्यवसाय क्षेत्रात वरचष्मा असलेली मुकेश अंबानी यांचा प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीज समूह या प्रक्रियेत रस घेण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. तसंच एमटीएनएल, बीएसएनएल सारख्या कंपन्यांच्या परिस्थितीवरूनही सर्वांनी निशाणा साधला आहे.\n#BechendraModi हा हॅशटॅग सध्या ट्रेंड होत असून अनेकांनी या माध्यमातून मोदींवर टीका केली आहे. सरकार रोजगार, रस्ते यावर काही बोलत नसून यावर प्रश्न विचारला तर सरकार दुसऱ्या विषयांकडे लक्ष नेतं असा आरोप काही नेटकऱ्यांनी केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी बीएसएनएल, एमटीएनएल आ��ि रेल्वेच्या खासगीकरणाचा सरकारचा डाव असल्याचं म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपाकिस्तानातील बहिणीच्या प्रेमात पडून बनला आयएसआय एजंट\n#FIHProLeague : भारताचा नेदरलँड्सवर सलग दुसरा विजय\n#U19CWC : भारतीय संघाची विजयी सलामी\n#COEPZEST’20:अपंगत्वानंतरही जवानांचे उत्तर एकच “हॉव इझ द जोश हाय सर…\n#WrestleRome : बजरंग पाठोपाठ रवीकुमारने पटकावलं सुवर्णपदक\nनिर्भया दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा\nमिरचीच्या ठसक्‍याने गृहिणी बेजार\nभाजपच्या अध्यक्षपदी ‘नड्डा’ यांची बिनविरोध निवड\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\n मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\n१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन\nसहकार टिकवण्याची जबाबदारी शेतकऱ्याचीही\nआजचे भविष्य (शनिवार दि.१८ डिसेंबर २०२०)\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nमुलीच्या संसारातील अती लुडबुड धोकादायक\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nपृथ्वीराज चव्हाणांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर शिवसेनेचा खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/09/blog-post_75.html", "date_download": "2020-01-20T12:53:16Z", "digest": "sha1:AWDVJXSC4V62KLN6H37PSV7KAH6RL2Z4", "length": 19780, "nlines": 178, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "हीच का मनधरणी | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nभारतीय मुसलमानांध्ये केल्या गेलेल्या सर्व्हेक्षणामध्ये निष्कर्ष हे दर्शवितात की वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी विविध आयोगाद्वारे दिल्��ा गेलेल्या सल्ला मसलतीवर एक तर कमी लक्ष दिले किंवा त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि त्यांनी या आयोगांना केवळ मते प्राप्त करण्याचा डाव म्हणून वापरले, जेणेकरून त्यांच्याद्वारे मुसलमानांना हा आभास देता यावा की ते मुसलमानांच्या मागासलेपणाबाबत किती गंभीर आहेत़ परंतु, खरे पाहता ते काहीच करत नाहीत़\nसर्व्हेक्षण दर्शविते की भारतीय मुसलमानांची आर्थिक अवस्था खरोखर दयनीय आहे़ अहवाल देणार्‍यांपैकी 30.4 टक्के लोकांनी आपले घरगुती उत्पन्न 10,000 पेक्षा कमी असल्याचे सांगितले, 24.4 टक्के लोकांनी 10001 ते 20,000 पर्यंत सांगितले़ 7.5 टक्के लोकांनी 20,001 ते 30,000 पर्यंत सांगितले, 3.8 टक्के लोक 30,001 ते 40,000 पर्यंतच्या उत्पन्न गटातील होते़ 1 टक्का लोक 40001 ते 50,000 पर्यंत आणि 5.6 टक्के लोक 50,000 हून अधिक उत्पन्न असलेले होते़ मुसलमानांची 27.6 टक्के लोकसंख्या झुग्गी-झोपड्यांमध्ये राहते आणि 46.1 टक्के लोक एक खोलीच्या घरांमध्ये राहतात़\nजर भारतीय मुसलमानांची वेगवेगळ्या शासनकर्त्यांनी मनधरणी केली आहे, त्यांचे सांत्वन - समाधान केले आहे तर मग त्यांची आर्थिक अवस्था इतकी दयनीय आहे याचे उत्तर हेच की त्यांचा अनुनय केला गेला नाही किंबहुना त्यांच्याविषयी असा प्रचार केला जातो़ आपला स्वार्थ साधणार्‍या लोकांची आपली गुप्त उद्दिष्टें आहेत़\nवोट बँकेचे राजकारण, भारतीय राजनीतित आढळून येणार्‍या उद्दिष्टांमधील मुख्य खलनायक आहे़ जेव्हा रिजर्वेशनच्या संदर्भात मंडल आयोगाच्या शिफारशींना लागू केले गेले, तेव्हा त्याचा हेतू हिंदूच्या मागासलेल्या जाती-जमातींना लाभ पोहोचविणे हा होता़ मुसलमानांना लाभ पोहोचविणे नव्हता़ मुसलमानांना मंडल आयोगाचे काहीच लाभले नाही़ त्याद्वारे फक्त हिंदूच्या मागास वर्गीयांचा अनुनय केला गेला़ उत्तर भारतातील 20 टक्के लोकसंख्या सवर्ण हिंदूंची आहे़ मंडल आयोगाने त्यांच्या हिताला हानी पोहोचली़ त्याच लोकांनी मंडल आयोगाच्या शिफारसी आणि आपल्याच धर्माच्या कनिष्ठ वर्गाविरूद्ध हिंसक प्रदर्शने केलीत़\nभारतातील मुस्लिम अल्पसंख्यांकांच्या स्थितीविषयी राजेंद्र सच्चर कमेटीचा जो अहवाल सादर केला गेला आहे़ त्यामधील भारतीय मुसलमानांची आकडेवारी आणि राष्ट्रीय अध्ययन अहवाल कोणालाही रागात आणू शकतो़ विशेषत: मुस्लिम अल्पसंख्यांकांची आजची सामाजिक आणि आर्थिक अवस्था ह��यूमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार बरीच खाली गेली आहे़ नोकर्‍यांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व नगण्य आहे़ म्हणून त्यांच्यापैकी अधिकांश लोक दारिद्र रेषेहून खालच्या स्तराचे जीवन जगत आहेत आणि त्यातले अधिकांश निरक्षर आहेत़ ही आकडेवारी कोणाच्याही मनात शंका सोडत नाही की गंभीरतापूर्वक सकारात्मक कारवायींविना हा समुदाय सतत जास्तीत जास्त वंचित होत राहील़ .मुस्लिमांचे राजकीय प्रतिनिधीत्व मोठ्या वेगाने कमी होत चालले आहे़ सुरक्षेचा अभाव आणि समानतेच्या कमतरतेमुळे त्यांना धोका जाणवतो आणि ते प्रामुख्याने अल्पसंख्यांक ओळखीवर अवलंबित राहतात़ जातीय दंगलीनंतर निर्माण झालेल्या समस्या आणि मुस्लिमांद्वारे वेगळ्या वस्त्या उभारण्याच्या स्थितीने जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, कारण मुसलमानांचे वेगळ्या वस्तीतला जीवनस्तर खालावला जातो आणि भयपूर्ण मानसिकता निर्माण होते़ ज्यामुळे रूढीवादी विचारसरणीचा विकास होतो आणि दोन्ही समुदायांमध्ये भावनात्मक अडसर उभे राहतात़ प्रशासनात असलेल्या अधिकार्‍यांचा अल्पसंख्यांकाबद्दलचा दृष्टीकोन हळूहळू सावत्र नागरिकांसारखा होत चालला आहे़, जो त्यांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनविण्याचा मार्ग मोकळा करीत आहे़ हळूहळू दोन प्रकारचे परिमाण आणि वर्तन मूळ धरत चालले आहेत़ एक वागणूक बहुसंख्यांक समुदायाच्या सुखवस्तू आणि सामर्थ्यशाली लोकांबद्दल आहे आणि दुसर्‍या प्रकारची वागणूक अल्पसंख्यांक वर्गाबद्दलची आहे़ जातीयवादी शक्तीचे अल्पसंख्यांकांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनविण्याचे ध्येय-उद्दीष्ट साकार व्हायला सुरूवात झाली आहे़\nआज भारतात गरज या गोष्टीची आहे की, ”मुसलमानांचा अनुनय” सारखी बेजबाबदार विधाने वापरली जाऊ नयेत जेणेकरून हा जनसमूह प्रगतीपथावर पुढे जाऊ शकावा, राष्ट्रीय मुख्य प्रवाहात सहभागी होऊ शकावा आणि मुख्य प्रवाहाशी संलग्न असलेल्या अन्य जाती समुहांसोबत शांती आणि सद्भावपूर्वक राहू शकेल़\n- सय्यद हामीद मोहसीन\nसत्याची साक्ष - भाग-6\nमानवतेच्या कल्याणास्तव जमाअतचे प्रशिक्षण शिबीर\nडोळ्यात खुपणार्‍या कोणत्याही राज्याची भविष्यात हीच...\nशरद पवारांच्या सक्रीयतेने राज्यात भाकरी फिरणार\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nउत्सव आनंदाचा साजरा करायचा असतो वि��्वंसाचा नव्हे \nहैदराबाद मुक्तीचा दुर्लक्षित इतिहास\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\nशहादत-ए-हुसैन दु:खाचे नव्हे तर प्रेरणेचे स्त्रोत आ...\nपूरग्रस्तांसाठी पाठविली 40 हजारांची औषधे\nआपल्या अस्तित्वाला उपयोगी सिद्ध करा\nकाश्मीर : स्वर्गाचा घात आणि फाळणीच्या नरकाचा ध्यास...\nमहापूर ओसरला; अडचणी कायम\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n२० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०१९\nभाग्यावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nदेशापुढे आर्थिक मंदीचे आव्हान\nमुस्लिम समाजाविषयीचा अहवाल आणि पोलिसांची मानसिकता\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nडिजिटल लोकशाही बदलते आयाम\nमहानगरी स्त्रियांना येणारे जातिभेदाचे अनुभव\nसत्याची साक्ष - भाग-5\nएकमेकांना भेटण्याचे इस्लामी शिष्टाचार\nएनआरसी : डोंगर पोखरून निघाला उंदीर\nद्वेषाने गाठला परमोच्च बिंदू\nजमीयत उलेमा ए हिंदतर्फे मुस्लिम बोर्डिंग येथे पूरग...\nसावित्रीबाई फुले रुग्णालयाला औषधांचा साठा प्रदान\nआजची युवापिढी व्यसनाच्या आहारी\nपवित्र कुरआनवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nविकासासाठी शाश्वत उपायांची गरज\nभारतीय मुस्लिमांनी इस्लामचा संदेश पोहोचवलाय काय\nश्रद्धा - अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टीकेाण\nकाश्मीर : आयएएस अधिकार्‍याचा राजीनामा\n०६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०१९\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\n‘देशातील पहिली मुलींची शाळा’ म्हणून पुण्यातील `भिडे वाडा' सरकारने `ऐतिहासिक वास्तू' म्हणून जतन करावा\n– सुनीलकुमार सरनाईक महात्मा फुलेंची शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळेला विरोध सुरु झाला. विरोध जसाजसा वाढत गेला गोविंदरावांनी फुलेंनी अंग...\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\nजगातील सर्वाधिक बेरोजगार भारतात\n-शाहजहान मगदुम देशाचे भवितव्य असलेल्या सुशिक्षित तरुणांचे भवितव्य सध्या अंधारात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशात बे...\n०८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०१९\n२० डिसेंबर ते २६ डिसेंबर २०१९\n२१ जून ते २७ जून २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2014/01/", "date_download": "2020-01-20T12:12:22Z", "digest": "sha1:DW6OV3J7XYVWSAFJCM3ENK3IYA3WKZDF", "length": 7601, "nlines": 138, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "जानेवारी | 2014 | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nआताच मी मार्केट मध्ये फिरायला गेलो होतो. मी पहिले आज रविवार असून ही सर्व दुकानदार आरामात ग्राहकांची वाट बघत बसले होते. त्यांचे चेहरे निराश दिसत होते. मला असे निदर्शनास आले की फक्त मॉल, मोबाईल, भाजीपाला, किराणा, औषधं, खाद्य पदार्थ व दारू च्या दुकानांमध्ये गर्दी होती. इतर दुकान अक्षरश: रिकामी होती. यावरून मी असा निष्कर्ष काढला की हल्ली रविवारला जोडून जर सुटी आली की सर्व सहकुटुंब फिरायला जातात. तसेच फक्त जीवनावश्यक वस्तू व चैनीच्या वस्तू घेण्याकडेच सर्वांचा कल दिसतो. बाकी आहे काय आयुष्यात\nहळू हळू आपण पाश्चीमात्याकडे वळत आहोत की काय असे वाटू लागले आहे.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/01/blog-post_11.html", "date_download": "2020-01-20T11:08:29Z", "digest": "sha1:YZVLIFU5IU62DZC52BTGXUQXLFMRFGQS", "length": 9746, "nlines": 132, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (८५) रेल्वेतील युरोपियन अधिकाऱ्यावर कृपा", "raw_content": "\nHomeभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेक्र (८५) रेल्वेतील युरोपियन अधिकाऱ्यावर कृपा\nक्र (८५) रेल्वेतील युरोपियन अधिकाऱ्यावर कृपा\nसोलापूरचा एक रेल्वेतील युरोपियन अधिकारी श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून त्यास संतती व्हावी म्हणून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास अक्कलकोटला आला श्री स्वामींचे दर्शन घेऊन संतान हवे असे मनोमन चिंतन करीत श्री स्वामींच्या पुढे उभा राहिला त्याच्या तोंडाकडे पाहून श्री स्वामी म्हणाले क्या तेरेकू बेटा होना हो जाएगा एक बरस दिन आपल्या मनातील हेतू ओळखून श्री स्वामींनी आपल्यास आशीर्वाद दिला याचे त्या युरोपियन अधिकाऱ्यास मोठे आश्चर्य वाटले आणि त्यास आनंदही झाला पुढे एका वर्षाचे आतच त्याला मुलगा झाला .\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nश्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने अनेकांना पुत्रसंतान प्राप्त झाल्याच्या नवलकथा रेल्वेतील त्या युरोपियन अधिकाऱ्याने ऐकल्या होत्या त्यामुळे त्याला श्री स्वामी समर्थांबद्दल प्रचंड कुतूहल तर होतेच शिवाय पुत्रप्राप्तीचा कृपाशीर्वाद मिळावा हा अंतःस्थ हेतूही होता म्हणून तो श्री स्वामी दर्शनास अक्कलकोटला आला श्री स्वामींचे दर्शन घेऊन तो उभा राहताच श्री स्वामींनी त्याच्या मनातला अंतःस्थ हेतू जाणला क्या तेरेकू बेटा होना हो जावेगा एक बरस दिन असा कृपाशीर्वादही देऊन टाकला या लीलेत त्या युरोपियन अधिकाऱ्याच्या मनातील श्रध्देला श्री स्वामी समर्थांसारख्या अलौकिक दैवी दर्शनाने धुमारा फुटला त्यांच्यातला उरला सुरला प्रापंचिकजडवाद नाहीसा झाला श्री स्वामींनी त्याच्या मनातील पुत्रसंतान प्राप्तीचा हेतू ओळखून त्याला तसा कृपाशीर्वाद मिळाल्यामुळे त्याची श्री स्वामी समर्थांवरील श्रध्दा अधिकच दृढ झाली वर्षभरातच त्याच्या श्रध्देला फळ येऊन त्याला पुत्र झाला त्यादृष्टीने त्याचा श्री स्वामींनी एक प्रकारे उध्दारच केला व दिलेल्या कृपाशीर्वादाचा त्यास प्रत्यय दिला पुढे त्याची श्री स्वामींवरील श्रध्दा इतकी वाढीस लागली की तो स्वतः सहकुटुंब श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला पुन्हा पुन्हा अक्कलकोटला येत राहिला शिवाय त्याने अनेक युरोपियनां��ा श्री स्वामी समर्थांचा दैवी महिमा सांगितला श्री स्वामी जात पात धर्म पंथ गरीब श्रीमंत विव्दान अडाणी असा कोणताही भेदभाव न करता कशी कृपा करीत हा प्रमुख बोध या लीलेतून मिळतो.\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\nक्र (२७७) लोटा विहिरीत फेकला\nक्र (२६९) मीच राम होतो मीच कृष्ण होतो बरे -२\nक्र (२८७) हे साधू खरे कशावरुन \nक्र (२११) मुंबई काय आता आम्हास नवीन पहायची आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%A8&search_api_views_fulltext=--%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-01-20T11:45:16Z", "digest": "sha1:KJGJ2PRIW2RPQ7TREJ6XXLNNPEOVWTTR", "length": 9042, "nlines": 169, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nयशोगाथा (2) Apply यशोगाथा filter\nग्रामविकास (1) Apply ग्रामविकास filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसंपादकीय (1) Apply संपादकीय filter\nउपक्रम (3) Apply उपक्रम filter\nग्रामविकास (3) Apply ग्रामविकास filter\nपोपटराव पवार (3) Apply पोपटराव पवार filter\nव्यवसाय (3) Apply व्यवसाय filter\nउत्पन्न (2) Apply उत्पन्न filter\nग्रामसभा (2) Apply ग्रामसभा filter\nजलसंधारण (2) Apply जलसंधारण filter\nजिल्हा परिषद (2) Apply जिल्हा परिषद filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nलोकसहभागातून दुष्काळी पिंपरी बनले आदर्श गाव\nपुणे-नगर सीमेलगत पारनेर तालुक्यात सुपे गावापासून सात किलोमीटरवर वसलेल्या एक हजार लोकसंख्येच्या पिंपरी गवळीची ओळख आता आदर्श गाव...\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार हवी पीक रचना\nमहाराष्ट्र राज्यात फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर २०१५ पासून राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना कार्यान्वित केली. त्याच सुमारास...\nपौष्टीक वनभाज्या, देशी पीकवाणांना मिळतेय मोठी चालना\nनंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम सातपुडा पर्वतीय भागात कंजाला (ता. अक्कलकुवा) येथे वनभाजी महो���्सव २०१४ पासून घेतला जात आहे. यंदा २९...\n'वित्त आयोगातून किचकट अटीविना किमान दहा लाख मिळावेत'\nआळंदी, पुणे : चौदाव्या वित्त आयोगातून किचकट अटीविना किमान दहा लाख रुपये पायाभूत कामांसाठी ग्रामपंचायतींना मिळायला हवेत. मात्र,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Asakal%2520pune%2520today&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Ahealth&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%2520%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%A8&f%5B4%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97&search_api_views_fulltext=sakal%20pune%20today", "date_download": "2020-01-20T13:13:31Z", "digest": "sha1:KMNM4J5YD4XJLBT6K273YNSPNX6PP77V", "length": 11055, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\n(-) Remove सेफ्टी झोन filter सेफ्टी झोन\nअभिनेत्री (1) Apply अभिनेत्री filter\nचित्रपट (1) Apply चित्रपट filter\nसमृद्धी पोरे (1) Apply समृद्धी पोरे filter\nस्मार्टफोन (1) Apply स्मार्टफोन filter\nसेलिब्रिटी टॉक - ऐंद्रिता राय, अभिनेत्री मी मूळची राजस्थानची आहे; परंतु माझे बाबा भारतीय हवाई दलात असल्याने आमचे राहण्याचे ठिकाण निश्‍चित नसायचे. आता सध्या मी बंगळूरमध्ये स्थायिक आहे. मला अभिनयाची लहानपणापासूनच आवड आहे. त्यामुळे करिअरही अभिनय क्षेत्रातच करायचे, असे मी ठरवले होते. अभिनयाला सुरवात...\nएकजुटीने शेती केल्यास विकास शक्‍य\nसेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका मागच्या लेखात आपण बोलत होतो, की गावतली मुलं आपली शेती करायची सोडून शहरात किरकोळ पगारात नोकरी करायला का येतात शेतकऱ्यांशी मुली लग्न करायला का नकार देतात शेतकऱ्यांशी मुली लग्न करायला का नकार देतात दुसरीकडं अशा मुलांचे आई-वडील त्रस्त आहेत, की त्यांची मुलं त्यांना शेती करायला मदत करत नाहीत. शेतीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ ��ंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/gatirom-p37093991", "date_download": "2020-01-20T11:06:48Z", "digest": "sha1:XKRLZOLT57L3YLX6MKWWAKTJEXFJ6NEK", "length": 16865, "nlines": 273, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Gatirom in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Gatirom upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nGatirom खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें आँख आना (कंजंक्टिवाइटिस) ब्रोंकाइटिस (श्वसनीशोथ) बैक्टीरियल संक्रमण आंखों में जलन\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Gatirom घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Gatiromचा वापर सुरक्षित आहे काय\nGatirom मुळे गर्भवती महिलांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतात. तुम्हाला असे कोणतेही अनुभव आले तर Gatirom घेणे तत्काळ थांबवा. त्याला पुन्हा घेण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Gatiromचा वापर सुरक्षित आहे काय\nतुम्ही स्तनपान देत असाल तर Gatirom घेतल्याने तुम्हाला गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. तुमच्या डॉक्टरांनी ते आवश्यक आहे असे सांगितल्याशिवाय तुम्ही Gatirom घेऊ नये.\nGatiromचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड च्या क्षतिच्या कोणत्याही भितीशिवाय तुम्ही Gatirom घेऊ शकता.\nGatiromचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत साठी Gatirom चे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.\nGatiromचा हृदयावरील परिणाम काय आहे\nGatirom हृदय साठी पूर्णपणे सुरक्षित आहे.\nGatirom खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्��ी तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Gatirom घेऊ नये -\nGatirom हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Gatirom सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nहोय, Gatirom घेतल्यानंतर या क्रिया किंवा कार्ये करणे सुरक्षित असते, कारण याच्यामुळे तुम्हाला पेंग येत नाही.\nते सुरक्षित आहे का\nनाही, Gatirom पासून काही दुष्परिणाम आहेत.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Gatirom चा मानसिक विकारांवरील वापर परिणामकारक नाही आहे.\nआहार आणि Gatirom दरम्यान अभिक्रिया\nGatirom घेताना काही खाद्यपदार्थ खाल्ल्यास त्याच्या क्रियेला काही वेळ लागू शकतो. याबाबतीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nअल्कोहोल आणि Gatirom दरम्यान अभिक्रिया\nGatirom आणि अल्कोहोल यांच्यादरम्यान अभिक्रियेबद्दल माहिती उपलब्ध नाही आहे, कारण या विषयावर अजून संशोधन झालेले नाही.\nGatirom के लिए सारे विकल्प देखें\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Gatirom घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Gatirom याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Gatirom च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Gatirom चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Gatirom चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/sanjay-shinde/", "date_download": "2020-01-20T11:31:32Z", "digest": "sha1:2N5GNUIZFMTMRBQ7S2EBC2FO7ONGC3XI", "length": 7985, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Sanjay shinde | Dainik Prabhat", "raw_content": "\nरश्मी बागल यांना कोंडीत पकडण्यासाठी ‘पवार’ नीती\nसोलापूर - करमाळा विधानसभा मतदासंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने संजय पाटील (घाटणेकर) यांना उमेदवारी दिली होती. त्यानुसार संजय पाटील यांनी उमेदवारीचा...\nसंजय शिंदे यांच्या पराभवाच्या धक्‍क्‍याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न\nसोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे याचा भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी...\nमाढा लोकसभा : शरद पवारांच्या उपस्थित संजय शिंदेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज\nसोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघातून आज संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमान शेतकरी संघटना, मनसे,...\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपाकिस्तानातील बहिणीच्या प्रेमात पडून बनला आयएसआय एजंट\n#FIHProLeague : भारताचा नेदरलँड्सवर सलग दुसरा विजय\n#WrestleRome : बजरंग पाठोपाठ रवीकुमारने पटकावलं सुवर्णपदक\nनिर्भया दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\n मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\n१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन\nसहकार टिकवण्याची जबाबदारी शेतकऱ्याचीही\nचुका करू नका, राष्ट्रवादीचे पॅनल निवडून आणा\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nमुलीच्या संसारातील अती लुडबुड धोकादायक\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपाकिस्तानातील बहिणीच्या प्रेमात पडून बनला आयएसआय एजंट\n#FIHProLeague : भ���रताचा नेदरलँड्सवर सलग दुसरा विजय\n#U19CWC : भारतीय संघाची विजयी सलामी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/maharashtra/3", "date_download": "2020-01-20T12:29:07Z", "digest": "sha1:6NJUKH6JWO6C5VSD5J2SNOGNF3RR5BY6", "length": 26412, "nlines": 313, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "maharashtra: Latest maharashtra News & Updates,maharashtra Photos & Images, maharashtra Videos | Maharashtra Times - Page 3", "raw_content": "\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर प...\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवाद...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ओढून आणत...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्ष...\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू ...\nनिर्भया: अल्पवयीन असल्याचा पवनचा दावा SC न...\nअमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; २ ठार, १५ जखमी\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांप...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी...\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटल...\nICC ODI Rankings: कोहलीचे अव्वल स्थान कायम; राहुलच...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nशबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले......\nभावाचं ब्रेकअप; अमिषा पटेल मदतीला धावली\nतीन दिवस परवीन बाबीचं शव घरात होतं पडून\n'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास चुकीचाः सैफ\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'���टा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुले..\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू ..\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थ..\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nकांद्यानंतर आता बटाटाही महागला\nरातील भाजी संपली की गृहिणींच्या मदतीला धावून येतो तो बटाटा. अनेक जण तर प्रत्येक भाजीत बटाटा घालत असतात. कांदा इतकाच बटाटाही स्वयंपाकघरात गरजेचा असतो. कांदा दराने मेटाकुटीस आणले असतानाच बटाट्याच्या वाढत्या दराने गृहिणींच्या स्वयंपाकघराचे गणित बिघडवले आहे.\nआश्वासक दौऱ्याचे फलित प्रत्यक्षात यावे\nआश्वासक दौऱ्याचे फलित प्रत्यक्षात यावे-औरंगाबाद शहरासाठी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांचा दौरा आश्वासक ठरला, असे मानायला हरकत नाही...\nलंकेविरुद्ध मालिकेत आमचे वर्चस्व- शिखर धवन\n...म्हणून अहमदनगरचा पालकमंत्री झालो नाहीः बाळासाहेब थोरात\nप्रशासनात मोठ्या फेरबदलांचे मुख्यमंत्र्यांचे संकेत\nराज्यातील सत्तात्तरानंतर प्रशासनातही मोठे फेरबदल करण्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ठरविले असून हे बदल विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर करण्यात येणार आहेत. यात राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांना दिलेली सहा महिन्यांची मुदतवाढही मार्चमध्ये संपत असून मुख्य सचिवपदावर सीताराम कुंटे यांची वर्णी लागणार आहे.\nमनसेपाठोपाठ शिवसेनेचंही मुंबईत शक्तिप्रदर्शन\nमनसेने येत्या २३ जानेवारी रोजी महाअधिवेशनाचं आयोजन केलेलं असतानाच शिवसेनेनेही त्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्काराच्या निमित्ताने जल्लोष मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या जल्लोष मेळाव्याला ५० हजार लोक उपस्थित राहणार असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे शिवेसना आणि मनसेच्या शक्तिप्रदर्शनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.\nदेशात महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nकृषी क्षेत्रावरील संकटामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. देशात वर्ष २०१७ च्या तुलनेत शेतकरी आत्महत्येत काही प्रमाणात घट झाली आहे. मात्र, महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे समोर आले आहे.\n'या' विषयाच्या २५ गुणांच्या परीक्षेसाठी दीड तास\nइयत्ता अकरा���ी आणि बारावीसाठी आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयाची २५ गुणांची लेखी परीक्षा कशी घ्यावी, याबाबतचा आराखडा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. यंदा प्रथमच हा आराखडा जाहीर झाल्याने परीक्षेत सुसूत्रता येईल, अशी आशा शिक्षण वर्तुळात व्यक्त होत आहे.\nनीतीनियमांनुसार काम करावे, असा कायम उद्घोष करीत खुबीने हवी ती कामे साधणे हा राजकारणाचा खरा धर्म असतो. नियम डावलून अपेक्षित यश पदरात पाडून घेण्याच्या तत्परतेलाच राजकीय चाणाक्षता म्हटली जाते. हे संकेत पायदळी तुडविल्याचे आरोप झालेच तर 'राजकारणात सर्व क्षम्य' हा नेहमीचा नियम धावून येण्यास सज्ज असतो.\nम टा वृत्तसेवा, नवी मुंबईनवी मुंबईतील सिडकोच्या नळजोडणीधारकांना पाणीबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा सिडको महामंडळातर्फे देण्यात आली आहे...\nअसा घडला 'महाराष्ट्र केसरी'; जाणून घ्या हर्षवर्धनचा डाएट\nनाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने लातूरच्या शैलेश शेळकेला पराभूत करून मानाचा 'महाराष्ट्र केसरी' किताब पटकावला.\nउद्योगपतींसोबत बैठक: शरद पवार मुख्यमंत्र्यांवर नाराज\nमुकेश अंबानी, रतन टाटा यांच्यासह प्रमुख उद्योगपतींसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. मात्र या बैठकीपासून उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना दूर ठेवण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याचे वृत्त आहे.\nकर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवणार: राज्यपाल\nशेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याच्या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा सरकारचा मानस असून, पीक कर्जाची परतफेड वेळेवर करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी सवलती देण्याचा लवकरच निर्णय होईल.\nअधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नका: कोर्ट\n'सरकारे येतात आणि जातात. आयएएस अधिकाऱ्यांनी कायद्याचे पालन करणे अभिप्रेत आहे. त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा त्यांच्या विचारधारांशी संबंध असणे अभिप्रेत नाही. त्यामुळे आपल्या विभागातील कर्तव्यचुकार व घोटाळ्यात आरोपी असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करताना आयएएस अधिकाऱ्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करता कामा नये,'अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांची खरडपट्टी काढली.\nम���ाराष्ट्रात ओबीसी समाजाची जनगणना होणार\nसन २०२१मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याची केंद्र सरकारला शिफारस करणारा ठराव बुधवारी विधानसभेने एकमताने मंजूर केला. या ठरावास सर्व पक्षांनी पाठिंबा दिला.\nमहाराष्ट्र ‘केसरी’चा नवा डाव\nयंदा पारंपरिक रूपडे बदलून नव्या अवतारात झालेल्या 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने अंतिम लढतीत लातूरच्या शैलेश शेळकेचा पराभव करून मानाची गदा उंचावली.\nएससी/एसटीच्या आरक्षणाला राज्याचीही मुदतवाढ\nकेंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही अनुसूचित जाती, जमातीच्या राजकीय आरक्षणाला १० वर्षांची मुदतवाढ दिली आहे. विधानसभेच्या आज झालेल्या एकदिवसीय विशेष बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे.\nभारत बंद; राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं\nनागपूर झेडपीत गडकरी, बावनकुळेंना धक्का\nनागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का बसला आहे. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. तर बावनकुळे यांच्या कोराडी जिल्हा परिषद सर्कलमधून काँग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी झालेत.\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; शहांनी दिली सूत्रे\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\nICC वनडे क्रमवारी: केएल राहुलची हनुमान उडी\nनिर्भया प्रकरण: दोषी पवनची याचिका फेटाळली\nराम शिंदेंच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nएअरटेलची 3G सेवा 'या' १० राज्यात बंद\nजेव्हा शहा नड्डांसाठी खुर्ची ओढून आणतात...\n८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका पळाली\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/nnsbank-limited-nagpur-recruitment-13062019.html", "date_download": "2020-01-20T11:33:37Z", "digest": "sha1:XDCPA77RS7OFRUQXI3IJOXBVUBU4GFGB", "length": 9648, "nlines": 167, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "नागपूर नगरिक सहकारी बँक लिमिटेड [NNSB] मध्ये मूल्यांकक विविध पदांच्या जागा", "raw_content": "\nनागपूर नगरिक सहकारी बँक लिमिटेड [NNSB] मध्ये मूल्यांकक विविध पदांच्या जागा\nनागपूर नगरिक सहकारी बँक लिमिटेड [NNSB] मध्ये मूल्यांकक विविध पदां��्या जागा\nनागपूर नगरिक सहकारी बँक लिमिटेड [Nagpur Nagarik Sahakari Bank Ltd] मध्ये मूल्यांकक विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nशैक्षणिक पात्रता : आयकर प्राधिकरणांसह नोंदणीकृत - मुख्य आयुक्त किंवा विशेष अनुशासनासाठी आयकर महासंचालक उदा. स्थावर मालमत्ता, वनस्पती आणि यंत्रणा.\nशुल्क : शुल्क नाही\nनोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 25 June, 2019\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nसर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र\nसर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती\nदिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या\nशैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती\nव्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)\nमध्य रेल्वे [Central Railway] मुंबई येथे सल्लागार पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२०\nप्रगत संगणन विकास केंद्र [CDAC] हैद्राबाद येथे प्रकल्प अभियंता पदांच्या २६ जागा\nअंतिम दिनांक : २५ जानेवारी २०२०\nइंदिरा गांधी इंस्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च [IGIDR] मुंबई येथे वित्त अधिकारी पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : २१ फेब्रुवारी २०२०\nजिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय [CDMO] पालघर येथे विधी अधिकारी पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : ०४ फेब्रुवारी २०२०\nडिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी [DIAT] मध्ये कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : २९ जानेवारी २०२०\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [TRTI] पुणे येथे विभागीय चौकशी अधिकारी पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२०\nमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [Maha Metro] मध्ये विविध पदांच्या ०३ जागा\nअंतिम दिनांक : १२ फेब्रुवारी २०२०\nमुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड [MRVC] मध्ये उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२०\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्न��त्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/bollywood/rs-25000-imposed-on-hotel-jw-marriott-for-over-charging-rahul-bose-video-effect", "date_download": "2020-01-20T13:09:06Z", "digest": "sha1:GGK4GPN5IYKGWXE7L5H5ITKUNXBPTWYE", "length": 12005, "nlines": 137, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | दोन केळी दिले 442 रुपयांत, पंचतारांकित हॉटेलला उत्पादन शुल्क विभागाचा दणका", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nदोन केळी दिले 442 रुपयांत, पंचतारांकित हॉटेलला उत्पादन शुल्क विभागाचा दणका\nदोन केळ्यांचे बिल 442 रुपये आकारणाऱ्या चंदीगढ येथील जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलला चंदीगढच्या उत्पादन शुल्क विभागाने 25 हजारांचा दंड ठोठावला आहे.\nमुंबई | अभिनेता राहुल बोस याने काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्याला दोन केळी 442 रुपयांमध्ये दिल्याचे त्यांनी सांगितले होते. राहुल हा चंदीगढ येथील जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये होता. त्याला दोन केळ्यांसाठी चक्क 442 रुपये मोजावे लागले होते. त्याने व्हिडिओ पोस्ट करत केळ्यांचे बिल दाखवणारा व्हिडिओ पोस्ट केला. यानंतर हे प्रकरण सर्वांसमोर आले. आता दोन केळ्यांचे बिल 442 रुपये आकारणाऱ्या चंदीगढ येथील जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलला चंदीगढच्या उत्पादन शुल्क विभागाने 25 हजारांचा दंड ठोठावला आहे.\nराहुल बोस यांच्या चित्रपटाचे शूटिंग सध्या चंदीगढमध्ये सुरू आहे. यामुळे तो येथील जेडब्ल्यू मॅरिएट या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबला होता. वर्कआऊट करताना त्याने हॉटेलमधून नाश्त्यासाठी दोन केळी मागवल्या. मात्र या केळींचे बिल भरताना तो चक्रावून गेला. यानंतर त्याने या दोन केळींचे बील दाखवत व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यानंतर सर्व प्रकरणाची दखल पंजाब सरकारने घेतली आहे. या मॅरिएट हॉटेलला 25 हजारांचा दंड आकारण्यात आले आहे. दोन केळ्यांचे 442 रुपये घेणे या हॉटेलला चांगलेच महागात पडले आहे.\nअभिनेता राहुल बोसने सांगितल्यानुसार केळीवर जीएसटी लावण्यात आला होता. फळांवर या हॉटेलने जीएसटी लावलाच कसा असा प्रश्न यानंतर उपस्थित झाला. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त मनदीप सिंग ब्रार यांनी दिले. यानंतर चौकशी करण्यात आली. दरम्यान मॅरिएट हॉटेलला 25 हजारांचा दंड ठोठावला असेही ब्रार यांनी सांगितले.\nटेरर फंडिंगवर NIA चा प्रहार, बारामूलाच्या 4 ठिकाणांवर छापेमारी\nशिवसेना प्रवेशाविषयी राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे म्हणतात की...\n'मी एक काश्मिरी पंडित आहे...', अनुपम खेर यांचा सत्य परिस्थिती सांगणार व्हिडिओ\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेंच्या 'झुंड'चे पहिले पोस्टर प्रदर्शित\nअजय देवगनच्या 'तान्हाजी' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई, एवढे झाले कलेक्शन\nदीपिकाच्या चित्रपटाची कमाई मंदावली, खर्च निघणेही कठीण\nगंगूबाईची भूमिका साकारणार आलिया, 500 रुपयांसाठी नवऱ्यानेच विकले होते कोठ्यात\nसोशल मीडियावर दीपिकाने बदलले नाव, छपाकचा 'असा' प्रभाव\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2009/09/03/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-01-20T11:21:20Z", "digest": "sha1:H4CO2AV5SEOBJE36G75UNG5PPVSMA3PL", "length": 8946, "nlines": 177, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "पुढच्या वर्षी लवकर या | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nपुढच्या वर्षी लवकर या\nआज १२ दिवसानंतर गणपति विसर्जन हॉट आहे. या वर्षी एकुण १२ दिवस बाप्पा आपल्या सोबत होते. किती आनंद वाटत होता. सर्व दूर उल्ल्हास होता. आज मन दुखी होतय. दुखास्रुने बाप्पाला विदा केल जात आहे. “गणपति बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.” या गजराने त्यांची बिदाई होत आहे.\nबाप्पा जातांना सर्वांना दुखी करून गेले\nपण सोबत सर्वांना पाऊस रुपी प्रसाद देऊन गेले\nएक दोन तीन चार गणपती चा जय जय कार\nबाप्पा सर्वांवर मनसोक्त कृपा करा\nआता मात्र भर-पूर पाऊस येऊन द्या\nदुष्काळाचे सावट भूर होऊ द्या\nआम्हा वर आपली कृपा होऊन द्या\nपुढच्या वर्षी पुनः मात्र लवकर या\nसेवेचा आम्हाला अवसर द्या\n← गणपती बाप्पाचे मखर\nलहान मुलांची गम्मत →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/balasaheb-thorat-appointed-new-congress-president-of-the-maharashtra-7-new-committees-have-been-formed-49959.html", "date_download": "2020-01-20T11:39:11Z", "digest": "sha1:OQL3JE7WOICSI5XQZQFIUXRVM6NGPQ77", "length": 31629, "nlines": 251, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती; पाच कार्याध्यक्षांचीही निवड, सुशील कुमार शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\n'ये अंधा कानून है' वांद्रे कोर्टात सुनावणी सुरु असताना वाजलेल्या या गाण्याने 'असा' झाला गोंधळ\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHatchback Cars 2020: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nनवं हेल्मेट खरेदी करणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर ��हित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nShattila Ekadashi 2020: षट्तिला एकादशी साजरी करण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या महत्व आणि शुभ मुहूर्त\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHealth Tips: हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीवर करा 'हे' त्वरित उपाय जे एखाद्याचे जीवन वाचविण्यास येऊ शकतात कामी\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nबाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती; पाच कार्याध्यक्षांचीही निवड, सुशील कुमार शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी\nलोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला (Congress) फार मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. एकीकडे राहुल गांधी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असताना, महाराष्ट्रातही अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा (Maharashtra Congress President) राजीनामा दिला होता. आता त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. या शर्यतीत हर्षवर्धन पाटील यांचे नावही चर्चेत होते मात्र थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. सोबतच सोबतच पाच कार्याध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे.\nराज्यात कॉंग्रेसचा फक्त एकच खासदार निवडून आला आहे. त्यामुळे विधिमंडळ पक्षनेते हे पद आपोआप बाळासाहेब थोरात यांना मिळाले. आता प्रदेशाध्यक्ष पदासाठीही त्यांच्या नावाचा निर्णय झाला आहे. दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या बैठकीत बाळासाहेब थोरात यांच्या नावावर सहमती झाली होती. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, बसवराज पाटील, विश्वजीतक कदम आणि मुझफ्फर हसन यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. (हेही वाचा: बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी; राधाकृष्ण विखे पाटील यांना शह देण्यासाठी काँग्रेसची खेळी)\nकॉंग्रेसने राज्यात एकूण सात समित्यांची स्थापना केली आहे. सर्व समित्यांचे अध्यक्षपद सुशील कुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर प्रचार प्रमुखपदी नाना पटोले यांची नेमणूक करण्यात आली आहे. थोरात यांनी नगर जिल्ह्यातल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग सात वेळा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे. मराठा समाजाचे मातब्बर नेते अशी ओळख असलेले बाळासाहेब कॉंग्रेसचे निष्ठावंत नेते आहेत.\nBalasaheb Thorat Congress Maharashtra Congress President Rahul-Gandhi Sushil Kumar Shinde काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राहुल गांधी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nमुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांचा बंद अखेर मागे; 19 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nकाँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना देशद्रोहाच्या प्रकरणात अटक\nशबाना आजमी यांची प्रकृती स्थिर, वर्सोवा येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू; 18 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n देशासाठी काम केलं तर सावरकर यांना अभिमान वाटेल; आदित्य ठाकरे यांचा संजय राऊत यांना टोला\nमुंबई: कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे निधन; वयाच्या 87 वर्षी घेतला अखेरचा श्वास; 17 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nAkola Zilla Parishad President Election 2020: अकोला जिल्हा परिषदेत प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे महाविकासआघाडीचा स्वप्नभंग; भाजपची भारीपला अप्रत्यक्ष मदत\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल दे���मुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nअमित शाह का कार्यकाल हमेशा याद रहेगा: पीएम मोदी : 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nएक्टर कमाल राशिद खान उर्फ KRK का आरोप, सलमान खान इन 2 एक्टर्स का करियर कर रहे हैं बर्बाद, पढ़ें पूरा ट्वीट\nमुजफ्फरपुर शेल्टर होम केस: दिल्ली की साकेत कोर्ट ने ब्रजेश ठाकुर समेत 19 आरोपियों को दोषी ठहराया\nCAA Protest: भूपिंदर सिंह हुड्डा बोले- कोई राज्य नागरिकता कानून को लागू करने से इनकार नहीं कर सकता\nMaghi Ganesh Jayanti 2020: कब है माघी गणेश जयंती जानें शुभ मुहूर्त, पूजा विधि और महत्व\nShubh Mangal Zyada Saavdhan Trailer: आयुष्मा�� खुराना की समलैंगिक लव स्टोरी का रोमांटिक ट्रेलर हुआ रिलीज, देखें Video\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/water-purifiers/water-purifiers-price-list.html", "date_download": "2020-01-20T11:19:11Z", "digest": "sha1:T6ORSRWAXZTASWA42GRH4G5ZMBUMH6MG", "length": 19341, "nlines": 408, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "वॉटर प्युरिफिलर्स India मध्ये किंमत | वॉटर प्युरिफिलर्स वर दर सूची 20 Jan 2020 | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nवॉटर प्युरिफिलर्स India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nवॉटर प्युरिफिलर्स दर India मध्ये 20 January 2020 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 3452 एकूण वॉटर प्युरिफिलर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन Aqua फ्रेश ग्रँड १२ल रक AquaFresh इंडिया रो व उफ टीडीएस ऍड्जसूत्रे वॉटर प्युरीफिर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Ebay, Naaptol, Snapdeal, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी वॉटर प्युरिफिलर्स\nकिंमत वॉटर प्युरिफिलर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन अमृतम कंमेर्सिल इओनिझेर नो स्टोरेज लेटर रौऊफ वॉटर प्युरीफिर Rs. 3,85,000 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.59 येथे आपल्याला ग्रँड प्लस रो टॅप सर्विस उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nवॉटर प्युरिफिलर्स India 2020मध्ये दर सूची\nमस्त्य बेसिक 15 लेटर रो वॉट� Rs. 6969\nकेंट ओरिजिनल इंलीने सेट फ� Rs. 998\nतेचतेस्ट वॉटर Quality टेस्टर व Rs. 199\nAquaultra अ७०० १४स्टेज रो व उफ म� Rs. 4699\nAqua अल्ट्रा अ३०० रो व उफ मिन� Rs. 4550\nदर्शवत आहे 3452 उत्पादने\nयुरोफाबी इलेक्ट्रॉनिक्स पवत लटड\n10 लेटर्स अँड बेलॉव\n10 लेटर्स तो 20\n20 लेटर्स अँड दाबावे\nशीर्ष 10 वॉटर प्युरिफिलर्स\nमस्त्य बेसिक 15 लेटर रो वॉटर प्युरीफिर\n- स्टोरेज कॅपॅसिटी 15 Ltr\nAqua फ्रेश ग्रँड १२ल रक AquaFresh इंडिया रो व उफ टीडीएस ऍड्जसूत्रे वॉटर प्युरीफिर\n- स्टोरेज कॅपॅसिटी 5-15 Ltr\nAquaFresh स्विफ्ट 15 लेटर रो व उफ टीडीएस कंट्रोलर वॉटर प्युरीफिर\n- पॉवर कॉन्सुम्पशन व व लॅम्प 11 Watt\nकेंट ओरिजिनल इंलीने सेट फॉर केंट r o अँड व\n- स्टोरेज कॅपॅसिटी No\nतेचतेस्ट वॉटर Quality टेस्टर विथ कोइ टीडीएस मीटर\nAquaultra अ७०० १४स्टेज रो व उफ मी टीडीएस कंट्रोलर वॉटर प्युरीफिर\n- स्टोरेज कॅपॅसिटी 15 Ltr\nAqua अल्ट्रा अ३०० रो व उफ मिनरल टीडीएस कंट्रोलर वॉटर प्युरीफिर\n- स्टोरेज कॅपॅसिटी 15 Ltr\n- पॉवर कॉन्सुम्पशन व व लॅम्प 11 Watt\nAqua अल्ट्रा फिम 15 लेटर रौऊफ वॉटर प्युरीफिर\n- स्टोरेज कॅपॅसिटी 15\n- पॉवर कॉन्सुम्पशन व व लॅम्प 12\n- स्टोरेज कॅपॅसिटी 15 Ltr\nAqua फ्रिसच 12 L नेक्सस ग्रँड ब्लू रो व उफ टीडीएस अडजस्टर वॉटर प्युरीफिर\n- स्टोरेज कॅपॅसिटी 12 Ltr\n- स्टोरेज कॅपॅसिटी 8.5 Ltr\nरॉयल AquaFresh सग फ्रेश ग्रॅन्ड००२ रौऊफ वॉटर प्युरीफिर\n- स्टोरेज कॅपॅसिटी 10\nइथ रो सिस्टिम्स व उफ टीडीएस कंट्रोलर वॉटर प्युरीफिर फ्री पूर्व फिल्टर 15 लेटर\n- स्टोरेज कॅपॅसिटी 11 Ltr\nविट्टमिक्स बिसलेरी डिस्पेन्सर पुम्प्स\nइथ रो सिस्टिम १५ल्टर 5 स्टेज सुपर रो व उफ वॉटर प्युरिफिलर्स\n- स्टोरेज कॅपॅसिटी 15 Ltr\nओझेन कंमेर्सिल 25 लेटर रो वॉटर प्युरीफिर\n- स्टोरेज कॅपॅसिटी 25\n- फ्लोव रते 25\nमस्त्य रॉयल 15 लेटर रौऊफ वॉटर प्युरीफिर\n- स्टोरेज कॅपॅसिटी 15 Ltr\nमुक्त इंटर्प्रिसें मॅन्युअल वॉटर डिस्पेन्सर 20 वॉटर डिस्पेन्सर\n- स्टोरेज कॅपॅसिटी 20\nहिंद्वारे कॅलिस्टो 7 L रो व उफ वॉटर प्युरीफिर\n- स्टोरेज कॅपॅसिटी No\nAqua फ्रेश ग्रँड १२ल रक AquaFresh इंडिया रो व उफ टीडीएस अडजस्टर वॉटर प्युरीफिर\n- स्टोरेज कॅपॅसिटी 5-15 Ltr\nऔरंगे वॉटर लिली प्युरीफिर रो सिस्टिम ब्लॅक\n- स्टोरेज कॅपॅसिटी 8.5 Ltr\nमस्त्य अल्कलीने 15 लेटर रौउफाळकळीने वॉटर प्युरीफिर\n- स्टोरेज कॅपॅसिटी 15 Ltr\nडील Aquagrand पोर्ट 10 लेटर ग्रॅव्हिटी वॉटर प्युरीफिर\n- स्टोरेज कॅपॅसिटी 10\nव फ्लोव कंप्लेंट किट विथ लॅम्प चेंबर बॅरल अँड 1 4 2 काँनेक्टर्स फॉर ऑल कीड रो उफ वॉटर ���्युरिफिलर्स\n- स्टोरेज कॅपॅसिटी NO STORAGE\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2020 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/technology/five-netflix-features-know-more-about-it-42919.html", "date_download": "2020-01-20T12:59:27Z", "digest": "sha1:GTHULY77UBBU3L62YMQ2WY5XT4DW7HA4", "length": 33402, "nlines": 260, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Netflix वापरत असाल तर 'या' 5 फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या | 📲 LatestLY मराठी", "raw_content": "\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nHyundai Kona बनली जगात सर्वाधिक उंचीवर पोहोचणारी पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही; गिनीज बुकमध्ये नोंद, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य ��ागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHyundai Kona बनली जगात सर्वाधिक उंचीवर पोहोचणारी पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही; गिनीज बुकमध्ये नोंद, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\n 74 लाखाची कार आणि 7 कोटी रुपये जिंकण्याची संधी; फक्त करावे लागेल एक काम, जाणून घ्या ऑफर\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेट���े पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nShattila Ekadashi 2020: षट्तिला एकादशी साजरी करण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या महत्व आणि शुभ मुहूर्त\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nNetflix वापरत असाल तर 'या' 5 फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या\nनेटफ्लिक्स (फोटो सौजन्य- Pixabay)\nसध्या भारतात मनोरंजाच्या सर्विस मध्ये Netflix चे नाव आघाडीवर आहे. 2016 रोजी नेटफ्लिक्सने भारतात आपली सेवा युजर्ससाठी सुरु केली. तर नेटफ्लिक्सवरील Sacred Games ही वेबसीरिज प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याने त्यानंतर काही दिवसातच नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन घेणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढली. नेटफ्लिक्सवरील काही वेवसीरिज या भारतात शूट केल्या जात आहेत.\nतसेच नेटफ्लिक्सने 11 ऑरिजनल सीरिजसह भारतात 22 ऑरिजनल चित्रपटांची घोषणा केली आहे. मात्र नेटफ्लिक्स वापरण्यासाठी युजर्सला त्याचे सब्सक्रिप्शन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही नेटफ्लिक्स वापरत असलास तर या 5 भन्नाट फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या.\nनेटफ्लिक्समधील ऑफलाईन फिचर्स बऱ्याच जणांना माहिती आहे. परंतु जर तुम्ही एखाद्या वेळेस विमानातून प्रवास करत असल्यास तेथे इंटरनेट सुरु होत नाही. अशा वेळी तुम्हाला नेटफ्लिक्सवरील ऑफलाईन हे फिचर्स उपयोगी पडले. तर तुमच्या आवडीची कोणतीही वेबसीरिज किंवा चित्रपट नेटफ्लिक्सवरुन डाऊनलोड करुन ऑफलाईन पाहू शकता.\nनेटफ्लिक्स युजर्सला त्याच्या आवडीनुसार एखाद्या वेबसीरिजचे ऑप्शन दिले जाते. जेणेकरुन तुम्ही यापूर्वी नेटफ्लिक्सवर पाहिलेल्या वेबसीरिजच्या कथेच्या अनुरुप काही वेबसीरिजचे सगेशन्स तुम्हाला दाखवले जाते. त्याचसोबत नव्याने येणाऱ्या कार्यक्रमांबद्दलसु्द्धा तुम्हाला नोटिफिकेशन मिळते.\n3) इन्स्टग्राम शेअरिंग (Instagram Sharing):\nसध्या सोशल मीडियात इन्स्टाग्रामचे युजर्स फार प्रमाणात आहेत. तर आता नेटफ्लिक्सच्या माध्यमातून तुम्ही पाहत असलेल्या वेबसीरिजचे नाव तुम्ही तुमच्या इन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये पोस्ट करु शकता.\n4) युजर्स प्रोफाइल (User Profile):\nनेटफ्लिक्सवर युजर्स आपले 5 वेगवेगळे पाच प्रोफाइल तयार करु शकतो. त्यामध्ये लहान मुलांसाठी किड्स प्रोफाइलचे सुद्धा ऑप्शन देण्यात आले आहे.\nभारतात नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन 500 रुपयांपासून सुरु आहे. एका महिन्यासाठी युजर्सला 500 रुपये द्यावे लागतात. या सब्सक्रिप्शनच्या माध्यमातून युजर्स अनलिमिटेड सीरिड, चित्रपट, कॉमेडी आणि डॉक्युमेंट्रिज पाहायला मिळतात. तर दोन युजर्ससाठी 650 रुपये मोजावे लागतात.\n(Sacred games Season 2: सेक्रेड गेम्स साठी प्रेक्षकांना पाहावी लागणार वाट, Netflixने दिले हे कारण)\nसध्या नेटफ्लिक्सवर वेबसिरिजच्या माध्यमातून विविध घटनांवर आधारित नव्या कथा पाहायला मिळतात. तर 'सेक्रेड गेम्स 2' मध्ये कल्की कोचीन ही अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अनुराग कश्यप आणि नीरज घायवान यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. नवाजुद्द���न आणि सैफ ची जुगलबंदी या ही वेळेस प्रेक्षकांवर छाप पडण्यास यशस्वी होईल का याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.\nnetflix netflix features Netflix India नेटफ्लिक्स नेटफ्लिक्स इंडिया नेटफ्लिक्स फिचर्स\nNetflix पाहण्यासाठी युजर्सला द्यावे लागणार 50 टक्के कमी रक्कम, कंपनी लवकरच आणणार 3 नवे प्लॅन\nBest Marathi Movies of 2019: 'आनंदी गोपाळ' यांच्यातील अतूट नातं ते 'हिरकणी' ची शौर्यगाथा, हे आहेत या वर्षातील Top 10 मराठी चित्रपट\nनेटफ्लिक्स इंडियाने रविचंद्रन अश्विन याला दिला 'Man Of The Watch' पुरस्कार, टीम इंडियाच्या फिरकीपटूचे प्रतिसाद पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर\n1 डिसेंबर पासून सॅमसंग सोबत 'या' स्मार्ट टीव्ही मध्ये Netflix दिसणार नाही\n'Drive' ची बंद पडलेली गाडी अखेर मार्गावर; Netflix वर होणार रिलीज\nNetflix, Amazon Prime सारख्या OTT प्लॅटफॉर्म्सवर येणार सेन्सॉरशिप प्रसारण मंत्रालय लवकरच घेणार एक कार्यशाळा\n'हिंदु-फोबिक' सामग्रीवरून Netflix विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याच्या वृत्ताचे शिवसेनेने Fake News म्हणत केले खंडन\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nHyundai Kona बनली जगात सर्वाधिक उंचीवर पोहोचणारी पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही; गिनीज बुकमध्ये नोंद, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, र��जनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nCAA को लेकर पीएम मोदी ने कांग्रेस पर साधा निशाना, कहा- नकारे जाने के बाद लोगों के बीच फैला रहे हैं झूठ: 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nदीपिका पादुकोण के इस TikTok Video को देखकर भड़के लोग, कहा- पैसों के लिए शर्म भी बेच दी\nजम्मू-कश्मीर के डीजीपी दिलबाग सिंह बोले 'दक्षिणी कश्मीर' में खात्मे की कगार पर हिजबुल मुजाहिदीन\nमनी लॉन्ड्रिंग केस में रॉबर्ट वाड्रा की बढ़ सकती हैं मुश्किलें, करीबी सीसी थंपी को ED ने किया गिरफ्तार\nजाकिर नाइक को पनाह देना पड़ा भारी मलेशियाई PM महातिर मोहम्मद ने भारत के लिए कही ये बड़ी बात\nदिल्ली विधानसभा चुनाव 2020: नामांकन दाखिल नही कर पाए सीएम केजरीवाल, रोड शो में हुए लेट, अब कल भरेंगे पर्चा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nWhatsApp Down झाल्याने Twitter च्या माध्यमातून युजर्स व्यक्त करत आहेत मजेशीर प्रतिक्रिया, पाहा ट्विट\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2011/09/", "date_download": "2020-01-20T12:01:36Z", "digest": "sha1:ETWWZ5MQDBW7S7QVGSEL5FQ3U5LBUF54", "length": 13944, "nlines": 191, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "सप्टेंबर | 2011 | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nमहागाई वरील एक अप्रतिम प्रतिक्रिया फेस बुक वर कोणी तरी टाकली होती. खुपक आवडली म्हणून येथे टाकत आहे.\nतु रुसला आहेस माझ्यावर,\nफक्त फ़ेस बुक, गुगल\nपर्यंतच मर्यादित राहिले आहे\nपण तु इतका रागावला आहेस\nमाझी त्यावरील फ़्रेंडशिप ची रेक्वेस्ट\nअक्शेप्ट सुध्दा करित नाहिस.\nPosted in माझ्या कविता.\tTagged माझ्या कविता\nPosted in माझ्या कविता.\tTagged काव्य, माझ्या कविता\nसध्या वर्तमान पत्रात बिन भिंतीच्या शाळेचा विषय खुप चर्चिला जातोय. हे वाचुन मला माझे लहानपण आठवले. मी सुमारे १९७१-७२ मध्ये ६ वी ७ वी मध्ये असेल. माझा जन्म महाराष्ट्रातील्च. दुसरी पर्यंत मी येथेच शिकलो. परिस्थितीमूळे आम्हाला मध्यप्रदेशात जाव लागल. तेथे ५ वी पर्यंत मराठी शाळा होती. पण ६ वी पासुन हिंदीत शिक्षण घ्यावे लागले. तेव्हा आमचे प्राचार्य होते श्री पाठक सर. त्यांना वेगळं करण्याची खुप हौस होती. नेहमी ते वेगळे काही तरी करत असत. त्यांची शिकवण्याची पध्दतपण वेगळी होती.\nविदेशात फ़ोरेस्ट स्कुलची संकल्पना आहे हे ह्या चित्रावरुन स्पष्ट होते. गुगल वरुन सापडलेले हे चित्र.\nएके दिवशी त्यांनी फर्मान काढले की संपुर्ण शाळा जवळ जंगलात असलेल्या नदीकाठावर भरेल. ६ वी पासुन ११ वी पर्यंतची सायंस, आर्ट्स व कॊमर्स ची आमची शाळा. म्हणजे विद्यार्थी संख्या जास्तच. जंगल व नदी शाळेच्या जवळ म्हणजे १ ते दिड किलोमीटर अंतरावर होते. सकाळी सर्व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी निघाली कि थेट नदीकाठावर जाऊनच थांबायची. मग वेगवेगळ्या झाडाखाली वेगवेगळे वर्ग भरायचे. सुटी होण्यापुर्वी सर्व विद्यार्थी रांगेने आधी शाळेत यायचे मग सुटी होत असे. निसर्गाच्या सान्निध्यात आमचा अभ्यास खुप छान होत असे. सर्व विद्यार्थी आनंदी असत.\nआमचे पाठक सर प्राचार्य असुन सुध्दा आम्हाला इंग्रजी हा विषय शिकवित असत. पण काही तास घेत असत. खरे सर वेगळे होते. ते नसले तेव्हा प्राचार्य शिकवित असत. त्यां\nच्यामुळे माझी इंग्रजी भाषा छान झाली. त्यांनी आमच्या ११ वी च्या बेच (१९७७) वर खुप मेहनत घेतली होती. म्हणुन आमच्या एकमेव बेच मधुन सर्वात जास्त ५ विद्यार्थी इंजिनिअरिंगला गेले होते. निकाल पण खुप छान लागला होता. मी त्यांचा आवडता विद्यार्थी अत्यंत गरिब पण हुशार असल्याने त्यांना आवडत होतो. ११ वी मध्ये मी ्मेरिट मधे आलो होतो. जिल्ह्यात पहिला म्हणुन त्यांनी माझे खुप कौतुक केले होते. मला इंजिनिअरिंग कॊलेजला त्यांनीच प्रवेश मिळवुन दिला होता. फोर्म सुध्दा त्यांनीच मा\nशिवाय कॊलेजच्या डायरेक्टरांना पत्र देऊन मला शिक्षणासाठी एखादी नौकरी किंवा आणखी काही मदत करण्याची विनंती केली होती. आज मी इंजिनिअर आहे निव्वळ त्यांच्यामुळेच. मी स्वतःला धन्य मानतो कि मला असे प्राचार्य लाभले.\nमाफ करा विषय भरकटला. तर बिन भिंतीची श���ळा आम्ही लहानपणीच अनुभवली आहे.\nआम्हाला त्यावेळी गणित शिकविणारे शर्मा सर व रसायन शास्त्र शिकविणारे रविंद्र परांजपे सर आता फ़ेस बुकवर भेटले आणि मी धन्य झालो.\nPosted in ईको फ़्रेन्डली, संस्कार, स्वानुभव.\tTagged ईको फ़्रेन्डली, कौतुक, सत्य घटना, स्वानुभव\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF%2520%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87&f%5B0%5D=field_site_section_tags%3A1250&f%5B1%5D=field_site_section_tags%3A42&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Aeducation&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87", "date_download": "2020-01-20T12:25:23Z", "digest": "sha1:P5D37GHMJ6K6AJNSUQE4GEW6I4LOMLPE", "length": 11867, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\nमराठा समाज (2) Apply मराठा समाज filter\nअनंत सरदेशमुख (1) Apply अनंत सरदेशमुख filter\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nब्राह्मण (1) Apply ब्राह्मण filter\nमराठा आरक्षण (1) Apply मराठा आरक्षण filter\nमराठा क्रांती मोर्चा (1) Apply मराठा क्रांती मोर्चा filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nराज ठाकरे (1) Apply राज ठाकरे filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nरोजगार (1) Apply रोजगार filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nशिवाजी महाराज (1) Apply शिवाजी महाराज filter\nस्टार्टअप (1) Apply स्टार्टअप filter\n#sakalformaharashtra ‘एकत्र येऊया...’साठी सरसावले लाखो हात\nराज्यात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एकत्र येऊया मार्ग काढूया’ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आज लाखो हात सरसावले आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवर व सामाजिक संस्थांनी या अभियानाला...\nमराठी तरुणांनी आत्महत्या करू नये: राज ठाकरे\nमुंबई : कोणत्याही जाती-धर्मातील मराठी तरुणाने आत्महत्या करु नये, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे म्हणाले, मराठा मूक-क्रांती मोर्चाचे ठाण्यातील माझ्या भाषणात मी जाहीर कौतुक केले होते. असे शांततापूर्ण मोर्चे भारताच्या इतिहासात यापूर्वी कधी निघाले नव्हते, असेही म्हटले होते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%97%E0%A4%B2%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%97%E0%A4%B2%2520%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8", "date_download": "2020-01-20T12:14:11Z", "digest": "sha1:RXXYRNVSDFQYAHGHQWDEWWNPGHQGRIEU", "length": 12275, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove गूगल वाढदिवस filter गूगल वाढदिवस\nगुगल टॉक (1) Apply गुगल टॉक filter\nगुगल डुडल (1) Apply गुगल डुडल filter\nगुगल मॅप्स (1) Apply गुगल मॅप्स filter\nबंगळूर (1) Apply बंगळूर filter\nभारतरत्न (1) Apply भारतरत्न filter\nराज ठाकरे (1) Apply राज ठाकरे filter\nरामनाथ कोविंद (1) Apply रामनाथ कोविंद filter\nराष्ट्रपती (1) Apply राष्��्रपती filter\nलता मंगेशकर (1) Apply लता मंगेशकर filter\nवाढदिवस (1) Apply वाढदिवस filter\nशीर्षक (1) Apply शीर्षक filter\nसोशल मीडिया (1) Apply सोशल मीडिया filter\nहैदराबाद (1) Apply हैदराबाद filter\nhappy birthday lata mangeshkar : गानसम्राज्ञी लतादीदींना मान्यवरांच्या शुभेच्छा\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 90वा वाढदिवस भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर त्यांच्या जन्मदिनानिमित्त जगभरातून सोशल मीडिया शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सामान्य चाहत्यापासून ते राजकारणी, सेलेब्रेटींनी आपल्या लाडक्या लतादीदींना शुभेच्छा व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...\nhappy birthday google : गूगलच्या या खास 10 गोष्टी माहीत आहे का\n1998मध्ये पीएचडी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना लार्ज स्केल सर्च इंजिन तयार करण्याची कल्पना सुचली. या दोघांची नावे म्हणजे लैरी पेज आणि सर्जी बेन. या दोघांनी सर्च इंजिनचे सर्वांत मोठे व्यासपीठ असलेल्या गूगलचा शोध लावला. गूगल अधिकृतरित्या कंपनी म्हणून उभी राहण्यापूर्वी लैरी आणि बेन या...\nhappy birthday google : जाणून घ्या, कसा झाला गूगलचा जन्म\nनवी दिल्ली : आज आपल्या सर्वांचे भरवशाचे आणि ज्याच्याशिवाय आपले पानही हालत नाही असे सर्च इंजिन गूगलचा 21वा वाढदिवस आहे. रोज आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या गूगलचा शोध कुणी लावला हे आपल्याला माहित आहे का 1998मध्ये पीएचडी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना लार्ज स्केल सर्च इंजिन तयार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2020-01-20T13:32:19Z", "digest": "sha1:TLL5HIRWV64XCWM6Z7PW2IXSRWILMEOP", "length": 3078, "nlines": 63, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "मंगळूर - विकिपीडिया", "raw_content": "\nमंगळूर (कोडीयाल), हें भारतांतल्या कर्नाटक राज्यातलें एक शार.\nहें शार दक्षीण कन्नड जिल्ल्याच्या कारभाराचें थळ.\nतुळू, कोंकणी,कन्नड ,ब्यारी आनी मलयाळी भासो थंयचे लोक उलयतात.\nमंगळूर कर्नाटकातले एक प्रमूख बंदर जावन आसा.\nमंगळूरतल्यो शिक्षणसंस्थो खूब प्रसिद्ध.\ntitle=मंगळूर&oldid=168380\" चे कडल्यान परतून मेळयलें\nह्या पानाचो उल्लेख कर\nहें पान शेवटीं 27 फेब्रुवारी 2017 दिसा, 16:01 वोरांचोर बदलेलें.\nमजकूर क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक लायसेंस हाच्या अंतर्गत उपलब्ध आसा; हेर अटी लागू जावं शकतात. चड म्हायती खातीर वापराच्यो अटी पळयात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/same-deutz-fahr-agromaxx-45e/mr", "date_download": "2020-01-20T13:01:42Z", "digest": "sha1:CCGXYE4B7CRNXHV4QIHIK7CYEEJSQQLB", "length": 10309, "nlines": 260, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Same deutz fahr tractor | Agromaxx 45E deutz tractors India | Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nऑन रोड प्राइज मिळवा डेमोसाठी विनंती तुलना जुना ट्रॅक्टर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nइंजिन रेट आरपीएम :\nपुढील गीयर संख्या :\nउलटा गीयर संख्या :\nलिफ्टिंग कैपेसिटी ऐट स्टैण्डर्ड फ्रेम :\nSame Deutz Fahr Agromaxx 45E ची इतर लोकप्रिय ट्रॅक्टर्स सह तुलना करा\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा :\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nकिंमत जाणून घेण्यासाठी फॉर्म भरा :\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nमी सहमत आहे की खालील \"निवेदन\" बटण क्लिक करून मी माझ्या ट्रेक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईल\" वर खेतीगाडी किंवा त्याच्या भागीदाराकडून कॉल स्पष्टपणे विचारत आहे.\nही उत्पादन माहिती सामान्य आणि कंपनी किंवा त्याच्या वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणत्याही त्रुटीचा अहवाल द्या connect@khetigaadi.com .\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nआम्हाला आपले शहर सांगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/ncp-leader-ajit-pawar-likely-to-become-deputy-chief-minister-in-chief-minister-uddhav-thackeray-cabinet-82034.html", "date_download": "2020-01-20T13:02:03Z", "digest": "sha1:YA7CEVLJVAVGZNJAHH4U2YJ5EUIBF2WZ", "length": 34136, "nlines": 250, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार उपमुख्यमंत्री-मीडिया रिपोर्ट | 📰 LatestLY मर���ठी", "raw_content": "\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nHyundai Kona बनली जगात सर्वाधिक उंचीवर पोहोचणारी पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही; गिनीज बुकमध्ये नोंद, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकस��ख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHyundai Kona बनली जगात सर्वाधिक उंचीवर पोहोचणारी पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही; गिनीज बुकमध्ये नोंद, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\n 74 लाखाची कार आणि 7 कोटी रुपये जिंकण्याची संधी; फक्त करावे लागेल एक काम, जाणून घ्या ऑफर\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये ���न्नाट पार्टी (See Photos)\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nShattila Ekadashi 2020: षट्तिला एकादशी साजरी करण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या महत्व आणि शुभ मुहूर्त\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nउद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार उपमुख्यमंत्री-मीडिया रिपोर्ट\nमहाराष्ट्र अण्णासाहेब चवरे| Nov 28, 2019 12:48 PM IST\nशिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडखोर नेते अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) असण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार हे आगोदरच निश्चित झाले होते. मात्र, राष्ट्रवादीतून उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरला नव्हता. अजित पवार यांचे बंड आणि घरवापसी पाहता जयंत पाटील यांचे नाव चर्चेत होते. दोन्ही नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी चुरस असल्याचे चित्र प्रसारमाध्यमांतील वृत्तांमधून दिसत होते. त्यात पाटील यांच्या नावावर अधिक जोर होता. दरम्यान, एबीपी माझा या वृत्तवाहिणीने वृत्त दिले आहे की, अजित पवार हे उपमुख्यमंत्री होणार आहेत.\nमहाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री पद आणि विधानसभा अध्यक्षपदावरुन जोरदार रस्सीखेच होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विधानसभा अध्यक्षपदावर दावा सांगितला होता. दोन्ही पक्षांनी भूमिका घेतली होती की, एकवेळ उपमुख्यमंत्रीपद नको पण, विधानसभा अध्यक्षपद हवे. अखेर शेवटी विधानसभा अध्यक्षपद काँग्रेस पक्षाकडे तर, उपमुख्यमंत्री पद हे राष्ट्रवादी पक्षाकडे आले.\nमहाविकास आघाडी सत्तेवर आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचेच नाव चर्चेत होते. मात्र, सर्व काही सुरळीत चालले असताना मध्येच अजित पवार यांनी बंड केले आणि ते भाजपसोबत गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. अखेर निकराचे प्रयत्न केल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीत स्वगृही परतले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांचे वजन पहिल्यासारखे राहणार नाही. त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार नाही, असे बोलले जात होते. (हेही वाचा, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे छगन भुजबळ घेणार मंत्रीपदाची शपथ)\nअजित पवार यांचे बंड शमून ते पुन्हा स्वगृही परतले. त्यानंतर ते पक्षात सक्रीयही झाले होते. मात्र, आज पुन्हा एकदा सकाळी प्रसारमाध्यमांतून वृत्त आले की, अजित पवार यांचा फोन नॉट रिचेबल येतो आहे. अजित पवार यांचा फोन नॉट रिचेबल येण्याचे अनेक अर्थ काढले जात होते. मात्र, काही वेळातच बातमी आली की, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचा संपर्क होत आहे. दोघे बोलत आहेत. शपथविधी सोहळ्यालाही हे दोघे मिळूनच उपस्थिती लावणार आहे. दरम्यान, काही वेळात पुन्हा एकदा वृत्त आले की, अजित पवार हे उपमुख्यमंत्री होणार आहेत.\nAjit Pawar Chief Minister Uddhav Thackeray Deputy Chief Minister NCP Uddhav Thackeray Cabinet अजित पवार उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे मंत्रिमंडळ महाविकासआघाडी राष्ट्रवादी काँग्रेस\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nमुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांचा बंद अखेर मागे; 19 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nमुंबई पाठोपाठ पुण्यातही नाईटलाईफ सुरु होणार अजित पवार यांनी दिले हे उत्तर\nशबाना आजमी यांची प्रकृती स्थिर, वर्सोवा येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू; 18 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n देशासाठी काम केलं तर सावरकर यांना अभिमान वाटेल; आदित्य ठाकरे यांचा संजय राऊत यांना टोला\nमुंबई: कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे निधन; वयाच्या 87 वर्षी घेतला अखेरचा श्वास; 17 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजप नेते प्रसाद लाड यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट; काय असेल या भेटीमागचं कारण\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nHyundai Kona बनली जगात सर्वाधिक उंचीवर पोहोचणारी पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही; गिनीज बुकमध्ये नोंद, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने श���कवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nइंग्लैंड के प्रिंस हैरी ने कहा- शाही परिवार से अलग होने के अलावा मेरे पास कोई विकल्प नहीं था\nCAA को लेकर पीएम मोदी ने कांग्रेस पर साधा निशाना, कहा- नकारे जाने के बाद लोगों के बीच फैला रहे हैं झूठ: 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nदीपिका पादुकोण के इस TikTok Video को देखकर भड़के लोग, कहा- पैसों के लिए शर्म भी बेच दी\nजम्मू-कश्मीर के डीजीपी दिलबाग सिंह बोले 'दक्षिणी कश्मीर' में खात्मे की कगार पर हिजबुल मुजाहिदीन\nमनी लॉन्ड्रिंग केस में रॉबर्ट वाड्रा की बढ़ सकती हैं मुश्किलें, करीबी सीसी थंपी को ED ने किया गिरफ्तार\nजाकिर नाइक को पनाह देना पड़ा भारी मलेशियाई PM महातिर मोहम्मद ने भारत के लिए कही ये बड़ी बात\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/robot", "date_download": "2020-01-20T13:17:45Z", "digest": "sha1:EXLLILWNJEOEFHMNYF4BCZQ64QPZ2HPX", "length": 25519, "nlines": 309, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "robot: Latest robot News & Updates,robot Photos & Images, robot Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर प...\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवाद...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nजम्मूः पुलवामात CRPF कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nअलाहाबादचं नाव प्रयागराज केलं; सुप्रीम कोर...\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्ष...\nअमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; २ ठार, १५ जखमी\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांप...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्���ाचा प्रयत्न\nशेअर बाजार गडगडण्याची 'ही' आहेत कारणे\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी...\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nICC ODI Rankings: कोहलीचे अव्वल स्थान कायम; राहुलच...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\nविराट- अनुष्काने केलं टीमसोबत सेलिब्रेशन\nमोदींचं ट्वीट कॉपी करून फसली उर्वशी रौतेला...\nघटस्फोटानंतर पत्नीच्या प्रेमात पडला स्टार\nअख्तरांनी दिले शबानांच्या तब्येतीचे अपडेट\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का...\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुले..\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू ..\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थ..\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nहॅलो, आय अॅम आइन्स्टाइन रोबो\nमी बीग बींचा फॅन; रोबो अॅक्टरची प्रतिक्रिया\nआयआयटी मुंबई येथे टेकफेस्ट सुरू असून, अभिनय करणारा रोबो सादर करण्यात आला. मी बीग बी अमिताभ बच्चन यांचा खूप मोठा फॅन आहे, अशी प्रतिक्रिया या रोबोने दिली. जगातील पहिला अॅक्टर आणि परफॉर्मर म्हणून ओळख असणारा 'रोबोथेस्पिअन' मुंबईतील आयआयटी टेकफेस्टचे प्रमुख आकर्षण ठरला आहे.\nमुंबई आयआयटीत अवतरला 'हा' तानाजी\nयेत्या १० जानेवारीला 'तान्हाजी' हा बहुप्रतिक्षित सिनेमा बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे. पण, त्यापूर्वी आणखी एक 'तानाजी' पुन्हा लढण्यासाठी सज्ज होतोय. त्याचा पराक्रम पाहण्यासाठी तुम्हाला जावं लागेल ते आयआयटी, मुंबईच्या 'टेकफेस्ट'मध्ये.\nरोबोटिक सर्जरीत असते अचूकता\nजगातील काही निष्णात सर्जननी कॅडॅव्हरिक लॅबमध्ये पारंपरिक व रोबोच्या पद्धतीने कॅडॅव्हरिक बोनवर शस्त्रक्रिया केल्या. त्यात पारंपरिक पद्धतीत २८ टक्के शस्त्रक्रियांमध्ये जवळ चार अंश कोनाचा आउटलायर ही त्रुटी आढळून आली.\nतंत्रवेड्यांना सध्या आयआयटी, मुंबईच्या ‘टेकफेस्ट’चे वेध लागले आहेत. अँड्रॉइड, अलेक्सा आणि रोबोटिक्सपर्यंत वेगवेगळ्या विषयांवरील कार्यशाळा तंत्रप्रेमींसाठी आकर्षण ठरणार आहेत. जाणून घ्या त्यातल्याच कार्यशाळांविषयी.\nपुढचे युद्ध स्वदेशी शस्त्रांनी जिंकूः लष्कर प्रमुख\nलष्करात पुढील काळात स्वदेशी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जणार आहे. यामुळे भारत पुढचे युद्ध स्वदेशात विकसित झालेल्या शस्त्रांनी लढेल आणि जिंकेलही, असा विश्वास लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी व्यक्त केलाय.\nपाहा: एअर इंडियाचा विमान उचलून नेणारा रोबो\nमुंबईच्या मुलींनी स्वीकारलं समुद्र स्वच्छतेचं आव्हान\nवांद्रे आगीत रोबो कुचकामी\nआग विझवण्यासाठी अग्निशमन दलात एक कोटी खर्चून रोबो दाखल झाला असला प्रत्यक्षात वांद्रे येथील एमटीएनएल इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी उतरवले असता रोबो कुचकामी ठरला असल्याचे बोलले जात आहे.\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nवांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीत सोमवारी आग लागली. या इमारतीत सुरुवातीला १०० हून अधिक जण अडकले होते. अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. जवानांसोबत एक रोबोदेखील आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी आज प्रथमच या रोबोचा वापर करण्यात आला.\nफॅक्ट चेक: रोबोने खरंच माणसावर हल्ला केला का\nबोस्टन डायनॅमिक्सचा ह्युमनाइड रोबो 'अॅटलास'चा मानवाला मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे जगभरातील विज्ञानप्रेमी आश्चर्यचकित झाले आहेत. पण अॅटलासने खरंच मारहाण केली आहे का या व्हिडिओत किती तथ्य आहे हे जाणून घेऊया\nनोकरभरती: आता रोबो घेत आहेत मुलाखती\nमोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरभरतीसाठी आता मुलाखती घेणारे पॅनल बसवले जात नसून चक्क रोबो मुलाखती घेऊन लोकांची निवड करत आहेत. रोबोटिक अॅलगोरिदमिक सॉफ्टवेअरच्या साहाय्याने अनेक कंपन्या इच्छुकांच्या व्हिडिओ मुलाखती घेत आहेत.\nरोबोद्वारे मूत्रपिंडातील ट्यूमर काढण्यात यश\nमूत्रपिंडातील ट्यूमर अद्ययावत रोबोटिक सर्जरी तसेच अल्ट्रासाउंडच्या मदतीने दुर्मीळ प्रकारच्या ट्यूमरपासून रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश आले. त्यामुळे ५५ वर्षांच्या रुग्णाला जीवदान मिळाले.\nपुणेः रोबोद्वारे मूत्रपिंडातील ट्यूमर काढण्यात यश\nमूत्रपिंडातील ट्यूमर अद्ययावत रोबोटिक सर्जरी तसेच अल्ट्रासाउंडच्या मदतीने दुर्मीळ प्रकारच्या ट्यूमरपासून रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश आले. त्यामुळे ५५ वर्षांच्या रुग्णाला जीवदान मिळाले. पिंपरी-चिंचवडमधील एका ५५ वर्षांच्या रुग्णाला उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाले होते. मात्र, असह्य पोटदुखीने ते बेजार होते. वेदना कमी करण्यासाठी त्यांनी अनेक औषधोपचार घेतले. मात्र, त्यांचा त्रास कमी होत नव्हता. त्यानंतर त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी त्यांना सोनोग्राफी करून घेण्यास सांगितले.\nकमीत कमी श्रमात जास्तीत जास्त व कमीत कमी वेळेत काम करण्याची व करवून घेण्याची वृत्ती आता सर्वतोपरी होत आहे. अशावेळी यंत्रमानवाकडून काम करवून घेणे ही काळाची गरज होत चालली आहे. चला तर मग, आज आपण जाणून घेऊया की यंत्रमानवाचा किंवा रोबोटचा वापर कुठल्या क्षेत्रात सर्रास होत आहे ते\nचीनमध्ये चौकीदार 'रोबो' आहे\nkp bot robo: केरळ: देशातील पहिला रोबो पोलीस कार्यरत\nकेरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी त्रिवेंद्रम पोलीस मुख्यालयात देशातील पहिला मानवी रोबो पोलिस 'केपी-बॉट'चे उद्घाटन केले. केपी-बॉट पोलीस मुख्यालयाच्या मुख्य कार्यालयासमोर उभा राहून ड्युटी करणार आहे. केपी-बॉटला पोलीस उपनिरीक्षकाचा दर्जा देण्यात आला आहे. हा भारतातील पहिला ह्यूमनॉइड, तर जगातील चौथा रोबो आहे. डेटा गोळा करणे, तसेच पोलिसांच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणणे ही कामे केपी-बॉट करणार आहे.\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nustad robot : आता रोबोट करणार ट्रेनची देखभाल\nट्रेनची देखभाल करण्यासाठी रेल्वेने एक रोबोट तयार केला आहे. हा रोबोट केवळ ट्रेनचे फोटोच काढणार नाही तर ट्रेन कोचच्या खालील सर्व पार्टची तपासणीही करणार आहे. त्यामुळे ट्रेनच्या सुरक्षेसाठी हा रोबोट वरदानच ठरणार आहे.\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत; मोदींचा टोला\nसाईंचा जन्म शिर्डी की पाथरीचा, वादावर पडदा\nजम्मूः पुलवामात CRPF कॅम्पवर ग्रेनेड हल���ला\nविराट- अनुष्काने केलं टीमसोबत सेलिब्रेशन\nAUS ओपन: फेडररने रचला अनोखा विक्रम\nजनतेतून सरपंच निवड होणार बंदः हसन मुश्रीफ\nशेअर बाजार गडगडण्याची 'ही' आहेत कारणे\nटाटाच्या तीन कार २२ जानेवारीला होणार लाँच\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; शहांनी दिली सूत्रे\nघटस्फोटानंतर पत्नीच्या प्रेमात पडला स्टार\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Afrp&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%80&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B3%5D=changed%3Apast_hour&search_api_views_fulltext=frp", "date_download": "2020-01-20T13:04:45Z", "digest": "sha1:PRU4LOKYAUCZFK3C27WL2UROIE62T3DR", "length": 16473, "nlines": 315, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\n(-) Remove सर्व बातम्या filter सर्व बातम्या\nपश्चिम महाराष्ट्र (4) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove सोलापूर filter सोलापूर\nसुभाष देशमुख (3) Apply सुभाष देशमुख filter\nकर्जमाफी (2) Apply कर्जमाफी filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nदेवेंद्र फडणवीस (2) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nअतिवृष्टी (1) Apply अतिवृष्टी filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nउद्धव ठाकरे (1) Apply उद्धव ठाकरे filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nगाळप हंगाम (1) Apply गाळप हंगाम filter\nचंद्रकांत पाटील (1) Apply चंद्रकांत पाटील filter\nजयकुमार गोरे (1) Apply जयकुमार गोरे filter\nजिल्हा परिषद (1) Apply जिल्हा परिषद filter\nडाळिंब (1) Apply डाळिंब filter\nशेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार होता, त्याचं काय झालं\nअकलूज (सोलापूर) : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजाराची मदत देणार होते, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणार होते, आश्‍वासनांची नुसती खैरात झाली; परंतु प्रत्यक्षात काय असा प्रश्‍न उपस्थित करताना बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाशी या सरकारचे काहीच देणेघणे नाही, केवळ भाजपला दूर ठेवणे, एवढाच एककलमी...\nसाखर कारखानदारीही टिकायला हवी : सहकारमंत्री देशमुख\nसोलापूर : गाळप झालेल्या उसाच्या बिलापोटी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यास सरकार आणि साखर कारखाने बांधिल आहेत. एफआरपीच्यावर कोणत्या कारखान्याने किती रक्कम द्यावी ही सरकारची जबाबदारी ना��ी. शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचा मोबदला मिळाला पाहिजे. हा मोबदला मिळत असताना साखर उद्योगही टिकला पाहिजे अशी भूमिका...\nएफआरपीवरून सरकार लावतंय शेतकरी-कारखानदारांमध्ये भांडण : आ. सावंत\nसोलापूर : देशातील कोणत्याच उद्योगाला जेवढी बंधने नाहीत, तेवढी बंधने साखर उद्योगाला घातली आहेत. साखर दर, निर्यात आणि \"एफआरपी' हे सगळे विषय केंद्राच्या अखत्यारित आहेत. कारखानदार आणि शेतकरी यांच्यात विश्‍वासाचे नाते आहे; परंतु साखरेचे दर पाडून एफआरपीचा मुद्दा पुढे करून सरकार शेतकरी आणि कारखानदार...\nसहकारमंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतकऱ्याची चिठ्ठी लिहून आत्महत्या\nसोलापूर - मागील गाळप हंगामात राज्यातील 63 तर 2011 ते 2017 मध्ये ऊस गाळप केलेल्या 53 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या ऊसबिलाची तीन हजार 274 कोटी रुपयांची येणेबाकी आहे. वर्षभराच्या खर्चाचे नियोजन करून जोपासलेल्या ऊसबिलाची रक्‍कम वेळेवर न मिळाल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यात...\nसाखर कारखान्यांना मदतीस सरकार सकारात्मक - देशमुख\nसोलापूर - बाजारामध्ये साखरेच्या कोसळलेल्या भावामुळे साखर कारखानदारांपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे देणेही त्यांना जिकिरीचे वाटू लागले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे साखर कारखानदारांना मदत करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची...\nसोलापूरमध्ये ऊसदाराचा तिढा कायम\nआंदोलनात शेट्टी उतरणार; कारखाने बंद ठेवले तर सांगली, कोल्हापूर, कर्नाटकात ऊस नेणार सोलापूर - राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर या जिल्ह्यांतील उसाच्या पहिल्या उचलीचा तिढा सुटला आहे, परंतु सोलापूरचा तिढा सुटत नाही. जिल्ह्यातील कारखानदार अडेलतट्टूपणाची भूमिका घेत असल्याने बैठका फक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/rain-in-next-2-to-3-days-in-marathwada-vidarbh-and-south-maharashtra-says-weather-department/", "date_download": "2020-01-20T13:09:54Z", "digest": "sha1:QWPRJNJN7RYDFVFMBM75CTVIADDWBUHM", "length": 15791, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशास्त्रीय संगीत महोत्सवाने रसिकांना दिली सुरांची मेजवानी\nराम शिंदेंनी ‘डिवचलं’, रोहित पवारांनी ‘खिजवलं’, नगरचं राजकारण फॉर्मात\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\nईदगाह मैदानावरील सभेला ‘हिंदू राष्ट्र’चा विरोध\nमोदींची विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’, द्रविड, कुंबळे, लक्ष्मणच्या ‘स्पिरिट’चं दिलं उदाहरण\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n निर्भयाच्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nजे. पी. नड्डा शहांची जागा घेणार, भाजपच्या 11 व्या अध्यक्षपदी बिनविरोध…\nकॅमेऱ्याला मादी समजला नर ड्रॅगन…नंतर काय झाले…वाचा सविस्तर\nप्रिन्स हॅरीने पत्नीसह सोडले राजघराणे;‘रॉयल हायनेस’ उपाधीही ठोकरली\nयेमेनमध्ये मशिदीवर क्षेपणास्त्र हल्ला, 83 जवान ठार\nइसिसच्या 250 किलो वजनाच्या दहशतवाद्याला अटक, उचलण्यासाठी बोलावली क्रेन\nआम्ही आता शांत बसणार नाही; इमरान खान यांची पुन्हा दर्पोक्ती\nआयसीसी क्रमवारीत रोहित-विराट सुस्साट; बुमराह, जाडेजाचीही आगेकुच\nविराट-रोहित जोडीचा ‘रन’धमाका, टीम इंडियाकडून ‘कांगारू मर्दन’\nइथिओपियाच्या हरिसाने रचला इतिहास, मुंबई मॅरेथॉन जिंकताना नोंदवली विक्रमी वेळ\nसुधा सिंगची जेतेपदाची हॅटट्रिक हिंदुस्थानी गटात केला पराक्रम\nहाफ मॅरेथॉनमध्ये नाशिक कनेक्शन, आरती पाटील, मोनिका आथरे अव्वल तीनमध्ये\nसामना अग्रलेख – माणुसकीला काळिमा\nठसा – डॉ. शशिकांत बऱ्हाहाणपूरकर\nदिल्ली डायरी – जगनमोहन रेड्डी यांचा ‘तीनतिघाडा’\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\n‘तान्हाजी’ पाहण्यासाठी तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख चित्रपटगृहात, अजय देवगण भावूक\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अ���ी खान\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेच्या ‘झुंड’चं पोस्टर पाहिलंत का\nपाहा सई मांजरेकरचा मराठमोळा लूक\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nPhoto – थंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे ‘हे’ आहेत धोके\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\nशेतकऱ्यांपुढील नवे आव्हान – हवामान बदलाचे संकट\nटिवल्या-बावल्या – आनंदाचा ठेवा हरपला\nदक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता\nदक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात येत्या तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून, याठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता एमजीएमच्या खगोल व अंतराळ विज्ञान केंद्राचे प्रमुख श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे.\nसध्या मध्य महाराष्ट्र प्रदेशावर दिवसभर वातावरण ढगाळ रहात असून येत्या दोन तीन दिवस यात आणखी वाढच अपेक्षित आहे. हिंदी महासागरात श्रीलंकेच्या पश्चिमेकडे एक चक्रवात निर्माण होत आहे. याचे येत्या दोन दिवसांत चक्रिय कमी दाबाचे क्षेत्रात रूपांतर होईल असे दिसते आहे व हे पश्चिमे उत्तर दिशेला अरबी समुद्राच्या दिशेला दिनांक १४-१५ मार्च दरम्यान सरकेल. याचा परिणाम म्हणून दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ भागात हलका ते मध्य स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे.\nउन्हाळा सुरू होऊन महिना होऊन गेला. सध्या ढगाळ वातावरण असल्याने कमाल तापमानात घट झाली असल्याने पहाटेच्या वेळी थंडी जाणवत आहे. सध्याच्या पश्चिमी विक्षोपीय वाऱ्यांचा अभ्यास केला असता हे वारे उत्तर गोलार्धात आता ही सक्रिय असून त्याचा परिणाम आपल्याकडे या पावसादरम्यान काही ठिकाणी गारपीटीची शक्यताही दिसते आहे.\nगुडी पाडव्याच्या काळात हे ढगाळ वातावरण असल्याने कमाल तापमानावर याचा परिणाम होईल व यावर्षीचा उन्हाळा सुसह्य राहील असे दिसते आहे. याचा परिणाम येत्या पावसाळ्यात आपल्या प्रदेशात (पुर्व मराठवाडा/ विदर्भ / तेलंगणा) पावसाचे प्रमाण ही कमी असण्याचे संकेत मिळत असल्याचे श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.\nमोदींची विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’, द्रविड, कुंबळे, लक्ष्मणच्या ‘स्पिरिट’चं दिलं उदाहरण\nशास्त्रीय संगीत महोत्सवाने रसिकांना दिली सुरांची मेजवानी\n‘तान्हाजी’ पाहण्यासाठी तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख चित्रपटगृहात, अजय देवगण भावूक\nआयसीसी क्रमवारीत रोहित-विराट सुस्साट; बुमराह, जाडेजाचीही आगेकुच\nराम शिंदेंनी ‘डिवचलं’, रोहित पवारांनी ‘खिजवलं’, नगरचं राजकारण फॉर्मात\nमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर शिर्डीवासीयांचा बंद मागे\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n निर्भयाच्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nजे. पी. नड्डा शहांची जागा घेणार, भाजपच्या 11 व्या अध्यक्षपदी बिनविरोध...\nतुमच्यात धमक असती तर तुम्ही उद्योगपती असतात; नितीन गडकरींनी सनदी अधिकाऱ्यांना...\n#JammuKashmir सैन्याकडून हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nईदगाह मैदानावरील सभेला ‘हिंदू राष्ट्र’चा विरोध\nया बातम्या अवश्य वाचा\nमोदींची विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’, द्रविड, कुंबळे, लक्ष्मणच्या ‘स्पिरिट’चं दिलं उदाहरण\nशास्त्रीय संगीत महोत्सवाने रसिकांना दिली सुरांची मेजवानी\n‘तान्हाजी’ पाहण्यासाठी तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख चित्रपटगृहात, अजय देवगण भावूक\nआयसीसी क्रमवारीत रोहित-विराट सुस्साट; बुमराह, जाडेजाचीही आगेकुच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.greencampabc.com/mr/", "date_download": "2020-01-20T11:56:53Z", "digest": "sha1:B5T2FRMRAFKXRUP4XACDR4G75BMJGTMW", "length": 8458, "nlines": 184, "source_domain": "www.greencampabc.com", "title": "जलरोधक कॅम्पिंग पवित्र निवास मंडपाच्या बॅग, सहल ब्लॅंकेट, बीच टॉवेल झोपलेला - ग्रीन कॅम्पिंग", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनवीन झोन हार्नेस आणि दुवा अग्रहक्क\nउच्च गुणवत्ता ultralight आई त्से पिशवी\nसॉकर वैशिष्ट्य सहल घोंगडी\nअतिरिक्त मोठ्या आकार सहल घोंगडी\nएक तंबू जलरोधक फॅब्रिक किती पाणी स्तंभ संबंधित नाही फक्त आहे की नाही, सर्वात महत्वाचे डिझाइन आणि कारागिरी आहेत. हे सोपे ध्वनी, पण बाजारात तंबू बरेच जलरोधक नाही, अगदी हे पाणी स्तंभातील 5000mm उल्लेख केला आहे. शक्य कधीही दिमाखात प्रकाश पाऊस करा जे घरातील पाऊस चाचणी उपकरणे, केल्याबद्दल धन्यवाद, हे आम्हाला पूर्ण जलरोधक तंबू निर्माण करण्यास सक्षम करण्यासाठी खात्री कोणत्याही येणे शक्यता शोधण्यासाठी आम्हाला मदत करा.\nआपल्या त्से पिशवी शिवणकाम बांधकाम काय आहे आपल्या कारणासाठी की तंदुरुस्त तसेच आहे का आपल्या कारणासाठी की तंदुरुस्त तसेच आहे का आपल्या पुरवठादार तुम्हाला सांगितले का प्रत्येक बांधकाम आपल्या त्से पिशवी आणि वैशिष्ट्य बांधकाम वापरले जाते आपल्या पुरवठादार तुम्हाला सांगितले का प्रत्येक बांधकाम आपल्या त्से पिशवी आणि वैशिष्ट्य बांधकाम वापरले जाते सामान्यतः, आहेत बाजारात 2 भिन्न बांधकाम, एच चेंबर आणि दुहेरी एच chamber.The एच चेंबर, सोपा आणि सर्वात लोकप्रिय बांधकाम आहे शेल, पृथक् शिवणे आणि थेट एकत्र अस्तर. या बांधकाम सहसा उन्हाळ्यात-स्प्रिंग मॉडेल वापरले जाते.\nआपण अनेक स्तर आपल्या सहल घोंगडी या, आत काय आहे माहीत आहे का प्रत्येक वेगळ्या सहल घोंगडी वैशिष्ट्य काय आहे प्रत्येक वेगळ्या सहल घोंगडी वैशिष्ट्य काय आहे हे सामान्य या प्रकारे करू. ऍक्रेलिक, ध्रुवीय लोकर आणि छापील पॉलिस्टर वरच्या साहित्य म्हणून, पीई आणि अॅल्युमिनियम Foil, PEVA, तळाशी म्हणून जलरोधक ऑक्सफर्ड. मध्यम साहित्य म्हणून स्पंज आणि पॉलिस्टर फायबर. सहल घोंगडी काही फक्त 2 स्तर आहेत. आपण बाजारात विविध आयटम शोधू शकता, आम्हाला, तो नाही समस्या आहे. आम्ही पेक्षा जास्त सहल चादरी च्या 1,000,000 निर्मिती, मी विश्वास आहे आम्ही तुमच्यासाठी योग्य आयटम आहे. अधिक माहितीसाठी, कृपया सामान्य प्रश्न येथे तपासा किंवा आमच्याशी संपर्क साधा.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nइमारत 1, beitang औद्योगिक पार्क, hehai रोड, चंगझहौ, जिआंगसू प्रांत, चीन\nसॉल्ट लेक 2017 ORSM\n2017 HK गिफ्ट आणि प्रीमियम सुंदर\n2017 रशिया मध्ये चीन कमोडिटी शो\n2016 फ्रिएदरिचषफेन मधील युरोप मैदानी सुंदर\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/india-dumps-the-second-sim-card-with-a-vengeance-60-mn-numbers-set-to-be-history/articleshow/66754073.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-01-20T11:38:42Z", "digest": "sha1:IEJJEVZ2YGM3FMKP3VUSUQMGW2XRJKG5", "length": 18676, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "New SIM : यापुढे एकच सिम कार्ड? - india dumps the second sim card with a vengeance, 60 mn numbers set to be history | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nयापु���े एकच सिम कार्ड\nदेशातील दूरसंचार उद्योगात येत्या सहा महिन्यांत मोठा भूकंप होण्याची शक्यता असून, ग्राहकांकडे असलेल्या सिम कार्डांमध्ये तब्बल सहा कोटींनी घट होण्याचा अंदाज आहे. ग्राहकांकडून विविध कंपन्यांच्या सिम कार्डचा वापर करण्याऐवजी शक्यतो एकाच कंपनीचे सिम कार्ड वापरण्याचा नवा ट्रेण्ड...\nयापुढे एकच सिम कार्ड\nदेशातील दूरसंचार उद्योगात येत्या सहा महिन्यांत मोठा भूकंप होण्याची शक्यता असून, ग्राहकांकडे असलेल्या सिम कार्डांमध्ये तब्बल सहा कोटींनी घट होण्याचा अंदाज आहे. ग्राहकांकडून विविध कंपन्यांच्या सिम कार्डचा वापर करण्याऐवजी शक्यतो एकाच कंपनीचे सिम कार्ड वापरण्याचा नवा ट्रेण्ड रूजत असल्याने ही घट होणार आहे. जवळपास सर्वच कंपन्यांकडून एकसारख्या सेवा आणि दर आकारण्यात येत असल्याने हा बदल होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.\nदूरसंचार उद्योगातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार भारती एअरटेल आणि आयडिया या दोन दूरसंचार सेवा पुरवठादारांनी केवळ अल्प किंमतीच्या रिचार्ज योजना सादर करणाऱ्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी तशाच पद्धतीच्या योजना सादर करण्याची घोषणा केली आहे. विश्लेषकांच्या मते त्यामुळे आता ग्राहक नवीन सिम कार्ड घेताना या तीनपैकी एकाच कंपनीचे कार्ड घेण्यावर भर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध कंपन्यांकडील एकूण ग्राहकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.\nऑगस्ट २०१८अखेर देशात एकूण मोबाइल ग्राहकांची संख्या १.२ अब्जांवर पोहोचल्याचे दिसून आले. दूरसंचार उद्योगातील तज्ज्ञांच्या मते आगामी दोन ते तीन महिन्यांत नव्या ग्राहकांच्या संख्येत थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या देशात ७.३ कोटी ते ७.५ कोटी ग्राहक एकाच सिम कार्डचा वापर करणारे असून, उर्वरित ग्राहक दोन सिम कार्डचा वापर करीत असल्याचे दिसून आले आहे. 'सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया'चे संचालक (सीओएआय) राजन मॅथ्यू यांच्या मते आगामी सहा महिन्यांमध्ये मोबाइलधारकांच्या संख्येत अडीच कोटी ते तीन कोटींची घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका विश्लेषकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार आगामी दोन तिमाहींमध्ये मोबाइलधारकांच्या संख्येत साडेचार कोटी ते सहा कोटींची घट होण्याची दाट शक्यत�� आहे.\n'डेलॉइट इंडिया'च्या टेक्नॉलॉजी, मीडिया आणि टेलिकम्युनिकेशनचे संचालक हेमंत जोशी यांच्या मते विविध कंपन्यांच्या चांगल्या आणि आपल्या आवाक्यात असणाऱ्या सेवांचा वापर करण्यासाठी ग्राहकांकडून एकापेक्षा अधिक सिम कार्डचा वापर करण्यात येतो. आपण खर्चत असलेल्या रकमेच्या बदल्यात चांगली आणि किफायतशीर सेवा मिळावी, इतकाच हेतू त्यामागे असतो. दोन ते तीन वर्षांपूर्वी सर्व कंपन्यांकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि त्यांचे दर भिन्न असल्यामुळे एकापेक्षा अधिक सिम कार्डांचा वापर करण्याकडे कल होता. मात्र, सध्या जवळपास सर्वच मोबाइल सेवा पुरवठादारांकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवा आणि त्यांचे दर सारखेच असल्यामुळे एकापेक्षा अधिक कंपन्यांचे सिम कार्ड अथवा सेवा घेण्याची आवश्यकता उरलेली नाही. जोशी यांच्या मते अनेक सिम कार्डपेक्षा एकच सिम कार्डचा वापर होणे दूरसंचार उद्योगासाठी चांगली बाब आहे. त्यामुळे कंपन्यांना खऱ्या अर्थाने ग्राहकांचा कल जाणता येणार असून, भविष्यातील डावपेच आणि सेवेचा विस्तार ठरविता येणार आहे.\n..तर त्यांची सेवा बंद\nनियमित रीचार्ज न करणाऱ्या ग्राहकांची सेवा खंडित करण्याचा निर्णय भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या आघाडीच्या दूरसंचार सेवा पुरवठादारांनी नुकताच घेतला आहे. दोन्ही कंपन्यांनी २८ दिवसांची मुदत असलेल्या ३५ रुपये, ६५ रुपये आणि ९५ रुपयांच्या नव्या योजना सादर केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमांतून दोन्ही कंपन्यांनी रिलायन्स जिओफोन यूजरसाठी सादर करण्यात आलेल्या ४९ रुपयांच्या किमान योजनेला टक्कर देण्याचा चंगच बांधला आहे. त्यामुळे आता ग्राहकांनाही कोणत्या तरी एकाच मोबाइल सेवा पुरवठादाराकडून सेवा घेणे क्रमप्राप्त होणार आहे.\nरिलायन्स जिओतर्फे 'व्हीओएलटीई'वर आधारित आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवा सादर करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ही सेवा भारत आणि जपानमध्ये सुरू होणार आहे. 'व्हीओएलटीई'वर आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवा सादर करणारी 'रिलायन्स जिओ' ही देशातील पहिलीच कंपनी ठरणार आहे. या रोमिंग सेवेचा फयदा जपानमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. या सुविधेमुळे जपानी पर्यटकांना एचडी दर्जाचा आवाज आणि उच्च वेगाच्या डेटा सेवेचा लाभ मिळणार आहे.\nतुम्हालाही तुम���्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nअमेरिकेचा चीनला दणका; अर्थव्यवस्थेच्या घोडदौडीला लगाम\nसात वर्षानंतर आले 'गोल्ड ईटीएफ' अच्छे दिन\nउद्योगांमध्ये हस्तक्षेप नको; 'टाटासन्स'च्या प्रमुखांची नाराजी\nमोदी-शाहांकडे एक व्हिजन आहे, त्यांना साथ दिलीच पाहिजे : रतन टाटा\nहायकोर्टाने ठरवलं; PMC बँकेचा तिढा सुटणार\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यांचा दावा\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घोडदौडीला लगाम\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटली मिळणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nयापुढे एकच सिम कार्ड\npetrol, diesel price: पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त होणार...\nप्रत्येक मतदारसंघात पासपोर्ट सेवा केंद्र...\nकेंद्र सरकार मांडणारपूर्ण अर्थसंकल्प\nUrjit Patel: 'उर्जित पटेल यांनी परिपक्वता दाखवली'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/technology/dhs-users-soon-select-channels-by-sms-69097.html", "date_download": "2020-01-20T12:56:23Z", "digest": "sha1:U5I433BEBDU5I2XSPKZZTZFTMDWLNG3N", "length": 31975, "nlines": 250, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "DTH युजर्ससाठी खुशखबर! लवकरच SMS च्या माध्यमातून चॅनल निवडता येणार | 📲 LatestLY मराठी", "raw_content": "\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nशिर���डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHatchback Cars 2020: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nनवं हेल्मेट खरेदी करणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nShattila Ekadashi 2020: षट्तिला एकादशी साजरी करण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या महत्व आणि शुभ मुहूर्त\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\n लवकरच SMS च्या माध्यमातून चॅनल निवडता येणार\nDTH युजर्सला आता लवकरत एका टेक्स्ट मेसेजच्या चॅनलची निवड करता येणार आहे. तसेच नको असलेले चॅनल्स सुद्धा अनसब्सक्राइब करता येणार आहेत. टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायने (TRAI) डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म्स ऑपरेशन यांना निर्देशन देत असे सांगितले आहे की, लवकरच चॅनल्स आता एसएमएसच्या माध्यातून निवडण्याची सुविधा सुरु करावी. त्याचसोबत ट्रायने डीपीओला चॅनल क्रमांक 999 वर सर्व चॅनलची माहिती आणि त्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कांची माहिती देण्यास सांगितले आहे. त्यामुळे ग्राहकांना अगदी सोप्या पद्धतीने आवडीचे चॅनल निवडता येणार आहे. तसेच आवडीच्या चॅनलसाठी किती रुपये द्यायचे हे सुद्धा त्यांना कळणार आहे.\nट्रायने एसएमएसच्या माध्यमातून चॅनल निवडण्याची सुविधा 15 दिवसात चॅनल क्रमांक 999 वर उपलब्ध करुन डीपीओला सांगितले आहे. त्याचसोबत सब्सक्राइब आणि अनसब्सक्राइब चॅनलचा पर्याय सुद्धा यामध्ये जोडण्यास सांगितला आहे. तर ग्राहकांनी निवडलेले किंवा नको असलेल्या चॅनल बाबत माहिती दिल्यास त्यावर 72 तासांच्या आतमध्ये काम पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे.(अभिमानास्पद जगातील नामांकित कंपन्यांमध्ये Infosys तिसऱ्या स्थानी; टॉप 250 मध्ये भारतातील 17 कंपन्या, पहा यादी)\nचॅनलच्या निवडण्याच्या बाबत घेण्यात आलेला निर्णय हा काही केबल ऑपरेटर्स या ट्रायच्या काही नियमांचे पालन करत नसल्याचे समोर आले आहे. परंतु ग्राहकाला एकसमान आणि उत्तम सर्विस देण्��ासाठी हा पर्याय योग्य आहे. सध्या 999 चॅनलवर देण्यात येणारी माहिती सर्व ऑपरेटर्सवर विविध आहे. त्यामुळे ग्राहकांना पूर्णपणे चॅनलसंबंधित माहिती मिळत नसल्याचे ट्रायने मान्य केले आहे.\nट्रायने ही सुविधा चालू करण्यासाटी 20 सप्टेंबरला डीपीओसोबत एक माहिती शेअर करण्याची पद्धत सांगितली होती. त्यानंतर 26 सप्टेंबरला झालेल्या एता बैठकीत डीपीओकडून यासंबंधित आपले मतं मांडण्यास सांगितले होते. तर आता ट्रायकडून या कार्यप्रणालीला हिरवा कंदिल दाखवण्यात आला असून चॅनल निवडणे किंवा हटवणे हे फक्त एका एसएमएसच्या सहाय्याने होणार आहे. मात्र यावर अधिकृतपणे निर्णय घेण्यात आल्यानंतर ही सुविधा ग्राहकांना लागू करण्यात येणार आहे.\nChannel selection DTH SMS TRAI एसएमएस सुविधा चॅनल निवडण्साठी पर्याय ट्राय डीटीएच\nHappy Army Day 2020 Wishes: भारतीय सेना दिनाच्या शुभेच्छा मराठमोळी ग्रीटिंग्स, Images, WhatsApp Status, Messages च्या माध्यमातून शेअर करून सलाम करा भारतीय लष्कराच्या जवानांना\nआता TV पाहणे होणार स्वत, नव्या नियमानुसार ग्राहकांना द्यावे लागणार कमी पैसे\nTRAI कडून नवं वर्षाच ग्राहकांना गिफ्ट, आता 130 रुपयांत मिळणार 200 फ्री चॅनल्स\nतुमच्या स्मार्टफोनवरुन Google कडून अज्ञात क्रमांकावर पाठवले जातायत मेसेज, जाणून घ्या कारण\nमुंबई: मोबाईल एमएनपी प्रक्रिया 10 ते 15 डिसेंबरपर्यंत राहणार बंद\nफ्री कॉलिंग नंतर आता फ्री डाटा प्लानवरही लगाम लागण्याची शक्यता, TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना दिल्या सूचना\nJio ग्राहकांसाठी मोठी बातमी, कंपनीने वाढवल्या Plans च्या किंमती; 6 डिसेंबरपासून नवे दर लागू\n आता BSNL एसएमएसवरही देणार 6 पैशांचा कॅशबॅक\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nमुख्यमंत्री उद्��व ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nCAA को लेकर पीएम मोदी ने कांग्रेस पर साधा निशाना, कहा- नकारे जाने के बाद लोगों के बीच फैला रहे हैं झूठ: 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nदीपिका पादुकोण के इस TikTok Video को देखकर भड़के लोग, कहा- पैसों के लिए शर्म भी बेच दी\nजम्मू-कश्मीर के डीजीपी दिलबाग सिंह बोले 'दक्षिणी कश्मीर' में खात्मे की कगार पर हिजबुल मुजाहिदीन\nमनी लॉन्ड्रिंग केस में रॉबर्ट वाड्रा की बढ़ सकती हैं मुश्किलें, करीबी सीसी थंपी को ED ने किया गिरफ्तार\nजाकिर नाइक को पनाह देना पड़ा भारी मलेशियाई PM महातिर मोहम्मद ने भारत के लिए कही ये बड़ी बात\nदिल्ली विधानसभा चुनाव 2020: नामांकन दाखिल नही कर पाए सीएम केजरीवाल, रोड शो में हुए लेट, अब कल भरेंगे पर्चा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nWhatsApp Down झाल्याने Twitter च्या माध्यमातून युजर्स व्यक्त करत आहेत मजेशीर प्रतिक्रिया, पाहा ट्विट\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2019/07/16/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2020-01-20T12:36:55Z", "digest": "sha1:EBLAS4JQDOJEWDUP5A4QGACEXSKSKMGH", "length": 17854, "nlines": 184, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "गुरुपौर्णिमा | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nआपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देव-देवताह्यांना जितके महत्त्व आहे, त्यापेक्षा थोडेअधिक महत्व आहे ते गुरूला.गुरू आणि सद्गुरू यांना मानवी जीवनातल्या जडणघडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्य साधा-रण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. ज्याच्यामुळे आपल्या प्राप्त जन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते त्या सद्गुरुंचे महत्त्व ते काय सांगावे वर्षभरात ज्या काही १२किंवा १३पौर्णिमायेतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते. यापौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात.आषाढपौर्णिमा म्हणजे गुरूपौर्णिमा.गुरूपौर्णिमाहा गुरूपूजनाचा दिवस.ह्या दिवशी शाळेत, मठ, मंदिरात, अभ्यास मंडळांत, आश्रमांत, गुरूकुलात गुरूंचे पूजन केले जाते. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.\nनवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चाला बोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माच कारण काय, प्राप्त नरजन्माची खरी सार्थकता मिळेल ह्याच मार्गदर्शन करणारे सद्गुरू.\nअशा अनेक व्यक्तीमत्वांमधून ते गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो.\nखरं पूजन, खरी गुरूपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे. जो बोध केला आहे. जो शिकवण दिली आहे. त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचाअभ्यास करणे.त्यांचा शब्द चालवणे म्हणजे गुरूपूजन. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याकडे जसे सद्गुरू आहेत. तसेच सद्शिष्य ही आहे. ह्या दोन्ही मोठ्या परंपरा आपल्याकडे आहेत.गुरूशिष्यांच्या परंपरेत आपल्याकडे अनेक नावे आहेत. उदा : व्यास आणि गणेश, वशिष्ठ आणि राम, कृष्ण आणि सांदिपनी, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ निवृत्ती ज्ञानदेव, जनार्दन स्वामी व एकनाथ.\nसद्गुरू सारीखा असता पाठीराखा \nइतरांची लेखा कोण करी ॥\nअसे ��रे नमन करणाऱ्या विद्यार्थी, शिष्य, साधक, उपासक, अभ्यासक ह्यांच्यावर गुरू आशिषामधून गुरूतत्त्व कृपावर्षाव करत असते. त्या कृपाबळावरच शिष्य मोठे कार्य करू शकतो. ह्याचेउदा. म्हणजे निवृत्तीनाथ ह्यांच्या गुरूकृपेतूनच ज्ञानदेवांच्या हातून घडलेलं ज्ञानेश्वरी लेखनाच कार्य.\nहिंदु धर्मांत महर्षी व्यासआदय गुरु समजले जातात. या दिवशी व्यास मुनिंनी ब्रम्हसुत्रांचे लिखाण पुर्ण केले होते असे मानले जाते. याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचे ही मानले जाते. त्यामुळेच कांही जण ह्या गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमाअसं ही म्हणतात. महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कुतीला अनेक धर्मग्रंथ दिले. म्हणुनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणुन साजरा केला जातो. हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीत अर्पण करुन, आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करुन आपल्या ध्येयावर केंद्रीत होण्याचा निश्चय करायचा असतो. गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे.\n॥गुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर\nगुरु: साक्षात् परब्रह्म, तैस्मय: श्री गुरुवे नमः॥\nया श्लोकात तर गुरुला वंदन करुन गुरुला देवतुल्य दर्जा दिला आहे. हिंदु संस्कृतीत तर अनेक थोर संतांनी ग्रंथ लिहून सामाजाला वाट दाखवली. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणार्‍या शिवरायांनीरामदास स्वामींना आपलं गुरु मानलं होतं. या दिवशी शिष्याने गुरुला गुरुदक्षिणा देण्याची प्रथा आहे.\nह्या दिवशी शाळेमध्ये पण विद्यार्थी आपल्या शिक्षक शिक्षिकांना फुलं देतात. एखादी भेटवस्तू देतात. अशा वस्तू देणे. नारळ हार पेढे शाल गुरूंना देणे ह्या जरी बाह्य खुणा असल्या तरी खरी खूण म्हणजे शिष्यानं गुरूंना केलेत नमन, त्यांच्या पदी घेतलेली अनन्य भावाची शरणांगती\nगुरूवंदनांत गुरू नमनांत शरणांगत भाव हवा कृतज्ञता हवी.\nप्राचीन काळापासुन गुरुशिष्यांची परंपरा चालत आली आहे. अर्जुन-द्रोणाचार्य, एकलव्य-द्रोणाचार्य, आगरकर, गांधी, सचिन तेंडुलकर-रमाकांत आचरेकर अशी अनेक उदाहरणं देता येतील. बुद्धधर्मींयामध्येही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ इथे पहिल्यांदा प्रवचन दिल्याचे मानलं जातं. भगवान बुद्धांच्या स्मॄती प्रित्यर्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.\nगुरु शिष्याला केवळ श��क्षा प्रदान करत नाही तर योग्य दिशा दाखवून आपल्या शिष्याला घडवतो. पण हल्ली अनेक जण योग्य गुरु न मिळाल्याने बुवाबाजी, भोंदु यांच्या आहारी जातात.\n(माहिती संकलन: प्राची तुंगार) :\n← ती, ती, ती आणि मी….\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2020-01-20T12:21:06Z", "digest": "sha1:FBLRQPELSKM4FHCYO4PUB4FUYRGJI4AR", "length": 24404, "nlines": 199, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "वाढदिवस | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nफिल्म जगताचा एके काळचा बादशहा, अप्रतिम अभिनय क्षमता असलेला अशा एका अभिनेत्याने परवा ९७ वा वाढदिवस साजरा करून ९८ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. ह्या अभिनेत्याचे नाव आहे “दिलीप कुमार”. इतके आयुष्य लाभलेला हा एकमेव अभिनेता असावा असे मला वाटते.\nमधुबन मे राधिका नाची रे, कोई सागर दिल को बहलाता नही, अशा सुमधुर व सुश्राव्य गीतांची आठवण होते जेव्हा या कलाकाराची आठवण येते.\nतुम जिओ हजारो साल……\nPosted in कौतुक, बातम्या, वाढदिवस.\tTagged कौतुक, वाढ दिवस, शुभेच्छा\nजन्माला आल्यानंतर दरवर्षी एक दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात न चुकता येतो. तो म्हणजे वाढदिवस. नावावरूनच कळते कि हा वाढ होण्याचा दिवस असतो. जन्मापासून खरोखर हा वाढदिवस असतो. कारण शारीरिक वाढ ही दररोज होतांना दिसून येते. अगदी लहान असतो तेव्हा सर्वांकडून कौतुक होत असते. ७-८ वर्षे वय झाले कि बाळ त्रास द्यायला लागते आणि मग त्याचे गाल लाल होत असतात. नाही नाही ही आताची गोष्ट नाही. आमच्या काळातील आहे. सुमारे ५० वर्षापूर्वीचा तो काळ. आता तर मुलांना रागवायचे सुद्धा नाही असे आहे. पूर्वी वडिलांसमोर उभे राहणे तर सोडा समोर येता ही येत नव्हते. मग आईचे कान कोरायचे. आई सुद्धा सहजासहजी वडीलांच्याकडे बोलू शकत नव्हती. ती वेळकाळ बघूनच विषय काढून मान्य करवून घेत असे. यात फक्त आईचाच हातखंडा असायचा. पण बर्याच वेळा वडील आईचे ही ऐकत नसायचे. अर्थात हे मुलांच्या मागणी वर अवलंबून असायचे. असे झाले तर आई मुलांना शेवटचे सांगून टाकायची कि तुझे बाबा ऐकत नाहीत.\nतेव्हा मुलांची गोची व्हायची. मग ती आजीचे कान कोरायची. आजीने मनावर घेतले आणि तिच्या लेकराला समजावून सांगू शकली तर मुलांच्या प्रयत्नांना येत असे. यात फार गंमत वाटायची. मुलांना मजाही खूप यायची. आनंद ही तितकाच घ्यायचे. आता मात्र तसा मजा नाही कि गंमत ही नाही. मुलं सहज वडिलांना सागू शकतात बोलू ही शकतात. इतके च कशाला हट्ट ही धरु शकतात.असो विषयांतर खूप मोठे झाले बर का\nतर काल (९) आमच्याकडे सौंचा वाढदिवस होता, म्हणून पोस्टचा शिर्षक “सौ. वाढदिवस” असा ठेवला आहे; हे लक्षात आले असेलच.\nआमच्याकडे वाढदिवस सहसा साजरा करत नाहीत. लक्षात ही राहत नाही. माझा वाढदिवस तर मला लक्षात राहत नाही. जन्मतारीख विचारली तर माहिती लक्षात असते. पण आजची तारीख काय आहे हे लक्षात ठेवत नाही. घरच्यांनी आठवण दिली तर ठिक नाही तर. हल्ली लक्षात ठेवणे आवश्यक नसते. सोशल मीडिया तुम्हाला व तुमच्या सर्व मित्रांना आठवण करून देत असते. याशिवाय तुम्ही बर्याच ग्रुपमध्ये असतात. तेथील काही मंडळी नोंद ठेवतात. ते योग्य वेळी शुभेच्छा संदेश टाकतात.\nअसो तर अशाप्रकारे सौंचा वाढदिवस साजरा झाला आणि आणखी एक पूर्ण वर्ष त्यांच्या आयुष्यात सम्मिलित झाले.\nप्रामाणिक नाती पाण्यासारखी असतात. रंग नाही, आकार नाही, ठिकाण नाही तरी सुद्धा जीवनासाठी महत्वाची असतात.💐💐\nPosted in कौतुक, वाढदिवस, स्वानुभव.\tTagged कौतुक, वाढ दिवस\nमित्रांनो, आज १५ सेप्टेंबर, श्रीयुत मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ���ांचा जन्मदिवस. सन १९१२ ते१९१९ या काळात मैसूर राज्याचे दीवान राहिलेले श्रीयुत मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या जे एक अभियंता होते त्यांना आदरांजली म्हणून हा दिवस दर वर्षी आपल्या देशात “अभियंता दिवस” म्हणून पाळला.\nत्यांनी पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून डिग्री मिळविली होती.\nजगभरात इतर ही काही देश आपल्या देशातील विशिष्ट अभियंत्यांना आदरांजली म्हणून अभियंता दिवस पाळतात.\n१) अर्जेंटिनामध्ये १५ जून रोजी अभियंता दिन पाळला जातो. १५ जून, १८७० रोजी लुईस हुर्गो आर्जेन्टिना मधील पहिला अभियंता झाला.\n२) कोलंबियामध्ये ऑगस्ट १७रोजी अभियंता दिन पाळला जातो.\n३) इराणमध्ये फेब्रुवारी २४ रोजी अभियंता दिन पाळला जातो. हा दिवस इराणी शास्त्रज्ञ व तत्वज्ञ नसीर अल् दिन अल् तुसी याच्या स्मरणार्थ पाळला जातो.\n४) मेक्सिकोमध्ये जुलै १ रोजी अभियंता दिन पाळला जातो\nवरील माहिती मराठी विकीपेडियावरून मिळाली आहे.\nPosted in कौतुक, ब्लोग्गिंग, वाढदिवस, शुभेच्छा, स्वानुभव.\tTagged कौतुक, वाढ दिवस, विज्ञान जगत, शुभेच्छा, स्वानुभव\n हा २५ चा आकडा आयुष्यात फार महत्वाचा मानला जातो. २५ दिवस, २५ महिने, २५ वर्ष यांना फार महत्व असत. त्यानंतर ५०, ७५ आणि शेवटी १००. यांना महत्व दिल गेल आहे. २५ म्हणजे सिल्वर जुबली, ५० म्हण्जे गोल्डन, ७५ महणजे ्डायमंड आणि १०० शतक.\nआयुष्यात असे दिवस येतात कि ते आठवणित राहतात. मुलगा/मुलगी २५ वर्षाचे झाले की त्याला महत्व असते. तसेच लग्नला २५ वर्ष झाली की तो दिवस साजरा केला जातो. आज आमच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस. आम्ही साजरा केला नाही, पण हा दिवस कायम आठवणित राहावा म्हणुन हा प्रपंच.\n१५ जुन १९८६ ह्या दिवशी आम्ही कायमचे एक दुजे चे झालॊ होतो. म्हनजे आमचे लग्न झाले होते हो. प्रेम विवाह नव्हे. २५ वर्ष कशी संपली काही कळलेच नाही. जीवन कसे असावे चटपटीत जेवणासारखे त्यात सर्व माल मसाले असले तरच मजा येते. नाही तर जेवण संपले तरी पोटात भुक राहाते.\nतसेच जीवनाचे ही असते. सहज तर सर्वच जगतात. त्यात थोडे मिठ, मसाले घातले कि जीवनाचा स्वाद बदलुन जातॊ. खुप प्रेम, मधुनच भांडण, मग त्यावर लोणी लावणे, आणि मग लोणचं तोंडी लावून मजेदार जगणे म्हण्जे जिवन.\nअसेच जीवन जगुन आयुष्याची ही २५ वर्ष संपवली.\nउपरवाल्याने चप्पर फाड के दिलेली अफाट दुःख फुलासारखी आनंदाने झेलत इथ पर्यंत आलो आहोत. त्याच्या क्रूप���ने पुढील आयुष्य सुखाचे जावो हीच प्रार्थना आहे.\nPosted in वाढदिवस, संस्कार, स्वानुभव.\tTagged वाढदिवस, संसार, स्वानुभव\nमित्रांनो आज माझा खरा खुरा वाढ दिवस गम्मत वाटली न अशीच परिस्थिती आहे. पूर्वीच्या काळी आई वडील सुशिक्षित नसल्याने मुलांचे वाढ दिवस लक्षात ठेवत नसत. किंवा माहित नसत. इंग्रजी तारखांचे तर शक्यच नाही. त्यांची पंचाईत होत असे शाळेत नाव घालायच्या वेळी.( नशीब आपले शाळेत नाव घातले म्हणून आज येथवर येऊन पोहोचलो 🙂 ) शिक्षकांनी जन्म तारीख विचारली कि त त प प व्हायची. मग काही तरी सांगून टाकायचे किंवा तुम्हाला वाटेल ती तारीख लिहा पण शाळेत नाव घाला. शिक्षक बिचारे काय करतील. जवळची तारीख म्हणजे १ जून. जेव्हा शाळेत नाव घालायचे तेव्हाची १ जून पकडून मागचे सहा वर्ष मोजायचे आणि ती जन्म तारीख लिहायची झाले.\nकाही वर्षांपूर्वी गावी माझा जन्म कधी झाला हे शोधून काढले तर तारीख मिळाली १५ फेबृवारी. तेव्हापासून आम्ही हा वाढदिवस साजरा करायला लागलो. साजरा करणे म्हणजे जास्त काही नाही फक्त सकाळी उठल्यावर घरच्यांनी शुभेच्छा देणे. मनात आले तर काही तरी गोड करून खाणे.\nतुम्ही विचारलं माझे वय किती कोणाला वय विचारायचे नसते हो कोणाला वय विचारायचे नसते हो\nPosted in ब्लोग्गिंग, वाढदिवस, स्वानुभव.\tTagged कौतुक, वाढ दिवस, स्वानुभव\nगानकोकिळा लता दिदि यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम जियो हजार साल साल के दिन हो पचास हजार.\nPosted in वाढदिवस.\tTagged शुभेच्छा\nमित्रांनो १५ मे १९८७ हा त्याचा वाढदिवस. तो त्या दिवशी जन्मला आणि क्षणिक आनंद देऊन गेला. आज तो असता तर २३ वर्षाचा झाला असता. मन रडते आहे. देवा काय वाईट केले होते रे मी कि तू त्याला लगेचच बोलावून घेतले.\nमित्रांनो आजच्याच दिवशी माझ्या पहिल्या मुलाचा जन्म झाला होता. पण तो आनंद देवाजीने जास्त दिवस मला उपभोगू दिला नाही. ४ महिन्यांनी तो गेला. आणि आयुष्य भारासाठी आठवण ठेवून गेला. मनातील दुखः कोणाजवळ बोलून हि दाखविता येत नाही. मनातल्या मनात दाटून राहते. रडता हि येत नाही. आज आपल्या मनातील दुखः शेअर करावे असे वाटले म्हणून येथे टाकले आहे.\nत्याचे काय झाले कि मी नेत वर बसलो होतो तर मस्कत येथे राहत असलेली अनुजा ओं लाईन आली. काही दिवसांपूर्वी तिची आई वारली होती. त्याबद्दल आपल्या मनातील दुखः व्यक्त करीत होती कारण मनातील भावना व्यक्त केल्या तर मन हलके होते. तेव्हा १५ मे सुरु झाले होते. मला अचानक माझ्या मुलाची आठवण झाली आणि त्यावरून पोस्ट लिहायला घेतली. मित्रांनो कदाचित हि पोस्ट एकदम खाजगी असल्याने काही मित्रांना आवडणार हि नाही. पण तसे वाटले तर जरूर कळवा मी पोस्ट काढून टाकेल.\nPosted in घटना, दुखः, वाढदिवस, स्वानुभव.\tTagged व्यथा, संसार, सत्य घटना, स्वानुभव\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/01/blog-post_211.html", "date_download": "2020-01-20T12:01:59Z", "digest": "sha1:WC4V2KDP4D3J7DCHD2LVTXOHOWCXZGZA", "length": 11200, "nlines": 132, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा", "raw_content": "\nHomeभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nकेजच्या महारुद्रराव देशपांड्यांनी वाडी मुक्कामी सर्व सेवेकर्यांना यथेच्छ भोजन दिले रात्री सर्व सेवेकरी निद्रिस्त झाले सेवेकरी झोपले होते त्या खोलीतून सामान चोरीला गेले श्री स्वामी समर्थ मोठमोठ्याने हसू लागले मंडळी जागी होऊन श्री स्वामीस विचारु लागली महाराज का हसता तेव्हा श्री गुरुदेव म्हणाले तुमचे सामान चोर घेऊन गेले आता करा भजन श्रीपाद भटाने श्री स्वामींस विनंती केली की सामान कोठे सापडेल ते सांगा त्यावर श्री स्वामी म्हणाले आमच्या पोरांना कळवा म्हणजे सामान सापडेल मग बसलगावचे कुलकर्णी श्री भवानराव देशपांडे यांना सांगितले त्यांनी पाटलाच्या मदतीने मांग रामोशांना धरुन आणले त्यांना मार देताच क्षणी ते कबूल झाले मग किन्हीगावातून ते सर्व सामान घेऊन आले त्यात आश्चर्य असे की श्री स्वामी समर्थांच्या पलंगाजवळून ज्यांनी सामान चोरले ते सुटले आणि ज्यांनी खोल्यांतून सामान चोरले त्यांना शिक्षा मिळाल्या .\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nवाडी मुक्कामी यथेच्छ भोजन मिळाल्यामुळे सर्वच सेवेकरी गाढ झोपी गेले निर्धास्त झाले परमार्थात काय किंवा उपासनेत काय निद्रिस्त / निर्धास्त / बेसावध राहून चालत नाही दररोज आम्हा युध्दाचा प्रसंग या संत तुकारामांच्या उक्तीनुसार सदैव जागृत सिद्ध आणि सज्ज राहावे लागते अन्यथा चोरी होते म्हणजे नुकसान होते हा येथील महत्त्वाचा बोध आहे श्री स्वामी सेवेकर्यांना जागरुकतेची सतत जाणीव करुन देत असताना सेवेकर्यांच्या पोटाची तृप्ती झाली त्यांना गाढ झोप लागली त्यातूनच ते लुटले गेले सोयेगा सो खोयेगा या संत कबीरांच्या उक्तीचा पारमार्थिक बोध येथे होतो श्री स्वामी मात्र हसत होते हसण्याचे कारण त्यांना विचारल्यावर अगदी सहज ते म्हणाले तुमचे सामान चोर घेऊन गेले आता करा भजन त्यामुळेच साधकाने उपासनेबाबत कधीही बेसावध बेफिकीर गाफील राहू नये आहाराचा अतिरेक त्यातून गाढ निद्रा त्यातून आलस्य जडपणा आणि उदासीनता त्या १५० सेवेकर्यांबाबत हेच घडले कुणी म्हणेल श्री स्वामी असतानाही चोरी का झाली श्री स्वामींना हेच तर सांगावयाचे आहे की उपासनेत सदैव जागरुक सतर्क डोळस राहा सेवेकरी तसे न राहिल्यामुळेच तर श्री स्वामींनी हसून तुमचे सामान चोर घेऊन गेले आता करा भजन असे उदगार त्या सर्व सेवेकर्यांस उद्देशून काढले परंतु श्री स्वामी समर्थ दयेचे सागर आहेत लुटल्या गेलेल्या त्या सेवेकर्यांनी चोरीबाबत श्री स्वामींना कळवून विचारल्यावर ते म्हणाले आमच्या पोरांना कळवा म्हणजे सामान सापडेल याचा अर्थ असा की विवेक आणि बुद्धी यांची मदत घ्यावी चोरी झाली म्हणून हात बांधून गप्प बसणे योग्य नव्हे चोरीचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक होते येथे भवानराव म्हणजे विवेक आणि गावचा पाटील म्हणजे बुद्धी ही दोघेही श्री स्वामींचीच पोरे त्यांच्याच मदतीने म्हणजे विवेक आणि बुद्धीच्या साहाय्याने कार्य करावे हा बोधही होतो .\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\nक्र (२७७) लोटा विहिरीत फेकला\nक्र (२६९) मीच राम होतो मीच कृष्ण होतो बरे -२\nक्र (२८७) हे साधू खरे कशावरुन \nक्र (२११) मुंबई काय आता आम्हास नवीन पहायची आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5&search_api_views_fulltext=%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA", "date_download": "2020-01-20T11:22:08Z", "digest": "sha1:QFIZVBZ3M3MCGIHI4Y6AGXTGQEIZIC57", "length": 12094, "nlines": 290, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove दुष्काळ filter दुष्काळ\nयवतमाळ (2) Apply यवतमाळ filter\nउस्मानाबाद (1) Apply उस्मानाबाद filter\nऔरंगाबाद (1) Apply औरंगाबाद filter\nचंद्रकांत पाटील (1) Apply चंद्रकांत पाटील filter\nचंद्रपूर (1) Apply चंद्रपूर filter\nनंदुरबार (1) Apply नंदुरबार filter\nनांदेड (1) Apply नांदेड filter\nपाणीटंचाई (1) Apply पाणीटंचाई filter\nपुनर्वसन (1) Apply पुनर्वसन filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nरब्बी हंगाम (1) Apply रब्बी हंगाम filter\nराधाकृष्ण विखे पाटील (1) Apply राधाकृष्ण विखे पाटील filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nसोलापूर (1) Apply सोलापूर filter\nदुष्काळग्रस्त 151 तालुक्‍यांत दोन हजार कोटी वितरित : महसूलमंत्री पाटील\nजळगाव ः राज्यातील खरीप हंगाम 2018 मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील 151 तालुक्‍यांमधील पीक नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आकस्मिक निधीतून दोन हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. केंद्र शासनाच्या...\nफक्त ८ तालुक्यातच दुष्काळ कसा\nविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई: राज्यातील अनेक जिल्हे भीषण दुष्काळाने होरपळून निघाले असताना सरकार केवळ ८ तालुक्यातच दुष्काळ कसा जाहीर करते, अ���ा प्रश्न उपस्थित करून हा प्रकार अत्यंत असंवेदनशील व शेतकऱ्यांप्रती अनास्था दाखविणारा असल्याची टीका विधानसभेतील विरोधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/5422?page=1", "date_download": "2020-01-20T13:38:31Z", "digest": "sha1:LARFLEMNODXNBQYVPWM6IKQEGNMLTHIF", "length": 35524, "nlines": 304, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एकट्या माणसाला करता येण्याजोगे उद्योग | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /एकट्या माणसाला करता येण्याजोगे उद्योग\nएकट्या माणसाला करता येण्याजोगे उद्योग\nएकापेक्षा जास्त लोकांबरोबर काम करणे थोडे कठीण असते म्हणून...\nमधे मला माझ्या camera ची एक lens विकायची होती म्हणून ad दिली होती. तर जो माणूस ती घ्यायला आला तो New York Police Department मधे कामाला होता. Transaction व बाकी ईकडच्या तीकडच्या गप्पा झाल्यावर तो मला म्हणाला की आता retire व्हायला तीन वर्‍ष राहीलीत म्हणून गेल्या दोन वर्‍षापासुन हा उद्योग सुरु केलाय. This is my backup plan, and it has already started to help me to make living out of it तो काही म्हातारा होता असे वाटले नाही, असेल ३५-४० वर्‍षांचा.\nमग मी विचार केला, ह्याला तीन वर्‍ष fixed नोकरी शिल्लक असुन हा असा विचार करतो, आपली तर s/w मधली नोकरी. ज्याचा काही नेम नाही, आणि ३ महीन्यांन पुर्वीच अनुभव घेवुन झालाय.\nम्हणून काहीतरी backup plan असायला पाहीजे असे वाटायला लागले.\nतर कंप्युटर सोडुन मला अजुन काय जमतेय काही नाही. कंप्युटर पुर्वी म्हशीं चे दुध काढायचो आणि विकायचो, पण ते आता जमेल असे वाटत नाही ना करायची ईच्छा असेल. (शहरीकरण :))\nमाझ्या एका जवळच्या आप्तांना नेट कॅफे सुरु करयचा विचार आहे. इंटर नेट कॅफे बद्द्ल कोणास माहिती असल्यास प्लीज द्या.\nकाय करावे लागेल (legal doc etc) खर्च किती असेल असे बरेच प्रश्न आहेत.\nसध्यातरी त्यांच्याकडे मोक्याच्या जागी एक दुकान आहे.\nनेट कॅफे म्हणजे तिथे इंटरनेट सो���त कॉफी सुद्धा ठेवावी लागते काय\nमला वाटतं, इंटरनेट काफी हो गया..\nTri-state मधील H1 लोकांसाठी, bailed-out bank मधे सरकार टाकु पहात असलेले नविन रुल्स.\nमाणसा, तुला या लिंक्स मधुन नक्की काय अभिप्रेत आहे ते कळले नाही. तुला भारतीयांवर अन्याय होतोय असे वाटत आहे का\nजॉब जातायत, backup plan चा विचार करा.\nएकट्या माणसाला करता येइल असा १ उद्योग मला सुचला आहे ; तो म्हणजे\nवधु - वर सुचक केन्द्र चालु करणे.\nयामधे कोणत्याही विशेश कोशल्याचि गरज नहि.\nबकि येत असल्यास शिवण काम चा व्यवसाय किंवा शिकवणी ही उत्तम उत्पन्न मिळवुन देउ शकते.\nविविध सरकारी दाखले काढून देण्याचे काम एकट्याने करता येण्यासारखे आहे. यात लागणारे विषेश कौशल्य म्हणजे माणसे मॅनेज करणे\nवरच्या पोस्ट वाचुन असे दिसते कि कुठले पर्याय निवडता येतील ते देशात/परदेशात राहताय त्यावर अवलम्बुन आहे.\nइथे अमेरिकेत तरी व्हिसा नसेल तर कोणतेच काम करणे शक्य नाहिये मी ४-५ महिन्यापुर्वीपर्यन्त बे एरिया मध्ये biotech company मध्ये research scientist म्हणून काम करत होते. एक वर्ष नवरा आणि मी एकाच शहरात नोकरी मिळण्याची वाट पाहत असेच back up plan/नोकरी शोधत होतो. अखेर नुकताच सुरु झालेला एच१बी सोडुन मी नवर्याच्या नोकरीच्या ठिकाणी शिफ्ट झाले, नोकरी सोडल्यामुळे एच१बी अर्थातच रद्द झाला. बरयाच ठिकाणी स्वयम्सेवक म्हणुन काय करता येइल हे जाउन पाहिले पण नाही पटले. जिथे काहि बुद्धी वापरुन करता येइल असे कुठलेच काम नव्हते. BAMS/ MS-biochemistry असल्यामुळे एखाद्या रुग्णालयात काम करण्याची इच्छा उफाळुन आली. पण तिथे बेड्शीट बदलण्याचे काम करता येइल असे सान्गितले. असो. त्यांमुळे सध्या भरपूर वेळ आहे back up plan चा विचार करायला\nविषयाला धरुन, देशात शिक्षण चालु असताना आयुर्वेदिक औषधे, केसान्चे तेल, च्यवन्प्राश, शतावरी कल्प यासारख्या गोष्टी विकुन पैसे मिळवले. ते वापरुन बहुतेक लोकाना फायदा होत असल्याने डबल समाधान. इथे अजुन तसे काही करण्याचा प्रयत्न नाही केला. पण देशात करणे सोपे आहे.\nअजुन एक, देशात एकटे राहणार्या व्रुद्ध् लोकान्ना घरी जाउन हेल्प करणे, कदाचित कमी पैसे मिळवुन देणारे काम होउ शकते.\nइथे अमेरिकेत मराठीभाषिक बरेच असतील तर सन्स्कार वर्ग मस्त कल्पना आहे.\nआयुर्वेदातील ग्रथांचे मराठी/ईंग्रजी भाषांतर.\nनाहीतर YouTube Vaidya (BAMS) id उघडा व त्यावर बेसीक रेमीडीज द्यायला सुरवात कर.\nआयुर्वेदातील ग्रथांचे मर���ठी/ईंग्रजी भाषांतर.\nनाहीतर YouTube Vaidya (BAMS) id उघडा व त्यावर बेसीक रेमीडीज द्यायला सुरवात कर >>>>\n चान्गली कल्पना आहे. पण अशी भाषान्तरे आहेत बरीच.. दुसरे एक सुचले म्हणजे मी सन्स्क्रुत एम ए करत असताना असे बरेच विषय होते की ज्यासाठी पुस्तके उपलब्ध नव्हती, वाटायचे की या विषयान्साठी पाठ्यपुस्तके असती तर परीक्षा जरा सुसह्य झाली असती. अर्थात किती लोक सन्स्क्रुत एम ए करतात कुणास ठाऊक \nदहा मैत्रिणी असणारा >>>> हो ना नॅन्सी धरुन तूला दहापेक्षा अधिक नक्कीच असतील. मुलींच्या आई-वडिलांना तर कै कळतच नै\nकाय लोकहो संपला का उत्साह का आपला job 100% secured आहे आश्या भ्रमात आहात\nYouTube Vaidya मला तर भन्नाट कल्पना वाटत आहे, दर दोन आठवड्याला जरी एक video produce केला तरी त्याच्या publicity तुन खुप बर्‍याच नव्या ओळखी व ओळखीमधुन नविन कल्पना कळतील.\nचांगला विषय आहे. सर्वांनी विचार करवा असाच.\nYouTube Vaidya मला तर भन्नाट कल्पना वाटत आहे>>> माणसा मीही गम्भीरपणे विचार करत आहे या पर्यायाचा अर्थात या सगळ्यात काय लीगल्/इलीगल असा सगळा विचार करावा लागणार..\nभिक्षुकी किंवा भटकी करणे....हली शास्त्रोक्त पुजा, होम्-हवन करणारे लोक लवकर मिळत नाहीत...मिळाले तरी काही तरी थातुर्-मातुर करुन पार होतात..\nमाझ्या मते याला काही फारशी तयारी लागत नाही..आणि स्वतः ची नोकरी सांभाळुन पण हा जोड धंदा म्हणुन करण्यासारखा आहे...\nतसेच पुण्या-मुबै सारख्या ठिकाणी यांची काही कमी नाही हे मान्य्..पण एकदा जम बसला, publicity झाली तर चांगली प्राप्ती होउ शकते....माझा मित्र सांगत होता, कि त्याच्या companichya नविन ऑफिस चे उदघाटनच्या वेळी पुजेसाठी जो पंडित आलेला होता, तो एका private company मधे चांगल्या हुद्द्यावर होता..आणि हा त्याचा side business होता..\nपण माणसा, धन्यवाद ह्या बाफ बद्दल्...खरच निकडीची गरज आहे विचार आणि कृती करण्याची\nजमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,\nअद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...\nतुम्हाला या धाग्यावरचे काही काही मुद्दे उपयोगी पडतील.\nअमेरीकेत डीपेंडंट व्हिसावर असतांना कुठल्याच पद्धतीने काम करुन पैसे मिळवता येत नाहीत.\nअमेरीकेत डीपेंडंट व्हिसावर असतांना कुठल्याच पद्धतीने काम करुन पैसे मिळवता येत नाहीत.>>>\nअसे कुठल्या गुजराथ्या समोर म्हणाल्यावर तो काहीतरी मस्त उत्तर देईल.\nमला माहीत आहे बोलणे सोपे आहे, आणि करणे अवघड... पण बोलल्याने कुठेतरी सुरवात होते, म्हणून बोलतोय\nमाणसा, ते ही (फुले) लीगल नाही पण ओपन सोर्स ची आयडिया खरेच चांगली आहे.\nमागच्या काही वर्षांच्या अनुभवावरून, आर्थिक मंदीच्या काळात फारशी अपेक्षा ठेवू नका (ई-ए-डी आले तर चान्सेस जास्त आहेत हे नक्की). आर्थिक परिस्थिती सुधारली तर एच्-वन सुद्धा पुन्हा होईल, किंवा तोपर्यंत ई-ए-डी आले तर मग त्यावर नोकरी करणे सोपे होईल.\nमाणसा मला वैध मार्गाने म्हणायचे होते.\nकांचन यांच्याकडे EAD/Green Card नाही ही गृहीत धरुन मी लिहीले होते. अवैध मार्गाने डे केअर चालवणारे, जेवणाचे डबे देणारे, आणि अजुन बरेच काही करणारे लोक असतातच ना.\nहा तर माझा प्रान्त.\n१) Creative Writing करू शकता.Internet वर Content लिहू शकता. Ad film scripts etc. मी तर इन्ग्रजीतील काहीही text लिहूआनी edit करू शक्ते कर्ते पन. चान्ग्ले पैसे मिळतात. text management.\n२) कुत्र्याना सम्भाळने. रोज चाल्वून आन्ने. रोज चे ५ कुत्र्यान्चे contract मिळाले तरी खूप. केनेल चालवने. केनेल मधे प्रत्येक कुत्र्यासाती रोजचे २०० रू भरावे लाग्तात.\n३) tutions, crafts, लहान मुलाना शिकवने. चित्रकला, गणीत इ.\n४) घरी hand made chocolates बनवने. अतिशय सोपे काम. पण प्रोफीट आहे.\n५) अत्तर, स्प्रे, अगरबत्त्या साबन, पावडर बनवीने आनि विकने. जसे तुम्च्या colony साथी contract and advance payment घ्याय्चे.\n६) वडापाव ची गाडी हा माझा ही back up plan आहे.\n७) म्हातार्या मान्साना human touch, service पुरविणे.\n9) shop for others. with their lists and money. सर्व धन्द्या मधे सचोटि आणी उत्तम कामा ची गरज आहे.\nशिवाय हिशेब चोख पाहिजे. आपली कीर्ती आपन्च बनविनार.\nमी हे सर्व उद्योग केले आहेत. पूर्नेवेल नोकरी अस्ताना सुधा.\nगंभीरपणे पर्याय शोधणार्‍यांसाठी, महाराष्ट्रात, ' जिल्हा उद्योग केंद्र' इथे व उद्योजकता विकास केंद्रांवर अशा अनेक याद्या मिळतात.\nत्यातले प्रकल्प अहवाल मात्र दुर्लक्षण्यासारखे असतात. वास्तवाचा लवलेश असतो का नसतो त्यात हेच उमगले नाही.\nउत्पादन उद्योग व सेवा उद्योग दोन्हींच्या याद्या मिळतात.\nउद्योगासाठी आवश्यक बाबींचा सखोल आभ्यास त्यात पहायला मिळतो.\nप्रत्यक्ष व्यापार / उद्योग करण्याचा अनुभव घेणे एकूणच महत्वाचे.\nकाही मुख्य कौशल्य आत्मसात करावे लागतात, उदा. विक्री कला\nकाही ज्ञान आत्मसात करावे लागते जसे: वित्त व जोखीम व्यवस्थापन\nथोडे सोवळे बाजूला ठेवावे लागते उदा. करचोरी, विजचोरी, थोडेफार कायदे धाब्यावर बसवणे उदा. कामगार कायदे, सर्रास लाचखोरी [ऑर्डर मिळवण्यासाठी] ही सर्व कामे निष्��ूरतेने व सराइतपणे जो हे करू शकतो त्याला व्यापार / उद्योग करताना मानसीक अडचणी येत नसतील असे वाटते.\nभारतात, असे काही करताना, FIRST BREAK ALL RULES, असा अ‍ॅप्रोच वाढतो आहे. ज्याने त्याने जेव्हढे जमेल, जसे जमेल तशी पावले टाकून वाटचाल करावी.\nश्री. टाटा, श्री. नारायणमूर्ती यांचा आदर्श ठेवताना, सध्या व्यवहार्य नाही त्यामुळे बुडला असा शेरा पडतो.\nनियम, कायदे तोडणे हे मनाला जड जाता कामा नये, असा मुलमंत्र इथे व्यवसायापुर्वी दिला जातो.\nह्या प्रतिष्ठितपणावरून आठवले.मी माझ्या मुलाला पुण्याच्या एका हायस्कूल्मद्ये घातले. तेव्हा साहजिकच गणवेषाचा विषय निघाला तेव्हा शाळेने सांगितले की डेक्कन वर तर मिळेलच्.पन ह्या ह्या पत्त्यावर जा ते जवळ आहे. तिथे मिळेल. शाळेजवळचा पत्ता असल्याने लगेच गेलो अत्यन्त पॉश इमारतीचा पत्ता पाहिल्यावर चुकून तर आलो नाही ना असे वाटले. एका मजल्यावर गेलो .मजल्यावर दोनच फ्लॅट . एकाच व्यक्तीचे.म्हणजे सगळा मजलाच की. हिय्या करून एकाची बेल वाजवली. एका बाईनी दार उघडले. कपडे होतेच त्यांच्याकडे .विकत घेतले. ३५० रुपये. आश्चर्य म्हणजे ते घर पुण्यातल्या टॉपमोस्ट कार्डिऑलॉजिस्टचे होते.आम्ही आपले चोम्बडेपणाने 'डॉ.++++ म्हनजे' 'हो हो ते माझे मिस्टर 'अशी बाईंनी हसून ओळख करून दिली. नन्तर विचार केला . नवर्‍याच्या एवढ्या मोठ्या रेप्युटेशनमध्येही बाईंनी आपली 'स्पेस' जपली होती. कदाचित आवडही असेल्.पण नवर्‍याची सावली बनून राहण्यापेक्षा स्वताची ओळख जपण्याची पद्धत आवडली.\n<<भिक्षुकी किंवा भटकी करणे....हली शास्त्रोक्त पुजा, होम्-हवन करणारे लोक लवकर मिळत नाहीत माझ्या मते याला काही फारशी तयारी लागत नाही.. >>\nहे काही खरे नाही. बरीच तयारी केल्याशिवाय खरे तर हे करूच नये, मला वाटतहि नाही की कुणि स्वतःशीच इतके अप्रामाणिक असतील की पैशासाठी इतरांच्या भावनांशी खेळतील नि देवाला विकतील असले कुणी माझ्या घरी आले तर एका मिनिटात त्याला तोंडघशी पडून अपमानाने परत जावे लागेल.\nभारतात कुठेतरी याचे शिक्षण देणार्‍या संस्था आहेत. तिथे जाऊन शिकावे.\nमाझ्या तर्फे एक सुचना - वेगवेगळ्या परदेशी भाषा शिकुन translation ची कामे घेणे. हे एकट्याने करता येऊ शकेल.>>\nया बद्दल कुणाला काहि अजुन माहिती आहे का मला भाषा शिकायची आवड आहे त्यामुळे या कामातही रस आहे. भाषांतराची कामे नक्की कशी घेता येतात मला भाषा शि���ायची आवड आहे त्यामुळे या कामातही रस आहे. भाषांतराची कामे नक्की कशी घेता येतात त्यासाठी कशाप्रकरच्या प्रशिक्शणाची गरज असते\nभारतामध्ये लघु उद्योगांना सरकारी पाठिंबा कितपत आहे इथे अमेरिकेत जसे 'small business' करणार्‍यांना खूप सार्‍या सवलती मिळतात.\nतसेच भारतामध्ये independent consultant (eg. software) ही मानसिकता कितपत रुळलेय तिथे health insurance वगैरेचा विशेष व्याप नसल्याने हे जास्त सोप्पे जाईल आणि कमीत कमी वेळ खर्चून जास्तीत जास्त मोबदला मिळेल, ते ही स्वतः एकट्याच्या मेहनतीवर.\nshraddha138, भाषांतराच्या क्षेत्रात २ मुख्य प्रकारः\n१. भाषांतर : म्हणजे लेखी. यात परत साहित्यिक भाषांतर आणि तांत्रिक भाषांतर या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. (भारतात पोटापाण्यासाठी भाषांतर करायचं असेल, तर तांत्रिक भाषांतराला पर्याय नाही.)\n२. दुभाषी : interpreter - तोंडी सांगायचं असतं, तुमची प्रत्यक्ष / फोनवर उपस्थिती लागते.). लहान - मोठी संभाषणं (उदा. बिझनेस डील्स) पासून ते मोठ्या कॉन्फरन्सकरण्या(उदा. EU किंवा UN ची सभा) काम करण्यापर्यंत याची व्याप्ती असते. यासाठी भाषेवर निर्विवाद प्रभुत्व हवं, कारण प्रत्यक्ष काम करत असताना काही रेफर करता येत नाही.\nदिल्लीचं जे एन यू आणि हैद्राबादचं CIEFL या भारतातल्या या क्षेत्रातल्या शिक्षणासाठी महत्त्वाच्या संस्था.\nअजून माहिती हवी असेल तर मला विपू / इमेल वर विचारू शकतेस.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/?cat=30", "date_download": "2020-01-20T13:23:11Z", "digest": "sha1:7FXFVI6PIRFUNIYXAV6H4Y3NEFYCZVCX", "length": 6051, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "Nanded | Chaupher News", "raw_content": "\nनांदेडमध्रे साकारणार पहिली मराठी भाषा प्ररोगशाळा\nनांदेड : मराठीच्रा विविध बोलींमधील वैविध्रपूर्णता लक्षात घेऊन रा बोलींचे नमुने अत्राधुनिक तंत्रज्ञानाच्रा आधारे जतन करणारी देशातील पहिली भाषा प्रयोगशाळा अस्तित्वात येणार आहे. जानेवारीतील संक्रांतीपर्रंत...\nनांदेड येथे डिसेंबरमध्ये शेतकरी संघटनेचे अधिवेशन\nधुळे : दिवंगत शरद जोशी यांच्या पश्‍चात शेतकरी संघटनेचे पहिले अधिवेशन दि. 10, 11 व 12 डिसेंबर रोजी नांदेड येथे होणार आहे. देशातील शेती...\nप्रचिती पब्लि��� स्कूलमध्ये आनंद मेळावा उत्साहात साजरा\nChaupher News पिंपळनेर येथील प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये शनिवारी ( दि. १८ ) आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात...\nविराटने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम\nChaupher News भारताच्या ‘हिटमॅन’चं धडाकेबाज शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या झंजावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nआरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे \n‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचा-यांनी म्हंटले आहे. सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये आले अधिक प्रमाणात आपण...\nइंद्रायणी थडी यात्रेत साकारणार राम मंदिराची भव्‍य प्रतिकृती\nखासगी ट्रॅव्हल्सच्या बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणा : आमदार लक्ष्मण जगताप\nचिंचवडमधील बालाजी ज्वेलर्स फोडले : लाखोंच्या मालावर डल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://majhinokri.co.in/south-east-railway-bharti-2020/", "date_download": "2020-01-20T11:16:29Z", "digest": "sha1:AW77MNGCMPG3FSRTCCD6RQGXIT3CSUVR", "length": 4959, "nlines": 63, "source_domain": "majhinokri.co.in", "title": "South East Railway Bharti 2020 | Railway Recruitment 2020 Online Form", "raw_content": "\nHall Ticket – प्रवेशपत्र\nAnswer Key – उत्तरतालिका\nदक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत 1778 अप्रेंटिस भरती\nदक्षिण पूर्व रेल्वे (SER) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 1785 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.\nपोस्ट बद्दल सविस्तर माहिती\nपदाचे नाव : अप्रेंटिस\nOnline अर्ज करण्याची तारीख – 04 जानेवारी 2020\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 फेब्रुवारी 2020\nकिमान वय: 15 वर्ष\nकमाल वय : 24 वर्ष\nऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.\nअधिकृत संकेतस्थळ – पहा (Click Here)\nडाउनलोड जाहिरात – डाउनलोड करा (Download)\n← भारतीय तटरक्षक दल (ICG) अंतर्गत नाविक GD भरती पश्चिम मध्य रेल्वेअंतर्गत अप्रें��िस पदांच्या 1273 जागा →\nप्रवेशपत्र – Hall Ticket\nSSC 54953 कॉन्स्टेबल भरती वैद्यकीय चाचणी प्रवेशपत्र\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nLIC आसिस्टन्ट भरती मुख्य परीक्षा 2019 प्रवेशप्रमाणपत्र\nMPSC लिपीक-टायपिस्ट मुख्य परीक्षा 2019 प्रवेशप्रमाणपत्र\nकर्मचारी भविष्य निर्वाह संस्था (EPFO) सोशल सिक्योरिटी असिस्टेंट (SSA) प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध\nSSC CHSL 2017 अंतिम निकाल\nअसाम रायफल टेक्निकल आणि ट्रेड्समन भरती फायनल मेरिट लिस्ट\nHome | जाहिराती | प्रवेशपत्र | निकाल | उत्तरतालिका | अभ्यासक्रम​\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2986", "date_download": "2020-01-20T13:06:16Z", "digest": "sha1:XDD7EIBHT453PBSY3CQ3DTGSDLOBD7L5", "length": 11633, "nlines": 97, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मुंबईत पहिली आगगाडी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nभारतात पहिली प्रवासी रेल्वे गाडी रुळांवरून पऴाली ती 16 एप्रिल 1853 रोजी, मुंबई आणि ठाणे यांच्या दरम्यान. रेल्वे वाहतुकीची योजना 1832 मध्ये मांडण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात भारतातील पहिली रेल्वे 22 डिसेंबर 1851 रोजी रुडकी येथे धावली. ती बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी वापरण्यात आली. मुंबई ते कोलकाता हा सुमारे सहा हजार चारशे किलोमीटर लांबीचा लोहमार्ग 1870 मध्ये तयार झाला. भारतात लोहमार्गाचे जाळे सध्या अंदाजे त्रेसष्ट हजार किलोमीटरचे आहे. देशात एकूण सुमारे आठ हजार रेल्वे स्थानके आहेत.\nयुरोपात आगगाडी धावली ती 1830 मध्ये. नंतर चौदा वर्षांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यापारी, समाजसेवक, शिक्षणप्रेमी नाना जगन्नाथ शंकरशेट यांनी हिंदुस्थानात आगगाडी सुरू करावी असा प्रस्ताव मांडला व पाठपुरावा केला. म्हणून त्यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणू लागले. ब्रिटिशांनी त्यांचा ठराव मान्यही केला. नाना शंकरशेट यांनी त्यांच्या वाड्य़ातील जागाही रेल्वेच्या पहिल्या कचेरीसाठी देऊ केली.\nगव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी खासगी व्यावसायिकांना रेल्वे सुरू करण्यासाठी 1844 मध्ये परवानगी दिली. त्यानुसार दोन कंपन्यांची स्थापना करण्यात आली. गोऱ्यांचा हा ‘चाक्या म्हसोबा’ हिंदुस्थानातील पहिल्यावहिल्या रेल्वे प्रवासाला बोरिबंदर स्थानकातून दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी निघाला तो ठाण्याच्या दिशेने. गाडी साहिब, सिंध आणि सुलतान या इंजिनांनी खेचत नेली. गाडीला तोफांची सलामी देण्यात आली. मुंबई ते ठाणे हे चौतीस किलोमीटर अंतर कापण्यास गाडीने एक तास बारा मिनिटे घेतली. लोकांनी गाडीला चाक्या म्हसोबा असे नावही दिले.\nगाडीत पंचवीस व्हीआयपी प्रवासी होते. त्यामध्ये नाना शंकरशेठ स्वत:ही होते. रेल्वे सुरू करण्यात नानांचे योगदान मोठे होते. त्याबद्दल त्यांना पहिल्या वर्गाचा ‘सोन्याचा पास’ देण्यात आला होता.\nमहाराष्ट्रात रेल्वेची सातशे स्थानके आहेत. त्यांपैकी शंभर स्थानके मुंबई आणि उपनगरांतच आहेत. रेल्वेच्या एकूण उत्पन्नापैकी चाळीस टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे.\nरेल्वेसदृश्य वाहतुकीचे पहिले पुरावे जुन्या ग्रीसमध्ये सापडतात. नॅरोगेज रेल्वे युरोपातील कोळसा खाणींमध्ये सोळाव्या शतकात वापरात होत्या. त्यांचे रुळ लाकडी असायचे. युरोपात प्रवासी रेल्वे रुळावर आली ती 1830 साली. ती रेल्वे वाफेच्या इंजिनावर पळत असे. इंग्लंडमध्ये अठराव्या शतकाच्या आरंभी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला गेला. जगातील पहिली आगगाडी इंग्लंडमधील मँचेस्टर ते लिव्हरपूल दरम्यान धावली. रेल्वेसाठी वापरण्यात आलेल्या रुळांमधील अंतर नंतर जगभर मापदंड म्हणून वापरले गेले आहे.\nनितेश शिंदे हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' चे उपसंपादक आहेत. ते इंजिनियरींगचे शिक्षण घेत आहेत. त्यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यांनी विविध महाविद्यालयीन कार्यक्रमांत वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी 'के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स' या महाविद्यालयात 'एनसीसी' आणि 'एनएसएस'मध्ये विविध विषयांवर स्ट्रीटप्ले आणि लघुनाटके तयार केली, कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले आहे. त्यांनी 'आशय' या विद्यार्थी नियतकालिकाच्या 'मुंबई', 'पु.ल.देशपांडे', 'सोमैयाइट' आणि 'त्रिवेणी' या विषयांवरील अंकांचे संपादन 2017-18 मध्ये केले आहे.\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nसाहित्याचे अभ्यासक फादर फ्रान्सिस कोरिया (Father Francis Correa)\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nसंदर्भ: लेखक, साहित्यिक, वसई शहर, वसई तालुका, गोरेगाव, पुस्‍तके\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nसंदर्भ: गावगाथा, बिचुकले गाव, कोरेगाव तालुका\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nसंदर्भ: गावगाथा, sinnar tehsil, सिन्‍नर तालुका, Nasik\nदेशपांडे यांचे आगळेवेगळे देशाटन\nसंदर्भ: रेल्वे, Indian Railway\nसंदर्भ: रेल्वे, जव्हार तालुका, डहाणू तालुका\nसंदर्भ: किरण क्षीरसागर, लोकल, प्रवास, Indian Railway\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/the-significance-of-christmas-decoration/", "date_download": "2020-01-20T11:28:27Z", "digest": "sha1:MM6PFZEUUCLI4LU4PCZ3DY54O5KO5DUY", "length": 10046, "nlines": 61, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ख्रिसमस ट्री सजवताना, विवीध वस्तूंचा वापर का केला जातो? जाणून घ्या!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nख्रिसमस ट्री सजवताना, विवीध वस्तूंचा वापर का केला जातो\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nनवीन वर्षा सोबतच संपूर्ण जगाला वेध लागलेय लाडक्या ख्रिसमस सणाचे हा सण संपूर्ण जगात अतिशय उत्साहाने साजरा केला जातो . ख्रिश्चन धर्मियांच्या घरी तर अगदी लगबग सुरु असते. घराच्या साफसफाई पासून जी धावपळ सुरु होते ती थेट ख्रिसमस ट्री बनवल्याशिवाय संपत नाही. एकदा का ख्रिसमस ट्री सजवून तयार झाला की खऱ्या अर्थाने ख्रिसमस सणाला सुरुवात होते. बरं तुम्हाला माहीत आहे का ख्रिश्चन धर्मीय ख्रिसमस ट्री नेमका कोणत्या कारणामुळे सजवतात हा सण संपूर्ण जगात अतिशय उत्साहाने साजरा केला जातो . ख्रिश्चन धर्मियांच्या घरी तर अगदी लगबग सुरु असते. घराच्या साफसफाई पासून जी धावपळ सुरु होते ती थेट ख्रिसमस ट्री बनवल्याशिवाय संपत नाही. एकदा का ख्रिसमस ट्री सजवून तयार झाला की खऱ्या अर्थाने ख्रिसमस सणाला सुरुवात होते. बरं तुम्हाला माहीत आहे का ख्रिश्चन धर्मीय ख्रिसमस ट्री नेमका कोणत्या कारणामुळे सजवतात त्यावर लावल्या जाणाऱ्या वस्तुंचं महत्त्व काय त्यावर लावल्या जाणाऱ्या वस्तुंचं महत्त्व काय नसेल माहीत तर आज या सर्व गोष्टी जाणून घ्या \nघरात ख्रिसमस ट्री या आशेने सजवला जातो की जेणेकरून सँटाक्लोज खुश होईल आणि आपल्या घराला निरनिराळ्या वस्तू भेट देईल.\nया ख्रिसमस ट्री ची परंपरा जर्मन लोकांनी सुरू केली असे मानतात. १६ व्या शतकातील संत मार्टिन ल्युथर हे पहिले व्यक्ति होते ज्यांनी आपल्या घरात ख्रिसमस ट्री सजवला होता. पूर्वीच्या काळी ओक झाड ख्रिसमस ट्री म्हणून सजवायचे परंतु कालानुरूप ख्रिसमस ट्री चे स्वरूप बदलत गेले आणि आता प्लास्टिक आणि विविध स्वर��पात ख्रिसमस ट्री उपलब्ध होतो.\nख्रिसमस ट्री वर तुम्ही स्टार्स अर्थात तारे लावेलेले पाहिले असतील. ख्रिसमस ट्रीच्या सगळ्यात वर टोकाला जो स्टार लावला जातो तो बेथेलेहेमच्या त्या ताऱ्याचे प्रतीक आहे ज्याच्या सहाय्याने लोक प्रभू येशू पर्यंत पोचले होते.\nख्रिसमस ट्री वर एक चमकदार गोल बॉल्स देखील आढळून येते त्याला Tinsel म्हणतात. केवळ ख्रिसमसचं नाही तर प्रत्येक प्रसंगावेळी याचा सजावटीसाठी वापर केला जातो.\nख्रिसमस ट्री वर मेंढपाळाच्या हाती असणाऱ्या काठीच्या आकाराच्या candy canes लावलेल्या आढळतात. यांवर असणारा लाल रंग प्रभू येशूच्या रक्ताचे प्रतिक आहे, तर पांढरा रंग ख्रिश्चन धर्मीयांची रक्षा करण्याची भावना दर्शवतो. मुख्य गोष्ट म्हणजे हे केवळ सजावटीसाठी ख्रिसमस ट्री वर अडकवले जात नाही, तर तुम्ही candy canes खाऊ देखील शकता, त्यांची चव अतिशय सुरेख असते.\nख्रिसमस ट्री वर werath अर्थात डोक्यावर चढवण्याची माळा लावण्यामागे देखील एक कारण आहे. प्राचीन परंपरेनुसार ही माळा म्हणजे काटेरी मुकुटाचे प्रतीक आहे. प्रभू येशूला सुळावर चढवण्यापूर्वी त्यांच्या डोक्यावर काटेरी मुकुट घालण्यात आला होता. त्याची आठवण म्हणून तसेच प्रभू येशुबादा बद्दलची भक्ती प्रतीत होण्यासाठी werath ख्रिसमस ट्री वर लावली जाते.\nख्रिसमस ट्री कडे लक्ष जाताच Bells अर्थात प्लास्टिकची घंटा सर्वात प्रथम आपले लक्ष वेधून घेते. ही घंटा मेंढपाळाच्या त्या घंटेचे प्रतीक आहे जी वाजवून तो आपल्या मेंढ्यांना माघारी बोलवायचा. ख्रिसमस ट्री वर अनेक लहान-सहान Bells अडकवल्या जातात, सोबतच घराच्या दरवाज्यावर देखील मोठी Bell लावली जाते.\nआकाशातील ताऱ्यांचे प्रतीक म्हणून ख्रिसमस ट्री वर Lights लावल्या जातात. यामागे कोणतीही परंपरा नसून केवळ सजावटीच्या उद्देशाने आणि ख्रिसमस ट्री खुलून दिसावा म्हणून विविध रंगातील Lights लावल्या जातात.\nतुम्हा सर्वाना ख्रिसमस अर्थात नाताळ सणाच्या आणि नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा \nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← हिंदीच्या विरोधात एकवटलेलले बहुभाषिक आणि भाषिक अस्मितांचं वास्तव मान्य करण्याची गरज\nमुंबई-नागपूर अवघ्या ३५ मिनिटात: Hyperloop बदलणार परिवहन तंत्रज्ञानाचं भविष्य\nदेश विदेशातला ख्रिसमस – मेरी ख्रिसमस\nख्रिसमसशी संबंधित असणारे हे १० इंग्रजी चित्रपट आवर्जून बघावेत असे आहेत…\nमुघलांनी ख्रिसमस साजरा केला होता का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/?cat=31", "date_download": "2020-01-20T11:45:57Z", "digest": "sha1:TT4V2JR4ZMQ5AMAJ3ALKOE4XXTL5LQBB", "length": 11113, "nlines": 136, "source_domain": "chaupher.com", "title": "Pune | Chaupher News", "raw_content": "\nएसपी कॉलेजमध्ये ‘डेज’वर बंदी\nChaupher News पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये विविध डेज साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. रोझ डे, चॉकलेट डे असे...\nपुणे मेट्रोचे नाव बदलून ‘पुणे-पिंपरी चिंचवड महामेट्रो’ करण्याच्या सूचना\nChaupher News पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात घेतलेल्या विकासकामांच्या आढावा बैठकीत पुणे मेट्रोचे ...\nफडणवीस सरकार कोसळलं; अजित पवारांनी राजीनामा दिल्यानं सरकार अल्पमतात\nविधानसभा निवडणूक निकालानंतर दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना फार काळ मुख्यमंत्रीपदावर राहता आले नाही. सर्वोच्च न्यायालयानं 27 नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजेपर्यंत...\nमी पुन्हा येईन पेक्षा मी जाणारच नाही असं म्हणत फेव्हिकॉल लावून काही माणसं बसलेली;...\nमुंबई - ‘महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणण्यासाठी दिल्लीत पहाटे केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक घेतल्याचं मला कळलं. जणूकाही पाकिस्तानवर जसा सर्जिकल स्ट्राईक झाला, तसा महाराष्ट्रावर हा फर्जिकल...\nशहरातील पाणी कपात रद्द करा\nमानवी हक्क संरक्षण समितीची मागणी पिंपरी चिंचवड – पिंपरी-चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणी कपात करण्याचा निर्णय चुकीचा आहे. सध्या धरण...\nमाजी नगरसेवक सुरदास गायकवाड यांचे निधन\nपिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरदास गायकवाड यांचे गुरुवारी (दि.२१ रोजी) अल्पशः आजाराने निधन झाले आहे. जुने शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखले जात...\nजेएनयु विद्यापीठात स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी पिंपरीत तीव्र निषेध\nपिंपरी:- जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काही तथाकथित वामपंथी विद्यार्थ्यांकडून युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची तोडफोड करुन विटंबना करण्यात आली. अशा देशविघातक समाजकंटकांविरोधात विहिंप, ���जरंग...\nदेशाला कुपोषण मुक्त करण्यासाठी उपक्रम राबवा\nश्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी पिंपरी :- मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जतमध्ये तीन महिन्यांपुर्वी 171 मुले कुपोषणाने बाधित झाले आहेत. त्यातील...\nकाँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चर्चा पूर्ण, सर्व मुद्द्यांवर एकमत – पृथ्वीराज चव्हाण\nमुंबई - काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नवी दिल्लीमधील बैठक संपली असून यावेळी सर्व मुद्द्यांवर आपलं एकमत झालं असल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी...\nमुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट रद्द होणार\nमुंबई - राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी दिल्लीमधून होकार मिळाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बुधवारबरोबर आजही सकाळपासून राष्ट्रवादी आणि...\nकेजरीवालांनी दिले हमीपत्र, दहा आश्वासने; 200 युनिट माेफत वीज कायम\nChaupher News दिल्लीत आणखी पाच वर्षांसाठी सत्ता मिळावी यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी मतदारांना हमीपत्र दिले. त्यात...\nचिंचवडमधील बालाजी ज्वेलर्स फोडले : लाखोंच्या मालावर डल्ला\nChaupher News बिजलीनगर चिंचवड येथील गुरुद्वारा चौकातील बालाजी ज्वेलर्स फोडून 10 तोळे सोने, 50 किलो चांदी आणि 66...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nआरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे \n‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचा-यांनी म्हंटले आहे. सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये आले अधिक प्रमाणात आपण...\nखासगी ट्रॅव्हल्सच्या बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणा : आमदार लक्ष्मण जगताप\nचिंचवडमधील बालाजी ज्वेलर्स फोडले : लाखोंच्या मालावर डल्ला\nविराटने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/former-chief-minister-devendra-fadnavis-will-leave-varsha-bungalow-in-the-chief-ministers-official-residence-82289.html", "date_download": "2020-01-20T11:50:26Z", "digest": "sha1:4RK3N55X64S7AQXOFDUSXIRPH7JEZ6CN", "length": 33508, "nlines": 249, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सामानाची बांधाबांध; आज दुपारी 'वर्षा' बंगला सोडणार | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\n'ये अंधा कानून है' वांद्रे कोर्टात सुनावणी सुरु असताना वाजलेल्या या गाण्याने 'असा' झाला गोंधळ\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHatchback Cars 2020: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nनवं हेल्मेट खरेदी करणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nShattila Ekadashi 2020: षट्तिला एकादशी साजरी करण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या महत��व आणि शुभ मुहूर्त\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHealth Tips: हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीवर करा 'हे' त्वरित उपाय जे एखाद्याचे जीवन वाचविण्यास येऊ शकतात कामी\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nदेवेंद्र फडणवीस यांच्याकडून सामानाची बांधाबांध; आज दुपारी 'वर्षा' बंगला सोडणार\nमहाराष्ट्र अण्णासाहेब चवरे| Nov 29, 2019 12:16 PM IST\nमुखमंत्री (Chief Minister ) पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारी निवासस्थान असलेला 'वर्षा' बंगल्यावर सामानाची बांधाबांध करण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपला होता. मात्र, राज्यात निर्माण झालेला घटनात्मक पेच आणि लागू झालेली राष्ट्रपती राजवट यांमुळे फडणवीस यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून मर्यादीत जबाबदारी होती. त्यामुळे त्यांनी 'वर्षा' बंगल्यावरील मुक्काम कायम ठेवला होता. मात्र, आता सत्तांतर झाल्याने देवेंद्र फडणीस यांना 'वर्षा' बंगला (Varsha Bungalow) खाली करावा लागणार आहे. त्या दृष्टीने त्यांनी सुरुवातही केली असून, आज (29 नोव्हेंबर 2019) दुपारपर्यंत ते बंगला खाली करतील असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.\n'वर्षा' बंगला हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील अनेक महत्त्वाचे निर्णय आणि राजकीय डावपेचांचा साक्षीदार राहिला आहे. वर्षा बंगल्याचे वैश��ष्ट्य असे की गेली अनेक वर्षे हा बंगला महाराष्ट्राचे राजकारण आणि राज्याच्या अनेक मुख्यमंत्र्यांचा कारभार मूकपणे पाहात आला आहे. 'वर्षा' बंगला हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान आहे. राज्याचे मुख्यमंत्री या बंगल्यावर निवासाला असतात. राज्यातील असे खूप कमी मंत्री आहेत ज्यांनी वर्षा बंगल्यावर सलग पाच वर्षे मुक्काम ठोकला आहे. अलिकडील काही वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस हे सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. (हेही वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मंत्रालयात स्वीकारणार पदभार)\nदरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-राष्ट्रीय काँग्रेस असा तिन्ही पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेल्या महाविकासआघाडी सरकारचे ते नेतृत्व करत आहेत. परंपरा आणि निमांनुसार राज्याचे मुख्यमंत्री 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी राहतात. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावरच राहायला पाहिजे हे बंधनकारक नसले तरी, मुंबईबाहेरील मुख्यमंत्री या निवासाचा वापर करत. नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान मातोश्री आहे. ते मुंबईतच आहे. त्यामुळे ठाकरे हे सरकारी निवासस्थान वापरणार की शासकीय याबाबत उत्सुकता आहे. तुर्तास मात्र, देवेंद्र फडणवीस यांना 'वर्षा' बंगल्यातून काढता पाय घ्यावा लागत आहे.\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nमुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांचा बंद अखेर मागे; 19 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nकाँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना देशद्रोहाच्या प्रकरणात अटक\nशबाना आजमी यांची प्रकृती स्थिर, वर्सोवा येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्ण��लयात उपचार सुरू; 18 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न म्हणजे कौरव पांडवाचं युद्ध नाही, बेळगाव येथे प्रकट मुलाखतीत शिवसेना नेते संजय राऊत यांचा कन्नडिगांना टोला\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nमलेशियाई को जाकिर नाइक को पनाह देना पड़ा भारी प्रधानमंत्री महातिर मोहम्मद ने भारत के लिए कही ये बड़ी बात\nअमित शाह का कार्यकाल हमेशा याद रहेगा: पीएम मोदी : 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nदिल्ली विधानसभा चुनाव 2020: नामांकन दाखिल नही कर पाए सीएम केजरीवाल, रोड शो में हुए लेट, अब कल भरेंगे पर्चा\nएक्टर कमाल राशिद खान उर्फ KRK का आरोप, सलमान खान इन 2 एक्टर्स का करियर कर रहे हैं बर्बाद, पढ़ें पूरा ट्वीट\nमुजफ्फरपुर शेल्टर होम केस: दिल्ली की साकेत कोर्ट ने ब्रजेश ठाकुर समेत 19 आरोपियों को दोषी ठहराया\nCAA Protest: भूपिंदर सिंह हुड्डा बोले- कोई राज्य नागरिकता कानून को लागू करने से इनकार नहीं कर सकता\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Abeed&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3Ananded&f%5B4%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2020-01-20T12:57:10Z", "digest": "sha1:S3RLGNS4WDQPZICKALUIG3I2MNSNE56C", "length": 11038, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (8) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (4) Apply बातम्या filter\nकृषिपूरक (2) Apply कृषिपूरक filter\nअॅग्रोगाईड (1) Apply अॅग्रोगाईड filter\nकृषी सल्ला (1) Apply कृषी सल्ला filter\n(-) Remove औरंगाबाद filter औरंगाबाद\nउस्मानाबाद (8) Apply उस्मानाबाद filter\nनांदेड (8) Apply नांदेड filter\nकोल्हापूर (5) Apply कोल्हापूर filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nविदर्भ (5) Apply विदर्भ filter\nसोलापूर (5) Apply सोलापूर filter\nहवामान (5) Apply हवामान filter\nअरबी समुद्र (4) Apply अरबी समुद्र filter\nकमाल तापमान (4) Apply कमाल तापमान filter\nकिमान तापमान (4) Apply किमान तापमान filter\nचंद्रपूर (4) Apply चंद्रपूर filter\nनागपूर (4) Apply नागपूर filter\nयवतमाळ (4) Apply यवतमाळ filter\nसमुद्र (4) Apply समुद्र filter\nसांगली (4) Apply सांगली filter\nसिंधुदुर्ग (4) Apply सिंधुदुर्ग filter\nशरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावर\nमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची राजकीय पडझड रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले...\nपूरस्थिती गंभीर; कोकण, मध्य महाराष्ट्रात जनजीवन विस्कळित\nपुणे : सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांची पूरस्थिती कायम आहे. पुणे, सातारा,...\nमराठवाड्यातील ९८ मंडळांमध्ये पूर्वमोसमी पाऊस\nपरभणी ः मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या सात जिल्ह्यांतील ९८ मंडळांमध्ये रविवारी (ता. ९...\nमहाराष्ट्रात मॉन्सून आगमनासाठी अनुकूल स्थिती\nमहाराष्ट्रातील हवेचा दाब १००४ हेप्टापास्कल इतका कमी होत असून, कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. केरळमध्ये ८ जून दरम्यान...\nथंडीचे प्रमाण वाढेल, हवामान कोरडे राहील\nमहाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश भागांवर १०१६ हेप्टापास्कल तर वायव्येस राजस्थानवर १०१८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा...\nथंड, ढगाळ अन् कोरड्या हवामानाची शक्यता\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्याचवेळी बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग आणि त्यालगत हिंदी महासागरावर...\nआठवड्याच्या सुरवातीला पावसाची शक्‍यता\nमहाराष्ट्राच्या संपूर्ण पूर्व भागावर हवेचा दाब कमी होत असून १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव,...\nमराठवाड्यात चाराटंचाईने पशुधनाची अाबाळ\nऔरंगाबाद : पावसाने मारलेल्या दडीने केवळ पीकच नाही तर मुक्‍या जनावरांचीही अोंबाळ सुरू आहे. अर्धपोटी राहून जनावरं जगविण्याची पाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/ranveer-singh-biography-marathi/", "date_download": "2020-01-20T12:54:24Z", "digest": "sha1:RXXRM6HSXW675SJCXVB475I2T2E4TG3L", "length": 13933, "nlines": 114, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "रणवीर सिंह यांची जीवनी | Ranveer Singh Biography In Marathi", "raw_content": "\nवीर तानाजी मालुसरे यांची कहाणी\nदक्षिणचा ताज असणाऱ्या “बीबी का मकबऱ्या” चा इतिहास\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\nचटपटीत पनीर पकोडा रेसीपी\nकाही रस्त्यांवर पांढरे तर काहींवर पिवळे पट्टे का असतात\nमहान गणितज्ञ पायथागोरस यांचा जीवन परिचय\nह्या टिप्स वाचल्यावर लोक आपल्याशी बोलायला उत्सुक होतील\nअल्बर्ट आईनस्टाईन एक महान वैज्ञानिक\nकधी विचार केला का रस्त्याच्या बाजूला असणारे दगड वेगवेगळ्या रंगांचे का असतात बरे\nमुगल सम्राट … जहांगीर चा इतिहास\nमकर संक्रांति साठी चविष्ट तिळाचे लाडु रेसिपी\nप्रसिद्ध महाराष्ट्रीयन डिश तिलगुळ पोळी\nरणवीर सिंह भावनानी / Ranveer Singh हिंदी चित्रपटाचे भारतीय अभिनेते आहेत. इंडियाना युनिवर्सिटी ब्लु मिंगटन येथून स्नातक पदवी पूर्ण केल्यावर भारतात आपले कॅरियर बनविण्यासाठी परत आले.\nसाल २०१० मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा हिंच्या सोबत यशराज फिल्म्स यांची रोम्यांटिक कॉमेडी फिल्म “ब्यांड बाजा बारात” ने अभिनयात प्रवेश केला. त्यांची हि फिल्म फार गाजली. त्यांच्या अलोचकांनी त्यांच्या अभिनयाची खूप प्रशंसा केली. या फिल्म साठी त्यांना फिल्मफेअर चा उत्कृष्ट डेब्यू मेल अवार्ड सुद्धा मिळाला.\nयानंतर रणवीर सिंह यांनी रोमांटिक ड्रामा फिल्म लुटेरा ( २०१३ ) नंतर दिपिका पदुकोन यांसोबत संजय लीला भन्साळी यांच्या ट्रयाजिक रोमान्स फिल्म गोलीयो कि रासलीला “रामलीला” (२०१३) केली. हि त्यांच्या करीयर ची सर्वात उत्कृष्ट फिल्म ठरली. यानंतर त्यांनी गुंडे (२०१४) केली. २०१५ मध्ये कॉमेडी ड्रामा फिल्म “दिल धडकने दो” केली.\nऐतिहासिक पृष्ठभूमी असलेल्या बाजीराव मस्तानी यांच्या प्रेमकथेवर आधारित बाजीराव मस्तानी (२०१५) हि सर्वात महागडी आणि कमाई करणारी फिल्म ठरली. या फिल्ममुळे रणवीर यांच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. त्यांना फिल्मफेअरचा उत्कृष्ट अभिनेता अवार्ड सुद्धा मिळाला.\nरणवीर सिंह चे सुरुवातीचे जीवन प्रवास\nरणवीर यांचा जन्म ६ जुलै १९८५ साली एका सिंधी परिवारात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जगजीत सिंह भावनांनी आहे. त्यांच्या आईचे नाव अंजू होते. त्यांच्या आजी-आजोबाचे नाव चांद बुके आणि सुंदर सिंह भावनांनी होते. ते विभाजानाच्या वेळी भारतात मुंबईला स्थानांतरीत झाले होते. रणवीर सिंह यांना एक मोठी बहिण व एक लहान बहिण आहे. मोठ्या बहिणीचे न���व रितिका व लहानीचे साहिमा आहे.\nरणवीर मध्ये लहानपणापासूनच एक अभिनेता बनायची इच्छा मनात बाळगायचे त्यासाठी त्यांनी शाळेत, महाविद्यालयात अभिनय आणि वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचे नंतर एच आर कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स, मुंबई मध्ये प्रवेशानंतर त्यांना कळून चुकले कि चित्रपटामध्ये काम करणे इतके सोपे नाही. अनेक लोक त्यांना, त्यांच्या परिवाराला फिल्म इंडस्ट्रीशी जुळलेले नसल्याने यश मिळू शकत नाही. असा सल्ला द्यायचे. तरीही मनात अभिनयाची प्रबल इच्छा होती.\nमहाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी अमेरिकेतील इंडियाना कला विद्यापीठात जाऊन कला स्नातकाची पदवी घेतली. विद्यापीठात त्यांनी अभिनयाचे रीतसर धडे घेतले. भारतात अगदी किशोर वयातच ते थीएटरमध्ये जाऊ लागले होते.\nआपले शिक्षण पूर्ण करून ते २००७ मध्ये भारतात परत आले. नंतर काही काळ ते ओ & एम आणि जे. वाल्टर थोपसन सारख्या एजन्सीकरिता जाहिराती मध्ये काम सुरु करू लागले. त्यानंतर त्यांनी काही काळ असिस्टंट डिरेक्टरचे कामहि केले. अभिनयात करियर करण्यासाठी त्यांनी ते कामही सोडून दिले त्यानंतर विविध ठिकाणी अभिनयासाठी ऑडिशन देऊ लागले. काही वेळ छोटेमोटे रोल सुद्धा केले.\nरणवीर सिंह ला मिळालेल्या अवार्ड आणि नामांकन\nरणवीर सिंह ला आतापर्यंत २ फिल्मफेअर अवार्ड मिळाले आहेत. ज्यामध्ये ब्यांड बाजा बारात (२०१०) साठी उत्कृष्ट पुरुष डेब्यू अवार्ड आणि अभिनेत्र्या प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोन यांच्या सोबत अभिनित बाजीराव-मस्तानी (२०१६) साठी उत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर अवार्ड मिळाला यासोबतच २०१३ मध्ये गोलीयो कि रासलीला “रामलीला” साठी त्याचे नामांकन उत्कृष्ट अभिनेत्यासाठी झाले होते.\nअशी हि फिल्मी बाजीरावची कहाणी जी बॉलीवूडमध्ये त्याच्या संघर्षाचे कथन करते. जी याद्वारे सांगते कि जर माणसाने ठरवले तर आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. आपण सर्व अशा रणवीर सिंह यांच्या साहसाला नमन करुया.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी रणवीर सिंह बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease :- आम्हाला आशा आहे की हा रणवीर सिंह यांची जीवनी / Ranveer Singh Biography In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.\nनोट : Ranveer Singh Biography – रणवीर सिंह यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nमहान गणितज्ञ पायथागोरस यांचा जीवन परिचय\nPythagoras Chi Mahiti Marathi पायथागोरस हे एक महान गणितज्ञ असण्याबरोबरच एक महान तत्वज्ञानी देखील होते. ते विशेष करून ओळखले जातात, ...\nअल्बर्ट आईनस्टाईन एक महान वैज्ञानिक\nAlbert Einstein History जगात सर्वात बुद्धिमान आणि सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक म्हणून प्रसिद्धी मिळविणारे अल्बर्ट आईनस्टाईन हे सर्व जगतालाच चांगल्या प्रकारे परिचित...\nनवरीसाठी 101+ भरपूर नवीन उखाणे\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\nनवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन 100+)\nवीर तानाजी मालुसरे यांची कहाणी\nदक्षिणचा ताज असणाऱ्या “बीबी का मकबऱ्या” चा इतिहास\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/supreme-court?page=2", "date_download": "2020-01-20T11:52:41Z", "digest": "sha1:BHXT5GI5APH2KBNSPOYRCKC5YUVB3VCO", "length": 3987, "nlines": 95, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nRTI च्या कक्षेत आता सरन्यायाधिशांचे कार्यालयही\nराज्यपालांनी पुरेसा वेळच दिला नाही, शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका\nन्यायदेवतेला दंडवत, पुन्हा अयोध्येला जाणार- उद्धव ठाकरे\nआजच्या दिवशी बाळासाहेब हवे होते, अयोध्या निकालावर राज ठाकरेंची भावनिक प्रतिक्रिया\nअयोध्या निकालापूर्वी मुंबईत कडेकोट बंदोबस्त\nसुप्रीम कोर्टाची कोस्टल रोड कामाला स्थगिती कायम\nआरेतील झाडांच्या कत्तलीला स्थगिती, बांधकामाला नाही- सर्वोच्च न्यायालय\nPMC बँकेच्या खातेदारांना धक्का, सर्वोच्च न्यायालयाचा सुनावणीस नकार\nआरेतील वृक्षतोड ताबडतोब थांबवा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nम्हाडाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याला सुप्रिम कोर्टाची स्थगिती\nमराठा आरक्षणावर तातडीने सुनावणी घेण्याची सर्वोच्च न्यायालयाची तयारी\nकोस्टल रोडवरील स्थगिती कायम, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने महापालिकेला टेन्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/mumbai-kokan-vibhag/ganapati-bappa-arrives-on-the-road-to-say-follow-traffic-rules-keep-the-streets-clean", "date_download": "2020-01-20T13:07:19Z", "digest": "sha1:OIYMFM5355YQNYKAU4DGFVA6JH4JEVT4", "length": 9108, "nlines": 129, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | \"वाहतुकी��्या नियम पाळा, रस्त्यावर स्वछता राखा\" संदेश देण्यासाठी गणपती बाप्पा अवतरले रस्त्यावर", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\n\"वाहतुकीच्या नियम पाळा, रस्त्यावर स्वछता राखा\" संदेश देण्यासाठी गणपती बाप्पा अवतरले रस्त्यावर\nकल्याण पश्चिमेतील स्टेशन परीसरात वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली.\n स्वछता राखण्याबरोबरच वाहतुकीचे नियम पाळा हे सांगण्यासाठी कल्याणात गणपती बाप्पा रस्त्यावर उतरले होते. कल्याण शहर वाहतूक पोलीस आणि आरएसपीने त्यासाठी पुढाकार घेतला होता. कल्याण पश्चिमेतील स्टेशन परीसरात वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात रेल चाईल्ड शाळेचे अनेक विद्यार्थीही सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी कल्याण स्टेशन परिसरात फिरून उपस्थित नागरिक आणि वाहन चालकांना स्वछता आणि वाहतुकीच्या नियमांचे महत्व पटवून दिले.\nअकोल्यात लाखमोलाचे बाप्पा चर्चेचा विषय, 21 लाखांच्या चलनी नोटांचा उपयोग करून साकारली बाप्पांची मूर्ती\nनागपूरवरील पाणीसंकट टळले, पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह जलाशयाची पाणीपातळी 90 टक्क्यांवर\n45 बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नियुक्तीस मान्यता, यशोमती ठाकूर यांची माहिती\n'मी एक काश्मिरी पंडित आहे...', अनुपम खेर यांचा सत्य परिस्थिती सांगणार व्हिडिओ\nराज्यात मार्चअखेर 6500 आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nआता मुंबई पोलीस दलात अश्वदळाचाही समावेश, 26 जानेवारीला संचलनात सहभाग\n23 जानेवारीला मनसेचे महाअधिवेशन, संदिप देशपांडेंनी ट्विट करत केले अवाहन\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेंच्या 'झुंड'चे पहिले पोस्टर प्रदर्शित\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/suicide-attempt-from-flyover/articleshow/72355110.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-01-20T12:27:01Z", "digest": "sha1:LOVZBQWABLAT5BMCXGESX55VACZL6G6D", "length": 13129, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: उड्डाणपुलावरून आत्महत्येचा प्रयत्न - suicide attempt from flyover | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nपोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीवम टा...\nपोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nआर्थिक विवंचना आणि मुलाचा आत्महत्येमुळे नैराश्य आलेल्या एका व्यक्तीने मंगळवारी सकाळी कळवा नाका येथील बांधकाम चालू असलेल्या उड्डाणपुलावरून गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने पुलाच्या लोखंडी सळ्याना दोर बांधून गळ्याला फास लावत पुलावरून खाली उडी मारली. मात्र, पोलिसांनी समयसूचकता दाखवत क्रेनच्या सहाय्याने अवघ्या चार मिनिटातच या व्यक्तीची सुटका करून प्राण वाचवले. सकाळी अचानक घडलेल्या या थरारक घटनेमुळे खळबळ उडाली होती. तसेच कळवा नाक्यावर थोड्यावेळ वाहतूककोंडी झाली होती.\nधनाजी भगवान कांबळे (५० रा. कळवा) असे या व्यक्तीचे नाव असून ते रंगकाम करतात. कळवा नाका येथे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असून सकाळी ११ वाजता धनाजी उड्डाणपुलावर गेले. सोबत दोरी होती. दोरीचे एक टोक उड्डाणपुलाच्या लोखंडी सळयांना बांधले गळ्याला फास लावत उडाणपुलावर उभे राहत ते आत्महत्येचा प्रयत्न करत होते. यामुळे बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती. येथून कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस. आर. बागडे गाडीतून पोलिस उपआयुक्त कार्यालयात निघाले होते. त्यांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. उड्डाणपुलावरून उडी मारण्याच्या प्रयत्नात कांबळे असतानाच बागडे यांनी त्यांची समजूत काढली. मात्र, ही व्यक्ती काहीच ऐकण्याच्या मनस्थिती नव्हती. गळ्याला फास लावून त्यांनी पायातील बूट खाली काढून फेकले आणि उड्डाणपुलावरून लटकले. यावेळी त्याने हाताने दोरी पकडून ठेवली होती. त्यामळे येथून जाणारा एक ट्रक खाली उभा करण्यात आला. मात्र ट्रक आणि या व्यक्तीमधील अंतर अधिक होते. त्याचवेळी तेथून जात असलेली एक क्रेन थांबवण्यात आली. त्यावर पोलिस कर्मचाऱ्याने चढत धनाजी याच्या गळ्याभोवतीचा दोर कापला. अवघ्या तीन ते चार मिनिटांतच पोलिसांनी या व्यक्तीला वाचवण्याची मोहीम पार पाडली.\nघटना घडली त्यावेळी धनाजी नशेत होते. त्यांच्या मुलाने चार महिन्यांपूर्वी रेल्वेखाली आत्महत्या केली होती. तसेच आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस. आर. बागडे यांनी दिली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nडोंबिवलीत लोकलमधून पडून तरुण जखमी\nनाका कामगाराला १ कोटीचा प्राप्तीकर\nकळवा मेडिकलमधील हत्याकांडाची वीस दिवसांनी उकल\nनोकरी, घराच्या आमिषाने ८९ कोटींची फसवणूक\nइथं भाज्या पिकवण्यासाठी होतोय सांडपाण्याचा वापर\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\nजे. पी. नड्डा घेणार अमित शहांची जागा\n'परिवहन कार्यालयाला आग लावणं हे आपचं कटकारस्थान'\nदिल्लीः दिल्ली परिवहन विभागाच्या कार्यालयाला आग\nजिल्हाधिकाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या कानशिलात लगावली\nराजस्थान: राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकमध्ये अपघात; ७ ठ...\nसरन्यायाधीश शरद बोबडे यांनी गाजवले मैदान\nकशाला द्यायचा वेतन आयोग\nसरकारवर अवलंबून राहू नका: नाना पाटेकर\n'सीएए' समर्थकांवर आव्हाड बरसले, बापाचा उल्लेख\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nआत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी ���्रेनच्या मदतीने वाचवले...\nडोंबिवली: अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार...\nअंबरनाथ: सरकारी रुग्णालयात इंजेक्शनची बाधा, १२ रुग्ण अत्यवस्थ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aeducation&search_api_views_fulltext=--%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-01-20T12:41:36Z", "digest": "sha1:RUIOGQIXXH32COAYJXNWJCPEQV6FEKCI", "length": 9061, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (2) Apply बातम्या filter\nग्रामविकास (1) Apply ग्रामविकास filter\nयशोगाथा (1) Apply यशोगाथा filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nशिक्षण (3) Apply शिक्षण filter\nउत्पन्न (2) Apply उत्पन्न filter\nकृषी विद्यापीठ (2) Apply कृषी विद्यापीठ filter\nजिल्हा परिषद (2) Apply जिल्हा परिषद filter\nपुरस्कार (2) Apply पुरस्कार filter\nपोपटराव पवार (2) Apply पोपटराव पवार filter\nव्यवसाय (2) Apply व्यवसाय filter\nअनंत सरदेशमुख (1) Apply अनंत सरदेशमुख filter\nअर्थसंकल्प (1) Apply अर्थसंकल्प filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nग्रामपंचायत (1) Apply ग्रामपंचायत filter\nग्रामविकास (1) Apply ग्रामविकास filter\nचलनवाढ (1) Apply चलनवाढ filter\nजलयुक्त शिवार (1) Apply जलयुक्त शिवार filter\nजलसंधारण (1) Apply जलसंधारण filter\nठिबक सिंचन (1) Apply ठिबक सिंचन filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nनीती आयोग (1) Apply नीती आयोग filter\nनोटाबंदी (1) Apply नोटाबंदी filter\nपाकिस्तान (1) Apply पाकिस्तान filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nबाजारपेठेवर आधारित पीकपद्धतीचा अवलंब करा : पवार\nनगर : ‘‘कमी पाणी व जास्त पाणी, अशा दोन समस्या सध्या शेतीपुढे आहेत. हरितक्रांतीनंतर आपण उत्पादनामध्ये भरीव वाढ केली. परंतु, जास्त...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘पाणीदार’\nलोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ शकतात. अशीच किमया वाशीम तालुक्यातील साखरा गावात घडली. कायम दुष्काळाशी झगडणाऱ्या या...\nशेती क्षेत्र : घोषणांचे वारेमाप पीक \nकेंद्रात नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सत्तेवर आल्यावर ���ेती क्षेत्राच्या विकासासाठी अनेक घोषणा केल्या. प्रत्येक शेताला पाणी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&%3Bpage=1&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80&f%5B4%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-01-20T11:22:24Z", "digest": "sha1:LGJG65ANQQGIW3VKB5ZJ5KBICLFVPMR5", "length": 10888, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove कर्जमाफी filter कर्जमाफी\n(-) Remove नोटाबंदी filter नोटाबंदी\n(-) Remove मुख्यमंत्री filter मुख्यमंत्री\nअधिवेशन (1) Apply अधिवेशन filter\nअवकाळी पाऊस (1) Apply अवकाळी पाऊस filter\nउत्तर प्रदेश (1) Apply उत्तर प्रदेश filter\nउद्धव ठाकरे (1) Apply उद्धव ठाकरे filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nदुष्काळ (1) Apply दुष्काळ filter\nधनंजय मुंडे (1) Apply धनंजय मुंडे filter\nनिसर्ग (1) Apply निसर्ग filter\nफेसबुक (1) Apply फेसबुक filter\nबलात्कार (1) Apply बलात्कार filter\nभ्रष्टाचार (1) Apply भ्रष्टाचार filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nयवतमाळ (1) Apply यवतमाळ filter\nराधामोहन सिंह (1) Apply राधामोहन सिंह filter\nविधान परिषद (1) Apply विधान परिषद filter\nशेतकरी (1) Apply शेतकरी filter\nसोशल मीडिया (1) Apply सोशल मीडिया filter\nबेभरवशाचं पीक, हमीचा कलगीतुरा\nमहाराष्ट्राच्या विधिमंडळात अन्‌ बाहेरही शेतकरी आत्महत्या व त्यासाठी कारणीभूत असलेल्या कर्जबाजारीपणाचा मुद्दा तापलाय. नोंदलेली पहिली आत्महत्या अशा यवतमाळ जिल्ह्यातल्या साहेबराव पाटलांच्या एकतिसाव्या वर्षश्राद्धानिमित्त किसानपुत्रांनी \"बळिराजासाठी एक दिवस उपवास' केला, तर कर्जमाफीच्या मुद्‌द्‌यावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्या��साठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Crime%20Diary/Theft-and-reward/", "date_download": "2020-01-20T13:05:53Z", "digest": "sha1:FOY6UNGHH6TV5E4MMHHOE5PIGROQLYPV", "length": 8660, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चोरी आणि इनाम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Crime Diary › चोरी आणि इनाम\nआपण श्रीमंत व्हावं, असं कुणाला वाटत नाही सगळ्यांनाच वाटतं; पण एखाद्याला श्रीमंत व्हावं असं का वाटतं, हा प्रश्‍न विचारला तर बर्‍याच जणांना पटकन उत्तर देता येणार नाही. आपल्याला कोणत्याही अडचणी येऊ नयेत, सर्व सुखोपभोग घेता यावेत, मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, पुढच्या पिढीचं आयुष्य सुखाचं जावं, यासाठी श्रीमंत व्हावंसं वाटणं स्वाभाविक आहे; पण श्रीमंतीची इच्छा बाळगण्याचं आपल्याकडे आणखीही एक विचित्र कारण आहे. ते म्हणजे, श्रीमंतीचं प्रदर्शन करावंसं वाटणं. सगळ्यांनी आपला थाटमाट पाहावा, असं वाटणं. श्रीमंती वंशपरंपरेनं आली असेल, तर तिचं प्रदर्शन करण्यात संबंधितांना फारसा रस वाटत नाही. परंतु, नवश्रीमंतांना किंवा ध्यानीमनी नसताना अचानक घबाड सापडून श्रीमंत झालेल्यांना ही इच्छा फार सगळ्यांनाच वाटतं; पण एखाद्याला श्रीमंत व्हावं असं का वाटतं, हा प्रश्‍न विचारला तर बर्‍याच जणांना पटकन उत्तर देता येणार नाही. आपल्याला कोणत्याही अडचणी येऊ नयेत, सर्व सुखोपभोग घेता यावेत, मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, पुढच्या पिढीचं आयुष्य सुखाचं जावं, यासाठी श्रीमंत व्हावंसं वाटणं स्वाभाविक आहे; पण श्रीमंतीची इच्छा बाळगण्याचं आपल्याकडे आणखीही एक विचित्र कारण आहे. ते म्हणजे, श्रीमंतीचं प्रदर्शन करावंसं वाटणं. सगळ्यांनी आपला थाटमाट पाहावा, असं वाटणं. श्रीमंती वंशपरंपरेनं आली असेल, तर तिचं प्रदर्शन करण्यात संबंधितांना फारसा रस वाटत नाही. परंतु, नवश्रीमंतांना किंवा ध्यानीमनी नसताना अचानक घबाड सापडून श्रीमंत झालेल्यांना ही इच्छा फार अशा व्यक्तींना मग कोणत्या कारणासाठी किती खर्च करावा, याचं भान राहत नाही.\nचैनीच्या वस्तू गरजेच्या वाटू लागणं एकवेळ आपण समजू शकतो. परंतु, गरजेच्या वस्तूही अशा मंडळींना चै��ीच्या वाटू लागतात. वस्तूचा उपयोग काय आहे आणि आपण करतो कशासाठी, हेही त्यांना कळेनासं झालेलं असतं. आता हेच पाहा ना, सामान्यतः घरात पैसाअडका, सोनंनाणं, महागमोलाच्या चीजवस्तू असतील, तर लोक आपल्या घराची सुरक्षितता भक्कम करतात, चांगल्या प्रतीची कुलपं लावतात, सिक्युरिटी गार्डची नियुक्ती करतात किंवा मग एखादा गलेलठ्ठ कुत्रा पाळतात.\nकुत्रा पाळण्यामागं सामान्यतः ‘सुरक्षितता’ हाच हेतू असतो. किंबहुना तो असणं अपेक्षित असतं. परंतु, अनेकजण शौक म्हणून कुत्रा पाळतात. त्यालाही हरकत असण्याचं कारण नाही. मांजरी ज्याप्रमाणं शोभेसाठी पाळली जाते, तसा कुत्रा पाळणंसुद्धा गैर नाही. परंतु, चोरांपासून घराची राखण करणं हा मूळ हेतू दूर ठेवला तरी खुद्द कुत्राच चोरीला जाऊ नये, एवढी तरी अपेक्षा करावी की नाही हल्ली कुत्र्यांच्या वाढलेल्या किमती आणि त्यांच्या खरेदी-विक्रीचा विस्तारलेला व्यवसाय हा स्वतंत्र विषय आहे; पण कुत्रा (नव्हे कुत्री) हरवल्यानंतर शोधून देणार्‍याला एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर झाल्याचं वाचून खरोखर धक्का बसला. संपूर्ण बातमी वाचल्यावर हे लाखाचं इनामसुद्धा किरकोळच वाटू लागलं.\nकारण, हरवलेल्या कुत्रीची किंमत आहे तब्बल आठ कोटी रुपये बेंगळुरू शहरातल्या एका शौकिनाची ही कुत्री आहे. ती त्यानं खास चीनमधून आणलीय म्हणे बेंगळुरू शहरातल्या एका शौकिनाची ही कुत्री आहे. ती त्यानं खास चीनमधून आणलीय म्हणे खरेदी केल्यावर त्यानं ती दुसर्‍या एका शौकिनाला सांभाळायला दिली. या दोघांमध्ये झालेला करारसुद्धा अजबच खरेदी केल्यावर त्यानं ती दुसर्‍या एका शौकिनाला सांभाळायला दिली. या दोघांमध्ये झालेला करारसुद्धा अजबच संबंधित कुत्रीला पिलं झाल्यानंतर सांभाळणार्‍यानं त्यातलं एक पिलू स्वतःकडे ठेवायचं आणि उर्वरित पिल्लं मूळ मालकाला द्यायची. कारण तिच्या पिलांनासुद्धा प्रत्येकी दोन लाख रुपये किंमत मिळते म्हणे\nचीनमधून आणलेली अलास्कन जातीची ही महागडी कुत्री कुणी चोरून नेली, याचा छडा अजून लागलेला नाही; पण या प्रजातीच्या कुत्र्यांची किंमत काय असते, असं विचारणारा एक फोन आल्याचं मालकानं सांगितलं. फोन करणार्‍याला कुत्री सापडली असेल आणि मालकानं त्याला खरी किंमत सांगितली असेल, तर लाखाचं इनाम गेलं पाण्यात देशात अधूनमधून दिल्या जाणार्‍या स्वदेशीच्या न���र्‍यांच्या पार्श्‍वभूमीवर परदेशी वस्तू आणि परदेशी कुत्र्या-मांजरांबद्दलचं हे श्रीमंती प्रेम थक्क करणारं\n'माझे पप्पा' या भावनिक निबंधातून व्यथा मांडणा-या मुलाला धनंजय मुंडेंनी दिला आधार\nICC वनडे रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंनी आपला 'खुट्टा' केला बळकट\nसांगली : भाजप महापौर, उपमहापौरांचा राजीनामा\nअभूतपूर्व गर्दीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा केजरीवालांचा मुहूर्त हूकला\nतब्बल एका दशकानंतर दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंडकडून दारुण पराभव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/?cat=34", "date_download": "2020-01-20T13:05:11Z", "digest": "sha1:W2W5NGZXSV3KY4LQDGTVLLYZWX5AMOO7", "length": 5509, "nlines": 99, "source_domain": "chaupher.com", "title": "Aurangabad | Chaupher News", "raw_content": "\nजानेवारीत निविदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद येथे या महामार्गाच्या कामाची काही महिन्यांपूर्वी घोषणा केली होती. तेव्हापासून सर्वेक्षणाचे व मान्यता देण्याचे काम सुरू होते....\nसाईंच्या जन्मस्थळावरील वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक\nChaupher News शिर्डी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांनी पुकारलेला बेमुदत बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे....\nनेहरुनगर येथे एमएनजीएल गॅस गळती, अग्निशामक दल दाखल\nChaupher News पिंपरी : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड एमएनजीएल कंपनीच्या लाईनला नेहरुनगर (पिंपरी) येथे मोठ्या प्रमाणात गळती लागली...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nआरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे \n‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचा-यांनी म्हंटले आहे. सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये आले अधिक प्रमाणात आपण...\nखासगी ट्रॅव्हल्सच्या बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणा : आमदार लक्ष्मण जगताप\nचिंचवडमधील बालाजी ज्वेलर्स फोडले : लाखोंच्या मालावर डल्ला\nविराटने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://santsahitya.com/brahmachaitanya.satsangdhara.net/jun04.htm", "date_download": "2020-01-20T11:07:48Z", "digest": "sha1:YQ5GF7SXD6JKWXD3ZJ6MU6I2LPKQQDSS", "length": 5447, "nlines": 9, "source_domain": "santsahitya.com", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज ४ जून [an error occurred while processing this directive]", "raw_content": "\nपरमार्थात अभिमान आड येतो.\nशास्त्रात दोन गोष्टी सांगितल्या आहेत; इहलोक आणि परलोक कसे साधावेत हे दोन्ही स्पष्ट केले आहे. परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो. या दोन्ही गोष्टींत जाणत्याची संगत लागते. परलोक साधून देणार्‍याला सद्‍गुरु म्हणतात. जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो, त्यालाच सद्‍गुरुकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो. आपण भगवंताला शरण जात नाही, कारण आपला अभिमान या शरण जाण्याच्या आड येतो. गंमत अशी की, व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून, ज्याला जे समजते त्याच्याकडे जातो. इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा, अशी आपली कल्पना असते. पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही, मग 'परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करीत नाही' हे म्हणणे लबाडीचे आहे. 'प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही, मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला ' असे काहीजण विचारतात. प्रपंच सचोटीचा असला, तरी त्यात अभिमान असेल तर तो परमार्थ होणार नाही. 'राम कर्ता' म्हटल्याशिवाय, म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय, परमार्थ नाही साधणार. 'मी देही' म्हणू लागलो यात अभिमान आला. देहबुद्धीला कारण म्हणजे वासना. वासना हे सर्वांचे मूळ आहे. 'माझा जन्मच जर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहू ' असे काहीजण विचारतात. प्रपंच सचोटीचा असला, तरी त्यात अभिमान असेल तर तो परमार्थ होणार नाही. 'राम कर्ता' म्हटल्याशिवाय, म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय, परमार्थ नाही साधणार. 'मी देही' म्हणू लागलो यात अभिमान आला. देहबुद्धीला कारण म्हणजे वासना. वासना हे सर्वांचे मूळ आहे. 'माझा जन्मच जर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहू ' असे वाटते. जो या वासनेचा खून करतो, तोच परमार्थाला लायक होतो. अंती जी मती, ती जन्माला कारण होते. हे सगळे ज्ञानाचे बोलणे झाले, पण प्रचीतीने हे सर्व जाणावे.\nबायकोपोरांचा त्रास होतो, मन एकाग्र होत नाही, म्हणून बुवा झाला; मठ केला. लोक येऊ लागले, त्यांना जेवायला घालण्याकरिता भिक्षा आणू लागला. पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला छप्पर गळू लागले ते नीट करण्याची काळजी करू लागला. मग घरादारांनी काय केले छप्पर गळू लागले ते नीट करण्याची काळजी करू लागला. मग घरादारांनी काय केले असा बुवा होण्यापेक्षा प्रपंचात राहिलेले काय वाईट असा बुवा होण्यापेक्षा प्रपंचात राहिलेले काय वाईट थोडक्यात म्हणजे, परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील, त्याला तो लवकर साधेल. त्या माणसाला प्रपंच सोडून जायचे कारणच उरणार नाही. जगातले आपले समाधान अगर असमाधान, ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे. परमार्थात महत्त्व, बाहेरचे ऐश्वर्य किती आहे याला नसून, वृत्ती स्थिर होण्याला आहे, आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे.\n१५६. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते. आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/are-dalits-untouchables-asks-class-6-question-paper-in-tamil-nadu/articleshow/71029271.cms", "date_download": "2020-01-20T12:18:40Z", "digest": "sha1:DSXQ3OMSBHLMMSW2QWBWJDHO5UHWUPYP", "length": 12119, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india news News: प्रश्नपत्रिकेवरून तमिळनाडूमध्ये वाद - 'are dalits untouchables?' asks class 6 question paper in tamil nadu | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\n'मागासवर्गीय हे अस्पृश्य होते का,' या वादग्रस्त प्रश्न सहावीच्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आल्याने तमिळनाडूमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर ही प्रश्नपत्रिका व्हायरल झाली आहे.\nनवी दिल्ली : 'मागासवर्गीय हे अस्पृश्य होते का,' या वादग्रस्त प्रश्न सहावीच्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आल्याने तमिळनाडूमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर ही प्रश्नपत्रिका व्हायरल झाली आहे.\nकेंद्रीय विद्यालयाची ही प्रश्नपत्रिका असल्याचे दिसत असले, तरी केंद्रीय विद्यालयाने ही प्रश्नपत्रिका बनावट असल्याचे म्हटले आहे. अंतर्गत गुणांसाठी सीबीएसई कुठल्याही प्रकारची प्रश्नपत्रिका काढत नाही, असे स्पष्टीकरण सीबीएसईकडून देण्यात आले. 'द्रमुक'चे नेते स्टॅलिन यांनी ट्विटमध्ये म्हटले, 'केंद्रीय विद्यालयाची सहावीतील प्रश्नपत्रिका पाहून मोठा धक्का बसला. अशा प्रश्नांनी समाजामध्ये दुही तयार होऊ शकते. प्रश्नपत्रिका ज्यांनी तयार केली असेल, त्यांच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई व्हायला हवी.' एका बहुपर्यायी प्रश्नामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. टीटीव्ही दिनकरन ��ांनीही सीबीएसईवर टीका केली आहे. अत्यंत संवेदनशील विषयावर अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका काढल्याबद्दल सीबीएसईचा तीव्र निषेध करतो.' मुलांच्या मनावर या प्रश्नाने काय परिणाम होईल, याचा काहीही विचार प्रश्नपत्रिका काढताना केला नसल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रीय विद्यालयाने मात्र ही प्रश्नपत्रिका बनावट असल्याचा दावा केला. वाद निर्माण झाला असला, तरी ही प्रश्नपत्रिका केंद्रीय विद्यालयाचीच आहे, हे पुरते स्पष्ट झालेले नाही.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'निर्भयाच्या आईनं सोनियांचा कित्ता गिरवावा'\nCAA सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारकः कपिल सिब्बल\nनिर्भयाच्या दोषींची फाशी २२ जानेवारीला नाही: कोर्ट\nशिक्षा झाली म्हणून नोकरीवरून काढता येणार नाही: कोर्ट\nनागरिकत्व कायदा: RSSच्या उलेमा परिषदेत राडा\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ओढून आणतात...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका पळाली\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nनिर्भया: अल्पवयीन असल्याचा पवनचा दावा SC ने फेटाळला\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nझोमॅटोने ५४१ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले...\nकौटुंबिक हिंसाचार: शमी गुरुवारी भारतात परतणार...\nचांद्रयान २: परदेशी माध्यमातून कौतुकोवर्षाव...\nडॉन ब्रॅडमॅन यांची नात श्रीमंतांच्या यादीत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2010/01/30/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2020-01-20T12:31:16Z", "digest": "sha1:6JZIF2PF5HPGIQCKN73A2YJCQRASBNE4", "length": 9279, "nlines": 205, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "विरहाच्या वेदनेने……….. | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nविरहाच्या वेदनेने व्याकूळ (मी ),\n← मनुष्य ,भाषा आणि गाणी.\n2 thoughts on “विरहाच्या वेदनेने………..”\nविरहाच्या वेदनेने व्याकूळ (मी ),\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2011/01/14/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8/", "date_download": "2020-01-20T12:56:02Z", "digest": "sha1:NU3C3L4FMYDG7FYN2AF3FRK2R6P3NJLN", "length": 23952, "nlines": 213, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "महागाईवर एक संशोधन | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nहल्ली जिकडे तिकडे विविध बातमीपत्रात अगर बातमी वाहिनी वर फक्त एकाच विषयावर चर्चा असते ती म्हणजे महागाई. पण महागाई कोणत्या वस्तूंवर होत आहे. तर भाजी पाला कांदा लसून ह्या पदार्थांवर. आपण लहानपणापासून वाचत आणि ऐकत आलो आहोत कि आपला भारत देश अनंत काळापासून कृषिप्रधान देश आहे. तरीही आपल्या देशात कृषी उत्पन्नाचे भाव आकाशाला भिडत आहेत हे फार मोठे आश्चर्य नव्हे का हे फार मोठे आश्चर्य नव्हे का ह्यावर मी खूप विचार केला. आणि हा लेख लिहायला घेतला.\nआपला देश आता फक्त काग��ावरच कृषिप्रधान राहिलेला आहे असे मला वाटते. त्याचे कारण म्हणजे जमीन. जमिनीचे भाव शहर असो अगर गाव मागच्या ४-५ वर्षापासून प्रचंड प्रमाणात वाढले आहेत आणि वाढतच आहेत. ह्या जमिनीच्या भाववाढीमुळे गुंतवणूकदारांचे लक्ष ह्या साधनाकडे वेधले गेले आहे. त्यामुळे शहरांच्या जवळपासच्या खेड्यांच्या जमिनींना चांगले भाव आल्याने गरीब शेतकऱ्याने शेती करणे सोडून जमीन गुंतवणूकदाराला विकली. त्यापासून त्याला चांगली रक्कम मिळाली. त्याचे अठरा विश्व दारिद्र् नाहीसे झाले.\nज्या गुंतवणूकदाराने ती शेतीची जमीन विकत घेतली त्याला किंमत वाढीत रस असल्याने त्या शेतीत शेतीचा प्रश्न उद्भवत नाही. म्हणून ती पडीक जमीन झाली. जस् जसे शहर वाढत गेले तस तसे त्या जमिनीला भाव येत गेले. पडीक जमीन आता रहिवासी जमिनीत बदलून त्यावर इमारती झाल्या. ह्या जागेपर्यंत इमारती येऊ घातल्याने तेथून पुढे १०-१५ किलोमीटर पर्यंतच्या गावातील शेत जमिनीला भाव आले. येथील शेतकऱ्याचे दारिद्र्य जमीन विकल्याने नाहीसे झाले. असे करीर करीत शेती नाहीसी होत गेली.\nज्या शेतकऱ्यांकडे थोडी फार शेती शिल्लक राहिली त्यांना गरिबीमुळे शेती करणे शक्य होत नाही. काहींकडे थोडाफार पैसा असला व त्यांनी पेरणी केली तर गोबळ वार्मिंग त्यांना जगू देत नाही. अवकाळी पाऊस येतो आणि हात तोंडाशी आलेले पिक नासवून जातो.\nकाही शेतकरी बिचारे कर्ज घेऊन शेती करतात आणि अति पाऊसाने नुकसान झाले कि वेडे पिसे होतात किंवा आत्महत्त्या तरी करतात.\nयाने दिवसेंदिवस कृषी उत्पन्न कमी कमी होत असावे म्हणून भाव वाढत असावे. असे माझे मत झाले आहे. कदाचित हे बरोबर नसेल ही.\nपण मला आता एक संशोधन करावेसे वाटत\nकांद्याचे फ्लेवर. चिमूटभर घेऊन भाजीत टाकावे.\nज्याप्रकारे बहुतेक फळांचे artificial फ्लेवर बाजारात येत आहेत तसेच आता कांद्याचे फ्लेवर, लसणाचे फ्लेवर बाजारात आणावेत. म्हणजे उगाच महागाईवर चर्चा करायची वेळ येणार नाही. आणि देशाचा अमूल्य वेळ वाया घालविला जाणार नाही. आणि जी थोडीफार जमीन शेतीसाठी शिल्लक राहिली आहे त्यात पाले भाज्या गहू ज्वारी, मका इ. धान्य पिकविले जाऊ शकेल.\nकिंवा कांद्याचे पावडर उपलब्ध करून द्यावेत म्हणजे जेवणाच्या वेळी मीठ/ मसाले टाकतो तसे टाकता येईल.\nडाव्या बाजूच्या बाटलीत कांद्याची पावडर आहे. ज्याला पाहिजे त्याने जेवणात टाकावी. पण जरा जपून जास्त ओतल्यास वेगळा आकार मोजावा लागेल.\n← कांद्याने केला वांधा\nतिळगुळ घ्या गोड गोड बोला\n9 thoughts on “महागाईवर एक संशोधन”\nपिंगबॅक “महागाईवर एक संशोधन” भाग-२ | माझ्या मना …\nसागर भंडारे म्हणतो आहे:\t डिसेंबर 25, 2012 येथे 15:00\nरविंद्रजी मुद्दे निश्चितच योग्य आहेत. कांदा फ्लेवर्ड पूडबद्दल. नैसर्गिक अन्नधान्य जर फ्लेवर्ड (जे रासायनिक प्रक्रियेतून जन्माला आलेले असते.) च्या रुपाने पर्याय होऊ लागले तर शारिरिक क्षमतेवरचा परिणाम हा अगदी दृश्य आहे. नैसर्गिक अन्नाच्या ऐवजी सरकारी धोरणांनी जंक फूड चा जो बाजार मांडला आहे आणि पर्यायाने शारीरिक व्याधींच्या वाढीचा आणि त्यामुळे निर्माण केलेल्या औषधांच्या भल्यामोठ्या बाजारपेठेचा हा खरा मोठा प्रश्न आहे. जमिनी शहरांच्या लगतच्या विकल्या जात असल्या तरीही भारतात अजूनही शेती प्रचंड प्रमाणात होते आहे. विपरित पावसाची परिस्थिती असूनही गहू तांदूळ यांचे रेकॉर्ड उत्पादन दरवर्षी होते आहे. साखर अजूनही आपण निर्यात करतो आहे. तुमचे विचार खरोखर अगदी बरोबर दिशेने आहेत. अजून यावर चिंतन करुन तुम्ही अजुन लेखन करावे ही विनंती. …\nसागर भंडारे म्हणतो आहे:\t डिसेंबर 25, 2012 येथे 14:57\nरविंद्रजी तुमचे दोन्ही लेख वाचले. मुद्दे निश्चितच योग्य आहेत. पण ती एक बाजू झाली. अनेक गोष्टी आहे ज्यांत प्रत्यक्षात सरकार स्वतः जबाबदार आहे. आयटी वाले पगार जास्त मिळवतात असे चित्र असले तरी ते तितके वास्तव नाहिये. प्रिमियम प्रोजेक्ट्स मधे आयटी तून कमाई करणारा वर्ग गुंतवणूक करतो असे गृहीत धरले तरी सरकारी धोरणांनी बिल्डर लॉबी वर कोणतेच नियंत्रण ठेवले नाही ही दुसरी काळी बाजू आहे. कारण बिल्डर लॉबीत राजकारण्यांचे स्वतःचे हितसंबंध गुंतलेले (किंबहुना गुंतवलेले ) आहेत. त्यामुळे जो ७० % कष्टकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुखासमाधानाचे छत कसे मिळेल यापेक्षा या राजकारण्यांनी स्वतःच्या खिशाचे वजन वाढवण्याकडे लक्ष दिले. ही खरी शोकांतिका आहे. आता सरकारने कायदा केला आहे की प्रत्येक प्रोजेक्ट मधे २०% फ्लॅट्स हे गरिबांसाठी राखीव ठेवले पाहिजे. पण ही गोष्ट कालत्रयीही शक्य होणार नाही. कारण या प्रोजेक्ट्स मधे फ्लॅट्स घेण्यासाठी आर्थिक क्षमता पुरवण्याची काडीचीही काळजी सरकारने घेतली आहे. फक्त कागदोपत्री गरीबांना अशा फ्लॅट्स साठी आरक्षण दिले आहे. प्र��्न हा आहे की हे गरीब लोक फ्लॅट्स साठी पैसा कुठून आणणार त्यासाठी सरकारने ना २-३ % व्याजाने गृहकर्जाच्या योजना दिल्या ना बिल्डर लॉबीवर त्याच्या किंमती त्यांना परवडतील अशा आवाक्यात आणण्यासाठी कोणताही दबाव. कांदा फ्लेवर्ड पूडबद्दल. नैसर्गिक अन्नधान्य जर फ्लेवर्ड (जे रासायनिक प्रक्रियेतून जन्माला आलेले असते.) च्या रुपाने पर्याय होऊ लागले तर शारिरिक क्षमतेवरचा परिणाम हा अगदी दृश्य आहे. नैसर्गिक अन्नाच्या ऐवजी सरकारी धोरणांनी जंक फूड चा जो बाजार मांडला आहे आणि पर्यायाने शारीरिक व्याधींच्या वाढीचा आणि त्यामुळे निर्माण केलेल्या औषधांच्या भल्यामोठ्या बाजारपेठेचा हा खरा मोठा प्रश्न आहे. जमिनी शहरांच्या लगतच्या विकल्या जात असल्या तरीही भारतात अजूनही शेती प्रचंड प्रमाणात होते आहे. विपरित पावसाची परिस्थिती असूनही गहू तांदूळ यांचे रेकॉर्ड उत्पादन दरवर्षी होते आहे. साखर अजूनही आपण निर्यात करतो आहे. तुमचे विचार खरोखर अगदी बरोबर दिशेने आहेत. अजून यावर चिंतन करुन तुम्ही अजुन लेखन करावे ही विनंती.\nरविंद्र राव सांगून पोट भरत नसते. तुम्ही केवळ नावाला देश कृषिप्रधान म्हणतात. नाही देश ९०% शेतीप्रधान आहे. जे उद्योग,व्यवसाय, दुकाने आहेत तीही शेतीशी निगडीत आहेत. ते मोजा. हा देश शेतीवरच चालतोय.पण शेतीकडे टोटल दुर्लक्षमुळे हे दिवस आलेत. त्यासाठी बराच काही पढत बसावे लागेल.\nRAVINDRA म्हणतो आहे:\t जानेवारी 14, 2011 येथे 21:45\nपाटीलजी, मी तुमची कोमेंट मराठीत केली. असो, मीही तेच म्हणतोय कि आता आपला देश कृषिप्रधान राहिलेला नाही. त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.\nस्मित गाडे म्हणतो आहे:\t जानेवारी 14, 2011 येथे 11:55\nRAVINDRA म्हणतो आहे:\t जानेवारी 14, 2011 येथे 21:47\nतुमचे म्हणजे बरोबर आहे. माझा लिहिण्याचा उद्देश असा होता कि शहराच्या लांब शेती गेल्याने ट्रांसपोर्टचा खर्च वाढतो आणि शहरात भाजी पाला महाग मिळतो. हे तर तर्क मान्य असेल न\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धां���ली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/illegal-address-club-left-aloud/", "date_download": "2020-01-20T12:27:45Z", "digest": "sha1:CE6SPREOBNCRLYJHIUS5OSG4JKOFGFRX", "length": 13035, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बेकायदा पत्ते क्‍लबचा “डाव’ जोरात | Dainik Prabhat", "raw_content": "\nबेकायदा पत्ते क्‍लबचा “डाव’ जोरात\nसंत तुकारामनगर, महेशनगरमधील चित्र; पोलिसांचा कारवाईकडे कानाडोळा\nपिंपरी – संत तुकारामनगर, महेशनगर भागात पत्ते क्‍लबच्या नावाखाली बेकायदेशीर जुगार अड्डे सुरू आहेत. मुंबई पोलीस अधिनियमानुसार असे क्‍लब चालविण्यासाठी पोलिसांची परवानगी बंधनकारक आहे. परंतु, विनापरवाना राजरोसपणे हे क्‍लब सुरू असल्याचा आरोप परिसरातील रहिवासी करीत आहेत. त्यामुळे अवैध धंदेमुक्त शहर संकल्पनेला हरताळ फासला जात असून नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई त्यास चाप लावणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.\nशहरातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंद्यांचे प्रमाण पाहता त्यावर नियंत्रणासाठी पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. आर. के. पद्मनाभन यांना पहिले पोलीस आयुक्त होण्याचा मान मिळाला. त्यांनी अवैध धंदेमुक्त शहराचे सूतोवाच केले होते. परंतु, पोलिसांच्याच कृपाशिवार्दामुळे अवैध धंद्यांना संरक्षण मिळत असल्याचे भोसरी व परिसरातील वाढत्या अवैध धंद्यांवरुन पहायला मिळत आहे.\nपद्मनाभन यांची नुकतीच बदली झाली. त्यांच्या जागी संदीप बिष्णोई यांनी नुकतीच सूत्रे स्वीकारली. त्यांच्यासमोर शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे आव्हान असताना बेकायदा धंद्यांचा प्रश्‍नही ऐरणीवर आहे.\nसंत तुकारामनगर परिसरात पत्त्यांचा क्‍लब जोरात चालतो. मुंबई पोलीस अधिनियमानुसार पत्ते क्‍लबसाठी (कार्ड रूम) परवानगी दिली जाते. त्यासाठी स्वतंत्र नियम देखील आहेत. मात्र, पोलिसांकडून पत्त्याच्या गुत्त्यांवर कारवाई होत असली तरी क्‍लबच्या गोंडस नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांकडे कारवाईसाठी कानाडोळा केला जात आहे.\nपत्ते क्‍लबच्या नावाखाली सर्रास जुगार अड्डे सुरू आहेत. याठिकाणी पत्त्यांच्या 52 पानात हा खेळ चालतो, 13 पानी, 3 पानी असा डाव चालतो. पपलू, टपलू, बाजी अशी पानांची वेगवेगळी नावे आहेत. पत्त्याच्या एकेका पानावर पैसे लावले जातात. क्‍लब चालवणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक टेबलावर चालणाऱ्या धंद्यांवर कमिशन मिळते.\nदररोज लाखोंची उलाढाल करणारा हा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खेळायला येणाऱ्यांना नाष्टा, जेवण, मद्य जाग्यावर मिळत असते. मटका, जुगार हा चिठ्ठीवर खेळला जातो. परंतु, यामध्ये सर्व व्यवहार रोखीने केला जातो. याठिकाणी वादावादीचे प्रकार घडत आहेत. यामुळे परिसरातील सुरक्षितता धोक्‍यात आली आहे.\nऑनलाईन जुगाराचे प्रमाण वाढतेयं\nमोबाईलवर पत्त्यांचे अनेक ऍप उपलब्ध आहेत. त्यातूनही पैसे मिळतात. हे सर्व व्यवहार ऑनलाईन होत आहेत. बसल्याजागी काही मिनिटांत पैसे मिळत असल्याने तरुण पिढी जुगाराच्या आहारी जात आहे. परंतु, त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. एकवेळ जुगार अड्ड्यांवर, क्‍लबवर पोलीस कारवाई करतील परंतु, ऑनलाईन जुगार खेळणाऱ्यांना लगाम कोण लावणार असा प्रश्‍न सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे.\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी वेळ\nशिर्डी वादावर काय म्हणाले विखे पाटील \nवाकड ब्रिजजवळ एसटीच्या धडकेत महिलेचा मृत्यू\nएका रात्रीत चोरट्यांनी लाखोंचं सोनं लुटलं\nस्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा कृषी कार्यालयात राडा\nपरीक्षेवर चर्चा करण्यापूर्वी डिग्री दाखवा; प्रकाश राज यांची मोदींवर टीका\nबिबट्याची मानवी वस्तीकडे धाव\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये स���भागी झालेले उत्साही स्पर्धक\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\n मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\n१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन\nसहकार टिकवण्याची जबाबदारी शेतकऱ्याचीही\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपुणेकरांनो, कुत्रे पाळण्यावर येणार बंधने\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/sachin-tendulkar-information-in-marathi/", "date_download": "2020-01-20T12:17:11Z", "digest": "sha1:JKBOEBKM7LCK5RGMPJR72FCYCXB2CWLT", "length": 17055, "nlines": 141, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ची जीवनी - Sachin Tendulkar Information in Marathi", "raw_content": "\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ची जीवनी\nदक्षिणचा ताज असणाऱ्या “बीबी का मकबऱ्या” चा इतिहास\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\nचटपटीत पनीर पकोडा रेसीपी\nकाही रस्त्यांवर पांढरे तर काहींवर पिवळे पट्टे का असतात\nमहान गणितज्ञ पायथागोरस यांचा जीवन परिचय\nह्या टिप्स वाचल्यावर लोक आपल्याशी बोलायला उत्सुक होतील\nअल्बर्ट आईनस्टाईन एक महान वैज्ञानिक\nकधी विचार केला का रस्त्याच्या बाजूला असणारे दगड वेगवेगळ्या रंगांचे का असतात बरे\nमुगल सम्राट … जहांगीर चा इतिहास\nमकर संक्रांति साठी चविष्ट तिळाचे लाडु रेसिपी\nप्रसिद्ध महाराष्ट्रीयन डिश तिलगुळ पोळी\nसर्वाधिक काळापर्यंत राज्य करणाऱ्या भारतीय इतिहासातील औरंगजेब शासकाचा इतिहास\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ची जीवनी\nशतकातील अखेरच्या दशकात आपल्या उच्चकोटीच्या कामगिरीने जो भारतात सकारात्मकतेचा प्रतिक ठरला असा क्रिकेटपटु सचिन तेंडुलकर. “क्रिकेटचा देव” (God Of Cricket) या नावाने ओळखल्या जाणा.या सचिन ने आपल्या फलंदाजीने असामान्य शक्ती आणि कठोर परिश्रमाच्या बळावर कसोटी व एकदिवसीय सामन्यांमधे अनेक जागतिक विक्रम स्थापीत केले.\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ची जीवनी – Sachin Tendulkar Information in Marathi\nपुर्ण नाव: सचिन रमेश तेंडुलकर\nजन्म: 24 एप्रील 1973\nविवाह (Wife) : अंजली समवेत\nसामान्य कुटुंबात लहानाचा मोठ्या झालेल्या सचिनने आपले शिक्षण मुंबईतील शारदाश्रमात पुर्ण केले. अजित या मोठया भावाने लहानपणीच सचिन मधील क्रिकेटची आवड पाहाता त्याला योग्य मार्गदर्शन दिले. क्रिकेट मधील ’द्रोणाचार्य’ रमाकांत आचरेकर सरांनी सचिन ला क्रिकेट मधे सक्षम बनविले. हॅरिस पदकाकरीता झालेल्या स्पर्धेत 326 धावा काढत विनोद कांबळी समवेत 664 धावांची विक्रमी भागिदारी करण्याचा पराक्रम केला आणि वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी सचिन भारतिय संघात सहभागी झाला.\n1990 साली इंग्लंड दो.या दरम्यान सचिन ने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक (नाबाद 119) झळकविले. त्यानंतर आॅस्टेलिया, दक्षिण अफ्रिकेतील दौ.या दरम्यान शतकांची ही श्रृंखला सुरू राहिली. सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 21 सामने विदेशात खेळले. 1992 – 93 या वर्षी इंग्लंड विरूध्द खेळल्या गेलेला सामना भारतातील सचिनचा पहिला सामना होता.\nमहत्वपुर्ण घटना सांगायची झाल्यास शारजा येथे कोका कोला विश्वचषक एकदिवसीय सामन्याच्या उपांत्य फेरीत व शेवटच्या सामन्यात सचिन ने सदैव स्मरणात राहील अशी ’कामगिरी’ केली आणि संपुर्ण जग त्याच्याकडे ’चमत्काराच्या’ दृष्टीने पाहु लागले. त्याची ही कामगिरी ’डेझर्ट स्टाॅर्म’ (वाळवंटातील वादळ) म्हणुन प्रसिध्द झाली. त्याच्या दोन दिवसानंतर आॅस्ट्रेलिया विरूध्द अखेरच्या सामन्यात सचिनने पुन्हा एकदा 131 चेंडुत 134 धावा काढुन भारताच्या गळयात विजयाची माळ घातली.\nया सामन्यानंतर ‘Cricket international’ या पत्रिकेने देखील ’दुसरा ब्रॅडमन’ म्हणुन सचिनचा गौरव केला. इतकेच नव्हे तर खुद्द ब्रॅडमन ने देखील या गोष्टीला दुजोरा दिला.\n2005 – 06 दरम्यान ’टेनिस एल्बो’ आणि खांद्याच्या दुखापतीमुळे सचिन चिंतीत होता. तरी देखील आपल्या खेळात थोडा बदल करून त्याने प्रदर्शनात सातत्य राखले. क्रिकेट इतिहासात जागतिक पातळीवर सचिनचे सर्वाधिक 39 शतकं, 4 दुहेरी शतकं यांचा समावेश आणि नाबाद 248 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. एकदिवसीय सामन्यांमधे सचिनने सर्वाधिक म्हणजे 42 शतकं झळकविले असुन एकुण 89 अर्धशतकांची त्याच्या नावावर नोंद आहे.\nसचिनच्या या निरंतर प्रदर्शनामुळे त्याच्या हाती कर्णधार पदाची सुत्रं दिली गेली पण त्यात त्याला यश मिळालं नाही. परंतु आपल्या खेळातील प्रदर्शनामुळे आणि व्यक्तिमत्वामुळे जगभरातुन प्रेम आणि आदर मिळविण्यात मात्र यश प्राप्त केलं. महान कर्तुत्व असुन देखील कधीही वागण्य���त अहंकार न आणता कायम संवेदनशील राहाणारा सचिन सर्व जगासमोर एक आदर्श ठरला.\nआज संपुर्ण जगात लहानांपासुन तर मोठयांपर्यंत प्रत्येकाच्या ओठांवर क्रिकेटचा दुसरा अर्थ सचिन तेंडुलकर हाच आहे.\nसचिन तेंडुलकर चे विक्रम – Sachin Tendulkar Record\n1. मीरपुर इथं बांग्लादेश विरूध्द 100 वे शतक पुर्ण केले.\n2. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट च्या इतिहासात दुहेरी शतक करणारा पहिला खेळाडु ठरला.\n3. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे सर्वात जास्त (18000 पेक्षा अधिक) धावा काढल्या.\n4. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे सर्वात जास्त 49 शतक बनविले.\n5. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा.\n6. सचिन तेंडुलकर ने कसोटी क्रिकेट मधे सर्वात जास्त (51) शतक बनविले आहेत.\n7. आॅस्ट्रेलिया विरूध्द 5 नोव्हेंबर 2009 ला 175 धावा काढत एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधे 17000 धावा पुर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला.\n8. कसोटी क्रिकेट मधे सर्वाधिक धावा काढणारा खेळाडु.\n9. कसोटी क्रिकेट मध्ये 13000 धावा काढणारा जगातील पहिला फलंदाज.\n10. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक वेळा मालिकावीर.\n11. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक वेळा मॅन आॅफ द मॅच.\n12. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक 30000 धावा काढण्याचा किर्तीमान सचिनच्या नावे आहे.\n1994 – अर्जुन पुरस्कार: खेळातील उत्कृष्ट कामगिरी करीता भारत सरकारव्दारे\n1997 – 98 – राजीव गांधी खेल रत्न: क्रिकेट मधील कामगिरी करीता भारताव्दारे मिळालेला सर्वोच्च सन्मान\n1999 – पद्मश्री : भारताचा चैथा सर्वोच्च नागरीक पुरस्कार\n2001 – महाराष्ट्र भुषण पुरस्कार: महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरीक पुरस्कार\n2008 – पद्मविभुषण: भारताचा दुसरा सर्वोच्च नागरीक पुरस्कार\n2014 – भारतरत्न: भारताचा सर्वोच्च नागरीक पुरस्कार (भारतरत्न मिळालेला सर्वात कमी वयाचा व्यक्ती)\n“क्रिकेट माझे प्रेम आहे आणि हरणं मला कदापी मान्य होत नाही, मैदानात पाऊल ठेवल्यानंतर दृष्टीकोन बदलतो आणि जिंकण्याची भुक कायम राहाते”\nलक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी सचिन तेंडुलकर बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease: आम्हाला आशा आहे की हा सचिन तेंडुलकर यांचे जीवन चरित्र – Sachin Tendulkar Biography in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्र���णीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.\nनोट: Sachin Tendulkar Biography – Sachin Tendulkarना यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nमहान गणितज्ञ पायथागोरस यांचा जीवन परिचय\nPythagoras Chi Mahiti Marathi पायथागोरस हे एक महान गणितज्ञ असण्याबरोबरच एक महान तत्वज्ञानी देखील होते. ते विशेष करून ओळखले जातात, ...\nअल्बर्ट आईनस्टाईन एक महान वैज्ञानिक\nAlbert Einstein History जगात सर्वात बुद्धिमान आणि सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक म्हणून प्रसिद्धी मिळविणारे अल्बर्ट आईनस्टाईन हे सर्व जगतालाच चांगल्या प्रकारे परिचित...\nनवरीसाठी 101+ भरपूर नवीन उखाणे\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\nनवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन 100+)\nदक्षिणचा ताज असणाऱ्या “बीबी का मकबऱ्या” चा इतिहास\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\nचटपटीत पनीर पकोडा रेसीपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/?cat=35", "date_download": "2020-01-20T11:45:16Z", "digest": "sha1:3SKBXXELAQIPINIUDSH7HXY5RMH3A5R3", "length": 6163, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "Aalandi | Chaupher News", "raw_content": "\nमुख्यमंत्री फडणवीस-आमदार लांडगेंची गळाभेट \n- आळंदी नगरपरिषदेच्या यशाबद्दल केले कौतुक - आमदार महेश लांडगे यांनी ‘शब्द’ पाळला आळंदी - आळंदी नगरपरिषदेच्या ऐतिहासिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने वर्चस्व निर्माण केले. भोसरीचे...\nआळंदीच्या सार्वांगीण विकासासाठी कटीबद्ध \n- आमदार महेश लांडगे यांचे ‘वचन’ - आळंदीकर मतदारांचे मानले आभार आळंदी - लाखो वारक-यांचे श्रद्धास्थान आणि महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या श्रीक्षेत्र आळंदीच्या सार्वांगीण विकासासाठी भाजप सरकार...\nसाईंच्या जन्मस्थळावरील वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक\nChaupher News शिर्डी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांनी पुकारलेला बेमुदत बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे....\nनेहरुनगर येथे एमएनजीएल गॅस गळती, अग्निशामक दल दाखल\nChaupher News पिंपरी : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड एमएनजीएल कंपनीच्या लाईनला नेहरुनगर (पिंपरी) येथे मोठ्या प्रमाणात गळती लागली...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्र���न्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nआरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे \n‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचा-यांनी म्हंटले आहे. सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये आले अधिक प्रमाणात आपण...\nखासगी ट्रॅव्हल्सच्या बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणा : आमदार लक्ष्मण जगताप\nचिंचवडमधील बालाजी ज्वेलर्स फोडले : लाखोंच्या मालावर डल्ला\nविराटने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://santsahitya.com/brahmachaitanya.satsangdhara.net/apr27.htm", "date_download": "2020-01-20T11:58:47Z", "digest": "sha1:QBE6GZU7HI62SU4AJUQET2CW2IHYY7LP", "length": 5886, "nlines": 11, "source_domain": "santsahitya.com", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज २७ एप्रिल [an error occurred while processing this directive]", "raw_content": "\nआपले विचार स्वार्थाचे नसावेत. स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो. स्वार्थी मनुष्याला जगात सुख मिळणे कधीही शक्य नाही. नीतिची बंधने पाळा. परस्त्री मातेसमान माना. प्रपंचात एकपत्‍नीव्रताने राहणारे गृहस्थ लोक ब्रह्मचारीच होत. परद्रव्याची अभिलाषा धरू नका. त्याला विष्ठेसमान माना. दुसर्‍याच्या पैक्याचा अभिलाष धरण्यात आपला किती घात आहे याची नुसती कल्पनाच केलेली बरी. परस्त्री, परद्रव्य यांच्याप्रमाणेच परनिंदा हीही अत्यंत त्याज्य गोष्ट आहे. परनिंदेने नकळत आपण आपलाच घात करीत असतो. परनिंदेमध्ये दुसर्‍यांच्या दोषांचे चिंतन होत असल्या कारणाने, ते दोष आपल्याकडे येत असतात. या सर्व गोष्टी सांभाळून तुम्ही नाम घ्या, नामाचे प्रेम तुम्हाला अगदी खात्रीने येईल. हे सर्व करीत असताना तुमचे आईवडील, बायकोमुले, यांच्या बाबतीत असलेले कर्तव्य करायला चुकू नका आणि त्या कर्तव्यात आसक्ति राहू देऊ नका. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म हे कर्तव्यच होय. ते कर्तव्य सांभाळून नीतिधर्माने वागून आपला प्रपंच करा, आणि भगवंताचे स्मरण ठेवा. मग तुमचा प्रपंचच परमार्थरूप बनून भगवंताचे प्रेम तुम्हाला मिळेल हा माझा भरवसा तुम्ही बाळगा.\nप्रपंच हा मिठासारखा आहे. भाकरीत मीठ किती घालायचे असते तर अगदी थोडे - फक्त चवीपुरते तर अगदी थोडे - फक्त चवीपुरते परंतु आपण मिठाची भाकरी करतो आणि त्यात परमार्थाचे चिमूटभर पीठ टाकतो; मग ती भाकरी खाता येईल का परंतु आपण मिठाची भाकरी करतो आणि त्यात परमार्थाचे चिमूटभर पीठ टाकतो; मग ती भाकरी खाता येईल का खरे समाधान मिळाल्यावर मनुष्य खेळासारखा प्रपंच करतो. त्यामध्ये तो वर चढला किंवा खाली पडला तरी सारखाच राहील; दुसर्‍याने डाव टाकल्यावर तो आपणही डाव टाकील खरे समाधान मिळाल्यावर मनुष्य खेळासारखा प्रपंच करतो. त्यामध्ये तो वर चढला किंवा खाली पडला तरी सारखाच राहील; दुसर्‍याने डाव टाकल्यावर तो आपणही डाव टाकील पण डाव हरला किंवा जिंकला तरी त्याची त्याला पर्वा राहणार नाही.\nप्रपंचात अनेक वस्तू आहेत. पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे. प्रपंचात कितीही वस्तू आणल्या तरी त्या पुर्‍या पडत नाहीत, कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसर्‍या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे. पण भगवंताचे तसे नाही; भगवंताची वस्तू एकदा आणली की पुन्हा ती आणायला नको. समजा, एका दुकानात पुष्कळ माल भरलेला आहे; पण आपल्याला पाहिजे ती वस्तू तिथे नाही, म्हणजे आपल्या दृष्टीने तिथे काहीच नाही त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या मानसिक शक्ति असून तिथे भगवंत नसेल, तर त्या असून नसून सारख्याच समजाव्यात. परमात्म्याला प्रपंचरूप बनविण्या‍ऐवजी आपण प्रपंचाला परमात्मरूप बनवावा. यातच जन्माचे सार्थक आहे.\n११८. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला.\nप्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/breaking-deputy-mayor-shripad-chhindam-sent-to-%E0%A5%A7%E0%A5%AA-days-judicial-custody/", "date_download": "2020-01-20T13:33:02Z", "digest": "sha1:H4LTSJYYG5XMEWB2CFNPICZCJ573EI5L", "length": 7673, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी", "raw_content": "\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nउस्मानाबाद जिल्हा खरीप पीक-विम्यातून वगळल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानीकडून राडा\nउद्धव ठाकरेंच वक्तव्य अखेर मागे ‘शिर्डी’वाद संपला\nपोलीस गृहप्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत : अजित पवार\nशिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\nअहमदनगर : शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा भाजपचा अहम��नगरमधील निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमला नागरिकांनी गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात दिलं. शनिवारी कोर्टात हजर केल्यानंतर छिंदमला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.\nभाजपने केले निलंबित खुर्ची ही गमवावी लागली\nश्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा ऑडीयो व्हायरल होताच नगर शहरात याचे पडसाद उमटत आहेत. तसेच भारतीय जनता पार्टी अहमदनगर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी श्रीपाद छिंदम याचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच छिंदम यांची भारतीय जनता पार्टि व उपमहापौर पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.\nश्रीपाद छिंदम हे अहमदनगर महापालिकेचे उपमहापौर आहेत. छिंदम यांनी त्यांच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. कर्मचाऱ्याच्या उत्तराने चिडलेल्या छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्यांची जीभ घसरली, दरम्यान ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे.\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nइतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली\n'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'\nसुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...\nपाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा\nमलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/remove-cases-of-caste-in-eight-days/articleshow/70265782.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-01-20T11:34:19Z", "digest": "sha1:EQOQ4VHMXUI7NURQXMOMW7M6HSR45UJV", "length": 11374, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "navi mumbai News: ‘जातपडताळणीची प्रकरणे आठ दिवसांत निकाली काढा’ - 'remove cases of caste in eight days' | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\n‘जातपडताळणीची प्रकरणे आठ दिवसांत निकाली काढा’\nम टा वृत्तसेवा, नवी मुंबई'विद्यार्थ्यांच्या जातपडताळणीची प्रलंबित प्रकरणे येत्या आठवडाभरात निकाली काढा,' असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री डॉ...\nम. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई\n'विद्यार्थ्यांच्या जातपडताळणीची प्रलंबित प्रकरणे येत्या आठवडाभरात निकाली काढा,' असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी बुधवारी कोकण भवन येथे सामाजिक न्याय विभागाच्या मुंबई विभाग आढावा बैठकीत दिले.\nविद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत, तसेच शिष्यवृत्तीपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. जातपडताळणीसाठी कागदपत्रे योग्य असताना विद्यार्थ्यांना तात्काळ जात प्रमाणपत्र देण्यात यावे. कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन संबंधित अधिकाऱ्यांना डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी केले. तसेच, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा आढावा यावेळी घेतला. आगामी काळात योजना शंभर टक्के पूर्ण कराव्यात अशा सूचना केल्या.\nया बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, अतिरिक्त आयुक्त खंडाते, सहआयुक्त माधव वैद्य, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्यासह विविध महामंडळाचे अधिकारी, मुंबई विभागातील समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद आदी उपस्थित होते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nनवी मुंबई:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nखालापूरजवळ अपघातात शबाना आझमी गंभीर जखमी\nशिर्डीकरांनो जरा सबुरीने घ्या\n‘महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणे आवश्यक’\nकामाची मुदत संपूनही कामाला सुरुवात नाही\nरायगड जिल्ह्यातील अपघातांत घट\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचे देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबा जन्मस्थळ वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nसरन्यायाधीश शरद बोबडे यांनी गाजवले मैदान\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n‘जातपडताळणीची प्रकरणे आठ दिवसांत निकाली काढा’...\nहेल्पलाइन.... पान २ साठी...\nकारमध्ये गुदमरून दोन बालकांचा मृत्यू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/technology/pavlok-bracelet-that-gives-you-shock-for-overeating-biting-nails-and-not-waking-on-time-know-more-about-it-43891.html", "date_download": "2020-01-20T12:53:06Z", "digest": "sha1:53JSKLW2TTXSWX5NJIOB2XM2TA4A7736", "length": 29084, "nlines": 249, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "जंक फूड खाणे, नखं चावणे यांसारख्या वाईट सवयी असल्यास शॉक देणारं Pavlok Bracelet; पहा काय आहे किंमत आणि फिचर्स | 📲 LatestLY मराठी", "raw_content": "\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, व��ळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर म��ळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHatchback Cars 2020: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nनवं हेल्मेट खरेदी करणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nShattila Ekadashi 2020: षट्तिला एकादशी साजरी करण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या महत्व आणि शुभ मुहूर्त\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nजंक फूड खाणे, नखं चावणे यांसारख्या वाईट सवयी असल्यास शॉक देणारं Pavlok Bracelet; पहा काय आहे किंमत आणि फिचर्स\nटेक्नॉलॉजी टीम लेटेस्टली| Jun 18, 2019 06:43 PM IST\nआजकाल तरुणाईला फास्ट फूड, जंक फूडची एक वाईटच म्हणायला हवी अशी सवय जडली आहे. त्यामुळे वजन वाढण्यासोबतच अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. अनेकदा या जंक फूडचे दुष्परिणाम ठाऊक असूनही त्याचा मोह टाळणं कठीण होतं. जंक फूड खाण्याची सवय सुटावी म्हणून आपण विविध युक्त्या करतो. पण अनेकदा त्याचा काही उपयोग होत नाही. मात्र तुमच्या आमच्या या वाईट सवयीवर एक मस्त पर्याय बाजारात उपलब्ध आहे.\nPavlok Bracelet असं या पर्यायाचं नाव आहे. हे ब्रेसलेट घातल्याने तुम्ही जेव्हा कधी जंक फूड खाल तेव्हा तुम्हाला करंट लागेल. इतकंच नाही तर तुमच्या इतर वाईट सवयी सोडवण्यासाठी देखील हे अत्यंत परिणामकारक आहे. उदा. ऑनलाईन वेळ घालवणे, नखे खाणे, स्मोकिंग करणे, जास्त जेवणे, झोपणे, फास्ट फूड खाणे, इत्यादी. या सर्व गोष्टी तुम्ही करत असाल तर या ब्रेसलेट म्हणून तुम्हाला करन्ट बसेल आणि तुम्हाला सतर्क केलं जाईल.\nया Pavlok Bracelet ची किंमतही अगदी जबरदस्त आहे. अ‍ॅमेझॉनवर या ब्रेसलेटची किंमत 199 डॉलर म्हणजे 13 हजार 893 इतकी आहे.\nXiaomi चा 7 पॉप अप कॅमेरा लवकरच होणार लाँच; बाजारात येण्यापूर्वीच या स्मार्टफोनच फोटो झाले लीक\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nसरकारकडून कांदा 22 रुपये किलोमध्ये; तरीही सर्वसामान्य जनतेला मोजावे लागत आहेत 70 रुपये प्रति किलो\nMakar Sankranti 2020: मकर संक्रांतीच्या तोंडावर गूळ, तीळांसह पुजेला लागणारे साहित्य महागले; पाहा नवी किंमत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nInstagram युजर्ससाठी TikTok सारखे फिचर्स रोलआऊट\nबटाट्याचे दर 40 रुपये प्रति किलोवर, सामान्यांच्या खिशाला कात्री\nUber ने आणले नवे फिचर्स, जाणून घ्या कसे करणार काम\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nCAA को लेकर पीएम मोदी ने कांग्रेस पर साधा निशाना, कहा- नकारे जाने के बाद लोगों के बीच फैला रहे हैं झूठ: 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nदीपिका पादुकोण के इस TikTok Video को देखकर भड़के लोग, कहा- पैसों के लिए शर्म भी बेच दी\nजम्मू-कश्मीर के डीजीपी दिलबाग सिंह बोले 'दक्षिणी कश्मीर' में खात्मे की कगार पर हिजबुल मुजाहिदीन\nमनी लॉन्ड्रिंग केस में रॉबर्ट वाड्रा की बढ़ सकती हैं मुश्किलें, करीबी सीसी थंपी को ED ने किया गिरफ्तार\nजाकिर नाइक को पनाह देना पड़ा भारी मलेशियाई PM महातिर मोहम्मद ने भारत के लिए कही ये बड़ी बात\nदिल्ली विधानसभा चुनाव 2020: नामांकन दाखिल नही कर पाए सीएम केजरीवाल, रोड शो में हुए लेट, अब कल भरेंगे पर्चा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nWhatsApp Down झाल्याने Twitter च्या माध्यमातून युजर्स व्यक्त करत आहेत मजेशीर प्रतिक्रिया, पाहा ट्विट\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/AADHUNIK-BHARTACHE-PRESHIT-SWAMI-VIVEKANAND/934.aspx", "date_download": "2020-01-20T11:59:01Z", "digest": "sha1:O4DXLKPGPQHSRXAA4YWILOLDRJ3CVUVW", "length": 45641, "nlines": 203, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "AADHUNIK BHARTACHE PRESHIT SWAMI VIVEKANAND", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nस्वामी विवेकानंद या नावाचा केवळ उच्चारच आपल्याला एका उदात्त, उत्तुंग आणि उन्मनी अवस्थेत घेऊन जातो. त्यांच्या जीवनाचा वेध घेणे म्हणजे भारतीय संस्कृती, तिचे नैतिक अधिष्ठान, तिची जीवनमूल्यपध्दती यांचा अभ्यासच आहे. त्यांनी दिलेला सहिष्णुतेचा संदेश ख-याखु-या ज्ञानाचा आविष्काराचा आहे. त्यामुळे स्वामीजी या देशाचा एक आदर्श, अनुकरणीय प्रवक्तेच टरतात. त्याशिवाय, आपल्या सभोवतालच्या तळागाळातील जनसामान्यांच्या कल्याणासाटी संन्याशांचा संप्रदाय निर्माण करण्याचे जे व्रत त्यांनी घेतले त्यामुळे स्वामी विवेकानंद एक महान प्रेषित व असाधारण लोकाग्रणी टरतात. आजघडीला तर त्यांच्या शिकवणुकीतील यथार्थता बावनकशी सोन्यासारखी वाटते. आज भारतातील राजकीय, सामाजिक व आर्थिक वातावरण इतके गलिच्छ व गढूळ झालेले आहे, धार्मिक असहिष्णुता आणि माथेफिरुपणा इतक्या टोकाला आहे की ‘यदा यदा हि धर्मस्य..’ या भगवद्गीतेतील वचनाप्रमाणे स्वामी विवेकानंदासारख्या महापुरुषाने पुन्हा एकदा भारतात अवतार घेऊन आपल्या देशाला-नव्हे संपूर्ण जगाला या वाढत्या प्रक्षोभातून सुखरुप बाहेर आणावे असे उगीचच वाटत राहते.\nएक वेळ वाचून बगाच\nचैतन्यमयी चरित्र... या सनातन हिंदुस्थानात तीन माणसं केवळ पाच मिनिटांसाठीदेखील एकत्र येऊन एखादं कार्य पार पाडत नाहीत. प्रत्येकाची धाप-धडपड सत्ता संपादनासाठी. केवळ पोटासाठी भूक शमत नाही म्हणून ती खिश्चन धर्माकडे आकर्षित होतात असा विचार करू नका. त्यांन (दीनदुबळे, दरिद्री, खालच्या जातीत जन्माला आलेले लोक इत्यादी) तुमच्याकडून (हिंदूकडून) सहानुभूती, प्रेम, दयामाया लाभत नाही म्हणून ते धर्मांतर करतात. हे मौलिक विचार आहेत स्वामी विवेकानंदांचे शंभरेएक वर्षांपूर्वी त्यांनी विविध ठिकाणी मांडलेले हे विचार आजच्या समस्त हिंदुस्थानींना विशेषत: राजकारण्यांना लागू पडतात. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असं म्हणणाऱ्या आणि धर्मांतराचं राजकारण करणाऱ्या मंडळींनाही स्वामींनी धर्मांतराबद्दल व्यक्त केलेले विचार आजही तंतोतंत लागू पडतात. कट्टर हिंदू धर्माभिमानी असलेल्या द्रष्ट्या स्वामी विवेकानंदांनी आपल्या अमोघ, विद्वत्ताप्रचुर अभ्यासू भाषणाने शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत छाप पाडली. सर्वांची मनं जिंकली. १२ जानेवारी १८६३ रोजी जन्मलेले स्वामी ४ जुलै १९०४ रोजी सदेह वैकुंठास गेले. उणेपुरे ३९ वर्ष आयुष्य लाभलेल्या या प्रेषितावर, त्यांच्या विचारांवर अनेक भाषांत पुस्तकं प्रकाशित झाली आहेत असं हे प्रेरणादायी चैतन्यमय चरित्र गौतम घोष यांनी इंग्रजीज लिहिलेलं पुस्तक The Prophet of Modern India : A Biography of Swami Vivekanand प्रकाशित झालं होतं. या सर्वांगसुंदर पुस्तकाचा अनुवाद केला आहे माधव मोर्डेकर यांनी ‘आधुनिक हिंदुस्थानचे प्रेषित स्वामी विवेकानंद’ पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने नुकतंच प्रकाशित केलं आहे. एकूण १२ प्रकरणांतून लेखकाने स्वामीचं चरित्र उलगडून दाखवलं आहे. बालपणीचा नरेंद्र कसा हुड होता. अत्यंत तल्लखबुद्धी, चौकसपणा, चिकित्सक वृत्तीच्या तरुणाचं बालपण, त्याच्या घराण्याची परंपरा-रूढी कथन करून लेखकाने गुरू श्री रामकृष्ण परमहंस योग्य शिष्याच्या शोधात (म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या) होते. स्वामींना देवाचं दर्शन हवं होतं. ती त्यांची इच्छा श्री परमहंस यांनी कशी पूर्ण केली याचं बहारदार वर्णन लेखकाने केलं आहे. स्वामींना दिव्यत्वाची प्रचीती आणि त्याची पायाभरणी केव्हा झाली हे वाचनीय आहे. श्री रामकृष्ण परमहंसांसारखा योगी पुरुष सद्गुरुच्या रूपाने भेटल्यावर नरेंद्रचा स्वामी विवेकानंद कसा झाला याचं मनोज्ञ चित्रण यात रेखाटलं आहे. बौद्ध हा हिंदू धर्माचाच एक भाग. या दोन्ही धर्मांच्या परस्परावरील संबंधावर भाष्य करताना स्वामींनी खिश्चन-यहुदी धर्माची तुलना त्यांच्यातील संबंधाशी केली आणि विचारवंतांना सडेतोड उत्तर दिलं. कर्म, भक्ती, राग इत्यादी योगाची महती स्वामींनी पाश्चिमात्त्यांना पटवून दिली. वेद आणि वेदांत या दोघांचं सार म्हणजे सामर्थ्य, स्वामी म्हणत, ‘हिंदूनी आपल्या धर्माचा त्याग बिलकूल करू नये.’ अंधश्रद्धेवर स्वामींनी कडाडून टीका केली. देश-परदेशातील या भटकंतीत स्वामींना भेटलेल्या व्यक्ती, ठिकाण त्या ठिकाणी त्यांनी मांडलेले मौलिक विचार इत्यादीचा सचित्र समावेश यात आहे. स्वामीच्या घराण्यातील थोर पुरुष, त्यांचे सद्गुरू, त्यांची पत्नी, शारदा माता, स्वामींचे गुरुबंधू यांच्या जीवनाचा वेध घेऊन लेखकाने परदेशात भेटलेल्या भगिनी निवेदिता आणि अन्य पाश्चिमात्य शिष्यांचा परिचय करून दिला आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना करण्यामागील उद्देश,कन्याकुमारीला स्वामींनी केलेली तपश्चर्या इत्यादींचा अनोखा मागोवा यामागील उद्देश, याचं सुंदर चित्रण यात केलं आहे. शेवटच्या प्रकरणात लेखकाने स्वामींचा शेवटचा प्रवास वर्णन करताना त्यांनी व्यक्त केलेले विचार, त्यावेळची त्यांची शांत वृत्ती या साऱ्या घटनांची नोंद समस्त वाचकांना करून दिली आहे. दिव्य दूरदृष्टी लाभलेल्या या प्रेषित योगी पुरुषाची सचित्र चरित्रात दुर्मिळ अप्रकाशित अशी छायाचित्रे आहेत. स्वामींचे विविध वस्त्रांतील, विविध मूड दर्शविणारी छायाचित्रे पाहणे हा एक आनंद योग म्हणावा लागेल. हे चरित्र वाचताना हे अनुवादित चरित्र आहे हे अजिबात जाणवत नाही. एवढा सुंदर अनुवाद मोर्डेकरांनी केला आहे. सर्वार्थाने उत्कृष्ट निर्मितीमूल्य लाभलेल्या या ग्रंथाचं देखणं मुखपृष्ठ केलं आहे चंद्रमोहन कुलकर्णी यांनी आज हिंदुस्थानात सर्व स्तरांवरील वातावरण गढूळ, गलिच्छ झालं आहे. अल्पसंख्याकांची वाढती लोकसंख्या, त्यांची वाढती धार्मिकता, माथेफिरूपणा, उपद्रवता, हिंदूची असहायता यात बहुसंख्याक भरडले जात आहेत. बहुसंख्याक हिंदूना पुन्हा मानाने जगवण्यासाठी हा सनातन देश सामर्थ्यशाली, बलशाली व्हावा यासाठी ‘यदा यदा हि धर्मस्य...’ या गीतावचनाप्रमाणे स्वामी विवेकानंदांसारख्या द्रष्टा योगी, प्रेषित महापुरुषाने अवतार घ्यावा. अक्षय प्रेरणादायी, चैतन्यमयी स्वामीचं चरित्र सर्वांनीच विशेषत: सर्वधर्मसमभावाची फुकाची पाठराखण करणाऱ्या विचारवंतांनी जरूर अभ्यासावं. -नंदकुमार रोपळेकर ...Read more\nअसामान्य बुद्धिमत्ता... नवजात अर्भकाची सर्वसाधारण ठेवण पाहून दत्त कुटुंबीय आश्चर्यचकित झाले. त्याच्याकडे पाहिले की, त्याच्या आजोबांची दुर्गाप्रसादांची आठवण चटकन यावी. त्याचा तोंडावळा बहुतांशी आजोबांच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता होता. त्या आजोबांनी आपल्ा जीवितकालात अचानक संन्यस्त जीवनाचा स्वीकार करून लौकिकाकडे पाठ फिरवलेली होती. या बालाकाच्या रूपाने त्या संन्यस्त जीवाने पुन्हा एकदा या जगात प्रवेश तर नसेल केला, असा एक विचार त्या सर्वांना कळत न कळत चाटून गेला. पहा, काही का असेना घरात वंशचा दिवा तर प्रज्वलित झाला ना बस्स. नेहमीप्रमाणे मुलाचे नाव काय ठेवायचे याचा खल सुरू झाला. भरपूर घुसळण झाली. काहींनी सुचवले, ‘आजोबांच्या वळणावर गेला म्हणता तर त्यांचेच नाव... दुर्गाप्रसाद ठेवा ना बस्स. नेहमीप्रमाणे मुलाचे नाव काय ठेवायचे याचा खल सुरू झाला. भरपूर घुसळण झाली. काहींनी सुचवले, ‘आजोबांच्या वळणावर गेला म्हणता तर त्यांचेच नाव... दुर्गाप्रसाद ठेवा ना’ मात्र, मातोश्री भुवनेश्वरीदेवींनी सुचवले, ‘लक्षात घ्या, माझा छकुला साक्षात श्री वीरेश्वराचा प्रसाद आहे त्यामुळे त्याचे नाव ‘वीरेश्वर’ च ठेवायचे. दुसरा विचार नको...’ मात्र, मातोश्री भुवनेश्वरीदेवींनी सुचवले, ‘लक्षात घ्या, माझा छकुला साक्षात श्री वीरेश्वराचा प्रसाद आहे त्यामुळे त्याचे नाव ‘वीरेश्वर’ च ठेवायचे. दुसरा विचार नको... भुवनेश्वरांच्या या सुचनेशी प्रत्येकजण सहमत झाला. अर्थात, आणखी एका रिवाजाप्रमाणे पाळण्यातले नाव पाळण्यातच राहिले. सारेजण त्याला ‘बिल्ले’ या संक्षिप्त नावानेच पुकारू लागले. पुढे त्यातही बदल झाला. कुटुंबातील इतर नावांना शोभा देईल असे आणखी एक नाव पुढे आले... नरेन्द्रनाथ भुवनेश्वरांच्या या सुचनेशी प्रत्येकजण सहमत झाला. अर्थात, आणखी एका रिवाजाप्रमाणे पाळण्यातले नाव पाळण्यातच राहिले. सारेजण त्याला ‘बिल्ले’ या संक्षिप्त नावानेच पुकारू लागले. पुढे त्यातही बदल झाला. कुटुंबातील इतर नावांना शोभा देईल असे आणखी एक नाव पुढे आले... नरेन्द्रनाथ पुढे त्यातही सोयीप्रमाणे काटछाट होऊन ‘नरेन’ हे नाव जवळच्या लोकांच्या तोंडात बसले. छोटा नरेन स्वभावताच व्रात्य होता. खूपच खट्याळ, खोडकर. इतरांनी दाखवलेली आमिषे, घातलेला धाक आदींना तो बिलकूल बघत नसे. सतत काहीतरी गडबड, धांगडधिंगा, आरडाओरडा ���ालूच असायचा. गप्प बसणे, उगी राहणे त्याच्या स्वभावातच नव्हते. शेवटी, भुवनेश्वरींनी त्यावर एक इलाज शोधला. नरेनला चूप करायचे झाल्यास त्याच्या डोक्यावर गार पाण्याची धार धरायची आणि धारेबरोबरच ‘शव, शिव’ असा जप करायचा. कधी कधी धाकही घालायचा. ‘सरळ वागला नाहीस ना तर शिवशंकर तुला कैलास पर्वतावर पाऊलही टाकू द्यायचे नाहीत... लक्षात ठेव पुढे त्यातही सोयीप्रमाणे काटछाट होऊन ‘नरेन’ हे नाव जवळच्या लोकांच्या तोंडात बसले. छोटा नरेन स्वभावताच व्रात्य होता. खूपच खट्याळ, खोडकर. इतरांनी दाखवलेली आमिषे, घातलेला धाक आदींना तो बिलकूल बघत नसे. सतत काहीतरी गडबड, धांगडधिंगा, आरडाओरडा चालूच असायचा. गप्प बसणे, उगी राहणे त्याच्या स्वभावातच नव्हते. शेवटी, भुवनेश्वरींनी त्यावर एक इलाज शोधला. नरेनला चूप करायचे झाल्यास त्याच्या डोक्यावर गार पाण्याची धार धरायची आणि धारेबरोबरच ‘शव, शिव’ असा जप करायचा. कधी कधी धाकही घालायचा. ‘सरळ वागला नाहीस ना तर शिवशंकर तुला कैलास पर्वतावर पाऊलही टाकू द्यायचे नाहीत... लक्षात ठेव’ आणि काय चमत्कार’ आणि काय चमत्कार बिल्ले पुन्हा सुतासारखा सरळ व्हायचा. तितकाच तरतरीत, उल्हसित. थोडक्यात, असा एखादा रागाचा झटका आला, चिडाचीड झाली की आई लगेच म्हणायची, ‘काय नशीब बघा बिल्ले पुन्हा सुतासारखा सरळ व्हायचा. तितकाच तरतरीत, उल्हसित. थोडक्यात, असा एखादा रागाचा झटका आला, चिडाचीड झाली की आई लगेच म्हणायची, ‘काय नशीब बघा मुलगा व्हावा, मुलगा व्हावा म्हणून मी शिवशंकरांचे पाय धरले आणि भोलेनाथांनी माझ्या पदरात घातला हा दैत्य मुलगा व्हावा, मुलगा व्हावा म्हणून मी शिवशंकरांचे पाय धरले आणि भोलेनाथांनी माझ्या पदरात घातला हा दैत्य त्यांच्या सेवकांपैकी एक’ अर्थात, असे स्फोट हे वरकरणीचे होते, प्रत्येक घरात ते होतातच. तेवढा भाग सोडला तर नरेन एक तल्लख, बुद्धिमान, गोड आणि प्रेमळ बालक होता. कोणाकडेही दुडदुडू धावत जावे, त्याच्या मांडीवर खुशाल बसावे ही त्याची रीत होती. सगळ्यावर अगदी बिनधोक विश्वास ठेवणाऱ्या मुलांपैकी तो एक होता. लहान मुलाला भोवतालचे विश्व म्हणजे एक सततचे विस्मयकारी प्रकरणच असते. आपल्या लुकलुकत्या डोळ्यांनी जगाकडे पाहत क्षणोक्षणी आनंद लुटण्याचा तो एक काळ असतो. बाल नरेन तो आनंद मनमुराद घेत असे. आपल्या दोनही ज्येष्ठ भगिनींची सतत कुरापत काढण���याची त्याला हौस होती. त्या बिचाऱ्या त्याला पुरून उरत नसत. त्याने अनेक प्राणी पाळलेले होते. त्यांच्याशी खेळणे त्याला आवडत होते. त्यातल्या त्यात घरातल्या गायीवर त्याचे भलते प्रेम होते. त्याच्या बहिणी त्या गायीला गोमाता किंवा भगवती मानून तिची पूजा करत. घरातल्या नोकरचाकरात त्याला अधिक प्रिय होता त्याचा टांगेवाला. त्याच्याकडे तो मित्र आणि दैवत म्हणूनच पाहत असे. त्या मोतद्दारचे ते दिमाखदार पागोटे, त्याचा तो किनखापी, भरजरी गणवेश आणि त्याच्या हातातील तो रुबाबदार चाबूक याची त्याला पडलेली बालसुलभ भुरळ वेगळीच होती. लहान मुलांच्या कल्पनाविलासात अशा एखाद्या व्यक्तीला फार मोठे स्थान असते. त्यात ते पूर्णपणे रमलेली असतात. छोटा नरेन त्याला अपवाद नव्हता. फिरस्त्या साधू-संन्याशांचे नरेनला असलेले आकर्षण अद्भुत होते. तसा एखादा साधू वा पवित्र व्यक्ती दत्तांच्या राजवाड्यासारख्या निवासाच्या दारात अली रे आली की नरेश आनंदित होऊन हर्षभरे तिच्याकडे धाव घ्यायचा. एके दिवशी असाच एक साधू आला- ‘ॐ भिक्षांदेहि’... पुकारत आता त्याला द्यायला नरेनजवळ काय असणार आता त्याला द्यायला नरेनजवळ काय असणार फक्त कमरेला गुंडाळलेले नक्षीदार नेसू फक्त कमरेला गुंडाळलेले नक्षीदार नेसू तसे म्हटले तर त्याच्या ते धोतर आवडीची वस्तू होती कारण ते धोतर म्हणजे त्याची बाल्यावस्था संपल्याची खूणच होती शिवाय हे त्याचे पहिलेवहिले नेसू होते आणि तरीही त्याने मागचापुढचा कसलाही विचार न करता ते तात्काळ फेडून त्या साधूच्या हातावर ठेवलेदेखील. साधूला काय तसे म्हटले तर त्याच्या ते धोतर आवडीची वस्तू होती कारण ते धोतर म्हणजे त्याची बाल्यावस्था संपल्याची खूणच होती शिवाय हे त्याचे पहिलेवहिले नेसू होते आणि तरीही त्याने मागचापुढचा कसलाही विचार न करता ते तात्काळ फेडून त्या साधूच्या हातावर ठेवलेदेखील. साधूला काय त्याने ते गुंडाळलेले डोक्याला, नरेनला तोंडभर आशीर्वाद दिला व गेला निघून त्याने ते गुंडाळलेले डोक्याला, नरेनला तोंडभर आशीर्वाद दिला व गेला निघून नरेनच्या वडिलांना विश्वनाथ दत्तांना... आपले वडील साधू बनून घरातून निघून गेल्याची आठवण चांगलीच होती. ते स्वत: जरी उदार असले, साधूसंतांचा भरपूर आदर व आतिथ्य करणारे असले तरी त्या घटनेनंतर त्यांनी नरेनवर बारीक लक्ष ठेवायला सुरु���ात केली. तेथून पुढे एखादा ‘साधू’ घरात आला तर नरेनची रवानगी थेट कडीकुलूपात. तो साधू निघून गेल्यानंतरच सुटका पण त्यामुळे नरेश बिलकुल विचलित होत नव्हता. दारात आलेल्या भिक्षुकाकडे खोलीच्या खिडकीतून हाताला लागेल ती वस्तू त्याच्या दिशेने फेकायचा. मातेची मांडी हीच कोणत्याही बालकाची पहिलीवहिली शाळा. आपल्या नवसाने झालेल्या पुत्राला उत्तम शिक्षण देण्यास माता भुवनेश्वरीदेवी उत्सुकच होत्या. मातेच्या मुखातून नरेनच्या कानावर हिंदूंच्या देव-देवतांच्या वैभवशाली कहाण्या तर पडल्याच पण त्याचबरोबर त्याला भारतीय ऋषिमुनींची आणि त्यांच्या पूर्वजांच्या महानतेचीही माहिती मिळाली त्याशिवाय भारतीय महाकाव्यातील कथाही त्याने भरपूर ऐकल्या. रोज दुपारी माताजी त्याला रामायण व महाभारतातील मजकूर वाचून दाखवत. नरेनचे त्या वाचनाकडे अगदी बारीक, सावध व एकचित्त लक्ष असे. आपल्या मातोश्रींच्या आईकडूनही त्याला पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या. आजीच्या मातोश्री वैष्णवीपंथी असल्यामुळे त्यांना भगवद्गीता व वैष्णवी लोकगीते व कथा यांची शिकवण मिळालेली होती. दत्त परिवाराच्या प्रसादात अनेक फिरत्या गायकांची झुंबड उडत असे. नरेनच्या मातोश्री त्यांचे जाणीवपूर्वक आगत-स्वागत करत, त्यांच्याकडून भक्तिगीते व गीतमय पुराणकथा गाऊन घेत. त्या मागचा उद्देश एकच होता, बालवयातच नरेनला भक्तिमार्गाची गोडी लागावी. पेशाने ती माणसे भिक्षेकरी असली तरी त्यांच्या गायनातील तन्मयता, सौंदर्य प्रभावशाली होते. त्यात श्रोत्यांच्या धार्मिक भावना उद्दीपित करण्याची ताकछ होती परिणामी त्या भावना अधिक दृढ होत असतं. नरेनच्या आईनेच त्याला बंगाली मुळाक्षरांची ओळख करून दिली. त्याला जोडूनच प्यारीचरण सरकार यांचे ‘द फर्स्ट बुक ऑफ इंग्लिश’ ही त्याच्या हातात ठेवले. जगातील नानाविध, चित्रविचित्र परिस्थितीशी झगडताना आपले नैतिक आचारण कसे शुद्ध ठेवावे आणि प्रसंगी त्यातून निभावून जाण्यासाठी ईश्वराच्या चरणीच कसा आधार शोधावा- माणसाच्या आयुष्यातला सर्वांत खात्रीचा तारणहार परमेश्वरच असतो, हे नरेन आपल्या आईकडूनच शिकला. त्या त्याला नेहमी म्हणायच्या, बाळ, संपूर्ण आयुष्यात सतत निष्कलंक, निर्मळ राहा, आपला स्वत:चा सन्मान, प्रतिष्ठा यांचे जीवापाड रक्षण कर आणि त्याचबरोबर दुसऱ्याची मानहानी करू नको, मर्यादा ओलांडू नको, चित्तवृत्ती स्थिर कशी राहील याची दक्षता घे. हां, मात्र गरज पडेल तेव्हा छातीवर दगड ठेवायलाही हयगय करू नकोस... नरेनच्या वडिलांना विश्वनाथ दत्तांना... आपले वडील साधू बनून घरातून निघून गेल्याची आठवण चांगलीच होती. ते स्वत: जरी उदार असले, साधूसंतांचा भरपूर आदर व आतिथ्य करणारे असले तरी त्या घटनेनंतर त्यांनी नरेनवर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली. तेथून पुढे एखादा ‘साधू’ घरात आला तर नरेनची रवानगी थेट कडीकुलूपात. तो साधू निघून गेल्यानंतरच सुटका पण त्यामुळे नरेश बिलकुल विचलित होत नव्हता. दारात आलेल्या भिक्षुकाकडे खोलीच्या खिडकीतून हाताला लागेल ती वस्तू त्याच्या दिशेने फेकायचा. मातेची मांडी हीच कोणत्याही बालकाची पहिलीवहिली शाळा. आपल्या नवसाने झालेल्या पुत्राला उत्तम शिक्षण देण्यास माता भुवनेश्वरीदेवी उत्सुकच होत्या. मातेच्या मुखातून नरेनच्या कानावर हिंदूंच्या देव-देवतांच्या वैभवशाली कहाण्या तर पडल्याच पण त्याचबरोबर त्याला भारतीय ऋषिमुनींची आणि त्यांच्या पूर्वजांच्या महानतेचीही माहिती मिळाली त्याशिवाय भारतीय महाकाव्यातील कथाही त्याने भरपूर ऐकल्या. रोज दुपारी माताजी त्याला रामायण व महाभारतातील मजकूर वाचून दाखवत. नरेनचे त्या वाचनाकडे अगदी बारीक, सावध व एकचित्त लक्ष असे. आपल्या मातोश्रींच्या आईकडूनही त्याला पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या. आजीच्या मातोश्री वैष्णवीपंथी असल्यामुळे त्यांना भगवद्गीता व वैष्णवी लोकगीते व कथा यांची शिकवण मिळालेली होती. दत्त परिवाराच्या प्रसादात अनेक फिरत्या गायकांची झुंबड उडत असे. नरेनच्या मातोश्री त्यांचे जाणीवपूर्वक आगत-स्वागत करत, त्यांच्याकडून भक्तिगीते व गीतमय पुराणकथा गाऊन घेत. त्या मागचा उद्देश एकच होता, बालवयातच नरेनला भक्तिमार्गाची गोडी लागावी. पेशाने ती माणसे भिक्षेकरी असली तरी त्यांच्या गायनातील तन्मयता, सौंदर्य प्रभावशाली होते. त्यात श्रोत्यांच्या धार्मिक भावना उद्दीपित करण्याची ताकछ होती परिणामी त्या भावना अधिक दृढ होत असतं. नरेनच्या आईनेच त्याला बंगाली मुळाक्षरांची ओळख करून दिली. त्याला जोडूनच प्यारीचरण सरकार यांचे ‘द फर्स्ट बुक ऑफ इंग्लिश’ ही त्याच्या हातात ठेवले. जगातील नानाविध, चित्रविचित्र परिस्थितीशी झगडताना आपले नैतिक आच��रण कसे शुद्ध ठेवावे आणि प्रसंगी त्यातून निभावून जाण्यासाठी ईश्वराच्या चरणीच कसा आधार शोधावा- माणसाच्या आयुष्यातला सर्वांत खात्रीचा तारणहार परमेश्वरच असतो, हे नरेन आपल्या आईकडूनच शिकला. त्या त्याला नेहमी म्हणायच्या, बाळ, संपूर्ण आयुष्यात सतत निष्कलंक, निर्मळ राहा, आपला स्वत:चा सन्मान, प्रतिष्ठा यांचे जीवापाड रक्षण कर आणि त्याचबरोबर दुसऱ्याची मानहानी करू नको, मर्यादा ओलांडू नको, चित्तवृत्ती स्थिर कशी राहील याची दक्षता घे. हां, मात्र गरज पडेल तेव्हा छातीवर दगड ठेवायलाही हयगय करू नकोस... आपल्या संपूर्ण आयुष्यात नरेंद्रनाथांनी आईवर अंत:करणपूर्वक प्रेम केले. ते म्हणत, ‘जो कोणी आपल्या आईची अक्षरश: पूजा करत नाही तो कदापिही महान बनू शकणार नाही...’त्यांच्या झंझावाती आयुष्यात आलेल्या अ‍ेनक प्रसंगी त्यांनी मोठ्या अभिमानाने बोलून दाखवलेले आहे. -‘माझ्या ज्ञानाला लाभलेल्या फुलोऱ्याचे, त्याला आलेल्या बहराचे संपूर्ण श्रेय माझ्या मातेचे आहे. मी तिचा परमऋणी आहे... आपल्या संपूर्ण आयुष्यात नरेंद्रनाथांनी आईवर अंत:करणपूर्वक प्रेम केले. ते म्हणत, ‘जो कोणी आपल्या आईची अक्षरश: पूजा करत नाही तो कदापिही महान बनू शकणार नाही...’त्यांच्या झंझावाती आयुष्यात आलेल्या अ‍ेनक प्रसंगी त्यांनी मोठ्या अभिमानाने बोलून दाखवलेले आहे. -‘माझ्या ज्ञानाला लाभलेल्या फुलोऱ्याचे, त्याला आलेल्या बहराचे संपूर्ण श्रेय माझ्या मातेचे आहे. मी तिचा परमऋणी आहे...’ दररोज रात्री निद्रावश होण्यापूर्वी नरेनला एकच विलक्षण दृश्य दिसत होते. झोपण्यासाठी बिछान्यावर पडल्यानंतर डोळे मिटायचा अवकाश ते दृश्य आकार घ्यायचे. ‘त्याच्या भुवयांच्या मध्यभागी एक विलक्षरण शोभायमान असा प्रकाशाचा ठिपका उमटे. हळूहळू त्याचे रंग बदलत, तो पसरत पसरत सर्व शरीर व्यापून टाके. संपूर्ण शरीर त्या विस्फुटित प्रकाशात न्हाऊन निघे. जिकडे-तिकडे स्फटिकशुभ्र तेजाचा पूर लोटे. त्याचे मन या चमत्कारात गढून जात असतानाच त्याचे शरीर निद्राधीन होई. विशेष म्हणजे प्रतिदिनी त्या प्रकाराची पुनरावृत्ती होत होत. त्याने विचार केला की, असा एखादा चमत्कार म्हणजे एक परिपूर्ण नैसर्गिक स्थितीच आहे. प्रत्येकाच्या वाट्याला ती येत असावी आणि म्हणून त्याने त्याची वाच्यता बरेच दिवस कोणाकडेही केली नाही. मात्र, एकदा त्याने आपल्या शाळासोबत्याला विचारले, ‘काय रे, जेव्हा तुला झोप येते तेव्हा तुझ्या भुवयांच्या मध्यभागात तुला कसला तरी प्रकाश दिसतो का’ दररोज रात्री निद्रावश होण्यापूर्वी नरेनला एकच विलक्षण दृश्य दिसत होते. झोपण्यासाठी बिछान्यावर पडल्यानंतर डोळे मिटायचा अवकाश ते दृश्य आकार घ्यायचे. ‘त्याच्या भुवयांच्या मध्यभागी एक विलक्षरण शोभायमान असा प्रकाशाचा ठिपका उमटे. हळूहळू त्याचे रंग बदलत, तो पसरत पसरत सर्व शरीर व्यापून टाके. संपूर्ण शरीर त्या विस्फुटित प्रकाशात न्हाऊन निघे. जिकडे-तिकडे स्फटिकशुभ्र तेजाचा पूर लोटे. त्याचे मन या चमत्कारात गढून जात असतानाच त्याचे शरीर निद्राधीन होई. विशेष म्हणजे प्रतिदिनी त्या प्रकाराची पुनरावृत्ती होत होत. त्याने विचार केला की, असा एखादा चमत्कार म्हणजे एक परिपूर्ण नैसर्गिक स्थितीच आहे. प्रत्येकाच्या वाट्याला ती येत असावी आणि म्हणून त्याने त्याची वाच्यता बरेच दिवस कोणाकडेही केली नाही. मात्र, एकदा त्याने आपल्या शाळासोबत्याला विचारले, ‘काय रे, जेव्हा तुला झोप येते तेव्हा तुझ्या भुवयांच्या मध्यभागात तुला कसला तरी प्रकाश दिसतो का’ मित्राने उत्तर दिले- ‘नाही बाबा’ मित्राने उत्तर दिले- ‘नाही बाबा तसले काही नाही दिसत तसले काही नाही दिसत’ नरेनने त्याला सांगितले, ‘मला तसा प्रकाश दररोज दिसतो. तू देखील आठवून बघ. प्रयत्न कर तसा. बिछान्यावर पडल्या पडल्या झोपून जाऊ नकोस. काही क्षण तरी अगदी सावध रहा. पूर्ण जागा राहा. पूर्ण जागा राहा. तुलाही तो दिसेल. नक्कीच’ नरेनने त्याला सांगितले, ‘मला तसा प्रकाश दररोज दिसतो. तू देखील आठवून बघ. प्रयत्न कर तसा. बिछान्यावर पडल्या पडल्या झोपून जाऊ नकोस. काही क्षण तरी अगदी सावध रहा. पूर्ण जागा राहा. पूर्ण जागा राहा. तुलाही तो दिसेल. नक्कीच’ पुढे नंतरच्या काळात नेमका तोच प्रश्न खुद्द नरेनला विचारणारा कोणीतरी त्याला भेटणार होता. ‘नरेन, माझ्या लेकरा, जेव्हा तू निद्रानाश होऊ पाहतोस तेवहा तुला प्रकाशकिरण दिसतात का रे’ पुढे नंतरच्या काळात नेमका तोच प्रश्न खुद्द नरेनला विचारणारा कोणीतरी त्याला भेटणार होता. ‘नरेन, माझ्या लेकरा, जेव्हा तू निद्रानाश होऊ पाहतोस तेवहा तुला प्रकाशकिरण दिसतात का रे’ तो प्रश्नकर्ता होता त्याचे आध्यात्मिक गुरू श्री रामकृष्ण’ तो प्रश्नकर्ता होता त्याचे आध्यात्मिक गुरू श्री रामकृष्ण आयुष्याच्या अंतापर्यंत तो साक्षात्कार नरेनच्या सोबतीला राहिला. जरी आयुष्याच्या उत्तरार्धात वारंवार तसे घडत नसले किंवा त्याची तीव्रता लक्षणीय नसली तरी ती सोबत चालूच राहिली. अशा तर्हेची एखादी घटना हे नक्कीच सांगून जाते की, संबंधित व्यक्तीला एक महान आध्यात्मिक वारसा लाभलेला असून तिच्या आत्म्याने स्वत:ला ईश्वराच्या चिंतानात खोल गाडून घेण्याची शिकवण इतकी उत्तम आत्मसात केलेली होती की, त्याची ध्यानावस्था म्हणजे एक उत्स्फूर्त सहाजावस्थाच मानावी. ...Read more\nहे पुस्तक सुधा मुर्तींनी \"T. J. S. George\" ह्यांना अर्पण केले असून, इंग्रजी भाषेत लेखन करायची प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन, त्यांच्यातील सुप्त लेखनकौशल्य जागृत करून साहित्यातील विविध प्रयोग करून पाहण्यास George ह्यांनी त्यांना व अनेकांना उत्तेजन दिले हे असे त्या म्हणतात. पुस्तकातील कथा, सत्यकथा असून प्रत्येक कथा ही मनुष्य स्वभावाची सुंदर आणि घृणास्पद अशी दोन्ही रूपे उलगडत जाते.\"आयुष्य सन्मानाने कसं जगता येत\" हे सुधा मूर्तींनी हिंमत आणि धैर्य दाखवून पारंपरिक प्रथांच्या गुलामगिरीत अजाणतेपणे अडकलेल्या स्त्रियांची सुटका करून वास्तवात आणून त्याची जाणीव ह्या स्त्रियांना करून दिली आहे. सुधा मूर्तींनी इन्फोसिस फौंडेशनच काम करत असतानाच्या केलेल्या प्रवासात भेटलेल्या स्त्रियां,त्यांच्या कॉलेज जीवनातील अनुभव,वडिलांचा प्रेमळ आणि समजूतदार स्वभाव आणि त्यांची परोपकारी वृत्ती व मार्गदर्शन,भारतीय भाज्यांचं उगम स्थान, सिनेसृष्टी संदर्भात इराण,पोलंड,क्यूबा, बहामाज, उझबेकिस्तान, आइसलँड ह्या देशांतील त्यांचे बॉलीवूडच्या चाहत्यांचे अनुभव असे सोप्पे विषय घेऊन कथा मांडल्या आहेत.. साधी, सोपी आणि प्रवाही भाषाशैली हे पुस्तकाचं वैशिष्ट्य. त्यांनी देवदासी समाजासाठी जे काम केलं ते वंदनीय आहे.देवदासी सारख्या निंद्य आणि घृणास्पद परंपरेतून त्यांनी 3000 स्त्रियांची मुक्तता केली..\"तीन हजार टाके\" म्हणजे प्रत्येक स्त्रीने गोधडीच्या नक्षीत तिचा लावलेला हात म्हणजेच एक टाका आहे असे हे तीन हजार टाके असलेली गोधडी त्या सर्व स्त्रियांनी सुधा मूर्तींना पतसंस्थेच्या तिसऱ्या वर्धापनदिनाच्या सोहोळ्या दिवशी भेट म्हणून दिली आहे आणि त्या म्हणतात,\"मला आजवर मिळालेली ही सर्वांत सुंदर भेट आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2018/02/blog-post_7.html", "date_download": "2020-01-20T13:12:27Z", "digest": "sha1:2TWHDCTSGTOLDT7VZS6XDMMYCB46LKIK", "length": 5206, "nlines": 109, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "|| शिवदशक || - श्री निनाद बेडेकर ~ मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\n|| शिवदशक || - श्री निनाद बेडेकर\n- श्री निनाद बेडेकर\nछत्रपति शिवाजी महाराज आणि सह्याद्री\nछत्रपति शिवाजी महाराज आणि समुद्र व आरमार\nछत्रपति शिवाजी महाराज आणि स्वधर्म\nश्री शिवाजी महाराजांचा पत्रव्यवहार\nछत्रपति शिवाजी महाराज आणि कविराज भूषण\nछत्रपती शिवाजी महाराजांचे रणसंग्राम\nछत्रपति शिवाजी महाराज आणि श्रीकृष्ण\nछत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र धर्म\nछत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापनकौशल्य\nआता ऐका बोलती पुस्तके वर\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी...\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/?cat=36", "date_download": "2020-01-20T11:46:22Z", "digest": "sha1:MVWZEY6KODWRCNJKWA7JYLMBL3P5NTNH", "length": 5762, "nlines": 99, "source_domain": "chaupher.com", "title": "Bhosari | Chaupher News", "raw_content": "\nभाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर\nभोसरी विधानसभा मधील अकरा प्रभागांच्या गुरुवारी मुलाखती पिंपरी (दि. 04 जानेवारी 2017) फेब्रुवारी महिन्यात होणा-या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी...\nविमा योजना लागू करताना विश्वासात घ्या : कर्मचारी महासंघ\nChaupher News पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचा-यांना धन्वंतरी योजना सोयीस्कर वाटत आहे. त्यामुळे कर्मचारी महासंघाला अगोदर विमा योजनेची...\nखासगी ट्रॅव्हल्सच्या बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणा : आमदार लक्ष्मण जगताप\nChaupher News पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख रस्त्यांवरील खासगी ट्रॅव्हल्स वाहनांची अवैध वाहतूक व पार्किंग समस्येमुळे नागरिकांना वाहतूककोंडी आणि अपघातांना सामोरे...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nआरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे \n‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचा-यांनी म्हंटले आहे. सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये आले अधिक प्रमाणात आपण...\nखासगी ट्रॅव्हल्सच्या बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणा : आमदार लक्ष्मण जगताप\nचिंचवडमधील बालाजी ज्वेलर्स फोडले : लाखोंच्या मालावर डल्ला\nविराटने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/pune/congress-nana-patole-on-cm-devendra-fadnavis", "date_download": "2020-01-20T13:07:34Z", "digest": "sha1:XJHSTBIDE4F6SE7P4SAV64AO2AWZDU7Q", "length": 11273, "nlines": 147, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | पूरपरिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार, 302 प्रमाणे गुन्हे दाखल करणार : नाना पटोले", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nपूरपरिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार, 302 प्रमाणे गुन्हे दाखल करणार : नाना पटोले\nकर्नाटक आणि महाराष्ट्र मधील दोन्ही मुख्यमंत्र्यांवर 302 प्रमाणे गुन्हे दाखल करणार असे वक्तव्य नाना पाटोले यांनी केले आहे.\nसांगली | गेल्या आठ दहा दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. पूरामुळे अनेक गावं वाहून गेली आहे. हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. आता हा पूर येण्याची कारणे शोधली जात आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या पूरपरिस्थितीला मुख्यमंत्री आणि प्रशासन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. सांगली कोल्हापूर पूरपरिस्थिती भयंकर आहे. या पूर परिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र मधील दोन्ही मुख्यमंत्र्यांवर 302 प्रमाणे गुन्हे दाखल करणार असे वक्तव्य नाना पाटोले यांनी केले आहे. ते सांगली मध्ये बोलत होते.\nनाना पटोले यांनी यावेळी आरएसएसवरही निशाणा साधला आहे. आरएसएसचे लोक पूरग्रस्थाना मदत करू लागले आहेत. पण त्यावर लेबल लावत आहेत. येथे राजकारण सुरू आहे. एकीकडे माणूस मरतोय आणि दुसरीकडे राजकारण सुरू आहे. जो आपल्या पक्षाचा आहे त्यालाच बाहेर काढले जाते आहे. माणुसकीला काळिंबा फासण्याचा प्रकार सुरू आहे. असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. तसेच चंद्रकांत पाटील म्हणतात की आम्हाला पावसाचा अंदाज नव्हता आणि आमदार निवडूण येणार हा कसा अंदाज बांधतात. असा टोलाही त्यांनी नाना पटोले यांना लगावला आहे. तसेच राज्यसरकारच्या अकार्यक्षमतेमुळे पूरपसिस्थिती निर्माण झाली आहे. हा आमचा आरोप नसून वस्तुस्थिती असल्याचेही ते म्हणाले आहेत.\nइंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड, नितीन गडकरींचेही विमान रद्द\nपालघरमधील वाडा येथे शाळेच्या बसचा अपघात, 57 विद्यार्थी जखमी\nनव्या पिढीला समतेच्या विचारांची, विकासाची दृष्टी आणि यशाची प्रेरणा मिळेल - शरद पवार\nमाळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षावर फसवणूकीचा गुन्हा दाखल\nअज्ञातांकडून तणनाशके फवारले गेल्याने द्राक्ष बागेचे 25 लाखांचे नुकसान\nसांगली महापालिकेचे महापौर उपमहापौर आज राजीनामा देण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचा���त समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2012/02/17/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2020-01-20T11:21:50Z", "digest": "sha1:NGJHRQRKHA3IHQ33R3OIJBFTQDNBEUM2", "length": 15694, "nlines": 173, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "संयोग ……………. | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nसध्या आमच्या घरातील वातावरण खूप वेगळ आहे. परवा खूप आनंद होता. अगदी गदगदायला होत होत आणि दोनच दिवसांनी वातावरण तंग झालं. माफ करा पण मी काही खाजगी गोष्टी शेअर करत असतो. जे कदाचित सर्वांना आवडत नसेल. पण मला नेहमी प्रसंग जोडायची आवड आहे. असाच एक प्रसंग.\nझाल अस की कन्येने पी.एच.डी. साठी पुणे विद्यापीठाची प्रवेश परीक्षा दिली होती. दोन स्तरावरील परीक्षा तीने पार केल्या. आणि आम्ही अगदी अत्यानंदाने भारावून गेलो. पण पी.एच.डी. करता करता ३-४ वर्ष निघून जातील. फार मोठा काळ आहे हा. हे मनात आले आणि मनावरील ताण वाढला. असो आजच सायंकाळी ती विद्यापीठातून घरी आली आणि त्याच गोष्ठी सुरु होत्या. तेव्हा माझ्या मनातील पी.एच.डी. करायची सुप्त इच्छा जागृत झाली. मनात येऊन गेले की आपण एक वेगळ्या विषयावर पी.एच.डी. का करू नये तो विषय असा की पौराणिक काळात म्हणजे रामायण महाभारताच्या काळात जी विविध प्रकारची आयुध वापरली जायची; ज्यात विमान एक होते, यांचा अभ्यास करावा. थोड्या वेळाने सौ.ने वाचनालयातून पुस्तक बदलून आणा असा आदेश फर्मावला. सौ. च्या आदेशापुढे श्रींचे कधी चालले आहे का तो विषय असा की पौराणिक काळात म्हणजे रामायण महाभारताच्या काळात जी विविध प्रकारची आयुध वापरली जायची; ज्यात विमान एक होते, यांचा अभ्यास करावा. थोड्या वेळाने सौ.ने वाचनालयातून पुस्तक बदलून आणा असा आदेश फर्मावला. सौ. च्या आदेशापुढे श्रींचे कधी चालले आहे का ( आणि मी नाही कसा म्हणणार कारण मला बाहेर पडायला कारण हवेच असते. सिगारेट ओढायला.) मी ग्रंथालयात गेलो आणि पुस्तक चाळता-चाळता माझ्या हाती एक छानस पुअस्तक लागल. शीर्षक वेगळाच होता. “देवांच्या राज्यात” लेखक “राजेंद्र खरे” मुख पृष्ठावरच लिहील आहे,” देवांच्या राज्यातून प्रवास करत आनंद मार्गी जीवनाचा वेध घेणारं अनोख पुस्तक” खरोखर अनोख पुस्तक हाती पडल होत. घरी आल्यावर थोड चाळल तर पुस्तक आणण्यापूर्वी जे विचार मनात घोळत होते अगदी त्याच विषयाच पुस्तक होत हे जाणवलं. याला संयोग म्हणायचं की आणखी काही. अस माझ्या बाबतीत नेहमीच घडत. कदाचित इतरांच्या बाबतीत ही घडत असेल.\nहा माझा खूप आवडता विषय. मग मी सौ. ला बसवलं आणि आपल प्रवचन सुरु केल. काही परिच्छेद वाचून दाखविले. त्यातील एक येथे देत आहे.\n“अनेक उपासक भ्रामरी,ओंकाराच अथवा मंत्रांच विशिष्ट लयीन,आघातान उच्चार करून त्या प्रांतात जाण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळे मेंदू अक्षरश: charged होतो,प्रभारित होतो. संपूर्ण शरीर प्रभारित होत.वैत विचार, नकारात्मक विचार त्यामुळे दूर होतात. सातत्यान भ्रमारीचा अभ्यास केला तर एक वेळ अशी येते की उपासकाला दिव्यानुभूती मिळून जाते.” “मंत्रांच प्रतिदिन धीरगंभीर खर्ज स्वरात उच्चारण केल तर अतिशय प्रभावी, आल्हाददायक, उत्साहवर्धक सकारात्मक कंपनं सभोबाती निर्माण होतात. घरातील वातावरण प्रसन्न बनून जात. वाईट विचार, दुष्ट लहरी नाहीशा होतात.”\nयाबद्दल मला माझ्या मित्राने सांगितलेला एक प्रसंग आठवला. मित्राने सांगितले की तो कोकणात नौकरीला होता. कुटुंब सोबत नव्हते. सर्व एकटेच होते. एकदा ते सर्व मित्र कोठे जंगलात गेले. फिटर असतांना त्यांच्या पैकी एक मित्र अचानक गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण तो केव्हा गायब झाला हे समजले नाही. सर्व घाबरले आणि त्याला शोधायला लागले. लांबून त्यांना एक नाद ऐकायला येऊ लागला. हळूहळू ते त्या नादाकडे जाऊ लागले. जवळ गेल्यावर त्यांना ओंकार सुरु असल्याचे ऐकू आले. तेथे एक देऊळ होते. देऊलासामोरचे दृश्य बघून ते चकित झाले. देऊलासमोर त्यांचा मित्र बसलेला होता पण जमिनीवर नव्हे तो जमिनीपासून साधारण पाने २ फुट वर होता. म्हणजे अधांतरी. हे जवळ गेले आणि त्याची तंद्री मोडली. तसा तो जमिनीवर येऊ लागला. ह्या मंत्रात इतकी शक्ती आहे. माझे म्हणणे असे आहे की मंत्रात नव्हे तर तल्लीनतेत इतकी शक्ती आहे. तुम्ही कोणतेही काम पूर्ण आत्मीयतेने व तल्लीनतेने केले तर फळ निश्चितच चांगले मिळते.\nअसो विषय खूप भरकटला आहे. आणखी ही काही सांगायचे होते पण पुनः कधी तरी.\nThis entry was posted in इंटरनेट, कल्पना, घटना, ब्लोग्गिंग, स्वानुभव and tagged काही तरी, माझे मत, माझ्या कल्पना, सत्य घटना, स्वानुभव. Bookmark the permalink.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार���मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-01-20T13:17:29Z", "digest": "sha1:C4F4RNIMKOVPWIK77DXNUBKQQ7QV722L", "length": 2799, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:दिपक पटेकर - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ फेब्रुवारी २०१९ रोजी १२:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/?cat=37", "date_download": "2020-01-20T12:09:01Z", "digest": "sha1:MSG7IVYIA3Z44KALMVP5L7UFJT7IS2TR", "length": 6215, "nlines": 106, "source_domain": "chaupher.com", "title": "Pimpalner | Chaupher News", "raw_content": "\nपिंपळनेर प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये दसरानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nप्रचिती प्री प्रायमरी स्कूल पिंपळनेर येथे क्रीडा स्पर्धांचे आयोजन\nदिनांक १९/०१/२०१७ वार गुरुवार रोजी प्रचिती प्री प्रायमरी स्कूल पिंपळनेर येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी क्रीडांगण आखून सुशोभित करण्यात...\nशेतीविरोधी धोरणामुळेच शेतकरी आत्महत्या : घनवट\nपिंपळनेर : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळेच शेतकरी ���र्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहेत. शेतकरी समृध्द होण्यासाठी शरद जोशी यांनी सूचविलेल्या कृषी टास्क फोर्सच्या शिफारशी लागू...\nविराटने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम\nChaupher News भारताच्या ‘हिटमॅन’चं धडाकेबाज शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या झंजावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात...\n८८ वर्षांनंतर सक्रीय होणार मुंबई पोलिसांचं अश्वदल\nChaupher News मुंबई पोलिसांकडे असणाऱ्या अनेक दलांमध्ये आता पुन्हा एकदा एका दलाची भर पडणार...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nआरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे \n‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचा-यांनी म्हंटले आहे. सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये आले अधिक प्रमाणात आपण...\nखासगी ट्रॅव्हल्सच्या बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणा : आमदार लक्ष्मण जगताप\nचिंचवडमधील बालाजी ज्वेलर्स फोडले : लाखोंच्या मालावर डल्ला\nविराटने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/ulc-land-can-not-be-transfer-to-builder/articleshow/70078389.cms", "date_download": "2020-01-20T12:41:46Z", "digest": "sha1:MQI2VFKJDQQSXKII4LVV3CB6W7IENXI7", "length": 16921, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "मुंबई न्यूज : ...तरीही जमीन बिल्डरांना देता येणार नाही - Ulc Land Can Not Be Transfer To Builder | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\n...तरीही जमीन बिल्डरांना देता येणार नाही\nकमाल नागरी जमीन धारणा कायद्याअंतर्गत संपादित केलेली जमीन एकरकमी अधिमूल्य आकारून खुली करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी जमीन सरकारने स्वत:च्या ताब्यात ठेवावी व त्यावर घरबांधणी करावी, हा उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेला नाही.\n...तरीही जमीन बिल्डरांना देता येणार नाही\nएकरकमी अधिमूल्य आकारून संपादित जमीन खुली करण्याचा सरकारचा निर्णय\nसरकारने जमीन ताब्यात ठेवून ���्यावर घरबांधणी करावी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात कायम\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nकमाल नागरी जमीन धारणा कायद्याअंतर्गत संपादित केलेली जमीन एकरकमी अधिमूल्य आकारून खुली करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी जमीन सरकारने स्वत:च्या ताब्यात ठेवावी व त्यावर घरबांधणी करावी, हा उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेला नाही. त्यामुळे सरकारला ही जमीन बिल्डरांना हस्तांतरीत करता येणार नाही.\nकमाल नागरी जमीन धारणा कायद्याअंतर्गत उद्योगपतींकडील जवळपास २८०८ हेक्टर जमीन सरकारने ताब्यात घेतली होती. २००७मध्ये हा कायदा रद्द झाला तरी ही जमीन स्वत:च्या ताब्यात ठेवून त्यावर सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधता येतील, असा निर्णय उच्च न्यायालयाने २०१४ साली दिला होता. त्यावर खासगी व्यक्ती किंवा उद्योगपती यांच्याकडील जमीन सरकारच्या ताब्यात ठेवण्यास आव्हान देणारी याचिका महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने निकाल लागेपर्यंत 'जैसे थे'चा आदेश दिला होता.\nत्यानुसार सरकारने जमीन आपल्याच ताब्यात ठेवणे अपेक्षित होते. दरम्यान फडणवीस सरकारने न्या. श्रीकृष्ण समिती नेमली. या समितीने ५ ते १५ टक्के अधिमूल्य आकारून जमीन द्यावी, असा अहवाल नोव्हेंबर २०१८ साली दिला व सरकारने तो स्वीकारलाही अहवालानुसार एकरकमी अधिमूल्य आकारून जमीन बांधकाम व्यावसायिकांना खुली करण्याचा निर्णय सरकारने घेतला व तशी माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली. या तोडग्यावर सरकार व महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री यांच्यात समझोता झाला व उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधातील याचिका मागे घेण्याची परवानगी इंडस्ट्रीने मागितली. त्यानुसार याचिका मागे घेण्याची परवानगी सर्वेाच्च न्यायालयाने दिली आहे.\nसरकारच्या या भूमिकेवर स्वस्त घरांसाठी लढा देणाऱ्या 'निवारा अभियान'चे विश्वास उटगी यांनी टीका केली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जमीन स्वत:कडे ठेवून सरकारने घरबांधणी करणे आवश्यक होते. श्रीकृष्ण समितीचा अहवाल स्वीकारण्याची काहीही गरज नव्हती. आता सरकार व इंडस्ट्रीत समझोता झाल्याने बिल्डरांना कवडीमोल दराने जमीन मिळणार आहे. या जमिनीवर बिल्ड�� वाजवी दरातील घरे बांधण्याची सूतराम शक्यता नाही, असा दावा उटगी यांनी केला. सरकारच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.\n'उच्च न्यायालयाच्या निर्णय सर्वोच्च न्यायालयात कायम'\nनगर नियोजन तज्ञ चंद्रशेखर प्रभू यांनी आणखी एका महत्त्वाच्या मुद्याकडे लक्ष वेधले. सर्वोच्च न्यायालयाने फक्त याचिका मागे घेण्याची परवानगी दिली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य केलेले नाही किंवा आदेश फिरवलेला नाही. उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने निर्णय दिला असल्याने या निर्णयावर आदेश द्यायचा असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्याही तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने त्यावर निर्णय घेतला पाहिजे. मुळात उच्च न्यायालयाच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयात अजून तरी काहीही बदल केलेला नाही. त्यामुळे जमीन सरकारकडेच ठेवावी लागणार असून जमीन बिल्डरांना देता येणार नाही, असे प्रभू यांनी सांगितले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nशबाना आझमी यांची प्रकृती स्थिर; अवघं बॉलिवूड काळजीत\nइतिहासावर किती दिवस बोलणार; आदित्य ठाकरेंचा राऊतांना टोला\nहाजी मस्तानचा मुलगा म्हणाला; इंदिरा-करीम लाला भेटीचा मी साक्षीदार\n'तंगड्या तोडण्याची भाषा करू नका, तंगड्या प्रत्येकाला असतात'\nसेक्स रॅकेटमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री\nइतर बातम्या:युएलसी जमीन|मुंबई न्यूज|बिल्डर|ULC land|land transfer to builder|land\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nराम शिंदेच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचे देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर ���ेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n...तरीही जमीन बिल्डरांना देता येणार नाही...\nदीड वर्षातच कोसळली २१ कोटींची भिंत...\nठाण्याची प्रवासी क्षमता वाढणार\nराज ठाकरे राजू शेट्टी यांची भेट...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/maharashtra/videos", "date_download": "2020-01-20T11:11:22Z", "digest": "sha1:AGE4FGAFYDVE6ZB6ZXM52H275JXUP7HF", "length": 17778, "nlines": 290, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "maharashtra Videos: Latest maharashtra Videos, Popular maharashtra Video Clips | Maharashtra Times", "raw_content": "\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्र...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाह...\nनिर्भया: अल्पवयीन असल्याचा पवनचा दावा SC न...\nकाश्मीरमध्ये जवानांसोबत चकमक; हिजबुलच्या ३...\nमोदींनी विद्यार्थ्यांचा वेळ फुकट घालवू नये...\n मोदींचे विश्वासू जे. प...\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांपर्यंत दं...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटल...\nअवघ्या एक टक्का भारतीयांकडे 'बजेट'पेक्षाही...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\nभारताच्या क्रिकेट संघांनी केला अनोखा विक्र...\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nशबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले......\nभावाचं ब्रेकअप; अमिषा पटेल मदतीला धावली\nतीन दिवस परवीन बाबीचं शव घरात होतं पडून\n'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास चुकीचाः सैफ\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, ��ुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nजे. पी. नड्डा घेणार अमित शहांची ज..\n'परिवहन कार्यालयाला आग लावणं हे आ..\nदिल्लीः दिल्ली परिवहन विभागाच्या ..\nराजस्थान: राष्ट्रीय महामार्गावर क..\nकेरळ: फुटबॉल सामन्यादरम्यान स्टेड..\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nराज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटकात अटक\nमटा ऑनलाइन न्यूजरुम बुलेटीन: दिनांक १६ जानेवारी २०२०\nलंकेविरुद्ध मालिकेत आमचे वर्चस्व- शिखर धवन\n...म्हणून अहमदनगरचा पालकमंत्री झालो नाहीः बाळासाहेब थोरात\nभारत बंद; राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं\nवनमंत्री संजय राठोड सायकलवरून कार्यकर्त्याच्या घरी\nमंत्रीच मराठीला दुय्यम स्थान देतात, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणेंची खंत\n'हॅपी स्ट्रीट'मध्ये नागपूरकर डीजेच्या तालावर थिरकले\nठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर, कुणाकडे कुठलं खातं\n पुण्यात 'अशी' रंगली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा\nगडकरी साहेब, राजनीती के हमाम मे सब नंगे है, संजय राऊतांचा टोला\nचंद्रकांत पाटील का भडकले\nकधी होणार मंत्रिमंडळाचे खातेवाटप पाहा काय म्हणाले शरद पवार\nठाकरे सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी; कार्यकर्त्यांचा जल्लोष\nनाशिकच्या रामकुंडावर सूर्यग्रहणाबाबत जनजागृती\nमहाराष्ट्रातील फुलपाखरांची 'ही' आहेत मराठमोळी नावं\nनाशिक: तयारी नाताळ सणाची\nनागरिकत्व कायद्याविरोधात राज्यात मोर्चे; परभणी, बीड, हिंगोलीत दगडफेक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ग्रुप फोटो; पण देवेंद्र फडणवीस अनुपस्थित\nराज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली, फडणवीसांचा आरोप\nमंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनानंतरः अजित पवार\nगोपीनाथ मुंडे असते तर अन्याय झाला नसता: एकनाथ खडसे\nथंडीची चाहूल; घ्या भन्नाट हुरडा पार्टीचा आस्वाद\nमहापुरुषांच्या नावाला विरोध केला नव्हता; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण\nविश्वासदर्शक ठराव जिंकला; अजित पवार भाजप नेत्यांना काय म्हणाले\nबहुमत सिद्ध केल्यानंतर सत्ताधारी नेत्यांचा विधिमंडळ परिसरात जल्लोष\nविश्वासदर्शक ठरावावेळी भाजप नेते पळाले, सुप्रिया सुळेंनी उडवली खिल्ली\nघटनेची पायमल्ली करून विशेष अधिवेशन बोलावले, फडणवीसांचा आरोप\nविधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर भाजपचा सभात्याग\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; अमित शहांकडून घेतली सूत्रे\nनिर्भया प्रकरण: दोषी पवनची याचिका फेटाळली\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nव्हॉट्सअॅपसाठी घ्यावा लागणार नवा मोबाइल\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्ज लटकला\nधोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हायरल व्हिडिओ\n'या' बँकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी\nकाश्मिरात तिसरी चकमक; ३ दहशतवादी ठार\nमोदींनी विद्यार्थ्यांचा वेळ फुकट घालवू नये: सिब्बल\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/mns-leader-sandeep-deshpande-funny-tweet-on-ajit-pawar-and-sharad-pawar-politics-81256.html", "date_download": "2020-01-20T12:26:40Z", "digest": "sha1:SHOM26O3T4PDJHPMKZYZORQP5Y2TYBM3", "length": 31507, "nlines": 254, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "अजित पवार - शरद पवार यांच्या राजकीय खेळीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांचं मजेशीर ट्वीट | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHatchback Cars 2020: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nनवं हेल्मेट खरेदी करणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्��ात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nShattila Ekadashi 2020: षट्तिला एकादशी साजरी करण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या महत्व आणि शुभ मुहूर्त\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nअजित पवार - शरद पवार यांच्या राजकीय खेळीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांचं मजेशीर ट्वीट\nमहाराष्ट्राच्या सत्तास्थापनेत झालेल्या खळबळजनक बदलावर आता सर्वच विरोधक आपले मत मांडू लागले आहेत. सत्ता स्थापनेच्या या खेळावर विरोधक आपले मत मांडून आपला राग व्यक्त करत आहेत. त्यात मग मनसे पक्ष तरी कसा काय मागे राहील. ज्या पक्षाचा एकच आमदार निवडून आला म्हणून टीका करणा-यांची बोलती बंद करत आत मनसैनिक सत्तास्थापनेच्या या खेळावर चांगलेच हात साफ करुन घेत आहेत. त्यातच आता मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) याrनी उडी टाकत मजेशीर पण खोचक टिका केले आहे.\nसंदीप देशपांडे यांच्या ट्विटनुसार, हा हा गेम केवळ अजित पवारांचा नसून या घटनेचा खरा सूत्रधार कोणी दुसराच आहे असे सांगत ट्विटच्या माध्यमातून मनसे स्टाईलने टिका केली आहे.\nपाहा हे मजेशीर ट्विट:\nहेदेखील वाचा- दीड तासांच्या चर्चेनंतर छगन भुजबळ परतले; अजित पवारांचा घरवापसीवर 'सस्पेन्स' कायम\nया ट्विटनंतर नेटक-यांनी संमिश्र प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. यात काहींना त्यांचे हे बोलणे पटले तर काहींनी इतरांच्या घरात झाकून बघण्यापेक्षा स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्या असा सल्ला देखील संदीप देशपांडे यांना दिला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मात्र यावर अजून तरी कोणतेही वक्तव्य केलेले नाही.\nमहाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलेला असताना आज महाराष्ट्राचे सारे लक्ष सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाकडे लागले आहे. शनिवार (23 नोव्हेंबर) दिवशी सकाळी 8च्या सुमारास राष्ट्रपती राजवट हटवत देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी सोहळा पार पडला. आता 30 नोव्हेंबर पूर्वी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. मात्र त्या विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.\nअहमदनगर: प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा कोकण कड्यावरुन रॅपलिंग करताना मृत्यू\nपंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन पुन्हा मनसेत प्रवेश करणार\n' मनसे चे हिंदुत्वावर आधारित नवे पोस्टर लाँच\nइंदिरा गांधी आणि करीम लाला यांची नेमकी भेट कशी झाली होती वाचा त्या मागचं सत्य\n'सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट'; राज ठाकरे यांच्या छायाचित्रासह शिवसेना भवनसमोर मनसेची पोस्टरबाजी\n'संजय राऊत एक नंबरचे फेकाडे,' मनसे कार्यकर्त्यांवर केलेल्या आरोपाला संदीप देशपांडे यांचे उत्तर\nशिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरला नसून या अपमानाबद्दल शिवसेनेने माफी मागितली पाहिजे: चंद्रकांत पाटील\nराज ठाकरे यांचं राज्य छोटं असलं, तरी ते त्या राज्याचे राजे आहेत: संजय राऊत\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nजम्मू-कश्मीर के डीजीपी दिलबाग सिंह बोले 'दक्षिणी कश्मीर' में खात्मे की कगार पर हिजबुल मुजाहिदीन\nमनी लॉन्ड्रिंग केस में रॉबर्ट वाड्रा की बढ़ सकती हैं मुश्किलें, करीबी सीसी थंप��� को ED ने किया गिरफ्तार\nजाकिर नाइक को पनाह देना पड़ा भारी मलेशियाई PM महातिर मोहम्मद ने भारत के लिए कही ये बड़ी बात\nअमित शाह का कार्यकाल हमेशा याद रहेगा: पीएम मोदी : 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nदिल्ली विधानसभा चुनाव 2020: नामांकन दाखिल नही कर पाए सीएम केजरीवाल, रोड शो में हुए लेट, अब कल भरेंगे पर्चा\nएक्टर कमाल राशिद खान उर्फ KRK का आरोप, सलमान खान इन 2 एक्टर्स का करियर कर रहे हैं बर्बाद, पढ़ें पूरा ट्वीट\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%2520%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2020-01-20T12:19:18Z", "digest": "sha1:4M5VU3TWW7KIB4ILUO2OHFNFDC2HNTHH", "length": 28941, "nlines": 355, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (19) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (14) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nपश्चिम महाराष्ट्र (16) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nउत्तर महाराष्ट्र (2) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove कोल्हापूर filter कोल्हापूर\n(-) Remove संभाजीराजे filter संभाजीराजे\nमहाराष्ट्र (8) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (8) Apply मुख्यमंत्री filter\nधनंजय महाडिक (7) Apply धनंजय महाडिक filter\nशिवाजी महाराज (6) Apply शिवाजी महाराज filter\nशाहू महाराज (5) Apply शाहू महाराज filter\nउद्धव ठाकरे (4) Apply उद्धव ठाकरे filter\nचंद्रकांत पाटील (4) Apply चंद्रकांत पाटील filter\nदिल्ली (4) Apply दिल्ली filter\nविमानतळ (4) Apply विमानतळ filter\nआरक्षण (3) Apply आरक्षण filter\nमंत्रालय (3) Apply मंत्रालय filter\nरेल्वे (3) Apply रेल्वे filter\nव्यापार (3) Apply व्यापार filter\nअमिताभ बच्चन (2) Apply अमिताभ बच्��न filter\nआंदोलन (2) Apply आंदोलन filter\nउच्च न्यायालय (2) Apply उच्च न्यायालय filter\nगुंतवणूक (2) Apply गुंतवणूक filter\nशिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार घोडचूकच ठरेल\nकोल्हापूर - ‘शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली, त्याचवेळी त्याचे नामकरण करताना सर्व बाजूंचा विचार करून करण्यात आला होता. राज्याचे पहिले मुख्यमंत्री (कै.) यशवंतराव चव्हाण यांनी फार विचाराअंती हा निर्णय घेतला होता. आता विद्यापीठाचा नामविस्तार करणे म्हणजे ती घोडचूकच ठरेल,’ असा इशारा ज्येष्ठ नेते डॉ....\nशिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची 'ही' भूमिका\nकोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या नावात कोणताही बदल होऊ नये, अशी भूमिका ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी घेतली आहे. तशी विनंती खासदार संभाजीराजे यांना करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डॉ. पाटील यांच्या भूमिकेनंतर संभाजीराजे यांनी पत्रकाद्वारे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो इतिहासकारांनी...\nशिवाजी विद्यापीठ नामविस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांची 'ही' विनंती\nमुंबई - कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांना केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे...\nखासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी\nकोल्हापूर - मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच कोल्हापुरातील 'शिवाजी विद्यापीठासाहित' फक्त शिवाजी असा उल्लेख असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे 'छत्रपती शिवाजी...\nकुस्तीच्या आखाड्यात मदानेची बाजी\nजळगाव ः मातीतील कुस्तीच्या आखाड्यात मल्लांची चितपट, कधी एखाद्यावर भारी पडलेला मल्ल दुसऱ्या कुस्तीत पट झालेला पाहावयास मिळाला. जळगावमधील कुस्तीच्या आखाड्यात रंगलेल्या अंतिम लढतीत अखेर कोल्हापूरचा भारतकेसरी भरत मदाने याने दिल्लीचा भारतकेसरी तेजवीरला पट देत बाजी मारली. श्रीराम रथोत्सवानंतर...\nvideo : संभाजी राजे यांना मदत ही भीक का वाटावी\nमुंबई: बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिकांनी आपापल्या कुवतीनुसार 10, 50, 100 रुपये देऊन जमा केलेला निधी म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजी राजे यांना भीक का वाटावी\nकोल्हापूर-मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार वेळा देण्यावर कंपनी सकारात्मक\nकोल्हापूर - कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार वेळा देण्यासाठी जीव्हीके आणि ट्रू जेट कंपनीने सकारात्मकता दर्शवली आहे. आज जीव्हीके, ट्रू जेट व विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया यांची बैठक मुंबई येथे झाली. विमानसेवेचे दिवस तसेच वेळ निश्‍चित करण्यासाठी जुलैच्या शेवटच्या...\nकोल्हापूर - मुंबई विमानसेवा दृष्टिपथात\nकोल्हापूर - गेली अनेक वर्षे रखडलेली कोल्हापूर - मुंबई विमानसेवा सुरू करण्याबाबत ट्रु जेट एअरवेजला मुंबई विमानतळावर सद्या उपलब्ध असलेल्या 16 स्लॉटमध्ये आणखी एक स्लॉट वाढवून देण्याचा निर्णय आज मुंबईत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात...\nपर्यटनासाठी दिल्लीकरांना नाशिकची भुरळ\nनाशिक - नाशिकच्या निसर्गरम्य आणि आल्हाददायक वातावरणाची भुरळ दिल्लीकरांना पडली आहे. दिल्लीकर नाशिकमधील फार्महाउसमध्ये गुंतवणूक करत असून, त्यामुळे ‘वीकेंड’ पसंतीमध्ये नाशिक अग्रस्थानी आले आहे. पर्यटनाच्या नकाशावरही नाशिक चमकू लागल्याचे गौरवोद्‌गार पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी काढले. सर्वाधिक...\nmaratha reservation : आंदोलनात योगदान देणाऱ्यांचा होणार सत्कार\nकोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले....\nmaratha reservation : 'सर्वोच्च न्यायालयातही सर्वोत्तम वकिलांची फौज द्या'\nकोल्हापूर - मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने वैद्य ठरवल्यानंतर मुंबई येथे आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानत आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयातील लढ्यासाठी...\nमहालक्ष्मी एक्‍स्प्रेसचा वेग वाढवा - संभाजीराजे\nकोल्हापूर - महालक्ष्मी एक्‍स्प्रेस रेल्वेमुळे कोल्हापूरसहित संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्र मुंबईशी जोडला आहे, परंतु आज गाडीचा प्रवास वेळ खाऊ आहे. ५१८ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ११ तासांचा वेळ लागतो. म्हणजे गाडीचा सरासरी वेग केवळ ४७ किलोमीटर प्रतितास आहे. जो व्यवहार्य नाही. तो वेग वाढवून कमीत कमी ६०...\nछत्रपती राजाराम महाराजांचे कोल्हापूर विमानतळाला नाव\nकोल्हापूर - येथील विमानतळाचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जाहीर करतो, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथील विमानतळावर केली. याच वेळी कोल्हापूर विमानतळावर कार्गो हब, नाईट लॅंडिंग, पार्किंगच्या व्यवस्थेबरोबर सर्व्हिसिंग सेंटर,...\nरेल्वेस्थानकात सुविधांसाठी १० कोटी\nकोल्हापूर - येथील राजर्षी शाहू महाराज टर्मिनसवर ६५ लाखांच्या खर्चातून प्रवाशांसाठी विश्रामगृहासह पादचारी पूल उभारण्यात आला आहे. याशिवाय, दोन रेल्वेमार्गांचे विस्तारीकरण, आणखी एक नवीन फलाट होत आहे. यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर आहे. यातून पायाभूत सुविधांची कामे होत आहेत. त्याचे उद्‌घाटन केंद्रीय...\nपहिल्या विमान प्रवासाचा आनंद\nकोल्हापूर - कोल्हापुरी भगवा फेटा, धोतर नेसलेले आजोबा, कासोटा पद्धतीने हिरवी साडी नेसलेल्या आजी, ठेवणीतील साडी नेसलेल्या कचरा वेचणाऱ्या दोन महिला, दिव्यांग अशा सर्वसामान्य घटकांतील १७ जणांनी आज कोल्हापूर-मुंबई विमानसेवेतील विमानातून प्रवासाचा आनंद घेतला. याबरोबरच कोल्हापूरच्या विकासाचे...\nकोल्हापूर मुंबई विमानसेवा सुरु\nकोल्हापूर - तब्बल सहा वर्षे खंडित झालेली कोल्हापूर मुंबई विमानसेवा आज पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली. खासदार धनंजय महाडिक हे जिल्ह्यातील 18 उद्योजकांना घेऊन कोल्हापुरात दाखल झाले. याच विमानाने कोल्हापुरातील कचरा वेचणाऱ्या महिला, दिव्यांग, अनाथ, शेतकरी, पत्रकार या आठ प्रवाशांसह अठरा...\nचला... ‘रॉयल कोल्हापूर हॉर्स शो’ला..\nकोल्हापूर - येथील कोल्हापूर इक्वेस्टेरियम असोसिएशनतर्फे आजपासून पोलो मैदानावर ‘रॉयल कोल्हापूर हॉर्स शो’ला सळसळत्या उत्साहात प्रारंभ झाला. शोसाठी राज्यभरातून अश्‍वशौकिनांनी उपस्थिती लावली. विविध प्रकारांत अश्‍वांची चपळता आणि ���्यांचा दिमाखदार डौल काय असतो, याची प्रचिती येथे मिळते. त्याशिवाय हॉर्स...\nकोल्हापूरला सहा दिवस विमानसेवा सुरू करण्याची मागणी\nकोल्हापूर - नाशिक, जळगाव येथील विमानसेवा आठवड्यातील सहा दिवस सुरू केली; परंतु कोल्हापूरला केवळ तीन दिवस विमानसेवा सुरू करून पुन्हा एकदा दुजाभाव करण्यात आला आहे. विमानसेवा सहा दिवस सुरू राहिली तरच ती कायमस्वरूपी सुरू राहील, अशी शक्‍यता या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे कोल्हापूरलाही...\nकोल्हापूर-मुंबई विमानसेवा येत्या २४ डिसेंबरपासून - खासदार संभाजीराजे\nकोल्हापूर - गेली सहा वर्षे बंद असलेली कोल्हापूर मुंबई प्रवासी विमानसेवा येत्या २४ डिसेंबरपासून पुन्हा सुरु होणार आहे. ही सेवा दर मंगळवारी, बुधवारी व रविवारी असणार आहे. या विमानसेवेचे तिकीट बुकिंग गुरुवारपासून सुरु होत असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील व एयर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aeducation&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%A8&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF&f%5B4%5D=field_imported_functional_tags%3Amate&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-01-20T11:31:13Z", "digest": "sha1:OF2OQOGGHSM2QVDEKS7CW2FASXVIYIQK", "length": 10799, "nlines": 291, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nअर्थव्यवस्था (1) Apply अर्थव्यवस्था filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nउदारीकरण (1) Apply उदारीकरण filter\nडॉ. यशवंत थोरात (1) Apply डॉ. यशवंत थोरात filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nरवींद्रनाथ टागोर (1) Apply रवींद्रनाथ टागोर filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nरेल्वे (1) Apply रेल्वे filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nसप्त��ंग (1) Apply सप्तरंग filter\nस्वप्न (1) Apply स्वप्न filter\nअच्छे दिन यायलाच हवेत \nसन १९५० मध्ये ठरवलेली गरिबीची व्याख्या जी जगण्यासाठीच्या किमान बाबींवर आधारित आहे, ती आता बदलावी लागेल. जो जगू शकत नाही त्याला गरीब म्हणायचं, की ज्यांना किमान सुसंपन्न आयुष्य जगणं शक्‍य नाही, त्यांचाही त्यात समावेश करायचा, हे ठरवण्याची वेळ आता आली आहे. ज्यांना अन्न, वीज, घर, पिण्याचं पाणी, स्वच्छता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/THE-PARTNER/703.aspx", "date_download": "2020-01-20T12:16:57Z", "digest": "sha1:6AF5CSYGKCAN4VVEEOYMBB3FZ7HBPQ5J", "length": 12573, "nlines": 195, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "THE PARTNER", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nचार वर्षांपूर्वी त्याचं नाव होतं पॅट्रिक एस. लॅनिगन. फेब्रुवारी, १९९२मध्ये एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मिसिसिपी इथल्या बिलॉक्सी इथे त्याची कबरही बांधण्यात आली. तो एका लॉ फर्ममध्ये म्हणजे कायदेविषयक काम करणार्‍या कंपनीत ‘पार्टनर’ होता. त्याच्या बाबतीत सगळं काही चांगलं होतं – सुंदर पत्नी, गोड मुलगी आणि उज्ज्वल भविष्यकाळ त्याच्या मृत्यूनंतर, सहा आठवड्यांनी एकाएकी त्या कंपनीतून ९० दशलक्ष डॉलर्स एवढी प्रचंड मोठी रक्कम गायब होते त्याच्या मृत्यूनंतर, सहा आठवड्यांनी एकाएकी त्या कंपनीतून ९० दशलक्ष डॉलर्स एवढी प्रचंड मोठी रक्कम गायब होते आणि मग त्याच्या इतर पार्टनर्सना लक्षात येतं – हो, अजूनही तो जिवंत आहे\nचार वर्षांपूर्वी त्याचं नाव होतं. पॅट्रिक एस. लॉनिगन. फेब्रुवारी १९९२ मध्ये एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मिसिसिपी इथल्या बिलॉक्सी इथे त्याची कबरही बांधण्यात आली . तो एका लॉ फर्ममध्ये म्हणजे कायदेविषयक काम करणाऱ्या कंपनीत ‘पार्टनर होता. त्याच्या बाबतीत सगळं काही चांगलं होतं सुंदर ���त्नी, गोड मुलगी आणि उज्जव भविष्यकाळ त्याच्या मृत्यूनंतर, सहा आठवड्यांनी एकाएकी त्या कंपनीतून ९० दशलक्ष डॉलर्स एवढी प्रचंड मोठी रक्कम गायब होते त्याच्या मृत्यूनंतर, सहा आठवड्यांनी एकाएकी त्या कंपनीतून ९० दशलक्ष डॉलर्स एवढी प्रचंड मोठी रक्कम गायब होते आणि मग त्याच्या इतर डॉलर्स पार्टनर्सना लक्षात येतं. हो, अजूनही तो जिवंत आहे आणि मग त्याच्या इतर डॉलर्स पार्टनर्सना लक्षात येतं. हो, अजूनही तो जिवंत आहे\nहे पुस्तक सुधा मुर्तींनी \"T. J. S. George\" ह्यांना अर्पण केले असून, इंग्रजी भाषेत लेखन करायची प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन, त्यांच्यातील सुप्त लेखनकौशल्य जागृत करून साहित्यातील विविध प्रयोग करून पाहण्यास George ह्यांनी त्यांना व अनेकांना उत्तेजन दिले हे असे त्या म्हणतात. पुस्तकातील कथा, सत्यकथा असून प्रत्येक कथा ही मनुष्य स्वभावाची सुंदर आणि घृणास्पद अशी दोन्ही रूपे उलगडत जाते.\"आयुष्य सन्मानाने कसं जगता येत\" हे सुधा मूर्तींनी हिंमत आणि धैर्य दाखवून पारंपरिक प्रथांच्या गुलामगिरीत अजाणतेपणे अडकलेल्या स्त्रियांची सुटका करून वास्तवात आणून त्याची जाणीव ह्या स्त्रियांना करून दिली आहे. सुधा मूर्तींनी इन्फोसिस फौंडेशनच काम करत असतानाच्या केलेल्या प्रवासात भेटलेल्या स्त्रियां,त्यांच्या कॉलेज जीवनातील अनुभव,वडिलांचा प्रेमळ आणि समजूतदार स्वभाव आणि त्यांची परोपकारी वृत्ती व मार्गदर्शन,भारतीय भाज्यांचं उगम स्थान, सिनेसृष्टी संदर्भात इराण,पोलंड,क्यूबा, बहामाज, उझबेकिस्तान, आइसलँड ह्या देशांतील त्यांचे बॉलीवूडच्या चाहत्यांचे अनुभव असे सोप्पे विषय घेऊन कथा मांडल्या आहेत.. साधी, सोपी आणि प्रवाही भाषाशैली हे पुस्तकाचं वैशिष्ट्य. त्यांनी देवदासी समाजासाठी जे काम केलं ते वंदनीय आहे.देवदासी सारख्या निंद्य आणि घृणास्पद परंपरेतून त्यांनी 3000 स्त्रियांची मुक्तता केली..\"तीन हजार टाके\" म्हणजे प्रत्येक स्त्रीने गोधडीच्या नक्षीत तिचा लावलेला हात म्हणजेच एक टाका आहे असे हे तीन हजार टाके असलेली गोधडी त्या सर्व स्त्रियांनी सुधा मूर्तींना पतसंस्थेच्या तिसऱ्या वर्धापनदिनाच्या सोहोळ्या दिवशी भेट म्हणून दिली आहे आणि त्या म्हणतात,\"मला आजवर मिळालेली ही सर्वांत सुंदर भेट आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/anurag-kashyap-aparna-sen-and-other-49-bollywood-celebrities-write-to-pm-modi-on-lynching-52402.html", "date_download": "2020-01-20T11:49:14Z", "digest": "sha1:KB3AT7PRL3NMR6WQCEZPXHRRB2QZX6OA", "length": 33058, "nlines": 251, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "मॉब लिंचिंग विरोधात अनुराग कश्यप, अपर्णा सेन यांच्यासह 49 बॉलिवूड दिग्गजांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nजे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCAA , NRC च्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक विधान (Watch Video)\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\n'ये अंधा कानून है' वांद्रे कोर्टात सुनावणी सुरु असताना वाजलेल्या या गाण्याने 'असा' झाला गोंधळ\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्ग��ांनी दिल्या शुभेच्छा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHatchback Cars 2020: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nनवं हेल्मेट खरेदी करणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबान��� दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nShattila Ekadashi 2020: षट्तिला एकादशी साजरी करण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या महत्व आणि शुभ मुहूर्त\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHealth Tips: हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीवर करा 'हे' त्वरित उपाय जे एखाद्याचे जीवन वाचविण्यास येऊ शकतात कामी\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमॉब लिंचिंग विरोधात अनुराग कश्यप, अपर्णा सेन यांच्यासह 49 बॉलिवूड दिग्गजांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र\nदेशातील विविध भागात गेल्या काही दिवसांपासून श्रीराम म्हणण्याची जबरदस्ती करत मारहाण करण्याच्या अनेक घटना घडत आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांवर आता दिग्गज, मान्यवरांनी पाऊल उचलायला सुरुवात केली. या संदर्भातील एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लिहिण्यात आले आहे. यावर रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप, शुभा मुद्गल, अपर्णा सेन, कोंकणा सेन शर्मा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. समाजातील दलित, मुस्लिम आणि वंचित लोकांवर श्रीराम बोलण्याची होणारी सक्ती आणि मारहाण या प्रकरणी या पत्रातून चिंता व्यक्त करण्यात आली असून या परिस्थितीवर ठोस पाऊलं उचलण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (औरंगाबाद: 'जय श्री राम' ची घोषणा देण्यासाठी दोन मुस्लिम तरूण��ंना धमकी; आठवडाभरातील दुसरी घटना)\nया घटनांसंदर्भात नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी धक्कादायक आहे. 2016 मध्ये दलितांविरोधात हिंसाचाराच्या 840 घटना घडल्या. मात्र यात दोषींवर कारवाई करण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच या घटनांना चाप लावण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा, अशी मागणीही पत्राद्वारे करण्यात आली आहे. संसदेत मोदींनी मॉब लिंचिंगच्या घटनांचा केलेला निषेध पुरेसा नसल्याचे देखील यात म्हटले आहे. (ठाणे: जय श्रीराम म्हणण्यासाठी मुस्लिम तरुणाला धमकावणाऱ्या तिघांना अटक)\n'जय श्रीराम' हा भावना भडकवणारा नारा ठरत असून त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक मॉब लिचिंगच्या घटना 'श्रीराम' नावाखालीच होत आहेत. तसंच आपले संविधान धर्मनिरपेक्ष असून देशात लोकशाही आणि प्रजासत्ताक व्यवस्था आहे. त्यामुळे कोणत्याही जाती, धर्म आणि वंशाच्या नागरिकाला समान अधिकार आहेत. म्हणूनच नागरिकांचे संविधानिक हक्क निश्चित करणे गरजेचे आहे, असेही या पत्रात म्हणण्यात आले आहे. (पश्चिम बंगाल: 'जय श्री राम' म्हणायला नकार दिल्याने मुस्लिम तरुणाला धावत्या ट्रेन मधून बाहेर फेकले)\nबॉलिवूडकरांनी पत्राद्वारे व्यक्त केलेली चिंता आणि संताप यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देतात किंवा कोणते पाऊल उचलतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.\nMob Lynching Muslim PM Narendra Modi अत्याचार दलित दिग्गज पंतप्रधान नरेंद्र मोदी मान्यवर मुस्लिम मॉब लिंचींग वंचित\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\n: अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यानिमित्त अहमदाबाद येथे 'हाऊडी मोदी' पद्धतीचा कार्यक्रम आयोजित\n'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाच्या निषेधार्थ उद्या मुंबई मध्ये टिळक भवनात काँग्रेसचे आंदोलन; बाळासाहेब थोरात यांची माहिती\nशिवाजी महाराजांची तुलना करू नयेच पण शरद पवार यांना जाणता राजा म्हटलं तर का चालतं पण शरद पवार यांना जाणता राजा म्हटलं तर का चालतं- सुधीर मुनगंटीवार यांचा पलटवार\nतुकडे तुकडे गँग संपविण्यासाठी लष्कर���्रमुखांना आदेश द्या; शिवसेनेचे मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान\nमोटार वाहन कायद्यात बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही; नियम मोडल्यास लागू होणार राष्ट्रपती राजवट- केंद्र सरकार\nरांची: लोकसभा निवडणुकीत 15 लाख देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, रामदास आठवले यांच्याविरोधात खटला दाखल\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघ��डीची घोषणा\nअमित शाह का कार्यकाल हमेशा याद रहेगा: पीएम मोदी : 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nदिल्ली विधानसभा चुनाव 2020: नामांकन दाखिल नही कर पाए सीएम केजरीवाल, रोड शो में हुए लेट, अब कल भरेंगे पर्चा\nएक्टर कमाल राशिद खान उर्फ KRK का आरोप, सलमान खान इन 2 एक्टर्स का करियर कर रहे हैं बर्बाद, पढ़ें पूरा ट्वीट\nमुजफ्फरपुर शेल्टर होम केस: दिल्ली की साकेत कोर्ट ने ब्रजेश ठाकुर समेत 19 आरोपियों को दोषी ठहराया\nCAA Protest: भूपिंदर सिंह हुड्डा बोले- कोई राज्य नागरिकता कानून को लागू करने से इनकार नहीं कर सकता\nMaghi Ganesh Jayanti 2020: कब है माघी गणेश जयंती जानें शुभ मुहूर्त, पूजा विधि और महत्व\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची शिर्डी करांची चर्चा सकारात्मक, बंद घेतला मागे ; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/National/2012-Delhi-gang-rape-victim-Nirbhaya-mother-Asha-Devi-says-They-convicts-have-filed-a-petition-curative-plea-before-the-Supreme-Court-just-to-stall-the-process-I-m-very-hopeful-that-their-petition-will-be-rejected-today-They-ll-be-hanged-on-22nd-January-N/", "date_download": "2020-01-20T13:21:10Z", "digest": "sha1:Z2VW74XRTMUFZUWCUC62BFT62QENYXV4", "length": 5851, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निर्भया प्रकरणी फेरविचार याचिका फेटाळली, फाशीचा मार्ग मोकळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › निर्भया प्रकरणी फेरविचार याचिका फेटाळली, फाशीचा मार्ग मोकळा\nनिर्भया प्रकरणी फेरविचार याचिका फेटाळली, फाशीचा मार्ग मोकळा\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nनिर्भया प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात दोषींनी दाखल केलेल्या फेरविचार याचिकेची सुनावणी झाली. यामध्ये दोघांच्याही फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. त्यामुळे सर्वांच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात पाच सदस्यिय खंडपीठापुढे सुनावणी झाला. यावेळी सर्वच न्यायमूर्तींनी एकमताने याचिका फेटाळून लावली. याचिकेत कोणताही दम नसल्याचे यावेळी सर्वांनीच नमुद केले. विनय कुमार शर���मा आणि मुकेश सिंह यांनी याबाबत फेरविचार याचिका दाखल केली होती. सर्वच न्यायमूर्तींनी एकत्र बसून यावर विचार करुन फेरविचार याचिका एकमताने फेटाळली.\nदुसरीकडे आजच्या सुनावणीमध्ये फेरविचार याचिका फेटाळली जाईल अशी आशा निर्भयाचा आईने व्यक्त केली होती.\nकोर्टामध्ये सर्व आरोप सिद्ध होऊन दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेची अंमलबजावणी २२ जानेवारीला करण्यात येणार आहे. त्यातच या शिक्षेची प्रक्रिया थांबवण्यासाठीच केवळ ही याचिका दाखल केल्याची भावना निर्भयाच्या आईने व्यक्त केली. याबाबतची याचिका आज फेटाळली जाईल अशी आशा निर्भयाचा आईने व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणातील फाशीची अंमलबजावणी २२ तारखेला निर्णयानुसार होईल आणि आपल्याला न्याय मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.\nनिर्भया प्रकरणी चारही दोषींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेच्या अंमलबजावणीची पूर्वतयारीही सुरू आहे. त्यासाठी दोरखंड तयार करणे. तसेच त्या दोरखंडांची ताकद तपासण्यासाठी वाळूच्या पिशव्या वापरून रंगीत तालिम करणे या सर्ब बाबी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. त्यातच फेरविचार याचिका दाखल झाल्याने यावर कोर्ट काय निर्णय घेणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले होते. आता निर्णय आल्याने फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे.\n'माझे पप्पा' या भावनिक निबंधातून व्यथा मांडणा-या मुलाला धनंजय मुंडेंनी दिला आधार\nICC वनडे रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंनी आपला 'खुट्टा' केला बळकट\nसांगली : भाजप महापौर, उपमहापौरांचा राजीनामा\nअभूतपूर्व गर्दीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा केजरीवालांचा मुहूर्त हूकला\nतब्बल एका दशकानंतर दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंडकडून दारुण पराभव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/amnflash/air-pollution-increased-in-delhi-", "date_download": "2020-01-20T13:05:05Z", "digest": "sha1:P7FKRPMOGH6UIQ7TUWJ7RULJCUBDOAAO", "length": 11895, "nlines": 134, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | एनसीआरमधील प्रदूषणाने गाठली धोकादायक पातळी", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nएनसीआरमधील प्रदूषणाने गाठली धोकादायक पातळी\nबुधवारी सकाळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 467 पर्यंत वाढला.\nनवी दिल्ली | दिल्लीतील हवेचा प्रदुषणाचा स्तर दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला ��हे. आता ही हवा विषारी होत आहे. बुधवारी सकाळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 467 पर्यंत वाढला. यामुळे वातावरणातील प्रदुषणात वाढ झाली आहे. दिल्ली व एनसीआर परिसरातील वातावरणामध्ये धुकंसदृष प्रदुषित हवेचा पट्टा निर्माण झाला आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये दुसऱ्यांदा दिल्लीत हवेच्या प्रदुषणात आणखी वाढ झाली. यामुळे आरोग्यविषयक आणीबाणी लागू करण्यात आली आहे.\nGRAPने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 12 वाजेपासून हवेतील प्रदुषणाचा स्तर 2.5 (पीएम) पर्यंत गेला होता. दिल्लीमध्ये वायू गुणवत्ता निर्देशांक हा मंगळवारी 425 एवढा होता. यासोबतच देशातील सर्वात प्रदुषित जिल्हा पानिपतमध्ये वायू गुणवत्ता निर्देशांक 436 असल्याचे नोंद करण्यात आले. तर गाजियाबादमध्ये 453, ग्रेटर नोएडामध्ये 436, फरीदाबाद 406, गुरुग्राम 402, मानेसर 410 आणि नोएडामध्ये वायू गुणवत्ता निर्देशांक 440 एवढा होता. यासोबतच दिल्लीजवळील राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडून पराली जाळली जाते. यामुळे दिल्लीतील हवेची गुणवत्ता बिघडली असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून सांगण्यात आले. तर, केंद्र सरकारच्या वायू गुणवत्ता व हवामान अंदाज प्रणाली व अनुसंधान (सफर) या संस्थांकडून हवेची गुणवत्ता खराब होण्यासाठी हवामानामध्ये होणारे बदल कारणीभूत असल्याचा दावा करण्यात आला होता.\nपंजाब, हरयाणामध्ये पराली जाळण्यावर बंदी असतानाही शेतकरी पारंपरिक पद्धतीने पराली जाळत असतात. सरकारकडून आधुनिक पद्धतीने पराली जाळण्यासाठी 50 ते 80 टक्के अनुदान दिले जाते. यासोबतच यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाते. मात्र दरवर्षी त्याचा काही परिणाम झालेला दिसत नाही. दिल्ली-एनसीआरमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.\n'महाशिवआघाडी'साठी आजचा दिवस महत्त्वाचा, बैठकांचे सत्र सुरू\n'काळजीवाहू मुख्यमंत्री' आता झाले 'महाराष्ट्र सेवक'\n45 बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नियुक्तीस मान्यता, यशोमती ठाकूर यांची माहिती\n'मी एक काश्मिरी पंडित आहे...', अनुपम खेर यांचा सत्य परिस्थिती सांगणार व्हिडिओ\nराज्यात मार्चअखेर 6500 आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nनव्या पिढीला समतेच्या विचारांची, विकासाची दृष्टी आणि यशाची प्रेरणा मिळेल - शरद पवार\nआता मुंबई पोलीस दलात अश्वदळाचाही समावेश, 26 जानेवारीला संचलनात सहभाग\nमाळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षावर फसवणूकीचा गुन्हा दाखल\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/desh/former-union-minister-congress-leader-p-chidambaram-on-removed-370-article", "date_download": "2020-01-20T13:06:23Z", "digest": "sha1:JRPPAQBYAVTSGWDCAOCS4TSS2KEVFRF3", "length": 10697, "nlines": 133, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | 'काश्मीरात हिंदू बहुसंख्य असते तर कलम 370 हटवले असते का? पी. चिदंबरम यांचा सवाल", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\n'काश्मीरात हिंदू बहुसंख्य असते तर कलम 370 हटवले असते का पी. चिदंबरम यांचा सवाल\nमाजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.\nनवी दिल्ली | मोदी सरकारने नुकतेच काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम हटवण्याचा निर्णय घेतला. यानंतर विरोधकांकडून केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. आता माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. काश्मीरमध्ये हिंदू बहुसंख्य असते तर कलम 370 हटवल�� असतं का असा सवाल माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी विचारला आहे. तसेच जम्मू काश्मीर हे अस्थिर आणि अशांत आह. मात्र भारतीय मीडिया या घटनेकडे जाणीवपूर्वी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही पी चिदंबरम यांनी केला आहे.\nमात्री केंद्रीय मंत्री पी चिदंबरम हे कलम 370 हटवण्याच्या विरोधात आहेत. ते म्हणाले की, काश्मीरमध्ये सध्या अशांतता आहे. तिथली परिस्थिती निवळली आहे असे दाखवण्यात येतेय. मात्र हे वास्तव नाही. भारतातील मीडियाही काश्मीरमधील अशांत स्थिती दाखवत नाहीये. याचा अर्थ तिथे सर्व काही आलबेल आहे असे नाही. तसेच विरोधीपक्षामध्ये भाजपविषयी भीती आहे. यामुळे कलम 370 ला मोठ्या प्रमाणात विरोध झालेला नाही. तसेच बीजेडी, तृणमूल काँग्रेस, जद (यू), वायएसआर काँग्रेस, टीआरएस या पक्षांनी आम्हाला सहकार्य केले नाही कारण ते भाजपाला घाबरत आहेत असंही चिदंबरम म्हणाले आहेत.\nकुस्तीपटू बबिता फोगाट आज वडिलांसोबत भाजपमध्ये करणार प्रवेश\nIndependence Day Special: जाणून घ्या, जन-गण-मन भारताचे राष्ट्रगीत कसे बनले\nविद्यार्थ्यांना मोदींचा मंत्र - टेक्नॉलॉजीला मित्र बनवा, त्याचे गुलाम बनू नका\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nनवीन संसद भवनात खासदारांसाठी 1350 सीट, 'या' नव्या प्रकल्पात आणखी काय खास ठरेल ते जाणून घ्या\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण हो��े हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%9A/", "date_download": "2020-01-20T11:29:26Z", "digest": "sha1:OJ5SGFJSWUPYZEVWUQ3PZW7ROHL4B7WN", "length": 49715, "nlines": 277, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "सहजच | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nमी, काल बसल्या बसल्या मोबाईलवर व्हाट्सएपच्या पोस्ट वाचत होतो. एक पोस्ट खूप आवडली. बायकोला वाचून शेअर करावी असे मनाला जस्ट चाटून सॉरी सॉरी वाटून गेले. तिला आपल हे व्हाट्सएप बिट्सएफ अजिबात आवडत नाही. खर म्हणजे तिला स्मॉर्टफोनच आवडत नाही. पण नाईलाजाने तिला मी हातात घेतलेला फोन झेलावा लागतो. तसं मी फोन हातात घेतला कि ती चिडते, नाही तर तोंड दुसरीकडे करून घेते किंवा तिसरा पर्याय म्हणजे मोबाईल हिसकावून फेकून फोडते. नाही पण हा तिसरा पर्याय फक्त माझ्या मनात आहे बर का अजून तरी तिने तसे केलेले नाही व करणार ही नाही याची मला हजार टक्के खात्री आहे. कारण फोन दहा हजाराचा आहे. पण हे मॉडेल बंद होऊन दोन वर्षे तरी झाली असावी. पण तिला हे माहित नाही व मी अशा गोष्टी माहिती ही करून देत नाही. उगाच अंगलट यायचे.\nमी हे केस उन्हात बसून पांढरे केलेले नसल्याने व तुमचा सर्वांचा घनिष्टतम (यापेक्षा मोठा शब्द सूचत नसल्याने) मित्र असल्याने एक कानमंत्र सांगतो मित्रांनो, आपल्या कडील सामान्य ज्ञान हे योग्य ठिकाणीच वापरावे. त्यासाठी मित्र मंडळी सर्वात योग्य ठिकाण आहे घर नव्हे. असो, खूप विषयांतर झालं.\nहो, ती पोस्ट तिला कशी ऐकवायची हा विचार मी करीत होतो. मी विचार केला कि थोडं जोरात पण तोंडातल्या तोंडात बोलून वाचावे. (हसू नका बरे ) म्हणजे तिच्या कानावर जाईल. मी पुटपुटलो.\n” हातात हात घेतला तर मैत्री होते..”\nआणि आश्चर्य म्हणजे तिच्या कानावर माझे बोल पडले सुद्धा. इतर वेळी ती दुसर्या खोलीत असते तेव्हा मी ओरडून काही सांगितले तरी ऐकायला जात नाही तिला. काय करणार बरोबर त्याच वेळी वारे विरुद्ध दिशेने वाहतात म्हणून आवाज ऐकायला येत नाही. असे ती मला सतत ऐकवत असते.😆🤣\nपण आज मी पुटपुटत असून सुद्धा काय आश्चर्य माझा आवाज पोहोचला लगेच प्रतिक्रिया आली सुद्धा.\n“काय कोणाचा हात हातात घेताय या वयात” थोडे रागावूनच उच्चारली ती.\n“अग, आज नेमके वारे तुझ्या दिशेने वाहत आहेत नाही.”\n“हो न, बघा. तुम्ही नुसते पुटपुटलात आणि तुमचे ते गोड स्वर माझ्या कानात येऊन अलगद पडले बघा.”\nतीचे ते खोचक बोलणे मी न ऐकल्या सारखे केले व पुढे वाचन सुरू ठेवले.\n“दोन्ही हात जोडले तर भक्ति होते..”\n“जळलं मेलं, कधी हात जोडतात का देवासमोर देवळात कधी जात नाही व घरात ही देवाच्या कधी पाया पडत नाहीत.”\nतीव्र भावना उमटत होत्या. मला पश्चाताप होत होता. उगाच संदेश वाचायला घेतला. बर आता वाचणे बंद केले तरी चालणार नाही. पूर्ण केल्या वाचून पर्याय नाही आता.म्हणून मी माझी प्रतिक्रिया उमटवली.\n“अहो, काही तरी काय बोलत आहात गणपती मीच बसवतो न दरवर्षी गणपती मीच बसवतो न दरवर्षी\n“वा वा वा.👏🏻👏🏻👏🏻 (तीन वेळा टाळ्या वाजल्या वाजल्या काय हातावर हात आपटले हो. ते ही पूर्ण जोमाने.) वर्षांतून एकवेळा.”\n“आणि ते गुढी पाडव्याला…..” माझे वाक्य संपायच्या आंतच त्यांची प्रतिक्रिया उमटली.\n“अरे हो मी विसरलेच.🤔🤔 गुढी उभारली म्हणजे पूजा केली ठिक आहे. सांगा कोणता झंडा लावू.🏳तुमच्या साठी.” उपरोधानेच बोलली ती.\nमी दुर्लक्ष केलं.व पुढे पटपट वाचन सुरू ठेवलं.\n“हातावर हात आपटला तर टाळी वाजते..”\n“कुणाला हात दिला तर मदत होते..”\nमधेच ती पुन्हा, “हे बघा, काही कुणाला मदत बिदत द्यायची नाही. माझे भाऊ येतात बिचारे त्यांना साधा चहा पाजायला सुद्धा हॉटेलमध्ये नेत नाहीत तुम्ही. एरव्ही जातात पण तो आला कि ‘घरचाच चहा पितो मी. मला बाहेरचा आवडत नाही.’ असे सांगून बोळवण करतात बिचार्याची. तो ही बिचारा ऐकून घेतो. साधाभोळा आहे तो.”\n“अग, तो आला होता न तेव्हा नेमकं ते हॉटेल बंद होतं.” मी तिची नजर चुकवत बोललो. कारण मला काही केल्या खोटं बोलता येत नाही हो. खूप प्रयत्न केले पण विफल झालो. परिक्षेत नेहमी शेवटून पहिला येवून पास होत होतो. पण आयुष्याच्या परीक्षेत मी सपसेल नापास झालो.\n“काही कारणं सांगू नका मला. मला सर्व माहिती आहे.” इति सौ.\nमी पुन्हा वाचन सुरू केले.\n“कुणाला हात दाखवला तर धमकी होते..”\n“अरे हो. मला आठवले, माझा भाऊ आला होत��� तेव्हा तुम्ही त्याला हात दाखवला होता. मला सांगितले होते त्याने. म्हणजे तुम्ही त्याला धमकी दिली होती का 🤛 बाप रे. लावा माझ्या भावाला फोन,📱सांगतेच मी त्याला.”\n“अग, काही तरी काय बडबडत आहेस. त्याला मी भविष्य सांगण्यासाठी हात दाखवला होता.”\nआता पुढे वाचावे कि नाहीहा प्रश्न मला पडला. तरी ही हाती घेतलेले काम पूर्ण करावे हे कोणीतरी सांगून गेले आहे. म्हणून मी पुढे भराभरा वाचायला सुरू केली. काही ही झालं तरी मधे थांबायचं नाही ही गांठ पक्की बांधून घेतली आणि बुलेट ट्रेनच्या गतीने वाचायला लागलो.\n“हात वर केले तर असहाय्यता दिसते..”\n“हाता वर हात ठेवले तर निष्क्रियता दिसते..”\n“हात पुढे केले तर मदत होते..हात पसरले तर मागणी दिसते..”\n“हाताचे महत्व इतक की अनेक हात पुढे आले तर अशक्य ते शक्य होते.”\nवाचन झालं आणि एक मोठ्ठा सुस्कारा सोडला. पटकन उठलो आणि चप्पल घालून बाहेर पडलो. ती काय सांगते आहे हे ऐकायच्या आंत. उगाच काही तरी काम मागे लावले तर🙏🙏🙏🙏\nचांगला स्वभाव गणितातल्या शून्यासारखा असतो, ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते.\nPosted in ब्लोग्गिंग, वाटेल ते.\tTagged काही तरी, गम्मत जम्मत, व्यथा, सहजच\nमित्रांनो, मी रिकामटेकडा म्हणून सहज संगणकावर एम.एस. पेंट वर चित्र काढत होतो. सर्कल टूल पूर्ण भरीव घेऊन काळे डोळ्यातील बुब्बुळ काढली. त्यात नंतर पाढरी ठिपकी काढली. असे डोळे व नंतर ओंठ काढले. हेच सर्कल टूल घेऊन त्यावर चेहरा काढत असताना कल्पना सुचली. सर्कलचा आकार बदलला तर चेहरामोहरा बदलू शकतो असे वाटले. म्हणून मी प्रयोग करून पहायचा असे ठरवले. आता मी सर्कल टूल धरून आकार बदलत गेलो. त्याने आश्चर्य झाला. जस जसा सर्कल चा आकार बदलत गेला चेहर्याचे हाव भाव ही बदलत गेले. बघा खालील चित्रे.\nप्रथम मी १ नं.चे चित्र काढले ज्यात फक्त डोळे आणि ओंठ दिसत आहेत. तदनंतर चित्र क्र. २,३,४……९, प्रत्येक चित्रात भाव मुद्रा वेगळ्या दिसतात. कुठे समोर चालत असून मागे वळून तिरक्या नजरेने बघणारा, तर कुठे समोर उभा असतांना तिरपा पाहणारा,कुठे डोळे वटारून पाहणारा, तर कुठे मिस्कील कटाक्ष टाकणारा अशा विविध भावमुद्रा दिसून येतील.\nचित्र क्र. २ :- पुढे चालत असताना मागे वळून पाहणे\nचित्र क्र. ३:- पुढे चालत जाताना मागे कटाक्षाने पाहणे\nचित्र क्र. ४:-पुढे चालत असताना उभे राहून आश्चर्याने मागे वळून पाहणे\nचित्र क्���. ५:- पुढे चालत असताना डावीकडे वळून पुन्हा डाव्या बाजूला कटाक्षाने पाहणे\nचित्र क्र. ६:- बसलेले असताना आश्चर्याने मागे नजर टाकणे\nचित्र क्र. ७:- पुढे पळत जाऊन मागचा काय करतोय मागे येत आहे का हे पाहणे\nचित्र क्र. ८:- समोर चालत असताना समोरच्या वस्तू कडे पाहणे\nचित्र क्र. ९:- समोरच्या माणसाकडे डोळे वटारून रागारागाने पाहणे.\nमी या सर्व बदलत जाणाऱ्या हावभावांचा व्हिडीओ सुद्धा काढला आहे. बरेच प्रयत्न करूनही तो अपलोड करता आला नाही.\nज्या दिवशी जबाबदारीच ओझ खांघांवर येत ना त्या दिवसापासून थकायचा आणि रुसायचा अधिकार संपतो….\nPosted in कलाकुसर, वाटेल ते, स्वानुभव.\tTagged काही तरी, माझ्या कल्पना, सहजच, स्वानुभव\nसेवानिवृत्त झालो कि उद्या पासून काय हा खूप मोठा प्रश्न समोर उभा ठाकलेला असतो. नौकरी करित असतांना दररोज हजारों लोकांशी संबंध असतात. बोलचाल असते. कार्यालयात सहकारी असतात. हाताखालील स्टाफ असतो. वरिष्ठ असतात. त्यामुळे दिवस कसा जातो जाणवतच नाही. म्हणून संध्याकाळी घरी यायचं पडलेलं असतं.\nसेवानिवृत्त झाले कि संपूर्ण दिवस घरीच. आपल्याला वाटते चला आता पूर्ण वेळ आराम करू या. खूप झाली नौकरी, खूप झाले काम. पण घरी वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडतो. बोलायला कोणी नसते. बायकोला वेळ नसतो. अशात तुम्ही चुकुन मनातील भावना व्यक्त केल्या कि ‘आण काही मदत करु का’ आणि तिने तुमचा शब्द पकडलाच समजायचे. ‘अरे वा वा’ आणि तिने तुमचा शब्द पकडलाच समजायचे. ‘अरे वा वा या या काय काम करणार आपण’ उपरोधक व खोचक शब्द कानी पडलेच म्हणून समजा. मग तिला कदाचित दया आल्यागत ती आवाज देते, ‘अहो जरा कांदा कापून देता का’ उपरोधक व खोचक शब्द कानी पडलेच म्हणून समजा. मग तिला कदाचित दया आल्यागत ती आवाज देते, ‘अहो जरा कांदा कापून देता का’ झालं नको तेच काम बायकोने सांगितले. आयुष्यात कधी कांदा कापला नाही. म्हातारा तत पप करायला लागला. म्हातारी चिडली. ‘अहो, तुम्ही मदत करत होता न’ झालं नको तेच काम बायकोने सांगितले. आयुष्यात कधी कांदा कापला नाही. म्हातारा तत पप करायला लागला. म्हातारी चिडली. ‘अहो, तुम्ही मदत करत होता न काय झाले’ ‘अग मला एक काम आठवलं आहे. मी बाहेर जाऊन येतो.’ असे म्हणून तो तिच्या उत्तराची वाट न बघताच पळत सुटतो. बायको अहो, अहो करत राहिली. आणि शेवटी हसत हसत कामाला लागली.\nबाहेर आल्यावर मोठा सुस्कारा सोडत मनातल्या मना��� पुटपुटतो, ‘बर झालं रे बाबा. सुटलो. नाही तर काय अवस्था झाली असती माझी.’\nउगाच रस्त्यावर हिंडत फिरत असतांना शेजारचे आजोबा आवाज देतात,’अहो, लेले, असे भर दुपारी कुठे फिरताय\nत्या आजोबांच्या आवाजाच्या दिशेने नजर वळते, तेव्हा कावरा बावरा चेहरा बघून ते दिर्घ अनुभवी आजोबा छद्मी हास्य आणून म्हणतात,’अहो, लेले, त्यात काय वाईट वाटून घ्यायचं. सेवानिवृत्त झाल्यावर सर्वांची हिच गत होते. घरातले काही काम सांगितले असेल तुम्हाला. म्हणून पळून आला आहेत न\nबिचारा, खाली मान घालतो. म्हणजे होकार बर का आजोबा मनात हसतात आणि असो या फिरून. म्हणतात आणि पुढे निघून जातात.\nअसं हे एकटेपण नकोस झालेलं. टिव्हीवर हजारो चेनल पण बघण्यासारखे एक ही नाही. बातम्या त्याच त्या. रटाळपणा वाटतो. दर दहा मिनिटात टिव्ही सुरू करतो. दोन मिनिटात पुन्हा बंद करतो.\nआईवडीलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आईवडिलांना सोडू नका.\nPosted in दुखः, ब्लोग्गिंग, वाटेल ते, स्वानुभव.\tTagged काही तरी, दुख:, माझे मत, संसार, सत्य घटना, सहजच\nहो रागच. नाही नाही. हा तो गाण्यांचा राग नाही बर का☺️.मानवाला किंवा कुठल्याही सजीवाला येतो तो राग. आपल्या मनासारखे झाले नाही तर आपला राग अनावर होतो. पण हा राग माणसागणिक बदलतो. काही तर अगदी साध्या गोष्टी साठीही इतके संतापतात कि त्यांना आवरणे शक्य होत नाही. जेव्हा पासून मोबाईल त्यातील केमेरा हातात आला आहे तेव्हा पासून अशाप्रकारचे काही कोठे घडले तर आजूबाजूच्या लोकांपैकी कोणीतरी मोबाईल वर व्हिडीओ काढून घेतो आणि वायरल करतो. टिव्हीवर प्रत्येक न्यूज चेनलवर वायरल व्हिडीओ साठी स्वतंत्र स्लॉट ठेवले जातात. तेव्हा अशा जगजाहीर राग व्यक्त करणार्या लोकांना जग प्रसिद्धी मिळते.\nमानसाला जेव्हा राग येतो न तेव्हा कोणत्याही प्रकारे तो राग व्यक्त करणे आवश्यक असते. नाही तर शारीरिक व मानसिक त्रास होतो. राग बाहेर काढण्यासाठी हातातील वस्तू आपटणे, लांब भिरकावणे, फेकून मारणे असे उद्योग माणूस करतो. आपण वर्तमानपत्र वाचतो. काही महाभाग तर रागाच्या भरात लहान मुलांना आपटतात. त्यात बिचार्या त्या तान्हुल्या जिवाचा नाहक जीव जातो. मध्यंतरी व्हाट्सएपवर एका आईचा व्हिडीओ वायरल झाल्याचे आठवते. लहान बाळाला आपटून आपटून मारत होती. अरे काय हा राग. मला वाटते जेव्हा राग येतो न तेव्हा तो मनुष्य शुद्धी वर राहत नाही.\nयावर मनन, चिंतन, दीर्घश्वसन हे उपाय आहेत.\nमनुष्याजवळची नम्रता संपली की, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे💐\nPosted in ब्लोग्गिंग, वाटेल ते, स्वानुभव.\tTagged काही तरी, माझे मत, सहजच\nमित्रांनो, माणसाचे चारित्र्य ही अमूल्य देणं असते. ती असी एक ठेव असते जीचे मूल्य दिवसागणिक चक्रवर्ती वाढत जाते. समाजात एकदा का नाव झाले कि ते पसरत जाते. समाज आदरयुक्त नजरेने तुमच्या कडे बघतो. आणि त्याने समाजात माणसाची पत वाढत जाते. ही समाजात पत असते ती चारित्र्याचीच सावली असते.\nअब्राहम लिंकन यांनी म्हटले आहे:\nचारित्र्य जितके चांगले असेल समाजात तुमची पत तितकी जास्त असते.\nपण हा समाज फार विचित्र असतो. एकदा का तुमचे काही चुकले की सर्व संपले म्हणून समजा. अगदी साधी चुक जरी झाली तरीही तुम्हाला माफी नाही. म्हणून प्रत्येक पाऊल विचार करूनच टाकावे लागते.\nसमाजच कशाला, हा प्रत्येक माणसाचा स्वभावधर्म आहे. अहो लांब कशाला जाता. आपल्या घरातच बघा न. तुम्ही मुलांचा रोज अभ्यास घेता. एक दिवस जास्त थकून आलात आणि कंटाळा केला कि झाले. मुलं नाराज होणार पण बायको ही टोमणे मारणार. नौकरीच्या ठिकाणी ही तसेच. तुम्ही पूर्ण इमानदारीने काम करता म्हणून तुमच्यावर काम लादले जाते. तरी तुम्ही करता. जास्त वेळ थांबून करता. पण एक दिवस तुम्हाला काही काम असेल तर तुम्हाला बॉस सोडत नाही. किंवा एखादी चुक झाली कि बॉसचे बोलणे ऐकावे लागतात. अरे पण मी हजारो काम चांगली केली त्याचे काय असे वाक्य साहजिकच तुमच्या तोंडून निघते. तेव्हा मित्र म्हणतात आणखी दाखव इमानदारी\nनिसर्ग, काळ व धीरोदात्तता हेच खरे राजवैद्य\nPosted in ब्लोग्गिंग, संस्कार, स्वानुभव.\tTagged माझे मत, सहजच\nपोस्ट कोण लिहितो राव\nआपल्याकडे मोबाईल आला तो काळ सुमारे सन २००० चा असावा. मी फार उशिरा घेतला राव. उगाच कटकट बाळगायची. घरच्यांचा वाच असतो आपल्यावर. त्यातून ही मार्ग काढलाच महाभागांनी. असतात एकीकडे आणि सांगतात भलतीचकडे. म्हणजे सिनेमाला असणार पण सांगणार मित्राकडे. किंवा पार्टीत बसले असणार पण सांगणार देऊळात हाय म्हणून.\nअसो पण जेव्हा पासून हा स्मॉर्टफोन आलाय व व्हाट्सएप नावाचं भूत त्यातून घरात शिरलय न , ते काही केल्या बाहेर निघायला तयार नाही. अहो, याने लोकांचे घटस्फोट होऊ लागले आहेत. ह्या स्मॉर्टफोन ने जीव घेतले जात आहेत लोकांचे. फोनवर खेळू दिले नाही म्हणून मुलाने आत्महत्या केली ही काय गोष्ट झाली ही काय गोष्ट झाली आणि हे कारणच कसे असू शकते आणि हे कारणच कसे असू शकते अहो जीव इतका स्वस्त झालाय माणसाचा अहो जीव इतका स्वस्त झालाय माणसाचा\nप्रश्न असा आहे कि व्हाट्सएपवर दररोज वेगवेगळ्या पोस्ट येतात/ सुप्रभात संदेश येतात. पण हे संदेश लिहितो कोण म्हणजे प्रथम तैयार कोण करतो. कोणीतरी तयार केल्याशिवाय फॉरवर्ड होतील का म्हणजे प्रथम तैयार कोण करतो. कोणीतरी तयार केल्याशिवाय फॉरवर्ड होतील का जो कोणी असतो तो कुशाग्र बुद्धी असलेला असतो. एखादी राजकीय पोस्ट व्यंगात्मक असली तर किती विचारपूर्वक तयार केलेली असते.\nएखादी घटना घडली कि त्यावर पोस्ट तयार होते व लगेच वायरल ही होते. चांगली असेल तर क्षणात लाखो लोकांपर्यंत पोहोचते. अक्षरशः ती पोस्ट संपूर्ण जग व्यापून टाकते.\nआता हे टिकटॉक आल्यापासून तर खास व्हिडीओ तयार करून वायरल केले जात आहेत.\nखरच प्रथम तयार करणार्यांना मनापासून दाद द्यावी लागेलच.\nमनात स्थान निर्माण करणं आणि मनाबाहेरही स्थान निर्माण करणे हे फक्त तुमच्या व्यवहारावर आणि वर्तणुकीवर अवलंबून असतं.\nPosted in स्वानुभव.\tTagged काही तरी, माझे मत, सहजच\nमित्रांनो,हल्ली दिवाळी आली कधी व गेली कधी काही कळतच नाही. जाणीव होते ती फक्त लक्ष्मी पूजनाच्या दिवसी थोडे फार फटाके फुटल्याने.\nएकेकाळी घरात इडली करायची म्हटलं तरी उत्सव आहे असा भास व्हायचा. आणि आता आठ दिवसांवर दिवाळी आली आहे तरी ही कोणाचीच लगबग नाही कि धावपळ नाही.\nपूर्वी साधी इडली करण्यासाठी घरातील बायकांची किती धावपळ असायची आणि घरातील लहान मुलांची तर विचारूच नका. फक्त घरात इडली बनवणार आहेत हे कानावर जरी पडले तरी ही बातमी बाहेर वार्यासारखी पसरायची. रविवार येण्याची सर्व आतुरतेने वाट बघायचे. आणि घरातील बायकांची लगबग तर बघुच नका. आदल्या दिवशी तांदूळ-डाळ धुवून,भिजत घालून वाटायची, पीठ आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं. मग सांबार आणि चटणीसाठी तयारी करायची. रविवारी घरातील सर्व पहिल्यांदा लहान मग मोठी व शेवटी बायका एकत्र खाणार. त्या दिवशी तेच जेवण असायचे. तरी ही कंटाळा येत नसायचा. कारण एकच महिन्यात एकदाच इडली व्हायची.\nआता हे सगळं अाठवणींपुरतं शिल्लक राहिले आहे. आता तर इडलीचे तयार पीठ आणि तयार चटणीही गल्लोगल्ली विकत मिळते. नुसत्या इडल्या केल्या की क���म झालं. तेवढे कष्ट नको असतील तर हाॅटेल्स आहेतच. आणि हो, तेवढेही कष्ट नको असतील तर स्विगी, झोमॅटो, उबर वगैरे ऑनलाइनवालेआहेतच सेवेला…😊 पण आजही. जी जून्या पिढीला घरचेच आवडते.\nअसो, तर आपला विषय दिवाळी फराळाचा होता. पूर्वी दिवाळी जवळ आली की घरात फराळाच्या पदार्थांची तयारी सुरू व्हायची. काय व्याप असायचा तो.. पण घरातल्या बायकांना खूप आनंद वाटायचा. एक दुसर्याच्या मदतीला जाणे, फराळ करणे. कसे घरगुती संबंध असायचे. आता ते संपल्यात जमा आहे. आॅर्डर देऊन पदार्थ विकत आणायचे आणि खायचे. कैरीचं पन्हंसुद्धा तयार करण्याचे कष्ट आता कुणी घेत नाहीत, त्याचाही पल्प दुकानात तयार मिळतो. साखरसुद्धा मिसळायची गरज नाही. नुसतं पाण्यात टाकून ढवळलं की झालं. ते काहीही असो. पण जेव्हा पासून हे रेडिमेड पदार्थ मिळायला लागले न तेव्हा पासून सणांची मजाच नाहीशी झाली. शेजार्यापाजार्याशी जवळीक राहिली नाही. नातेवाईकांशी जवळीक नाही. पैसा फेको और…..असो.\nबायकांनी पूर्वी ढोकळा, अळूवड्या, कोथिंबीर वड्या करायच्या म्हणजे पुष्कळ घाट असायचा. आता हे घरी करण्याचे पदार्थ राहिलेले नाहीत. अहो, भेळेसाठी लागणारी चिंच-गुळाची चटणीसुद्धा तयार मिळते, पाणीपुरीचं पाणी सुद्धा तयार मिळतं.\nमुगाची खिचडी सुद्धा तयार मिळते. आपण फक्त त्यात मापानं पाणी घालून कुकर लावायचा की झालं.\nपूर्वी चिवडा, चकली, करंज्या, शंकरपाळ्या, अनारसे, इ.पदार्थ दिवाळीतच खायला मिळायचे. आणि त्यामुळे खाण्यात मजा यायची. आता तर ती वर्षभर मिळतात. आंब्याचा रस वर्षभर मिळतो, आंबापोळी-फणसपोळी वर्षभर मिळते, गव्हाचा चिकसुद्धा वर्षभर मिळतो. पूर्वी केवळ दिवाळीतच हौसेनं होणारी कपड्यांची खरेदी आता वर्षभरात कधीही होते किंवा वर्षभर सुरूच असते. एकूण काय तर, कोणत्याही गोष्टीसाठी आता वाट पहावी लागत नाही. येथेच तर गोम आहे. सर्वी मजाच गेली राव. इंतजार में जो मजा होता है वोही खत्म हो गया.\nसगळं झटपट आणि तयार मिळतं, कधीही-केव्हाही-कुठंही… यामुळे झालं काय कि आयुष्यातलं अप्रूप पार संपूनच गेलं.. त्या अप्रूपातला आनंद आणि अनामिक हुरहूरही आटून गेली. आठवणींची धरणं ही अप्रूपाच्या दुष्काळामुळं कोरडी पडलीत न राव.\nआता तर आयुष्यातलं अप्रूप संपवून टाकण्याची इतकी घाई झाली आहे लोकांना की काही सांगायलाच नको. अहो लग्नाआधीच प्री-वेडींग शूट केल जातय. आयुष्याच्या होणार्या जोडीदाराबरोबर तो/ती कसा असेल/ कशी असेल ही उत्कंठा असायची, आयुष्यातील ती पहिली जवळीक व त्या बद्दलची आतुरता आता राहिली नसल्याने आनंद संपला आहे. या गोष्टी मुळे आयुष्य कृत्रिम, बेचव, नीरस, कंटाळवाणं वाटायला लागल आहे. आणि लवकरच बोअर व्हायला लागतं ते ह्याच गोष्टींमुळे. पुढे जाऊन हे तर मानसिक अस्वस्थतेचं मूळ कारण ठरते.\nपूर्वी घराघरात निरांजनाच्या फुलवाती बनवल्या जात होत्या. आता तर त्या नुसत्या मिळत नाहीत तर थेट तुपात भिजवलेल्याच मिळतात. दसरा, दिवाळीची फुलांची तोरणं आता तयारच मिळतात. संक्रांतीचे हलव्याचे दागिने तयारच मिळतात.\nलग्नातलं रूखवत सुद्धा तयारच मिळतं. आता तर ते भाड्यानंसुद्धा मिळतं. नऊवारी साडी किंवा सोवळं शिवून तयारच मिळतं. साड्या नेसवणारी व तयारी करणारी माणसंसुद्धा मिळतात आणि ती बक्कळ पैसे ही घेतात.\nइतकच काय सत्यनारायण पूजेचं किंवा गणपतीच्या पूजेचं साहित्य रेडीमेड खोक्यात मिळतं.\n“भूक लागली भूक लागली म्हणून कावकाव करू नकोस. दहा मिनिटं बस एका जागी. थालिपीठं लावतेय..” असं आता कोणती आई म्हणते हे तर आयांनी सोडूनच दिल आहे. कारण काय हे तर आयांनी सोडूनच दिल आहे. कारण काय तर “वेळच नसतो..”नौकरी करणाऱ्या आयांच ठिक आहे. पण घरी असणार्या आयाही विसरल्या.\nआठ-आठ दिवस एखाद्या गोष्टीची तयारी करणं, त्यासाठी आवर्जून वेळ देणं, ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत वाट पाहणं ही जगण्याची पद्धतच आता अडगळीत गेली आहे.\nजीवनात आता राम राहिला नाही. क्रेझच राहिले नाही काही. अहो क्षणात सर्व उपलब्ध होते आता. मग त्यासाठी कष्ट कोण करणार आणि जेव्हा कष्ट केले जात नाही तेव्हा त्यात जी मजा येते ती कशी येणार.\nता.क. ः-राग आणि वादळ, दोन्ही सारखेच शांत झाल्यावरच समजते,\nकिती नुकसान झाले ते\nPosted in दुखः, ब्लोग्गिंग, वाटेल ते.\tTagged दुख:, माझे मत, व्यथा, सहजच\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवी���्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8A%E0%A4%B8&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3Ausmanabad&f%5B4%5D=changed%3Apast_hour&search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2020-01-20T12:51:07Z", "digest": "sha1:EQHFCELYXFT4YEBMRGXA7262XAI6PDYM", "length": 10708, "nlines": 175, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(-) Remove सर्व बातम्या filter सर्व बातम्या\nबातम्या (5) Apply बातम्या filter\nकृषिपूरक (2) Apply कृषिपूरक filter\nअॅग्रोगाईड (1) Apply अॅग्रोगाईड filter\n(-) Remove औरंगाबाद filter औरंगाबाद\nउस्मानाबाद (8) Apply उस्मानाबाद filter\nनांदेड (8) Apply नांदेड filter\nकोल्हापूर (6) Apply कोल्हापूर filter\nमहाराष्ट्र (6) Apply महाराष्ट्र filter\nविदर्भ (6) Apply विदर्भ filter\nहवामान (6) Apply हवामान filter\nचंद्रपूर (5) Apply चंद्रपूर filter\nनागपूर (5) Apply नागपूर filter\nयवतमाळ (5) Apply यवतमाळ filter\nसमुद्र (5) Apply समुद्र filter\nसिंधुदुर्ग (5) Apply सिंधुदुर्ग filter\nसोलापूर (5) Apply सोलापूर filter\nअमरावती (4) Apply अमरावती filter\nअरबी समुद्र (4) Apply अरबी समुद्र filter\nसांगली (4) Apply सांगली filter\nकमाल तापमान (3) Apply कमाल तापमान filter\nऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा १२७ टक्के अधिक पाऊस\nपुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात राज्यात यंदा दमदार पावसाची नोंद झाली. अखेरच्या टप्प्यात मॉन्सूनने आणि...\nपूरस्थिती गंभीर; कोकण, मध्य महाराष्ट्रात जनजीवन विस्कळित\nपुणे : सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांची पूरस्थिती कायम आहे. पु��े, सातारा,...\nमराठवाड्यातील ९८ मंडळांमध्ये पूर्वमोसमी पाऊस\nपरभणी ः मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या सात जिल्ह्यांतील ९८ मंडळांमध्ये रविवारी (ता. ९...\nदक्षिण भागात पावसाचा अंदाज\nपुणे : उष्णतेच्या लाटेत होरपळणाऱ्या विदर्भात तीव्र लाटेचा (ऑरेंज अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. यातच बंगालच्या उपसागरात...\nथंडीचे प्रमाण वाढेल, हवामान कोरडे राहील\nमहाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश भागांवर १०१६ हेप्टापास्कल तर वायव्येस राजस्थानवर १०१८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा...\nथंड, ढगाळ अन् कोरड्या हवामानाची शक्यता\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्याचवेळी बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग आणि त्यालगत हिंदी महासागरावर...\nआठवड्याच्या सुरवातीला पावसाची शक्‍यता\nमहाराष्ट्राच्या संपूर्ण पूर्व भागावर हवेचा दाब कमी होत असून १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव,...\nमराठवाड्यात चाराटंचाईने पशुधनाची अाबाळ\nऔरंगाबाद : पावसाने मारलेल्या दडीने केवळ पीकच नाही तर मुक्‍या जनावरांचीही अोंबाळ सुरू आहे. अर्धपोटी राहून जनावरं जगविण्याची पाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/swach-serve/", "date_download": "2020-01-20T12:46:35Z", "digest": "sha1:6E6UTI3DC5XZBATO7WYZ7ZRWWDFRHDHV", "length": 8936, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "swach serve | Dainik Prabhat", "raw_content": "\nओला व सुका कचरा विलगीकरणाबाबत अनास्था\nमहापालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष : स्वच्छ सर्वेक्षणात कशी मारणार बाजी पिंपरी - देशभरामध्ये स्वच्छ शहर अंतर्गत सर्वेक्षण सुरू आहे. पिंपरी चिंचवड...\nपुणे – थुंकीबहाद्दरांवर ‘सीसीटीव्ही’ची नजर\nपुणे - रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर महापालिकेने धडाकेबाज कारवाई करत \"हिरोगिरी' दाखवली. परंतु, \"दिव्याखाली अंधार' म्हणतात...\nपुणे – स्वच्छ सर्वेक्षणात प्रत्येक विभाग होणार सहभागी\nआयुक्तांचे आदेश : प्रत्येक विभागासाठी एक समन्वय अधिकारी पुणे - स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत शहराचे मानांकन स���धारण्यासाठी आता यात पालिकेच्या सर्व...\nपुणे – प्रक्रिया प्रकल्पांचाच ‘कचरा’\nमहापालिका प्रशासनाचा कानाडोळा : आतापर्यंत सुमारे 16 कोटी रुपये खर्च पुणे - गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेने कचरा प्रक्रिया प्रकल्पांचा...\nपुणे – स्वच्छ सर्वेक्षण सल्लागारांना पालिकेची नोटीस\nमानांकन घसरल्याबाबत मागितला खुलासा 10 स्थावरून घसरून थेट 37 व्या स्थानावर पुणे - केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत नुकत्याच...\n#CAA : विरोधात एफटीआय येथे निदर्शने\n‘फडणवीस सरकारच्या काळात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर होणार कारवाई’\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी वेळ\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपाकिस्तानातील बहिणीच्या प्रेमात पडून बनला आयएसआय एजंट\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी वेळ\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\n मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\n१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी वेळ\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपुणेकरांनो, कुत्रे पाळण्यावर येणार बंधने\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n#CAA : विरोधात एफटीआय येथे निदर्शने\n‘फडणवीस सरकारच्या काळात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर होणार कारवाई’\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी वेळ\nशिर्डी वादावर काय म्हणाले विखे पाटील \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/unforgettable-memory-saurav-ganguly-t-shirt-celebration/", "date_download": "2020-01-20T12:20:45Z", "digest": "sha1:5VHJF4MPPNXJVS6EUOJTBLNRRLW3T5XS", "length": 17681, "nlines": 80, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "दादाने, लॉर्ड्सवर \"टी शर्ट काढून\" साजरा केलेल्या विजयामागाचा अविस्मरणीय किस्सा...", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nदादाने, लॉर्ड्सवर “टी शर्ट काढून” साजरा केलेल्या विजयामागाचा अविस्मरणीय किस्सा…\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम\nतेव्हा विजयाशी टीम इंडियाचं काय बिनसलं होतं देव जाणे यापूर्वीच्या तब्बल ९ फायनल सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभव पहावा लागला होता.\n१३ जुलै २००२ रोजी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली ‘मेन इन ब्लू’ पराभवाची मालिका खंडित करण्याच्या इराद्याने अजून एक फायनल खेळण्यासाठी सज्ज होते.\nही दहावी फायनल होती बलाढ्य इंग्लंड संघा समवेत नॅटवेस्ट मालिकेचा हा अंतिम सामना होता.\nभारतीय संघाच्या प्रतिष्ठेसाठी या सामन्यात विजय मिळवणे खूप महत्त्वाचे होते. संपूर्ण भारताचे डोळे या सामन्याकडे लागून होते, पण या सामन्यात सुद्धा एक वेळ अशी आली होती जिथे हा सामनाही भारताच्या हातून निसटून जाणार असे वाटू लागले.\nट्रेस्कोथिक आणि नासीर हुसैन यांनी १८५ धावांची भागीदारी करून इंग्लंडला ३२५ धावांचा डोंगर रचण्यास मदत केली आणि एका मजबूत स्थितीमध्ये इंग्लंडला नेऊन ठेवले.\nत्यावेळी नासीर हुसैन याने इंग्लंडसाठी शतकी खेळी रचली. सामन्याआधी इयान बॉथम आणि बॉब विलीस सारखे दिग्गज सतत या गोष्टीवर चर्चा करत होते की,\nनासीर हुसैन कोणत्याही परिस्थितीमध्ये नंबर तीनवर फलंदाजी करण्याच्या लायक नाही आहे.\nत्यांना प्रत्युत्तर देण्याच्या इराद्याने नासीर हुसैनने मनाशी ठरवले होते,\nमी शंभर धावा बनवणार आणि शतक बनवल्यानंतर लगेच कॉमेंट्री बॉक्सकडे तीन बोटे दाखवणार.\nनिक नाइट हा इंग्लंडचा भरवश्याचा फलंदाजाला लवकर माघारी गेला. झहीर खानने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर नासीर हुसैन आणि ट्रेस्कोथिक यांनी दुसऱ्या विकेटसाठी १७५ चेंडूमध्ये १८५ धावांची भागीदारी केली.\nही जोडी तोडणे भारतीय संघाला खूप कठीण झाले होते. गांगुलीने स्वतः सकट एकूण सात गोलंदाजांचा वापर केला. शेवटी कुंबळेने संकटमोचक बनून ट्रेस्कोथिकचा त्रिफळा उडवला.\nशेवटची १३ षटके बाकी असताना फ्लिंटॉफ आला. त्याने पटापट ३२ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. त्याचा देखील झहीर खानने त्रिफळा उडवला. त्यानंतर विकेट पडत राहिल्या, तरीसुद्धा इंग्लंडने ३२५ धावांपर्यंत मजल मारली.\nइंनिंग्स ब्रेकमध्ये गांगुली आपल्या संघासोबत घेऊन ड्रेसिंग रुममध्ये आला. गांगुलीच्या मनात फक्त राग भरला होता.\nत्याचबरोबर निराशा सुद्धा होती. निर���शा यासाठी होती की, इंग्लंडला २५० ते २७० धावांपर्यंत रोखायचे ठरले होते आणि राग यासाठी की त्यांना अजून एक पराभव समोर दिसत होता. दरम्यान भारताच्या संघामध्ये शीत युद्ध सुरु होते. हा संघर्ष कोच जॉन राइट आणि कर्णधार सौरव गांगुली यांच्यामध्ये होता.\nदोघेही खूप चांगले मित्र होते, परंतु अगदी याच सामन्याच्या अगोदर दोघांमध्ये मोठे भांडण झाले होते. त्यामुळे इंनिंग्स ब्रेकमध्ये सुद्धा त्यांनी पुढची रणनीती काय आखावी यावर चर्चा केली नाही. सर्व खेळाडू चुपचाप जेवण करत होते. कदाचित सगळ्यांना पराभव एकदम साफ दिसत होता.\nभारताचा डाव सुरु झाला आणि सगळ्या भारतीयांच्या मनात हुरहूर सुरु झाली. डावाची सुरुवात सेहवाग आणि गांगुलीने केली. मैदानात उतरताना दादाने सेहवागला सांगितले की,\nआपल्या दोघांना पंधराव्या षटकापर्यंत खेळायचे आहे आणि या १५ षटकांमध्ये शंभर धावा बनवायच्या आहेत.\nत्या दोघांनी १४ व्या षटकापर्यंत १०० धावांची भागीदारी केली. १५ व्या षटकात दादाची विकेट पडली आणि संपूर्ण डावाचे चित्र पालटले. त्यानंतर विकेट पटापट पडल्या. भारताच्या पुढील चार विकेट लवकरच आटोपल्या. १४६ धावांमध्ये भारताने ५ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर खेळण्यासाठी मोहम्मद कैफ मैदानात उतरला.\nइंग्लंड संघाला आपला विजय समोर दिसत होता. शतक ठोकल्याच्या धुंदीमध्ये असणाऱ्या नासीर हुसैनने पवेलियनमधून येणाऱ्या कैफला टोमणा मारत आपल्या सहकाऱ्यांकडे पाहत म्हटले,\n त्यांनी बस ड्रायवरला पाठवले आहे. आता तर आपण नक्की जिंकणार.\nनासीर त्या बसची वार्ता करत होता, ज्या बसमध्ये बसून भारतीय संघ माघारी जाणार आहे आणि त्या बसचा कैफ ड्रायव्हर असेल असा टोमणा त्याने मारला.\nपण अजूनही भारताने आशा सोडली नव्हती. युवराज आणि कैफच्या जोडीने चांगला जम धरला होता. बॉल रिवर्स स्विंग होऊ लागला, तरीही त्या वाईट परिस्थितीतून युवराज आणि कैफ यांनी मार्ग काढला. त्या दोघांनी ८० चेंडूमध्ये १२१ धावांची भागीदारी केली.\nयुवराज त्याच्या अर्धशतकानंतर लगेचच बाद झाला. त्यानंतर खरंच कैफने ड्रायवरची सीट पकडली, पण तो हि बस माघारी नाही तर भारतीय संघाच्या विजयाच्या दिशेने घेऊन चालला होता. कैफला हिणवणाऱ्या नासीरचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.\nकैफने एक बाजू पकडून धरली पण दुसऱ्या बाजूने विकेट पडत होत्या. भारताच्या ८ विके��� पडल्या होत्या. १३ चेंडूत १२ धावांची गरज असताना भारताचा आठवा गडी बाद झाला.\nशेवटून दुसऱ्या षटकात कैफने उत्तम फटके लगावत सामना भारताच्या बाजूने केला, पण अजूनही भीती होती, कारण हातात विकेट्स नव्हत्या. शेवटच्या षटकामध्ये भारताला ६ चेंडूमध्ये २ धावा हव्या होत्या. स्ट्राईकला होता झहीर खान. शेवटच षटक टाकणार होता फ्लिंटॉफ.\nफ्लिंटॉफला पाहून पवेलीयनमध्ये अस्वस्थ बसलेल्या गांगुलीला वानखेडे मध्ये झालेला ३ फ्रेब्रुवारी २००२ चा सामना आठवला, ज्यामध्ये भारताला विजयासाठी १० धावा पाहिजे होत्या आणि दोनच विकेट उरल्या होत्या.\nफ्लिंटॉफने त्यावेळी दोन्ही विकेट घेऊन सामना इंग्लंडला जिंकून दिला होता. हा सामना जिंकून दिल्यानंतर फ्लिंटॉफ पूर्ण मैदानात टी-शर्ट काढून धावला होता.\nफ्लिंटॉफने पहिला चेंडू टाकला, त्या चेंडूवर झहीर खानला एकही धाव काढता आली नाही. आता ५ चेंडूत २ धावा हव्या होत्या. फ्लिंटॉफने दुसरा चेंडू टाकला हा चेंडू लेग साइडला जात होता पण हा चेंडू अम्पायरने वाइड दिला नाही.\nया वादग्रस्त निर्णयाने पवेलियन मध्ये बसलेल्या गांगुलीला भयंकर राग आला, त्याने अम्पायरवर चांगलेच तोंडसुख घेतले. फ्लिंटॉफने तिसरा चेंडू टाकला हा चेंडू मात्र झहीरने फुलटॉस घेऊन मारला आणि या चेंडूवर भारताला ओवरथ्रोमुळे अतिरिक्त धाव मिळाली आणि भारताने सामना जिंकला.\nज्याला बस ड्रायवर म्हणून हिणवले गेले त्या मोहम्मद कैफने विजयाची बस सुखरूप पोचवली. हा आकस्मिक चमत्कार पाहून इंग्लंडचे खेळाडू हताश झाले, पण भारतीय खेळाडूंच्या आनंदाला पारावार उरला नाही.\nफ्लिंटॉफने मुंबई मध्ये भरवलेल्या पराभवाच्या घासाची त्याला लॉर्ड्सवर परतफेड केली म्हणून आनंद साजरा करताना, गांगुलीने आपला टी-शर्ट काढून हवेत फिरवला आणि भारतीय टीमची दादागिरी सिद्ध केली.\nअसा आहे हा भारतीय क्रिकेट इतिहासातील एक अविस्मरणीय किस्सा\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← भारतात खऱ्या अर्थाने “अच्छे दिन” आणण्यासाठी सतत झटत असणारे ७ अज्ञात कर्तव्यदक्ष अधिकारी..\n तुम्हालाही “या” गोष्टींची भीती वाटते का, आणि जीवन त्रासदायक होऊन बसलंय\n‘लोकशाही’ देश असलेल्या ब्रिटनच्या ‘शाही’ कुटुंबाने बनवलेले विचित्र निय�� आजही पाळले जातात \nदुसऱ्या महायुद्धात शौर्य गाजवलेल्या ब्रिटिश सैनिकांची धक्कादायक विधानं : इंग्लंडचं वास्तव\nभारताचे खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंना मैदानावर थेट भिडतात तेव्हा… : वाचा ५ गाजलेले किस्से\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/result/ssc-exam-result-27052019.html", "date_download": "2020-01-20T11:58:42Z", "digest": "sha1:PWUURCVQMYEHAZJ3YDRWOCN6AMKSI27J", "length": 6497, "nlines": 115, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "स्टाफ सिलेक्शन कमिशन [SSC] मार्फत सहायक उप निरीक्षक पदांची भरती परीक्षा निकाल", "raw_content": "\nस्टाफ सिलेक्शन कमिशन [SSC] मार्फत सहायक उप निरीक्षक पदांची भरती परीक्षा निकाल\nस्टाफ सिलेक्शन कमिशन [SSC] मार्फत सहायक उप निरीक्षक पदांची भरती परीक्षा निकाल\nस्टाफ सिलेक्शन कमिशन [Staff Selection Commission] मार्फत सहायक उप निरीक्षक पदांची भरती परीक्षा निकाल उपलब्ध झाला आहे. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता किवां डाउनलोड करता येईल.\nपरीक्षा दिनांक : १२ ते १६ मार्च २०१९ रोजी\nलिस्ट I (List I) : येथे क्लिक करा\nलिस्ट I (List II) : येथे क्लिक करा\nलिस्ट I (List III) : येथे क्लिक करा\nलिस्ट I (List IV) : येथे क्लिक करा\nनवीन परीक्षा निकाल :\nसंघ लोकसेवा आयोगामार्फत [UPSC-IFS] भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा निकाल\nदिनांक : २० जानेवारी २०२०\nएलआयसी [LIC HFL] हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये सहाय्यक पदांची भरती मुख्य परीक्षा निकाल\nदिनांक : १७ जानेवारी २०२०\nबँकिंग कार्मिक निवड संस्था [IBPS SO] मार्फत स्पेशलिस्ट ऑफिसर भरती पूर्व परीक्षा निकाल\nदिनांक : १६ जानेवारी २०२०\nमहाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा पात्र उमेदवारांची यादी\nदिनांक : १४ जानेवारी २०२०\nजिल्हा परिषद [Zilla Parishad] विविध पदांची भरती परीक्षा निकाल\nदिनांक : १३ जानेवारी २०२०\nबँकिंग कार्मिक निवड संस्था [IBPS] मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर भरती मुख्य परीक्षा गुणपत्रक\nदिनांक : १० जानेवारी २०२०\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ [MSBSHSE] भरती परीक्षा प्रतिसाद पत्रक\nदिनांक : १० जानेवारी २०२०\nबँकिंग कार्मिक निवड संस्था [IBPS SO] मार्फत स्पेशलिस्ट ऑफिसर भरती पूर्व परीक्षा निकाल\nदिनांक : ०८ जानेवारी २०२०\nसर्व परीक्षेचे निकाल >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\n��राव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80?page=3", "date_download": "2020-01-20T12:44:01Z", "digest": "sha1:6VYTQ62HVWJ5P46DS3DZFH423SFACG76", "length": 3537, "nlines": 96, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nपावसात शाळेला सुट्टी देण्याचा निर्णय पालिकेकडे - तावडे\n तावडे म्हणतात, ''मुंबईत अतिवृष्टी नाही''\nहवामान खात्याचा 'रेड अलर्ट', जोरदार पावसामुळे ट्रेन लेट, शाळा, काॅलेजांना सुट्टी\nरविवारच्या सुट्टीमागचं 'हे' गुपीत माहितेय का\nसोमवारी शाळांसह कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी\nसुट्टी संपली...मुंबईतील शाळा सुरू\n१० वर्षे गैरहजेरी, तरीही फूल पगारी\n पोलिस शिपायाला मागायचीये गणवेशात भीक\nउन्हाळी सुट्ट्यांसाठी मुंबई-करमाळी अतिरिक्त ६ स्पेशल ट्रेन्स\nम.रे.कडून तिकीट दलालांचं शूटिंग, आठवड्याभरात १४ जण जेरबंद\nउन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांसाठी पर्वणी\n मग इथं फोन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://topbesttouristplaces.blogspot.com/2017/06/paithan-historical-places-to-visit-in.html", "date_download": "2020-01-20T13:41:18Z", "digest": "sha1:XF5DI6SVPBU2WSWS5KHE62DSPVMRKT72", "length": 24513, "nlines": 304, "source_domain": "topbesttouristplaces.blogspot.com", "title": "Best Tourist Places: Paithan Historical places to visit in Aurangabad (२५०० वर्षाचा इतिहास असलेल शहर पैठण)", "raw_content": "\nपैठण हे महाराष्ट्र आणि औरंगाबाद जिल्हातील एक गाव आहे. औरंगाबादेपासून ५3 किलोमीटर अंतरावर गोदावरीकाठी ते वसले आहे.\nपैठण ला २५०० वर्ष चा इतिहास आहे.हे गांव प्राचीन कालापासून 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते.\nया गावाचे प्राचीन नाव प्रतिष्ठान होते . त्या काळापासून अगदी आत्ताआत्तापर्यंत संस्कृत आणि धर्मशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या इथल्या पंडितांनी दिलेला धर्मनिर्णय अखेरचा मानला जाई.\nया ठिकाणी षष्ठीच्‍या दिवशी नाथषष्ठी नावाने मोठी यात्रा भरते. महाराष्‍ट्रातील वारकरी संप्रदाय या वेळी मनोभावे येथे उपस्‍थित असतो.अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सव संपतो.\nपैठण अजून एका गोष्टीसाठी प्रशिध्द आहे ते म्हणजे पैठणी . खरा तर पैठण नावा वरून चा पैठणी चा नाव पडल.पैठण ची पैठणी पूर्ण भारत मध्ये प्रशिध्द आहे .\n1) संत एकनाथ महाराज मंदिर\n2) नाथसागर जायकवाडी धरण\n4) संत ज्ञानेश्वर गार्डन\n6) दिगंबर जैन मंदिर\n1) संत एकनाथ महाराज\n१६ व्या शतकात झालेल्या एकनाथ महाराजांची पैठण ही जन्मभूमी आणि कर्मभूमी. एकनाथ महाराजांचा वाडा पैठणमध्ये होता. या वाड्याचेच मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे.पैठणला एकनाथ महाराजांची समाधी आहे. ही समाधी गोदावरी तीरावर एका आकर्षक व विलोभनीय मंदिरात आहे.या वाड्याला आतले नाथ आणि गावाबाहेर गोदावरीच्या पात्रात ज्या ठिकाणी एकनाथांनी देह ठेवला त्या ठिकाणाला बाहेरचे नाथ असं गावकरी म्हणतात.\nएकनाथांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांढुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा आहे. पाण्याचा तो हौदही या वाड्यात अजून आहे.\nसंत एकनाथ महाराज मंदिर\nसंत एकनाथ महाराज मंदिर\nसंत एकनाथ महाराज मंदिर\nसंत एकनाथ महाराज मंदिर\nसंत एकनाथ महाराज मंदिर\nपांढुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाणी भरीचा हौद\nपांढुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाणी भरीचा हौद\n2) नाथसागर जायकवाडी धरण\nनाथसागर जायकवाडी धरण सर्वंत मोठे जायकवाडी धरण येथेच आहे.\nया धरणाचे वैशिष्ट्‍य म्‍हणजे ते सपाट जमिनीवर आहे. अशा प्रकारचे ते आशिया खंडातील केवळ दूसरे धरण आहे. शिवाय त्याचे बांधकाम मातीत केले आहे. धरणाची भिंत जवळजवळ पंधरा किलोमीटर लांबीची आहे. धरणाला सत्‍तावीस मोर्‍या आहेत.\nधरणाच्‍या भिंतीवर उभा राहून धरणातील पाणी पाहिल्‍यास या धरणाची दोन रूपे आपणास पहायला मिळते. एक रूप अतिशय मनमोहक आणि दुसरे आक्राळ विक्राळ. हे धरण पहाताना एखाद्‍या सागराच्‍याच किनारी असल्‍याचा आपल्‍याला भास होतो. संध्‍याकाळी क्षितिजापलिकडे डुंबणार्‍या सुर्याची क‍िरणे समुद्राच्‍या पाण्‍याला सोनेरी करून टाकतात. हे दृश्‍य अतिशय मनमोहक दिसते.\nनाग घाट हे एक खुप प्रेक्षणीय स्थळ आहे . गोदावरीकाठी रम्य ठिकाण आहे सुंदर नदी आणि शांत\nयेथेच ज्ञानेश्‍वर महाराजांनी रेड्‍याच्‍या मुखातून वेद वदवून घेतल्याची आख्यायिका सांगितली जाते.\nनाग घाट वरून एकनाथ महाराजच मंदिर व नाथसागर धरण परिसर खूप सुंदर दिसतो .\n4) संत ज्ञानेश्वर गार्डन\nपैठण बाग म्हणूनही ओळखले ���ाते, पैठण गावात संत ज्ञानेश्वर उद्यान एक मोठे उद्यान आहे. 401 एकर जमिनीवर पसरलेला हा उद्यान म्हैसूरच्या वृंदावन गार्डन, काश्मीरमधील शालीमामार उद्यान आणि हरियाणातील पिंजोर उद्यान यांचे मिश्रण आहे. या उद्यानात 'इतिहास संशोधक बाळासाहेब पाटील प्राचीन वस्तूंचे संग्रहालय' नावाचे पुरातनवस्तूंचे संग्रहालय आहे जे सत्वर घराण्यातील प्राचीन शस्त्रे, शिल्पे, हस्तलिखिते, प्राचीन नाणी आणि त्यांचे कास्टिंग, पुरातन वस्तू, महाराज छत्रपती शिवाजी यांचे हस्तलेखन करतात.\nप्राचीन काली जे नवनाथ त्यांनी इथे ध्यान कराचे . पैठण मध्ये यांची एक मंदिर आहे जायला नवनाथ गुफा म्हणतात. आज पण या गुफे माडे त्यांची ध्यान कराचा जागा अजून जसाचा तास आहेत . हे गुफा जमिनीचा मध्ये आहे आणि या गुफे माडे जणांसाठी लहानसा दरवाजा आहे .\nएक जुनी धर्मशाळा नवनाथ गुफे जवळ\n6) दिगंबर जैन मंदिर\nपैठण दिगंबर जैन Atishay क्षेत्र (चमत्कार तिर्थक्षेत्र) आहे. पैठणकडे चतुर्थी कालिना (हजारो वर्षांचा) आहे. हे मंदिर 20 व्या स्थानकाचे मुनिसम्राट यांना समर्पित आहे. या मंदिराचे मुलंयकर भगवान मुनीसव्रत नाथ यांच्या वाळूची मूर्ती आहे. मूर्ती मुरुमांची होती जेव्हा दगड मूर्ती सामान्यतः तयार केल्या जात नव्हती, आणि एक पुरातन वास्तूचा अंदाज लावू शकतो.\nअसे मानले जाते की राम, लक्ष्मण आणि सीता या मूर्तीची पूजा करतात. या मूर्ति अतिशय चमत्कारिक मानली जाते.\nपैठणची कला 2000 वर्षांहूनही जुनी आहे. पूर्वीच्या काळात ते रेशीम आणि शिकारीचे आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होते.\nपेशवाईला पैठणी वस्त्रे आवडतात.पैठणी विविध रंगात येते. काही शुद्ध आहेत आणि काही विणण्यासाठी वेगवेगळ्या रंगांच्या धाग्यांचे मिश्रण करतात. सामान्यत: सीमा आणि पल्लोव मधील प्रबळ रंग शरीराच्या त्यापेक्षा वेगळे असतो. पैठणीच्या उत्पादनात घट झाल्याने औद्योगिक क्रांतीची सुरूवात झाली, जेव्हा मिल्सने पारंपारिक बाजारपेठेमध्ये स्वस्त वस्त्र तयार केले.पैठणमधील लॉमची संख्या हळूहळू खूप कमी झाली.\nपैठणीचे एक सामान्य वजन जड वजन, चमकदार रंग, पट्टीव आणि घनसारी जपानी सीमा असलेली बुटी. प्रत्येक पैठणीला 6 ¼ यार्डच्या मानक आकारात विणले जाते ज्यात ¼ यार्ड ब्लाऊजचा तुकडाही असतो. एक पैठणी सुमारे 500-575 ग्राम वापरतो. रेशीम आणि 200 ते 250 ग्रॅम रोजची.\nएक प्रकारचे पैठणी त्य��च्या प्रकारावर अवलंबून असेल तर ते 600-750 ग्राम पासून वजन करू शकतात.\n7 9 इव्हेंटच्या सीमेच्या सीमेची रूंदी बॉर्डर्सचे नाव देण्यात आलेली आकृत्या किंवा त्या गावात ज्या गावातून उगम होतात त्या नावाचा उल्लेख केला आहे उदा. असवलिकथ, नरलिकाथ, पंखखाना, पैठणिकथ. पल्लव एकतर 18 पट आहे किंवा 36 चौ.मी.\nअहमदनगर - शेवगाव - पैठण\nबीड - गेवराई - पैठण\nजवळचे रेल्वे स्थानक: औरंगाबाद 50 किमी\nजवळचे विमानतळ: औरंगाबाद 53 किमी\nपैठण हे महाराष्ट्र आणि औरंगाबाद जिल्हातील एक गाव आहे. औरंगाबादेपासून ५3 किलोमीटर अंतरावर गोदावरीकाठी ते वसले आहे. पैठण ला २५०० वर्ष चा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/citizens-rejected-chinese-product/", "date_download": "2020-01-20T13:34:10Z", "digest": "sha1:6EZUSC5TQ7DKMLDITKXPWXL2RCXLTQ2W", "length": 6132, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नागरिक नाकारत आहेत चिनी वस्तू", "raw_content": "\nनिधी भरपूर, पण सरकारकडे निर्णय घेण्याचे ध्यैर्य नाही; गडकरींच्या कानपिचक्या\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nउस्मानाबाद जिल्हा खरीप पीक-विम्यातून वगळल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानीकडून राडा\nउद्धव ठाकरेंच वक्तव्य अखेर मागे ‘शिर्डी’वाद संपला\nनागरिक नाकारत आहेत चिनी वस्तू\nलातूर:जिल्ह्यातील ग्रामीण भागातही नागरिकांनी चिनी वस्तू नाकारणे सुरु केले आहे. चिनी आकाश कंदील, पणत्या आणि इतर चिनी वस्तू नागरिक घेत नाहीत, दुकानदारही ठेवत नाहीत. त्या ऐवजी सगळीकडे हस्तनिर्मित आकाश कंदील आणि पणत्यांची विक्री दिसून आली. या शिवाय चिनी फटाकेही बाजारातून आउट झाले आहेत.\nउत्तम दर्जाच्या देशी आकाश कंदिलांची किंमत 50 ते 1400 रुपयांपर्यंत आहे. तर स्थानीक बनावटीचे कंदील 60 पासून 400 रुपयांपर्यंत मिळतात. बाजारात स्थानिक बनावटीच्या 20 ते 25 प्रकारच्या पणत्या मिळतात. 15 रुपयांपासून 100 रुपये डझनाने पणत्या मिळत असून गरीबांघरची दिवाळीहि साजरी व्हावी म्हणून लोक मुददाम रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्यांकडून पणत्या घेत आहेत.\nनिधी भरपूर, पण सरकारकडे निर्णय घेण्याचे ध्यैर्य नाही; गडकरींच्या कानपिचक्या\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबा��ित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nनिधी भरपूर, पण सरकारकडे निर्णय घेण्याचे ध्यैर्य नाही; गडकरींच्या कानपिचक्या\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nइतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली\n'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'\nसुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...\nपाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा\nमलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/video/entertainment/salman-khan-wraps-up-shooting-of-dabangg-3/videoshow/71482122.cms", "date_download": "2020-01-20T12:07:49Z", "digest": "sha1:4QG4F2UHTXFRZG6ES3LVFDOFFGMYMN4C", "length": 7061, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "salman khan: salman khan wraps up shooting of ‘dabangg 3’ - सलमान खानच्या 'दबंग ३'चे चित्रीकरण पूर्ण, Watch entertainment Video | Maharashtra Times", "raw_content": "\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुले..\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू ..\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थ..\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nसलमान खानच्या 'दबंग ३'चे चित्रीकरण पूर्णOct 08, 2019, 01:40 AM IST\nसलमान खानच्या 'दबंग ३'चे चित्रीकरण पूर्ण झाले. या वेळी सलमानसह संपूर्ण टीमला दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचीही आठवण आली. त्याला कारणही तसेच होते.\nकरीम लालाने दाऊद इब्राहीमचा हाफमर्डर का केला\nगणेश आचार्य सरोज खानवर संतापला, पाहा काय म्हणाला गणेश आचार्य\nकार्तिक आर्यन म्हणाला, तू है मेरी सारा\nजावेद अख्तर यांच्या वाढदिवसाला आले बॉलिवूडचे तारे\nअजूनही तरुणी कंडोम म्हणायला घाबरतातः भूमी\nकशी आहे मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस\nयूपीः विनयभंग प्रकरणातील आरोपीने मुलीच्या आईची केली हत्या\nलग्नाला नकार दिल्याने तरुणीचा गळा चिरला, तरुणाला अटक\nखालापूरजवळ अपघातात शबाना आझमी गंभीर जखमी\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%AC%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-01-20T12:17:06Z", "digest": "sha1:3BJLUGUULK5YBCA4QWOAJ3WC2KPDAG7A", "length": 3211, "nlines": 51, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ६६३ मधील जन्मला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. ६६३ मधील जन्मला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स. ६६३ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. ६६३ मधील जन्म या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. ६६३ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/how-to-find-true-love-in-marathi/", "date_download": "2020-01-20T11:32:44Z", "digest": "sha1:B6PUX54BMG72TMN7LZUJB3TW4MRJWSM7", "length": 20462, "nlines": 125, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "ख-या प्रेमाचा शोध कसा घ्यावा? | How To Find True Love", "raw_content": "\nख-या प्रेमाचा शोध कसा घ्यावा\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\nचटपटीत पनीर पकोडा रेसीपी\nकाही रस्त्यांवर पांढरे तर काहींवर पिवळे पट्टे का असतात\nमहान गणितज्ञ पायथागोरस यांचा जीवन परिचय\nह्या टिप्स वाचल्यावर लोक आपल्याशी बोलायला उत्सुक होतील\nअल्बर्ट आईनस्टाईन एक महान वैज्ञानिक\nकधी विचार केला का रस्त्याच्या बाजूला असणारे दगड वेगवेगळ्या रंगांचे का असतात बरे\nमुगल सम्राट … जहांगीर चा इतिहास\nमकर संक्रांति साठी चविष्ट तिळाचे लाडु रेसिपी\nप्रसिद्ध महाराष्ट्रीयन डिश तिलगुळ पोळी\nसर्वाधिक काळापर्यंत राज्य करणाऱ्या भारतीय इतिहासातील औरंगजेब शासकाचा इतिहास\nविश्वचषक हिरो युवराज सिंग\nख-या प्रेमाचा शोध कसा घ्यावा\nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं मंगेश पाडगांवकरांच��या या ओळी ऐकल्या नाही असा माणुस सापडणं कठीणच. प्रेम खरच सगळयांचं सारखच तर असतं ज्याला आयुष्यात खरं प्रेम मिळतं तो खरा भाग्यवंत. निरपेक्ष पे्रम करणारी माणसं आपल्या अवतीभवती असतील तर जगायला आणखीन काय हवं त्यामुळे पैसा वापरायला शिका आणि माणसं जपायला शिका.\nप्रेम विश्वातील सगळयात संुदर शब्द. ज्याला मिळालं त्याचं जीवन स्वर्ग बनुन जातं. जर तुम्ही ख-या प्रेमाच्या शोधात आहात आणि तुम्हाला फक्त समस्याच नशीबात येत आहेत आणि उथळ नातेसंबंधच आजुबाजुला पहायला मिळतायेत तर इथं आम्ही तुम्हाला खरं प्रेम शोधायला मदत करतील अश्या काही टिप्स् काही उपाय सांगत आहोत. या जगात करोडो लोक असे पाहायला मिळतील जे परफेक्ट जीवनसाथीच्या शोधात आहेत पण या शोधादरम्यान तुम्हाला कठीण परिश्रम करण्याची आवश्यकता आहे खरतरं आज खरं पे्रम शोधणं म्हणजे तांदुळातुन साखरेचा दाणा शोधण्याइतकं कठीण आहे. पण तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही खरं प्रेम शोधण्याचे दहा चांगले उपाय आम्ही इथे देत आहोत.\nख-या प्रेमाचा शोध कसा घ्यावा\nतुम्ही सगळयात चांगले बना\nजरी हे मान्य केलं की समोरच्याला आकर्षीत करायचं आहे पण सगळयात महत्वाचं हे लक्षात घ्यायला हवं की आवडच पसंतीला आकर्षीत करते. तुम्ही ज्याच्यासोबत आपलं संपुर्ण आयुष्य व्यतीत करू ईच्छीता त्याच्या प्रती तुम्हाला तुमच्या मेंदुत बुध्दी विकसीत करावी लागेल. जर सुस्त, खाउ, कंजुस आणि राहणीमान घाणेरडं असलेल्या व्यक्तीला जीवनसाथी बनवु ईच्छीत नसाल तर सर्वात आधी तुम्हाला स्वतः स्वच्छ राहण्याची आवड निर्माण करायला हवी.\nखरे प्रेम शोधण्याचा हा सर्वात महत्वाचा उपाय आहे. जर तुम्ही तुमच्या नात्यात भुतकाळाचं ओझं घेउन प्रवास करता आहात तर याचा परिणाम वर्तमानातील नात्यांवर नक्की पडेल म्हणुन तुम्हाला तुमच्या भुतकाळाला विसरायला हवं. जुन्या गोष्टी विसरून माणसांना तुमच्या जवळ तुम्हाला येउ दयावं लागेल. तेव्हांच तुम्ही तुमच्या ख-या प्रेमाला शोधु शकाल.\nजास्त आतातायीपणा करू नका\nतुम्ही अश्या व्यक्तीच्या शोधात आहात जो तुम्ही करत असलेल्या कार्यात अडथळा ठरेल कधीही नाती जोडतांना आपला पुर्ण वेळ घ्या, केव्हांही कोणत्याही व्यक्तीला असं वाटु देउ नका की घाई घाईत तो चुकीचा निर्णय घेतो आहे. नाती जोडतांना हळुहळु गोष्टींवर विश्वास ठेवा आणि एकदुस-य��ंना समजण्याकरता लागणारा वेळ घ्या. या नंतर जर तुम्ही एकमेकांकरता योग्य असाल तर तुम्ही सहजच आपोआप एकमेकांजवळ याल. जर तुम्ही खरे प्रेम शोधत आहात तर तुम्ही कुणालाही आपल्यावर प्रेम करण्याकरता बाध्य करू शकत नाही.\nस्वतःच्या शारीरीक हालचाली नियंत्रीत ठेवा\nनेहमी असं बघायला मिळतं की ख-या प्रेमाच्या शोधात असतांना जेव्हा तुम्ही कुणाबरोबर डेट वर जाता तेव्हा तुम्ही बैचेन असल्याने तुमच्या शारीरीक हालचाली तुमच्या नियंत्रणात नसतात त्यामुळे नेहमी या गोष्टीची काळजी घ्या की तुमचे हावभाव तुमच्याबद्दल समोरच्याला काय सांगतायेत. तुम्ही तुमच्या हातांची घडी घातली आहे, किंवा तुमचे खांदे आक्रसलेले आहेत तर रिलॅक्स व्हा आणि शरीराला मोकळे करा यामुळे तुमच्यातील स्मार्टनेस खुलुन बाहेर येईल ज्यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला आकर्षीत करू शकाल.\nख-या प्रेमाचा शोध घेण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. कधीही कोणत्या मुलाला आपल्या कामांनी आकर्षित करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त आपल्या वास्तवीक रूपात आहात तसे राहा तुम्हाला या गोष्टीची चिंता नक्कीच वाटू शकते तुमच्या ख-या रूपाला पाहुन तो तुमच्यापासुन दुर निघुन गेला तर पण या उपायाने असे कधीच होणार नाही. कारण तुम्ही अश्या व्यक्तीवर प्रेम करता जो तुमच्यावर तुम्ही जशे आहात तसच तुमच्यावर पे्रम करतो तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करत नाही. जर तुम्ही तुमच्या वास्तवाला धरून वागणुक करणार नाही तर समोरच्याला लगेच समजुन जाईल की तुम्ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करता आहात.\nकधीही कुणाबद्दल मत बनवण्याची घाई करू नका\nजोपर्यंत एखादया मुलाबद्दल तुम्ही पुर्णपणे माहीती करून घेत नाही तोवर त्याला तुमची काळजी नाही म्हणुन त्याला लिस्ट मधुन काढु नका कारण तुम्ही लोकांमध्ये असे गुण शोधायला जाता जे तुमच्यात आहेत पण तुमची ही अपेक्षा करणं चुकीचं आहे की तुमच्या लिस्ट मधले सगळे आदर्श गुण समोरच्यात असावेत. जोपर्यंत तुम्ही 100 टक्के एखादया माणसाला ओळखत नाही तोपर्यंत निर्णय घेउ नका, आपल्या डोक्यात त्याची प्रतिमा तयार करण्यापुर्वी 2 ते 3 वेळेला त्याला स्वतःला सिध्द करण्याची संधी दया.\nबाहेर पडुन प्रेमाचा शोध घ्या\nतुम्ही तुमच्या स्वप्नाच्या राजकुमाराचा शोध घरबसल्या सोफ्यावर बसुन टि व्ही पाहात कधीच घेउ शकणार नाही. तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या राजकुमाराला जर तुमचा जोडीदार बनवायचं असेल तर तुम्हाला त्याला भेटावं लागेल आणि तो तुम्हाला तेव्हांच भेटेल जेव्हां तुम्ही घराबाहेर पडाल, पाटर्यांमधे जावे लागेल, डेटिंग साइट्स् चं सदस्य व्हावं लागेल आणि त्या सगळया मित्रांना भेटावं लागेल जे ख-या प्रेमाच्या शोधात आहेत. कारण तुम्हाला माहीत नाही की तुम्हाला तुमचा मिस्टर परफेक्ट कुठे भेटेल. पण जर तुम्ही असे केले तर तुम्हाला तुमचा मिस्टर राईट नक्की भेटेल.\nपुरूषांसोबत नेहमी मोकळेपणाने आणि प्रामाणिक राहा\nनात्यांमधे बांधले गेल्यानंतर तुमचं काम केवळ पुरूषाला खुश ठेवणेच नसतं. जर कधी तुम्हाला असं वाटेल की तुमचा जोडीदार तुमच्याकडे दुर्लक्ष करतो आहे तर लगेच त्याला सांगा. नात्यांमधे कधी ही आपले मत सांगायला समोर मांडायला लाजु नका. प्रेम केल्यानंतर नेहमी एकमेकांप्रती प्रामाणीक राहा आणि एकमेकांप्रती प्रामाणिक राहा आणि एकदुस-याच्या विचारांचा आदर करा.\nखरं प्रेम शोधणच केवळ तुमची प्राथमिकता आहे असे समजु नका\nअसं कधीही वाटु देउ नका की खरं प्रेम शोधणच तुमच्या जीवनाचं लक्ष्य आहे. कारण नातेसंबधांत राहाणच महत्वाचं नाही. तुम्हाला पुर्णपणे परफेक्ट बनावेच लागेल. प्रेमात असतांना तुम्ही ज्या डेटस् वर जाल त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. ज्याला तुम्ही डेट करत आहात त्याच्या बाबतीत किंवा त्याच्या स्वभावाबद्दल थोडीफार माहीती नक्की मिळवा.\nवर्तमानाचा आनंद घ्या भविष्य आनंदीत होईल\nखरं प्रेम शोधण्याचा शेवटचा आणि सोपा उपाय – वर्तमानाचा आनंद घ्या भविष्य आनंदीत होईल. जेव्हां तुम्ही डेट वर जाता तेव्हां तुमच्या मनात एकच चिंता असते, ’’ त्याला मी पसंत आहे’’ किंवा ’’ तो मला पुन्हा डेट वर येण्याकरता विचारेल’’ किंवा ’’ तो मला पुन्हा डेट वर येण्याकरता विचारेल’’ स्त्रियांची सगळयात प्रेमळ गोष्ट म्हणजे त्यांचं हास्य, म्हणुन डेट वर जातांना हसायला विसरू नका आणि आपल्या भुतकाळाविषयी किंवा सगळया चिंता विसरून फक्त डेट चा आनंद घ्या आणि आपले भविष्य बनवा.\nलक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी दिवाळीबद्द्ल माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease: आम्हाला आशा आहे की हा ख-या प्रेमाचा शोध कसा घ्यावा – How To Find True Love तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा\nनाशिक जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती\nNashik District Information In Marathi पवित्र गोदावरी तिरावर वसलेले नाशिक पुण्यभुमी.... हिंदुचे पुण्यक्षेत्र.... ज्या ठिकाणी दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा...\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती\nमित्रहो, दिवाळी - Diwali या सणाबद्दल सर्वांनाच माहिती आहे दिवाळीबद्दल काही महत्वाची माहिती आम्ही आणली आहे. दिव्यांचा सण दिवाळी बद्दल...\nनवरीसाठी 101+ भरपूर नवीन उखाणे\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\nनवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन 100+)\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\nचटपटीत पनीर पकोडा रेसीपी\nकाही रस्त्यांवर पांढरे तर काहींवर पिवळे पट्टे का असतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://santsahitya.com/brahmachaitanya.satsangdhara.net/oct31.htm", "date_download": "2020-01-20T11:16:34Z", "digest": "sha1:ZJZ2JRMAECDYAXRBNBNPWUOITEMX76NJ", "length": 5831, "nlines": 9, "source_domain": "santsahitya.com", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज ३१ ऑक्टोबर [an error occurred while processing this directive]", "raw_content": "\nमनुष्यमात्र भगवंताच्या प्राप्तीसाठीच जन्माला आला आहे.\nभगवंत एकच ओळखतो : जो त्याची भक्ति करतो, तो त्याला आवडतो. तिथे जातीचे, वर्णाचे, बंधन नाही. आपण भाग्यवान कुणाला म्हणतो ज्याच्याजवळ पैसा अधिक असतो त्याला; पण तो काही खरा भाग्यवान नव्हे. ज्याला भगवंत भेटला तो खरा भाग्यवान. भगवंत आपल्याला भेटणे हे प्रत्येकाने जीवनातले मुख्य कार्य समजावे. पैसा भगवंताच्या आड येत नसतो; आपला अहंकार, मीपणा, हाच मुख्यतः भगवंताच्या आड येतो. 'मी सेवा करतो' असे जो म्हणतो त्याची खरी सेवाच होत नाही. कर्तेपणा आपल्याकडे घेतो तोपर्यंत सेवा नाही घडली. भगवंताची आठवण ठेवून जे जे कर्म आपण करतो ते ते पुण्यकर्म होते. भगवंत माझ्याजवळ आहे अशी श्रद्धा ठेवून वागा. श्रद्धेने जो करील त्याला फळ येईल खास. पण म्हणून श्रद्धेवांचून केलेले भजनपूजन वाया जाते असे नाही समजू. भगवंताची भक्ति उत्पन्न व्हावी म्हणूनच भजनपूजन करावे, मनाचे रंजन म्हणून करू नये. सत्कर्म करणारे पुष्कळ असतात, पण पुष्कळ वेळा त्यात स्वार्थबुद्धी असते. फळाची आशा न ठेवता सत्कर्म करणे हीच खरी भक्ति.\nसर्वांभूती भगवद्‌भाव ठेवावा हेच परमार्थाचे खरे सार आहे. माझ्यामध्ये भगवंत ��हे हे मी ओळखले म्हणजे इतरांच्या ठिकाणी त्याला पाहता येईल. 'मी कोण' हे न ओळखल्यामुळेच आपले सर्व चुकते आहे. माझ्यात भगवंत आहे हे दोन प्रकारे पाहता येते. सर्व चेतना त्याकडून मिळते हे एक. दुसरे म्हणजे, 'देह ठेवला' असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा ठेवणारा कोणी दुसरा असला पाहिजे; म्हणजे देह हा 'मी' नव्हे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, यांचा सा़क्षी कुणीतरी आहे हे खास. 'मी कोण' हे जाणायला सा़क्षीरूपाने वागावे. सर्व जगाला मी माझे म्हणतो, पण जो खरा माझा त्याला तसे म्हणत नाही. भगवंत माझ्यात आहे ही जाणीव उत्पन्न करून घ्यावी. अनुमानाने आणि अनुभवाने पाहिले तर भगवंत माझ्यात आहे हे खात्रीने पटेल. वर्षाचा आनंद पाडव्यापासून, आयुष्याचा आनंद वाढदिवसापासून, आणि दिवसाचा आनंद सकाळपासून सुरू होतो, म्हणून भगवंताच्या भक्तीला आपण त्याच्या नामाने सुरुवात करावी; म्हणजे त्यामुळे होणारा आनंद लगेच आपल्याला मिळेल; सुरुवात गोड आणि शेवटही गोडच होईल. आकाश हे जसे सर्वांना सारखे आहे, त्याचप्रमाणे मानवजन्माचे ध्येय हे सर्वांना सारखेच आणि एकच आहे. कोणत्याही जातीतला, धर्मातला किंवा देशातला मनुष्य असो, तो भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणजे परमार्थासाठीच जन्माला आला आहे.\n३०५. आपण भगवंताला शरण गेलो, तर तो आपल्याला हातचा कधी सोडणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/elections/lok-sabha-elections/news/congress-president-rahul-gandhi-files-nomination-from-wayanad/articleshow/68719011.cms", "date_download": "2020-01-20T11:39:57Z", "digest": "sha1:PXCSFGUAYMD7B5ZPYTMSCO6POK474DPL", "length": 14017, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Wayanad : Rahul Gandhi Nomination: राहुल गांधी यांनी भरला वायनाडमधून अर्ज - rahul gandhi files nomination from wayanad | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nRahul Gandhi Nomination: राहुल गांधी यांनी भरला वायनाडमधून अर्ज\nमोदी सरकारच्या कारभाराला लक्ष्य करत सर्वशक्तीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केरळमधील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा या देखील यावेळी त्यांच्या सोबत होत्या. राहुल व प्रियांका यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते व पाठीराख्यांनी यावेळी प्रचंड गर्दी केली होती.\nपेब किल्ल्यावर दारू पार्टी...\n'हा' अपघात पाहून तुमच्या क...\nकाँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केरळमधील वायनाड मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज\nकाँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा या देखील यावेळी त्यांच्या सोबत होत्या.\nराहुल व प्रियांका यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते व पाठीराख्यांनी केली मोठी गर्दी\nमोदी सरकारच्या कारभाराला लक्ष्य करत सर्वशक्तीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा या देखील यावेळी त्यांच्या सोबत होत्या. राहुल व प्रियांका यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते व पाठीराख्यांनी यावेळी प्रचंड गर्दी केली होती.\nकाँग्रेस अध्यक्षपदी आल्यापासून राहुल गांधी यांनी आक्रमक राजकारण सुरू केलं आहे. मोदी सरकारवर ते सातत्यानं हल्ले चढवत आहेत. त्यामुळं पक्षात नवचैतन्य निर्माण झालं आहे. हेच वातावरण कायम ठेवण्यासाठी राहुल यांनी यावेळी परंपरागत अमेठी मतदारसंघाबरोबरच वायनाडमधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आज सकाळीच ते बहीण प्रियांका वाड्रा यांच्यासोबत हेलिकॉप्टरनं केरळमध्ये पोहोचले. त्यानंतर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रोड शो करत कालपेटा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी अर्ज भरला.\nवायनाड हा मतदारसंघा तामिळनाडू, कर्नाटक व केरळच्या सीमेवर आहे. दक्षिण भारतात काँग्रेसची हवा निर्माण करण्यासाठी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राहुल यांनी या मतदारसंघाची निवड केल्याचं बोललं जात आहे.\nIn Videos: राहुल गांधी यांनी भरला वायनाडमधून अर्ज\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nखालापूरजवळ अपघातात शबाना आझमी गंभीर जखमी\nनगर: प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा कोकण कड्यावरून पडून मृत्यू\n...म्हणून 'तान्हाजी'मध्ये घोरपडीचा उल्लेख नाही: ओम राऊत\nतरुणीच्या त्रासानं मराठी अभिनेता बेजार; FB वर मांडली व्यथा\n'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास चुकीचाः सैफ\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभास��ठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nपाहा, एका-एका राज्यातून भगवा गायब\nझारखंडमध्ये राष्ट्रवादीचा एकमेव उमेदवार आघाडीवर\nभाजपची २०१८ मध्ये २१ राज्यात सत्ता; २०१९ ला भगवी लाट ओसरली\nभाजप २ महिन्यात दुसरं राज्य गमावण्याच्या दिशेने\nप्रत्येक निवडणुकीत झारखंडच्या मुख्यमंत्र्याचा पराभव, यावेळी प्रथा मोडणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nRahul Gandhi Nomination: राहुल गांधी यांनी भरला वायनाडमधून अर्ज...\nlok sabha election 2019 : यूपीत सपा-बसपा ४२ जागा जिंकणार, भाजपला...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/we-will-not-tolerant-builder-mafia-said-by-pm-modi/articleshow/71620752.cms", "date_download": "2020-01-20T11:10:37Z", "digest": "sha1:RPUMADVA6HWYONWFSTC3J2PPFDXYP5ZI", "length": 13649, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "PM Modi Attack Builder Mafia : बिल्डर माफियांना साफ करू; पंतप्रधानांचा इशारा - We Will Not Tolerant Builder Mafia Said By Pm Modi | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nबिल्डर माफियांना साफ करू; पंतप्रधानांचा इशारा\nकायद्यामुळे बांधकाम क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत झाली. जो बिल्डर शेतकऱ्यांसोबत प्रामाणिकपणे काम करेल, त्यांच्यासोबत आम्ही राहू. बिल्डर माफियांना माफ नव्हे, तर साफ करू', असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काढले.\nबिल्डर माफियांना साफ करू; पंतप्रधानांचा इशारा\nम. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई/पनवेल: 'देशातील बांधकाम क्षेत्रावर नियंत्रण आणण्यासाठी 'रेरा'सारख्या कायद्याची अंमलबजावणी भाजप सरकारने केली. या कायद्यामुळे बांधकाम क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत झाली. जो बिल्डर शेतकऱ्यांसोबत प्रामाणिकपणे काम करेल, त्यांच्यासोबत आम्ही राहू. बिल्डर माफियांना माफ नव्हे, तर साफ करू', असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काढले.\nनवी मुंबई, पनवेल उरण व कोकण��तील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खारघरच्या सेंट्रल पार्क येथे पंतप्रधान मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधानांनी बांधकाम क्षेत्रातील काळ्या कृत्यांवर बोट ठेवले. 'रेरा कायद्यामुळे बिल्डर माफिया संपुष्टात आले आहे. या भागात दोन लाख घरे बांधण्यात आली. गोरगरिबांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. बिल्डर माफियांना माफ नव्हे, साफ करू', असे मोदी म्हणाले. 'भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्टार्टअप देश आहे. जगभरात भारताला मान मिळण्याचे स्वप्न मी बघत आहे. गेल्या पाच वर्षांत देशात आलेल्या गुंतवणीकीपैकी बराचसा हिस्सा महाराष्ट्रात आला आहे. तसेच येत्या पाच वर्षात देशातील पायाभूत सुविधांवर खर्च होणाऱ्या शंभर लाख कोटी रुपये गुंतवणूकीपैकी बराचसा हिस्सा महाराष्ट्रात खर्च होणार होणार आहे. कोकणचा हा किनारा नव्या भारताचा उदय असेल', असेही ते म्हणाले.\n'कोकण नवभारताचा आर्थिक केंद्रबिंदू'\n'पनवेल, रायगड, ठाण्यासह कोकणात केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सागरमाला योजना आणली. जेट्टी उभारल्या. या परिसरात विविध योजना, प्रकल्प साकारले जात आहेत. नवी मुंबई विमानतळाचे काम प्रगतिपथावर असून, न्हावा-शिवडी सी लिंक प्रकल्पही आकार घेत आहे. मेट्रोही लवकरच या परिसरात धावणार आहे. या सर्व प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोकणचा हा परिसर नवीन भारताचा आर्थिक केंद्रबिंदू बनेल', असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nनवी मुंबई:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nखालापूरजवळ अपघातात शबाना आझमी गंभीर जखमी\nशिर्डीकरांनो जरा सबुरीने घ्या\n‘महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणे आवश्यक’\nकामाची मुदत संपूनही कामाला सुरुवात नाही\nरायगड जिल्ह्यातील अपघातांत घट\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\nजे. पी. नड्डा घेणार अमित शहांची जागा\n'परिवहन कार्यालयाला आग लावणं हे आपचं कटकारस्थान'\nदिल्लीः दिल्ली परिवहन विभागाच्या कार्यालयाला आग\nजिल्हाधिकाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या कानशिलात लगावली\nराजस्थान: राष्ट्रीय ��हामार्गावर कार आणि ट्रकमध्ये अपघात; ७ ठ...\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nसरन्यायाधीश शरद बोबडे यांनी गाजवले मैदान\nकशाला द्यायचा वेतन आयोग\nसरकारवर अवलंबून राहू नका: नाना पाटेकर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nबिल्डर माफियांना साफ करू; पंतप्रधानांचा इशारा...\n'नरेंद्र-देवेंद्रमुळे विकासाचे डबल इंजिन'...\nमाथाडी संघटना फुटीच्या वाटेवर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%2520%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97&search_api_views_fulltext=%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95", "date_download": "2020-01-20T11:15:40Z", "digest": "sha1:K4FY2JLVSZAHDXW76INEDYJSVWXQZ5RD", "length": 14812, "nlines": 309, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nमराठवाडा (1) Apply मराठवाडा filter\n(-) Remove महामार्ग filter महामार्ग\n(-) Remove समृद्धी महामार्ग filter समृद्धी महामार्ग\nगुंतवणूक (4) Apply गुंतवणूक filter\nअर्थसंकल्प (3) Apply अर्थसंकल्प filter\nजलयुक्त शिवार (3) Apply जलयुक्त शिवार filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nविमानतळ (3) Apply विमानतळ filter\nशेततळे (3) Apply शेततळे filter\nअरबी समुद्र (2) Apply अरबी समुद्र filter\nउत्पन्न (2) Apply उत्पन्न filter\nकर्जमाफी (2) Apply कर्जमाफी filter\nनवी मुंबई (2) Apply नवी मुंबई filter\nनागपूर (2) Apply नागपूर filter\nशाहू महाराज (2) Apply शाहू महाराज filter\nशिवाजी महाराज (2) Apply शिवाजी महाराज filter\nसमुद्र (2) Apply समुद्र filter\nसुधीर मुनगंटीवार (2) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nसेंद्रीय शेती (2) Apply सेंद्रीय शेती filter\nस्पर्धा (2) Apply स्पर्धा filter\nअहमदाबाद (1) Apply अहमदाबाद filter\nएमआयडीसी (1) Apply एमआयडीसी filter\nऔरंगाबाद (1) Apply औरंगाबाद filter\nगुजरात (1) Apply गुजरात filter\nजलसंधारण (1) Apply जलसंधारण filter\nमंत्रालय (1) Apply मंत्रालय filter\nमंत्रिमंडळ (1) Apply मंत्रिमंडळ filter\n'ऑरिक' परिघाबाहेर बघणार का\nऔरंगाबाद - 'ऑरिक' सिटीसारखे प्र���ल्प ढोलेरा (गुजरात), भिवाडी, निमराणा (राजस्थान) या ठिकाणी सध्या सुरू आहेत. ग्रीनफिल्ड शहर उभारणीसाठीची जमीन आणि त्याच्या बाहेरील परिसरात दळणवळण मजबूत करणारे अनेक प्रकल्प तेथे सध्या हाती घेण्यात आले आहेत; मात्र 'शेंद्रा आणि बिडकीन-ऑरिक'ला आपल्या परिघाबाहेर पाहण्याची...\nराज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱयांना सर्वोच्च प्राधान्य\nमुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज (शुक्रवार) राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आमचे सरकार शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे....\nशेतकऱ्यांचे हित जपण्यास आमचे प्राधान्य: सुधीर मुनगंटीवार\nमुंबई - \"शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही \"छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर...\nनवीन वीजजोडणीच्या कामांचे आधुनिकीकरण\nमुंबई - वीज वितरण प्रणालीच्या आधुनिकीकरण व सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या महावितरण कंपनीच्या पायाभूत आराखडा-2 योजनेस मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सध्या आधुनिकीकरणाची 87 टक्‍के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे चार महिन्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/veg-vel-ani-antar/", "date_download": "2020-01-20T12:06:32Z", "digest": "sha1:O3XQS57YOGYLCPAWEA5GTHLRSUNL6UID", "length": 10870, "nlines": 285, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "वेग, वेळ आणि अंतर विषयी संपूर्ण माहिती", "raw_content": "\nवेग, वेळ आणि अंतर विषयी संपूर्ण माहिती\nवेग, वेळ आणि अंतर विषयी संपूर्ण माहिती\nवेग, वेळ आणि अंतर विषयी संपूर्ण माहिती\nकाळ, काम आणि वेग\nउदा. 300 मीटर लांबीच्या ताशी 72 कि.मी. वेगाने जाणार्‍या आगगाडीच्या एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल\nउत्तर : 15 से.\nएका तासाचे सेकंद = 3600 व 1 कि.मी. = 1000 मी. 3600/1000=18/5, या आधारे वेग व वेळ काढताना 18/5 ने गुणा व अंतर काढताना 5/18 ने गुणा. खांब ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी/ताशी वेग × 18/5 ∶: 300/72×18/5=15 सेकंद\nउदा. ताशी 40 कि.मी. वेगाने जाणार्‍या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल\nउत्तर : 1मि. 12से.\nएकूण कापावयाचे अंतर = गाडीची लांबी + पूलाची लांबी = 400+400 =800 मि.\nपूल ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी + पूलाची लांबी/ताशी वेग × 18/5\nउदा. ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेंकदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती\nउत्तर : 270 मी.\nउदा. 800 मी. अंतर 72 सेकंदात ओलांडांनार्‍य गाडीचा ताशी वेग किती कि.मी. \nउत्तर : 40 कि.मी.\nउदा. मुंबईला नागपूरला जाणार्‍या दोन गाड्यांपैकी ताशी 60 कि.मी. वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7.30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 कि.मी. वेगाने सकाळी 8.30 वाजता सुटली, तर त्या एकमेकीस किती वाजता भेटतील\nउत्तर : 12.30 वा.\nभेटण्यास दुसर्‍या गाडीला लागणारा वेळ = वेळेतील फरक × पहिल्या गाडीचा/वेगातील फरक = 1 तास×60/75-60 = 60/15 = 4 तास\nउदा. मुंबई ते गोवा हे 540 कि.मी. अंतर. मुंबईहून सकाळी 8.30 वा. सुटलेल्या ताशी 60 कि.मी. वेगाने जाणार्‍या गाडीची त्याचवेळी गोव्याहून सटलेल्या ताशी 75 कि.मी. वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल\nक्लृप्ती :- लागणारा वेळ = एकूण अंतर/दोन गाड्यांच्या वेगांची बेरीज\nउदा. ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला\nउत्तर : 240 कि.मी.\nप्राथमिक क्रियांवर आधारित उदाहरणे व त्याविषयी संपूर्ण माहिती\nसंख्या व स्थानिक किंमत यांच्या विषयी संपूर्ण माहिती\nकाळ, काम आणि वेग विषयी संपूर्ण माहिती\nचलना विषयी संपूर्ण माहिती\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/desh/know-interesting-history-of-indian-national-flag-an-unknown-facts-independece-day-2019", "date_download": "2020-01-20T13:09:52Z", "digest": "sha1:TU7MKFHTEQLHDPJUMOTAJBJXDH5QCTYH", "length": 11905, "nlines": 136, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | Independence Day Special: भारतीय राष्ट्रध्वजाच्या निर्मितीची रंजक कहाणी...", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nIndependence Day Special: भारतीय राष्ट्रध्वजाच्या निर्मितीची रंजक कहाणी...\nपाहा भारताच्या राष्ट्रध्वजनिर्मितीच्या Unknown Facts\nभारतीय राष्ट्रध्वजाला 'तिरंगा'ही म्हटले जाते. कारण हे यात केसरी, पांढरा आणि हिरव्या रंगाचा समावेश आहे. तथापि, बहुतांश जणांना माहिती नाही की, सध्याचा राष्ट्रध्वज पहिला नाही, यापूर्वी भारताचे अनेक ध्वज होते. या सर्वांतून तिरंगा बनण्याची कहाणी रंजक आहे.\nभारताचा पहिला राष्ट्रीय ध्वज 7 ऑगस्ट 1906 रोजी पारसी बागान चौक (ग्रीन पार्क) कलकत्त्यात फडकवण्यात आला होता. या शहराला आता कोलकाता म्हणून ओळखले जाते. हा ध्‍वज लाल, पिवळा आणि हिरव्या रंगाच्या आडव्या पट्ट्यांनी बनलेला होता.\nदुसरा ध्वज 1907 मध्ये पॅरिस येथे मादाम कामा आणि त्यांच्यासह काही क्रांतिकारकांनी फडकवला होता. हासुद्धा पहिल्या ध्वजासारखाच होता. यातील सर्वात वरच्या पट्टीवर सात तारे सप्‍तऋषींना दर्शवत होते, तर एक कमळ होता.\nतिसरा ध्वज साल 1917 मध्ये डॉ. अॅनी बेझंट आणि लोकमान टिळकांनी होमरूल चळवळीदरम्यान फडकावला होता. या ध्वजात 5 लाल आणि 4 हिरव्या आडव्या पट्ट्या एकानंतर एक होत्या. याशिवाय सप्तऋषींच्या रूपाने सात तारेही यावर होते. डावीकडे वरच्या बाजूला युनियन जॅक होता. तर उजव्या कोपऱ्यात पांढरा अर्धचंद्र आणि ताराही होता.\nचौथा ध्वज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सत्रादरम्यान 1921 मध्ये बेजवाडा येथे फडकवण्यात आला होता. हा लाल आणि हिरव्या अशा दोन रंगांनी बनलेला होता. जो हिंदू आणि मुस्लिम या दोन समुदायांना दर्शवत होता. गांधीजींनी सूचना दिली होती की, भारतातील इतरांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी यात एक पांढरी पट्टी आणि एक चरखा असला पाहिजे.\nपाचवा ध्वज सन 1931 मध्ये फडकावण्यात आला होता. हा ध्‍वज भारतीय राष्ट्रीय सैन्याचे संग्रामचिन्हही होता.\nयानंतर सध्याचा तिरंगा 22 जुलै 1947 रोजी स्वीकारण्यात आला होता. हा तिरंगा आंध्र प्रदेशातील पिंगली वैंकय्या यांनी तयार केला होता. याच्या मधोमध अशोक चक्रही बनलेला आहे. ज्यात 24 आरे असतात. तिरंग्याला इंडियन नॅशनल काँग्रेसने भारताच्या स्वातंत्र्याच्या काही काळ आधीच स्वीकारले होते.\nपुणे-बेंगळुरू हायवेवरील वाहतूक सुरू, अवजड वाहतूकीचा मार्ग मोकळा\nकुस्तीपटू बबिता फोगाट आज वडिलांसोबत भाजपमध्ये करणार प्रवेश\nविद्यार्थ्यांना मोदींचा मंत्र - टेक्नॉलॉजीला मित्र बनवा, त्याचे गुलाम बनू नका\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nनवीन संसद भवनात खासदारांसाठी 1350 सीट, 'या' नव्या प्रकल्पात आणखी काय खास ठरेल ते जाणून घ्या\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B8/Goenkar_famad_monis", "date_download": "2020-01-20T13:30:32Z", "digest": "sha1:IKONYCDSYU4BQO3DXVWLSNHLPGFKSG36", "length": 4930, "nlines": 120, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "वर्ग:गोंयकार फामाद मनीस/Goenkar famad monis - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:गोंयकार फामाद मनीस/Goenkar famad monis\n\"गोंयकार फामाद मनीस/Goenkar famad monis\" ह्या वर्गातलीं पानां\nह्या वर्गांत सकलय दिल्लीं 47 पानां आसात, वट्ट पानां 47\nअनील कुमार ( अनील चं. देऊळकार)\nआल्मैदा, आनास्तासिओ तोमाझीनु बारनाबे द\nडॉ. अनंत राम भट\nसौ. मीना सु . काकोडकर\ntitle=वर्ग:गोंयकार_फामाद_मनीस/Goenkar_famad_monis&oldid=177422\" चे कडल्यान परतून मेळयलें\nहें पान शेवटीं 27 जानेवारी 2019 दिसा, 11:17 वोरांचोर बदलेलें.\nमजकूर क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक लायसेंस हाच्या अंतर्गत उपलब्ध आसा; हेर अटी लागू जावं शकतात. चड म्हायती खातीर वापराच्यो अटी पळयात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/woman-dies-after-falling-in-lift/articleshow/71694972.cms", "date_download": "2020-01-20T13:14:44Z", "digest": "sha1:2OCDHHPOBVIGWQIAYNRAIQRLUFDWDAX3", "length": 12587, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: मुंबईः लिफ्टमध्ये अडकल्याने महिलेचा मृत्यू - woman dies after falling in lift | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nमुंबईः लिफ्टमध्ये अडकल्याने महिलेचा मृत्यू\nलिफ्टमध्ये अडकल्याने एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी कुलाब्याच्या नेव्ही नगरमध्ये घडली. आरती दशरथ परदेशी असे या महिलेचे नाव असून, ती एका नौदल अधिकाऱ्याकडे घरकामाला होती. या प्रकरणी कफ परेड पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nमुंबईः लिफ्टमध्ये अडकल्याने महिलेचा मृत्यू\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः लिफ्टमध्ये अडकल्याने एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी कुलाब्याच्या नेव्ही नगरमध्ये घडली. आरती दशरथ परदेशी असे या महिलेचे नाव असून, ती एका नौदल अधिकाऱ्याकडे घरकामाला होती. या प्रकरणी कफ परेड पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nकुलाबा येथील नौदल अधिकारी निवासी वसाहतीतील विजया अपार्टमेंट या इमारतीमध्ये एका अधिकाऱ्याकडे आरती दशरथ परदेशी घरकामाला होत्या. याच ठिकाणी आरती दिवसभर असायच्या. नेहमीप्रमाणे आरती दुपारी साडेबाराच्या दरम्यान मालकाच्या श्वानाला घेऊन बाहेर फिरण्यास निघाल्या. तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट येताच प्रथम श्वान आतमध्ये गेले आणि आरती आत जाणार त्याचवेळी त्यांचा पाय लिफ्ट आणि भिंत यांच्यामधील मोकळ्या जागेत अडकला. हा मोकळा भाग इतका मोठा आहे की त्यात आरती यांचे निम्मे शरीरही अडकले. जवळपास ४५ मिनिटे त्या सुटकेसाठी प्रयत्न करीत होत्या. मात्र, त्यात यश न आल्याने त्या बेशुद्ध पडल्या. लिफ्ट बराच वेळ एकाच मजल्यावर असल्याने काही रहिवाशी पाहायला आले असता हा प्रकार उघडकीस आला. स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने आरती यांना लिफ्टमधून बाहेर काढले आणि अश्विनी रुग्णालयात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी आरती यांना मृत घोषित केले. कफ परेड पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nशबाना आझमी यांची प्रकृती स्थिर; अवघं बॉलिवूड काळजीत\nइतिहासावर किती दिवस बोलणार; आदित्य ठाकरेंचा राऊतांना टोला\nहाजी मस्तानचा मुलगा म्हणाला; इंदिरा-करीम लाला भेटीचा मी साक्षीदार\n'तंगड्या तोडण्याची भाषा करू नका, तंगड्या प्रत्येकाला असतात'\nसेक्स रॅकेटमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nजनतेतून सरपंच निवड होणार बंदः हसन मुश्रीफ\nराम शिंदेच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमुंबईः लिफ्टमध्ये अडकल्याने महिलेचा मृत्यू...\nमुंबईत विज��ंच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस...\nभुजबळ, अमिताभ, अनुपम खेर मतदानापासून वंचित...\nमहाराष्ट्र, हरयाणात पुन्हा एकदा भाजप सरकार\nएक्झिट पोल: शिवसेनेला सर्वाधिक फायदा; आघाडीला फटका...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80&search_api_views_fulltext=--%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2020-01-20T11:49:25Z", "digest": "sha1:A6AU2NCYDETAC5J35NT76BJ4W5YYUDT7", "length": 7552, "nlines": 140, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (2) Apply बातम्या filter\n(-) Remove कोल्हापूर filter कोल्हापूर\n(-) Remove मुख्यमंत्री filter मुख्यमंत्री\nचंद्रकांत पाटील (2) Apply चंद्रकांत पाटील filter\nदेवेंद्र फडणवीस (2) Apply देवेंद्र फडणवीस filter\nशाहू महाराज (2) Apply शाहू महाराज filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nकीटकनाशक (1) Apply कीटकनाशक filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nबोंड अळी (1) Apply बोंड अळी filter\nमंत्रालय (1) Apply मंत्रालय filter\nमराठा समाज (1) Apply मराठा समाज filter\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nविनोद तावडे (1) Apply विनोद तावडे filter\nशिष्यवृत्ती (1) Apply शिष्यवृत्ती filter\nसंभाजीराजे (1) Apply संभाजीराजे filter\nसोलापूर (1) Apply सोलापूर filter\nछत्रपती शाहू महाराज यांनी नवमहाराष्ट्राची निर्मिती केली : मुख्यमंत्री\nकागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू महाराजांनी नव महाराष्ट्राची निर्मिती केली. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय'' या...\nशिष्यवृत्ती योजनेसाठी शिक्षणसंस्थांची बैठक घ्या : देवेंद्र फडणवीस\nमुंबई : राज्यातील ज्या महाविद्यालयांनी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना दिला नाही अशा शिक्षणसंस्थांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभिया��\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-actress-is-seen-playing-the-role-of-hirakani/", "date_download": "2020-01-20T13:06:22Z", "digest": "sha1:ESFQ5VG4FNGMTXSDN5IXDW3PNN2V76JP", "length": 10704, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘या’ अभिनेत्रीने साकारली ‘हिरकणी’ची भूमिका | Dainik Prabhat", "raw_content": "\n‘या’ अभिनेत्रीने साकारली ‘हिरकणी’ची भूमिका\nहिरकणी हे नाव जरी उच्चारलं तरी अनेकांच्या डोळ्यांसमोर धाडसी आईचं चित्र उभं राहतं जी आपल्या बाळासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गडाची खोल कडा उतरुन खाली जाते. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धाडसी ‘हिरकणी’ची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर अनुभवयाला मिळणार याची उत्सुकता अनेकांमध्ये असणार यात शंका नाही. प्रेक्षकांना एकीकडे ‘हिरकणी’ सिनेमाविषयी उत्सुकता असताना दुसरीकडे हे देखील जाणून घेण्यास आतुर होते की, नेमकी कोणती अभिनेत्री ‘हिरकणी’ साकारणार आता या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे कारण ‘हिरकणी’ सिनेमाचे मुख्य पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.\nप्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित ‘हिरकणी’चे नवीन पोस्टर नुकतेच पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर येथे प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमधून प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पाठ्यपुस्तकातील हिरकणीला रुपेरी पडद्यावर साकारणार आहे आणि सोनालीच्या माध्यमातून हिरकणीला मिळालेला चेहरा लोकांच्या नक्कीच कायमस्वरुपी स्मरणात राहील याची खात्री आहे.\nविशेष म्हणजे अभिनेते सचिन खेडेकर यांनी मोशन पोस्टरला आवाज दिला आहे. या पोस्टर प्रदर्शनाच्या वेळी हिरकणी उर्फ सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर, प्रसाद ओक, राजेश मापुस्कर, लॉरेन्स डिसुझा उपस्थित होते. चतु:श्रृंगी मंदिरात प्रमुख भूमिकेचं पोस्टर लाँच करुन ‘हिरकणी’ टीमने देवीचे दर्शन घेतले.\nप्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ सिनेमाची निर्मिती इरादा एंटरटेनमेंटच्या फाल्गुनी पटेल आणि सहनिर्मिती लॉरेन्स डिसुझा यांनी केली आहे आणि राजेश मापुस्कर या सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला ‘हिरकणी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nसिध्दीविनायकाच्या चरणी 35 किलो सोने\nराजा परांजपे दीर्घांक स्पर्धेत ‘फडस’ सर्वोत्तम\nस्वराविष्कारात रंगाला ‘कै. पं. शंकर विष्णू कान्हेरे समारोह’\n#CAA : विरोधात एफटीआय येथे निदर्शने\n‘फडणवीस सरकारच्या काळात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर होणार कारवाई’\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी आफत\nशिर्डी वादावर काय म्हणाले विखे पाटील \nवाकड ब्रिजजवळ एसटीच्या धडकेत महिलेचा मृत्यू\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी आफत\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\n मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\nपुणेकरांनो, कुत्रे पाळण्यावर येणार बंधने\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी आफत\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nपुणेकरांनो, कुत्रे पाळण्यावर येणार बंधने\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%B0&f%5B0%5D=field_site_section_tags%3A34&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%B0", "date_download": "2020-01-20T11:57:35Z", "digest": "sha1:442SJAFXCRJWV4OYTUFAZPDDERLDWBLZ", "length": 26315, "nlines": 348, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (17) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (9) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\n(-) Remove अर्थविश्व filter अर्थविश्व\n(-) Remove व्याजदर filter व्याजदर\nगुंतवणूकदार (12) Apply गुंतवणूकदार filter\nगुंतवणूक (9) Apply गुंतवणूक filter\nशेअर बाजार (8) Apply शेअर बाजार filter\nदिल्ली (5) Apply दिल्ली filter\nम्युच्युअल फंड (4) Apply म्युच्युअल फंड filter\nरिअल इस्टेट (3) Apply रिअल इस्टेट filter\nआयसीआयसीआय (2) Apply आयसीआयसीआय filter\nउत्पन्न (2) Apply उत्पन्न filter\nदिवाळी (2) Apply दिवाळी filter\nनिर्देशांक (2) Apply निर्देशांक filter\nअमित मोडक (1) Apply अमित मोडक filter\nअमेरिका (1) Apply अमेर��का filter\nअर्थसंकल्प (1) Apply अर्थसंकल्प filter\nइन्फोसिस (1) Apply इन्फोसिस filter\nएक्‍स्चेंज ट्रेडेड फंड (1) Apply एक्‍स्चेंज ट्रेडेड फंड filter\nसोन्याने घेतली तब्बल 752 रुपयांची उसळी\nनवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या कारवाईत इराणी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला ठार मारण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर आज खनिज तेलाचा भडका उडाला. यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला. याच परिणाम होऊन जागतिक पातळीवर आज सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली...\nसोन्याची मागणी रोडावली ; वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचा अहवाल\nमुंबई: सोन्याच्या उच्चांकी दराने ग्राहकांचे डोळे पांढरे केल्याने सणासुदीचा हंगाम असूनदेखील या मौल्यवान धातूच्या मागणीत आणि गुंतवणुकीत मोठी घसरण झाल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालात म्हटले आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने मंगळवारी (ता.5) मुंबईत जुलै ते सप्टेंबर या तिसऱ्या तिमाहीतील सोने आयात आणि खप...\nसोने, चांदीचे भाव वाढले\nमुंबई : लग्नसराईचा हंगाम जवळ आला असून या पार्श्‍वभूमीवर सोन्याची मागणी वाढल्याने गुरुवारी (ता. 31) मुंबईतील सराफा बाजारात सोने प्रति 10 ग्रॅमला 264 रुपयांनी वधारले. बाजार बंद होताना स्टॅंडर्ड सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅमला 38 हजार 641 रुपयांवर बंद झाला; तर शुद्ध सोन्याचा दर 265 रुपयांनी वधारून 38 ...\nदिवाळीत तुमच्या fd वर 'इथे' मिळवा दणदणीत व्याज\nदिवाळी आता अगदी उंबरठ्यावर आली आहे. कुटुंबाच्या भविष्याची तरतूद करण्यासाठी या निमित्ताने गुंतवणूक करावी, असे तुम्हाला वाटत असेल. सणासुदीच्या दिवसात आपण सोने खरेदीवर अधिक भर देतो. हा धातू मौल्यवान आहेच. मात्र, यावर फारसा चांगला परतावा मिळत नाही. शिवाय, सोन्याचे दरही अस्थिर असतात आणि चटकन पूर्ण...\nसोने, चांदीची झळाळी सणासुदीतही कमी\nनवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याचा फटका बुधवारी सोने आणि चांदीला बसला. दिल्लीत सोन्याच्या भावात 215 रुपयांची, तर चांदीच्या भावात 770 रुपयांची घसरण झाली. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेल्या घसरणीमुले डॉलरच्या तुलनेत आज दिवसभरात रुपया वधारला. यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील...\nसोने, चांदीची झळाळी झाली कमी; पाहा आजचे भाव\nनवी दिल्ली ः डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याचा फटका बुधवारी सोने आणि चांदीला बसला. दिल्लीत सोन्य���च्या भावात 215 रुपयांची, तर चांदीच्या भावात 770 रुपयांची घसरण झाली. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेल्या घसरणीमुले डॉलरच्या तुलनेत आज दिवसभरात रुपया वधारला. यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील...\nप्रत्येक जण आपापल्या ऐपतीनुसार, कधी ना कधी सोने खरेदी करीतच असतो. मात्र, अडचणीच्या वेळी आपल्याकडे असलेले सोने त्या अडचणीतून मार्ग काढून देऊ शकेल, हे आपण विसरतो. सोन्याविषयी असलेल्या भावनिक गुंतवणुकीमुळे अडीअडचणीच्या वेळी आपण लगेच सोने विकायला जात नाही. एका बाजूला पैशांची गरज असते आणि दुसरीकडे सोने...\nसोन्याचा भावाचा ऐतिहासिक उच्चांक; आणखी तेजीची शक्यता\nनवी दिल्ली: सोन्याच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोन्याने प्रति दहा ग्रॅमसाठी 34 हजार 700 रुपयांचा भाव गाठला आहे. सोने 35 हजारांजवळ पोचल्यानंतर त्यात किरकोळ घसरण झाली आहे. जागतिक पातळीवर अमेरिका-इराण तणाव आणि अमेरिकी फेडरलने व्याजदर कपातीच्या दिलेल्या संकेतानंतर सोन्याच्या भावात...\nकर्ज घेण्यापूर्वी हे जाणून घ्या\nसध्याच्या काळात कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकाला वस्तू आणि सेवा विकणाऱ्या कंपन्या बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देत असतात. घर, दुकान, कार, टीव्ही, फर्निचर, मोबाईल किंवा एसी अशा आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज बँकांकडून किंवा वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून दिले जात असते....\nसोन्याचा भाव चढाच राहणार\nपुणे - जागतिक बाजारात सोन्याचे भाव चढे नसले, तरी भारतात मात्र ते चढ्या पातळीवर टिकून राहण्याची शक्‍यता आहे. किंबहुना, डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत राहिल्यास ते वाढूदेखील शकतात, असे मत कमोडिटी तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना ते म्हणाले, ‘‘सोन्याने...\nबाजाराच्या घसरणीत परीक्षा संयमाची\nगेले काही दिवस शेअर बाजारात होत असलेली पडझड पाहून काही म्युच्युअल फंड गुंतवणूकदार घाबरून गेल्याचे दिसून येत आहे. परिणामी, हे लोक आपली म्युच्युअल फंडातील गुंतवणूक भीतीपोटी काढून घेत असल्याचेही दिसून येत आहे. पण त्यांनी असे करणे योग्य आहे का, याचा विचार करूया. अस्थिर स्थितीत काय करावे\nसेन्सेक्‍समध्ये २१५ अंशांची घसरण\nमुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणात व्याजदर वाढीची शक्‍यता जाणकारांकडून व्यक्त केल्यानंतर धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता.४) जोरदार विक्री केली. यामुळे दिवसाअखेर सेन्सेक्‍स २१५.३७ अंशांनी घसरून ३५ हजार ११ अंशावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ६७.७० अंशांची घट...\nसोने व रिअल इस्टेटमधील मंदावलेले भाव आणि खाली येणारे व्याजदर यामुळे गुंतवणूकदार इक्विटी व म्युच्युअल फंडाकडे आकर्षित होत आहेत. म्युच्युअल फंड उद्योगाने गुंतवणूकदारांना त्यांच्या गरज, अपेक्षा व जोखीम (रिस्क) घेण्याच्या तयारीप्रमाणे अनेक योजना आणलेल्या आहेत. या फंडांचे आपण दोन प्रकारांत...\nम्युच्युअल फंड नव्या गुंतवणूकदारांनी काय करावे\n अर्थ - सुख आणि दु:ख ज्याच्यासाठी समान आहेत, ज्याच्या मनामधील मोह, भय हे नाहीसे झालेले आहे, असा माणूस स्थिर बुद्धी असलेला मुनी म्हणून ओळखला जातो. जानेवारी २०१८ पासून भारतीय शेअर बाजार ७ टक्के वाढला आणि केंद्रीय...\nशेअर बाजाराची दिशा कशी राहील\nराष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ गेले काही महिने सातत्याने १० हजार अंशांच्या वर टिकून आहे आणि ‘निफ्टी’च्या पीई रेशोने २६ चा टप्पा गाठला आहे. १९९९-२००० च्या तेजीमध्ये हा पीई २८.५, तर २००८ च्या तेजीमध्ये २८.२ पर्यंत पोचला होता. यामुळे सध्याचा पीई २६ असल्याने अनेक जण गुंतवणूक करण्यास धजावत...\nसुवर्ण बचत खात्यावरील व्याज तात्काळ द्या\nरिझर्व्ह बॅंकेचे बॅंकांना आदेश मुंबई: सोने आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या सुवर्ण बचत योजनेतील खात्यांवर तात्काळ व्याज जमा करण्याचे आदेश रिझर्व्ह बॅंकेने बॅंकाना दिले आहेत. गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम अंतर्गत नागरिकांनी सोने बचत खात्यांमध्ये जमा केले होते. मात्र या खात्यांमध्ये...\n‘क्‍लोज एन्डेड इक्विटी’ योजनांत गुंतवणुकीची संधी\nप्रश्न : सध्या शेअर बाजार खूपच वर आहे. बॅंकांतील ठेवींवरील व्याजदरपण कमी होत आहेत. अशा वेळी कोठे गुंतवणूक करावी उत्तर : \"गुंतवणूक कोठे करावी,' याचे उत्तर तुमचे \"ऍसेट ऍलोकेशन' देऊ शकेल. इक्विटी, ठेवी, सोने आणि स्थावर या चार प्रकारांतील गुंतवणुकीचे प्रमाण तुम्ही ठरविले असेल आणि त्यानुसार जर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/how-much-cricketers-charged-for-displaying-stickers-on-bat/", "date_download": "2020-01-20T11:35:59Z", "digest": "sha1:7SY7IVWZ2IL75QSGQ2UG6CDJ7I4MVYJR", "length": 9448, "nlines": 69, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'ह्या' खेळाडूंच्या बॅटने धावांचाच नाही तर पैश्यांचाही वर्षाव होतो", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n‘ह्या’ खेळाडूंच्या बॅटने धावांचाच नाही तर पैश्यांचाही वर्षाव होतो\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nक्रिकेट तसा तर भारताचा सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि त्याला लोकप्रिय बनवलंय आपल्या लोकप्रिय खेळाडूंनी. नुकतच BCCI ने या खेळाडूंच्या वार्षिक पगारात वाढ केली आहे. पण हे खेळाडू काही BCCI च्या पगारावरच अवलंबून असतात असे नाही, तर जाहिराती, प्रमोशन्स इत्यादी माध्यमांतून देखील ते पैसा कमावतात.\nह्या खेळाडूंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे अनेक कंपन्या त्यांच्याकडून स्वतःच्या ब्रान्डच प्रमोशन करण्यासाठी त्यांच्याशी करार करतात. हे प्रमोशन प्रत्येक ठिकाणी होताना तुम्ही बघितले असेलच, पण खेळाच्या मैदानावर देखील हा प्रचार सुरूच असतो.\nक्रिकेट बघताना तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा केव्हा कुठला खेळाडू मैदानावर आपली बॅट घेऊन उतरतो तेव्हा त्याच्या बॅट वर काही स्टिकर्स लागलेले असतात. हेच असत ते मैदानावरील प्रमोशन. यावेळी ज्याप्रकारे रन्स चा वर्षाव होत असतो त्याच प्रकारे त्या खेळाडूंवर पैश्यांचाही वर्षाव होत असतो.\nआपल्या बॅटवर हे स्टिकर्स लावण्याकरिता त्यांना खूप पैसे मिळतात. आज आम्ही हेच सांगणार आहोत की कोणता खेळाडू आपल्या बटवर स्टीकर लावायचे किती पैसे घेतो…\nभारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली याची तर बातच न्यारी आहे. सध्या तो यशाच्या सर्वात उंच शिखरावर जाऊन विराजमान झाला आहे, आणि नक्की तिथ्पार्य्नात पोहोचण्यासाठी त्याने अतिशय चिकाटीने मेहनत केली. विराटने MRF सोबत १०० कोटींचा करार केला आहे. MRF ही कंपनी विराटच्या बॅट्सची स्पॉन्सर आहे.\nएम एस धोनी :\nब्रान्ड ��ंडोर्समेंटने कमाई करणाऱ्या यादीत आपला धोनी विराट नंतर दुसऱ्या स्थानावर येतो. धोनीने स्पोर्ट्स कंपनी स्पार्टन सोबत करार केलेला आहे. त्याला त्याच्या बॅट वर स्पार्टनच स्टीकर लावायचे वर्षाचे ६ कोटी रुपये मिळतात.\nभारतीय क्रिकेट टीमचे गब्बर म्हणजेच आपले शिखर धवन यांचा देखील MRF कंपनीसोबत करार आहे. आपल्या बॅटवर स्टीकर लावायचे तो ३ कोटी रुपये घेतो.\nरोहित शर्मा यांनी २०१५ साली CEAT कंपनीसोबत करार केला आहे. रोहित आपल्या बॅटबवे स्टीकर लावायचे वर्षाला ३ कोटी घेतो. पण सध्याचा रोहितच फॉर्म बघता ही किंमत वाढण्याची दात शक्यता आहे.\nयुवराज आपल्या बॅटवर प्युमा कंपनीच स्टीकर लावतो. आणि यासाठी त्याला ४ कोटी मिळतात. याव्यतिरिक्त तो प्युमाचे शूज, रिस्टबॅण्ड इत्यादीचे प्रमोशन देखील करतो.\nक्रिसगेल याला त्याच्या बॅटवर स्पार्टनचेह स्टीकर लावायचे वर्षाला ३ कोटी रुपये मिळतात.\nएबी डी विलियर्स :\nदक्षिण आफ्रिकेच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणजेच आपला एबी डी विलियर्स याला त्याच्या बॅटवर MRF च स्टीकर कावायचे ३.५ ते ४ कोटी रुपयांपर्यंत मिळतात.\nहे होते ते काही खेळाडू जे आपल्या बॅटने फक्त रन काढत नाहीत तर पैसे देखील कमवतात.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← भीमा कोरेगावबद्दल, नाण्याच्या “दोन्ही” बाजू\nअनेक हल्ले झाले, मात्र ह्या मंदिराची वीटही सरकली नाही, हे आहे १२०० वर्ष जुने तनोट देवीचे मंदिर →\nऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या बॅटमध्ये आढळला सेन्सर\nआपल्या लाडक्या क्रिकेटर्सचा पगार पाहून तुमचे डोळे चक्रावतील\nसरकार हवे तेवढे पैसे छापून, गरिबांना वाटून दारिद्र्य संपवत का नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/indian-government-show-green-signal-to-a-train-in-andaman-and-nicobar/", "date_download": "2020-01-20T12:34:38Z", "digest": "sha1:UZDODWNDJ2J6ZBKVUN74CHVFWIBMWZOU", "length": 8167, "nlines": 52, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षांनंतर अंदमान -निकोबार मध्ये भारतीय रेल्वेची एन्ट्री!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nस्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षांनंतर अंदमान -निकोबार मध्ये भारतीय रेल्वेच�� एन्ट्री\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nअंदमान-निकोबार ही बेटे म्हणजे भारताचाच भाग आहेत हे आपण सर्वजण जाणतोच पण फारच कमी जणांना याची माहिती असेल की, ज्या भारतीय रेल्वेचा संपूर्ण जगभरात आदर्श घेतला जातो तीच भारतीय रेल्वे भारताच्या या दोन प्रदेशांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीच्या इतक्या वर्षांनतरही पोचली नाहीये. पण आता मात्र ही उणीव देखील भरून निघणार आहे, कारण नरेंद्र मोदी सरकारने स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर अंदमान-निकोबार बेटे भारतीय रेल्वे अंतर्गत जोडण्याला ग्रीन सिग्नल दाखवला आहे.\n२४० किमी अंतराची broad-gauge railway line या दोन बेटांना जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करणार आहे. ही रेल्वे लाईन समुद्रतटाच्या जवळून जाणे अपेक्षित असून या मार्गात अनेक लहान मोठे ब्रिज उभारण्यात येतील. हा मार्ग अंदमानच्या उत्तर भागाला दक्षिण भागात असणाऱ्या पोर्ट ब्लेयर या राजधानीच्या शहराशी जोडेल. सध्या या मार्गावर प्रवास करायचा म्हटला तर ३५० किमी अंतर बसने कापावे लागते, किंवा फेरी सेवेचा वापर करावा लागतो. या दोन्ही मार्गाने प्रवास करायचा तर हमखास १४ तास लागतात. पण भारतीय रेल्वेने येथे पाउल टाकल्यास प्रवासाचा हा मनस्ताप बऱ्यापैकी कमी होणार आहे, सोबतच पर्यटन, संरक्षण आणि व्यवसाय क्षेत्राला देखील चालना मिळेल.\nया संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजे खर्च २,४१३.६८ कोटी रुपये इतका आखण्यात आला आहे. पण या गुंतवणुकीवर भरघोस उत्पन्न सरकारला मिळेल याची मात्र खात्री नाही. परंतु या तोट्याकडे दुर्लक्ष करत संपूर्ण भारतभर भारतीय रेल्वेचे जाळे पसरवण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मंत्रालयाने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे.\nया रेल्वे लाईनमुळे पर्यटनाला चालना मिळणार हे जरी खरे असले, तरी सोबतच भारतीय सैन्याच्या दृष्टीने ही रेल्वे लाईन strategic link म्हणून उभारण्यात येईल. ज्यामुळे भारताच्या प्रदेशांना एक भक्कम सुरक्षा प्रदान केली जाईल. अश्याच प्रकारची strategic link या पूर्वी अरुणाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील उभारण्यात आली आहे. या strategic link मुळे युद्धजन्य परिस्थितीमध्ये किंवा देशावर एखादे विपरीत संकट कोसळल्यास सैनिकांना आणि लष्कराच्या साधनांना वाहून नेणे सोपे जाते.\nसरकारच्या या निर्णयामुळे आता खऱ्या अर्थाने अंदमान-निकोबार बेटे भारताशी जोडली जातील असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← स्पृहा चा वादग्रस्त फोटो आणि अवधुत गुप्तेची चपराक\nया शहरात म्हणे मरण्यास मनाई आहे\nडोळे दिपवून टाकणाऱ्या भारतातील १० अफलातून रेल्वे सफरी\nजगातील सर्वात महागडी आणि आशिया खंडातील सर्वात लक्झरियस रेल्वे: महाराजा एक्सप्रेस\nमोदी सरकार विरुद्ध RBI : मोदी चक्क नेहरूंची कॉपी करताहेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%80%2520%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Avarsha&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3Arain&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2020-01-20T12:29:07Z", "digest": "sha1:EZG6YSKS62XJQZK577ZMXEKLT5WH4OK2", "length": 4015, "nlines": 114, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nलोकमान्य%20टिळक (1) Apply लोकमान्य%20टिळक filter\nमुसळधार पावसाने घेतला पाच जणांचा बळी\nमुंबई - महामुंबईत तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाच जणांचा बळी गेला असून, एक तरुण बेपत्ता झाला. मृतांमध्ये सहा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/now-no-more-free-jio-fibre/", "date_download": "2020-01-20T12:13:30Z", "digest": "sha1:AWR3Y73EWSG3G7TDEB55N2EVDUC7R7RH", "length": 9250, "nlines": 93, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "जिओचा ग्राहकांना अजून एक दणका!", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शिर्डीकरांचे समाधान; आंदोलन मागे\nआता काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना नवरदेव बनवलं- असदुद्दीन ओवैसी\n‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितला अनिल कुंबळेंचा ‘तो’ किस्सा\n दोन शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्���िनीवर बलात्कार\nदिवसा आमच्यासोबत आणि रात्री काँग्रेससोबत, हे क्लेशदायक- सुधीर मुनगंटीवार\nबहुमत आहे म्हणून जबरदस्तीने कोणतीही गोष्ट लादू नये; भाजप नेत्याचा घरचा आहेर\nजेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे तळवे चाटत होता, तेव्हा…; जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका\nपृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर शिवेसनेचा खुलासा\nसीएए विरोधात 24 जानेवारीला राज्यव्यापी बंद; 35 संघटनांचा पाठिंबा\nसंघाच्या मर्जीप्रमाणे देश कदापी चालू शकणार नाही- हुसेन दलवाई\nThodkyaat - थोडक्यात - बातमी जशी आहे तशी\nजिओचा ग्राहकांना अजून एक दणका\nजिओचा ग्राहकांना अजून एक दणका\nमुंबई | रिलायन्स जिओने दूरसंचार सेवेच्या दरांमध्ये वाढ केल्याची घोषणा केल्यानंतर आता रिलायन्स जिओ फायबर युजर्सनाही दणका बसला आहे. जिओ फायबर युजर्सना आता ‘फ्री ब्रॉडबँड’ सेवा मिळणार नाही.\nकंपनीने आपल्या ब्रॉडबँड सेवेसाठी दर आकारण्यास सुरूवात केली आहे. यासोबतच कंपनीने जिओ फायबरची सेवा आधीपासूनच वापरणाऱ्या ग्राहकांनाही ‘टॅरिफ प्लॅन’ निवडण्यास सांगितलं आहे. अन्यथा सेवा बंद होईल, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलंय.\nअधिक नफा मिळावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. मेट्रो शहरांतील जिओ फायबरचे ग्राहक ज्यांनी 2500 रुपये डिपॉझीट दिलंय त्यांच्याकडून आता पैसे आकारले जात असल्याचं कळतंय.\nदरम्यान, येत्या काही आठवड्यांमध्ये देशभरात कमर्शिअल बिलिंगची सुरूवात केली जाणार आहे. कंपनीकडून आपल्या 5 लाख जिओ फायबर युजर्सना ‘टॅरिफ प्लॅन्स’मध्ये शिफ्ट केलं जात आहे, म्हणजेच त्यांच्याकडून आता दर आकारले जाणार असल्याची माहिती आहे.\nजिओचं बेस्ट प्रीपेड प्लॅन लाँच; रोज मिळणार 3 जीबी डेटा\nदीड जीबी पुरत नसणाऱ्यांसाठी आली ‘ही’ खास…\nमी किंवा माझे बंधू अमित यांनी कर्ज घेतलेच नाही- रितेश देखमुख https://t.co/Dt8YOvE6RR @Riteishd\nमी म्हणजेच महाराष्ट्र… हा दर्प देवेंद्र फडणवीसांना नडला- शरद पवार- https://t.co/KixBK0NX7P @Dev_Fadnavis @PawarSpeaks\nसंबित पात्रांनी बाळासाहेबांचा ‘तो’ व्हीडिओ शेअर करत शिवसेनेला डिवचलं\nमी किंवा माझे मोठे बंधू अमित देशमुख यांनी कोणतही कर्ज घेतलेलं नाही-रितेश देशमुख\n”सभेत कुत्रा घुसला अन् पवार म्हणाले, शिवसेनेची लोकं आली का\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेल��र मिळतील.\n‘त्या’ रात्री मला झोप लागली नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खुलासा\n…म्हणून या पोलिसानंं लग्नपत्रिकेवर छापला आर. आर. पाटलांचा फोटो\nमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शिर्डीकरांचे समाधान; आंदोलन मागे\nआता काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना नवरदेव बनवलं- असदुद्दीन ओवैसी\n‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितला अनिल कुंबळेंचा ‘तो’ किस्सा\nपहिली ते सातवी सर्व विषयांचं एकच पुस्तक; शिक्षण विभागाचा नवा प्रयोग\n दोन शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार\nदिवसा आमच्यासोबत आणि रात्री काँग्रेससोबत, हे क्लेशदायक- सुधीर मुनगंटीवार\nबहुमत आहे म्हणून जबरदस्तीने कोणतीही गोष्ट लादू नये; भाजप नेत्याचा घरचा आहेर\nजेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे तळवे चाटत होता, तेव्हा…; जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87.html?page=5", "date_download": "2020-01-20T12:42:15Z", "digest": "sha1:5EK7C2RCSI43CHY5YWLXML4SGD4PPMII", "length": 4543, "nlines": 84, "source_domain": "zeenews.india.com", "title": "नाना पटोले News in Marathi, Latest नाना पटोले news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nभाजप खासदार नाना पटोले यांचा वेगळ्या विदर्भाचा लोकसभेत प्रस्ताव\nगांजाच्या अड्ड्यांवर नागरिकांनीच टाकली धाड आणि...\nभंडारा शहरातल्या नागरिकांनी सोमवारी गांजा विक्रीच्या दोन अड्ड्यांवर धाड टाकून, ते दोन्ही अड्डे जाळले. स्वतः नागरिकांनी हे टोकाचं पाऊल का उचललं त्यामागचं कारणंही तितकंच महत्त्वाचं आहे.\nबेपत्ता आर्मी जवानाचा घेणार शोध, संरक्षणमंत्र्यांचं आश्वासन\nTanhaji Box Office Collection : 'तान्हाजी'च्या कमाईत मोठी उसळी; आकडे पोहोचले....\nरोहित शर्माच्या नावे नवे रेकॉर्ड, जयसूर्याला टाकलं मागे\nही तर हद्द झाली....; दीपिकावर नेटकरी संतापले\n'या' राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी मिळणार यश\nवडिलांचं छत्र हरपलेल्या विद्यार्थ्याने लिहिला मन हेलावणारा निबंध\nतिरुपती देवस्थानचा मोठा निर्णय\n'तान्हाजी'तील ऐतिहासिक प्रसंगांविषयी सैफचा मोठा खुलासा\n...म्हणून स्वत:च्याच लग्नाला पोहोचू शकला नाही लष्कराचा जवान\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, वनडे मालिका २-१ ने जिंकली\nफिंचने म्हटलं, विराट महान तर रोहित जबरदस्त वनडे खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/mobile-internet-going-to-be-from-december-1/articleshow/72163786.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-01-20T13:31:01Z", "digest": "sha1:55UMN32G43KJUE5B3TBDI56CME6SZC7N", "length": 11931, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mobile Internet : मोबाइल इंटरनेट १ डिसेंबरपासून महागणार - mobile internet going to be from december 1 | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nमोबाइल इंटरनेट १ डिसेंबरपासून महागणार\nएअरटेल, जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलने लवकरच आपला मोबाइल डाटाचे दर वाढवण्याची घोषणा केल्याने मोबाइल इंटरनेट सेवा महागणार आहे. भारतात इंटरनेट वापरणाऱ्या कोट्यवधी लोकांना याचा फटका बसणार आहे.\nमोबाइल इंटरनेट १ डिसेंबरपासून महागणार\nनवी दिल्लीः एअरटेल, जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलने लवकरच आपला मोबाइल डाटाचे दर वाढवण्याची घोषणा केल्याने मोबाइल इंटरनेट सेवा महागणार आहे. भारतात इंटरनेट वापरणाऱ्या कोट्यवधी लोकांना याचा फटका बसणार आहे.\nजगभरातील चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या तुलनेत सर्वात स्वस्त मोबाइल डेटा सेवा भारतात मिळत आहे. भारतीय बाजारात एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाची सर्वात जास्त भागीदारी आहे. दोन्ही कंपन्यांनी वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत १० अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. सुप्रीम कोर्टाने एका जुन्या प्रकरणावर सुनावणी करताना आदेश दिले होते की, टेलिकॉम कंपन्यांना ९० हजार कोटी रुपये सरकारला द्यावे लागणार आहे. यानंतर व्होडाफोनने नुकतेच सांगितले की, मोबाइल डेटा आधारित सेवेला वाढती मागणी असूनही भारतात सर्वात स्वस्त मोबाइल डेटा मिळतो आहे व्होडाफोन आयडिया १ डिसेंबरपासून आपले टॅरिफचे दर वाढवणार असल्याने इंटरनेट सेवा महागणार आहे.\nएअरटेलकडूनही याची घोषणा करण्यात आली आहे. नवीन दर किती असणार याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. जिओ आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने याची घोषणा केली आहे. मोबाइल कंपन्या इंटरनेटचे दर वाढवणार असल्याने याचा फटका लाखो ग्राहकांना बसणार आहे. भारतात २२ टेलिकॉम सर्कल आहे. त्यात तीन गट आहेत. कंपनी एकाचवेळी १५ ते २० टक्के दर वाढवण्याची शक्यता नाही.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि र��पोर्ट्स पाठवा\nरियलमी ५ प्रोचे हे मॉडल निम्म्यापेक्षाही कमी किंमतीत\nव्हॉट्सअॅप डाऊन; जगभरातील युजर्सना फटका\nइंटरनेट कमी वापरणाऱ्यांसाठी स्वस्तातील प्लान\nरिलायन्स जिओ बनली देशातील 'नंबर वन' कंपनी\n... म्हणून नंबर पोर्ट करण्याकडे ग्राहकांची पाठ\nइतर बातम्या:व्होडाफोन-आयडिया|मोबाइल इंटरनेट|बीएसएनएल|जिओ|एअरटेल|mobile Internet\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\nमोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं 'चांद्रयान २'च्या रात्रीचं ...\nअपयश देखील अनुभवायला हवं\nपरिक्षेत गुण मिळवणं सर्व काही नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी\nएअरटेलची 3G सेवा 'या' १० राज्यात बंद\n100 MP कॅमेऱ्यासह येणार Xiaomi Mi 10\nव्हॉट्सअॅपसाठी 'यांना' घ्यावा लागणार नवा मोबाइल\nउलगडूया क्यू आर ‘कोडं’\n... म्हणून प्रिया वर्मा ट्विटरवर झाल्या ट्रेंड\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमोबाइल इंटरनेट १ डिसेंबरपासून महागणार...\nमुंबईः शाओमीच्या 'या' स्मार्टफोनला अचानक आग...\nभारतीय रोज सरासरी अडीच तास पाहतात व्हिडिओ\n३५ मिनिटांत फुल्ल चार्ज होणार रियलमीचा हा फोन...\n६४ MP कॅमेरावाला Realme X2 Pro आज होणार लाँच...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8/10", "date_download": "2020-01-20T11:11:15Z", "digest": "sha1:JRHBIG3FPGJK552VSE362ETHM3OHRHRB", "length": 29347, "nlines": 317, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "पोलीस: Latest पोलीस News & Updates,पोलीस Photos & Images, पोलीस Videos | Maharashtra Times - Page 10", "raw_content": "\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्र...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाह...\nनिर्भया: अल्पवयीन असल्याचा पवनचा दावा SC न...\nकाश्मीरमध्ये जवानांसोबत चकमक; हिजबुलच्या ३...\nमोदींनी विद्यार्थ्यांचा वेळ फुकट घालवू नये...\n मोदींचे विश्वासू जे. प...\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांपर्यंत दं...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनते���ा कौल उलथवण्याचा प्रयत्न\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटल...\nअवघ्या एक टक्का भारतीयांकडे 'बजेट'पेक्षाही...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\nभारताच्या क्रिकेट संघांनी केला अनोखा विक्र...\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nशबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले......\nभावाचं ब्रेकअप; अमिषा पटेल मदतीला धावली\nतीन दिवस परवीन बाबीचं शव घरात होतं पडून\n'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास चुकीचाः सैफ\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nजे. पी. नड्डा घेणार अमित शहांची ज..\n'परिवहन कार्यालयाला आग लावणं हे आ..\nदिल्लीः दिल्ली परिवहन विभागाच्या ..\nराजस्थान: राष्ट्रीय महामार्गावर क..\nकेरळ: फुटबॉल सामन्यादरम्यान स्टेड..\n...तर मतदान करू नका; केजरीवाल यांचं आवाहन\nदिल्ली विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली असून येत्या ८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम्ही काम केलं असेल तरच मतदान करा. अन्यथा मतदान करू नका, असं आवाहन दिल्लीकरांना केलं आहे.\nभर चौकात मुलीची बोली लावली जात होती आणि...\nउत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या अहमदगड पोलीस ठाणे क्षेत्रातील एका गावात एक शरमेने मान खाली घालणारी घटना घडली आहे. इथे एका १६ वर्षीय मुलीची ५० हजारांपासून बोली लावली जात होती. यात २० वर्षांच्या तरुणांपासून ते ८० वर्षांच्या वृद्धांपर्यंत लोक सहभागी झाले होते.\nजेएनयू हल्ला: ओवेसींचे भाजपसह पोलिसांवर आरोप\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री झालेल्या हिंसक घटनेमुळं राजकीय वातावरण तापलं आहे. 'एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या घटनेवरून भाजप आणि दिल्ली पोलिसांवर निशाणा साधला आहे.\nमोदी सरकारच्या आशीर्वादामुळेच विद्यार्थ्यांवर हल्ला: सोनिया गांधी\nदिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. केंद्र सरकारच्या आशीर्वादामुळेच देशातील तरुणांचा आवाज दाबला जात आहे. तरुणांची खिल्ली उडवली जात असून गुंडांद्वारे हिंसा भडकवली जात आहे, अशा शब्दात सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे.\nMalang Trailer: दिशा पाटनीच्या बोल्डनेसचा तडका; अनिल- आदित्यची जबरदस्त फाइट\nकाही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित केले होते. यातील एका पोस्टरमध्ये दिशा पाटनी, आदित्य कपूरच्या खांद्यावर बसून लिपलॉक करताना दिसते. सिनेमाचं हे पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं.\nठाणे: दिव्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई, स्थानिक जेसीबीवर चढले\nदिव्यातील साबे गाव परिसरात डंम्पिंग ग्राऊंडच्या शेजारी सरकारी कांदळवनांच्या क्षेत्रातील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकाला स्थानिकांनी रोखून धरले. मागील कारवाईच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रश्नांकडून अधिक पोलीस कुमक मागवली होती.\nजेएनयू हिंसाचार: हल्लेखोरांवर दंगलीचा गुन्हा दाखल\nदिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या बुरखाधारी हल्लेखोरांवर आज सकाळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरण अनेक तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या. त्याआधारेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nजेएनयू हिंसाचार: मुंबई, पुण्यात मध्यरात्री तीव्र निदर्शने\nदिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे रविवारी मध्यरात्री विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला तर पुण्यातही एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने करत ���पला संताप व्यक्त केला.\nभरचौकात अल्पवयीन मुलीचा लिलाव...\nएका भर चौकात १६ वर्षाच्या मुलीला घेऊन काही जण उभे असतात...जमलेल्या गर्दीतून तिच्या खरेदीसाठी बोली लावण्यात येते. एखाद्या वस्तूप्रमाणे त्या अल्पवयीन मुलीचा लिलाव सुरू असतो आणि ती मुलगी हा प्रकार थांबवण्यासाठी गयवया करत रडत असते.\nचिली पुरी चौकात नित्याचीच वाहतूक कोंडी\nकाही वर्षांपूर्वी मुंबई पोलीस दलामध्ये घोडे आणि घोडागाड्यांचा वापर व्हायचा...\nजेएनयू हिंसाचारः शिक्षिकेसह २० विद्यार्थी जखमी\nदिल्लीतील जवाहलाल नेहरू विद्यापीठात शुल्क वाढीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना मारहाण करण्यात आली असून, एका शिक्षिकेसह २० विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nपॅरासेलिंगसाठी गेलेल्या मुंबईच्या युवकाचा मृत्यू\nसाकीनाका येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षांच्या युवकाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किनाऱ्यावर अपघाती मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी पॅरासेलिंग करताना हा अपघात घडला. अझर अन्सारी असं या युवकाचं नाव आहे. तो आणि त्याची पत्नी हीना (२४) यांचा अलीकडेच विवाह झाला होता. ते दोघेही १६ जणांच्या एका गटासोबत पॅरासेलिंग करण्यासाठी गेले होते, अशी माहिती मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी दिली.\nजेएनयूत हिंसाचार; विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया\nदिल्लीतील जवाहलाल नेहरू विद्यापीठात शुल्क वाढीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना मारहाण करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचारावर राजकीय वर्तुळापासून ते बॉलिवूडपर्यंत अनेकांच्या प्रतिक्रिया उमटल्या असून, याप्रकरणी काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे.\nपाकः गुरुद्वारावरील हल्ल्यानंतर शीख तरुणाची हत्या\nशिखांचे पहिले धर्मगुरू गुरू नानक देव यांचे जन्मस्थान असलेल्या पाकिस्तानमधील नानकाना साहिब गुरुद्वारावर मुस्लिमांच्या गटाने दगडफेक केल्याच्या घटनेनंतर पेशावर येथील एका शीख तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.\nमुंबईकर मानसिक तणावाखाली; आत्महत्या वाढल्या\nमायानगरी मुंबईमधील चारकोप परिसरात ४० वर्षीय महिलेनं नोकरी गेल्यानं आलेल्या नैराश्येतून गुरुवारी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याआधी २२ वर्षीय तरुणीनं ठाण्यातील स्कायवॉकवरून उडी मारून आत्महत्या केली होती.\nशेतकऱ्याचा 'मातोश्री'त घुसण्याचा प्रयत्न\nबँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या एका शेतकऱ्याने त्याच्या लहान मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी हा शेतकरी आला होता. मात्र पोलिसांनी त्याला अडवून धक्काबुक्की केली असून त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.\nमुंबई: रेल्वे रुळांजवळ महिलेचं शिर सापडल्यानं खळबळ\nसांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड येथील रेल्वे रुळांजवळ महिलेचं शिर सापडलं आहे. विद्याविहारमध्ये पाच दिवसांपूर्वी शिर नसलेला मृतदेह आढळून आला होता. हे शिर त्या मृत महिलेचं असावं, असा पोलिसांचा अंदाज आहे.\nजनतेनं कुणाकडून अपेक्षा करायची\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेल्या शेतकऱ्यासह त्याच्या आठ वर्षांच्या मुलीला 'मातोश्री'बाहेर पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या प्रकारावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 'मातोश्री'बाहेर अवघ्या आठ वर्षांच्या मुलीला अशी वागणूक मिळत असेल तर, राज्यातील जनतेनं अपेक्षा करायची तरी कुणाकडून, असा सवाल त्यांनी केला आहे.\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; अमित शहांकडून घेतली सूत्रे\nनिर्भया प्रकरण: दोषी पवनची याचिका फेटाळली\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nव्हॉट्सअॅपसाठी घ्यावा लागणार नवा मोबाइल\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्ज लटकला\nधोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हायरल व्हिडिओ\n'या' बँकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी\nकाश्मिरात तिसरी चकमक; ३ दहशतवादी ठार\nमोदींनी विद्यार्थ्यांचा वेळ फुकट घालवू नये: सिब्बल\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://wikisource.org/wiki/Page:Konkani_Viswakosh_Vol1.pdf/369", "date_download": "2020-01-20T11:44:11Z", "digest": "sha1:TGQ3TJBQJB7TI7P3TZP6ARLE2GALXSNJ", "length": 16143, "nlines": 69, "source_domain": "wikisource.org", "title": "Page:Konkani Viswakosh Vol1.pdf/369 - Wikisource", "raw_content": "\nशास्त्रसाहिय: व्याकरण, छंद-शासत्र, अलंकार, काव्यरस आनी हेर शास्त्रीय स्वरूपाच्यो रंथरचना ह्या साहित्य प्रकारांत आस्पावा. साळवाचे ‘रसरत्नाकर’, ‘शारदाविलास’, भट्टकलंकाचो ‘शब्दानुशासन’, गुणचंद्राचो ‘छंदोस्सार’,तिरूमलार्याचो ‘अप्रिमवीरचरिते’, बोम्मरसाचो ‘चतुरास्य’, वीरसाजाचो ‘वैध्यसंहिता सारार्णव’ हे ग्रंथह्या प्रकारांत आस्पावतात.\nजानपद साहित्य तशेंच यक्षगान:यक्षगान हें संगीत-नृय-प्रधान आनी विनोदी संवादान नटिल्लें एक लोकनाट्य आसून ताका शास्रीय बसका आसा. यक्षगानांत पुराणीक कथांवरीच इतिहासीक कथा आसा. पार् सुब्ब हें जाय्या यक्षगानांची रचना केल्या.\nआर्विल्लो काळ: (१९ व्या शतमाना उपरांत) आर्विल्लो काळ सादारणपणान न भागांनी वांटला. पयलो काळ १९०० ते १९४० मेरेन चलता. ह्या काळखंडाक ‘नवोदय युग’ म्हणटा. ह्या काळांत कन्नड साहियान स्वाताच्या दायजाच्या अभुमानासावन आनी भारतीय सुटके-झुजाचे चळवळीसावन प्रेरणा घेतली. १९४० ते १९५० हो काळ त्या काळांतल्या इतिहासीक घडणुकांनी प्रभावित जाल्लो. पयल्या आनी तिस-या काळांक जोडपी ह्या मध्यकाळाक ‘प्रगतिशील काळ’ म्हण्टात. सामान्य भौसाच्या सुख-दुख्खाचें चिरण ह्या काळांत जालें. कन्नड साहित्याच्या परिवर्तनाचो तिसरो काळ १९५० सावन सुरू जा. ताका ‘नवयुग’ म्हण्टात. आर्विल्ल्या काळांत कन्नड साहियांत कथा, लघुका, कादंरी, नाटकां, निबंद, काव्य आनी हेर प्रकार आयले. तेचपरी हें साहित्य तळागाळाच्या लोकांमेरेन पावलें. आर्विल्ल्या काळांतल्या कन्नड साहाचे सार फुडलेरेन आसा.\nकाव्य: एकुणिसाव्या शतमानाच्या शेवटाक, होसगन्न्ड (नवकन्न्ड) मदल्या कवितेची सुरवात जाली. पंजे मंगशेराव, जी. नरसिंहाचार, हि यंगडी नारायणराय हांणी स्वतंत्र भावगींचे रचनेक आनी अणकाराक सुरवात केली. रणाट्ता कवींमदीं ‘नव काव्य’ ची गोडी लावप्यांमदीं श्री. बी. एम्. श्रीकंठ्या (१८८६-१९४६) मुखेल आसात. ताचीं कवनां ‘होंगनसुगळु’ नांवान उहवाडाक आयल्यांत. भावगीत लेखनां कुवेंपु हाणें मोलाची भर घाल्या. चे कोळलु, नविलु, पांचजन्य हे भावगीतझेले ऊंच पांवड्याचे आसात. द. रा. बेद्रें हाणें ‘अंबिकानयद्त’ ह्या टोपणनांवान गरि, नादलीले, उल्लयलें, नाकुंतंति, मर्यादे ह्यो रचना अप्रुप आसात. एम. गोविंद पै, साली रामचंद्रराव, डी.व्ही.गुंडप्प, पु.ति. नरसिंहाचार्य, राजररत्नम्, मास् वे��कटेश अयंगार उर्फ श्रीनिवास (१८९९-१९८६), रं. श्री. मुगळी उर्फ रसकरंग, एस. व्ही. परमेश्वरभट्ट, कडेंगोडलु हे ह्या काळआंतले म्हत्वाचे कन्नड कवी जावन आसात. नवकव्याची सुरवातपंजावर सदशिवराय पट्टणशेट्टी, यू.आर. अनंतमूर्ति, चेन्नय हे नवकाव्याचे परंपरेंतले दुसरे कवी जावन आसात. कवयित्रीमदीं जयदेवीताई लिगाडे आनी पार्वतीदेवी हेगडे हांची नामना आसा.\nकादंबरी: बी. वेकटाचार्यान बंगाली कादंब-याचो अणकार करून कन्नडांत पयलेंच खेपे कन्नड कादंबरी हाडली. कन्नडांली पयली स्वतंत्र कादंबरी रेंटल वेंकट सुब्बराव हाची ‘केसरी विलास’ (१८९५) ही जावन आसा. एम. एस्. पुट्टणाची ‘माडिद्दुण्णो महाराय’ ही कन्नड भाशेंतली कादंबरीचें बसकेंत बसपी पयली साहियकृती आसली. गळगनाथ, वासुदेवाचार्य केसूर हे सुर्वेच्या काळांतले म्ह्वाचे कादंबरीकार आसात. १९२० ते १९३० हें कन्नड कादंबरीचें भांगरायुग मानतात. ह्या काळांतल्या कांय म्ह्वाच्या साहित्यिक आनी ताच्या साहित्यकृतीमदीं शिवराम कारंत (चोमन दिडि, मरळि मण्णिगे, औदार्यद उरूळल्लि, अळिद मेले), यशवंत चित्ताल(मूरू दारिगळु), शांतिनाथ देसाई (मुक्, विक्षेप), त. रा. सुब्बराव (कंबनिय कुयिलु, रक्तरात्रि, तिरूगुबाण), आनंद कंद (सुदर्शन), मास् वेंकटेश अय्यगांर(चिक्कवीर राजेंद्र) हाचो आस्पाव जाता.\nकथा: कन्नड कथेची बुन्याद एम्. एन्. कामत, पंजे मंगेशराव, वासुदेवाचार्य केरूर हांणी घाली. कन्नड कथाकारांमदीं श्रीनिवास हाणें कथा-साहित्यांत मोलाची भर घाल्या. ताचे समकालीन नवरत्न रामराव, ए.आर. कृष्णाशास्त्रि, एस. जी. शस्त्रि हेयफांकिवंत कथाकार आसले.स्वतंत्र्या उपरांतच्या काळांत ‘नवकथा’ हो प्रकार हाताळप्यांमदी रामचंद्र शर्मा, यू. आर. अनंतमूर्ति, के. सदाशिव, पी. लकेश, शांतिनाथ देसाई, यशवंत चित्ताल, पूर्णचंद्र तेजस्वि हांचो आस्पाव जाता.\nनाटक: ह्या काळखंडां नाटकाच्या मळार पौराणिक, इतिहासीक, समाजीक अशा विशयांचें हाताळप जालें, तातूंत संगितीका, एकांकिका, नभोनाट्य हांचो आस्पाव जाता. ‘इग्गप हेग्गडेय प्रहसन’ (१८८७) हें कन्नडांतलें पयलें समाजीक नाटक आसलें. ह्या शतमानांत समाजीक नाटकांची एक साखंळ टी.पी.कैलासम हाणें निर्मीली. वैध्यन व्याधि, होम्रूलू, हुत्तदल्लि हुत्त, टोळ्ळु गट्टि, कीचक हीं तांची कांय नाटकां जावन आशात. हेर नामनेच्या नाटककारांमदी श्रीरंग (उद��वैराग्य वैघराज दरिद्रनारायण, हरिजन्वार), शिवराम कारंत (बित्तिदबेळे, गर्भगुडि, हेगादरेनु, जंणद जानकी), कुर्वेपू(रक्ताक्षि,बिरूगाळि), संस (विगड विक्रमराय, सुगुणगंभीर),श्रीनिवास (शिवछत्रपति, मंजुळा) हांचो आस्पाव जाता. कन्नड नेकांत नवे प्रयोग घडोवप्यांमदी गिरीश कार्नाड (हयवदन, ययाति, घलक), चंद्रशेखर कंबार (ऋष्यशृंग), पी.लंकेश (एळु नाटकगळु), बालनट्य रचप्यांमदी होयिसळ (आगिलिन मगळु), जी. सदाशिवय्य (सौपिन सागर) हांचो आस्पाव जाता.\nचरित्र, आत्मचरित्र, निबंद,प्रवासवर्णन, गौरवग्रंथ, वैज्ञानीक वा शास्रीय साहिय, वैचारीक बरप, तत्वज्ञानपर बरपावळ, साहितसमीक्षा ह्या वेगवेगळ्या साहितप्रकारांनी कन्नड साहित्य गिरेस्त जालां ज=हूंतलीं कांय वेंचीक बरपावळ आनी साहित्यीक फुडले तरेन आसा. चरित्र: च. वासुदेवय्य (छत्रपि शिवाजी), डी. व्ही. गुंडप्पा (हगलुगनसुगळु, अलेयुव मन). प्रबासवर्णन: शिवराम कारंत (अबूवुंद बरामक्के, अपूर्व पश्र्चिम), कृष्णानंद काम (नानू अमेरिकेगे होगिद्दे). वैचारिक साहीत्य आनी संशिधन: शं. बा. जोशी. साहित्य समीक्षा: बी.ए. श्रीकंठ्य्य, श्रीनिवास. भाशाशास्त्र: एच. एसए बिळगिरि. के. शंकरभट्ट, प्र.गो. कुलकरणि.\nपुरस्कार, तस्त्रीप: साहित्य अकादेमीचे वर्सावळीचे पुरस्कार जोडपी कन्न्ड साहित्यिक फुडलेतरेन आसात. १९५८: डी. आर. बेंद्रे, १९५९: के. एस्. कारंत, १९६०: ‘ विनायक’ (व्ही . के . गोकाक), १९६१: ए. आर. कृष्ण शास्त्रि, १९६२: देवुडू नरसिंह शास्त्रि, १९६४: बी पुट्ट स्वामैय्या, १९७२: एस्. एस्ए भूसनूरमठ, १९७३: न्ही सितारामय्य, १९७४: गोपाळकृष्ण अडिग, १९७५: एस्. एल्. भैरप्प, १९७६: एम. शिवराम: १९७७: के. एस्. नरहिंसस्वामि, १९७८: बी. जी. एल्. स्वामि, १९७९: ए. एन. मुर्तिराव, १९८०: गोरूर रामस्वामी अय्यंगार, १९८१: चेन्नवीर कणवि, १९८२: चदुरंग, १९८३: यशवंत चित्ताल, १९८४: जी . एस् शिवरूद्रप्पा, १९८५: टी. आर. सुब्बाराव, १९८६: व्यासराय बल्लाळ, १९८७: पूर्णचंद्र तेजस्वि, १९८८: शंकर मिकाशि पुणेकर, १९८९: हा. मा. नायक. (१९५७ आनी १९६३ वर्सा हे भाशेंत कोणाकूच पुरस्कार मेळूंक ना.)- कों. वि. सं. मं.\n(व्हिर्गो). भारतीय राशिचक्रांतली सवी रास. उत्राचो निमाणचे तीन चरण (चतुर्थांश); हस्त नखेत्र आनी चिराचे पयले दोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%2520%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8A%E0%A4%B8&search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-01-20T12:07:12Z", "digest": "sha1:B7SKCY3C2ETVXLH4W4LKEH54WDG7FERD", "length": 21730, "nlines": 338, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (11) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nमराठवाडा (1) Apply मराठवाडा filter\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\nशरद पवार (5) Apply शरद पवार filter\nपुरस्कार (4) Apply पुरस्कार filter\nमुख्यमंत्री (4) Apply मुख्यमंत्री filter\nकल्याण (3) Apply कल्याण filter\nखासदार (3) Apply खासदार filter\nदेवेंद्र फडणवीस (3) Apply देवेंद्र फडणवीस filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\nअजित पवार (2) Apply अजित पवार filter\nआंदोलन (2) Apply आंदोलन filter\nउत्तर प्रदेश (2) Apply उत्तर प्रदेश filter\nउपक्रम (2) Apply उपक्रम filter\nजलयुक्त शिवार (2) Apply जलयुक्त शिवार filter\nजलसंधारण (2) Apply जलसंधारण filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nपंकजा मुंडे (2) Apply पंकजा मुंडे filter\nपत्रकार (2) Apply पत्रकार filter\nपोपटराव पवार (2) Apply पोपटराव पवार filter\nमोबाईल (2) Apply मोबाईल filter\nphotos : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात \"रयत\"ने रोवली शिक्षणाची बीजे : शरद पवार\nनाशिक : \"रयत शिक्षण संस्थेचे हे वटवृक्षाचे रोपटे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावले. त्याला खतपाणी घालण्याचे काम आपले आहे. विद्येच्या जोरावर राज्यकर्ते चांगले निर्णय घेतील यासाठी कर्मवीर दादांनी शिक्षणाचे हे काम सुरू केले. या जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात अनेक लोकांनी कामे केली. त्यात कर्मवीर भाऊसाहेब...\nकोकणवासियांना दिलेली आश्वासने शिवसेना पाळणार का \nओरोस ( सिंधुदुर्ग ) - अनेक दिवसाच्या राजकीय अनाकलनिय घडामोडीनंतर तीन पक्षांचे राज्य सरकार स्थापन होणार हे निश्‍चित झाले आहे. त्याचे कॅप्टन हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे होणार आहेत, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. कोकण शिवसेनेचा गड मानला जातो. येथे निवडणुकीवेळी शिवसेनेने शेतकरी, मच्छीमार...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...\nडिजिटल पुरस्कारां'मध्ये पुन्हा \"सकाळ'च नंबर वन\nहैदराबाद : वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना \"द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स'ने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या \"द साउथ एशियन डिजिटल मीडिया ऍवॉर्डस'मध्ये \"सकाळ', \"सरकारनामा' आणि \"ऍग्रोवन'ला तीन पुरस्कार मिळाले. यासह डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये \"सकाळ माध्यम समूह...\nएका लोकप्रिय तंत्राची जन्मकथा (पोपटराव पवार)\nएक मीटर लांब आणि एक मीटर रुंद अशा खोल समपातळी चरानं आज एक प्रकारे राज्यात जलक्रांतीच घडवली आहे. या तंत्राची लोकप्रियता वाढत आहे आणि त्याचे परिणामही दिसून येत आहेत. हिवरे बाजारमध्ये प्रायोगिक तत्त्वार सुरू झालेल्या या कामानं मोठं स्वरूप कसं धारण केलं त्याची रंजक कहाणी. राज्यामध्ये आता मोठ्या...\nदुष्काळमुक्तीची संधी (पोपटराव पवार)\n\"जलयुक्त शिवार'सारखी योजना, आमिर खानच्या पुढाकारातून सुरू झालेला \"वॉटर कप', वेगवेगळ्या कंपन्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीअंतर्गत (सीएसआर) सुरू केलेली कामं यांमुळं राज्यात जलसंधारणाच्या कामांनी एक प्रकारे चळवळीचं रूप धारण केलं आहे. हा जोर असाच कायम राहिला, त्याला मृद्‌संधारणाच्या कामाचीही...\nजांभेकर पत्रकार पुरस्कारांचे फलटण येथे मंगळवारी वितरण\nदेवगड - महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात केलेल्या ‘दर्पण’ पुरस्कार उपक्रमास यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने ‘रौप्यमहोत्सवी दर्पण’ व ‘विशेष दर्पण’ जीवन सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम...\n...अन्यथा राज्यातील कारखानदारी अडचणीत - शरद पवार\nपुणे - उत्तर प्रदेशने उसाची उत्पादकता आणि साखर उतारादेखील वाढविला आहे. उत्पादकतेत महाराष्ट्र मात्र झपाट्याने मागे गेला असून, आता उत्पादकता न वाढविल्यास राज्यातील संपूर्ण कारखानदारी अड���णीत येण्यास जास्त वेळ लागणार नाही, असा इशारा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला आहे. ...\nआधार बालकाश्रमाला राज्यातील पहिला ‘आयएसओ’\nऔरंगाबाद - महाराष्ट्र शासानाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने फुलंब्री येथील आधार बालकाश्रमाने राज्यातील पहिले ‘आयएसओ’ प्रमाणपत्र पटकाविले आहे. वर्ष २००९-१० मध्ये महिला आणि बालकल्याण विभागाने या बाकलाश्रमाला परवानगी दिली. दर्जेदार सोयी आणि सुविधा बालकांना पुरविणाऱ्या जय श्रीराम...\n‘सकाळ’ च्या स्नेहमेळाव्यास हजारोंची उपस्थिती\nसांगली - सकाळ माध्यम समूहाच्या सांगली विभागीय कार्यालयाच्या ३३ व्या वर्धापनदिनानिमित्त वाचकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. भावे नाट्य मंदिरात रंगलेल्या स्नेहमेळाव्यात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर व सर्वसामान्य अशा हजारोंनी उपस्थिती लावली. ‘सकाळ’चे...\n‘पाणी’ ठरावे सर्वोच्च सन्मानबिंदू\nस्वीडनची राजधानी स्टॉकहोम महापालिकेचा आणि संपूर्ण स्वीडन देशाचा मानबिंदू, सर्वोच्च सन्मानबिंदू ‘पाणी’ आहे. असा सर्वोच्च सन्मानबिंदू म्हणून पुणेकर ‘पाणी’ स्वीकारतील, तर या शहरात कमालीचा बदल झालेला दिसेल आणि तो सगळ्या घरांत आणि मनामनांत झिरपलेला दिसेल. पुणे आणि पिंपरी- चिंचवड यांची ‘स्मार्ट-सिटी’...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/sports/cci-prezmen-emerge-champions-in-kekoo-nicholson-bsam-billiards-league-23684", "date_download": "2020-01-20T12:59:21Z", "digest": "sha1:Q7XXROHSVBICES4VAMQZAOOJRHJCDCI2", "length": 7911, "nlines": 107, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "सीसीअायचा प्रेझमन ठरला बिलियर्डस लीगचा 'चॅम्पियन'!", "raw_content": "\nसीसीअायचा प्रेझमन ठरला बिलियर्डस लीगचा 'चॅम्पियन'\nसीसीअायचा प्रेझमन ठरला बिलियर्डस लीगचा 'चॅम्पियन'\nBy मुंबई लाइव्ह टीम | तुषार वैती\nअचूक निर्धार अाणि विश्वासपू���्ण खेळाचे प्रदर्शन करत सीसीअायच्या प्रेझमन टीमनं एमसीएफ टफ मेन संघाचा पाडाव करत सीसीअाय केकू निकोल्सन बीएसएएम बिलियर्डस लीग २०१८ चा चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. सीसीअाय प्रेझमन संघानं ६००-३३२ असा विजय मिळवत जेतेपद पटकावलं. सीसीअायचं हे गेल्या ५१ वर्षांतलं पहिलं जेतेपद ठरलं. त्याउलट अधिक सातत्यपूर्ण कामगिरी करत एमसीएफ संघानं चार वर्षात तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली होती.\nहसन बदामी याने चंदू कन्सोदरिया स्पर्श फेरवानीचा पराभव करत सीसीअायला २०० गुण मिळवून दिले. त्यानंतर सीसीअायच्या स्पर्श फेरवानीला रोहन जाम्बुसरिया याच्याकडून पराभूत व्हावे लागले. तरीही सीसीअाय संघ ९१ गुणांनी अाघाडीवर होता. अखेर सीसीअायचा कर्णधार निशांत डोसा यानं मेहूल सुतारिया याचा पराभव करून उर्वरित गुण मिळवत सीसीअायच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.\nमाझ्यासाठी, संपूर्ण संघासाठी अाणि सीसीअायसाठी हा अभिमानास्पद क्षण अाहे. सीसीअायचे दिवंगत अध्यक्ष केकू निकोल्सन यांना अाम्ही हे जेतेपद समर्पित करतो. त्यांच्या स्मृती अशाच ताजा राहाव्यात, यासाठी अाम्ही यापुढेही जेतेपदं पटकावण्याचा प्रयत्न करू.\n- निशांत डोसा, विजेत्या संघाचा कर्णधार\nबिलियर्डस लीगच्या फायनलमध्ये सीसीअाय, एमसीएफ भिडणार\nसीसीअाय केकू निकोल्सन बिलियर्डस लीग सोमवारपासून रंगणार\nसीसीअायप्रेझमनकेकू निकोल्सनबीएसएएमबिलियर्डस लीगएमसीएफ टफ मेनक्रिकेट क्लब अाॅफ इंडियामुंबई\nमुंबई मॅरेथॉन २०२०: ज्येष्ठ धावपटूचा हृदयविकारानं मृत्यू\nमहाराष्ट्र पोलीसांतर्फे मुंबईत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन\nजागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा: महाराष्ट्राच्या सागर कातुर्डेला सुवर्णपदक\nसौरव गांगुली बनणार BCCI चा नवा अध्यक्ष\nखूप वर्ष मेहनत केल्यानंतर ‘बीडब्ल्यूएफ’चं विजेतेपद पटकावलं- पी व्ही. सिंधू\nरोइंगपटू दत्तू भोकनळला दिलासा, कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द\nमोहम्मद शेखची हॅटट्रीक; तिसऱ्यांदा जिंकली सतीश सबनीस बुद्धिबळ स्पर्धा\nमुंबईकर सुनीत जाधव शरीरसौष्ठवात तिसऱ्यांदा ‘भारत-श्री’\n७ एप्रिलला रंगणार ६ वी सतीश सबनीस बुद्धिबळ स्पर्धा\nलोकल अपघातात बोटे गमावलेली द्रविता धावणार मुंबई मॅरेथॉनमध्ये\nतळवलकर क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धा २८ नोव्हेंबरला, सुनीत जाधव करणार राज्याचं प्रतिनिधित्व\nमुंब��च्या सुहानी लोहियाला राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत रौप्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/17-priest-booked-for-fighting-in-nasik/", "date_download": "2020-01-20T11:37:22Z", "digest": "sha1:FZ4X4QWMESPQQJSNBAOM5WFNSRMMB3GM", "length": 14511, "nlines": 146, "source_domain": "www.saamana.com", "title": "त्र्यंबकेश्वरात ‘नारायण नागबली’ विधीवरून हाणामारी, 17 पुरोहितांविरुद्ध गुन्हा | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराम शिंदेंनी ‘डिवचलं’, रोहित पवारांनी ‘खिजवलं’, नगरचं राजकारण फॉर्मात\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\nईदगाह मैदानावरील सभेला ‘हिंदू राष्ट्र’चा विरोध\nवडवणीत ऊसाच्या फडावर शिवसेनेने राबविला ‘भगवा सप्ताह’\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n निर्भयाच्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nजे. पी. नड्डा शहांची जागा घेणार, भाजपच्या 11 व्या अध्यक्षपदी बिनविरोध…\nतुमच्यात धमक असती तर तुम्ही उद्योगपती असतात; नितीन गडकरींनी सनदी अधिकाऱ्यांना…\nकॅमेऱ्याला मादी समजला नर ड्रॅगन…नंतर काय झाले…वाचा सविस्तर\nप्रिन्स हॅरीने पत्नीसह सोडले राजघराणे;‘रॉयल हायनेस’ उपाधीही ठोकरली\nयेमेनमध्ये मशिदीवर क्षेपणास्त्र हल्ला, 83 जवान ठार\nइसिसच्या 250 किलो वजनाच्या दहशतवाद्याला अटक, उचलण्यासाठी बोलावली क्रेन\nआम्ही आता शांत बसणार नाही; इमरान खान यांची पुन्हा दर्पोक्ती\nविराट-रोहित जोडीचा ‘रन’धमाका, टीम इंडियाकडून ‘कांगारू मर्दन’\nइथिओपियाच्या हरिसाने रचला इतिहास, मुंबई मॅरेथॉन जिंकताना नोंदवली विक्रमी वेळ\nसुधा सिंगची जेतेपदाची हॅटट्रिक हिंदुस्थानी गटात केला पराक्रम\nहाफ मॅरेथॉनमध्ये नाशिक कनेक्शन, आरती पाटील, मोनिका आथरे अव्वल तीनमध्ये\nवृद्धाचा हार्टऍटॅकने मृत्यू, सहाजण मुंबई रुग्णालयात\nसामना अग्रलेख – माणुसकीला काळिमा\nठसा – डॉ. शशिकांत बऱ्हाहाणपूरकर\nदिल्ली डायरी – जगनमोहन रेड्डी यांचा ‘तीनतिघाडा’\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेच्या ‘झुं���’चं पोस्टर पाहिलंत का\nपाहा सई मांजरेकरचा मराठमोळा लूक\nतान्हाजी चित्रपटाने गाठला 145 कोटींचा आकडा, आता लक्ष्य 200 कोटींचे\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nPhoto – थंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे ‘हे’ आहेत धोके\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\nशेतकऱ्यांपुढील नवे आव्हान – हवामान बदलाचे संकट\nटिवल्या-बावल्या – आनंदाचा ठेवा हरपला\nत्र्यंबकेश्वरात ‘नारायण नागबली’ विधीवरून हाणामारी, 17 पुरोहितांविरुद्ध गुन्हा\nमूळ त्र्यंबकेश्वरमधील रहिवासी असलेले स्थानिक पुरोहित आणि त्र्यंबकेश्वरच्या बाहेरून आलेले पुरोहित यांच्यात नारायण नागबली विधी करण्यावरून झालेल्या हाणामारी प्रकरणी सतराजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nत्र्यंबकेश्वरमधील मूळ रहिवासी असलेल्यांनाच नारायण नागबली विधी करण्याचा अधिकार परंपरेनुसार आहे, असा स्थानिक पुरोहित संघाचा दावा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्र्यंबकेश्वरच्या बाहेरून आलेल्या पुरोहितांनीही हा विधी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे स्थानिक विरुद्ध प्रांतस्थ म्हणजेच त्र्यंबकेश्वरच्या बाहेरील पुरोहित असा वाद निर्माण झाला आहे. आनंद आखाडय़ाजवळील भाडय़ाने घेतलेल्या जागेवर शुक्रवारी बाहेरील पुरोहितांनी नारायण नागबली विधी केल्याने स्थानिक पुरोहितांनी आक्षेप घेतला, त्याचे पर्यावसन दोन्ही गटातील हाणामारीत झाले. अनिल कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सतरा पुरोहितांविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nराम शिंदेंनी ‘डिवचलं’, रोहित पवारांनी ‘खिजवलं’, नगरचं राजकारण फॉर्मात\nमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर शिर्डीवासीयांचा बंद मागे\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n निर्भयाच्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nजे. पी. नड्डा शहांची जागा घेणार, भाजपच्या 11 व्या अध्यक्षपदी बिनविरोध...\nतुमच्यात धमक असती तर तुम्ही उद���योगपती असतात; नितीन गडकरींनी सनदी अधिकाऱ्यांना...\n#JammuKashmir सैन्याकडून हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nईदगाह मैदानावरील सभेला ‘हिंदू राष्ट्र’चा विरोध\nदेशातील 63 अब्जाधीश चालवू शकतात हिंदुस्थानची अर्थव्यवस्था\nआम्ही हिंदुस्थानापुढे खूपच लहान आहोत, मलेशियाच्या पंतप्रधानांची कबुली\nवडवणीत ऊसाच्या फडावर शिवसेनेने राबविला ‘भगवा सप्ताह’\nमेहेरबाद येथील मेहरबाबा मेमोरियल टॉवरचे लोकार्पण\nया बातम्या अवश्य वाचा\nराम शिंदेंनी ‘डिवचलं’, रोहित पवारांनी ‘खिजवलं’, नगरचं राजकारण फॉर्मात\nमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर शिर्डीवासीयांचा बंद मागे\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/aapla-vidarbh/dr-bangs-research-project-engulfs-the-water", "date_download": "2020-01-20T12:55:16Z", "digest": "sha1:B32QHJD2GU6BK4FFNIAZVGVTNC6LABJE", "length": 10176, "nlines": 130, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | डॉ. बंग यांच्या शोधग्राम प्रकल्पालाही पावसाचा फटका", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nडॉ. बंग यांच्या शोधग्राम प्रकल्पालाही पावसाचा फटका\nजिल्ह्यात गेल्या 24 तासापासून पावसाची संततधार सुरू आहे\nगडचिरोली | जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील बाराही तालुक्यांमध्ये प्रचंड पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात असलेल्या कठाणी-वैनगंगा-दिना, पोटफोडी आदी सर्व नद्यांनी पात्र सोडल्याने विविध 10 मार्ग बंद झाले आहेत. याचा फटका धानोरा तालुक्यातील डॉक्टर बंग दांपत्याच्या सर्च-शोधग्राम प्रकल्पालाही बसला आहे.\nधानोरा तालुक्यातील डॉक्टर बंग दांपत्याच्या सर्च-शोधग्राम प्रकल्पालाही पुराच्या पाण्याने वेढले आहे. या भागात मुसळधार पाऊस पडत असून आसपासच्या गावातील शेततळे व नाले भरून वाहत असल्याने या भागात हे पाणी वेगाने शिरले. दरम्यान, धानोरा शहराला जोडणाऱ्या मुख्य महामार्गावर देखील पाणी असल्याने इथली वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सर्च-शोधग्राम प्रकल्पातील काही इमारतींमध्ये देखील पा���ी शिरले असून सध्या कुठललीही हानी झाल्याची वार्ता नसली तरी शोधग्राम प्रकल्पाला पुराचा वेढा कायम असल्याने व्यवस्थापन योग्य ती खबरदारी घेत आहे. याच भागात आदिवासींसाठी असलेले दंतेश्वरी रुग्णालय देखील आहे. ज्यामध्ये जिल्हाभरातून आलेल्या आदिवासी रुग्णांवर उपचार केले जातात.\nनिलंग्यात पर्जन्यवृष्टीसाठी आयोजित केलेल्या यज्ञात चेंगराचेंगरी \nपोटफोडी नदीत सुमो गेली वाहून, प्रवाशांना वाचवण्यात यश\nचंद्रपुरातील झी बाजार दुकानाला भीषण आग, कोट्यावधीचे साहित्य जळून खाक\nबुलडाण्यातील बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला मध्यप्रदेशात, संतप्त नागरिकांचा मोर्चा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nबालकल्याण विभागातील 6 हजार 500 रिक्त पदे भरणार, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा\nडॉ. शिंगणेच्या नागरी सत्कारात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फिरवली पाठ\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinokri.co.in/tag/latest-jobs/", "date_download": "2020-01-20T11:31:58Z", "digest": "sha1:JGGCFQZDRTBXHE3OBLUESGLE53YZSBXW", "length": 13939, "nlines": 58, "source_domain": "majhinokri.co.in", "title": "Latest Jobs » Majhi Nokri | माझी नोकरी | Majhi Naukri", "raw_content": "\nHall Ticket – प्रवेशपत्र\nAnswer Key – उत्तरतालिका\nदक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत 1778 अप्रेंटिस भरती\nदक्षिण पूर्व रेल्वे (SER) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 1785 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा. South East Railway Recruitment 2020 पोस्ट बद्दल सविस्तर माहिती पदाचे नाव : अप्रेंटिस पद संख्या: 1778 महत्वाच्या तारखा : Online अर्ज करण्याची तारीख… Read More »\nभारतीय तटरक्षक दल (ICG) अंतर्गत नाविक GD भरती\nतटरक्षक दल (ICG) नाविक अंतर्गत GD पदांच्या 260 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा. पोस्ट बद्दल सविस्तर माहिती पदाचे नाव : नाविक GD पद संख्या: General : 113; OBC : 75; EWS : 26; SC : 33;… Read More »\nसहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता (SET) परीक्षा 2020\nSET EXAM ONLINE FORM 2020 पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती परिक्षेचे नाव : सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा महत्वाच्या तारखा : Online अर्ज करण्याची तारीख – 01 जानेवारी 2020 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2020 परीक्षा दिनांक – 28 जून 2020 SET Exam Online Form अर्ज फी : खुला प्रवर्ग : ₹800/- मागासवर्गीय… Read More »\nIOCL 312 टेक्निशिअन अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस भरती\nIOCL Apprantice Bharti 2020 | IOCL Apprantice Recruitment 2020 | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत टेक्निशिअन अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस पदांच्या जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा. पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती पदाचे नाव : टेक्निशिअन अप्रेंटिस… Read More »\nSSC CHSL 2017 अंतिम निकाल\nकर्मचारी निवड आयोग (SSC) ने संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (10 + 2) (CHSL) 2017 परीक्षेचा अंतिम निकाल (Final Result) जारी केला आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून रिजल्ट (Result) डाउनलोड करू शकतात. SSC CHSL Final Result 2017 रिजल्ट (Result) डाउनलोड करा – इथे क्लिक करा (Click Here) अधिकृत संकेतस्थळ (Official Website) – पाहा Majhinokri.co.in/ Job Site is for Latest Government… Read More »\nराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत (NABARD) १० वी पास साठी भरती\nNABARD Bharti 2020 | NABARD Recruitment 2020 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) अंतर्गत कार्यालय परिचर पदांच्या 73 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा. पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती पदाचे नाव : कार्यालय परिचर (Office Attendant) पद… Read More »\nमध्य रेल्वेत अप्रेन्टिस पदांच्या 2562 जागा\nCentral Railway Apprentice Bharti 2020 मध्य रेल्वे (Central Railway) अंतर्गत अप्रेन्टिस पदांच्या 2562 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा. Apprentice Bharti 2020 पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती पदाचे नाव : अप्रेन्टिस एकूण पद संख्या : 2562 नोकरी ठिकाण… Read More »\nMPSC विविध पदांच्या 200 जागांसाठी अर्ज\nMPSC Bharti 2020 | MPSC Recuitment 2020 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध पदांच्या 200 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा. पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती पदाचे नाव व पदसंख्या : सहायक राज्यकर आयुक्त पद संख्या : 10… Read More »\nSSC 54953 कॉन्स्टेबल भरती वैद्यकीय चाचणी प्रवेशपत्र\nSSC ने 54953 कॉन्स्टेबल भरती वैद्यकीय चाचणी (ssc bharti medical hall ticket) प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात. SSC Constable Mediacal Hall Ticket Download १. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा. प्रवेशप्रमाणपत्र (Hall Ticket) डाउनलोड करा – इथे क्लिक करा… Read More »\nLIC आसिस्टन्ट भरती मुख्य परीक्षा 2019 प्रवेशप्रमाणपत्र\nLIC ने आसिस्टन्ट भरती मुख्य परीक्षा 2019 प्रवेशप्रमाणपत्र जाहीर केले आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात. LIC RECRUITMENT OF ASSISTANT Hall Ticket 2019 Download १. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा. प्रवेशप्रमाणपत्र (Hall Ticket) डाउनलोड करा – इथे क्लिक करा (Click Here) २.… Read More »\nप्रवेशपत्र – Hall Ticket\nSSC 54953 कॉन्स्टेबल भरती वैद्यकीय चाचणी प्रवेशपत्र\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nLIC आसिस्टन्ट भरती मुख्य परीक्षा 2019 प्��वेशप्रमाणपत्र\nMPSC लिपीक-टायपिस्ट मुख्य परीक्षा 2019 प्रवेशप्रमाणपत्र\nकर्मचारी भविष्य निर्वाह संस्था (EPFO) सोशल सिक्योरिटी असिस्टेंट (SSA) प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध\nSSC CHSL 2017 अंतिम निकाल\nअसाम रायफल टेक्निकल आणि ट्रेड्समन भरती फायनल मेरिट लिस्ट\nHome | जाहिराती | प्रवेशपत्र | निकाल | उत्तरतालिका | अभ्यासक्रम​\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2012/07/", "date_download": "2020-01-20T11:46:27Z", "digest": "sha1:ATLUQ5OFXKPETFDHVYREJEHL45NA3H6X", "length": 16493, "nlines": 163, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "जुलै | 2012 | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nबस एक दोन दिवस आणखी………………\nआज येईल उद्या येईल करत करत जूलै संपला पण तो अजून ही वाटच पाहायला लावत आहे. ते म्हणतात बस आणखी दोन तीन दिवस वाट पहा. असा नेहमी अनुभव येतो एखादी गोष्ट घडण्यापूर्वीच आपण काही बोललो म्हणजे निगेटिव्ह तर ती घडत नाही आणि मग सर्व म्हणतात की नाट लागली. बस असेच पावसाचे होत असते. प्रत्येक वर्षी ते म्हणतात उद्या जोरदार पाऊस पडेल आणि तो रुसून पुढे निघून जातो.\nयावरून एक गोष्ट आठवली. माझ्या मित्राच्या मित्राचा एक मित्र आहे. त्याचे नाव आठवत नाही पण आपण त्याला अमक्या म्हणू या. त्याने एकदा त्याच्या एका मित्राची गम्मत सांगितली. त्याचा मित्र ढमक्या हा मौसम विभागात आहे.\nदर वर्षाला पावसाचा आणि बातम्यांचा लपंडाव पाहून एकदा अमक्या त्या ढमक्याला म्हणाला, ” काय मित्र ह्या वर्षी पावसाचे काय भाकीत आहे\nतो,” अरे ह्या वर्षी पाऊस अगदी वेळेवर म्हणजे ७ जूनला येईलच. बघ तू \n मी स्वतः अभ्यास केला आहे.”\nहा,” देव तुझ भल करो\n ६ जून पासूनच आकाशात काळे ढग जमायला लागले. त्या रात्री ते दोघे सोबत जेवण घेत असतांना अमक्याने त्याची मनापासून स्तुती केली. तुझे भाकीत अगदी खरे होणार आहे. तंतोतंत.\nरात्री १२ नंतर खरोखर मुसळधार पाऊस पडला.अमक्याने अभिमानाने कॉलर वर हात फिरवला. त्याच्या बायकोने त्याला पाहिले आणि “सकाळी बघू आता झोपा गुपचूप”.\nसकाळी उठल्यावर तो पाय मोकळे करायला बाहेर अंगणात आला आणि वर पाहिले तर निळेशार आकाश. त्याच्या पाठोपाठ त्याची बायको पण आली आणि ” पाहिलात वरती” तो बिचारा काय बोलणार. पण मित्राची पाठराखण करण्यासाठी तो म्हणाला, ” तु नाट लावली.”\nयावर्षी अशीच कोणाची तरी नाट लागलेली दिसते. म्हणूनच तर पाऊस रुसून बसला आहे. रोज सकाळी उठल्यावर मी खिडकीतून वर पाहतो. काळेशार ढग दिसतात आणि जास् जसा सूर्य वर यायला लागतो ती ढग कमी होऊ लागतात आणि उन पडते. असे आणखी किती दिवस चालणार\nPosted in ग्लोबल वार्मिंग, स्वानुभव.\tTagged ग्लोबल वार्मिंग, व्यथा, स्वानुभव\nपावसाची बोंब- माझी एक कल्पना\nआपल्या देशाची संरचना विशिष्ट प्रकारची आहे. त्यामुळे आपल्या देशात उन्हाळा, हिवाळा व पावसाळा हे तीन मुख्य ऋतू आढळतात. मित्रांनो मागील काही वर्षापासून मी असे निरीक्षण केले आहे की आपल्याकडील हे ऋतू आपल्या ठराविक वेळेपेक्षा पुढे सरकू लागले आहेत. सन २००९ मध्ये सुध्दा दुष्काळ पडला होता. आता लगेच २०१२ मध्ये विदारक दृश्य सध्या तरी दिसत आहे.( अजून ही आशा आहे की नोव्हेंबर पर्यंत पाऊस येऊ शकतो) २००९ मध्ये व त्यापूर्वी ही कृत्रिम पावसाचे प्रयोग आपल्याकडे झाले आहे. पण आपली एक वाईट सवय आहे ती अशी की आग लागली की विहीर खोदायला सरसावणे. खरे तर आग लागेलच अशी कल्पना करून विझविण्यासाठी आधीच तरतूद करून ठेवणे\nमेघा बरसो रे भाई\nआवश्यक असते. पण ते कधीच होत नाही. सांगायचा तात्पर्य की कृत्रिम पावसाचे प्रयोग प्रत्येक वर्षी करणे किंवा त्यासाठी तयारी ठेवणे का आपण आवश्यक समजत नाही. आपण दुष्काळ पडण्याची वाट का बघतो.\nया वर्षीच बघा जून जुलै मध्ये खूप काळे ढग तयार होता आहेत. पाऊस येईल असे वाटते आणि ते ढग पाऊस न पडता पुढे निघून जातात. जर आधी पासून तयारी ठेवली असती तर जून अखेर पासून कृत्रिम पाऊसाचे प्रयोग करून पाऊस पडता आला असता. म्हणजे ढगांसोबत येऊन पुढे जाणारे पाणी वाया गेले नसते.( पण ते ढगांमधील पाणी नेमके कोठे जाते त्याचे काय होते याचा शोध लावायला हवा.)आता जुलै अखेर आली आहे व आता कृत्रिम पाऊस पडायची तयारी करायला सुरुवात केली तर फार उशीर होईल. पण तरीही निराश न होता आता ही प्रयोग करायला हरकत नाही असे माझे मत आहे. अन्यथा हे वर्ष खूप वाईट असेल असे वाटायला लागले आहे.( १२ डिसेंबर २०१२ आठवत आहे का\nअसो, पण माझा मुळ मुद्दा वेगळाच आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ढगांवर जे sodium iodide किंवा जे रसायन त्यांच्यावर सिम्पडावे लागते ते वर ढगांवर जाऊनच सिम्पडणे आवश्यक आहे का ते आपण जमिनीवरून एखाद्या बॉम्ब च्या सहाय्याने का करू शकत नाही. असा एखादा बॉम्ब जो वर जाऊन फुटेल आणि त्याचे जे आवरण असेल ते वरच विरघळून नाहीसे होईल. पावसाळी ढगाच्या काही भागावर जरी ते आढळले तर संपूर्ण ढगातील पाणी कोसळेल.\nआणखी एक कल्पना आता हा लेख लिहत असतांनाच मला सुचली की आपल्या राज्यातील काही भाग असा आहे जेथे खुपच कमी प्रमाणात पाऊस पडतो. जसे मराठवाडा व इतर पठारी भाग. ह्या भागात पावसाळी ढग दर वर्षी येतात पण पाऊस कमी येतो. अशा भागात दर वर्षी ह्या बॉम्बचा उपयोग करून पाऊस पडला तर तेथील पाणी टंचाई नाहीसी होऊन कायमची डोकेदुखी निघून जाईल.\nकृत्रिम पावसा बद्दलची काही लिंक्स येथे देत आहे.\nसन २००९ ची बातमी\nPosted in ईको फ़्रेन्डली, कल्पना, ग्लोबल वार्मिंग.\tTagged ईको फ़्रेन्डली, ग्लोबल वार्मिंग, व्यथा\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/jeremy-englands-new-theory-regarding-creation-of-world/", "date_download": "2020-01-20T12:22:50Z", "digest": "sha1:KGYFLIPZX3GPRG5CAXPNKPMLPPOZYBMU", "length": 7995, "nlines": 60, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "हा शास्त्रज्ञ म्हणतो, “जगातील प्रत्येक गोष्ट देवाची नाही विज्ञानाची किमया आहे”!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nहा शास्त्रज्ञ म्हणतो, “जगातील प्रत्येक गोष्ट देवाची नाही विज्ञानाची किमया आहे”\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम\nदेव म्हणजे नेहमीच मनुष्याच्या भावनेशी निगडीत विषय राहिला आहे. म्हणूनच म्हणतात की देवावर विश्वास असणे किंवा नसणे हा ज्याच्या त्याच्या श्���द्धेचा भाग आहे. आपल्याला लहानपणापासून देवाभिमुख संस्कृतीची शिकवण देण्यात येते, म्हणूनच आपल्या जीवनात देवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.\nआता हेच उदाहरण घ्या ना, समजा एखादा साधा माणूस मग तो हिंदू असो मुस्लीम असो किंवा ख्रिश्चन असो, तो जर रस्त्याने जात असेल आणि त्याला आपल्या देवाचे प्रार्थनाघर दिसले की तो आपसूकच नतमस्तक होतो.\nअर्थात ही आपल्याला मिळालेली शिकवण आहे, तो आपल्या मनातील देवाविषयीचा आदरयुक्त भाव आहे.\nदेवाने ही दुनिया निर्माण केली यावर सामान्यजणांचा ठाम विश्वास. पण विज्ञान मात्र पहिल्यापासूनच ही गोष्ट नाकारत आलं आहे. आजवर अनेक संशोधनांतून शास्त्रज्ञांनी ही गोष्ट सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.\nयाच पठडीतल्या एका शास्त्रज्ञाने याच संबंधित काहीसे वादग्रस्त विधान (धर्माच्या दृष्टीने) केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.\nJeremy England नावाचा हा शास्त्रज्ञ ठामपणे म्हणतो की,\nदेव वगैरे काही नाही, ही सारी विज्ञानाची किमया आहे\nJeremy England गेल्या अनेक वर्षांपासून चार्ल्स डार्विनच्या सिद्धांतांवर संशोधन करीत आहे. या संशोधनातून त्यांनी ही गोष्ट मांडली आहे की,\nचार्ल्स डार्विन चा क्रम- विकास सिद्धांत हा फक्त सजीवांवरच नाही तर निर्जीव गोष्टींवर देखील लागू होतो आणि जगातील कोणत्याही वस्तूच्या निर्मितीमध्ये देवाचे कोणतेही योगदान नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. ही निरंतर विकासाची प्रक्रिया आहे. जी अनंत काळापासून चालत आलेली आहे.\nआपल्या या दाव्याला त्यांनी थेरी ऑफ थर्मोडायनामिक्सची जोड दिली आणि म्हटले की,\nप्रत्येक अॅटॉम मध्ये एनर्जीचा स्रोत असतो जो स्वत:ला वेगवेगळ्या स्ट्रक्चरमध्ये विभागून त्यातून नवीन स्ट्रक्चर निर्माण करतो.\nत्यांच्या या शोधाची दखल सुप्रसिद्ध वैज्ञानिक Richard Dawkins यांनी देखील घेत आपल्या वेबसाईटवर ‘God is on the ropes: The brilliant new science that has creationists and the Christian right terrified’ या शीर्षकाखाली ब्लॉग प्रसिद्ध केला आहे.\nजिज्ञासुंनी हा ब्लॉग जरुर वाचावा.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← वैशाली- भारतीय भूमीवरचं जगातील पहिलं प्रजासत्ताक\nदेवाला भक्तांचा आणि गुरुला शिष्यांचा कधी त्रास होत नसतो : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १३ →\n अमावस्या पौर्ण���मेचा सजीवांवरील परिणामाबद्दल गैरसमज दूर करून घ्या\nजाणून घ्या : मानवाची उत्क्रांती माकडांपासून झाली तरी आजही माकडे का दिसतात\nविज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/ind-vs-pak-match-2/", "date_download": "2020-01-20T11:38:35Z", "digest": "sha1:LUVYNSQ4RM5AZSE4FB2ZYOEJMF6VIO5U", "length": 8973, "nlines": 92, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "#IndVSPak भारताचा नवा ‘गब्बर’; शिखरची उणीव भरुन काढली!", "raw_content": "\nआता काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना नवरदेव बनवलं- असदुद्दीन ओवैसी\n‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितला अनिल कुंबळेंचा ‘तो’ किस्सा\n दोन शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार\nदिवसा आमच्यासोबत आणि रात्री काँग्रेससोबत, हे क्लेशदायक- सुधीर मुनगंटीवार\nबहुमत आहे म्हणून जबरदस्तीने कोणतीही गोष्ट लादू नये; भाजप नेत्याचा घरचा आहेर\nजेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे तळवे चाटत होता, तेव्हा…; जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका\nपृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर शिवेसनेचा खुलासा\nसीएए विरोधात 24 जानेवारीला राज्यव्यापी बंद; 35 संघटनांचा पाठिंबा\nसंघाच्या मर्जीप्रमाणे देश कदापी चालू शकणार नाही- हुसेन दलवाई\nमनसेचे 23 जानेवारीला अधिवेशन; संदिप देशपांडेंचा सूचक संदेश\nThodkyaat - थोडक्यात - बातमी जशी आहे तशी\n#IndVSPak भारताचा नवा ‘गब्बर’; शिखरची उणीव भरुन काढली\n#IndVSPak भारताचा नवा ‘गब्बर’; शिखरची उणीव भरुन काढली\nमुंबई | आज मॅन्चेस्टरमध्ये भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरूद्द हायव्होल्टेज सामना रंगत आहे. मागच्या डावात जायबंदी झालेल्या शिखर धवनची उणीव ऐनवेळी संघात समावेश झालेल्या के. एल. राहुलने भरून काढली आहे.\nरोहित शर्माच्या साथीने सलामीवीर के. एल राहुलने 57 धावा करून भारताला आश्वासक सुरूवात करून दिली. शिखर धवनच्या अनुपस्थितीत त्याने चांगली खेळी केली.\nधवनची अनुपस्थिती त्याने जाणवू दिली नाही. त्याने 78 चेंडूंमध्ये 57 धावा केल्या. या खेळीला त्याने 3 चौकार आणि 2 षटकारांचा साज चढवला.\nदरम्यान, वहाब रियाजच्या गोलंदाजीवर बाबर आझमकडे तो झेल देऊन बाद झाला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 28.4 षटकांमध्ये 1 गडी बाद 165 धावा झाल्या होत्या.\n��ारतासाठी ‘आज करो या मरो’; संघाला दुखापतींचं…\nभारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचं निधन\n-पाकविरुद्ध रोहित शर्माची बॅट तळपली; एवढ्या चेंडूंमध्ये झळकावलं अर्धशतक\n-लांडगे-जगताप ‘वंचित’; मुख्यमंत्र्यांनी बाळा भेगडेंना दिला मंत्रिपदाचा नजराणा\n-काँग्रेसचा ‘हा’ आमदार म्हणतो, मी पुन्हा आमदार व्हावं अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा\n-नापास होण्याचा आणि आयुष्याचा काहीही संबंध नसतो; राज ठाकरेंचं तरूणांना मार्गदर्शन\n-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहीली सरपंचांना पत्रं; केलं हे आवाहन\nपाकविरुद्ध रोहित शर्माची बॅट तळपली; एवढ्या चेंडूंमध्ये झळकावलं अर्धशतक\nरोहित शर्माने पाकला दाखवला हिसका; झळकावलं बहारदार शतक\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nआता काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना नवरदेव बनवलं- असदुद्दीन ओवैसी\n‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितला अनिल कुंबळेंचा ‘तो’ किस्सा\nपहिली ते सातवी सर्व विषयांचं एकच पुस्तक; शिक्षण विभागाचा नवा प्रयोग\n दोन शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार\nदिवसा आमच्यासोबत आणि रात्री काँग्रेससोबत, हे क्लेशदायक- सुधीर मुनगंटीवार\nबहुमत आहे म्हणून जबरदस्तीने कोणतीही गोष्ट लादू नये; भाजप नेत्याचा घरचा आहेर\nजेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे तळवे चाटत होता, तेव्हा…; जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका\nपृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर शिवेसनेचा खुलासा\nपृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला- देवेंद्र फडणवीस\n“शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करण्याची मानसिकता पूर्वीपासूनची”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/aarogya/the-health-benefits-of-eating-garlic-are-it", "date_download": "2020-01-20T12:58:00Z", "digest": "sha1:O7M5YMYUOHGD3BXNVMV3SDHEGKKMR3AO", "length": 5425, "nlines": 120, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | Breaking & Latest Marathi News, Live Updates", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://halfpricebooks.in/products/charitra-ashi-ghadtat-by-milind-joshi", "date_download": "2020-01-20T12:24:46Z", "digest": "sha1:4TZ244YDBYFSEXFLE6N6VMN6W26PHDBG", "length": 3581, "nlines": 81, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Charitra Ashi Ghadtat by Milind Joshi Charitra Ashi Ghadtat by Milind Joshi – Half Price Books India", "raw_content": "\nया जगात जी माणसं स्वकर्तृतवावर मोठी झाली, त्यांचा जीवनप्रवास खडतर होता. संघर्षाच्या आणि संकटांच्या मालिका त्यांच्या स्वागतासाठी उभ्या होत्या. नियती त्यांची सत्वपरीक्षा घेत होती. तरीही मोडून न पडता ही माणसं संकटांवर स्वार झाली. जीवनाबद्दलची निष्ठा, प्रचंड ध्येयवाद, दुर्दम्य इच्छाशक्ती, अथक परीश्रम आणि सकारात्मक दृष्टीकोनाच्या बळावर त्यांनी मोठी झेप घेतली, म्हणून त्यांचा जीवनग्रंथ समृध्द आणि संपन्न झाला. इतरांसाठी तो प्रेरणादायी ठरला. या पुस्तकांचे वाचन करताना युवकांच्याही मनात आकांक्षा निर्माण होतील आणि मुलांना स्वत:चे एक कर्तृत्वशिखर खुणवू लागेल. मुलं मोठया हिमतीने आणि आत्मविश्‍वासाने त्या शिखरांच्या दिेशेने झेपावतील. असाध्य ते साध्य करता सायास या संत तुकारामांच्या तत्वज्ञानाची अनुभूती घेतील. त्यांचाही जीवनग्रंथ देखणा होईल. हे सारे घडावे यासाठीच हा लेखन प्रपंच.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/marathi-bigg-boss/bigg-boss-marathi-2-season-21-june-2019-episode-26-day-24-25-preview-update-veena-team-strategy-for-won-task/articleshow/69884623.cms", "date_download": "2020-01-20T11:50:33Z", "digest": "sha1:VLPMDEOGP2QQGNHUAQ2GLPJVUL2CWPCH", "length": 15951, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "बिग बॉस मराठी हायलाइट्स : Bigg Boss Marathi Highlight : वीणाच्या स्ट्रॅटेजीने टीम टास्क जिंकणार? - Bigg Boss Marathi 2 Season 20 June 2019 Episode 26 Day 24-25 Update Veena Team Strategy For Won Task | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nवीणाच्या स्ट्रॅटेजीने टीम टास्क जिंकणार\nबिग बॉसच्या घरात 'एक डाव धोबीपछाड' हा टास्क सुरू आहे. हा टास्क दोन फेरीपर्यंत व्यवस्थित पार पडला असला तरी तिसऱ्या फेरीत दोन्ही टीममध्ये वाद सुरू झाले आहेत. दुसऱ्या फेरीत मॅनेजर झालेल्या वीणा आपल्या स्ट्रॅटेजीने टीमला विजयी करण्याचा प्रयत्न करत आहे.\nवीणाच्या स्ट्रॅटेजीने टीम टास्क जिंकणार\nबिग बॉसच्या घरात 'एक डाव धोबीपछाड' हा टास्क सुरू आहे. हा टास्क दोन फेरीपर्यंत व्यवस्थित पार पडला असला तरी तिसऱ्या फेरीत दोन्ही टीममध्ये वाद सुरू झाले आहेत. दुसऱ्या फेरीत मॅनेजर झालेल्या वीणा आपल्या स्ट्रॅटेजीने टीमला विजयी करण्याचा प्रयत्न करत आहे.\n'एक डाव धोबी पछाड' या टास्कमध्ये दिलेली ऑर्डर एकाच टीमने पूर्ण करायची आहे. पहिल्या फेरीतील मॅनेजर असलेले नेहा आणि विद्याधर जोशी यांच्याऐवजी बिग बॉस पराग आणि वीणा यांना आपआपल्या टीमचे मॅनेजर म्हणून घोषित करतात. त्यानंतर दोन्ही मॅनेजरमध्ये सामंजस्याने कपडे अप्रुव्ह करण्याची डील होते. यामध्ये पुढील तिसऱ्या फेरीत वीणाच्या टीमने परागच्या टीमला दोन कपडे धुवून, इस्त्री करून द्यायचे असतात. दुसऱ्या फेरीत वीणा आणि तिची टीम विजयी होते.\nदुसऱ्या फेरीत केलेल्या डीलमुळे तिसऱ्या फेरीत आपल्या टीमला पराभव स्वीकारवा लागेल याची जाणीव वीणाच्या टीमला असते. त्यामुळे पुढील फेरीत परागसोबत केलेला करार तोडणे आणि तिसऱ्या फेरीत परागच्या टीमला रोखणे अशी स्ट्रॅटेडी वीणाची टीम आखते. त्याचवेळी तिसऱ्या फेरीत आपल्याकडे अधिक कपडे आले पाहिजे यासाठी पराग आपल्या टीमसोबत प्लानिंग करतो. तिसऱ्या फेरीच्या वेळी वीणाच्या टीमकडे फक्त दोनच कपडे येतात. तर, परागच्या टीमकडे आठ कपडे येतात. त्यामुळे या फेरीत परागची टीम विजयी होण्याची शक्यता अधिक असते. त्यानंतर वीणाची टीम आपली दुसरी स्ट्रॅटेजी सुरू करते. आमचा मॅनेजर सुट्टीवर असल्यामुळे तुमचे कपडे कोणी अप्रुव्ह करायला येणार नाही, असे परागच्या टीमला सांगण्यात येते. यामुळे दोन्ही टीममध्ये वाद निर्माण होतो.\nपरागची टीम वीणाच्या टीमला अपात्र ठरवण्याची मागणी बिग बॉसकडे करते. तर, तिसऱ्या फेरीत कपडे घेण्यापासून कसे रोखले, धक्काबुक्की केली याची माहिती देत वीणाची टीम परागच्या टीमविरोधात बिग बॉसकडे तक्रार करते.\nइतर टास्कप्रमाणे हा टास्क सांमजस्याने पार पडले असे वाटत असताना या टास्कमध्येही जोरदार वादावादी सुरू होते. वीणाची टीम परागच्या टीमकडून त्यांचे कपडे पळवण्याचे प्रयत्न करतात. त्यावरून असे कपडे पळवू शकत नसल्याचे नेहा, पराग, माधव व इतर सदस्य सांगतात. तर, साम, दंड, भेद याचा चातुर्याने वापर करता येऊ शकते असे वीणाच्या टीममधील सदस्यांचा दावा असतो. त्यानंतर साम, दाम, दंड, भेद असं म्हणत शिव परागच्या टीमकडून कपडे हिसकावण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान, नेहा आणि शिवमध्ये शाब्दिक बाचाबाची होते. त्यात पराग ही उडी घेतो. पराग आणि शिव हे दोघेही 'साम, दाम, दंड, भेद' असे मोठ्या आवाजात म्हणत असतात. यामध्ये काही सदस्यमध्ये आल्यामुळे हा शाब्दिक वाद थांबतो. मात्र, यामुळे परागला त्रास होतो.\nया दरम्यान, कपडे पळवापळवी आणि शाब्दिक वादाचा फायदा घेऊन वीणाच्या टीममधील सदस्य परागच्या टीमचे कपडे, इस्त्री लपवून टास्क पूर्ण करण्यासाठी अडथळा निर्माण करतात. आता वीणाच्या टीमची स्ट्रॅटेजी त्यांच्या टीमला विजयी करणार का, गुरुवारी टास्कमध्ये सुरू झालेला वाद शुक्रवारी आणखी वाढणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमराठी बिग बॉस:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nघटस्फोटाच्या १४ वर्षांनंतर पुन्हा एकदा पत्नीच्या प्रेमात पडला सुपरस्टार\nजावेद अख्तरांनी दिले शबाना आझमींच्या तब्येतीचे Updates\nप्रदर्शित झाला आयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानचा ट्���ेलर\nघटस्फोटानंतर रुपाली भोसले पुन्हा प्रेमात\nपरवीन बाबीचा मृतदेह तीन दिवस घरात पडून होता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nवीणाच्या स्ट्रॅटेजीने टीम टास्क जिंकणार\nबिग बॉसमधील वाद विकोपाला, साम दाम दंड भेदाचा वापर...\nबिग बॉसः नेहा कोणाला म्हणतेय 'टीम ब्रेकर'...\nबिग बॉस : शिव आणि नेहा, पराग यांच्यात होणार वाद...\nपरागला मारायचे आहेत एका दगडात दोन पक्षी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2020-01-20T12:27:19Z", "digest": "sha1:HQFOVHLZVWUP76RT24JRKIVHBTHXUTDQ", "length": 5976, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पिवळी नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nपिवळी नदी ही महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एक नदी आहे. विदर्भातील एक नदी.\nविदर्भातील इतर नद्या प्रमाणेच हि सुद्धा दक्षिण वाहिनी नदी असावी\nया नदी बद्दल जास्त संशोधन झाले नाही,\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\nपिवळी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जून २०१७ रोजी ०८:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन��स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/logic-behind-company-logos/", "date_download": "2020-01-20T11:11:25Z", "digest": "sha1:3PJ2AB3MUHCOUMFV5RKWFZDFTQRVZM7Y", "length": 10122, "nlines": 73, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "या प्रथितयश कंपन्यांच्या लोगोमध्ये सुद्धा त्यांच्या यशाचं रहस्य दडलंय !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nया प्रथितयश कंपन्यांच्या लोगोमध्ये सुद्धा त्यांच्या यशाचं रहस्य दडलंय \nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nएखाद्या मोठ्या कंपनीची ओळख असतो त्या कंपनीचा लोगो , त्या कंपनीच मानचिन्ह आणि त्या कंपनीच ब्रीदवाक्य , कंपनीच्या लोगोला व टॅग लाईन ला मार्केटिंग क्षेत्रात प्रचंड महत्व आहे.\nएखादया कंपनीचा ब्रँड होण्यासाठी लोगो ची गरज असतेच. जर आपण एखादी कार खरेदी करायला गेलो तर त्या कारवर असलेल्या कंपनीच्या लोगोवरून त्या कारचे मूल्य ठरते. त्या लोगोवरून त्या कारच्या कंपनीचा व त्या कंपनीच्या विश्वासहार्यतेची कल्पना येते.\nआज आम्ही तुम्हाला या मोठंमोठाल्या ब्रँड्सच्या लोगोजच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहोत.\nअमेझॉन जगातील सर्वात मोठी ऑनलाइन बाजारपेठ आहे. अमेझॉन ही प्रचंड मोठी आर्थिक ताकद असलेली व कोटीचे share स्वतःच्या नावावर असलेली कंपनी आहे. Amazon चा लोगो देखील नावाप्रमाणेच आकर्षक आहे.\nA आणि Z मध्ये असलेला Arrow दर्शवतो की अमेझॉनवर जगातील A पासून Z पर्यंत सर्व गोष्टी उपलब्ध आहेत.\nBaskins Robbins हे जगप्रसिद्ध केकशॉप आहे. ज्याठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे केक , पेस्ट्रीज आणि आईस्क्रीम उपलब्ध असतात.\nजर आपण Baskin Robbins च्या BR मधल्या डार्क पिंक सर्कलला लक्ष देऊन बघितलं तर आपल्याला ३१ हा अंक त्यात दिसतो. तर ३१ हा अंक दर्शवतो की Baskins Robbins मध्ये ३१ प्रकारचे आईस्क्रीम फ्लेवर्स उपलब्ध आहेत.\nGoodwill ही अमेरिका स्थित एक ना फायदा ना तोटा या तत्वावर काम करणारी एक संस्था आहे. जी लोकांना नोकरी आणि काम देते. Goodwill मध्ये गरीब व अशिक्षित लोकांना स्वतःची कमाई करण्याची संधी भेटत असते.\nGoodwill चा लोगो देखील तिच्या कामाप्रमाणेच आहे. जर आपण लोगो मधील G कडे लक्षपूर्वक बघितलं तर आपल्याला स्मितहास्य करणारा स्माईली फेस दिसेल. जो Goodwill कडून लाखो लोकांच्या चेहऱ्यावर नोकरी देऊन स्मितहास्य आणण्याचे प्रतिक आहे.\nही एक सामाज���क संघटना असून आफ्रिकेतील मुलांच्या कल्याणासाठी कार्य करते व त्या मुलांना चांगले आरोग्य, शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करते. यांचा Logo मध्ये आफ्रिकन माहाद्वीपाची प्रतिकृती दिसते.\nयाबरोबरच लोगो ला जर आजून बारकाईने बघितले तर या लोगो मध्ये डाव्याबाजूला एक लहान मुलगा आणि उजव्या बाजूला एका वयस्क माणसाच ओझरत रूप दिसेल.\nPinterest ही एक वेबसाईट आहे ज्यावर आपल्याला हवी ती माहिती उपलब्ध आहे. Pinterest च्या लोगो कडे जर लक्षपूर्वक बघितलं तर त्यातील P हा एका बोर्ड पिन प्रमाणे दिसतो ज्याचा अर्थ होतो की इथे तुम्हाला हवं ते उपलब्ध आहे.\nनावाप्रमाणेच Spartan Golf Club हे खूप मोठं Golf Club असून जगात त्याचा विविध शाखा आहेत . Golf या प्रसिद्ध खेळासाठी ते सुयोग्य ग्राउंड तयार करतात व तिथे अनेक लोक गोल्फची तयारी करतात.\nतर आपण जेव्हा Spartan Golf Club च्या लोगो कडे बारकाईने बघतो तेव्हा त्यात एका “ग्रीक स्पार्टन” सैनिकाची प्रतिकृती दिसून येते.\nSony VAIO हा Sony कंपनीचा लॅपटॉप क्षेत्रातील ब्रँड असून, VAIO सिरीजच्या लॅपटॉपला जगभर मागणी आहे. Sony VAIO च्या लोगोमध्ये पण एक वैशिष्ट्य आहे. यात Sony VAIO मध्ये VA हे इनलोग वेव्ह चे तर IO मध्ये डिजिटल वेव्ह चे दर्शक आहेत.\nअश्याप्रकारे आज आपण विविध कंपनी व संस्था आणि त्यांचा लोगोचे महत्व जाणून घेतले, जर तुम्हाला आजून कुठल्या लोगोची माहीती असेल तर ती नक्की कंमेंट बॉक्स मध्ये द्या.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← मॅच हरूनही धोनीने असा रेकॉर्ड बनवलाय, जो आजवर कित्येक दिग्गजांना हूल देत होता\nटॅक्सी चालवणारा कोलकात्याचा राजा →\nशेअरहोल्डर्स आणि स्टेकहोल्डर्स मध्ये बरेच जण गफलत करतात, जाणून घ्या नेमका फरक\nएसबीआयच्या लोगोचं हे अहमदाबाद कनेक्शन तुम्हाला माहित आहे का\nया कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या सुविधा पाहून डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/mpsc/current-affairs/13-Mar-19/marathi", "date_download": "2020-01-20T11:16:11Z", "digest": "sha1:WDBU4GHDBEDT7HK75ZQCDXWUVCLSU4QA", "length": 22465, "nlines": 1017, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "Reliable Academy", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nतामिळनाडू हे सर्वाधिक औद्योगिक रा���्य आहे: RBI\nडॉ. ए. के. मोहंती: भाभा अणू संशोधन केंद्राचे नवे संचालक\nसायबर सेन्सरशिपच्या विरोधात जागतिक दिन: 12 मार्च\nअमेरिका देशाबाहेरील त्यांची इमिग्रेशन सेवा कार्यालये बंद करण्याच्या मार्गावर\nतामिळनाडू हे सर्वाधिक औद्योगिक राज्य आहे: RBI\nभारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून प्रकाशित करण्यात आलेल्या 'हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑन इंडियन स्टेट्स 2018-19' या दस्तऐवजाची चौथी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली आहे.\nत्यानुसार, 2016-17 या वित्त वर्षापर्यंतच्या काळात देशातल्या एकूण कारखान्यांच्या संख्येच्या 15.84% कारखाने तामिळनाडू राज्यात असून तो त्यासंदर्भात अग्रस्थानी आहे.\nतामिळनाडूच्या पाठोपाठ महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश आणि उत्तरप्रदेश अश्या राज्यांचा क्रम लागतो आहे.\nतामिळनाडू सर्वाधिक औद्योगिक राज्य ठरला. राज्यात 2016-17 या वित्त वर्षापर्यंत 37220 कारखाने कार्यरत होते.\nगुंतवणुकीचे भांडवल आणि उत्पादक भांडवल याच्यासंदर्भात, गुजरात अग्रस्थानी असून त्याच्यापाठोपाठ महाराष्ट्र आघाडीवर आहे.\nअंदमान व निकोबार 18 कारखान्यांसह सर्वात कमी कारखाने असलेला किमान औद्योगिक राज्य ठरला. त्याच्याआधी सिक्कीम (71), मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.\nभारतातला सर्वात प्रदूषित शहर ठरलेल्या दिल्लीत 3507 कारखाने होते.\nडॉ. ए. के. मोहंती: भाभा अणू संशोधन केंद्राचे नवे संचालक\nदिनांक 12 मार्च 2019 रोजी भाभा अणू संशोधन केंद्र (BARC) याच्या संचालक पदाची जबाबदारी डॉ. अजित कुमार मोहंती यांनी स्वीकारली.\nडॉ. मोहंती एक प्रसिद्ध वैज्ञानिक आणि भाभा अणू संशोधन केंद्राच्या भौतिक समूहाचे संचालक आहेत.\nत्यांच्या 36 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी आण्विक भौतिकशास्त्राच्या विविध क्षेत्रात कार्य केले आहे.\nभाभा अणू संशोधन केंद्र (BARC) या संस्थेची दिनांक 3 जानेवारी 1954 रोजी अटॉमिक एनर्जी इस्टेब्लिशमेंट, ट्रॉम्बे (AEET) या नावाने स्थापना झाली.\nपुढे 1966 साली भाभा यांच्या मृत्यूनंतर, दिनांक 22 जानेवारी 1967 रोजी केंद्राचे वर्तमान नावाने नामकरण करण्यात आले.\nही भारतातली प्रमुख अणू संशोधन विषयक सुविधा आहे. त्याचे मुख्यालय मुंबई (महाराष्ट्र) येथे आहे.\nडॉ. होमी जे. भाभा त्याचे संस्थापक मानले जातात.\nभारताचे पहिले-वहिले पॉवर रिएक्टर ‘तारापूर अणू वीज केंद्र’ येथे अमेरिकेच्या मदतीने स्थापन करण्यात आले.\nसायबर सेन्सरशिपच्या विरोधात जागतिक दिन: 12 मार्च\nदरवर्षी 12 मार्च या दिवशी ‘सायबर सेन्सरशिपच्या विरोधात जागतिक दिन’ (World Day Against Cyber Censorship) पाळला जातो, जो दरवर्षी आयोजित केला जाणारा एक वार्षिक ऑनलाइन कार्यक्रम आहे.\nसबंध आणि मुक्त इंटरनेट या संकल्पनेला समर्थन देणारी ही चळवळ सर्वांना मुक्त इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने चालविण्यात आली आहे.\nतसेच जगभरातल्या सरकारांकडून भाष्य-स्वातंत्र्यावर लादल्या जाणार्‍या बंधनाच्या प्रश्नाला संबोधित करण्यासाठी हा दिन पाळला जातो.\nरीपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स (पॅरिसची आंतरराष्ट्रीय अशासकीय संस्था) आणि अॅमेनिस्टी इंटरनॅशनल या संस्थांच्या विनंतीवरून दिनांक 12 मार्च 2008 रोजी पहिल्यांदा ‘सायबर सेन्सरशिपच्या विरोधात जागतिक दिन’ पाळला गेला होता.\nहा आता रीपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स यांच्या नेतृत्वात आयोजित केला जाणारा एक वार्षिक जागतिक कार्यक्रम बनला आहे.\n2010 साली रीपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स तर्फे ‘नेटिझन पारितोषिक’ देण्याचे सुरू करण्यात आले.\nजो ऑनलाइन अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखण्यात उत्कृष्ट योगदान देणारा इंटरनेट वापरकर्ता/ब्लॉगर/व्यक्ती/गट यांना दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे.\nअमेरिका देशाबाहेरील त्यांची इमिग्रेशन सेवा कार्यालये बंद करण्याच्या मार्गावर\nसंयुक्त राज्ये अमेरिकेच्या सरकारने देशाबाहेर कार्यरत असलेली त्यांची इमिग्रेशन सेवा कार्यालये बंद करण्याच्या दिशेने पावले उचललेली आहे.\nअमेरिकेच्या सिटिजनशीप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस या विभागाने स्पष्ट केलेल्या माहितीनुसार, सरकार 20 देशांमधील त्यांची कार्यालये बंद करण्यासंबंधीच्या चर्चेच्या प्रारंभिक टप्प्यावर आहे.\nदेशांतर्गत प्रश्नांना संबोधित करण्यासाठी आणि त्यामधून वर्षभरात लाखो डॉलर्सची रक्कम बचत करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले जात आहे.\nसद्यस्थितीत ब्रिटन, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, इटली, भारत, फिलीपिन्स, चीन आणि इतर देशांमध्ये अमेरिकेची इमिग्रेशन सेवा कार्यालये असून तिथे जवळपास 70 कर्मचारी कार्यरत आहेत.\nसंयुक्त राज्ये अमेरिका (USA/US/अमेरिका) हा उत्तर अमेरिका उपखंडातला एक देश आहे.\nवॉशिंग्टन डी.सी. हे या देशाचे राजधानी शहर आहे.\nयूएस डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व ��िषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/arvind-sawant-criticized-bjp-marathi-news/", "date_download": "2020-01-20T12:08:05Z", "digest": "sha1:TVI4NXN3ZTGLGL4NPAKXSHTFM4S2F7GQ", "length": 10535, "nlines": 94, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "युती तुटताच केंद्रिय मंत्री राहिलेले अरविंद सावंत यांची भाजपवर जोरदार टीका; म्हणतात...", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शिर्डीकरांचे समाधान; आंदोलन मागे\nआता काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना नवरदेव बनवलं- असदुद्दीन ओवैसी\n‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितला अनिल कुंबळेंचा ‘तो’ किस्सा\n दोन शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार\nदिवसा आमच्यासोबत आणि रात्री काँग्रेससोबत, हे क्लेशदायक- सुधीर मुनगंटीवार\nबहुमत आहे म्हणून जबरदस्तीने कोणतीही गोष्ट लादू नये; भाजप नेत्याचा घरचा आहेर\nजेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे तळवे चाटत होता, तेव्हा…; जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका\nपृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर शिवेसनेचा खुलासा\nसीएए विरोधात 24 जानेवारीला राज्यव्यापी बंद; 35 संघटनांचा पाठिंबा\nसंघाच्या मर्जीप्रमाणे देश कदापी चालू शकणार नाही- हुसेन दलवाई\nThodkyaat - थोडक्यात - बातमी जशी आहे तशी\nयुती तुटताच केंद्रिय मंत्री राहिलेले अरविंद सावंत यांची भाजपवर जोरदार टीका; म्हणतात…\nयुती तुटताच केंद्रिय मंत्री राहिलेले अरविंद सावंत यांची भाजपवर जोरदार टीका; म्हणतात…\nनवी दिल्ली | देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एका रात्रीत 2700 झाडांची कत्तल करण्यात आली आणि आपण चर्चा करतो प्रदूषणावर, वातावरण बदलावर.. सरकारकडे काही नियोजन आहे का अशा शब्दात दिल्लीच्या प्रदूषण तसंच आरेविषयी प्र��्न उपस्थित करत शिवसेना खासदार आणि माजी केंद्रिय मंत्री अरविंद सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे.\nआपण वातावरण बदलावर चर्चा करतो. इलेक्ट्रॉनिक कचऱ्याबाबत कधी विचार केला नाही. बॅटरीच्या गाड्या येत आहेत. हा कचरा कुठे फेकला जाईल याचा कधी विचार केला आहे का सरकारकडे याबाबत काही नियोजन आहे का सरकारकडे याबाबत काही नियोजन आहे का असा प्रश्न त्यांनी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना विचारला.\nदिल्लीचं प्रदूषण हा एवढा गंभीर मुद्दा बनला असताना लोकसभेत अगदी बोटावर मोजण्याएवढेच खासदार या विषयावर बोलण्यासाठी उपस्थित होते. फक्त 18 टक्के खासदारांची या चर्चेसाठी उपस्थिती होती, ज्यात अरविंद सावंत यांनीही सहभाग घेऊन मुंबईचं प्रतिनिधित्व केलं.\nदरम्यान, युती तुटल्यानंतर शिवसेना खासदारांनी आक्रमक रूप धारण केलं आहे. दोन दिवसांपूर्वी सेनेने संसदेच्या बाहेर महाराष्ट्रातील अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आणि वाढिव मदत मिळावी म्हणून आंदोलन केलं होतं.\n‘त्या’ रात्री मला झोप लागली नाही; पंतप्रधान…\nमहिला जिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या खाडकन कानाखाली वाजवली…\nसर्वज्ञ आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, माणिकबाग, पुणे\nबैठका बस्स करा… आता लवकरात लवकर निर्णय घ्या; शिवसेनेची काँग्रेसकडे मागणी https://t.co/Q0lWIHX3MN\n…नाही तर त्या रामदेव बाबाला महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही- जितेंद्र आव्हाड https://t.co/FY8151Wuzv @Awhadspeaks #Baba_Ramdev\nरामदेव बाबांचं डाॅ.आंबेडकर आणि पेरीयारांसंबधी वादग्रस्त वक्तव्य, नेटकरी म्हणतात ‘बाबा’ला अटक करा\nबैठका बस्स करा… आता लवकरात लवकर निर्णय घ्या; शिवसेनेची काँग्रेसकडे मागणी\nशिवसेनेसोबत काडीमोड घेतल्यानंतर भाजप थाटणार मनसेबरोबर संसार\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n‘त्या’ रात्री मला झोप लागली नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खुलासा\n…म्हणून या पोलिसानंं लग्नपत्रिकेवर छापला आर. आर. पाटलांचा फोटो\nमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शिर्डीकरांचे समाधान; आंदोलन मागे\nआता काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना नवरदेव बनवलं- असदुद्दीन ओवैसी\n‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितला अनिल कुंबळेंचा ‘तो’ किस्सा\nपहिली ते सातवी सर्व विषयांचं एकच पुस्तक; शिक्षण विभागाचा नवा प्रयोग\n दोन शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार\nदिवसा आमच्यासोबत आणि रात्री काँग्रेससोबत, हे क्लेशदायक- सुधीर मुनगंटीवार\nबहुमत आहे म्हणून जबरदस्तीने कोणतीही गोष्ट लादू नये; भाजप नेत्याचा घरचा आहेर\nजेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे तळवे चाटत होता, तेव्हा…; जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/advice.html?page=2", "date_download": "2020-01-20T11:31:14Z", "digest": "sha1:LQMRC7JSIMOFHXULZ7LOZV4SIDW2TZ57", "length": 10863, "nlines": 119, "source_domain": "zeenews.india.com", "title": "advice News in Marathi, Latest advice news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nऔरंगाबाद | गावोगावी जाऊन कर्जमाफीचा प्रचार करा - रावसाहेब दानवे\nनारायण राणेंविषयी केसरकरांचा भाजपला सल्ला\nराणे शिवसेनेचे आमदार फोडण्याची भाषा करताहेत हे आमदार पैशाच्या जीवावर फोडणार का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.\nनाव न घेता करणाचा कंगनाला सल्ला...\nकंगना रणावतने टीव्हीवर एका शो मध्ये दिलेल्या मुलाखतीनंतर बॉलिवूड वर्तुळात ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या मुलाखतीत तिने हृतिक रोशन, आदित्य पांचोली, अध्ययन सुमन, करण जोहर याच्याबद्दल बेधडक व्यक्तवे केली.\nअजान वादात मिकाची उडी, सोनू निगमला दिला हा सल्ला\nगायक सोनू निगम याच्या वादग्रस्त ट्विटनंतर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, सोनू आपल्या ट्विटवर कायम आहे. आता या वादात गायक मिका सिंग याने उडी घेतली आहे. मी सोनूची इज्जत करतो. जर भोंग्यांचा त्रास होत असेल तर त्यांने आपले राहते घर बदलले पाहिजे, असा सल्ला मिराने दिलाय.\nमहिलांबद्दल बोलताना भान बाळगा-हायकोर्ट\nत्यांना देशभक्ती नव्याने शिकवावी लागेल, मोदींना उद्धव यांचा टोला\nशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. भ्रष्टाचार हा परकीय भूमीवर जाऊन हशा, टाळ्या मिळवण्याचा विषय नाही. परदेशात जाऊन देशाविषयी बरं बोलायला हवं, असं उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावलंय.\nव्हिडिओ : फॅमिली फिजिशन देतोय 'पत्नीला मारहाण करण्याचे' सल्ले\nसौदी अरबमध्ये चित्रित करण्यात आलेला एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर चर्चेचा विषय ठरलाय. हा व्हिडिओ एका फॅमिली थेरपिस्टनं अपलोड केलाय... आणि या व्हिडिओत तो आपल्या पत्नी���ा मारहाण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सुचवताना दिसतोय.\n'नीट'चा गोंधळ मिटवण्यासाठी वरुण गांधींचा सल्ला\n'नीट'चा गोंधळ मिटवण्यासाठी वरुण गांधींचा सल्ला\nमुख्यमंत्र्यांचा नागपुरातल्या पोलिसांना सल्ला\nमुख्यमंत्र्यांचा नागपुरातल्या पोलिसांना सल्ला\nसैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळे आपल्या गावातील अनुभवाबाबत बोलताना म्हणतो, मी एकदा मौन धरले होते, मी फार कमी बोलत होतो, तेव्हा लोकच म्हणायला लागले. लोकांना मी संत वाटायला लागलो, लोक मला म्हणायला लागले, लेका तू तर लईच भारी तू नॉनव्हेजही खात नसेल, पण मी सांगायचो मी खातो.\nदुष्काळाला घाबरू नका- श्री श्री रवीशंकर\nदुष्काळाला घाबरू नका- श्री श्री रवीशंकर\nशेतकऱ्यांना बाबासाहेब पुरंदरेंचा सल्ला\nशेतकऱ्यांना बाबासाहेब पुरंदरेंचा सल्ला\n'पाकिस्ताननं काश्मिरात नाक खुपसू नये' - विकास स्वरुप\nनवी दिल्ली : भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी पाकिस्तानला सज्जड दम भरला आहे.\nरणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर सलमानने कतरिनाला दिला मोलाचा सल्ला\nमुंबई : कतरिना आणि रणबीरच्या ब्रेकअप नंतर कतरिना फारच अपसेट असल्याचं समजतंय.\n'२०१८ पर्यंत आई होऊ नका \nया लॅटिन अमेरिकी देशातील सरकारने देशातील महिलांना अजब सल्ला दिल्ला आहे. नवजात बालकांमध्ये पसरत जाणाऱ्या 'जीका' नावाचा विषाणू हा देशात गंभीर विषय बनल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढील दोन वर्षांसाठी गर्भधारण न करण्याचा सल्ला महिलांना देण्यात आला आहे.\nTanhaji Box Office Collection : 'तान्हाजी'च्या कमाईत मोठी उसळी; आकडे पोहोचले....\nरोहित शर्माच्या नावे नवे रेकॉर्ड, जयसूर्याला टाकलं मागे\nही तर हद्द झाली....; दीपिकावर नेटकरी संतापले\n'या' राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी मिळणार यश\nवडिलांचं छत्र हरपलेल्या विद्यार्थ्याने लिहिला मन हेलावणारा निबंध\n'तान्हाजी'तील ऐतिहासिक प्रसंगांविषयी सैफचा मोठा खुलासा\nतिरुपती देवस्थानचा मोठा निर्णय\nनांदेडमध्ये सातवीच्या मुलीवर २ शिक्षकांचा लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, वनडे मालिका २-१ ने जिंकली\n...म्हणून स्वत:च्याच लग्नाला पोहोचू शकला नाही लष्कराचा जवान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://live.anandnagri.com/news/sports/1809/Ashwin,_Ravindra_Jadeja,_Jayant_Yadav_rest?.html", "date_download": "2020-01-20T12:02:06Z", "digest": "sha1:XYK4POZDF6AZHORY3OM23K3SDCSLABM6", "length": 8241, "nlines": 82, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादवला विश्रांती? - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nअश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादवला विश्रांती\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था)- आर. अश्विन, जयंत यादव आणि रवींद्र जडेजाला विश्रांती देण्याचा निवड समितीचा विचार असल्याचे वृत्त आहे\nभारत आणि इंग्लंड दरम्यान एकदिवसीय सामने आणि टी-20 सामने होणार आहेत. 15 जानेवारीपासून या सामन्यांना सुरुवात होणार आहे. या सामन्यांसाठी आर. अश्विन, जयंत यादव आणि रवींद्र जडेजाला विश्रांती देण्याचा निवड समितीचा विचार असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यानंतर बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामने होणार आहेत. त्या सामन्यांसाठी कुठल्याही प्रकारचा धोका बीसीसीआयला घ्यायचा नाही त्यामुळे या तिघांना विश्रांती देण्याचा विचार बीसीसीआय करत आहे.\nइंग्लंडविरुद्धच्या सामन्यांच्या सरावासाठी आपण हजर राहणार असल्याचे एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने बीसीसीआयला सांगितले आहे. सामने सुरू होण्याआधी दोन सराव सामने होतील. महेंद्र सिंह धोनीने दोन वर्षांपूर्वी कसोटी सामन्यातून निवृत्ती पत्करली आहे. महेंद्र सिंह धोनीने सराव सामन्यांना आपण उपस्थित राहणार आहोत असे कळवल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. या दोन सराव सामन्यांपैकी एक सामना दिवसा होईल तर दुसरा सामना डे-नाइट असणार आहे.\nधवन आणि नायर यांची खेळण्याची शक्यता- शिखर धवनला न्यूझीलंडच्या कसोटी सामन्यादरम्यान जखम झाली होती. या सराव सामन्यादरम्यान धवनच्या फिटनेसची चाचणी घेण्यात येईल. धवनने रणजीमध्ये देखील खेळला आहे. जर सराव सामन्यात तो फिट ठरला तर तो एकदिवसीय सामन्यात खेळू शकेल.\nपहिल्याच सामन्यात कसोटीमध्ये त्रिशतक झळकवणाऱ्या करुन नायर हा देखील एकदिवसीय आणि टी-20 मध्ये खेळण्याची शक्यता आहे,\nमनिष पांडेला देखील सराव सामने खेळायला मिळणार आहे. निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी नवीन खेळाडूंना पूरेपूर संधी मिळे अ���े आश्वासन याआधीच दिले आहे. दुसऱ्या सराव सामन्यासाठी खेळण्याची अजिंक्या राहणेची इच्छा आहे. परंतु त्याच्या हाताला फ्रॅक्चर झालेले असल्यामुळे निवड समितीला हा धोका पत्करणे अयोग्य वाटत आहे.\nअविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/iti-buldhana-recruitment-16082018.html", "date_download": "2020-01-20T11:34:38Z", "digest": "sha1:RVUJKQZFMFEN4WJM5J7I7LTEIYLNLYSN", "length": 9928, "nlines": 171, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र [ITI] मलकापूर येथे विविध पदांच्या ०४ जागा", "raw_content": "\nशासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र [ITI] मलकापूर येथे विविध पदांच्या ०४ जागा\nशासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र [ITI] मलकापूर येथे विविध पदांच्या ०४ जागा\nशासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र [Government Industrial Training Institute, Malkapur] मलकापूर येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज / ई-मेल करण्याचा अंतिम दिनांक २० ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nशिल्प निदेशक (ShilpaNideshak) : ०२ जागा\nएम्प्लॉबिलिटी स्किल (Employbility Skill) : ०१ जागा\nनिदेशक (Nideshak) : ०१ जागा\nवेतनमान (Pay Scale) : ६,५००/- रुपये ते १२,०००/- रुपये\nनोकरी ठिकाण : बुलढाणा\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 20 August, 2018\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nसर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र\nसर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती\nदिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या\nशैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती\nव्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडि���ो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)\nमध्य रेल्वे [Central Railway] मुंबई येथे सल्लागार पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२०\nप्रगत संगणन विकास केंद्र [CDAC] हैद्राबाद येथे प्रकल्प अभियंता पदांच्या २६ जागा\nअंतिम दिनांक : २५ जानेवारी २०२०\nइंदिरा गांधी इंस्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च [IGIDR] मुंबई येथे वित्त अधिकारी पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : २१ फेब्रुवारी २०२०\nजिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय [CDMO] पालघर येथे विधी अधिकारी पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : ०४ फेब्रुवारी २०२०\nडिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी [DIAT] मध्ये कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : २९ जानेवारी २०२०\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [TRTI] पुणे येथे विभागीय चौकशी अधिकारी पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२०\nमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [Maha Metro] मध्ये विविध पदांच्या ०३ जागा\nअंतिम दिनांक : १२ फेब्रुवारी २०२०\nमुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड [MRVC] मध्ये उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२०\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/RAVINDRA-THAKUR.aspx", "date_download": "2020-01-20T13:00:37Z", "digest": "sha1:X4RCQMHLH3ZUBGJ33WOOX6OK7XSCPHUI", "length": 9469, "nlines": 138, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nप्राध्यापक आणि माजी प्रमुख, मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. कथा, कविता, कादंबरी, नाटक, समीक्षा, संपादन, अनुवाद इत्यादी विविध स्वरूपाचे लेखन. आजपर्यंत सुमारे २५ ग्रंथ प्रकाशित. काही ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर... महात्मा या बहुचर्चित कादंबरीचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित. हिंदी अनुवाद प्रकाशनाधीन. म. फुले यांच्या जीवनचरित्��ावरील क्रांति संगर या नाटकाचा हिंदी अनुवाद प्रकाशनाधीन. महात्मा या कादंबरीस रणजित देसाई, रा. तु. पाटील परखड हे पुरस्कार. दोन समीक्षा ग्रंथांना शिवाजी विद्यापीठाचे उत्कृष्ट समीक्षा ग्रंथ पुरस्कार. शैक्षणिक आणि वाङ्मयीन कार्याबद्दल २००७ मध्ये शिवाजी विद्यापीठातर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कार. अनेक विद्याथ्र्यांना एम.फिल. आणि पीएच.डी.साठी मार्गदर्शन. त्यांच्या साहित्यकृती आणि एकूणच साहित्यावर अनेक विद्यापीठांतून संशोधनकार्य सादर. म. फुले यांचे जीवनकार्य आणि इतर अनेक वाङ्मयीन विषयांवरील अभ्यासू व्याख्याते म्हणून प्रसिद्ध.\nहे पुस्तक सुधा मुर्तींनी \"T. J. S. George\" ह्यांना अर्पण केले असून, इंग्रजी भाषेत लेखन करायची प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन, त्यांच्यातील सुप्त लेखनकौशल्य जागृत करून साहित्यातील विविध प्रयोग करून पाहण्यास George ह्यांनी त्यांना व अनेकांना उत्तेजन दिले हे असे त्या म्हणतात. पुस्तकातील कथा, सत्यकथा असून प्रत्येक कथा ही मनुष्य स्वभावाची सुंदर आणि घृणास्पद अशी दोन्ही रूपे उलगडत जाते.\"आयुष्य सन्मानाने कसं जगता येत\" हे सुधा मूर्तींनी हिंमत आणि धैर्य दाखवून पारंपरिक प्रथांच्या गुलामगिरीत अजाणतेपणे अडकलेल्या स्त्रियांची सुटका करून वास्तवात आणून त्याची जाणीव ह्या स्त्रियांना करून दिली आहे. सुधा मूर्तींनी इन्फोसिस फौंडेशनच काम करत असतानाच्या केलेल्या प्रवासात भेटलेल्या स्त्रियां,त्यांच्या कॉलेज जीवनातील अनुभव,वडिलांचा प्रेमळ आणि समजूतदार स्वभाव आणि त्यांची परोपकारी वृत्ती व मार्गदर्शन,भारतीय भाज्यांचं उगम स्थान, सिनेसृष्टी संदर्भात इराण,पोलंड,क्यूबा, बहामाज, उझबेकिस्तान, आइसलँड ह्या देशांतील त्यांचे बॉलीवूडच्या चाहत्यांचे अनुभव असे सोप्पे विषय घेऊन कथा मांडल्या आहेत.. साधी, सोपी आणि प्रवाही भाषाशैली हे पुस्तकाचं वैशिष्ट्य. त्यांनी देवदासी समाजासाठी जे काम केलं ते वंदनीय आहे.देवदासी सारख्या निंद्य आणि घृणास्पद परंपरेतून त्यांनी 3000 स्त्रियांची मुक्तता केली..\"तीन हजार टाके\" म्हणजे प्रत्येक स्त्रीने गोधडीच्या नक्षीत तिचा लावलेला हात म्हणजेच एक टाका आहे असे हे तीन हजार टाके असलेली गोधडी त्या सर्व स्त्रियांनी सुधा मूर्तींना पतसंस्थेच्या तिसऱ्या वर्धापनदिनाच्या सोहोळ्या दिवशी भेट म्हणून दिली आहे ���णि त्या म्हणतात,\"मला आजवर मिळालेली ही सर्वांत सुंदर भेट आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/National/Dariaganj-violence-Hearing-case-court-rebukes-the-police/", "date_download": "2020-01-20T11:54:39Z", "digest": "sha1:BYUYJUXTWGWBOWZKDRDGQFXFVHOXWLAE", "length": 2987, "nlines": 28, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शांततापूर्ण आंदोलनासाठी परवानगीची काय गरज? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › शांततापूर्ण आंदोलनासाठी परवानगीची काय गरज\nशांततापूर्ण आंदोलनासाठी परवानगीची काय गरज\nदरियागंज हिंसाचारप्रकरणी सुनावणी करताना दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने पोलिसांना फटकारले आहे. जामा मशिदीसमोर शांततापूर्ण आंदोलन सुरू असताना पोलिसांना अडचण काय होती आंदोलन रोखायला जामा मशीद पाकिस्तानात आहे काय, असा सवाल न्यायालयाने पोलिसांना केला आहे.\nन्यायालयाने म्हटले आहे की, धार्मिक स्थळांबाहेर आंदोलन करू नये, असे कुठल्या कायद्यात म्हटले आहे लोक कुठेही शांततेच्या मार्गाने आंदोलन करू शकतात. चंद्रशेखर आझाद यांनी आंदोलन केले तर काय अडचण होती लोक कुठेही शांततेच्या मार्गाने आंदोलन करू शकतात. चंद्रशेखर आझाद यांनी आंदोलन केले तर काय अडचण होती यावेळी न्यायालयाने भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद हे उगवते नेतृत्व असल्याचेही म्हटले आहे.\nअखेर साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद मिटला\n'तान्हाजी'वरून सैफला नेटकऱ्यांनी धरले धारेवर\n... आणि स्टार्कच्या बायकोने कपाळावर हात मारून घेतला\nनगर : सीएए विरोधातील सभा उधळून लावण्याचा हिंदुराष्ट्र सेनेचा इशारा\nसरकारकडे निधी भरपूर, पण निर्णय घेण्याचे ध्यैर्य नाही : गडकरी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/lawyers-death-in-thane-falls-in-the-tre/", "date_download": "2020-01-20T12:33:32Z", "digest": "sha1:75KVDREILVTLHZ5F5MMJGSM3KYEJHK7U", "length": 13237, "nlines": 146, "source_domain": "www.saamana.com", "title": "अंगावर झाड पडून वकिलाचा मृत्यू | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशास्त्रीय संगीत महोत्सवाने रसिकांना दिली सुरांची मेजवानी\nराम शिंदेंनी ‘डिवचलं’, रोहित पवारांनी ‘खिजवलं’, नगरचं राजकारण फॉर्मात\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\nईदगाह मैदानावरील सभेला ‘हिंदू राष्ट्र’चा विरोध\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; द���न्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n निर्भयाच्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nजे. पी. नड्डा शहांची जागा घेणार, भाजपच्या 11 व्या अध्यक्षपदी बिनविरोध…\nतुमच्यात धमक असती तर तुम्ही उद्योगपती असतात; नितीन गडकरींनी सनदी अधिकाऱ्यांना…\nकॅमेऱ्याला मादी समजला नर ड्रॅगन…नंतर काय झाले…वाचा सविस्तर\nप्रिन्स हॅरीने पत्नीसह सोडले राजघराणे;‘रॉयल हायनेस’ उपाधीही ठोकरली\nयेमेनमध्ये मशिदीवर क्षेपणास्त्र हल्ला, 83 जवान ठार\nइसिसच्या 250 किलो वजनाच्या दहशतवाद्याला अटक, उचलण्यासाठी बोलावली क्रेन\nआम्ही आता शांत बसणार नाही; इमरान खान यांची पुन्हा दर्पोक्ती\nआयसीसी क्रमवारीत रोहित-विराट सुस्साट; बुमराह, जाडेजाचीही आगेकुच\nविराट-रोहित जोडीचा ‘रन’धमाका, टीम इंडियाकडून ‘कांगारू मर्दन’\nइथिओपियाच्या हरिसाने रचला इतिहास, मुंबई मॅरेथॉन जिंकताना नोंदवली विक्रमी वेळ\nसुधा सिंगची जेतेपदाची हॅटट्रिक हिंदुस्थानी गटात केला पराक्रम\nहाफ मॅरेथॉनमध्ये नाशिक कनेक्शन, आरती पाटील, मोनिका आथरे अव्वल तीनमध्ये\nसामना अग्रलेख – माणुसकीला काळिमा\nठसा – डॉ. शशिकांत बऱ्हाहाणपूरकर\nदिल्ली डायरी – जगनमोहन रेड्डी यांचा ‘तीनतिघाडा’\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\n‘तान्हाजी’ पाहण्यासाठी तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख चित्रपटगृहात, अजय देवगण भावूक\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेच्या ‘झुंड’चं पोस्टर पाहिलंत का\nपाहा सई मांजरेकरचा मराठमोळा लूक\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nPhoto – थंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे ‘हे’ आहेत धोके\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\nशेतकऱ्यांपुढील नवे आव्हान – हवामान बदलाचे संकट\nटिवल्या-बावल्या – आनंदाचा ठेवा हरपला\nअंगावर झाड पडून वकिलाचा मृत्यू\nअंगावर झाड पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज शनिवारी संपली. किशोर पवार (३९) असे या तरुणाचे नाव असून व्यवसायाने तो वकील होता. उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात त्याने प्राण सोडले.\nठाण्यातील पाचपाखाडी येथील उदयनगर येथे सोसायटीतील झाड रस्त्यावरून बाईकवर जाणाऱय��� किशोरच्या अंगावर पडल्याची घटना शुक्रवारी घडली होती. त्याच्या पश्चात एक मुलगा, पत्नी, आई व वडील असा परिवार आहे. किशोरच्या मृत्यूने नामदेववाडी, पाचपाखाडी भागात शोककळा पसरली आहे.\nशास्त्रीय संगीत महोत्सवाने रसिकांना दिली सुरांची मेजवानी\n‘तान्हाजी’ पाहण्यासाठी तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख चित्रपटगृहात, अजय देवगण भावूक\nआयसीसी क्रमवारीत रोहित-विराट सुस्साट; बुमराह, जाडेजाचीही आगेकुच\nराम शिंदेंनी ‘डिवचलं’, रोहित पवारांनी ‘खिजवलं’, नगरचं राजकारण फॉर्मात\nमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर शिर्डीवासीयांचा बंद मागे\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n निर्भयाच्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nजे. पी. नड्डा शहांची जागा घेणार, भाजपच्या 11 व्या अध्यक्षपदी बिनविरोध...\nतुमच्यात धमक असती तर तुम्ही उद्योगपती असतात; नितीन गडकरींनी सनदी अधिकाऱ्यांना...\n#JammuKashmir सैन्याकडून हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nईदगाह मैदानावरील सभेला ‘हिंदू राष्ट्र’चा विरोध\nदेशातील 63 अब्जाधीश चालवू शकतात हिंदुस्थानची अर्थव्यवस्था\nया बातम्या अवश्य वाचा\nशास्त्रीय संगीत महोत्सवाने रसिकांना दिली सुरांची मेजवानी\n‘तान्हाजी’ पाहण्यासाठी तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख चित्रपटगृहात, अजय देवगण भावूक\nआयसीसी क्रमवारीत रोहित-विराट सुस्साट; बुमराह, जाडेजाचीही आगेकुच\nराम शिंदेंनी ‘डिवचलं’, रोहित पवारांनी ‘खिजवलं’, नगरचं राजकारण फॉर्मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/ceo-of-the-safran-aircraft-engines-olivier-andries-with-defence-minister-rajnath-singh/", "date_download": "2020-01-20T11:20:02Z", "digest": "sha1:VJSYFCABUZOU3PRXWAI7LGISHHTOSUOP", "length": 9012, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "करांच्या दहशतीपासून वाचवा : राफेलचे सीईओ | Dainik Prabhat", "raw_content": "\nकरांच्या दहशतीपासून वाचवा : राफेलचे सीईओ\nभारतात दीड हजार लाख डॉलर्सची गुंतवणूक करणार\nनवी दिल्ली : भारताने आकर्षक व्यावसायिक वातवरण द्यावे, कर आणि सीमाशुल्काच्या नियमांनी आम्हाला घाबरवू ��ये, अशी अपेक्षा राफेल लढाऊ विमानाचे निर्माते साफ्रनचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऑलिव्हर अँड्रीज यांनी व्यक्‍त केली. त्याच बरोबर दीड हजार लाख डॉलर्सची भारतात गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आखत आहे, असेही त्यांनी जाहीर केले.\nभारताने विकत घेतलेल्या राफेलमधील सुविधांबाबतचे सादरीकरण राजनाथसिंह यांच्या समोर केले. त्यावेळी अँड्रीज बोलत होते. प्रशिक्षण आणि देखभालीसाठी कंपनी भारतात दीड हजार लाख डॉलर्सची गुंतवणूक केण्याची योजना आखत आहे. मात्र कररचनेबाबत भारताकडून अधिक सहकार्याची अपेक्षा आहे.\nभारत ही हवाई उड्डाण क्षेत्रातील तीसरी मोठी बाजारपेठ बनली आहे. त्यामुळे भारतात देखभाल आणि दरुस्तीची सशक्त सेवा देण्याची आमची योजना आहे, असे ते म्हणाले. यावेळी राजनाथसिंह यांनी भारत गुंतवणूकदारांना योग्य वातावरण निर्मितीसाठी कटीबध्द असल्याचे सांगून आश्‍वस्त केले.\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपाकिस्तानातील बहिणीच्या प्रेमात पडून बनला आयएसआय एजंट\n#FIHProLeague : भारताचा नेदरलँड्सवर सलग दुसरा विजय\n#U19CWC : भारतीय संघाची विजयी सलामी\n#COEPZEST’20:अपंगत्वानंतरही जवानांचे उत्तर एकच “हॉव इझ द जोश हाय सर…\n#WrestleRome : बजरंग पाठोपाठ रवीकुमारने पटकावलं सुवर्णपदक\nनिर्भया दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा\nमिरचीच्या ठसक्‍याने गृहिणी बेजार\nभाजपच्या अध्यक्षपदी ‘नड्डा’ यांची बिनविरोध निवड\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\n मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\n१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन\nसहकार टिकवण्याची जबाबदारी शेतकऱ्याचीही\nआजचे भविष्य (शनिवार दि.१८ डिसेंबर २०२०)\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nमुलीच्या संसारातील अती लुडबुड धोकादायक\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nपृथ्वीराज चव्हाणांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर शिवसेनेचा खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/speakers/idance-mini-blue-bluetooth-wireless-sound-cube-price-pdE6li.html", "date_download": "2020-01-20T11:40:56Z", "digest": "sha1:XRHIGVRE4ZZUBJFOORUXAN33LPYEKESB", "length": 9730, "nlines": 215, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "इडन्स मिनी ब्लू ब्लूटूथ वायरलेस साऊंड कबे सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nइडन्स मिनी ब्लू ब्लूटूथ वायरलेस साऊंड कबे\nइडन्स मिनी ब्लू ब्लूटूथ वायरलेस साऊंड कबे\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nइडन्स मिनी ब्लू ब्लूटूथ वायरलेस साऊंड कबे\nइडन्स मिनी ब्लू ब्लूटूथ वायरलेस साऊंड कबे किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये इडन्स मिनी ब्लू ब्लूटूथ वायरलेस साऊंड कबे किंमत ## आहे.\nइडन्स मिनी ब्लू ब्लूटूथ वायरलेस साऊंड कबे नवीनतम किंमत Jan 17, 2020वर प्राप्त होते\nइडन्स मिनी ब्लू ब्लूटूथ वायरलेस साऊंड कबेहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nइडन्स मिनी ब्लू ब्लूटूथ वायरलेस साऊंड कबे सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 17,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nइडन्स मिनी ब्लू ब्लूटूथ वायरलेस साऊंड कबे दर नियमितपणे बदलते. कृपया इडन्स मिनी ब्लू ब्लूटूथ वायरलेस साऊंड कबे नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nइडन्स मिनी ब्लू ब्लूटूथ वायरलेस साऊंड कबे - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nइडन्स मिनी ब्लू ब्लूटूथ वायरलेस साऊंड कबे वैशिष्ट्य\nमॉडेल नाव Mini Blue\nटोटल पॉवर आउटपुट रुम्स 50 W\nसाटेललिते डिमेंसिओन्स 25 x 25 x 25 cm\nसाटेललिते वेइगत 7 kg\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 118 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nइडन्स मिनी ब्लू ब्लूटूथ वायरलेस साऊंड कबे\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2020 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/amnflash/two-people-were-terrified-of-a-fiery-fire-at-the-tanker-after-the-accident", "date_download": "2020-01-20T13:10:31Z", "digest": "sha1:EWUZMFZR3O7MJJGY5V7PEAQO6GZWAII6", "length": 9446, "nlines": 128, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | अपघातानंतर टॅंकरला लागलेल्या भिषण आग दोन जण दगावल्याची भिती", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nअपघातानंतर टॅंकरला लागलेल्या भिषण आग दोन जण दगावल्याची भिती\nअग्निशमन दलाच्या गाडयांनी सुमारे 3 तासांसानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोवर टँकर आगीत जाळून पूर्णपणे राख झाला होता.\n नागपूर-अमरावती महामार्गावर कोंढाळी गवानजीकच्या दुधाला पुलासमोर झालेल्या अपघातानंतर रसायन घेऊन जाणाऱ्या टँकरला भीषण आग लागली. या आगीत टॅंकरचा चालक व क्लिनरचा जागीच मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी दुपारी नागपूरहून अमरावतीच्या दिशेने रसायन घेऊन जाणाऱ्या टॅंकरचा दुधाळा गावाजवळ रस्ता दुभाजकाला धडक दिली. धडकेत टॅंकरचा टायर फुटल्याने टँकर रस्त्यावर उलटला. उलटताच टँकरने पेट घेतला व क्षणातच आगीच्या मोठ्या ज्वाळा रस्त्यावर दिसू लागल्या. या भीषण आगीमुळे अमरावती महामार्गावरची वाहतूक काही तासांसाठी बंद करण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या गाडयांनी सुमारे 3 तासांसानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोवर टँकर आगीत जाळून पूर्णपणे राख झाला होता.\nमेकअपमुळे रानू मंडल सोशल मिडीयावर ट्रोल\nहिवाळी अधिवेशनात सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याचे पंतप्रधानांचे विरोधकांना आश्वासन\n45 बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नियुक्तीस मान्यता, यशोमती ठाकूर यांची माहिती\n'मी एक काश्मिरी पंडित आहे...', अनुपम खेर यांचा सत्य परिस्थिती सांगणार व्हिडिओ\nराज्यात मार्चअखेर 6500 आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nनव्या पिढीला समतेच्या विचारांची, विकासाची दृष्टी आणि यशाची प्रेरणा मिळेल - शरद पवार\nआता मुंबई पोलीस दलात अश्वदळाचाही समावेश, 26 जानेवारीला संचलनात सहभाग\nमाळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षावर फसवणूकीचा गुन्हा दाखल\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्���व, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/technology/reliance-jio-fiber-plans-prices-to-be-revealed-on-september-5-what-we-know-so-far-61814.html", "date_download": "2020-01-20T13:07:49Z", "digest": "sha1:FKUGUWAEKQET433FCWLDNQJYTJ7YSP2J", "length": 34086, "nlines": 253, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Reliance Jio GigaFiber आज होणार लॉन्च; पाहा असेल ब्रॉडबँड राउटर, काय काय मिळणार फ्री | 📲 LatestLY मराठी", "raw_content": "\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nHyundai Kona बनली जगात सर्वाधिक उंचीवर पोहोचणारी पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही; गिनीज बुकमध्ये नोंद, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफो���्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHyundai Kona बनली जगात सर्वाधिक उंचीवर पोहोचणारी पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही; गिनीज बुकमध्ये नोंद, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\n 74 लाखाची कार आणि 7 कोटी रुपये जिंकण्याची संधी; फक्त करावे लागेल एक काम, जाणून घ्या ऑफर\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nShattila Ekadashi 2020: षट्तिला एकादशी साजरी करण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या महत्व आणि शुभ मुहूर्त\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकि��ी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nReliance Jio GigaFiber आज होणार लॉन्च; पाहा असेल ब्रॉडबँड राउटर, काय काय मिळणार फ्री\nटेक्नॉलॉजी अण्णासाहेब चवरे| Sep 05, 2019 11:31 AM IST\nReliance Jio Giga Fiber Today: बहुचर्चीत आणि तितकाच बहुप्रतिक्षीत रिलायन्स जिओ गिगा फायबर (Reliance Jio GigaFiber) ग्राहकांच्या भेटीला येत आहे. रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (((AGM)) (12 ऑगस्ट) कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज (5 सप्टेंबर 2019) जओ फाइबर ब्रॉडबँड सर्विस (Jio Fiber Broadband Service) लॉन्च करणार अशी घोषणा केली होती. त्याप्रमाणे रिलायन्स जिओ आज ही सेवा सुरु करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून रिलायन्स जिओ काही निवडक कंपन्या आणि सेक्टरमध्ये आपल्या सेवेची चाचणी घेत होती. तसेच, बीटा टेस्टसाठी काही ग्राहकांनाही फ्रीमध्ये सेवा देत होती. या सेवेच्या बदल्यात 5000 रुपयांचा रिफन्डेबल डिपॉजिट घेऊन राऊटर दिले जात होते.\nदरम्यान, वार्षीक बैठकीत मुकेश अंबानी यांनी जिओ फायबर सर्विस प्लानही घोषीत केले होते. जे प्रतिमाहिना 700 रुपयांपासून ते 10,000 रुपये प्रतिमहिना इतक्या दरात होते. या प्लाननुसार, ग्राहकाला 100Mbps ते 1Gbps इतक्या स्पीडने इंटरने मिळणार आहे. जिओ फायबरनेट ब्रॉडबँड सर्विससोबत कंपनी ग्राहकांना फ्री 4K सेट-टॉप बॉक्स आणि फ्री लैंडलाइन कनेक्शन देणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, निवडक प्लानसोबत सब्सक्राइबर्सना पॉप्युलर ओटीटी प्लैटफॉर्म्स ऐक्सेसही मिळणार आहे. जिओ फायबरसोबत युजर्सला होम फोन सर्विसही मिळेल. याच्या मदतीने देशभरात अनलिमिटेड कॉलिंग लँडलाइनच्या माध्यमातून करता येऊ शकेल. त्यासाठी यूजर्सला लँडलाईन हँडसेट खरेदी करवा लागेल.\nदरम्यान, मुकेश अंबानी यांनी घोषणा केली होती की, जिओ फाइबर वेलकम ऑफरमध्ये कंपनी फाइबर सेवेसोबत वर्षभरासाठी जियो फॉरेवर प्लान घेणाऱ्या युजर्सला एक फ्री एचडी किंवा 4K LED टीव्ही देईल. सोबतच आपल्या जिओ कस्टमर्सला 4K सेट-टॉप बॉक्स फ्री देतील. रिलायन्स जिओने आतापर्यंत जिओ फायबर ब्रॉडबँड सर्वि��सह सर्व प्लान्स आणि इतर तपशील अद्याप जाहीर केला नाही. परंतू, आपण जर रिलायन्स जिओची ही नवी सेवा घेऊ इच्छित असाल तर, आपण जिओच्या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करु शकता. (हेही वाचा, उद्या Reliance कडून होणार धमाकेदार घोषणा\nJio GigaFiber इंटरनेटही पुरवणार\nबिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, Jio GigaFiber सर्विस ग्राहकांना इंटरनेट सेवाही देणार आहे. मात्र अन्य DTH सेवा देणाऱ्या कंपन्या इंटरनेट सेवा देत नाहीत. त्यामुळे देशभरातील ग्राहक इंटरनेटची सेवा मिळविण्यासाठी Jio GigaFiber सेवा घेण्यास प्राधान्य देऊ शकतात.\nJio GigaFiber सेवेसाठी शुक्ल किती\nप्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, Jio GigaFiber सेवा घेण्यासाठी ग्राहकांना 4500 रुपये शुक्ल भरावे लागणार असल्याचे समजते. हे शुल्क ग्राहक Paytm, Jio Money, क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा कॅश पे करुनही भरु शकतात.\n'जिओ'च्या कॉल, डाटा प्लॅनच्या टेरिफ मध्ये वाढीसोबतच आता JioFiber साठीदेखील मोजावे लागणार पैसे\nReliance Jio ग्राहकांना इतर टेलिकॉम नेटवर्कवर कॉल करण्यासाठी आता भरावे लागणार 6 पैसे/ मिनिट; वाचा संपूर्ण माहिती\nReliance Jio Fiber Broadband Offer: जिओ फायबरची बंपर ऑफर, मोफत LED TV सोबत आणखी काय काय मिळतंय\nJio Giga Fiber: तुमच्या स्मार्टफोनवर येणाऱ्या 'या' Email पासून सावध रहा नाहीतर बँक खात्यामधील पैसे होतील चोरी\nRIL AGM: Jio Giga Fiber सोबत HD TV फ्री ;Jio Phone 3 लॉन्चिंगसाठी तयार; मुकेश अंबानी यांनी दिली माहिती, जाणून घ्या अधिक\nउद्या Reliance कडून होणार धमाकेदार घोषणा\nJio GigaFiber चे सर्वात स्वस्त होम ब्रॉडबँड सर्व्हीस पॅकेज; जाणून घ्या ऑफर्स आणि किंमत\nनवीन वर्षांत JIO ची अनोखी सर्व्हिस; आता नेटवर्क नसतानाही कॉल करणे होणार शक्य\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nHyundai Kona बनली जगा�� सर्वाधिक उंचीवर पोहोचणारी पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही; गिनीज बुकमध्ये नोंद, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nभारत दौरे के बाद पाकिस्तान पहुंची अमेरिकी राजनयिक एलिस वेल्स, द्विपक्षीय मुद्दों पर होगी बातचीत: 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nइंग्लैंड के प्रिंस हैरी ने कहा- शाही परिवार से अलग होने के अलावा मेरे पास कोई विकल्प नहीं था\nदीपिका पादुकोण के इस TikTok Video को देखकर भड़के लोग, कहा- पैसों के लिए शर्म भी बेच दी\nजम्मू-कश्मीर के डीजीपी दिलबाग सिंह बोले 'दक्षिणी कश्मीर' में खात्मे की कगार पर हिजबुल मुजाहिदीन\nमनी लॉन्ड्रिंग केस में रॉबर्ट वाड्रा की बढ़ सकती हैं मुश्किलें, करीबी सीसी थंपी को ED ने किया गिरफ्तार\nजाकिर नाइक को पनाह देना पड़ा भारी मलेशियाई PM महातिर मोहम्मद ने भारत के लिए कही ये बड़ी बात\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nWhatsApp Down झाल्याने Twitter च्या माध्यमातून युजर्स व्यक्त करत आहेत मजेशीर प्रतिक्रिया, पाहा ट्विट\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2020-01-20T13:14:36Z", "digest": "sha1:Q52LCMNDVEFS5BY4B4RI2AKILVBJ7YYR", "length": 3439, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कडेगाव - विकिपीडिया", "raw_content": "\nकडेगाव हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. कडेगाव हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . अहमदनगर पासुन 34 कि.मी आहे .पाथर्डी पासुन 27 कि.मी आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषद ची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०१९ रोजी १२:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://snehalniti.com/blogs_details/444-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80+%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE+", "date_download": "2020-01-20T11:50:58Z", "digest": "sha1:LXSU6GUDBCXPB7TYEJ2J2IVJPM2M7BNY", "length": 11903, "nlines": 70, "source_domain": "snehalniti.com", "title": "फेडेक्सची यशोगाथा", "raw_content": "\nकुणालाही एखादी वस्तू किंवा पार्सल पाठवायचे असल्यास फेडेक्स करून द्या. अशाप्रकारचा वाक्यप्रचार सहज वापरला जातो. फेडेक्स ही जगातील अग्रगण्य कुरियर डिलेव्हरी सर्विस देणारी कंपनी आहे. १९७३ मध्ये या कंपनीची स्थापना फेडरल एक्स्प्रेस या नावाने करण्यात आली.\n10X MBA Online ॲप डाऊनलोड करा\nया कंपनीची आर्थिक उलाढाल २.३ बिलियन डॉलर आहे. दररोज १०.२ मिलियन पॅकेजेसची डिलिव्हरी ही कंपनी करते. २०१८च्या आकडेवारीनुसार या कंपनीत काम करणाऱ्यांची संख्या २,२७,००० एवढी होती.\nया कंपंनीचे संस्थापक फ्रेड्रिक्स स्मिथ यांची यशोगाथा सर्व उद्योजकांना प्रेरणादायी ठरू शकते. वयाच्या सहाव्या वर्षी फ्रेड्रिक्सच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले. फ्रेड्रिक्सची जबाबदारी त्यांच्या आईवर आली. लहानपणीच हाडाच्या एक दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले फ्रेड्रिक्स डब्ल्यू स्मिथने वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत या रोगावर मात केली. पुढे तो एक चांगला फुटबॉलपटू झाला. तर वयाच्या १५ व्या वर्षी ते विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले. खेळांमध्ये आणि फुटबॉल खेळण्यामध्ये विशेष रस असणारे फ्रेड्रिक्स अभ्यासातदेखील हुशार होते.\nशालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या प्रतिष्ठित येल विद्यापीठात प्रवेश मिळवला. त्यावेळी अर्थशास्त्र या विषयासाठी त्यांनी संगणकाच्या युगात वेगवान सुविधा देणारी डिलिव्हरी सर्व्हिस सुरु करण्याबाबत एक प्रबंध लिहिला होता. या प्रबंधासाठी शिक्षकाने अशा प्रकारची योजना व्यवहार्य नसल्याचे सांगत फ्रेड्रिक्सला क श्रेणी दिली. याच प्रबंधावरून त्यांना फेडेक्सची कल्पना सुचली. पॅकेजेसची एक्सप्रेस डिलिव्हरी करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात घर करून बसला. तातडीने पाठवायच्या पॅकेजेसची एका रात्रीत डिलिव्हरी करण्याची त्यांची कल्पना होती.\nबिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा\nविद्यापीठातून बाहेर पडल्यानंतर ते अमेरिकेच्या सैन्यदलात सामील झाले. १९६६ ते ६९ दरम्यात त्यांनी प्लाटून लीडर या पदावर तीन वर्षे काम केले. यावेळी त्यांना सैन्य दलाची लॉजिस्टिक यंत्रणा जवळून पाहता आली. व्हिएतनाममध्ये दोन टूर ड्युटीवर त्यांची नेमणूक करण्यात आली होती. १९७० मध्ये त्यांनी स्मिथने आर्क एव्हिएशन सेल्स या विमान देखभाल कंपनीत कंट्रोलिंग इंटरेस्ट विकत घेतले. १९७१ मध्ये त्यांनी जुन्या जेट विमानांची खरेदी-विक्री सुरु केली.\nवारसा हक्कातून मिळालेले ४ मिलियन डॉलर त्यांनी या व्यवसायात लावले, आणि ९१ मिलियन डॉलरचे भांडवल व्हेंचर कॅपिटल पद्धतीतून मिळवले. १९७३ मध्ये त्यांची कंपनी फेडरल एक्सप्रेस सुरु झाली. अमेरिकेतील २५ शहरांमध्ये सर्वप्रथम ही सुविधा सुरु करण्यात आली. सुरुवातीला छोटे पॅकेजेस आणि कागदपत्रांची डिलिव्हरी करण्यावर या कंपनीने भर दिला. त्यावेळी १४ फाल्कन २० विमाने त्यांच्याकडे होती. त्यांचे लक्ष एकीकृत एअर-ग्राउंड सिस्टम विकसित करण्यावर होते, जे यापूर्वी कधीही झाले नव्हते. म्हणून हा बिझनेस चालवताना सुरुवातीला फ्रेड्रिक्स यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. एकदा त्यांचे मोठे कर्ज नामंजूर करण्यात आले. आणि विमानासाठी लागणाऱ्या इंधनासाठी पुरेसे पैसे त्यांच्याकडे नव्हते. हातात केवळ ५ हजार डॉलरच शिल्लक होते. पैसे उभा करण्याचा कुठलाच पर्याय शिल्लक न राहिल्याने त्यांनी थेट लास वेगास गाठले. ब्लॅकजॅक खेळू�� त्यांनी ५ हजाराचे २७ हजार केले. हे पैसे त्यांनी २४ हजार डॉलरचे इंधन बिल भरण्यासाठी वापरले. स्मिथ यांनी विविध कंपन्यांचे बोर्ड मेम्बर पद भूषविले. २००० साली कंपनीने आपले फेडरल एक्सप्रेस हे नाव बदलून फेडएक्स असे ठेवले. २१ विविध श्रेणीमध्ये फेडेक्सने त्यांच्या सेवा विभागल्या आहेत.\nभविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा\nफेडेक्सकडे सामानाची हवाई वाहतूक करण्यासाठी ६५० हुन अधिक विमाने आहेत. ही जगातील सर्वात मोठी कार्गो डिलिव्हरी करणारी कंपनी आहे. लहानपणी हाडाच्या आजाराशी लढा देत असेलेला मुलगा वयाच्या १५ वर्षोपर्यंत विमान उडवायला शिकला. बिझनेससाठी अस्तित्वातच नसलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी त्यांनी केली.\nबिझनेसमध्ये आर्थिक अडचणी आल्यावरही आपला बिझनेस बंद करण्याचा विचार देखील त्यांच्या मनाला शिवला नाही.म्हणून आज एखादी एअरलाईन कंपनी करत नसेल एवढ्या विमानांचा वापर फेडेक्स पॅकेज डिलिव्हरीसाठी करीत आहे. बिझनेसमध्ये रिस्क घेण्यास घाबरू नका. ही शिकवण फ्रेड्रिक्स यांच्या जीवनातून मिळते.\nइन्फ्लुएन्सर मार्केटिंगमुळे या कंपनीचा ग्रोथ रेट ४७०० टक्के\nया २५ वर्षांच्या उद्योजिकेने घडविल्या हजारो उद्योजिका\nआनंद महिंद्रांनी या ९४ वर्षीय उद्योजिकेची केली स्तुती..\nदेशातील पहिल्या महिला शिक्षिका : सावित्रिबाई फुले\nडिप्रेशन घेत आहे लोकांचा बळी\nइन्फ्लुएन्सर मार्केटिंगमुळे या कंपनीचा ग्रोथ रेट ४७०० टक्के\nया २५ वर्षांच्या उद्योजिकेने घडविल्या हजारो उद्योजिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/rashi-bhavishya-of-3-october-2019/articleshow/71413523.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-01-20T12:35:11Z", "digest": "sha1:WSSJGI65PATLOXSZSMRQKMHVTYYOJALN", "length": 11080, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "भविष्य ३ ऑक्टोबर २०१९ : Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३ ऑक्टोबर २०१९ - Rashi Bhavishya Of 3 October 2019 | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३ ऑक्टोबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३ ऑक्टोबर २०१९\n- पं. डॉ. संदीप अवचट\nमेष : उष्णतेचे विकार नकोसे होतील. स्पर्धेत चमकाल. विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.\nवृषभ : इतरांची मते विचारात घ्या. कृतीमधून उत्तर द्यावे. बदलातून लाभ.\nमिथुन : निराशेवर वाद घालू नयेत. संवाद घडावेच. नकार पचवायला हवा.\nकर्क : आनंद वाढेल. सणावाराचे नियोजन होईल. अंदाज अचूक ठरतील.\nसिंह : वैवाहिक सुख वाढेल. कला, क्रीडा यात रमाल. व्यावसायिक उपक्रम यश देतील.\nकन्या : अफवा टाळा. विवाहासाठी चर्चा आज नको. जवळचे लोक दूर जाण्याची शक्यता.\nतुळ : नवीन कामे नकोत. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. विचित्र घटनांचा काळ.\nवृश्चिक : मनोरंजन होईल. सहकार्य मिळणार नाही. वरिष्ठ कामावर नाराज होतील.\nधनु : घाई टाळा. प्रतिमेला तडे जाणे शक्य. कर्जाऊ रक्कम घेणे नको.\nमकर : सह्या, हमी नको. वेगळ्या कामातून संधी. वेतनवाढ व नवीन काम मिळेल.\nकुंभ : नोकरीत दिलासा, अचानक बदलाचे काम होईल. मुलांची प्रगती घडेल.\nमीन : नवीन कामाचे पर्व सुरू होईल. दडपणे झुगारून काम होईल. कर्जे कमी होतील.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nआजचं भविष्य:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दिनांक १६ जानेवारी २०२०\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दिनांक १५ जानेवारी २०२०\nToday Rashi Bhavishya - मिथुन: दिवसाची सुरुवात सकारात्मक होईल\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\n२० जानेवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, २० जानेवारी २०२०\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. १९ जानेवारी ते २५ जानेवारी २०२..\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३ ऑक्टोबर २०१९...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २ ऑक्टोबर २०१९...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १ ऑक्टोबर २०१९...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३० सप्टेंबर २०१९...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २९ सप्टेंबर २०१९...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/elections/assembly-elections/maharashtra/news/maharashtra-election-results-shiv-sena-chief-uddhav-thackeray-lashes-bjp/articleshow/71753450.cms", "date_download": "2020-01-20T11:15:22Z", "digest": "sha1:KA4MUKBA5OT3HJHAIYFBNKLQAVA42EJE", "length": 15303, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या जनतेला उतमात मान्य नव्हता; सेनेचा भाजपवर बाण - उतमात करू नका, नाहीतर माती होईल; सेनेचा भाजपवर बाण | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nमहाराष्ट्राच्या जनतेला उतमात मान्य नव्हता; सेनेचा भाजपवर बाण\nमहाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर आता विश्लेषणाचं कवित्व सुरू झालं आहे. राज्यात पुन्हा सत्तास्थापनेची संधी मिळालेल्या भाजप-शिवसेनेमध्ये कुरबुरीचा नवा अंक सुरू झाला असून अनपेक्षित निकालावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. 'महाराष्ट्राच्या जनतेला उतमात मान्य नव्हता आणि नाही,' असं उद्धव यांनी म्हटलं आहे.\nमहाराष्ट्राच्या जनतेला उतमात मान्य नव्हता; सेनेचा भाजपवर बाण\nमुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर आता विश्लेषणाचं कवित्व सुरू झालं आहे. राज्यात पुन्हा सत्तास्थापनेची संधी मिळालेल्या भाजप-शिवसेनेमध्ये कुरबुरीचा नवा अंक सुरू झाला असून अनपेक्षित निकालावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. 'महाराष्ट्राच्या जनतेला उतमात मान्य नव्हता आणि नाही. त्यामुळं उतू नका, मातू नका नाहीतर माती होईल,' असा इशारा उद्धव यांनी दिला आहे.\nयुतीतील अटींबाबत उद्धव ठाकरेच निर्णय घेतील: आदित्य\nविधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपनं 'अब की बार, २२० पार' अशी घोषणा दिली होती. आमच्या समोर कुस्तीसाठी पैलवानचं नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक सभांतून सांगत होते. मात्र, वस्तुस्थिती वेगळीच असल्याचं निकालातून समोर आलं. पवारांच्या झंझावातामुळं महायुतीचा वारू जेमतेम १८० पर्यंतच रोखला गेला. राष्ट्रवादी व काँग्रेसनं दमदार पुनरागमन केलं. उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून निकालाचं विश्लेषण करताना निकालाकडं लक्ष वेधत भाजपला टोले हाणले आहेत. 'महाराष्ट्र��च्या भावना दडपून कुणाला पुढे जाता येत नाही व मराठी भावनांच्या छाताडावर पाय ठेवून कुणाला राज्य करता येत नाही. सत्तेचा माज दाखवाल तर याद राखा, असा स्पष्ट कौल जनतेनं दिल्याचं उद्धव यांनी म्हटलं आहे.\nआदित्य ठाकरे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री; मुंबईत बॅनर झळकले\nपैलवानाला तेल कमी पडलं\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही उद्धव यांनी चिमटा काढला आहे. 'मुख्यमंत्र्यांनी स्वत:ला महाराष्ट्रातील तेल लावलेला शक्तिशाली पहेलवान म्हणून घोषित केले होते. मात्र, 'तेल' थोडे कमी पडले. मातीतल्या कुस्तीतले वस्ताद म्हणून शरद पवार यांनी 'गदा' जिंकली,' असं उद्धव यांनी म्हटलंय. 'या निवडणुकीत पुन्हा एकदा पवारांच्या नेतृत्वाचा कस लागला. ते एका जिद्दीनं लढले,' अशी प्रशंसाही त्यांनी केली आहे.\nनिवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच ट्विटवर\nआणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे...\n>> राजकारणात कोणालाही कायमचे संपवता येत नाही आणि 'हम करे सो कायदा' चालत नाही.\n>> स्वबळावर भाजपला बहुमत मिळवता आलं नाही. भाजपच्या अनेक बालेकिल्ल्यांत काँग्रेस-राष्ट्रवादीनं मुसंडी मारली. पक्ष फोडून व पक्षांतरे घडवून आणून मोठा विजय मिळवता येतो हा भ्रमाचा भोपळा राज्याच्या जनतेनं फोडला.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nखालापूरजवळ अपघातात शबाना आझमी गंभीर जखमी\n...म्हणून 'तान्हाजी'मध्ये घोरपडीचा उल्लेख नाही: ओम राऊत\nमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचा शिर्डीजवळ अपघातात मृत्यू\nइतिहासावर किती दिवस बोलणार; आदित्य ठाकरेंचा राऊतांना टोला\nतरुणीच्या त्रासानं मराठी अभिनेता बेजार; FB वर मांडली व्यथा\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\nपरिक्षेत गुण मिळवणं सर्व काही नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी\n'परीक्षा पे चर्चा २०२०' हा कार्यक्रम मनाच्या जवळ: पंतप्रधान ...\nजे. पी. नड्डा घेणार अमित शहांची जागा\n'परिवहन कार्यालयाला आग लावणं हे आपचं कटकारस्थान'\nपाहा, एका-एका राज्यातून भगवा गायब\nझारखंडमध्ये राष्ट्रवादीचा एकमेव उमेदवार आघाडीवर\nभाजपची २०१८ मध्ये २१ राज्यात सत्ता; २०१९ ला भगवी लाट ओसरली\nभाजप २ महिन्यात दुसरं राज्य गमावण्याच्या दिशेने\nप्रत्येक निवडणुकीत झारखंडच्या मुख्यमंत्र्याचा पराभव, यावेळी प्रथा मोडणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमहाराष्ट्राच्या जनतेला उतमात मान्य नव्हता; सेनेचा भाजपवर बाण...\nहरलोय पण संपलो नाही: उदयनराजे भोसले...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/-candidate-nomination-other-forms-valid-for-vidhansabha-election-in-state/articleshow/71465386.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-01-20T12:55:36Z", "digest": "sha1:PAJO2FGLA7K54F5PGERTWOR5IGSKQWT2", "length": 16527, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "nomination : राज्यात ४ हजार ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध - ४७३९ candidate nomination & other forms valid for vidhansabha election in state | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nराज्यात ४ हजार ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध\nविधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची आज राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल ५५४३ उमेदवारांपैकी ४७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ७९८ उमेदवारांचे अर्ज नामंजुर झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.\nराज्यात ४ हजार ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध\nअतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती\nमुंबईः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची आज राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल ५५४३ उमेदवारांपैकी ४७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ७९८ उमेदवारांचे अर्ज नामंजुर झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.\nआज छाननीअंती नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदारसंघात ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात ५६ उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात १५४ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात ७५ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात १०१ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६० उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात १५१ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात ५९ उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८१ उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६६ उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७१ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४४ उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ९० उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात १२५ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ३२७ उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५४ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८१ उमेदवार, जालना जिल्ह्यात ५ मतदारसंघात १३३ उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात २०८ उमेदवार, नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात २१२ उमेदवार, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६९ उमेदवार, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात २५१ उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात २५ मतदारसंघात २७२ उमेदवार (वांद्रे पश्चिम मतदारसंघाची माहिती रात्री उशीरापर्यंत अप्राप्त), मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात ८४ उमेदवार, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ११२ उमेदवार, पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात ३७२ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८२ उमेदवार, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात २०२ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात १२० उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८२ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात २३७ उमेदवार, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात १०८ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात ४० उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात २७ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात १८६ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात १११ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.\nआदित्य ठाकरेंसाठी संजय राऊत पवारांकडे\nमनसेची यादी जाहीर; नांदगावकर, देसाईंना डच्चू\nनागपूर, पुण्यासाठी सेना आग्रही नव्हती: पाटील\nभाजप कशाच्या जीवावर मतं मागणार\nघोसाळकर मुंबईबाहेर; तृप्ती सावंत वेटींगवर\nसंसारेंना MIMची उमेदवारी; आनंद शिंदेंकडे लक्ष\nशहा-मोदींच्या सभांचा धडाका, महाराष्ट्र पिंजून काढणार\nकाँग्रेस पक्ष बरबाद होईल; निरुपम कडाडले\nमुंबई: घाटकोपरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा राडा\nअभिजीत बिचुकलेंचं आदित्य ठाकरेंना आव्हान\nभाजपची चौथी या���ी आली; तावडे, मेहतांना डच्चू\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nशबाना आझमी यांची प्रकृती स्थिर; अवघं बॉलिवूड काळजीत\nइतिहासावर किती दिवस बोलणार; आदित्य ठाकरेंचा राऊतांना टोला\nहाजी मस्तानचा मुलगा म्हणाला; इंदिरा-करीम लाला भेटीचा मी साक्षीदार\n'तंगड्या तोडण्याची भाषा करू नका, तंगड्या प्रत्येकाला असतात'\nसेक्स रॅकेटमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nराम शिंदेच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nराज्यात ४ हजार ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध...\nमध्य, हार्बरवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वे विलंबाने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3/2", "date_download": "2020-01-20T13:20:08Z", "digest": "sha1:U4LDEKEJSCIP35M5ECBE6HKOMNWRVXLK", "length": 27194, "nlines": 319, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "वारिस पठाण: Latest वारिस पठाण News & Updates,वारिस पठाण Photos & Images, वारिस पठाण Videos | Maharashtra Times - Page 2", "raw_content": "\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर प...\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवाद...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nजम्मूः पुलवामात CRPF कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nअलाहाबादचं नाव प्रयागराज केलं; सुप्रीम कोर...\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डां��ाठी खुर्ची ...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्ष...\nअमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; २ ठार, १५ जखमी\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांप...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\nशेअर बाजार गडगडण्याची 'ही' आहेत कारणे\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी...\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nICC ODI Rankings: कोहलीचे अव्वल स्थान कायम; राहुलच...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\nविराट- अनुष्काने केलं टीमसोबत सेलिब्रेशन\nमोदींचं ट्वीट कॉपी करून फसली उर्वशी रौतेला...\nघटस्फोटानंतर पत्नीच्या प्रेमात पडला स्टार\nअख्तरांनी दिले शबानांच्या तब्येतीचे अपडेट\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का...\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुले..\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू ..\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थ..\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nदोन खासदारांचे ‘एमआयएम’चे लक्ष्य\nकौशल्य विकास विद्यापीठ औरंगाबादला\n'देशातील पहिले कौशल्य विकास विद्यापीठ औरंगाबादला स्थापन करण्याचा निर्णय अल्पसंख्याक विकास विभागाच्या बैठकीत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे,' अशी माहिती माहिती आमदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी दिली.\nऔरंगाबादला कौशल्य मनुष्यबळ विकास विद्यापीठ\nमुंबई म्युनिसिपल पेन्शनर्स असोसिएशन, मुलुंड विभाग : वार्षि��� स्नेहसंमेलन, उपस्थिती : रमेश जोशी, मराठा मंडळ मुलुंड सांस्कृतिक केंद्र, केळकर ...\nराष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरम‍्चा वाद थांबायला तयार नाही.\nBMC शाळांमध्ये वंदे मातरम् बंधनकारक\nमुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये 'वंदे मातरम्' बंधनकारक करण्यात आले आहे. आठवड्यातून किमान दोन दिवस 'वंदे मातरम्' म्हटले जावे, असा प्रस्ताव आज पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला. भाजप नगरसेवक संदीप पटेल यांनी हा प्रस्ताव मांडला होता.\n'वंदे मातरम्' म्हणू नका, असे कोणत्या धर्मग्रंथात लिहिलं आहे ते दाखवा, असं आव्हान देत या देशात राहायचं असेल तर वंदे मातरम् म्हणावंच लागेल, असे भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आज समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी ठणकावले.\nदेशाबाहेर काढा, ‘वंदे मातरम’ म्हणणार नाही\nमहाराष्ट्रात ‘वंदे मातरम’चा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. ‘आम्हाला देशाबाहेर काढा, कारवाई करा... आमच्या मानेवर सुरी ठेवली, तरी आम्ही ‘वंदे मातरम’ म्हणणार नाही,’ अशी भूमिका समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी आणि एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी घेतली आहे. शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी या वक्तव्याला आक्षेप घेत त्यांना ‘पाकिस्तानात चालते व्हा,’ असा इशारा दिला आहे.\n१९ गोंधळी आमदार निलंबित\nविधानसभेत शनिवारी राज्याचा सन २०१७-१८चा अर्थसंकल्प मांडण्यात आला. मात्र, कर्जमाफी केल्याशिवाय अर्थसंकल्प मांडू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला.\nजमीन विक्रीची सीबीआय चौकशी करा\nनाशिक येथील दुदाधारी मशिदीच्या जमीन विक्रीचे प्रकरण समोर आले आहे. कोट्यवधी रुपयांची जमीन कवडीमोल भावाने विकली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.\nनागपूर महापालिकेची निवडणूक ही ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलीमीनची (एआयएमआयएम) संघभूमीतील पहिलीच निवडणूक आहे. कामठी येथील नगरपरिषदेच्या निवडणुकींच्या प्रचाराकरिता अकबरुद्दीन ओवेसी यांची सभा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता. परंतु, मनपा निवडणुकीकरिता असदउद्दीन आणि अकबरुद्दीन ओवेसी यांच्यापैकी किमान एका नेत्याची प्रचारसभा व्हावी, याकरिता एमआयएम शहर कार्यका���िणीने फिल्डिंग लावली आहे. या सभेमुळे पक्षाला फायदा होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.\nएमआयएम लढवणार ५० जागा\nएमआयएमने ५० ते ५५ जागा लढविण्याची तयारी केली आहे.\nएमआयएम आमदारांचे नागपूरमध्ये आंदोलन\nमुंबई हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण द्यावे या मागणीसाठी नागपूर येथे विधानसभेच्या प्रवेशद्वारासमोर एमआयएमच्या दोन्ही आमदारांनी गुरुवारी आंदोलन केले.\n'राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा'\n‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा आहे. त्यांच्या वक्तव्यांना फार महत्त्व देऊ नये आणि त्याच्या धमक्यांना घाबरू नये,' अशी जोरदार टीका एमआयएमचे आमदार अॅड. वारिस पठाण यांनी केली आहे.\nआमदार निवासाचे छत कोसळले\nमनोरा आमदार निवासातील एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या खोलीतील बेडरूमचे ​छत सकाळी पावणे अकराच्या सुमारास कोसळले. यात आ. जलील यांना दुखापत झाली नाही. तथापि, सकाळी आणि दुपारी दोन वेळेस हा छताचा भाग पडल्यामुळे आमदारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.\nआमदार निवासात छत कोसळले\nमनोरा आमदार निवासातील एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या खोलीतील बेडरूमचे ​छत सकाळी पावणे अकराच्या सुमारास कोसळले. यात आमदार जलील यांना दुखापत झाली नाही. तथापि, सकाळी आणि दुपारी दोन वेळेस हा छताचा भाग पडल्यामुळे आमदारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nवारंवार नोटीस बजावूनही पक्षाच्या आर्थिक हिशेबाचे आयकर विवरणपत्र आणि लेखापरीक्षण अहवालाची प्रत सादर न केल्यामुळे हैदराबादच्या ओवैसी बंधूंच्या ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षासह १९१ अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी घेतला. परिणामी, या पक्षांना राज्यातील महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाच्या नावावर व चिन्हावर स्थानिक निवडणुका लढविता येणार नाही, असे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले.\nराजकारणाच्या हीन पातळीचे दर्शन सध्या ‘भारतमाता की जय’ या घोषणेबाबत चालू असलेल्या वादंगातून घडत आहे. यात केवळ राष्ट्रभावनेचाच नव्हे, तर साक्षात भारतमातेचा व तिच्या रक्षणासाठी रक्त सांडणाऱ्या हजारो राष्ट्रभक्तांच्या त्यागाचाही ���पमान करत आहोत, याचे भान उरलेले नाही\n‘निलंबन योग्य की अयोग्य कोर्ट ठरवेल’\nएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे ‘भारत माता की जय’ न म्हणणे म्हणजे त्यांना भारताबद्दल प्रेम नाही तर, ते पाकिस्तान प्रेमी असू शकतात, असे रोखठोक मत संघाचे माजी प्रवक्ते मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केले.\nदेवेंद्रजी, आमचे नेतृत्व करा\nशेतकऱ्यांची स्थिती अतिशय हलाखीची असल्याने कर्जमाफीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावे, असा मागणीवजा आग्रह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला.\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत; मोदींचा टोला\nसाईंचा जन्म शिर्डी की पाथरीचा, वादावर पडदा\nजम्मूः पुलवामात CRPF कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nविराट- अनुष्काने केलं टीमसोबत सेलिब्रेशन\nAUS ओपन: फेडररने रचला अनोखा विक्रम\nजनतेतून सरपंच निवड होणार बंदः हसन मुश्रीफ\nशेअर बाजार गडगडण्याची 'ही' आहेत कारणे\nटाटाच्या तीन कार २२ जानेवारीला होणार लाँच\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; शहांनी दिली सूत्रे\nघटस्फोटानंतर पत्नीच्या प्रेमात पडला स्टार\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/nirmala-sitharaman", "date_download": "2020-01-20T13:14:52Z", "digest": "sha1:AES6PVY3E67MA6ISKBRXTWY2SBNXQTK5", "length": 34683, "nlines": 320, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "nirmala sitharaman: Latest nirmala sitharaman News & Updates,nirmala sitharaman Photos & Images, nirmala sitharaman Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर प...\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवाद...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nजम्मूः पुलवामात CRPF कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nअलाहाबादचं नाव प्रयागराज केलं; सुप्रीम कोर...\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्ष...\nअमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; २ ठार, १५ जखमी\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांप...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\nशेअर बाजार गडगडण्याची 'ही' आहेत कारणे\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासा��ी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी...\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nICC ODI Rankings: कोहलीचे अव्वल स्थान कायम; राहुलच...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\nविराट- अनुष्काने केलं टीमसोबत सेलिब्रेशन\nमोदींचं ट्वीट कॉपी करून फसली उर्वशी रौतेला...\nघटस्फोटानंतर पत्नीच्या प्रेमात पडला स्टार\nअख्तरांनी दिले शबानांच्या तब्येतीचे अपडेट\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का...\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुले..\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू ..\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थ..\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nगेल्या ६ वर्षांत २ हजार पाकिस्तानी बनले भारतीय\nगेल्या ६ वर्षांच्या कालावधीत २ हजार ८३८ पाकिस्तानी शरणार्थींना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात आंदोलने सुरू असताना सीतारामन यांनी दिलेली माहिती महत्त्वाची मानली जात आहे.\nनीती आयोगाच्या प्री-बजेट मीटिंगला अर्थमंत्र्यांचीच दांडी\nनीती आयोगाच्या गुरुवारी झालेल्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अनुपस्थित राहिल्या. त्यांच्या गैरहजेरीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर तिरकस शेरेबाजी करत टीका केली आहे. 'एक सल्ला आहे, पुढच्या बजेट मीटिंगला अर्थमंत्र्यांना आमंत्रण देण्यावरही विचार व्हावा,' असं ट्विट काँग्रेसने आपल्या अधिकृत ���्विटर हँडलवर केलं आहे. सोबत खोचकपणे 'फाइंडिंग निर्मला' असा हॅशटॅगही वापरला आहे.\n३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन\nसंसदीय व्यवहाराच्या मंत्रिमंडळ समितीने ३१ जानेवारी रोजी संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन घेण्याची शिफारस केली आहे. ३१ जानेवारी ते ३ एप्रिल या कालावधीत संसदेचे अधिवेशन पार पडेल, असे सांगण्यात येत आहे. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, देशातील सर्वाधिक चिंतेची बाब असलेली आर्थिक मंदी सावरण्यासाठी नव्याने संजीवनी गुटी पाजण्याचा इरादा स्पष्ट करीत नवीन वर्षाच्या शुभेच्छाच दिल्या. तब्बल एक लाख दोन कोटी रुपयांच्या महागुंतवणूक योजनांची घोषणा करत त्यांनी आर्थिक स्थिती बदलण्याबाबत आत्मविश्वास दाखवला.\nदेशातील आर्थिक परिस्थिती बिकट होत चालल्याचे वास्तव केंद्र सरकारने कितीही नाकारले तरी आता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची जाणीव त्यांना होत असल्याची चिन्हे दिसत आहेत. कोणत्याही अर्थतज्ज्ञांच्या विश्लेषणावर विश्वास न ठेवणे, आंतरराष्ट्रीय वित्तीय मापन संस्थांच्या निष्कर्षांकडे दुर्लक्ष करणे असे धोरण गेले काही महिने अवलंबले गेले होते.\nनिर्मला सीतारामन यांनी गुंतवणूकदारांना दिला 'हा' सल्ला\nगुंतवणूकदारांनी नि:शंकपणे गुंतवणुकीच्या मार्गावर आगेकूच करावी, असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. असोचेमच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.\nनव्या वर्षात लॉटरीवर २८% जीएसटीः अर्थमंत्री\nनव्या वर्षात लॉटरी खेळणे महाग होणार आहे. राज्य सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या अधिकृत लॉटरीवर आता २८ टक्के जीएसटी लागणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. लॉटरीसह पॅकिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅग्स, पालिप्रोपलिन स्ट्रिप तसेच काही अन्य सामानांवर आता एक समान १८ टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे. आज बुधवारी झालेल्या जीएसटी परिषदेच्या ३८ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.\nशेअर बाजाराचा नवा उच्चांक; सेन्सेक्स प्रथमच ४१,३०० पार\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी दरवाढीची शक्यता धु���कावल्यानंतर आज सकाळी भांडवली बाजारात तेजी दिसून आली. पाहिल्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने द्विशतकी सलामी दिली. सध्या तो ३५५ अंकांच्या वाढीसह ४१ हजार ३०० अंकांच्या नव्या सार्वकालीन उच्चांकावर आहे.राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने शतकी मजल मारत १२ हजार १५१ अंकांचा नवा रेकाॅर्ड नोंदवला आहे.\nअर्थमंत्री म्हणतात...यापुढे वस्तू महागणार नाहीत\nजीएसटी दरवाढीचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. त्यामुळे कोणतीही वस्तू महाग होणार नाहीत असे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. टाइम्स नेटवर्कच्या इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये त्या बोलत बोलत होत्या.\nआगामी अर्थसंकल्प शनिवारी होणार सादर\nआगामी आर्थिक वर्षाचा (२०२०-२०२१) केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ जानेवारीला आर्थिक पाहणी अहवाल (इकॉनॉमिक सर्वे) जारी करण्यात येणार असून, १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. २०१५-११६नंतर प्रथमच पुढील वर्षी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.\nदेशाची अर्थव्यवस्था लवकरच सावरेल: निर्मला सीतारामन\n'केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांचे चांगले परिणाम दिसू लागले असून, आगामी काळात अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल,' असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी येथे केले. अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीविषयी त्यांनी विस्तृत सादरीकरण केले. तसेच, अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकारने गेल्या काही महिन्यांत कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याची सविस्तर माहिती दिली.\nकांदे कधी स्वस्त होणार\nकांद्याचे गगनाला भिडणारे भाव लोकांच्या डोळ्यांत पाणी आणत आहेत. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही यासंदर्भातला प्रश्न आज पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्या म्हणाल्या, 'कांद्यांच्या किंमती पूर्णपणे कमी झालेल्या नाहीत, मात्र हळूहळू घट होत आहे. आमचा मंत्रिगट दर एक-दोन दिवसांत कांद्याच्या दरांची समीक्षा करत आहे आणि आयातीशी संबंधित मुद्द्यांवर निर्णय घेत आहे.'\nजीएसटी दरवाढीबाबत अद्याप चर्चा नाही-सीतारामन\nकेंद्र सरकार लवकरच जीएसटी दरवाढ करणार या केवळ वावड्य�� आहेत, जीएसटी दरवाढीबाबत अद्याप जीएसटी कौंसिलशी चर्चा केली नसल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. अर्थमंत्रालय वगळता सर्वत्र जीएसटी दरवाढीबाबत चर्चा केली जात असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.\nफोर्ब्सची दखल ;अर्थमंत्री सीतारामन पॉवरफुल वुमन\nजगातील पाचव्या मोठ्या अर्थव्यवस्थेच्या अर्थ खात्याची धुरा सांभाळणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या फोर्ब्सच्या जगातील १०० पॉवरफुल वुमनच्या यादीत पहिल्यांदाच समावेश झाला आहे. या यादीत जर्मन चॅन्सलर अँजेला मर्केल अव्वल स्थानी असून सीतारामन यांना ३४ वे स्थान देण्यात आले आहे. याच यादीत नुकताच टाइम मॅगझीनच्या ‘पर्सन ऑफ द इयर’ ल पुरस्काराची मानकरी ठरलेली अवघ्या सोळा वर्षाच्या ग्रेटा थनबर्ग हिचाही पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे.\nजीएसटी परतावा शक्य तितक्या लवकर मिळावाः CM\nवस्तू व सेवा कर (जीएसटी) मोबदला आणि कर परताव्याची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना पत्रान्वये केली आहे. केंद्र सरकारकडून राज्य शासनाला १५ हजार ५५८ कोटी ५ लाख रुपये कर परताव्यापोटी येणे बाकी असून, हा परतावा कमी झाल्यामुळे राज्यातील विकास कामांवर परिणाम होत आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.\nकाँग्रेसचं 'कॅफे निर्मलाताई'; मेन्यूतून कांदा, लसूण गायब\n'मी कांदा आणि लसूण फार खात नाही. मी अशा कुटुंबातून आलेय, जिथं कांद्याला फार महत्त्व दिलं जात नाही,' असं धक्कादायक वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्यानंतर त्यावर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. काँग्रेसनेही ट्विटरवरून 'कॅफे निर्मलाताई'च्या माध्यमातून सीतारामन यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसने या 'कॅफे निर्मलाताई'च्या मेन्यूतून कांदा आणि लसूण हटवत सीतारामन यांच्यावर अनोख्या पद्धतीनं शरसंधान साधलं आहे.\nमी कांदा कधीही चाखला नाही: अश्विनी चौबे\nकांद्याच्या दरावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यानंतर आता केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनीही नवे वक्तव्य करत चर्चेला खतपाणी घातले आहे. 'मी आयुष्यात कधीही कांद्याची चव चाखलेली नसल्याने कांद्याचा भाव काय आहे हे मला कसे कळेल', असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी म्हटले आहे. त्यांनी निर्मला सीतारामन यांचाही बचाव केला आहे. निर्मला सीतारमण यांनी संसदेत म्हटले होते की त्या कांदे खात नाहीत.\nआम्ही कांदे जास्त खात नाही, त्यामुळं काळजी नाही: निर्मला सीतारामन\nमी कांदा आणि लसूण फार खात नाही. मी अशा कुटुंबातून आलेय, जिथं कांद्याला फार महत्त्व दिलं जात नाही. त्यामुळं काळजीचं कारण नाही... हे उद्गार आहेत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे. कांद्याच्या महागाईवरून देशभरात वातावरण तापलं असताना सीतारामन यांनी बुधवारी संसदेत हे वक्तव्य केलं.\nPMC बँकेच्या ७८ % खातेधारकांना संपूर्ण ठेव काढण्याची परवानगी\nपंजाब अँड महाराष्ट्र बँकेच्या (पीएमसी बँक) सुमारे ७८ टक्के खातेधारकांना त्यांच्या खात्यातील संपूर्ण रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.\nकाँग्रेसचा 'हा' नेता सीतारामन यांना म्हणाला 'निर्बला'\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना घुसखोर संबोधल्यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांची जीभ आज पुन्हा घसरली. लोकसभेत कार्पोरेट टॅक्स कमी करण्याच्या चर्चेत सहभाग घेताना चौधरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा उल्लेख 'निर्बला' सीतारामन असा केला. त्याला सत्ताधाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेत संसदेत काहीकाळ गोंधळ घातला.\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत; मोदींचा टोला\nसाईंचा जन्म शिर्डी की पाथरीचा, वादावर पडदा\nजम्मूः पुलवामात CRPF कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nविराट- अनुष्काने केलं टीमसोबत सेलिब्रेशन\nAUS ओपन: फेडररने रचला अनोखा विक्रम\nजनतेतून सरपंच निवड होणार बंदः हसन मुश्रीफ\nशेअर बाजार गडगडण्याची 'ही' आहेत कारणे\nटाटाच्या तीन कार २२ जानेवारीला होणार लाँच\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; शहांनी दिली सूत्रे\nघटस्फोटानंतर पत्नीच्या प्रेमात पडला स्टार\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%2520%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE&%3Bpage=1&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2020-01-20T12:18:25Z", "digest": "sha1:YR5RWDWZKGFBOG4LT3O4VB3BFLJ5LVL6", "length": 31047, "nlines": 374, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (56) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (255) Apply महाराष्ट्र filter\nपश्चिम महाराष्ट्र (30) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nउत्तर महाराष्ट्र (27) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nमराठवाडा (27) Apply मराठवाडा filter\nसंपादकिय (12) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (11) Apply सप्तरंग filter\nकाही सुखद (6) Apply काही सुखद filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nमहाराष्ट्र (154) Apply महाराष्ट्र filter\nकर्जमाफी (124) Apply कर्जमाफी filter\nमुख्यमंत्री (122) Apply मुख्यमंत्री filter\nदेवेंद्र फडणवीस (94) Apply देवेंद्र फडणवीस filter\nशिवसेना (72) Apply शिवसेना filter\nशेतकरी संप (51) Apply शेतकरी संप filter\nमहापालिका (50) Apply महापालिका filter\nजिल्हा परिषद (47) Apply जिल्हा परिषद filter\nउद्धव ठाकरे (45) Apply उद्धव ठाकरे filter\nविधान परिषद (45) Apply विधान परिषद filter\nराजकारण (43) Apply राजकारण filter\nऔरंगाबाद (41) Apply औरंगाबाद filter\nमहामार्ग (40) Apply महामार्ग filter\nउत्पन्न (39) Apply उत्पन्न filter\nनोटाबंदी (39) Apply नोटाबंदी filter\nअर्थसंकल्प (38) Apply अर्थसंकल्प filter\nप्रशासन (38) Apply प्रशासन filter\nराजकीय पक्ष (36) Apply राजकीय पक्ष filter\nनरेंद्र मोदी (35) Apply नरेंद्र मोदी filter\nआत्महत्या (33) Apply आत्महत्या filter\nनिवडणूक (32) Apply निवडणूक filter\nअजित पवार (30) Apply अजित पवार filter\nराजू शेट्टी (30) Apply राजू शेट्टी filter\nसदाभाऊ खोत (30) Apply सदाभाऊ खोत filter\nशेतकरी आत्महत्या (28) Apply शेतकरी आत्महत्या filter\nसोलापूर (28) Apply सोलापूर filter\nकॉंग्रेस (27) Apply कॉंग्रेस filter\nराष्ट्रवाद (27) Apply राष्ट्रवाद filter\n'शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन'\nमुंबई - केंद्र सरकारचे कृषीविषयक धोरण सातत्याने शेतकरीविरोधी राहिल्याने येत्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला आणि शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने देशव्यापी तीव्र आंदोलन उभे केले जाणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. ...\nशेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणती नवी योजना येणार\nमुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्जाची थकीत रक्कम २ लाख रुपयांहून अधिक असलेल्या शेतकऱ्यांसाठी नवीन योजना तयार करण्यात येत असून, त्याचे क��म अंतिम टप्प्यात असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आज सांगितले. तसेच पीक कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना...\nगडाख यांनी स्वीकारला जलसंधारण मंत्रिपदाचा कार्यभार\nनगर : जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी मुंबई येथे मंत्रालयात आज आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला. राज्यातील शेतकरीहिताचे कोणते विषय प्रलंबित आहेत, याची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची तत्काळ बैठकही घेतली. शेतकऱ्यांच्या हिताची जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे गडाख...\nअखेर 'त्या' शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nमुंबई : कर्जबाजारी शेतकऱ्याने आपले म्हणणे मांडण्यासाठी चक्क मुख्यमंत्र्यांचा दरवाजा ठोठावल्यानंतर त्याला 8 वर्षाच्या मुलीसह पोलिसांनी ताब्यात घेतले. ही बाब समजल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या शेतकऱ्याची स्वत: दखल घेतली. आणि त्याला सोडून देण्याचे पोलिसांना आदेश दिले. - ...\nबळीराजाला अवकाळीने झोडपले अन सरकारने सोडून दिले\nमुंबई - पेऱ्याखाली असलेल्या 1 लाख 45 हजार जमिनीपैकी तब्बल 93 लाख हेक्‍टर जमिनीला पावसाने झोडपले ,नागपूर अधिवेशन या अस्मानी संकटावर फुंकर मारेल अशी अपेक्षा असताना पुरवणी मागण्यातील अत्यल्प तरतूद आता सुलतानी अनास्था दाखवते आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान...\nकेळी, ड्रॅगन फ्रूटला जिल्ह्यात बहर\nरोहा (बातमीदार) : रायगड जिल्हा हा पारंपरिक भातशेती आणि अल्प प्रमाणात कडधान्य लागवड करणारा जिल्हा असला, तरी सध्या नव-शेतकाऱ्यांचा कल फळझाडे लागवडीकडे आहे. त्यामुळेच ओसाड वरकस जमिनीवर पपई, केळी, ड्रॅगन फ्रूटसारख्या फळझाडांना बहर आला आहे. रोहा तालुक्‍यातील वडाची वाडी गावात सुरेश शेणॉय या शेतकऱ्याने...\nनिसर्गाने हिरावल्याने तरूणांसमोर उरला 'हा' पर्याय\nवेंगुर्ले (सिंधुदुर्ग ) : भाजीपाल्यांवरच अर्थकारण अवलंबून असलेल्या वेतोरे गावातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णतः निसर्गाने हिरावुन घेतला. सुमारे साडेपाच कोटीची उलाढाल या गावातून विविध पिकांच्या माध्यमातून होते. सध्या तेथील कृषी अर्थकारणच संकटात आले आहे. सिंधुदुर्गसह गोव्यातील काही बाजारपेठांची...\nशरद पवार लिहितात , 'राजकीय सत्ता दोघांच्या आणि संपत्ती मूठभरांच्या हातात'\nभारतातील स्थिती जागतिक मंदीमुळं ओ��वल्याचा युक्तिवाद मला अजिबात मान्य नाही. राजकीय सत्ता दोघांच्या हातात आणि संपत्ती देशातल्या मूठभरांच्या हातात केंद्रित झाल्यानं ही स्थिती ओढवली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीनं ग्रासलेले असतानाही संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी...\nराजकारण्यांनो महाराष्ट्र 'हे' विसरणार नाही (श्रीराम पवार)\nमहाराष्ट्रात सध्या जे काही घडत आहे ते केवळ सत्तेसाठी आहे. या खेळात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या चारही पक्षांचं सत्ताढोंग उघड झालं आहे. विचारसरणी वगैरे बाबी विसरून सत्तेसाठी सोईचं राजकारण करण्यात यातला कुठलाच पक्ष दुसऱ्यापेक्षा कमी नाही. सत्ता मिळत नसेल तर ‘उच्च...\nकेंद्राचे शेतकरीविरोधी पाऊल - डॉ. अजित नवले\nमुंबई - बाजार समित्या बरखास्त करण्यावर राज्यात तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. बाजार समित्या बरखास्त करणे हा शेतकऱ्यांच्या गळ्यात फास घालून आवळण्याचा प्रकार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. शेतीमालाला किमान आधारभावाचे संरक्षण काढून टाकण्याच्या...\nदेशात ११,३७९ शेतकरी आत्महत्या\nप्रत्येक महिन्याला सुमारे ९४८ शेतकरी आत्महत्या; २०१६ ची परिस्थिती मुंबई - राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अपघात व आत्महत्यांच्या आकडेवारीनुसार देशात २०१६ मध्ये ११ हजार ३७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. त्यानुसार देशात प्रत्येक महिन्याला सुमारे ९४८ शेतकरी आत्महत्या...\nठरलं तसंच होईल; नवीन प्रस्तावावर चर्चा नाही : संजय राऊत\nमुंबई : 'महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत, त्यांना आधार देत आहेत. गावागावांत गेल्यावर शेतकरीही सांगत आहेत की, शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा. त्याशिवाय शेतकऱ्यांचं भलं होणार नाही', असे शिवसेनेचे खासदार...\nबोर्लीपंचतन (बातमीदार) : कोकणातील सर्वच भागात शनिवारपासून परतीच्या पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्‍यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. श्रीवर्धन तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी शेतीची कापणी करून आलेले पीक आपल्या घरी आणण्यासाठी लगबग सुरू केली होती. काही नागरिकांनी तर पाऊस काही दिवसाने जाईल,...\nvidhan sabha : उत्तर महाराष्ट्रात युतीला 40 जागा मिळणारच : जलसंपदामंत्री गिरीश महाजन\nगेल्या निवडणुकीत जनतेने विश्‍वासाने भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून दिले. शिवसेनेशी युती करून सरकार स्थापन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत राज्यात शेतकरीहिताचे, तसेच व्यापारी व उद्योगवाढीचे, युवकांना रोजगारासाठी प्रोत्साहन देणारे, रस्ते...\nदराअभावी कोल्हापूर, सांगलीतील शेतकऱ्यांनी झेंडू ओतला घाटात\nइचलकरंजी - मुंबई बाजारपेठेत झेंडूची विक्रीच ठप्प झाल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांनी ट्रकने मुंबईकडे जाणारा झेंडू कात्रज आणि खंबाटकी घाटात ओतल्याचा प्रकार पुढे आला आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात उसाबरोबर...\nपर्यावरण ऱ्हासामुळे बेडूकदादा थकले\nमाणगाव : पावसाळा सुरू झाला की गावे, शहरांच्या बाजूला असलेल्या खाचरांमधून बेडकांच्या येणाऱ्या डरांव, डरांव अशा आवाजाने आसमंत भरून जात होता. कधी कधी तर तो रात्रभर थकत नव्हता. गणेशोत्सवात तर पावला-पावलावर त्याचे दर्शन होत होते. २५- ३० वर्षांत या परिस्थितीत बदल झाला असून आता त्याचे दर्शनही दुर्लभ झाले...\nभातकापणीसाठी शेतकरी करताहेत पाऊस थांबण्याची प्रतीक्षा\nमाणगाव (बातमीदार) : पावसाळ्यात होणारी तालुक्‍यातील भातशेती कापणीसाठी तयार झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पाऊस थांबण्याची प्रतीक्षा लागली आहे. पावसाची उघडीप झाली तरच भातभेती कापणीला सुरुवात होईल, अन्यथा पीक वाया जाईल, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्‍त होत आहे. भातशेतीने समृद्ध असलेल्या माणगाव...\nडहाणूत कोळंबीवर ‘व्हाईटस्पॉट’ रोगाचा प्रादुर्भाव\nडहाणू ः डहाणूत यंदा झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे हवेत दमटपणा राहिल्याने रोगजंतूंना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे डहाणू, सरावली, आगवन, वाणगाव, धाकटी डहाणू परिसरातील खांजण जमिनीत मच्छीमार युवकांनी उभारलेल्या कोळंबी संवर्धन शेतात व्हेनामी जातीच्या कोळंबीवर व्हाईटस्पॉट नावाच्या संसर्गजन्य...\nभाजप सरकारला पाकचा कांदा कसा चालतो\nमुंबई : राज्य सरकारच्या अधिपत्याखालील \"मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन'ने (एमएमटीसी) पाकिस्तानी कांद्याच्���ा आयातीसाठी निविदा काढली आहे. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राज्य सरकारला पाकिस्तानी शेतकऱ्यांबद्दल प्रेम का उफाळून आले आहे, असा प्रश्‍न...\nsuccess story : जिद्द, मेहनतीने भरले शेतकरीपुत्राच्या आयुष्यात रंग\nऔरंगाबाद - रंग आणि शाईमध्ये मिश्रण होणारे प्रॉडक्‍ट उत्पादित करून परदेशापर्यंत भरारी घेण्याचे काम पैठणच्या शेतकरीपुत्राने केले. 'नाथ टाईटनेस' या कंपनीच्या उत्पादनाला आता थेट अमेरिकेतील कंपन्यांनी मागणी सुरू केली आहे. कापूसवाडी (ता. पैठण) येथील राजेंद्र एकनाथ तांबे पाटील यांनी मेहनतीच्या जोरावर ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhimarathi.com/category/bhashan/", "date_download": "2020-01-20T12:50:55Z", "digest": "sha1:EVGLRRP7JSTJT5U7RA3JVDXJH7QBE5WN", "length": 5644, "nlines": 108, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "bhashan Archives - MajhiMarathi", "raw_content": "\nवीर तानाजी मालुसरे यांची कहाणी\nदक्षिणचा ताज असणाऱ्या “बीबी का मकबऱ्या” चा इतिहास\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\nचटपटीत पनीर पकोडा रेसीपी\nकाही रस्त्यांवर पांढरे तर काहींवर पिवळे पट्टे का असतात\nमहान गणितज्ञ पायथागोरस यांचा जीवन परिचय\nह्या टिप्स वाचल्यावर लोक आपल्याशी बोलायला उत्सुक होतील\nअल्बर्ट आईनस्टाईन एक महान वैज्ञानिक\nकधी विचार केला का रस्त्याच्या बाजूला असणारे दगड वेगवेगळ्या रंगांचे का असतात बरे\nमुगल सम्राट … जहांगीर चा इतिहास\nमकर संक्रांति साठी चविष्ट तिळाचे लाडु रेसिपी\nप्रसिद्ध महाराष्ट्रीयन डिश तिलगुळ पोळी\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nस्वातंत्र्य दिनानिमीत्त भाषण | 15 August Independence Day speech\n15 August Independence Day speech आज आम्ही तुमच्यासाठी, स्वतंत्रता दिवसाकरता शाळेत जाणा-या विदयाथ्र्यांकरता एक सोपे व सरळ असे भाषण सांगणार आहोत . . . याचा वापर करून स्वात���त्र्यदिनाच्या दिवशी 15...\nलोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी भाषण | Lokmanya Tilak Speech in Marathi\nLokmanya Tilak Speech लोकमान्य टिळकांनी सन् 1917 मधे नाशिक मधील होम रूल लीग स्थापनेच्या पहिल्या स्थापना दिवसा निमीत्त भाषण दिले होते. त्याच भाषणास आम्ही घेउन आलो आहोत. लोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी...\nमाय विज़न फॉर इंडिया -अब्दुल कलाम भाषण\nमाय विज़न फॉर इंडिया – अब्दुल कलाम / apj abdul kalam – डॉ. कलम यांनी हैदराबादच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी (IIT) मध्ये 25 मे 2011 ला आपले सर्वोत्कृष्ट भाषण दिले होते,...\nनवरीसाठी 101+ भरपूर नवीन उखाणे\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\nनवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन 100+)\nवीर तानाजी मालुसरे यांची कहाणी\nदक्षिणचा ताज असणाऱ्या “बीबी का मकबऱ्या” चा इतिहास\nतुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं वाचा ह्या काही टिप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/08/blog-post_1.html", "date_download": "2020-01-20T13:14:17Z", "digest": "sha1:JOTEANMMD67AX7XMNPYAUKGAYNFHR3DK", "length": 4685, "nlines": 108, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तडका - कांदा पाच पैसे किलो ~ मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nतडका - कांदा पाच पैसे किलो\nकांदा पाच पैसे किलो\nभाव भलताच वाढतो आहे\nभावाने कांदा पडतो आहे\nवारंवार भेटणारं सांगा हे\nपाच पैसे किलोने कांदा\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी...\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/mpsc/current-affairs/30-Mar-18/marathi", "date_download": "2020-01-20T11:47:36Z", "digest": "sha1:RTLBSZM4MFX4QK3KDFRCRKTTTAYWUON5", "length": 25104, "nlines": 1015, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "Reliable Academy", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nइस्रोच्या जीसॅट-६ ए उपग्रहाचं प्रक्षेपण\nशेखर कपूर - 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या केंद्रीय समितीचे प्रमुख\nइटलीत जागतिक तलवारबाजी स्पर्धेत जालन्याची विद्यार्थिनी\nमानवी शरीरातील सर्वात मोठ्या अवयवाचा शोध\nइस्रोच्या जीसॅट-६ ए उपग्रहाचं प्रक्षेपण\nभारताच्या आजवरच���या सर्वात मोठया स्वदेशी बनावटीच्या GSAT-6A या दळणवळण उपग्रहाचे इस्त्रोने 29 मार्च रोजी यशस्वी प्रक्षेपण केले.\nउच्च शक्तीच्या एस बँड संचार उपग्रहाने युक्त असलेल्या या उपग्रहाचं आयुष्यमान दहा वर्ष आहे. हा उपग्रह जियोसिनक्रोनस उपग्रह प्रक्षेपण याना (जीएसएलव्ही-एफ 08)द्वारे अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.\nआंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा केंद्रावरून GSLV-F08 हे यान दुपारी 4 वाजून 56 मिनिटांनी अवकाशात झेपावलं. या मोहिमेचं काऊंटडाऊन बुधवारी दुपारी 1 वाजून 56 मिनिटांनी सुरु झाल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं होतं.\nजीसॅट-6’ प्रमाणेच ‘जीसॅट-6 ए’ हा उपग्रह असल्याचे इस्रोने स्पष्ट केलं असून, या उपग्रहामुळे आयटी इंजिनियर्सना आपले नवनवे उपक्रम तयार करण्यासाठी मदत मिळेल.\n2066 किलो वजनाच्या या उपग्रहाच्या बांधणीसाठी 270 कोटी रुपये खर्च आला आहे. GSAT-6A उपग्रह GSAT-6 या उपग्रहासारखाच असल्याचे इस्त्रोकडून सांगण्यात आले आहे.\nGSAT-6A या दळणवळण उपग्रहाकडे सर्वात मोठी अँटिना असून इस्त्रोने या अँटिनाची निर्मिती केली आहे. इस्त्रोचे माजी अध्यक्ष किरण कुमार यांनी ही माहिती दिली.\nउपग्रह अवकाश कक्षेत स्थिर झाल्यानंतर ६ मीटर व्यासाचा हा अँटिना छत्रीसारखा उघडेल.\nGSAT-6A हा उपग्रह तीन वर्षांपूर्वी अवकाशात पाठवण्यात आलेल्या GSAT-6 या उपग्रहाला मदत करणार आहे.\nGSAT-6A मुळे सॅटलाइट आधारित मोबाइल कॉलिंग आणि कम्युनिकेशन सेवा अधिक प्रभावी होईल.\nGSAT-6A मुळे दुर्गम ठिकाणी तैनात असलेल्या भारतीय सैन्य दलांमध्ये समन्वय आणि संवाद अधिक सुलभ होईल.\nGSAT-6A च्या प्रक्षेपणासाठी जीएसएलव्हीमध्ये क्रायोजेनिक इंजिनासह विकास इंजिनचाही वापर करण्यात आला. भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेत विकास इंजिनचा वापर होऊ शकतो.\nया उपग्रहात 6 एमएस बँड अनफ्लेरेबल अॅन्टिना, हॅडहेल्ड ग्राऊंड टर्मिनल आणि नेटवर्क व्यवस्थापन तंत्रज्ञान आदीचा समावेश आहे.\nया उपग्रहाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यात मल्टी बीम कव्हरेज सुविधा उपलब्ध आहे. ज्यामुळे भारताला मोबाईल संचार प्राप्त होईल.\nशेखर कपूर - 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या केंद्रीय समितीचे प्रमुख\nप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांना यावर्षी होणार्‍या 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या (NFA) केंद्रीय समितीचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आल�� आहे.\nशेखर कपूर या पुरस्कारांसाठी चित्रपटांचे मूल्यांकन करणार्‍या 11 पंचांच्या गटाचे अध्यक्ष होतील.\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (NFA) हा भारतातला सर्वात मुख्य चित्रपट पुरस्कार समारंभ आहे.\n1954 साली स्थापित NFA चे प्रशासन 1973 सालापासून भारत सरकारच्या ‘चित्रपट महोत्सव संचालनालय’ (Directorate of Film Festivals) कडून पाहिले जात आहे.\nहे पुरस्कार भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात.\nइटलीत जागतिक तलवारबाजी स्पर्धेत जालन्याची विद्यार्थिनी\nइटलीतील व्हेरोना शहरात एक ते 10 एप्रिल या कालावधीत तलवारबाजीच्या जागतिक विजेतेपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून 14 मुलींची निवड झाली असून, त्यात जालन्याच्या संस्कृती पडुळचा समावेश आहे. या स्पर्धेत संस्कृती पडुळकडून जालनावासियांसह तमाम महाराष्ट्रालाही मोठ्या अपेक्षा आहेत.\nजालन्याच्या संस्कृती पडुळची तळपती तलवार आता भारताला जग जिंकून देण्याच्या इराद्यानं रणांगणात दाखल होणार आहे. हे रणांगण आहे तलवारबाजीच्या जागतिक विजेतेपद स्पर्धेचं. इटलीतल्या व्हेरोना शहरात एक एप्रिलपासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.\nतलवारबाजी या खेळात फॉईल, इप्पी आणि सेबर या तीन प्रकारांचा समावेश असतो. तलवारबाजीच्या जागतिक विजेतेपद स्पर्धेतल्या सेबर प्रकारासाठी देशभरातून दोन महिला खेळाडूंची निवड झाली आहे. त्यात संस्कृतीचा समावेश आहे. संस्कृतीनं आजवर विभागीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर 35 पेक्षा अधिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यात तिने 15 पदकांची कमाई केली आहे.\nसंस्कृतीला पाचवी इयत्तेत असल्यापासून तलवारबाजीची आवड निर्माण झाली. त्या वयात विभागीय पातळीपासून तिने आज जागतिक विजेतेपद स्पर्धेत खेळेपर्यंत मजल मारली आहे.\nजालना शहरात सरस्वती भुवन शाळेच्या मैदानावर मुलींसाठी तलवारबाजीच्या प्रशिक्षणाची सोय आहे. पण शहरात सुविधांची वानवा असल्यानं संस्कृतीसारख्या खेळाडू मोठ्या संख्येनं तयार होत नाहीत. त्याचं शल्य प्रशिक्षकांच्या मनात आहे.\nमानवी शरीरातील सर्वात मोठ्या अवयवाचा शोध\nमानवी शरीरात एका नव्या अवयवाचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. इंटरस्टिटियम हा शरीरातील सर्वात मोठा अवयव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nशरीरातील पेशींमध्ये इंटरस्टिटियम पसरल्याचा आतापर्यंतचा समज होता. मात्र 'नेचर'मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात हा एकसंघ अवयव असल्याचं म्हटलं आहे.\nइंटरस्टिटियम हा मानवी शरीरातील 80 वा अवयव ठरणार आहे. त्वचा आणि इतर अवयवांखाली असलेल्या पेशी हा दाट थर असल्याचं आतापर्यंत मानलं जात होतं.\nनवीन संशोधनानुसार, हा अवयव म्हणजे द्रवपदार्थाने भरलेल्या कप्प्यांचं जाळं आहे. हे जाळं आकुंचित पावू शकतं किंवा प्रसारित होतं. त्यामुळे शॉक अॅब्झॉर्बरप्रमाणे काम करतं.\nइंटरस्टिटियममुळे शरीराच्या एका भागातील कर्करोग दुसऱ्या भागात पसरु शकतो. नव्या संशोधनातून शरीरातील या दुर्लक्षित अवयवाविषयी माहिती समोर आली आहे.\nगेल्या अनेक वर्षांपासून मानवी शरीरशास्त्राचा अभ्यास सुरु आहे. शरीरात 79 अवयव असतात, ही ठाम समजूत होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कित्येक वर्षापासून हा अवयव अज्ञात राहिला.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/ganeshotsav-and-society/articleshow/70910991.cms", "date_download": "2020-01-20T12:35:54Z", "digest": "sha1:5RNCNKPTZTBWKGLB5ETDYLRQABVGIXVC", "length": 22958, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Ganesh Chaturthi: Ganeshotsav And Society - गणेश चतुर्थी २०१९ : गणेशोत्सव आणि समाजमन | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nगणेशोत्सव आला की दरवर्षी अनेक प्रश्न चर्चिले जातात त्यावर, उपाय सुचवले जातात. मात्र, यातून निष्पन्न काही होत नाही... गणेशोत्सव आला की, साधक-बाधक चर्चांना प्रारंभ होऊन त्या उत्तरोत्तर खूप रंगू लागतात. भारतातील व विशेषत: हिंदू धर्मातील हा एकच उत्सव असा आहे व असतो, की जो समाजमनावर सातत्याने प्रभाव जमवून आहे त्यावर, उपाय सुचवले जातात. मात्र, यातून निष्पन्न काही होत नाही... गणेशोत्सव आला की, साधक-बाधक चर्चांना प्रारंभ होऊन त्या उत्तरोत्तर खूप रंगू लागतात. भारतातील व विशेषत: हिंदू धर्मातील हा एकच उत्सव असा आहे व असतो, की जो समाजमनावर सातत्याने प्रभाव जमवून आहे हा उत्सव म्हणजे महाराष्ट्राचा मूळ श्वासोच्छ्वास आहे हा उत्सव म्हणजे महाराष्ट्राचा मूळ श्वासोच्छ्वास आहे हा उत्सव होत राहणे याचा अर्थ महाराष्ट्राचे चलनवलन गतिमान असणे असा होतो.\nगणेशोत्सव आला की दरवर्षी अनेक प्रश्न चर्चिले जातात त्यावर, उपाय सुचवले जातात. मात्र, यातून निष्पन्न काही होत नाही...\nगणेशोत्सव आला की, साधक-बाधक चर्चांना प्रारंभ होऊन त्या उत्तरोत्तर खूप रंगू लागतात. भारतातील व विशेषत: हिंदू धर्मातील हा एकच उत्सव असा आहे व असतो, की जो समाजमनावर सातत्याने प्रभाव जमवून आहे हा उत्सव म्हणजे महाराष्ट्राचा मूळ श्वासोच्छ्वास आहे हा उत्सव म्हणजे महाराष्ट्राचा मूळ श्वासोच्छ्वास आहे हा उत्सव होत राहणे याचा अर्थ महाराष्ट्राचे चलनवलन गतिमान असणे असा होतो.\nया गणेशोत्सवाला 'सार्वजनिक' स्वरूप लोकमान्य टिळक यांनी देण्याच्या आधीच घराघरांतून गणेशचतुर्थीला मातीची मूर्ती आणून, तिचे एक-दीड दिवसांत विसर्जन होत होते. पेशवाईत दहा दिवसांचा, शनिवारवाड्यात, थाटात उत्सव होऊन गणेशमूर्तीचे विसर्जन नदीपात्रात होत होते; तरी या उत्सवाला तसे 'सार्वजनिक' स्वरूप नव्हते. याचा अर्थ सन १८९४ साली लोकमान्यांनी या 'घरगुती' उत्सवाला सार्वजनिक स्वरूपाचे प्रोत्साहन देईपर्यंत हा उत्सव तसा खासगी व एक-दीड दिवसांचा होत होता\nगणेशमूर्ती शाडूच्या मातीच्याच हव्यात काय त्या कागदाच्या लगद्यापासून केल्या तर चालणार नाहीत काय त्या कागदाच्या लगद्यापासून केल्या तर चालणार नाहीत काय गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्राऐवजी छोट्या तलावांमध्ये किंवा घरातील छोट्या जलसाठ्यात किंवा छोट्या पिंपात केले तर गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्राऐवजी छोट्या तलावांमध्ये किंवा घरातील छोट्या जलसाठ्यात किंवा छोट्या पिंपात केले तर वार्षिक गणेशमूर्ती दरवर्षी समुद्रात व पाण्यात विसर्जित केलीच पाहिजे का वार्षिक गणेशमूर्ती दरवर्षी समुद्रात व पाण्यात विसर्जित केलीच पाहिजे ��ा एकच गणेशमूर्ती दरवर्षी वापरली तर काय व कोणाची हरकत एकच गणेशमूर्ती दरवर्षी वापरली तर काय व कोणाची हरकत प्रत्येक घरात एक गणेशमूर्ती न आणता संपूर्ण गावानेच एक मूर्ती आणून उत्सव का करू नये प्रत्येक घरात एक गणेशमूर्ती न आणता संपूर्ण गावानेच एक मूर्ती आणून उत्सव का करू नये हा उत्सव साधेपणाने करावा की थाटामाटात\nहे आणि असे अनेक प्रश्न दरवर्षी साग्र-संगीत चर्चिले जातात त्यावर पर्याय सांगितले जातात, उपाय सुचवले जातात, मात्र यातून निष्पन्न काही होत नाही त्यावर पर्याय सांगितले जातात, उपाय सुचवले जातात, मात्र यातून निष्पन्न काही होत नाही\nहिंदू धर्मात देव-देवता असंख्य आहेत. एक गणेश दैवत सोडले तर इतर कोणत्याही देव-देवतांचे आगमन-विसर्जनाचे सोपस्कार व पथ्य नाही आणि हेच या गणेश देवतेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आणि हेच या गणेश देवतेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य शंकर, विष्णू, देवी, लक्ष्मी, सरस्वती, राम, कृष्ण इत्यादी देवतांचे आगमन असले तरी तेथे गाजावाजा नाही शंकर, विष्णू, देवी, लक्ष्मी, सरस्वती, राम, कृष्ण इत्यादी देवतांचे आगमन असले तरी तेथे गाजावाजा नाही या मूर्ती आणायच्या त्या एखाद्या मंदिरात नाहीतर मठात कायमच्या प्रतिष्ठित-स्थापना करण्यासाठी या मूर्ती आणायच्या त्या एखाद्या मंदिरात नाहीतर मठात कायमच्या प्रतिष्ठित-स्थापना करण्यासाठी त्यालाच 'देवतेची प्रतिष्ठापना' असे म्हणतात. जेथे प्रतिष्ठापना असते तेथे विसर्जन संभवत नाही. शिवाय या देवतांच्या मूर्ती मातीच्या नसून दगडी किंवा धातूच्या असतात. मुळात या मूर्ती विसर्जनासाठी नसतातच त्यालाच 'देवतेची प्रतिष्ठापना' असे म्हणतात. जेथे प्रतिष्ठापना असते तेथे विसर्जन संभवत नाही. शिवाय या देवतांच्या मूर्ती मातीच्या नसून दगडी किंवा धातूच्या असतात. मुळात या मूर्ती विसर्जनासाठी नसतातच गणेशोत्सवात जी मूर्ती घरी आणायची तीच मातीची असते; आणि जी मातीची मूर्ती असते तिचेच मोठ्या थाटात, पण जड अंत:करणाने पाण्यात विसर्जन करावयाचे असते\nमाती साधी असो, तिची मूर्ती असो, मातीची जात व प्रकार कोणताही असो, ती पाण्यात पडली की विरघळणारच यात आजवर तरी बदल झालेला नाही यात आजवर तरी बदल झालेला नाही मात्र, न विरघळणारे प्रकार त्याज्य मानायला हवे.\nगणेश देवतेचे, गणेशव्रताचे, गणेशपूजनाचे व गणेशोत्सवाचे सर्वांत मोठे व��शिष्ट्य असे की, येथे या गणेश देवतेला मातीच्या रूपात साकार-सावयव असे मूर्तिरूप देऊन गणेशचतुर्थीला, म्हणजे भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला, वाजत-गाजत घरी, म्हणजे आपल्या माहेरी आणावयाचे; आणि ठराविक दिवशी त्या आवाहन-पूजन केलेल्या मूर्तीचे पुन: थाटात विसर्जनही करावयाचे आवाहन-आगमन-पूजन-भजन-आरती आणि शेवटी विसर्जन, हेच या मूर्तीचे महत्त्वाचे व प्रधान वैशिष्ट्य आहे व असतेही आवाहन-आगमन-पूजन-भजन-आरती आणि शेवटी विसर्जन, हेच या मूर्तीचे महत्त्वाचे व प्रधान वैशिष्ट्य आहे व असतेही प्रत्येक वर्षी गणेशाची मूर्ती नवीन, तिचा साज नवीन, थाट नवीन, रूप नवीन, म्हणून उत्साहही नित्यनूतन व टवटवीत प्रत्येक वर्षी गणेशाची मूर्ती नवीन, तिचा साज नवीन, थाट नवीन, रूप नवीन, म्हणून उत्साहही नित्यनूतन व टवटवीत गणेशाच्या या चिरंतन नावीन्याचे परमभाग्य राम-कृष्ण, शंकर, देवी, लक्ष्मी या इतर एकाही देवतेच्या लल्लाटी नाही.\nगणेशमूर्ती मातीच्याच हव्यात काय या प्रश्नाचे उत्तर 'होय' असे सकारात्मक असले तरी वार्षिक गणेशमूर्ती ही पाण्यात विरघळणारी हवी, ही अट महत्त्वाची. गणेशमूर्ती कशाचीही घडवा, ती विसर्जन केल्यानंतर पाण्यात विरघळली पाहिजे. तसे होत नाही तेव्हाच प्रदूषणाचा प्रश्न उपस्थित होतो.\nगणेशमूर्तीचे विसर्जन समुद्र, नदी, सरोवर, तलाव, जलाशय, कालवा, ओढा, धबधबा अशा कोणत्याही ठिकाणी केले तर चालते; पण यापैकी एकही सोय नसल्यास घरच्या घरी पिंपात, टाकीत मूर्तीचे विसर्जन केले तरी चालेल. यासाठी वेगळा शास्त्रार्थ शोधण्याची गरज नाही\nगणेशमूर्ती दरवर्षी नवीन केलेली घरी आणली पाहिजे. एकच मूर्ती दरवर्षी गणेशचतुर्थीला वापरायची तर मग या वार्षिक उत्सवात नावीन्य ते काय मंदिरात अशा कायमच्या मूर्ती पूजेसाठी असतातच की\nउत्सावाचे स्वरूप कसे असावे यावर दोन्ही बाजूंनी चर्चा होतात. परंतु याबाबत एक म्हणता येईल.. घरातील वास्तुशांत, बारसे, साखरपुडा, लग्नसमारंभ, उद्घाटन, प्रकाशन, यात्रा, मेळावे, सहली हे सर्व प्रकार फार साधेपणाने कोणी करतात का मग देवाच्या उत्सवातच काटछाट का मग देवाच्या उत्सवातच काटछाट का कोणीही कुठेही उधळपट्टी करूच नये हे मान्य; पण अत्यावश्यक ठिकाणीही काटकसर, कंजुषी, काटछाट करणे म्हणजे दरिद्री असा करंटेपणा ठरेल कोणीही कुठेही उधळपट्टी करूच नये हे मान्य; पण अत्यावश्यक ठिकाणीही काटकसर, कंजुषी, काटछाट करणे म्हणजे दरिद्री असा करंटेपणा ठरेल उत्सव म्हटल्यावर त्यात सजावट, वाजंत्री अशा गोष्टी येणारच, त्याचा फार बाऊ होऊ नये आणि सजावटीचा अतिरेकही होऊ नये.\nसंपूर्ण गाव छोटे असेल, सर्व गावकऱ्यांची एकजूट असेल, व सर्वानुमते मान्य असेल तर 'एक गाव-एक गणपती' ही कल्पना प्रत्यक्षात आणावी; परंतु गावातील कोणाचा अहंकार केव्हा डोके वर काढील, आणि कोणाची अहंता कधी जखमी होईल त्याचा भरवसा नसतो. म्हणून तानमान पाहून व तारतम्यानेच अशा योजना कराव्यात.\nगणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप आले पारतंत्र्यात. त्यामुळे माजघरातला उत्सव सार्वजनिक झाला, तरी अगदी प्रारंभी भजन, कीर्तन, प्रवचन, मग सामूहिक मेळे असे अगदी साधे स्वरूप होते. समाजातील सर्व घटकांनी एकत्र यावे, सर्वांनी एकजुटीने विचार करावा, नवीन उपक्रम राबवावा एवढीच माफक अपेक्षा प्रारंभी होती. नंतर असा उत्सव यशस्वी होत आहे असे दिसताच समाज-प्रबोधनासाठी व्याख्यान, चर्चा, संवाद असे उपक्रम सुरू झाले. हे प्रबोधन साधारण सन १९६० पर्यंत निर्विघ्न पार पडत असे पण पुढे व्याख्यानाऐवजी पौराणिक, ऐतिहासिक देखाव्यातून, प्रत्यक्ष दृक्-श्राव्य माध्यमातून प्रबोधनाची वेगळी 'टूम' प्रथम पुण्यात सुरू झाली; आणि एकूण या उत्सवाचा पवित्र ढाचाच बदलून त्याला बाजारी स्वरूप आले पण पुढे व्याख्यानाऐवजी पौराणिक, ऐतिहासिक देखाव्यातून, प्रत्यक्ष दृक्-श्राव्य माध्यमातून प्रबोधनाची वेगळी 'टूम' प्रथम पुण्यात सुरू झाली; आणि एकूण या उत्सवाचा पवित्र ढाचाच बदलून त्याला बाजारी स्वरूप आले काळ बदलतो तशा सजावटीच्या कल्पना बदलतात, हे काही प्रमाणात मान्य आहे. परंतु गणेशोत्सवातील एखाद्या गोष्टींवर टीका होते, तेव्हा ती योग्य असेल तर तिची दखल घेतली पाहिजे. परंतु हा उत्सव साजरा करण्याकडे समाजमनाचा कल असतो, आणि त्यात काहीच गैर नाही.\n(लेखक शास्त्र व पुराणांचे गाढे अभ्यासक आहेत.)\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमाओवाद, महाराष्ट्र व राजकारण\nआर्थिक संकट आणि दिशाभूल\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nआरोग्यमंत्र: थंडी आणि संधिवात\nध्येय साध्य करण्याची कसोटी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसंरक्षण दलातील बदलांचा अर्थ...\nसंरक्षण वनांचे आणि आदिवासींचेही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/maharashtra-assembly-elections-2019-ncp-chief-sharad-pawar-attack-on-pm-narendra-modi-and-bjp-president-amit-shah-in-ahmednagar-rally/articleshow/71581190.cms", "date_download": "2020-01-20T11:57:43Z", "digest": "sha1:MAEISMIFNBP2MK2D7PBLXVKBQ3UPIKYI", "length": 18139, "nlines": 181, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra elections 2019 : मोदी-शहांना माझ्याशिवाय चैन पडत नाही, त्यांना झोपेतही मी दिसतो: शरद पवार - Maharashtra Assembly Elections 2019 Ncp Chief Sharad Pawar Attack On Pm Narendra Modi And Bjp President Amit Shah In Ahmednagar Rally | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE: 'परीक्षा पे चर्चा' PM मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद\nLIVE: 'परीक्षा पे चर्चा' PM मोदींचा विद्यार्थ्यांशी संवादWATCH LIVE TV\nमोदी-शहांना माझ्याशिवाय चैन पडत नाही, त्यांना झोपेतही मी दिसतो: शरद पवार\n'पैलवान' या शब्दावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अहमदनगरमधील बोधेगाव येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर तोफ डागली. पंतप्रधान, गृहमंत्र्यांना माझं नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही. माझ्या नावाचा जप करत आहेत. त्यांना मी झोपेत सुद्धा दिसतो, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.\nमोदी-शहांना माझ्याशिवाय चैन पडत नाही, त्यांना झोपेतही मी दिसतो: शरद पवार\nअहमदनगर: 'पैलवान' या शब्दावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अहमदनगरमधील बोधेगाव येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर तोफ डागली. पंतप्रधान, गृहमंत्र्यांना माझं नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही. माझ्या नावाचा जप करत आहेत. त्यांना मी झोपेत सुद्धा दिसतो, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अंति�� टप्प्यात आला आहे. सर्वच पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्यभरात सभा घेत आहेत. गेल्या काही सभांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडणाऱ्या शरद पवार यांनी आज बोधेगाव (शेवगाव) येथील प्रचारसभेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष्य केलं. 'पंतप्रधान, गृहमंत्री यांना माझे नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही. ही गोष्ट चांगली आहे. शरद पवार, शरद पवार आणि शरद पवार, असा माझ्या नावाचा जप केला जातोय. मी सत्तेत नसतानाही ते दोघेही माझ्यावर टीका करतात. त्यांना झोपेतही मीच दिसतो,' अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली.\nराज ठाकरे म्हणजे एन्टरटेनमेंट: अमृता फडणवीस\nपवार, धरणं भरण्यापेक्षा स्वयंपाक बरा: उद्धव\nमरेपर्यंत भावाची साथ सोडणार नाही: नीलेश राणे\nशरद पवार काय म्हणाले\n>> मी ज्या-ज्या ठिकाणी जाईल, तेथे पाहतो की सभेला उपस्थित असलेल्या लोकांमध्ये ६० ते ७० टक्के हे तरूण आहेत.\n>> राज्य सरकारची भूमिका ही ठराविक मुठभर लोकांची जपणूक करण्याची आहे. त्यांची भूमिका खेड्या-पाड्यातील माणूस, शेतकऱ्याच्या हिताची नाही.\n>> केंद्र सरकारने काही ठराविक १०० ते ११० लोकांचे ८० हजार कोटींचे कर्ज भरले. पण शेतकऱ्याकडे कर्ज थकले की त्याची भांडीकुंडी बाहेर काढली जातात. यावरून लक्षात घ्या, हे कोणाचे सरकार आहे\n>> मोठ्यांना सवलत व जो काळ्या आईसोबत इमान राखणारा शेतकरी आहे, त्यांची भांडीकुंडी बाहेर काढली जातात.\n>> अनेक ठिकाणी कामे करू असा शब्द सरकारनं दिला होता. प्रत्यक्षात कामे सुरू झाली नाहीत.\n>> पंतप्रधान, गृहमंत्री यांना माझे नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही. ही गोष्ट चांगली आहे.\n>> शरद पवार, शरद पवार, शरद पवार... असा माझ्या नावाचा जप केला जातोय.\n>> आज भाजपचे काम करणारे कार्यकर्ते सुद्धा या निष्कर्षापर्यंत पोहचले आहेत की हे सरकार आमच्यासाठी काही करणार नाही.\n>> पंतप्रधान, गृहमंत्री हे मी सत्तेत नसतानाही माझ्यावर टीका करतात. त्यांना मी झोपेत सुद्धा दिसतो.\nआमच्या हातामध्ये सत्ता असताना आम्ही ठिकठिकाणी कारखाने, औद्योगिक वसाहत काढली. कारण निव्वळ शेती करून चालणार नाही, अशी आमची भूमिका होती.\n>> पण गेल्या पाच वर्षांत पन्नास टक्के कारखाने बंद झाले असून लोकांच्या नोकऱ्या गेल्या.\n>> काश्मीरमध्ये जाऊन शेती करण्यास तुमच्यातील कोणी तयार आहे\n>> येथील शेती करताना नाकीनऊ येत आहेत. काश्मीरमध्ये जाऊन कोण शेती करणार\n>> काश्मीरमधील कलम ३७० रद्द केले, त्याबद्दल तुमचे अभिनंदन. पण पूर्वांचलमधील राज्यातील कलम ३७१ का हटवले नाही\n>> कलम ३७० रद्द केल्याची डफली उगाचच वाजवली जात आहे. त्यांना काही विचारा ते एकच उत्तर देतात कलम ३७०....\n>> कलम ३७०च्या नावाने मतदारांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे काम ही मंडळी करीत आहे.\n>> देवेंद्र यांनी जपून बोलावे, कोणाशी बोलतोय, काय बोलतोय....असू द्या पोरासोरांकडूनच चूक होते.\nपैलवान... मी तर कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष, पवारांचा CMना टोला\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nनगर: प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा कोकण कड्यावरून पडून मृत्यू\nसाई जन्मस्थळ वाद: आजपासून बेमुदत शिर्डी बंद\nAaditya Thackeray: 'उद्धव ठाकरेंचा मुलगा आहे, धक्का वगैरे घेत नाही'\nसाई जन्मस्थळाचा वाद; रविवारपासून शिर्डी बंदची घोषणा\nअसं काम करेन की घराणेशाहीचा आरोप कोणी करणार नाही: रोहित पवार\nजे. पी. नड्डा घेणार अमित शहांची जागा\n'परिवहन कार्यालयाला आग लावणं हे आपचं कटकारस्थान'\nदिल्लीः दिल्ली परिवहन विभागाच्या कार्यालयाला आग\nजिल्हाधिकाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या कानशिलात लगावली\nराजस्थान: राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकमध्ये अपघात; ७ ठ...\nकेरळ: फुटबॉल सामन्यादरम्यान स्टेडियमची गॅलरी कोसळल्याने ५० ज...\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचे देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nसरन्यायाधीश शरद बोबडे यांनी गाजवले मैदान\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमोदी-शहांना माझ्याशिवाय चैन पडत नाही, त्यांना झोपेतही मी दिसतो: ...\n४० वर्षे गवत उपटत होते का\nतुम्ही वाकड्यात, तर आम्हीही वाकड्यात...\nपोटच्या मुलीवर पित्याकडून अत्याचार...\nविवाहितेची दोन मुलांसह विहिरीत आत्महत्या...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/voters-keep-this-in-mind-/articleshow/71675699.cms", "date_download": "2020-01-20T11:27:08Z", "digest": "sha1:7CWUY4LABHCQQ55PBAL4VXIEGXTLY2R3", "length": 14347, "nlines": 176, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Election 2019 : मतदारांनो हे लक्षात ठेवा... - Voters Keep This In Mind ... | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nमहाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान करताय; हे काळजी घ्या\nविधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान सुरू झाले आहे. हे मतदान करताना मतदारांनीही काही काळजी घेण्याची गरज आहे. काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात तर काही गोष्टी आवर्जून कराव्यात.\nमहाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान करताय; हे काळजी घ्या\nविधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान सुरू झाले आहे. हे मतदान करताना मतदारांनीही काही काळजी घेण्याची गरज आहे. काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात तर काही गोष्टी आवर्जून कराव्यात.\nमतदान केंद्रात सेल्फीचा मोह टाळा\nमतदानाचा हक्क बजावल्यानंतर सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना होतो. पण हा सेल्फी मतदान केंद्रात घेणे पूर्णपणे टाळावे. केंद्राच्या आत अधिकृत परवानगीखेरीज फोटो काढण्यावर निर्बंध आहेत. केंद्राच्या बाहेर ५० मीटरनंतर सेल्फी घ्यायला हरकत नाही.\nमतदान केंद्रात मोबाइलवर बोलण्यास मनाई असेल. मतदान केंद्राच्या आवारातही मोबाइलचा उपयोग शक्यतो करू नये. केंद्र परिसरात प्रवेश केल्यापासून मतदान करून बाहेर पडेपर्यंत मोबाइलचा वापर टाळावा. मोबाइल सायलेंट अथवा बंद करून ठेवावा.\nमतदान केंद्राचा १०० मीटरपर्यंतचा परिसर संवेदनशील श्रेणीत असतो. कुठलीही अनुचित घटना टाळण्यासाठी त्या परिसरात वाहन पार्किंगला मनाई असते. यामुळे तेथे वाहन उभी करू नये. मतदान केंद्र परिसरात घर असल्यास वाहने उभी करण्यासाठी पोलिसांची परवानगी घेतल्यास उपयुक्त ठरेल.\nमतदान केंद्र परिसरात घोळका करून उभे राहू नये. पोलिस तसेच आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. केंद्र परिसरात फार काळ वावरू नये. मतदान केल्यानंतर शक्यतो केंद्र परिसर तात्काळ सोडावा.\nमतदान करताना ओळखीचा दाखला म्हणून केवळ सरकारी ओळखपत्रांना परवानगी आहे. त्यामध्ये मतदार ओळखपत्र (व्होटर कार्ड) असल्यास सर्वोत्तम. त्यासह पॅन कार्ड, आधार कार्ड, शिधापत्रिका, मनरेगा कार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आदींचा समावेश आहे.\nमतदान केंद्र २६०२ ७३७९\nसंवेदनशील मतदान केंद्रे २८० ४५०हून अधिक\nमतदार २५ लाख ०४ हजार ७३८ ७२ लाख ६३ हजार २४७\nही ११ ओळखपत्रे चालतील\n- पासपोर्ट, वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), सरकारी कंपनी किंवा विभागाचे ओळखपत्र, बँक किंवा टपाल खात्याचे पासबूक (छायाचित्र असलेले), पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरचे स्मार्टकार्ड, मनरेगा ओळखपत्र, कामगार विभागाचे आरोग्य विमा स्मार्टकार्ड, पेन्शनकार्ड, खासदार/आमदार यांनी दिलेले ओळखपत्र व आधारकार्ड.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nशबाना आझमी यांची प्रकृती स्थिर; अवघं बॉलिवूड काळजीत\nइतिहासावर किती दिवस बोलणार; आदित्य ठाकरेंचा राऊतांना टोला\nहाजी मस्तानचा मुलगा म्हणाला; इंदिरा-करीम लाला भेटीचा मी साक्षीदार\n'तंगड्या तोडण्याची भाषा करू नका, तंगड्या प्रत्येकाला असतात'\nसेक्स रॅकेटमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\nमोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं 'चांद्रयान २'च्या रात्रीचं ...\nअपयश देखील अनुभवायला हवं\nपरिक्षेत गुण मिळवणं सर्व काही नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसाईबाबा जन्मस्थळ वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nसरन्यायाधीश शरद बोबडे यांनी गाजवले मैदान\nकशाला द्यायचा वेतन आयोग\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमहाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान करताय; हे काळजी घ्या; हे काळजी घ्या\nमहायुती २०० जागांच्या पुढं जाणार नाही: मनोहर जोशी...\nराज्यात मतदानासाठी पोलिसांचा खडा पहारा...\nअमराठी मतांसाठी शिवसेनेला करावी लागणार कसरत...\nनिवडणूक आयोगासमोर पावसाचे आव्हान...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/mohammed-azharuddins-sister-in-law-will-be-sania-mirzas-sister/", "date_download": "2020-01-20T11:53:03Z", "digest": "sha1:ZKOWO6ZWCRYSWZJY4XUGIMG5ZQV7NR7J", "length": 9658, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सानिया मिर्झाची बहिण होणार मोहम्मद अझरुद्दीनची सून | Dainik Prabhat", "raw_content": "\nसानिया मिर्झाची बहिण होणार मोहम्मद अझरुद्दीनची सून\nडिसेंबरमध्ये होणार अनम आणि असदचा विवाहसोहळा\nनवी दिल्ली : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने तिची बहिण अनम मिर्झा माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या मुलासोबत विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना आता दुजोरा मिळाला आहे.\nबऱ्याच दिवसांपासून अशी चर्चा होती की सानिया मिर्झाची बहिण अनम मिर्झा मोहम्मद अझरुद्दीन यांचा मुलगा असदसोबत लग्न करणार आहे. एवढेच नाही तर कोणीही हे सांगण्यास उघडपणे टाळत नव्हते. पण आता खुद्द सानिया मिर्झाने याची खातरजमा केली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. माझी बहिण डिसेंबरमध्ये लग्न करणार आहे. आम्ही नुकतेच पॅरिसहून बॅचलर पार्टी साजरा करून परतलो आहोत आणि आम्ही खूप उत्साही आहोत, असे सानिया मिर्झा म्हणाली आहे. दरम्यान, सानिया मिर्झाची बहीण अनम मिर्झा पेशाने फॅशन स्टायलिस्ट आहे. त्यांच्या लग्नाच्या चर्चांना त्यावेळी सुरूवात झाली ज्यावेळी सोशल मीडिया अकाऊंटवर असदसोबतचे फोटो शेअर करताना अनमने ‘फॅमिली’ असे लिहिले होते. दरम्यान, आता खुद्द सानिया मिर्झाने या दोघांच्या लग्नाची पुष्ठी दिली असून यांचा डिसेंबरमध्ये विवाह पार पडणार आहे.\nएका रात्रीत चोरट्यांनी लाखोंचं सोनं लुटलं\nस्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा कृषी कार्यालयात राडा\nपरीक्षेवर चर्चा करण्यापूर्वी डिग्री दाखवा; प्रकाश राज यांची मोदींवर टीका\nबिबट्याची मानवी वस्तीकडे धाव\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपाकिस्तानातील बहिणीच्या प्रेमात पडून बनला आयएसआय एजंट\n#FIHProLeague : भारताचा नेदरलँड्सवर सलग दुसरा विजय\n#U19CWC : भारतीय संघाची विजयी सलामी\n#COEPZEST’20:अपंगत्वानंतरही जवानांचे उत्तर एकच “हॉव इझ द जोश हाय सर…\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\n मुख्यमं���्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\n१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nसहकार टिकवण्याची जबाबदारी शेतकऱ्याचीही\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nपुणेकरांनो, कुत्रे पाळण्यावर येणार बंधने\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/what-is-professional-jealousy/?vpage=5", "date_download": "2020-01-20T11:13:14Z", "digest": "sha1:DP4XQTJ7AUPP4MZGTVGAJ66ECHDSW5AD", "length": 14197, "nlines": 165, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "प्रोफेशनल जेलेसी काय असते रे बावा ?? – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n प्लांचेट (नशायात्रा – भाग ९)\tनशायात्रा\n[ January 19, 2020 ] बेवड्याची डायरी – भाग ६ – प्रार्थना व अर्थ\tनियमित सदरे\n[ January 18, 2020 ] प्लँचेट.. आत्मा बोलावणे.. (नशायात्रा – भाग ८)\tनशायात्रा\n[ January 18, 2020 ] ज्ञान देणारे सर्वच गुरू\tकविता - गझल\nHomeराजकारणप्रोफेशनल जेलेसी काय असते रे बावा \nप्रोफेशनल जेलेसी काय असते रे बावा \nAugust 16, 2017 प्रा. हितेशकुमार पटले राजकारण\nबर्‍याचदा तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला “प्रोफेसनल जेलेसी” चा अनुभव आला असेल . पण म्हणून तुम्ही तुमचे काम बंद करावे काय तर माझे यावर उत्तर नाही असेल , कारण अजून आपण जोमाने , ताकतीने आणि कुशलतेने काम करावे .\nएका उदाहरणावरून तुम्हाला चांग्ल्यानी समजेल की “प्रोफेसनल जेलेसी” म्हणजे काय असते. दिनांक 15 ऑगस्ट 2017 ला प्रकशित होणारा “60, 000 प्रश्नांचा महासंच” हे पुस्तक ExamVishwa तर्फे प्रकाशित होत आहे, याची बातमी Social Media वर प्रसारित झाली . ही बातमी प्रसारित होताच काहींच्या पोटात दुखायला सुरु झाल आणि साहजिक आहेच दुखेल का नाही कारण पुस्तकाची किमत फक्त 70 रुपये आहे . जर याचप्रकारचे पुस्तक बाजारात घ्यायला गेले तर 1200 रु. च्या आसपास मिळेल , तेही एकत्रितरीत्या मिळणार नाही .\nआता बघा जेलीसी करणाऱ्या माझ्या लाडक्या मित्रांच्या पोटात कसे दुखायला लागले तर ,\n1) एका नामांकित प्रकाशकाने तर चक्क ऑफर दिली राव की सगळे प्रश्न तुम्ही आमच्या प्रकाशनातर्फे प्रकशित करा .\n2) काहीचे असे call आणि sms आले की तुम्ही कसे काय एवढी कमी किमत ठेऊ शकता . जरा आमचाही विचार करा म्हणाले.(पुरे झाला यांचा विचार करून , बरेच कमावले तुम्ही )\n3) कधीकाळ आम्ही सोबत काम करणारे मित्र होतो त्याने तर Play Store वर चक्क 1 स्टार देऊन आपल्या वागणुकीचा परिचय दिला . (मित्रा तुला देव असेच उचापती करण्याची बुद्धी देवो आणि या कामातच तू पी . एच . डी करावे) आता हे होते बोटावर मोजण्यालायक लोक ज्यांना आमचा उपक्रम आवडला नाही . चांगली गोष्ट आहे जर निंदकाचे घर शेजारी असले तर बरेच आहे , निदान हे तर कळते की आपन कुठे चुकतोय आणि आपली प्रगती होत चाललीय . म्हणून आम्ही निंदा करणार्यांना आमचे मित्र समजतोय . यांच्यापेक्षा आमच्या चाहत्यांची संख्या जास्त आहे .\nया सगळ्यांना Open Challenge आहे तुम्हीही करा, आम्ही तुम्हाला थांबवले काय आणि हो तुम्ही 1 स्टार द्या की 5 स्टार द्या त्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही कारण तुमच्यासारखे विकृत बुद्धीचे आणि Narrow Minded लोकांमुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही , बरोबर आहे तुम्ही असेच विचार कराल कारण स्पर्धा परीक्षेतील “A B C D” तरी कुठे कळते .\nमित्रानो बोटावर मोजण्यालायक लोक तुम्हाला नापसंद करतील पण तुमचे प्रशंसक लाखोच्या घरात असतील . त्यामुळे या तुमच्या चाहते मंडळींसाठी काम करा.\nदोनच लोकांची चर्चा होत असते एक म्हणजे तुम्ही काहीतरी इतरांपेक्षा वेगळे करता ( जसे कि ExamVishwa चे उपक्रम ) आणि दुसरे म्हणजे चोर, लुच्चे , लफंगे . म्हणून तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा पण इतरांच्या वागण्यामुळे किवा बोलण्यामुळे आपले विचार , आपले ध्येय आणि धोरणे बदलू नका .\n— प्रा. हितेशकुमार पटले\nAbout प्रा. हितेशकुमार पटले\t15 Articles\nप्रा. हितेशकुमार पटले हे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक असून ते लेखकही आहेत. ते सोशल मिडियावर कार्यरत असून स्पर्धा परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nआत्मा आला रे आला प्लांचेट (नशायात्रा – भाग ९)\nबेवड्याची डायरी – भाग ६ – प्रार्थना व अर्थ\nप्लँचेट.. आत्मा बोलावणे.. (नशायात्रा – भाग ८)\nज्ञान देणारे सर्वच गुरू\nभ..भू .. भूत भूत (नशायात्रा – भाग ७)\nबेवड्याची डायरी – भाग ५ – “ड्रिंक्स” – दारूचे उदात्तीकरण\nघे भरारी उंच तू\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nडायरी (कथा) December 14, 2019 विलास गोरे\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/voting-should-not-influence-voters-in-the-assembly-elections/articleshow/71273222.cms", "date_download": "2020-01-20T11:15:02Z", "digest": "sha1:OU2MMURUMFMLOKTC53ANJBT3RAXAA2QF", "length": 14754, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Central Government : निवडणुकीत हवालाच्या पैशांवर नजर - voting should not influence voters in the assembly elections | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nनिवडणुकीत हवालाच्या पैशांवर नजर\n​ विधानसभा निवडणुकीत बेहिशेबी पैशांचा वापर करून मतदारांवर प्रभाव टाकू नये, यासाठी पोलिसांकडून हवालाच्या पैशांवर विशेष नजर ठेवली जाणार आहे. विशेषत: कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात हवालाच्या मोठ्या रकमांची देवाण-घेवाण होते.\nनिवडणुकीत हवालाच्या पैशांवर नजर\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\nविधानसभा निवडणुकीत बेहिशेबी पैशांचा वापर करून मतदारांवर प्रभाव टाकू नये, यासाठी पोलिसांकडून हवालाच्या पैशांवर विशेष नजर ठेवली जाणार आहे. विशेषत: कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात हवालाच्या मोठ्या रकमांची देवाण-घेवाण होते. यामुळे सीमाभागात संशयित वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे.\nमोठ्या रकमांचे व्यवहार ऑनलाइन करणे केंद्र सरकारने बंधनकारक केले असले तरी, प्रत्यक्षात मात्र हवालामार्गे कोट्यवधींची देवाण-घेवाण सुरूच आहे. खासगी ट्रॅव्हल्स, खासगी प्रवासी वाहनांमधून मोठ्या रकमांची अवैध वाहतूक केली जाते. निवडणूक काळात अशा रकमांचा वापर राजकीय पक्षांसह उमेदवारांकडून मतदारांना आमिष दाखवण्यासाठी होऊ शकतो. शिवाय हवालाच्या पैशांमुळे निवडणूक काळात अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळू शकते. हा धोका ओळखून पोलिसांनी हवालाच्या रकमांवर विशेष नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर, सांगलीसह गोवा आणि कर्नाटकातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बॉर्डर कॉन्फरन्समध्ये हा निर्णय घेण्यात आला. सोमवारी कोल्हापुरात पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक झाली. संशयित वाहनांच्या तपासणीसाठी सीमाभागात १४ ठिकाणी तपासणी नाके सुरू केले आहेत. या सर्व नाक्यांवर दोन्ही राज्यातील पथके समन्वयाने वाहनांची तपासणी करणार आहेत.\nयापूर्वी निवडणुकांमध्ये अनेकदा हवालाच्या रकमा पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतही पोलिसांनी राज्यात बेहिशेबी रकमा जप्त केल्या होत्या. यातील कोट्यवधींच्या रकमांचा हिशेब अद्याप लागलेला नाही. यामुळे निवडणूककाळात बेहिशेबी रकमांची अवैध वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक बँका, पतसंस्था यांच्या रकमाही पोलिसांनी जप्त केल्या होत्या. बँकांनी त्यांच्या रकमांची वाहतूक करताना संबंधित पैशांचे पुरावे सोबत बाळगावेत. योग्य पुरावे सादर केल्याशिवाय जप्त केलेली रक्कम परत मिळणार नाही. यामुळे रोकड वाहतूक करणाऱ्या बँका, पतसंस्था, कंपन्यांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी दिल्या आहेत. बॉर्डर कॉन्फरन्ससाठी बेळगावचे आयजी राघवेंद्र सुहास, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव, गोवा येथील पोलिस अधिकारी उपस्थित होते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nचंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीची चौकशी होणार\nराज्याला मदत द्यायला केंद्र सरकारकडून दुजाभाव: मुख्यमंत्री\nमोदींशी तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच; भाजप नेत्याची मुक्ताफळे\nराज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटकात अटक\nइतर बातम्या:विधानसभा नि��डणुक|मोठ्या रकमेचे व्यवहार ऑनलाईन|निवडणुक|केंद्र सरकार|Large amount of transactions online|election|Central Government|assembly elections\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\nपरिक्षेत गुण मिळवणं सर्व काही नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी\n'परीक्षा पे चर्चा २०२०' हा कार्यक्रम मनाच्या जवळ: पंतप्रधान ...\nजे. पी. नड्डा घेणार अमित शहांची जागा\n'परिवहन कार्यालयाला आग लावणं हे आपचं कटकारस्थान'\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nसरन्यायाधीश शरद बोबडे यांनी गाजवले मैदान\nकशाला द्यायचा वेतन आयोग\nसरकारवर अवलंबून राहू नका: नाना पाटेकर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनिवडणुकीत हवालाच्या पैशांवर नजर...\nप्रियकराच्या मदतीने सासूचा खून...\n२०० सुरक्षारक्षक, ६० कॅमेरे...\nफेरीवाले गेले, रिक्षावाले आले...\nदांडियासाठी बाजारपेठ झाली कलरफूल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2010/09/20/%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8/", "date_download": "2020-01-20T11:27:46Z", "digest": "sha1:AI2PTJBG4ULFLKX65DA3MOIMVKZ7TVLR", "length": 8389, "nlines": 167, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "भविष्यकालीन जीवन | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nआपल्या संस्कृतीत एकदा लग्न झाले की आपली पत्नी, मग मुल, आपला संसार यात मनुष्य गुंतून पडतो. त्यांच्यासाठी झटणे हेच माणसाचे कर्तव्य असते. पण पुढे काय वाढून ठेवले आहे हे ह्या ज्योक वरूनच लक्षात येईल.\nमी दोन मुलांना बोलतांना ऐकले. एक दुसर्याला मोबाईलमध्ये आलेला एस एम एस वाचून दाखवीत होता. तो मेसेज असा होता की बायको आपल्या नवर्याला सांगते. “ Honey, your kids and my kids are beating our kids.”\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/blog/current-affairs-in-marathi-07-june-2019.html", "date_download": "2020-01-20T12:08:02Z", "digest": "sha1:CU7AUHDBCXVANSNI53HODCAHLFXUGQ6Y", "length": 27489, "nlines": 164, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ जून २०१९", "raw_content": "\nचालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ जून २०१९\nचालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ जून २०१९\nमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात चीनची ‘५जी’ उडी :\nचीन सरकारची मालकी असलेल्या चार बडय़ा टेलिकॉम कंपन्यांना ५जी सेवा सुरू करण्यासाठी गुरुवारी चीन सरकारने व्यापारी परवाने मंजूर केले. सध्या चीन आणि अमेरिका यांच्यात तंत्रज्ञान आणि व्यापाराच्या आघाडीवर तणावपूर्ण संबंध आहेत. या पाश्र्वभूमीवर जगात अतिवेगवान वायरविहिन जाळे तयार करण्यात आघाडी घेण्याची चीनची महत्त्वाकांक्षा दिसून येत आहे.\nचीनच्या उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (एमआयआयटी) चीन टेलिकॉम, चीन मोबाइल, चीन युनिकॉम आणि चीन रेडिओ आणि टेलिव्हिजन या कंपन्यांना ‘५जी’चे व्यापारी परवाने दिले आहेत.\n५जी हे अत्यंत प्रगत दूरसंपर्क तंत्रज्ञान आहे. सध्याच्या ४जी एलटीई तंत्रज्ञानापेक्षा त्याचा डाऊनलोडचा वेग हा १० ते १०० पट असल्याचे सांगितले जाते. डाऊनलोड-अपलोडच्या या वेगासोबतच अधिक व्यापक क्षेत्रात पोहोच आणि अधिक स्थिर जोडणी, ही या तंत्राची वैशिष्टय़े आहेत.\nचिनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘५जी’ जाळ्याच्या सर्वागीण वापराने औद्योगिक उत्पादन, इंटरनेटने जोडलेल्या कार, आरोग्यसेवा, स्मार्ट शहरांचे व्यवस्थापन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या विकासाला मदत होणार आहे.\nचीनचे उद��योक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री मियाओ वी यांनी सांगितले की, ५जी तंत्रज्ञानामुळे वेगवान मोबाइल सेवा, सुरक्षित आणि व्यापक अशी प्रगत माहिती सुविधा निर्माण होईल.\nदहावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर नाही - SSC Result\nमुंबई : 'दहावीचा निकाल आज जाहीर होणार' असा मेसेज रोजच सोशल मीडियावर वाचायला मिळत असल्यामुळे दहावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि पालक हैराण झाले आहेत. आधीच गॅसवर असलेले विद्यार्थी दररोज उठणाऱ्या अफवांमुळे बुचकळ्यात बडलेले आहेत. मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात एसएससी बोर्डाकडून निकालाची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.\nबारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांनाही आपल्या निकालाचे वेध लागले आहेत. दहावी एसएससी बोर्डाचा निकाल सात जूनला जाहीर होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वायरल झाल्या आहेत, मात्र दहावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.\nसोशल मीडियावर जुन्या लिंक पाठवून अफवा पसरवल्या जात आहेत. निकालाच्या तारखेबाबत गेल्या वर्षीच्या 'एबीपी माझा'च्या बातम्यांचे व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पाठवले जात आहेत. मात्र त्यामध्ये तथ्य नसून व्हिडिओची तारीख तपासून मगच त्यावर विश्वास ठेवण्याचं आवाहन 'माझा'तर्फे करण्यात येत आहे.\nदहावीच्या निकालाची अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा. बोर्डाच्या वेबसाईटवर यासंदर्भात अधिकृत माहिती आणि तारीख उपलब्ध होईल.\nपदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तोडग्यासाठी दिल्लीवारीत मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न :\nनवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजधानी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची भेट घेतली. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं नुकसान भरुन काढण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली.\nडॉ. हर्ष वर्धन यांना राज्य सरकारच्या वतीने एक विनंतीपत्र मुख्यमंत्र्यांनी यावेळी सादर केलं. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद���यालयांमध्ये पदव्युत्तर शाखेच्या 813 जागा, तर पदवी शाखांमध्ये 1740 जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. या मागणीवर सकारात्मक आणि वेगाने कार्यवाही करण्याचं आश्वासन डॉ. हर्ष वर्धन यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिलं.\nदुष्काळी उपाययोजनांची दिली माहिती - भाजपाध्यक्ष अमित शाह यांचीही देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली. विविध विषयांवर चर्चा करतानाच केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळालेली दुष्काळ निवारणासाठीची मदत आणि राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी त्यांना दिली.\nविप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी निवृत्त होणार :\nनवी दिल्ली : देशातल्या सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी 30 जूलै रोजी निवृत्ती घेणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांचा मुलगा रिशद हा विप्रोची कमान सांभाळणार आहे. वयाच्या 21 व्या वर्षी या कंपनीची जबाबदारी अझीम यांच्या खांद्यावर पडली होती. गेल्या 53 वर्षात प्रेमजी यांनी विप्रोचा व्यवसाय 7 कोटींवरुन 83 हजार कोटी रुपयांवर नेला आहे.\nकधी काळी वणस्पती तेल आणि साबणांची निर्मिती करणारी विप्रो ही कंपनी आज आयटी, एफएमसीजी क्षेत्रातली दिग्गज कंपनी मानली जाते. 1970 साली प्रेमजी यांनी साबण आणि तेल सोडून सॉफ्टवेअरकडे स्वतःचे लक्ष वळवले. त्यानंतर त्यांनी परत कधीच मागे वळून पाहीलेच नही.\nविप्रोने गुरुवारी जाहीर केले की, प्रेमजी 30 जूलै रोजी कार्यकारी संचालक पदावरुन निवृत्ती घेणार आहेत. दरम्यान, 31 जुलैपासून पुढील पाच वर्षांसाठी ते कंपनीमध्ये गैर कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतील.\n1966 मध्ये प्रेमजी यांच्या वडिलांचा आकस्मित मृत्यू झाला. त्यावेळी 21 वर्षांचे प्रेमजी स्टेनफोर्ड विद्यापीठामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग करत होते. परंतु वडिलांच्या मृत्यूमुळे प्रेमजी शिक्षण अर्थवट सोडून भारतात आले. सुरुवातीला त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी वडिलांचा व्यवसाय बंद करुन घर सांभाळण्यासाठी नोकरी करण्याचा सल्ला दिला. परंतु प्रेमजी यांनी सर्वांना चुकीचे सिद्ध केले.\nदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने बनवले सहा विक्रम :\nलंडन : टीम इंडियाने बुधवारी विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून विजयी सलामी दिली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून मात केली. भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले ते रोहित शर्मा आणि युजवेंद्र चहल. रोहित शर्माची शतकी खेळी आणि युजवेंद्र चहलच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे (4/51) भारताने विश्वचषकात दमदार सुरुवात केली. रोहितच्या शतकामुळे भारताने आफ्रिकेचे 228 धावांचे लक्ष्य पार केले.\nकाल झालेल्या सामन्यात 'हिटमॅन' रोहित शर्माने त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतले 23 वे शतक ठोकले. रोहितने 144 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 122 धावा चोपल्या. या सामन्यात रोहितने तब्बल सहा विक्रम स्वतःच्या नावावर केले.\n१. भारतातर्फे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहितने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या 22 शतकांचा विक्रम रोहितने काल मोडला. सचित तेंडुलकर (49 शतके) आणि कर्णधार विराट कोहली (41 शतके) या दोघांनंतर रोहितचा तिसरा क्रमांक आहे.\n२. रोहितने 128 चेंडूत शतक पूर्ण केले. 'हिटमॅन' रोहित वेगवान धावा करणारा फलंदाज आहे. परंतु कालच्या सामन्यातले शतक हे रोहितच्या कारकिर्दीतले सर्वात धिम्या गतीने केलेले शतक ठरले आहे.\n३. रोहितचे शतक हे विश्वचषक स्पर्धेतले भारतीय खेळाडूने केलेले 26 वे शतक ठरले आहे. या शतकामुळे भारताने ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक 26 शतकांशी बरोबरी केली आहे.\n४. 12 हजार धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा 9 भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत अनुक्रमे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, सौरव गांगुली, एमएस धोनी, विरेंद्र सहवाग, मोहम्मद अझरुद्दीन आणि सुनील गावस्कर यांचा समावेश आहे.\n५. विराटची 122 ही धावसंख्या विश्वचषक स्पर्धेतली कोणत्याही भारतीय खेळाडूची दुसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. 1996 च्या विश्वचषक स्पर्धेत सचिन तेंडुलकरने 127 धावा केल्या होत्या.\n६. विश्वचषक स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना रोहितने केलेले हे शतक भारतीय फलंदाजांने केलेले चौथे शतक ठरले आहे.\n१८९३: महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.\n१९३८: डी. सी. ४ प्रकारच्या विमानाचे प्रथम उड्डाण.\n१९६५: अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.\n१९७५: क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमध्येे सुरुवात झाली.\n१९७९: रशियातील क���पुस्तिनयार येथून भास्कर-१ उपग्रहाचे प्रक्षेपण.\n१९८१: इस्रायलने इराकची ओसिराक परमाणू भट्टी नष्ट केली.\n१९८५: विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.\n१९९१: फिलिपाइन्स मधल्या माउंट पिनाटुबो ज्वालामुखीचा उद्रेक.\n१९९४:आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.\n२००१: युनायटेड किंग्डम मधील निवडणुकांत टोनी ब्लेरच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत.\n२००४: शिरोमणी अकाली दल (लॉँगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना.\n१८३७: अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचे वडील अ‍ॅलॉइस हिटलर यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी १९०३)\n१९१३: लेखक टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१०)\n१९१४: दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन१९८७)\n१९१७: अमेरिकन गायक, संगीतकार निर्माते डीन मार्टिन यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९९५)\n१९४२: लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर २०११)\n१९७४: भारतीय लॉन टेनिस खेळाडू महेश भूपती यांचा जन्म.\n१८२१: रोमेनियाचे क्रांतिकारी ट्युडोर व्ह्लादिमिरेस्कु यांचे निधन.\n१९५४: ब्रिटीश गणितज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ ऍलन ट्युरिंग यांचे निधन. (जन्म: २३ जुन १९१२)\n१९७०: ब्रिटिश साहित्यिक इ. एम. फोर्स्टर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८७९)\n१९७८: नोबेल पारितोषिक विजेते नॉरिश रसायनशास्त्रज्ञ रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड यांचे निधन.\n१९९२: मराठी वाङ‌्मयाचे अभ्यासक आणि संशोधक डॉ. स. ग. मालशे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२१)\n१९९२: नासकार चे सहसंस्थापक बिल फ्रान्स सीनियर यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९०९)\n२०००: बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९०७)\n२००२: भारताचे उपराष्ट्रपती बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती यांचे निधन. (जन्म: १० सप्टेंबर १९१२)\nपुढारी माझा पेपर सामना ABP माझा\nझी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ जानेवारी २०२०\n〉 एका वीटभट्टी मजुराचा मुलगा CA कसा झाला पहा CA मोहसीन शेख ह्यांचा संघर्षमय आणि रोमांचकारी प्रवास\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ जानेवारी २०२०\n��� चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ जानेवारी २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ जानेवारी २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ जानेवारी २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ जानेवारी २०२०\n〉 MPSC - UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी साठी चालू घडामोडींचे मासिक 'मोफत' MahaNMK चा नवा उपक्रम \n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%80%2520%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3Acar&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2020-01-20T11:54:40Z", "digest": "sha1:US37ODL4BT6PYIKCSAZWTHDZ4VY3C754", "length": 4252, "nlines": 114, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nजैवविविधता (1) Apply जैवविविधता filter\nपर्यावरण (1) Apply पर्यावरण filter\nपूरस्थिती (1) Apply पूरस्थिती filter\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nमहापालिका%20आयुक्त (1) Apply महापालिका%20आयुक्त filter\nमेट्रो (1) Apply मेट्रो filter\nरेल्वे (1) Apply रेल्वे filter\nसार्वजनिक%20वाहतूक (1) Apply सार्वजनिक%20वाहतूक filter\nआरेतील कारशेडविना ‘मेट्रो-३’ होऊच शकत नाही.. - अश्विनी भिडे\nमुंबई : मुंबईत सार्वजनिक वाहतूक, मेट्रो आणि पर्यावरण याविषयी झालेल्या परिसंवादात त्या बोलत होत्या. कारशेडसाठी आरेऐवजी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/kharip-crops.html", "date_download": "2020-01-20T12:27:40Z", "digest": "sha1:RLHPXMZSYLXM4WJOPFCCAHURPHXZSPGD", "length": 4054, "nlines": 74, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Kharip crops News in Marathi, Latest Kharip crops news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nकाँग्रेसचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना आणखी मदत देऊ- अशोक चव्हाण\nराज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी\nमोठी बातमी: राज्यपालांकडून शेतकऱ्यांना हेक्टरी ८००० रुपयांची मदत जाहीर\nदोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी ही नुकसान भरपाई मिळेल.\nTanhaji Box Office Collection : 'तान्हाजी'च्या कमाईत मोठी उसळी; आकडे पोहोचले....\nरोहित शर्माच्या नावे नवे रेकॉर्ड, जयसूर्याला टाकलं मागे\nही तर हद्द झाली....; दीपिकावर नेटकरी संतापले\n'या' राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी मिळणार यश\nवडिलांचं छत्र हरपलेल्या विद्यार्थ्याने लिहिला मन हेलावणारा निबंध\n'तान्हाजी'तील ऐतिहासिक प्रसंगांविषयी सैफचा मोठा खुलासा\nतिरुपती देवस्थानचा मोठा निर्णय\nनांदेडमध्ये सातवीच्या मुलीवर २ शिक्षकांचा लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल\n...म्हणून स्वत:च्याच लग्नाला पोहोचू शकला नाही लष्कराचा जवान\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, वनडे मालिका २-१ ने जिंकली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2020-01-20T12:51:45Z", "digest": "sha1:CLWIH77JZM6BUI2ARI5MUNELUD3HGUMA", "length": 22305, "nlines": 300, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "एअरलाइन्स कंपनी: Latest एअरलाइन्स कंपनी News & Updates,एअरलाइन्स कंपनी Photos & Images, एअरलाइन्स कंपनी Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर प...\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवाद...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्ष...\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू ...\nअमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; २ ठार, १५ जखमी\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांप...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्���ासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी...\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटल...\nICC ODI Rankings: कोहलीचे अव्वल स्थान कायम; राहुलच...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\nमोदींचं ट्वीट कॉपी करून फसली उर्वशी रौतेला\nघटस्फोटानंतर पत्नीच्या प्रेमात पडला स्टार\nअख्तरांनी दिले शबानांच्या तब्येतीचे अपडेट\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का...\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nशबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले......\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुले..\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू ..\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थ..\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nइंडिगो एअरलाइन्सचीही बंगळुरू सेवा\n…म टा प्रतिनिधी, औरंगाबादइंडिगो एअरलाइन्स कंपनी येत्या २० फेब्रुवारीपासून बंगळुरूसाठी विमान सेवा सुरू करणार आहे...\nइंडिगोची बंपर ऑफर; ८९९ रुपयांत विमानप्रवास\nएअरलाइन्स कंपनी इंडिगोने नवीन वर्षा आधी एका बंपर सेलची घोषणा केली आहे. ' द बिग फॅट इंडिगो सेल ' असे या सेलचे नाव आहे. इंडिगोच्या या ऑफरमध्ये विमान प्रवाशांना अवघ्या ८९९ रुपयांत प्रवास करता येणार आहे. तर आंतरराष्ट्रीय मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना केवळ २ हजार ९९९ रुपयांत परदेशवारी करता येऊ शकणार आहे. इंडिगोने आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे.\nहरवलेल्या सामानाचा एअरलाइन्सला फटका\nमल्ल्याचे विमान विकले हो...\nवृत्तसंस्था, मुंबईअनेक बँकांना सहा हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्या ए-३१९ या आलिशान ...\nमल्ल्याचे विमान विकले हो...\nवृत्तसंस्था, मुंबईअनेक बँकांना सहा हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्या ए-३१९ या आलिशान ...\nमल्ल्याचे विमान विकले हो...\nवृत्तसंस्था, मुंबईअनेक बँकांना सहा हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्या ए-३१९ या आलिशान ...\nमल्ल्याचे विमान विकले हो...\nअनेक बँकांना सहा हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्या ए-३१९ या आलिशान खासगी जेट विमानाला अखेर खरेदीदार मिळाला आहे. तब्बल चार वेळा लिलाव फसल्यानंतर अमेरिकेतील फ्लोरिडा येथील 'एव्हिएशन मॅनेजमेंट सेल्स' या संस्थेने ३४ कोटी ८० लाख रुपयांना (५.०५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) हे विमान विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे.\n'दंगल गर्ल' झायराशी असभ्य वर्तन करणारा अटकेत\nआमिर खानचा सुपरहिट चित्रपट 'दंगल'ची अभिनेत्री 'दंगल गर्ल' झायरा वसीन हिच्याशी विमानात असभ्य वर्तन करणारा आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विकास सचदेवा असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.\nतासाभराच्या विमानप्रवासाचं कमाल तिकीट २५०० ₹\nएक तासाच्या विमान प्रवासासाठी यापुढे कुठलीही एअरलाइन्स कंपनी २५०० रुपयांपेक्षा जास्त भाडं आकारू शकणार नाही, अशी महत्त्वपूर्ण तरतूद केंद्र सरकारच्या नव्या विमान वाहतूक धोरणामध्ये करण्यात आली आहे. मोदी सरकारनं आज या धोरणाला मंजुरी दिली.\nतीन वर्षांपूर्वी २७ हजार ७४९ कोटींची थकबाकीची रक्कम डिसेंबर २०१५ अखेरपर्यंत ६६१९० कोटी रुपयांवर गेली असल्याची माहिती देण्यात आली. याचा एक अर्थ असा की हे हेतुपुरस्सर कर्जबुडवेगिरी करणारे निर्ढावत चाललेले आहेत.\nमल्ल्यांच्या घर, ऑफिसवर CBIची धाड\nमद्यसम्राट आणि किंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय मल्ल्या यांच्या घर आणि ऑफिसवर तसेच किंगफिशर एअरलाइन्स कंपनीच्या काही ऑफिसांवर सीबीआयने धाड टाकली आहे.\nटाटांना मागितली १५ कोटींची लाच\nज्या जेआरडी टाटांनी देशात एअरलाइन्सची मुहूर्तमेढ रोवली त्यांच्या वारसदाराकडेच विमान कंपनी सुरू करण्याच्या ���रवानगीसाठी एका केंदीय मंत्र्याने १५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा लांच्छनास्पद प्रकार उघडकीस आला आहे.\n...तर 'त्या' विमान कंपन्यांना दंड\nतिकीट 'कन्फर्म' आहे, 'रिपोर्टिंग टाइम'च्याही आधीच प्रवासी एअरपोर्टवर पोहोचतो, पण विमानात जागा नाही. ओव्हर बुकिंग करून एअरलाइन्स कंपनी मोकळी झाली आहे. अशा कंपन्यांना वठणीवर आणण्यासाठी आता दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.\nकिंगफिशर एअरलाइन्स कंपनी सोमवारपासून मुंबई-लंडन दरम्यान थेट विमानसेवा सुरू करत आहेत. कंपनीची ही दुसरी आंतरराष्ट्रीय विमान सेवा आहे.\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nशेअर बाजार गडगडण्याची 'ही' आहेत कारणे\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; शहांनी दिली सूत्रे\nघटस्फोटानंतर पत्नीच्या प्रेमात पडला स्टार\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\nICC वनडे क्रमवारी: केएल राहुलची 'हनुमान उडी'\nनिर्भया प्रकरण: दोषी पवनची याचिका फेटाळली\nमोदींचं ट्वीट कॉपी करून फसली उर्वशी रौतेला\nटिगोर ठरली सर्वाधिक विकलेली इलेक्ट्रिक कार\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/mpsc/current-affairs/mpsc-ca-economical/marathi?page=16", "date_download": "2020-01-20T12:44:04Z", "digest": "sha1:54BLWVCCPKFCV7HHUBQJMZSMHGU627UU", "length": 76796, "nlines": 1187, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "Reliable Academy", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nकेंद्रीय अर्थसंकल्प शृंखला भाग-3: आर्थिक सर्वेक्षण 2017-18\nकेंद्रीय अर्थसंकल्प शृंखला 1: अर्थसंकल्पात साधारणपणे वापरल्या जाणार्‍या संज्ञा\nकेंद्रीय अर्थसंकल्प शृंखला भाग-2\nनफा कमवायचे कार्यालय - भारतीय दृष्टिकोन\nभारत गुंतवणुकीसाठी पाचवी सर्वात आकर्षक बाजारपेठ\nWEF चा ‘सर्वसमावेशक विकास निर्देशांक 2018’ जाहीर\nदावोसमध्ये जागतिक आर्थिक मंचची 48 वी बैठक आयोजित\nभारताचा जागतिक बँकेसोबत $120 दशलक्षचा कर्ज करार\nसिंगल ब्रँड रिटेल ट्रेडिंग क्षेत्रात १०० टक्के एफडीआयला मंजुरी\nदूरसंचार आयोगाकडून देशात दूरसंचार सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना मंजूर\nकेंद्रीय अर्थसंकल्प शृंखला भाग-3: आर्थिक सर्वेक्षण 2017-18\nकेंद्रीय वित्‍त व कॉरपोरेट व्यवहार मंत्री अरुण जेटली यांनी 29 जानेवारी 2018 रोजी संसदेपुढे आर्थिक सर्वेक्षण 2017-18 सा��र केले.\nवित्‍त वर्ष 2017-18 मध्ये सकल देशांतर्गत उत्पन्न (GDP) वाढून 6.75% आणि वर्ष 2018-19 मध्ये 7.0-7.5% इतका असणार. त्यामुळे भारत जगातली वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्‍यवस्‍था म्हणून पुन्हा एकदा उदयास येणार.\nस्‍थायी प्राथमिक किंमतीवर सकल मूल्यवर्धन (GVA) मध्ये वर्ष 2016-17 मधील 6.6% च्या तुलनेत वर्ष 2017-18 मध्ये 6.1% दराने वाढ होण्याचा अंदाज आहे. याप्रकारे वर्ष 2017-18 मध्ये कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रात अनुक्रमे 2.1%, 4.4% आणि 8.3% दराने वाढ होण्याचा अंदाज आहे.\nदोन वर्ष नकारात्‍मक स्‍तरावर असूनही, वर्ष 2016-17 दरम्यान निर्यातीमध्ये वाढ सकारात्‍मक स्‍तरावर आली होती आणि वर्ष 2017-18 मध्ये यामध्ये वेगाने वाढ अपेक्षित केले गेले. मात्र, आयातीमध्ये किंचित वाढ दिसूनही वस्तू आणि सेवा यांच्या शुद्ध निर्यातीमध्ये वर्ष 2017-18 मध्ये घट होण्याचा अंदाज आहे.\nमागील तीन वर्षांमध्ये सरासरी विकास दर जागतिक विकास दराच्या तुलनेत जवळपास 4% अधिक आहे आणि उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्‍यवस्थांच्या तुलनेत जवळपास 3% अधिक आहे.\nवित्त वर्ष 2014-15 ते वित्त वर्ष 2017-18 या कालावधीसाठी GDP विकास दर सरासरी 7.3% राहिला आहे, जो जगातील प्रमुख अर्थव्‍यवस्थांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.\nवित्त वर्ष 2017-18 दरम्यान देशामध्ये महागाई दर मध्यम आहे. ग्राहक मूल्य निर्देशांक (CPI) वर आधारित महागाई दर 3.3% होता, जो मागील सह वर्षांमध्ये सर्वाधिक कमी आहे.\nऔद्योगिक उत्‍पादन निर्देशांक (IIP), जो की 2011-12 च्या आधारभूत वर्षासोबत एक घनफळ प्रकारचा निर्देशांक आहे, वित्त वर्ष 2017-18 दरम्यान एप्रिल-नोव्हेंबर दरम्यान औद्योगिक उत्‍पादनात 3.2% ची वाढ दर्शवली गेली. IIP ने 10.2% च्या विनिर्माण वृद्धीसह 8.4% चा 25 महिन्यांचा उच्‍च वृद्धीदर नोंदवला.\nकोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम, रिफाइनरी उत्‍पादने, खाते, पोलाद, सीमेंट आणि वीज या आठ प्रमुख उद्योगांमध्ये एप्रिल 17 - नोव्हेंबर 17 दरम्यान 3.9% एकत्र वृद्धी नोंदवली गेली.\nवर्ष 2017-18 मध्ये एकूण थेट विदेशी गुंतवणूक (FDI) आवकमध्ये 8% वृद्धी झाली, जे वर्ष 2016-17 मधील $55.56 अब्जच्या तुलनेत वर्ष 2016-17 दरम्यान $60.08 अब्ज झाले. वर्ष 2017-18 (एप्रिल-सप्टेंबर) दरम्यान एकूण FDI आवक $33.75 अब्ज झाली.\nरेल्वेच्या बाबतीत, वर्ष 2017-18 (सप्टेंबर 2017 पर्यंत) दरम्यान भारतीय रेल्वेने 558.10 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली, जी तुलनेने मागील वर्षी समान कालावधीत 531.23 दशलक्ष टन एवढी होती. ��र्तमानात 425 किलोमीटर लांबीची मेट्रो रेल प्रणाली कार्यरत आहे आणि विविध क्षेत्रात 684 किलोमीटर मेट्रो रेल रुळाचे काम चालू आहे. सागरमाला योजनेंतर्गत 2.17 लाख कोटी रुपये खर्चाची 289 प्रकल्प बांधकामाच्या विविध टप्प्यांवर आहेत.\nदूरसंचार क्षेत्रात ‘भारत नेट’ आणि ‘डिजिटल इंडिया’ यासारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सप्टेंबर 2017 पर्यंत एकूण मोबाइल जोडणी संख्या 1207.04 दशलक्ष होती. त्यामध्ये 501.99 दशलक्ष ग्रामीण क्षेत्रात आणि 705.05 दशलक्ष शहरी क्षेत्रात आहेत.\nहवाई वाहतूक क्षेत्रात, वर्ष 2017-18 मध्ये देशांतर्गत हवाई प्रवाश्यांची संख्या 57.5 दशलक्ष होती, जी मागील वर्षाच्या तुलनेत 16% अधिक आहे.\nऊर्जा क्षेत्रात, भारताची ऊर्जा क्षमता 3,30,860.6 MW झालेली आहे. सप्टेंबर 2017 मध्ये एक नवी योजना सौभाग्य (प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना) चा शुभारंभ केला गेला. या योजनेसाठी 16,320 कोटी रुपयांचा निधी निश्चित केला गेला आहे.\nवर्ष 2009-14 या कालावधीत वार्षिक वैज्ञानिक प्रकाशनाचा वृद्धीदर जवळपास 14% होता. SCOPUS माहितीच्या अनुसार, यामध्ये वर्ष 2009-14 या कालावधीत जागतिक प्रकाशनांमध्ये भारताची भागीदारी 3.1% वरुन 4.4% झाली. WIPO अनुसार, भारत जगातला 7 वा मोठा पेटेंट फाइलिंग ऑफिस आहे. वर्ष 2015 मध्ये भारतात 45,658 पेटेंट नोंदवले गेलेत.\nवस्तू व सेवा कर (GST) च्या बाबतीत, अप्रत्यक्ष करदात्यांच्या संख्येत 50% नी वाढ झाली, भारतातील औपचारिक क्षेत्रात वाढ झाली, स्वेच्छा नोंदणीमध्ये मोठी वाढ झाली, निर्यात संबंधी प्रदर्शन आणि राज्यांमधील जीवनमान यांच्यात मजबूत समन्वयित संबंध आढळून आले. वर्ष 2017-18 मध्ये सामाजिक सेवांवर खर्च 6.6% आहे. चालू खात्यातील तूट GDP च्या 1.5-2% अपेक्षित आहे.\nकेंद्रीय अर्थसंकल्प शृंखला 1: अर्थसंकल्पात साधारणपणे वापरल्या जाणार्‍या संज्ञा\nवित्त वर्ष 2018-19 साठी फेब्रुवारी 2018 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले जाणार आहे. यामध्ये मागील वर्षाचा म्हणजेच वित्त वर्ष 2017-18 चा आढावा घेऊन वित्त वर्ष 2018-19 साठी खर्च वाटप केले जाणार आहे.\nवित्त मंत्रालयाने केंद्रीय अर्थसंकल्पात वापरल्या जाणार्‍या विविध संज्ञांचा एक शब्दकोष तयार केला आहे.\nत्याची यादी पुढीलप्रमाणे आहे -\n1. केंद्रीय अर्थसंकल्प: केंद्र सरकारच्या प्रगतीचा हा सर्वसमावेशक अहवाल आहे, ज्यामध्ये सर्व स्त्रोतांपासून प्राप्त होणारा महसूल आणि सर्व क्रियाकलापांस��ठी आराखडा एकत्रित आखलेला असतो. अर्थसंकल्पात पुढील आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पाचे अंदाजपत्रक म्हणून ओळखल्या जाणारे शासनाच्या खात्यांचा आर्थिक अंदाज देखील असतो.\n2. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर: प्रत्यक्ष कराचा भरणा प्रत्यक्षात व्यक्ती आणि महामंडळांना करावा लागतो. उदा.- आयकर, कॉर्पोरेट कर इत्यादी. अप्रत्यक्ष कर माल आणि सेवांवर लादला जातो, जो ग्राहकांकडून वस्तू आणि सेवा विकत घेतांना वसूल केला जातो.\n3. वस्तू व सेवा कर (GST): संविधानात दिलेल्या व्याख्येनुसार, \"वस्तू व सेवा कर\" म्हणजे वस्तू किंवा सेवा किंवा दोन्ही यांच्या पुरवठ्यावर लडला जाणारा कोणताही कर होय. त्यामध्ये मानवाकडून सेवन केल्या जाणार्‍या दारुच्या पुरवठ्यावरील कर गृहीत धरला गेला नाही आहे. \"वस्तू\" म्हणजे पैसे व सिक्युरिटीज यांशिवाय इतर सर्व प्रकारच्या जंगम मालमत्तेचा प्रकार, परंतु त्यात कृतीयोग्य दावे, वाढणारी पिके, गवत आणि कृषी-पिकांचा भाग अश्या पुरवठा करण्याजोग्या बाबींचा समावेश होतो.\n4. सीमाशुल्क: जेव्हा वस्तू देशात आयात करतात किंवा देशांतून निर्यात करतात तेव्हा आयातदार किंवा निर्यातदार यांच्याकडून भरला जाणारा शुल्क म्हणजे सीमाशुल्क होय. सहसा, हा सुद्धा ग्राहकाकडून वसूल केला जातो.\n5. राजकोषीय तूट: जेव्हा सरकारच्या बिगर-कर्ज प्राप्ती त्याच्या एकूण खर्चाच्या कमी पडतात, तेव्हा ती तुट भरून काढण्याकरिता नागरिकांकडून कर्जस्वरुपात उसने घेतले जातात. एकूण बिगर-कर्ज प्राप्तीच्या रकमेपेक्षा एकूण खर्च जास्त प्रमाणात होतो तेव्हा त्याला राजकोषीय तूट असे म्हटले जाते.\n6. महसूली तूट: महसुली खर्च आणि महसुली प्राप्ती यांमधील फरक हा महसूली तूट म्हणून ओळखला जातो. हे असे दर्शवते की, सरकारच्या वर्तमान खर्चाच्या मानाने बिगर-कर्जाची प्राप्ती कमी पडतात.\n7. प्राथमिक तूट:प्राथमिक तूट म्हणजे वित्तीय तूट आणि व्याजदर देयके यांच्यातील तफावत होय. हे दर्शवते की, सरकारचे कर्ज व्याज देयकाव्यतिरिक्त इतर खर्चाच्या पुर्ततेसाठी किती होत आहे.\n8. राजकोषीय धोरण: महसूल आणि खर्चाच्या सरासरी पातळीच्या संदर्भात सरकारी कारवाई म्हणजे राजकोषीय धोरण होय. राजकोषीय धोरणाची अंमलबजावणी अर्थसंकल्पामधून होते आणि सरकार अर्थव्यवस्थेला चालना देणे हा याचा प्राथमिक उद्देश्य असतो.\n9. चलनविषयक धोरण:यामध्ये अर्थव्यवस्थेत पैशाची किंवा तरलतेची पातळी नियंत्रित करण्यासाठी किंवा व्याजदर बदलण्यासाठी केंद्रीय बँकेद्वारे (म्हणजेच RBI) केल्या गेलेल्या कारवाईचा समावेश होतो.\n10. महागाई: सर्वसाधारण मूल्य पातळीत होणारी सोसण्याजोगी वाढ म्हणजे महागाई होय. महागाई दर म्हणजे किंमतीत झालेल्या बदलाचे प्रमाण होय.\n11. भांडवली अर्थसंकल्प: भांडवली अर्थसंकल्पामध्ये (Capital Budget) भांडवली प्राप्ती आणि देयके यांचा समावेश असतो. त्यामध्ये समभागांमधील गुंतवणूक, केंद्र शासनाकडून राज्य शासनांना, शासकीय कंपन्या, महामंडळे आणि इतर पक्षांना मंजूर होणारी कर्जे आणि अग्रिम रक्कम यामधील गुंतवणुकीचा समावेश होतो.\n12. महसूली अर्थसंकल्प: महसूली अर्थसंकल्पात शासकीय महसूल प्राप्ती आणि खर्च यांचा समावेश होतो. महसूल प्राप्ती कर आणि बिगर-कर महसूल यामध्ये विभागली गेली आहेत. कर महसूलात आयकर, कॉर्पोरेट कर, अबकारी कर, सीमाशुल्क, सेवा व इतर शुल्क जे शासनाकडून वसूल केले जातात. बिगर-कर महसूल स्रोतांमध्ये कर्जावरील व्याज, गुंतवणूकीवरील लाभांश यांचा समावेश होतो.\n13. वित्त विधेयक: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर लगेचच हे विधेयक तयार केले जाते, ज्यामध्ये अर्थसंकल्पात प्रस्तावित करांचे सादरीकरण, रद्दकरण, फेरबदल किंवा नियमन करण्याबाबत तपशील असतो.\n14. व्होट ऑन अकाऊंट: व्होट ऑन अकाऊंट हे नवीन वित्त वर्षाच्या एका भागासाठी अंदाजित खर्च यासंदर्भात संसदेद्वारे अग्रिम स्वरुपात दिले जाणारे अनुदान होय.\n15. जादा अनुदान: जर अनुदानाद्वारे एकूण खर्च त्याच्या मूळ अनुदान व पूरक अनुदानांद्वारे मंजूर केलेल्या तरतुदींपेक्षा अधिक असेल तर, त्यावेळी भारतीय संविधानाच्या कलम 115 अन्वये संसदेपासून मिळणार्‍या जादा अनुदानाचे विनियमन आवश्यक ठरते.\n16. अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक: हे म्हणजे आगामी वित्त वर्षांसाठी कोणत्याही मंत्रालयाला किंवा योजनेला अर्थसंकल्पात वाटप केली जाणारी रक्कम होय.\nसुधारित अंदाजपत्रक म्हणजे उर्वरित वाटप खर्चाला गृहीत धरून तसेच नवीन सेवा आणि सेवांचे नवीन साधन आदी लक्षात घेऊन संभाव्य खर्चाचे वित्त वर्षाच्या मध्यात घेतला गेलेला आढावा होय. सुधारित अंदाजपत्रक संसदेकडून मंजूर होत नाही आणि त्यामुळे स्वत: हून कोणत्याही प्रकारचे खर्चासाठी प्राधिकार प्रदान करीत नाही. सुधारित अंदाजपत्रकात केल्या गेलेल्या कोणत्याही अतिरिक्त अंदाजाला संसदेच्या मंजुरीमार्फत किंवा पुनर्विनियोग आदेशाद्वारे खर्चांसाठी अधिकृत करणे आवश्यक असते.\nपुनर्विनियोग (Re-appropriations) शासनाला एकाच अनुदानामध्ये एका उप-प्रकारापासून ते दुसर्‍या प्रकारापर्यंत तरतुदी पुन्हा अपहार करण्याची परवानगी देते. वित्तीय वर्षाच्या समाप्तीपूर्वी कोणत्याही सक्षम प्राधिकाराकडून पुनर्विनियोग प्रावधान करण्यास मंजुरी दिली जाऊ शकते.\nवित्तीय वर्ष 2006-07 पासून, प्रत्येक मंत्रालयाला वित्त मंत्रालयापुढे संबंधित मंत्रालयाचा एक प्राथमिक परिणामी अर्थसंकल्प सादर करावा लागतो. ही एक प्रकारची प्रगती पुस्तिका आहे. हे सर्व सरकारी कार्यक्रमांच्या विकासाच्या परिणामांचे मापन करते आणि ज्या हेतुसाठी रक्कम वाटप केली गेली आहे त्यासाठी खर्च होत आहे की नाही ते तपासते.\nदुर्दैवाने, संसदेला सर्व मंत्रालयाच्या खर्चाच्या मागणीची छाननी करण्यासाठी खूप मर्यादित वेळ मिळतो. म्हणूनच, एकदा का अनुदानाच्या मागणीवरील चर्चेचा कालावधी संपतो, तेव्हा लोकसभेचे सभापती सर्व उर्वरित अनुदानासाठीची मागणी सभागृहाच्या मंजुरीसाठी मांडला जातो, जरी त्यावर चर्चा झालेली नसेल तरीही. या प्रक्रियेला 'गिलोटिन (Guillotine)' असे संबोधले जाते.\nअनुदानासाठी विविध मागण्यांमध्ये कट मोशनच्या स्वरूपात कपात करण्याची कृती केली जाते, जे आर्थिक पार्श्वभूमीवर किंवा धोरणाबाबतचे किंवा फक्त तक्रारीच्या आधारावर शासनाद्वारे कमी करण्याची मागणी करते.\n22. भारताचा संकलित निधी:\nशासनाद्वारे उभा केलेला सर्व महसूल, कर्जाची रक्कम आणि शासनाद्वारे दिल्या गेलेल्या कर्जापासून प्राप्ती यांचा यामध्ये समावेश होतो. आकस्मिक निधी आणि सार्वजनिक खात्यांमधून पूर्तता केल्या जाणार्‍या विशिष्ट अपवादात्मक गोष्टींना वगळता इतर सर्व शासकीय खर्च या खात्यामधून केला जातो.\n23. भारताचा आकस्मिक निधी:\nतातडीच्या अनियोजित खर्चाची पूर्तता करण्यासाठी कार्यकारी/प्रशासनास अग्रिम स्वरुपात रक्कम प्रदान करण्याकरिता त्याला/तिला सक्षम करण्यासाठी राष्ट्रपतींच्या देखरेखीत असलेला निधी होय.\nभारतीय संविधानाच्या कलम 266 (1) च्या तरतुदींनुसार, जेथे शासन बँकर म्हणून सक्रिय होते तेथे सर्व निधीसंबंधी प्रवाहासाठी सार्वजनिक खाते वापरले जाते. उदा. भविष्य निर्वाह निधी आणि लहान बचत. हा पैसा सरकारशी संबंधित नसतो, परंतु तो ठेवीदारांना परत केला जातो. या निधीतील खर्चास संसदेकडून मंजुरी मिळणे आवश्यक नाही.\n25. कॉर्पोरेट कर: हा कंपन्यांकडून किंवा महामंडळांकडून त्यांच्या उत्पन्नावर भरला जाणारा कर आहे.\n26. किमान वैकल्पिक कर (MAT): किमान वैकल्पिक कर (Minimum Alternative Tax) म्हणजे एक किमान कर जो कंपनीला भरावा लागतो, जरी ते शून्य कर मर्यादेपेक्षा कमी असले तरीही.\nनिर्गुंतवणूक म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये असणार्‍या शासनाच्या हिस्स्याची विक्री होय. रक्कम उभी करण्यासाठी शासनाच्या समभागांची विक्री केल्यास कमाई केलेल्या संपदेला रोख स्वरुपात बदलले जाते, त्यामुळे त्यास निर्गुंतवणूक म्हणतात.\nकेंद्रीय अर्थसंकल्प शृंखला भाग-2\nया शृंखलेच्या पहिल्या भागात आपण वित्त वर्ष 2018-19 साठी फेब्रुवारी 2018 मध्ये सादर केल्या जाणार्‍या केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget) वापरल्या जाणार्‍या विविध संज्ञांबाबत जाणून घेतले.\nआज दुसर्‍या भागात आपण भारतीय अर्थसंकल्पाविषयीचा इतिहास तसेच त्यासंबंधी काही मनोरंजक घटना जाणून घेऊयात.\n‘Budget’ हा शब्द फ्रेंच भाषेतील ‘bowgette’ शब्दापासून घेतला गेला आहे, ज्याचा ‘चामडी थैली’ असा अर्थ होतो.\nअर्थसंकल्पात देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशातील सरकारच्या भविष्यातील खर्च आणि करत कपात/वाढ या संबंधित घोषणा केली जाते.\nतुम्हाला हे माहीत आहे का\nभारतीय इतिहासाचा पहिला अर्थसंकल्प भारतात प्रस्तुत करण्याची परंपरा ईस्ट-इंडिया कंपनीने सुरू केली. ईस्ट-इंडिया कंपनीने 7 एप्रिल 1860 रोजी पहिला अर्थसंकल्प सादर केला. स्वातंत्र्याआधी इंग्रजांच्या शासनकाळात हा अर्थसंकल्प तत्कालीन वित्त मंत्री जेम्स विल्सन यांनी प्रस्तुत केला.\nभारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला अर्थसंकल्प भारताचे तत्कालीन वित्त मंत्री शानमुखम चेट्टी यांनी नोव्हेंबर 1947 मध्ये सादर केला. या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारचा कर प्रस्तावांना समाविष्ट केले गेले नव्हते.\nचेट्टी यांच्यानंतर जॉन मथाई यांनी हे वित्त मंत्री असताना वर्ष 1949-50 मध्ये त्यांनी प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये ‘नियोजन आयोग’ ची स्थापना आणि पंचवार्षिक योजनेची गरज भासवण्यात आली.\nजॉन माथाई यांच्यानंतर सी. डी. देशमुख (RBI ��े पहिले भारतीय गव्हर्नर आणि पहिले भारतीय अर्थमंत्री) यांनी वर्ष 1951-52 साठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी योजनांसाठी उच्च कराची संकल्पना मंडळी.\nस्वतंत्र भारताच्या नव्याने स्थापित संसदेपुढे पहिला अर्थसंकल्प सी. डी. देशमुख यांनी सादर केला. ते भारतीय रिजर्व्ह बँकेचे (RBI) पहिले भारतीय गवर्नर होते आणि वर्ष 1950-1956 या काळात भारताचे वित्त मंत्री होते.\nवित्त मंत्री टी. एम. कृष्णमाचारी यांनी 1957 साली अर्थसंकल्पात ‘मालमत्ता कर’ आणि ‘खर्च कर’ या दोन नवीन करांना सादर केले.\nपूर्वी अर्थसंकल्पाची छपाई इंग्रजी भाषेत होत होती. 1955 सालापासून अर्थसंकल्प हिंदीत सुद्धा छापले जात आहेत.\nवर्ष 1964-65 मध्ये वित्त मंत्री टी. एम. कृष्णमाचारी यांनी प्रथमच भारतात लपविलेल्या उत्पन्नाला ऐच्छिक उघड करण्याची योजना प्रस्तुत केली.\nवर्ष 1965-66 मध्ये अर्थसंकल्पात काळापैसा देशात परत आणण्याकरिता पहिल्यांदा योजना सुरू केली गेली.\nवर्ष 1973-74 च्या अर्थसंकल्पाला ‘काळा अर्थसंकल्प’ या नावाने ओळखले जाते, कारण त्यामध्ये 550 कोटी रुपयांचे नुकसान दाखवले गेले होते.\n1979 साली मुरारी जी. देसाई यांनी राजीनामा दिल्यानंतर इंदिरा गांधी या भारताच्या प्रथम महिला वित्त मंत्री बनल्या.\n1986 साली वित्त मंत्री व्ही. पी. सिंग यांनी अर्थसंकल्पात गरिबांसाठी अत्याधिक सवलत प्रदान केली. त्यांनी रेल्वे द्वारपाल, रिक्शा चालविण्यासाठी बँकेकडून अनुदानित कर्ज, गटाई आणि स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक (SIDBI) याची स्थापना तसेच नगरपालिका सफाई कामगारांसाठी एक अपघात विमा योजना प्रस्तावित केली.\n1987 साली राजीव गांधी यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कॉर्पोरेट कराचा समावेश करण्यात आला.\n1991 साली वित्त मंत्री यशवंत सिन्हा यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्याच वर्षात राष्ट्रीय कांग्रेस सत्तेत आली आणि मनमोहन सिंह यांना वित्त मंत्री बनवले गेले. 1991 साली त्यांनी सेवा कर आणि विदेशी गुंतवणूक प्रस्ताव यांची संकल्पना मांडली.\n2001 साली अर्थसंकल्पात ‘सर्व शिक्षा अभियान’ कार्यक्रमाची घोषणा केली गेली. त्यावेळी देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, लिंग-आधारित अर्थसंकल्प आणि NREGA ची घोषणा 2005-06 सालच्या अर्थसंकल्पात केली गेली.\nभारताच्या इतिहासात मोरारीजी देसाई यांनी वित्त मंत्री पद��� असताना सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे.\nवर्ष 1958-59 मध्ये देशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. प्रथमच कोणत्या पंतप्रधानाने अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर पंतप्रधान पदी असताना इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनीही अर्थसंकल्प सादर केला होता.\nनफा कमवायचे कार्यालय - भारतीय दृष्टिकोन\nअलीकडेच राष्ट्रपतींनी आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना अपात्र घोषित करणारा आदेश अधिसूचित केला गेला असल्याचे कानी आले असेल.\nभारताच्या निवडणूक आयोगाकडून या 20 आमदारांची नावे राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आली. त्यांनी दिल्ली शासनामधील मंत्र्यांचे संसदीय सचिव बनून 'नफा कामवायचे कार्यालय' सांभाळले असल्याचे निर्देशनास आणले गेले आणि दोषी ठरविण्यात आले.\nअधिसूचनेमधून राष्ट्रपतींनी विधी मंत्रालयाला सूचित केले गेले. आता पुढील सहा महिन्यांत 70 जागा असलेल्या विधानसभेत 20 रिकाम्या जागांसाठी छोट्या स्वरुपात निवडणुक घेतली जाणार.\n'नफा कामवायचे कार्यालय' म्हणजे नेमके काय\nजर एखादा आमदार किंवा खासदार शासकीय कार्यालयाचा कार्यभार सांभाळत असेल आणि त्यातून काही फायदे प्राप्त करीत असेल तर त्या कार्यालयाला \"नफा कमवायचे कार्यालय\" म्हणून संबोधले जाते. मात्र, संविधानात वा कायद्यात \"नफा कमवायचे कार्यालय\" ही संज्ञा समाविष्ट नाही.\nभारतीय संविधानाच्या कलम 102 च्या खंड (अ) मध्ये असे म्हटले आहे की, संसदेने किंवा राज्य विधिमंडळामार्फत पारित केलेल्या कायद्याद्वारे कार्यालयाच्या प्रमुखाला पात्र न ठरवण्यास घोषित केलेल्या कार्यालयाव्यतिरिक्त, केंद्र किंवा राज्य शासन अखत्यारीत नफा कमवायच्या दृष्टीने कार्यालय सांभाळत असल्यास त्या व्यक्तीला अपात्र ठरविले जाईल.\nलोकप्रतिनिधींचे स्वातंत्र्य सुरक्षित करण्यासाठी आणि कार्यकारी अधिकार्‍यांकडून लाभ प्राप्त होत असेल अशा व्यक्तींचा संसदेमध्ये समावेश नसावा यासाठी ही तरतूद आहे.\nही तरतूद देशाच्या लोकशाहीला अहितकारक ठरणार्‍या भ्रष्ट प्रवृत्तींना दूर ठेवण्यासाठी तयार केली आहे आणि शासनाच्या प्रभावापासून लोकप्रतिनिधींना दूर ठेवण्याकरिता आहे, जेणेकरून ते कोणत्याही भय किंवा आवाहनाशिवाय त्यांची जबाबदारी सोडू शकतात.\nभारतीय संविधान किंवा लोकप्रतिनिधीत्व अधिनियम-1951 या���मध्ये \"नफा कमवायचे कार्यालय\" असे अभिव्यक्त केले गेलेले नाही.\nही व्याख्या न्यायालयासाठी आहे, जेणेकरून ते या संकल्पनेचा अर्थ समजावून सांगू शकतात. वर्षानुवर्षे, विशिष्ट तथ्यात्मक परिस्थितीच्या संदर्भात न्यायालयाने हा घटक अंगिकारला आहे.\nभारत गुंतवणुकीसाठी पाचवी सर्वात आकर्षक बाजारपेठ\nजागतिक सल्लागार कंपनी PwC च्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, भारत गुंतवणुकीच्या दृष्टीने वर्ष 2018 मध्ये भारत जपानला मागे टाकत पाचवी सर्वात आकर्षक बाजारपेठ म्हणून तयार झालेली आहे.\nसर्वेक्षणानुसार, गुंतवणुकीच्या दृष्टीने अमेरिका सर्वात पसंतीची बाजारपेठ आहे.\nत्यानंतर अनुक्रमे चीन आणि जर्मनी, ब्रिटन आणि भारत या देशांचा क्रमांक लागतो.\nभारत सरकारने पायाभूत सुविधा, निर्माण आणि कौशल्य यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये संबंधित समस्यांना दूर करण्याकरिता प्रयत्न केलेत.\nव्यापारस अनुकूलता दिसूनही CEO यांची व्यापार, सामाजिक आणि आर्थिक धोक्यांशी संबंधित चिंता वाढत आहे.\nजवळजवळ 40% CEO भु-राजनैतिक अनिश्चितता आणि सायबर सुरक्षा संदर्भात तर 41% CEO दहशतवादाला घेऊन चिंतित आहेत.\nWEF चा ‘सर्वसमावेशक विकास निर्देशांक 2018’ जाहीर\nदावोस (स्वित्झर्लंड) येथे आयोजित जागतिक आर्थिक मंच (WEF) च्या वार्षिक बैठकीत ‘सर्वसमावेशक विकास निर्देशांक 2018’ जाहीर करण्यात आला.\nनिर्देशांकामध्ये राहणीमान, पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत आणि भविष्यात येणार्‍या पिढीला आणि कर्जाच्या भारापासून संरक्षण आदी घटकांना समाविष्ट केले गेलेले आहे. यामध्ये 103 अर्थव्यवस्थांच्या प्रगतीचे आकलन वृद्धी व विकास, समावेशकता आणि इंटर-जनरेशनल इक्विटी या तीन खाजगी स्तंभांच्या आधारावर केले गेले आहे.\nयादीला दोन गटात विभाजित केले गेले आहे\n(i) 29 विकसित अर्थव्यवस्था\n(ii) 74 उदयोन्मुख अर्थव्यवस्था.\nशिवाय माहितीत पाच वर्षाच्या सर्वसमावेशक विकास व वृद्धीच्या आधारावर विविध देशांना - घट, हळूहळू घट, स्थिर, मंद वृद्धी आणि वृद्धी – या पाच उप-श्रेणींमध्ये वर्गीकृत केले गेले आहे.\nगेल्या दशकात सामाजिक समानतेच्या बदली आर्थिक वाढीला प्राधान्य दिल्यामुळे संपत्ती व उत्पन्न यामध्ये ऐतिहासिक अशी उच्च पातळीची असमानता निर्माण झाली आहे.\n29 विकसित अर्थव्यवस्थांपैकी 20 मध्ये उत्पन्नातील असमानता वाढली आहे आणि तशीच आहे. या देशांमध्ये दारिद्र्यामध्ये 17% ची वाढ झाली आहे.\nत्या तुलनेत 84% उदयोन्मुख देशांमध्ये दारिद्र्याच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आलेले आहे, परंतु तरीही त्यांच्यात असमानतांचे प्रमाण खूपच अधिक आहे.\nप्रगत आणि उदयोन्मुख अश्या दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये, संपत्ती उत्पन्नापेक्षा अधिकच असमानपणे वितरीत आहे.\nइंटर-जनरेशनल इक्विटी आणि स्थिरता या बाबतीत प्रवृत्ती कमकुवत आहे, मात्र 74 पैकी 74 उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये घट आहे.\nसर्वसमावेशक विकास निर्देशांक 2018\nनॉर्वे ही जगातली सर्वात सर्वसमावेशक आधुनिक विकसित अर्थव्यवस्था ठरली आहे. तर लिथुआनिया उदयोन्मुख अर्थव्यवस्था गटात शीर्ष स्थानी आहे.\nविकसित अर्थव्यवस्थांमध्ये प्रथम पाच देशांमध्ये नॉर्वे, आयरलॅंड, लक्झेंबर्ग, स्वित्झर्लंड आणि डेन्मार्क यांचा समावेश आहे.\nशीर्ष पाच सर्वसमावेशक अर्थव्यवस्थांमध्ये लुटियानिया, हंगेरी, अझरबैजान, लाटविया आणि पोलंड यांचा क्रम आहे. BRICS देशांमध्ये रशिया 19 वा, चीन 26 वा, ब्राझील 37 वा, भारत 62 वा आणि दक्षिण आफ्रिका 69 वा आहे.\nभारत उदयोन्मुख अर्थव्यवस्थेत 62 व्या क्रमांकावर आहे. भारताच्या शेजारी देशांमध्ये यादीत श्रीलंका 40 वा, बांग्लादेश 34 वा, चीन 26 वा, पाकिस्तान 47 वा आणि नेपाळ 22 वा आहे.\nदरडोई GDP (6.8%) आणि कामगार उत्पादकता वाढ (6.7%) यामध्ये चीन उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये प्रथम क्रमांकावर असला तरी, वर्ष 2012 पासून त्याची एकंदर समावेशकता घटकात कामगिरी कमी दिसून आलेली आहे.\nछोट्या युरोपीय अर्थव्यवस्था निर्देशांकामध्ये शीर्ष स्थानी आहेत. मात्र ऑस्ट्रेलिया (9) हा एकमेव गैर-युरोपीय अर्थव्यवस्था आहे, ज्याने शीर्ष 10 मध्ये जागा मिळवली.\nभारत उदयोन्मुख अर्थव्यवस्थेत 62 व्या क्रमांकावर आहे, जेव्हा की भारत मागच्या वर्षी 79 विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये 60 व्या क्रमांकावर होता.\nभारताचे एकूण गुण खालच्या पातळीवरचे आहेत, मात्र तरीही त्याचा वेगाने वाढणार्‍या 10 उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये समावेश आहे.\nसमावेशकता घटकात भारताचा 72 वा क्रमांक आहे, तर वृद्धी व विकासासाठी 66 वा आणि इंटर-जनरेशनल इक्विटीसाठी 44 व्या क्रमांकावर आहे.\nदावोसमध्ये जागतिक आर्थिक मंचची 48 वी बैठक आयोजित\n22 जानेवारी 2018 रोजी स्वित्झर्लंडच्या दावोस शहरात जागतिक आर्थिक मंच (WEF) च्या 48 व्या वार्षिक बैठकीला सुरूवात झाली.\n'क्रिएटि��ग अ शेयर्ड फ्यूचर इन अ फ्रॅक्चर्ड वर्ल्ड' या विषयावर आधारित आहे.\nपाच दिवसांच्या या बैठकीत व्यापार, राजनीति, कला, शिक्षण आणि नागरी समाज या विषयांशी जुळलेल्या हितधारकांची उपस्थिती राहणार आहे.\nभारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळपास 20 वर्षांनंतर दावोसला जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.\nयाआधी 1997 साली एच. डी. देवेगौडा यांनी दावोसला भेट दिली होती.\nतुम्हाला हे माहित आहे का\nजागतिक आर्थिक मंच (World Economic Forum) हे स्वित्झर्लंडमध्ये स्थित एक ना-नफा प्रतिष्ठान आहे.\nयाचे संस्थापक क्लाउस श्वाब यांनी सन 1971 मध्ये ‘युरोपियन मॅनेजमेंट फोरम’ या नावाने स्थापना केली.\nयाचे मुख्यालय जिनेव्हा (स्वीत्झर्लंड) येथे आहे.\nही सार्वजनिक-खासगी सहकार्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून स्विस प्रशासनाकडून मान्य करण्यात आलेली आहे.\nभारताचा जागतिक बँकेसोबत $120 दशलक्षचा कर्ज करार\nउत्तराखंडमध्ये निमशहरी क्षेत्रात पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता जागतिक बँक आणि भारत यांच्यात $120 दशलक्षचा कर्ज करार करण्यात आला आहे.\nया निधीमधून उत्तराखंडमध्ये निमशहरी भागात पाणीपुरवठा आणि स्वच्छता सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अभिनव पद्धती अंमलात आणली जाणार आहे.\nवर्ष 2001 ते वर्ष 2011 या कालावधीत या राज्याच्या शहरी लोकसंख्येत 42% ची भर पडली आहे, जी राष्ट्रीय सरासरीच्या 32% हून अधिक आहे.\nजागतिक बँक ही भांडवल लागणार्‍या कार्यक्रमांसाठी विकसनशील देशांना कर्ज देणारी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे.\nयामध्ये आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक (International Bank for Reconstruction and Development- IBRD) आणि आंतरराष्ट्रीय विकास महामंडळ (International Development Association-IDA): अश्या दोन संस्थांचा समावेश आहे.\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सह तीन इतर संस्थांसह जागतिक बँकेची स्थापना 1944 साली ब्रेटोन वूड्स परिषदेत करण्यात आली.\nजागतिक बँकेचे मुख्यालय अमेरिकेच्या वॉशिंग्टन डी.सी. येथे आहे.\nसिंगल ब्रँड रिटेल ट्रेडिंग क्षेत्रात १०० टक्के एफडीआयला मंजुरी\nपरदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने सिंगल ब्रँड रिटेल ट्रेडिंग तसेच बांधकाम क्षेत्रात १०० टक्के एफडीआयला मंजुरी दिली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.\nयाशिवाय परदेशी गुंतवणूकदार आणि परदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांच्या प्राथमिक बाजारांतर्गत पॉवर एक्सचेंजमध्ये देखील गुंतवणूकीसाठी मंजूरी दिली आहे.\nकाही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने संरक्षण, बांधकाम विकास, वीमा, पेंशन आणि इतर वित्तीय सेवांसहित प्रसारण, नागरी हवाई वाहतुक आणि फार्मा क्षेत्रातील एफडीआय धोरणांमध्ये सुधारणा केल्या होत्या.\nएअर इंडियामध्ये ४९ टक्के एफडीआयला मंजुरी\nयाचबरोबरच डबघाईला आलेल्या एअर इंडियाला नवसंजीवनी देण्यासाठी एअर इंडियामध्ये ४९ टक्के एफडीआयला मंजुरी दिली आहे.\nत्यामुळे आता परदेशी विमान कंपन्या एअर इंडियामध्ये भागीदारी करता येणार आहे. परंतु कंपनीची मालकी आणि नियंत्रण भारताकडेच राहणार आहे.\nएअर इंडिया देशातील एकमेव सार्वजनिक हवाई प्रवासी वाहतूक कंपनी असून तिच्यावर ५२,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे.\nआत्तापर्यंत परदेशी विमान कंपन्यांना भारतातील विमान कंपन्यांमध्ये ४९ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी होती. मात्र एअर इंडियाचा यात समावेश नव्हता.\nएअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीकरणाच्या प्रक्रियेला केंद्रीय मंत्रिमंडळाने जूनमध्ये मान्यता दिली होती.\nएफडीआयला मंजुरी दिल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत गुंतवणूक, उत्पन्न आणि रोजगारांत मोठी संधी उपलब्ध होणार आहे.\nदूरसंचार आयोगाकडून देशात दूरसंचार सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना मंजूर\nदूरसंचार आयोगाने देशात दूरसंचार सेवांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अनेक उपाययोजना मंजूर केल्या आहेत.\nआंतरमंत्रालयीन समूहाच्या शिफारसींच्या आधारावर दूरसंचार आयोगाने ऑपरेटरांद्वारा लिलावात खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमची किंमत देय करण्यासाठीचा कालावधी वर्तमानातील 10 वर्षांवरुन वाढवत 16 वर्ष करण्यास मंजूरी दिली आहे.\nआयोगाने ऑपरेटरांद्वारा दंड म्हणून देय व्याजाच्या दरात देखील सुमारे 2% हून कमी करण्यास मंजूरी दिली.\nआयोगाने नेटवर्क फॉर स्पेक्ट्रम प्रोजेक्टच्या खर्चाला 11,330 कोटी रुपयांहून वाढवत 24,664 कोटी रुपये करण्याची हमी दिली आहे.\nदूरसंचार आयोगाने मोबाइल ऑपरेटरांसाठी निर्धारित स्पेक्ट्रम होल्डिंग मर्यादा वाढविण्यासंबंधी TRAI च्या शिफारसीचे समर्थन केले आहे.\nTRAI ने मोबाइल ऑपरेटरांसाठी कोणत्याही एक स्पेक्ट्रमच्य��� कमाल मर्यादेला संपुष्टात आणून आणि संयुक्त स्पेक्ट्रम मर्यादेला वाढवून 50% करण्याची शिफारस केली होती.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/amnflash/new-record-of-imran-government-debt", "date_download": "2020-01-20T13:01:50Z", "digest": "sha1:BAZBMFUWDSH4NBWMW25RQXNLBVJEAHHA", "length": 13197, "nlines": 142, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | पाकला भिखेचे डोहाळे, इम्रान खान इतर सत्ताधाऱ्यांप्रमाणे पाकिस्तानातून पळ काढणार?", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nपाकला भिखेचे डोहाळे, इम्रान खान इतर सत्ताधाऱ्यांप्रमाणे पाकिस्तानातून पळ काढणार\nकर्जाचा आकडा 32 हजार अब्जांच्या पुढं पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर\n पाकिस्तानचा आर्थिक विकास दर दिवसेंदिवस खालावला जात आहे. मध्यतंरी तिथं मोठ्या प्रमाणात महागाईही वाढली होती. यातून सावरण्यासाठी इम्रान यांनी हे हजारो अब्ज रुपयांचं कर्ज घेतलं. पण आता त्या कर्जामुळं पाकिस्तान भिकेच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचं दिसतं आहे.\nपाकिस्तानची आर्थिक परिस्थिती संपूर्ण जगाला माहिता आहे. पाकिस्तानची पहिल्यापासूनच दुर्दशा सुरु आहे. पण पाकची आता फारच बिकट अवस्था झाली आहे. इम्रान खान यांना पंतप्रधान पदाची सुत्रं हाती घेतल्यापासून तर पाकिस्तानची खूपच दुर्दशा झाल्याचं पहायला मिळतं आहे. इम्रान सरकारनं एका वर्षाच्य़ा कार्यकाळात विक्रमी कर्ज घेतल्याचं समोर आलं आहे. यामुऴं पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीच्या संकटात सापडला आहे.\nपाकिस्तानी मीडियाच्या माहितीनूसार, इम्रान सरकारच्या एका वर��षाच्या कार्यकाळात देशातील कर्जाच्या रकमेत एकूण 7 हजार 509 अब्ज रुपयांची वाढ झाली आहे. पाकिस्तानने ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2019 दरम्यान परदेशातून 2 हजार 804 अब्ज रुपयांचं कर्ज घेतलं आहे. तर, देशांतर्गत खासगी स्त्रोतांकडून 4 हजार 705 अब्ज रुपयांचं कर्ज घेतलं आहे. कर्जाचे हे आकडे पाकिस्तानी स्टेट बँकेनं पंतप्रधान कार्यालयाला पाठवले आहेत. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्ताननं अगोदरचं खूप मोठं कर्ज घेतलेलं आहे. या दोन्ही व्यतिरिक्त पाकला चीननेही भरपूर कर्ज दिलेलं आहे.\n- 2019 च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत कर्जात 1.43 टक्क्यांची वाढ\n- कर्जात वाढ होऊन ते 32 हजार 240 अब्ज रुपयांवर\n- ऑगस्ट 2018 मध्ये हे कर्ज 24 हजार 732 अब्ज रुपये होतं, तर 2018 च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत कर संग्रह 960 अब्ज रुपये इतका होता.\nपाकिस्तानची अर्थव्यवस्था काही महिन्यांपुर्वी पुर्णपणं ढासळली होती. त्यांचा आर्थिक विकास दर दिवसेंदिवस खालावला जात आहे. मध्यतरी तिथं मोठ्या प्रमाणात महागाईही वाढली होती. त्यामुळं स्थानिक नागरिकांमध्ये इम्रान खान सरकारविरोधात रोष पहायला मिळाला. यातून सावरण्यासाठी इम्रान यांनी हे हजारो अब्ज रुपयांचं कर्ज घेतलं. पण आता त्या कर्जामुळं पाकिस्तान भिकेच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचं दिसतं आहे. आता अशा परिस्थितीत इम्रान खान पाकिस्तानला कशा पद्धतीनं बाहेर काढणार, की इतर सत्ताधाऱ्यांप्रमाणे पाकिस्तानातून पळ काढणार हे लवकरचं पाहायला मिळेल.\nमुंबई-अहमदाबाद महामार्गावरील फाउंटन हॉटेलच्या वाढीव बांधकामावर कारवाई\nडोंबिवली रेल्वे स्थानकात ट्रकला अपघात, रेल्वेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर, प्रवाशांध्ये घबराट\n45 बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नियुक्तीस मान्यता, यशोमती ठाकूर यांची माहिती\n'मी एक काश्मिरी पंडित आहे...', अनुपम खेर यांचा सत्य परिस्थिती सांगणार व्हिडिओ\nराज्यात मार्चअखेर 6500 आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nनव्या पिढीला समतेच्या विचारांची, विकासाची दृष्टी आणि यशाची प्रेरणा मिळेल - शरद पवार\nआता मुंबई पोलीस दलात अश्वदळाचाही समावेश, 26 जानेवारीला संचलनात सहभाग\nमाळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षावर फसवणूकीचा गुन्हा दाखल\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/-/articleshow/24613839.cms", "date_download": "2020-01-20T11:29:22Z", "digest": "sha1:OZCSQEW6EZGHVEEX2UAQM3YHKLYNMS3J", "length": 15949, "nlines": 175, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "nagpur + vidarbha news News: सोना कितना ‘सोणा’ हैं?? - | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nसोना कितना ‘सोणा’ हैं\nदिवाळी म्हटली की खरेदी आणि दिवाळीतील खरेदी म्हटली की सर्वात आधी डोळ्यासमोर येते ते सोने. धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेऊन खास राजकोट आणि कोइम्बतूरचे दागिने बाजारात आले आहेत.\nदिवाळी म्हटली की खरेदी आणि दिवाळीतील खरेदी म्हटली की सर्वात आधी डोळ्यासमोर येते ते सोने. धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेऊन खास राजकोट आणि कोइम्बतूरचे दागिने बाजारात आले आहेत. २२ कॅरेट शुद्धतेमध्ये हे सोने उपलब्ध आहेत. ग्राहकांनी हे दागिने आवर्जून खरेदी करावे पण त्याची आधी शुद्धता तपासावी. याचे कारण, शुद्धतेचे मापक मानले जाणारे हॉलमार्किंग परवानाध��रक उपराजधानीत अत्यल्प आहेत.\nवाढती मागणी, वाढते दर\nयुरोपियन देशांनी सोने विक्री केल्यामुळे दर घसरले होते. त्यातच मंदीसदृश्य वातावरणामुळे बाजारातून सोन्याची मागणीच घटली. यामुळे दसऱ्याच्या पर्वावरदेखील सोन्याची फार उलाढाल झाली नाही. आता मात्र दिवाळीच्यादृष्टीने बाजारात मागणी वाढू लागली आहे. यामुळेच १३ ऑक्टोबरच्या दसऱ्यानंतर अवघ्या दहा दिवसांत सोने तोळ्यामागे (१० ग्रॅम) १६०० रुपयांनी वधारले आहे.\nहॉलमार्क परवानाधारक फक्त दीड टक्का\nसोन्याच्या शुद्धतेची हमी ग्राहकांना मिळण्यासाठी केंद्र सरकारने ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड्सअंतर्गत (बीआयएस) ‘हॉलमार्क’ प्रणाली लागू केली आहे. याअंतर्गत दागिने हॉलमार्क प्रयोगशाळेतून प्रमाणित केले जावे. या प्रयोगशाळा देशभरात १९० ठिकाणी आहेत. हॉलमार्क केलेल्या दागिन्यांवर बीआयएसचा लोगो, दागिन्याच्या शुद्धतेची मात्रा, हॉलमार्क केंद्राचा लोगो, विक्रेत्याचा लोगो व वर्ष हे अंकित केले जाते. त्याचा खर्च एका दागिन्यासाठी फक्त २५ रुपये आहे. मात्र तसे असतानादेखील नागपूर शहरातील ३ हजारपैकी फक्त ५० सोने व्यापाऱ्यांनी हॉलमार्किंगचा परवाना घेतला आहे. नागपुरात प्रयोगशाळा नसल्याची ओरड ते करतात. लाखो रुपये खर्चून ही प्रयोगशाळा उभी करण्यासाठी कंपन्या तयार आहेत. मात्र सराफा व्यापाऱ्यांकडे परवानाच नसल्याने ग्राहक येतील कसे ही चिंता त्यांना आहे. हॉलमार्क दागिने जगभरात कुठेही विक्री होऊ शकतात.\n९५८ : २३ कॅरेट (९५.८ टक्के)\n९१६ : २२ कॅरेट (९१.६ टक्के)\n८७५ : २१ कॅरेट (८७.५ टक्के)\n७५० : १८ कॅरेट (७५ टक्के)\n५८५ : १४ कॅरेट (५८.५ टक्के)\n३७५ : ९ कॅरेट (३७.५ टक्के)\n(कच्चे सोने हे ९९.९९ टक्के तर सोन्याची नाणी ही ९९.८५ टक्के शुद्ध असतात. त्यावर हॉलमार्क केले जात नाही. त्याला अनुक्रमे फाइनेस्ट व स्टॅण्डर्ड सोने म्हणतात.)\nसोने हा गुंतवणुकीचा पर्याय झाल्याने हॉलमार्किंग ही गरज आहे. बीआयएसकडून आम्ही वारंवार प्रसार व जागरूकता करीत असतो. आमच्याकडे अर्ज केल्यास आम्ही सात दिवसांत परवाना देतो. तीन वर्षासाठी फक्त २० हजार रुपये शुल्क आहे. ग्राहक जागरूक झाल्यास सोने व्यापारी जागे होतील.\n-एन. पी. कावळे, वैज्ञानिक ‘एफ’ व शाखाप्रमुख, बीआयएस\nवाढते दर व गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय म्हणून दिवाळीत सोन्याची खरेदी होतेच. वजनात ही खरेदी कमी झाली असली तरी ती होतेच. यासाठीच यंदा दक्षिण भारतातील टेम्पल ‌ज्वेलरी बाजारात आली आहे. दाक्षिणात्य पद्धतीच्या या दागिन्यांची मागणी वाढती आहे. यामुळेच दर आणखी वाढतील, हे नक्की.\n-अमित साठे, भागीदार, साठे ज्वेलर्स\nदसऱ्याच्या तुलनेत दिवाळीचा बाजार आता हळूहळू उठू लागला आहे. धनत्रयोदशीकडून चांगली अपेक्षा आहे. आता ग्राहक पारंपरिक मंगळसूत्र, चपलाकंठी यांची मागणी करीत नाही. त्यांना नवीन काही हवे असते. त्यासाठीच राजकोट आणि कोइम्बतूरचे डिझाइन्स बाजारात आले आहेत.\n-पुरुषोत्तम कावळे, अध्यक्ष, महाराष्ट्र सराफा संस्था\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nनागरिकत्वात अधिकारांसोबत कर्तव्येही येतात: सरन्यायाधीश\nमनोरुग्णालयाच्या दगडी भिंतींना मायेचा पाझर\nशिवरायांची उंची अत्युच्च, त्यावर भांडण नकोच\nनवेगावमध्ये दुर्मिळ पांढरा सांबर\nसरसंघचालकांची संविधान प्रत व्हायरल\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\nसाईबाबा जन्मस्थळ वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nसरन्यायाधीश शरद बोबडे यांनी गाजवले मैदान\nकशाला द्यायचा वेतन आयोग\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसोना कितना ‘सोणा’ हैं\nनाग नदीचे किती पाणी शुद्ध करणार\nशाळकरी चिमुकले आता अधिक सुरक्षित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/abduction-of-sugarcane-laborer/articleshow/69778253.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-01-20T12:20:01Z", "digest": "sha1:RGFB6TOQ57HUUTRU4KQHQ6HIXLDI4T3F", "length": 12037, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: ऊसतोड मजुराचे अपहरण - abduction of sugarcane laborer | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nऊसतोडीसाठी पाच हजारांची उचल घेऊनही कामासाठी न आल्याने ऊसतोड मजुराचे भिवंडीतून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली असून मजुराच्या शोधासाठी पोलिसांचे पथक जालन्याला गेले आहे. या अपहरणामध्ये मजुराच्या नातेवाईकाचाही समावेश आहे.\nया अपहरणाप्रकरणी अमोल ढाकरगे (२१) रा. ठाकूरपाडा, भिवंडी याने तक्रार दिली असून अपहरण झालेला मजूर हा त्याचा मेव्हणा आहे. पत्नीसह सासरे बाळासाहेब थोरात, सासू संगिताबाई, आणि मेव्हणा मंगेश थोरात (२०) सर्वजण मागील सहा महिन्यापासून भिवंडीत राहत असून मूळचे जालना जिल्ह्यातील आहेत. गावी ऊसतोडीचे काम करणाऱ्या थोरात कटुंबाने सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ६० हजार रुपये ऊसतोडीची मजुरी ठरली होती. मुकादम भीमा चव्हाण याने पाच हजार रुपये संगीताबाईंना उचल दिली होती. तसेच थोरात कुटुंबाबरोबर बॉण्डही करून घेतला होता. मात्र ठरल्याप्रमाणे सर्व पैसे देण्याची मागणी थोरात कुटुंबाने मुकादमाकडे केली होती. मात्र उर्वरित ५५ हजार रुपये न मिळाल्याने थोरात कुटुंब कामासाठी जालन्यावरून भिवंडीत आले होते. त्यांनतर थोरात यांचा नातेवाईक विनोद राक्षे याने या कुटुंबाला फोन करून ऊसतोडीच्या कामासाठी येण्याबाबत तगादा लावला होता. मात्र थोरात यांनी नकार देत उचल घेतलेले पैसे परत करू असा निरोप राक्षे याच्यामार्फत मुकादमाला धाडला होता.\nबुधवारी राक्षे याने मंगेशला फोन करून भिवंडीला कामासाठी आल्याचे सांगितले आणि रांजनोळी येथे त्याला बोलावून घेतले. त्यामुळे मंगेश आणि अमोल दोघेही रांजनोळी येथे गेल्यानतंर राक्षे यांनी गोवेनाका येथे येण्यास सांगितले. तिथून मंगेश याचे आरोपीने कारमधून अपहरण केले. चव्हाण, राक्षे यांच्यासह आरोपीविरुद्ध कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nडोंबिवलीत लोकलमधून पडून तरुण जखमी\nनाका कामगाराला १ कोटीचा प्राप्तीकर\nकळवा मेडिकलमधील हत्याकांडाची वीस दिवसांनी उकल\nनोकरी, घराच्या आमिषाने ८९ कोटींची फसवणूक\nइथं भाज्या पिकवण्यासाठी होतोय सांडपाण्याचा वापर\n'मटा ऑनलाइन'चं ता���ं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nराम शिंदेच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचे देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nठाणे: टीएमसी बस स्टँडजवळ होर्डिंग कोसळले...\nकळवा, मुंब्रा संघाच्या निशाण्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pankaj-munde-has-been-awarded-society-of-achilles-award-2018-by-birla/", "date_download": "2020-01-20T13:31:39Z", "digest": "sha1:HEZDQUA7NWZBVPYIGVVBLM4GSKTCNUV6", "length": 7194, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पंकजा मुंडे यांना बिर्लांच्या हस्ते ‘सोसायटी अचिव्हर्स पुरस्कार २०१८’ प्रदान", "raw_content": "\nरावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो\nमाझे बापजादे आमदार खासदार नव्हते, मला चॅलेंज करू नका; प्रा. शिंदेंचा विखेंना टोला\nधनुभाऊ फक्त पवारांमुळे लक्षात आला नाहीतर अडगळीत पडला असता-धनंजय मुंडे\nकोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर\nप्राथमिक आरोग्य सुविधा बळकटीकरणावर भर देणार – राजेश टोपे\n‘सीएए’, ‘एनआरसी’पासून वाचण्यासाठी मुस्लिमांनी हिंदु धर्मात ‘घरवापसी करावी’\nपंकजा मुंडे यांना बिर्लांच्या हस्ते ‘सोसायटी अचिव्हर्स पुरस्कार २०१८’ प्रदान\nमुंबई : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना राजकीय क्षेत्रातील यशाबद्दल ‘सोसायटी अचिव्हर्स पुरस्कार २०१८’ पुरस्कार देऊन गौरवीत करण्यात आले आहे.\nआदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन श्री कुमारमंगलम बिर्ला ह्यांच्या हस्ते अत्यंत दिमाखदार सोहळ्यात रविवारी पंकजा मुंडे यांना हा पुरस्कार मुंबईमध्ये प्रदान करण्यात आला. जीवनशैली व सेलिब्रिटी यांच्या संबंधित सोस���यटी मॅगझीनच्या वतीने कला, साहित्य, राजकारण, उद्योग, संगीत आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. बँकिंग क्षेत्रातील पुरस्कार येस बँकेच्या श्रीमती. कपूर यांना पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.\nयावेळी खा.पूनम महाजन, चित्रपट कलावंत जितेंद्र, झीनत अमान, रेखा, हेमा मालिनी, रविना टंडन, अनु मलिक, रोहित शेट्टी, सोनू सूद, शान, तुषार कपूर, अमन-अयान, आदित्य चोप्रा, इत्यादी बॉलिवूड, उद्योग, राजकीय क्षेत्रातील ख्यातनाम मान्यवरांची उपस्थिती होती.\nरावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो\nमाझे बापजादे आमदार खासदार नव्हते, मला चॅलेंज करू नका; प्रा. शिंदेंचा विखेंना टोला\nधनुभाऊ फक्त पवारांमुळे लक्षात आला नाहीतर अडगळीत पडला असता-धनंजय मुंडे\nरावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो\nमाझे बापजादे आमदार खासदार नव्हते, मला चॅलेंज करू नका; प्रा. शिंदेंचा विखेंना टोला\nधनुभाऊ फक्त पवारांमुळे लक्षात आला नाहीतर अडगळीत पडला असता-धनंजय मुंडे\nइतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली\n'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'\nसुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...\nपाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा\nमलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/category/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE/", "date_download": "2020-01-20T11:20:03Z", "digest": "sha1:ZMPBLZZKVT6Z6CFFAE66SEIJUFH6Z3PQ", "length": 20644, "nlines": 236, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "शुभेच्छा | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nजरा हट के….भाग २\nआज ह्या विषयाचा दुसरा भाग. एक शाळेत, ते ही ८ वीत शिकणारा १३ वर्षाचा मुलगा. मुंबई मधील हा चिमुकला एका कंपनीचा मालक झालाय. त्याने ती नवीन संकल्पनेवर आधारित कंपनी स्थापली आहे. त्याचे नाव आहे तिलक मेहता.\nएकदा शाळेत पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले कि तो एक पुस्तक आणायला विसरला. मुंबई सारख्या मोठ्या शहरात घरी जाऊन आणणे शक्य नाही. ह्या अडचणी वर मात करण्यासाठी त्याला एक अकल्पित कल्पना सूचली. एका शाळकरी मुलाला. तो घरी सहज म्हणून बालकनीत उभा असताना त्याला मुंबईतील डबेवाला दिसला. झाले त्याची ट्युब पेटली. त्याने त्याला आलेली अडचण इतरांना ही येत असेलच. एका दिवसात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एखादी वस्तू पाठविण्याची सद्यस्थितीत व्यवस्था नाही. त्याने विचार केला कि हे घरोघरुन डबे जमा करतात आणि ऑफिस मधे डबे पोहोचवतात. यांच्या मार्फतच आपण कुरिअर सर्विस दिली तर. त्याच्या घरच्यांना त्याने ही कल्पना सांगितली. आणि घरच्यांनी ही त्याची ही कल्पना उचलून धरली. आज तो लहानगा एका कंपनीचा मालक आहे. शाळेत ही जातो. शाळा सुटल्यावर ऑफिस मध्ये जातो व काम करतो. करोडोची कंपनी तो हाताळत आहे.\nखालील लिंकवर याबद्दल बातमी मिळेल.\nPosted in कौतुक, बातम्या, शुभेच्छा.\tTagged कौतुक, प्रेरणा स्त्रोत, बातम्या, माझे मत, शुभेच्छा\n✍🏻…..जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता, चांगले विचार, उच्च धेय आणि अंगी नम्रता,\nया पाच गोष्टी पाच बोटाप्रमाने असतात आणि सर्वच जुळून आल्या तर वज्रमुठ तयार होते.\nआणि याच वज्रमुठीची ताकत माणसाला यशाकडे घेऊन जाते.\n💐 ☕🙏 शुभ सकाळ🙏☕ 💐\nPosted in शुभेच्छा, सुविचार.\tTagged शुभेच्छा, सुप्रभात संदेश\nकाल लक्ष्मीचे झालेले शुभागमन,\nआज नववर्षाचे पहिले पाऊल,\nअशा ह्या मंगल प्रसंगी\nदिवाळी पाडवा आणि नववर्षांनिमित्त\nPosted in शुभेच्छा, सण.\tTagged उत्सव, शुभेच्छा, संस्कार, सण\nराहो सदा नात्यात गोडवा💐\n💐कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,\n💐बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या\nPosted in शुभेच्छा, सण.\tTagged शुभेच्छा, सण\nआपण मात्र सर्वांचे व्हावे ….(19583)\nनिशिगंधासारखे सुगंधित होत जावे🌼\nआयुष्य झुलत जावे 🌼\nआपण मात्र सर्वांचे व्हावे ….. \nPosted in ब्लोग्गिंग, शुभेच्छा, सुविचार.\tTagged काही तरी, शुभेच्छा, सुप्रभात संदेश\nएखादा मनुष्य किती भाग्यवान असू शकतो याची कल्पना केली जाऊ शकते का याची कल्पना केली जाऊ शकते का पण आहे अशी एक व्यक्ती आहे.\nमला आठवते मी लहानपणी एक सिनेमा पाहिला होता. नाव आठवत नाही. मला वाटते सन १९७०-७१ असावे. नेपानगर मधील पदमा टॉकीज. अमिताभ बच्चन हा हिरो होता.\nएकदम सडपातळ देहयष्टी. भरपूर उंची (आता जी उंची गाठली आहे ती कोणत्याही नटाने गाठलेली नाही). तेव्हा त्याला बघुन कोणी कल्पना ही करू शकत नव्हते की नट एव्हढी उंची गाठेल. तो ज्या शिखरावर पोहोचेल तेथे दुसरा कोणीच पोहोचू शकणार नाही.\nआई तेजी व वडील हरीवंशरॉय. आडनाव श्रीवास्तव होते पण वडिलांनी बच्चन लावले. ���रील फोटोत बघा. बारका बुरका हा पोरगा जेव्हा सिनेमा मधे रोल मिळण्यासाठी प्रयत्न करत होता याला या उंची मुळे झिडकारले जात होते.\nआज तोच मनुष्य संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला आहे.\n७७ वर्षे वय होऊन सुद्धा आपली सुपरस्टार ची सिट त्याने कायम ठेवली आहे. टिव्हीवर सतत जाहिराती आहेतच. मुथ्थुट फायनान्स, कौन बनेगा करोडपती, वेलस्पन टॉवेल, con fabrics,फ्लिपकार्ट,\nकल्याण ज्वेलर्स कुठे नाही तो. एकमेवाद्वितीय असे हे व्यक्तिमत्त्व आणि न भूतो न भविष्यती असा ही मनुष्य जगाला ईश्वराने बहाल केलेले गिफ्ट आहे. ह्यांना उद्दंड आयुष्य लाभो हिच प्रार्थना\nPosted in कौतुक, ब्लोग्गिंग, शुभेच्छा, स्वानुभव.\tTagged कौतुक, माझे मत, शुभेच्छा, स्वानुभव\nमित्रांनो, कोणाच्या नशिबी काय लिहिलेले असेल काही सांगता येत नाही. असे म्हणतात कि ज्याच्या पत्रिकेत राजयोग असतो तो एखादा लिडर किंवा मोठा माणूस होतो. अशी अनेक जणं असतात जे अत्यंत गरीब घरची असतात पण त्यांच्या हातून असे काही घडते ते शिखरावर जाऊन पोहोचतात.\nकाही दिवसांपूर्वी कौन बनेगा करोडपती मधे रुमादेवी नामक एक स्रीला एक सेलीब्रिटी म्हणून विशेष आमंत्रित केले होते. वय फक्त ३० वर्षे. गावंढळ, राजस्थान मधील एका लहानशा खेड्यात राहणारी. फक्त आठवीपर्यंत शिक्षण व १७ वर्षाची असतांना लग्न झालेली एक महिला.\nइतक्या कमी वयात कोणाचे ही पाठबळ नसतांना एका साध्या कशिदा च्या कामाच्या बळावर तीने सर्वोच्च उंची गाठली आहे. तीला सर्वोच्च नारी शक्ती पुरस्काराने महामहिम राष्ट्रपती यांचे हस्ते संमानित केले गेले आहे.\nया वयात तीने २२००० महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. इतक्या कमी कमी वयात, एक गरीब कमी शिक्षित महिला, २२००० महिलांपर्यंत पोहोचून त्यांना कशिदा करण्यासाठी प्रोत्साहित करते, त्या महिला व त्यांचे घरचे रुमादेवीवर विश्वास ठेऊन तयार होतात व त्याने एक नव विश्व नावारूपाला येते याला ईश्वरिय देनगीच म्हणावे लागेल.\nअर्थात संधीचे सोने करणे हेही त्या व्यक्ती वर अवलंबून असते.\nकौन बनेगा करोडपती मधे प्रसिद्ध सिने नटी सोनाक्षी सिन्हा ह्या रुमादेवीसोबत होत्या.\nविशेष म्हणजे दोन्हींचे वय सारखे होते. रुमादेवीचे लग्न 17 व्या वर्षी तर सोनाक्षी अजूनही अविवाहित. हा फरक आहेच. असो.\nरुमादेवी यांनी देशांतर्गत प्रदर्शनं भरविली, आपल्यासोबत कारागीर महिलांना घेऊन रेंप वाक सुद्धा केले. इतकेच नव्हे तर जर्मनी मधे त्यांच्या वस्रांचे प्रदर्शन ही भरवले होते. अशा ह्या अविश्वसनीय, अदभूत व अकल्पित व्यक्तिमत्वास सलाम.\n(सर्व चित्रांसाठी गुगलचे आभार)\nPosted in कौतुक, ब्लोग्गिंग, शुभेच्छा, संस्कार, स्वानुभव.\tTagged कौतुक, माझ्या कल्पना, शुभेच्छा, सत्य घटना\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/is-modi-just-copying-congress-schemes/", "date_download": "2020-01-20T13:10:50Z", "digest": "sha1:QTQNYC363FKD5SRZYVLMXLF3H77VDK4D", "length": 18315, "nlines": 109, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"कॉपी मास्टर\"मोदींनी काँग्रेसच्याच योजना राबवल्यात का? हे बघा सत्य काय आहे", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“कॉपी मास्टर”मोदींनी काँग्रेसच्याच योजना राबवल्यात का हे बघा सत्य काय आहे\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\n“मोदी सरकार सगळ्या युपीए सरकारच्या योजना नाव बदलून चालवत आहे”\n“मोदी कॉपी मास्टर आहे”\n“जन धन, आधार, पेन्शन योजना आणि इतर सगळं युपीएचं आहे…मोदी नक्कल करतात”\nवगैरे वगैरे खूप काही ऐकायला मिळतं, व्हाट्सऍपवर फिरतं. लोकांना खरं वाटायला लागतं…पण खरं वाटणं आणि खरं असणं ह्यात फरक आहे\nपूर्व पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी ह्यांच्या कार्यकाळात काही योजना सुरू झाल्या. त्यानंतर येणाऱ्या माननीय मनमोहन सिंह ह्यांच्या सरकारने सद्य भाषेनुसार त्या जशाच्या तश्या नाव बदलून पुढे चालवल्या.\n“NDA सरकार होतं त्यावेळेला एक योजना होती ‘multi purpose national identity card project’, UPA सरकार आलं आणि ती बनली ‘ADHAR UID’. योजना तीच पण रंगरूप नवे.\nवाजपेयीजींनी सुरू केली संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना(MGNREGA) युपीए ने सुरू केली.\nअटलजींच्या वेळी होता फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट, युपीएने बनवला राईट तो इन्फॉर्मेशन ऍक्ट.\nअटलजींनी सुरू केली ‘अंत्योदय अन्न योजना’. युपीए ने आणली राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना.\nअटलजींच्या वेळी होती ‘सर्वशिक्षा अभियान’, युपीएने आणली Right Of Children to free & compulsory education.\nअटलजींच्या वेळी होती ‘स्वर्णीम् जयंती ग्राम स्वराज योजना’, युपीए ने आणली National Rural Livelihood mission’.\nअटलजींच्या वेळी होतं ‘Total Sanitation Campaign’, युपीएने आणलं निर्मल भारत अभियान.\n– माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यसभा. दि: 3 मार्च 2015.\nमध्यंतरी नरेंद्र मोदींनी आसाममधील ढोला-सादिया पुलाचे उदघाटन केले तेंव्हाही मोदींनी युपीए सरकारच्या कर्तृत्वाचे श्रेय लाटले म्हणून ओरड झाली. प्रत्यक्षात ह्या पुलाची घोषणा अटल बिहारी वाजपेयींनी 2003 सालीच केली होती. भाजपच्या दुर्दैवाने सरकार पडल्याकारणाने पुलाचे काम रखडले गेले.\nकाँग्रेस आणि समर्थकांचा नेहमीच एक आरोप राहिलेला आहे की मोदी सरकारची महत्वाकांक्षी जनधन योजना ही एकूणच युपीए सरकारच्या BSBDA (basic savings bank deposit account) ची खूप जाहिरात केलेली नक्कल आहे. हा आरोप खुद्द पूर्व अर्थमंत्री पी चिदंबरम ह्यांचा. चिदंबरम ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये लिहिताना म्हणतात की 2005 साली सुरू केलेल्या ‘no frills’ अकाउंट योजनेलाच वाढवून 2012 मध्ये BSBDA नाव देण्यात आले. चिदंबरम म्हणतात की ह्या योजनेअंतर्गत 2005-2014 ह्या नऊ वर्षात 24.3 कोटी खाते उघडण्यात आले. ते हे ही म्हणतात की ह्या योजनेत आलेली मोठी अडचण म्हणजे बहुतांश खात्यात शून्य रक्कम होती आणि कसलीही उलाढाल नव्हती.\nह्या उलट मोदी सरकारने सुरू केलेली ‘जनधन योजना’.\nजनधन योजनेअंतर्गत खातेदारांना खात्यातील ठेवींवर व्याज तर मिळतेच शिवाय बीमा देखील मिळतो. जनधन योजनेचा अडीच वर्षात 27 कोटी खाते उघडण्याचा जागतिक विक्रम आहे. उघडलेल्या खात्यांपैकी 75% खाते शून्य ठेव असणारे होते. आता ही संख्या फक्त 28% आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे 65,000 कोटी रुपये ह्या योजनेमुळे मुख्य प्रवाहात आले.\n“झिरो बॅलन्स अकाऊंट” ची संख्या किती झपाट्याने कमी होत गेली हे ह्या लिंकवर आवर्जून बघा.\nतसंच, प्रवाहात आलेल्या पैशांचा हिशेब इथे पहा.\nह्यावरून जनधन योजना ही युपीए सरकारच्या योजनेची कॉपी आहे म्हणणे म्हणजे आकाशात उडणारे विमान खेळणीतल्या विमानाची कॉपी आहे म्हणल्यासारखे होईल\n“नीम कोटेड युरिया हा प्रकार 13 वर्षांपूर्वी सुरू झाला, मोदींनी फक्त त्याचे प्रमाण 35% वरून 100% करून जाहिरातबाजी केलीय” असा आरोप विरोधक करतात. हे काही अंशी खरंय.\nNational Fertilizers Limitedने 2002 साली युरियाला नीम कोटिंग करण्याचे तंत्र विकसित केले होते. कृषी मंत्रालयाने मात्र ह्या तंत्राचा स्वीकार तब्बल दोन वर्षांनी म्हणजे 2004 साली केला.\nयुरिया हे सर्वात जास्त वापरले जाणारे खत आहे. सर्वात जास्त गैरवापर होणारे देखील. युरिया नकली दूध आणि इतर रसायने बनविण्याच्या कामी येतो. तोच युरिया नीम कोटेड केल्यास खत सोडून इतर ठिकाणी त्याचा उपयोग शून्य असतो.\nयुपीए सरकारने सर्व युरिया नीम कोटेड करण्याचे सोडून केवळ 35% युरिया नीम कोटेड करण्याचा गूढ निर्णय घेतला. पूर्ण 10 वर्षे फक्त 35% युरिया नीम कोटेड झाला. कोणाला फायदा पोचवण्यासाठी हे केले गेले ह्याचा प्रत्येकाने विचार करावा.\nदीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजना\nमोदी सरकारची “दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना” ही केवळ युपीए सरकारच्या राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेची नक्कल असून त्या आधारे पियुष गोयल खोटे दावे करत आहेत हे ही एक आरोप होत आलाय.\nहे हास्यास्पद आहे. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना 2005 साली सुरू झाली. ह्या योजनेनुसार 2010 पर्यंत सर्व खेड्यात वीजपुरवठा करण्याचे लक्ष्य होते. अर्थात हे लक्ष्य प्रचंड मोठ्या फरकाने चुकले.\nपण मुळात ही योजना खरंच युपीएची होती खरं तर अटळ बिहारी वाजपेयी सरकारची अगोदरच एक ‘ACCELERATED RURAL ELECTEIFICATION PROGRAMME’ नावाची योजना होती.\nशिवाय, भारत देश आता अतिरिक्त ऊर्जा निर्माण करतो आणि ती ऊर्जा निर्यात देखील करतो.\nप्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना\nयुपीएने 2007 साली “आम आदमी बीमा योजना” सुरू केली, मोदी सरकारने केवळ त्याचे नाव बदलून प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना केले असा आरोप काँग्रेस करते.\nकोणीही सुशिक्षित मनुष्य केवळ वाचून ह्या ��ोन्हीतला स्पष्ट फरक सांगू शकेल.\nआम आदमी बीमा योजनेअंतर्गत 18-59 वयोगटात मोडणाऱ्या कुटुंब प्रमुखाचा किंवा कमावत्या सदस्याचा LIC मार्फत 30,000चा विमा उतरवता येत असे ज्याचे प्रीमियम 200 रुपये प्रतिवर्षं होते.\nह्याउलट, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेअंतर्गत 18-70 वयोगटातील बँकेत खाते असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा बीमा उतरवला जाऊ शकतो ज्याचे प्रीमियम 12 रूपये प्रतिवर्षं आहे. आणि कव्हर आहे 2 लाख रूपये.\nह्या दोन्ही योजना आज अस्तित्वात आहेत. तुम्ही कोणत्या योजनेला प्राधान्य द्याल\nएकूणच मोदी केवळ नक्कल करतात हा तद्दन खोटा आणि बेजबाबदार आरोप आहे. कुठलेही सरकार आधीच्या सरकारच्या योजनांमध्ये पूरक बदल करून त्या चालवत असेल तर त्यात गैर किंवा चुकीचे असे काहीच नाही. निव्वळ आकसापोटी अर्धवट खरे सांगून लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा काँग्रेस आणि समर्थकांनी देशापुढे येणाऱ्या निवडणुकीसाठी एक भक्कम व्हिजन ठेवावे.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\n← …आणि शत्रूंच्या नाकावर टिच्चून इस्रायलने आपले स्वातंत्र्य मिळवले : इस्रायल- संक्षिप्त इतिहास-३\nइस्राएलमधील मराठमोळ्या स्त्री ने अनुभवलेली मोदींची ऐतिहासिक इस्राएल भेट\nमोदी सरकारचं – माध्यमांच्या चर्चांमधून समोर नं आलेलं – आणखी एक दणदणीत यश\nराहुलचे यश आणि चक्रव्युव्हात अडकता अडकता वाचलेला भाजपा\nDBT अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर योजेनेचा लेखाजोखा \nOne thought on ““कॉपी मास्टर”मोदींनी काँग्रेसच्याच योजना राबवल्यात का हे बघा सत्य काय आहे”\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/07/blog-post_92.html", "date_download": "2020-01-20T11:25:08Z", "digest": "sha1:XWR7GJ2GNZANH2WAMXXT6FMFKBMT5NC4", "length": 18084, "nlines": 179, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "इस्लामी धर्मसुत्राची सर्वसमावेशकता : प्रेषितवाणी (हदीस) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशक�� महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nइस्लामी धर्मसुत्राची सर्वसमावेशकता : प्रेषितवाणी (हदीस)\nमा. अब्दुल्ला बिन अब्बास (र.) याचे कथन आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्यांच्या काकांना संबोधन करून सांगितले, ‘‘हे काकावर्य मी लोकांशी केवळ कलम्याची (अर्थात एकेश्वरवाद स्विकार करण्याची) मागणी करतो. हा कलमा (धर्मसूत्र) असा आहे की, लोकांना याचा स्विकार केल्यास पूर्ण अरबदेश तुमच्या अधिपत्याखाली येईल आणि अरबेतर लोक त्यांना जिझिया (नागरीक कर) देतील. हे ऐकताच सर्वजण आश्चर्यचकीत झालेत व म्हणाले, ‘‘तुमच्या पितावर्याची शपथ मी लोकांशी केवळ कलम्याची (अर्थात एकेश्वरवाद स्विकार करण्याची) मागणी करतो. हा कलमा (धर्मसूत्र) असा आहे की, लोकांना याचा स्विकार केल्यास पूर्ण अरबदेश तुमच्या अधिपत्याखाली येईल आणि अरबेतर लोक त्यांना जिझिया (नागरीक कर) देतील. हे ऐकताच सर्वजण आश्चर्यचकीत झालेत व म्हणाले, ‘‘तुमच्या पितावर्याची शपथ असे असल्यास तुमच्या एका नव्हे, तब्बल दहा ‘कलम्यांचा’ आम्ही स्विकार करू. आम्हांला सांगा की तो कलमा कोणता आहे असे असल्यास तुमच्या एका नव्हे, तब्बल दहा ‘कलम्यांचा’ आम्ही स्विकार करू. आम्हांला सांगा की तो कलमा कोणता आहे अबू तालिब (प्रेषितांचे काका) यांनी पण विचारले की, हे पुतण्या अबू तालिब (प्रेषितांचे काका) यांनी पण विचारले की, हे पुतण्या तो कलमा कोणता आहे तो कलमा कोणता आहे यावर प्रेषितांनी (स.) सांगितले, ‘‘तो कलमा, ‘‘ला-इलाहा इल्लल्लाह आहे.’’ (हदीस : मस्नद अहमद, निसाई)\nकलमा-ए-तौहीद (एकाच ईश्वराच्या उपासनेचे सूत्र) ‘ला इलाहा इल्लल्लाह’ केवळ एक धर्मसूत्र नसून पूर्ण एकेश्वरवादी व्यवस्था आहे, जे माननीय जीवनाच्या संपूर्ण व्यवहारांशी व संपूर्ण बाबींशी संबंधीत आहे. केवळ नमाज व रोजा पर्यंतच मर्यादित नसून, या कलम्याच्या आधारावर राजकीय व्यवस्था प्रस्थापित करणे अभिप्रेत आहे. जर हे वास्तव नसते तर प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी याचा हा अर्थ स्पष्ट केलाच नसता की, ‘‘अरब देश तुमच्या अधिपत्याखाली येईल व अरबेतर लोक तुम्हांस जिझिया (कर) देतील, प्रे. मुहम्मद (स.) यांनी अशावेळी ही चर्चा केली जेव्हा अरबमधील कुरैश कबील्याचे नेतेगण, आपले प्रमूख सरदार ‘अबू तालीब’ (प्रेषितांचे काका) यांच्याकडे, त्यांचे पुतणे ह. मुहम्मद (स.) यांची तक्रार घेऊन आले होते की, अबू तालीब यांनी आपले वजन वापरून, दबाव घालून प्रेषितांचे इस्लाम प्रचार कार्य थांबवावे. प्रेषितांनी आपले काका, अबू तालीब यांना सांगितले की, हे काकावर्य माझ्या उजव्या हातात सूर्य व डाव्या हातात चंद्र आणून दिले तरी मी इस्लामचे प्रचार कार्य बंद करणार नाही. इथपावेतो ईश्वर यास प्रस्थापित करो अथवा याच अवस्थेत मला मृत्यू येवो. इस्लाम दर्शनाचा वास्तविक अर्थ असाच आहे व दिव्य कुरआनमध्ये ज्या ज्या ठिकाणी हा शब्दप्रयोग झाला आहे, तिथे केवळ ‘राजकीय वर्चस्वच’ अभिप्रेत आहे.\nह. अब्बाज (र.) कडून कथन आहे की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘इस्लामची गोडी चाखली त्या माणसाने, जो अल्लाहला आपला पालनकर्ता बनवून आणि इस्लामला आपला जीवनधर्म (व्यवस्था) मानून, आणि मुहम्मद (स.) यांना आपला प्रेषित स्विकारून, आनंदीत झाला. (हदीस : बुखारी व मुस्लीम)\nसर्वश्रेष्ठ अल्लाहच्या भक्ती-उपासनेत आणि आज्ञा पालनात स्वत:ला सुपूर्द करून आणि इस्लामी शरियत (शास्त्रनियम) चे पालन व अनुसरण करून, स्वत:ला प्रेषित (स.) यांच्या मार्गदर्शनाच्या हवाली करून पूर्णत: संतुष्ट आहे. त्याचा फैसला आहे की, मला अन्य कोणाची उपासना आणि आज्ञापालन करायचे नाही आणि कोणत्याही परिस्थितीत इस्लाम जीवनधर्मावर चालायचे आहे. आणि प्रेषित (स.) यांच्या खेरीज कोणत्याही माणसाच्या मार्गदर्शनाखाली जीवन पार पाडायचे नाही. ज्या माणसाची अशी अवस्था होईल तेव्हा समजून घ्या की त्याने इमानची गोडी प्राप्त केली.\nमा. अबु अमाया (र.) कथन करतात की, ह. मुहम्मद (स.) सांगतात, ‘‘ज्याने अल्लाहकरीता दोस्ती केली आणि अल्लाहकरीता दुश्मनी (शत्रूता) केली आणि अल्लाहकरीता दिले आणि अल्लाहकरीता रोखून ठेवले, त्याने आपल्या इमानास (श्रद्धेस) परिपूर्ण केले. (हदीस : बुखारी)\nमाणसाचे प्रेमभाव अथवा वैरभाव आपल्या व्यक्तिगत गरजेपोटी आणि ऐहीक लाभासाठी नसावे तर केवळ अल्लाहच्या प्रसन्नतेसाठीच असावे. ही अवस्था म्हणजे त्याचे इमान परिपूर्ण झाले.\nमुस्लिम नेतृत्वाचा अभाव : एक चिकित्सा\nचौफेर गुणवत्तेमुळे इंग्लंडचा विजय\nयेवला तहसीलदारांना मॉब लीचिंग विरोधात निव��दन\nभारत आणि मुसलमान, दोन देह एक आत्मा\nएसआयओने केले 200 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे ...\n‘जे भोग वाट्याला आले, ते मांडत गेलो, अन् लेखक झालो...\n'हलाल कमाईतून केलेले हज स्वीकार्ह’\nदृढनिश्चय : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n२६ जुलै ते ०१ ऑगस्ट २०१९\nपैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nक्रोधित वा निराश होऊ नका\n१९ जुलै ते २५ जुलै २०१९\nक्रिकेट वर्ल्ड्कप स्पर्धेतले जिगरबाज बंदे\nअहंकाराला गाडून, इमानेइतबारे सुखाचा उजेड उजळवत राह...\nएकानंतर एक आघात पचवत आम्ही खचत चाललोय. मग न्याय कस...\nगांधीजींचे स्वप्न 70 वर्षानंतर पूर्ण होणार\nदेशातील बदलते वातावरण आणि मुस्लिम समाज\nकरामत खेकड्यांची की कंत्राटदाराची\nजमाअते इस्लामी हिंदच्या मदत कार्यामुळे नागरिकांतून...\nहृदयाचा गंज दूर करा, मृत्यूच्या स्मरणाने व कुरआन प...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nइस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री\nउज्ज्वल भविष्यासाठी जमात -ए-इस्लामी हिंदची साथ द्य...\nज़ायराचा विद्रोह नेमका कशाविरूद्ध\nदेशातील बदलते वातावरण आणि मुस्लिम समाज\nपावसाच्या थेंबाइतकी का असेना डोळ्यांतली ओल जीवंत र...\n१२ जुलै ते १८ जुलै २०१९\nआधुनिक मदरसे... एक नवी पहाट\nचार नद्यांची देणगी : भाग २\nदेशातील बदलते वातावरण आणि मुस्लिम समाज\nआम्ही तबरेज होतोय ते तज्ञ तरबेज होतायत...\nइस्लामी धर्मसुत्राची सर्वसमावेशकता : प्रेषितवाणी (...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमुजफ्फरपूर : ‘गिधाडू’वृत्तीचे बळी\n०५ जुलै ते ११ जुलै २०१९\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\n‘देशातील पहिली मुलींची शाळा’ म्हणून पुण्यातील `भिडे वाडा' सरकारने `ऐतिहासिक वास्तू' म्हणून जतन करावा\n– सुनीलकुमार सरनाईक महात्मा फुलेंची शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळेला विरोध सुरु झाला. विरोध जसाजसा वाढत ग���ला गोविंदरावांनी फुलेंनी अंग...\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\nजगातील सर्वाधिक बेरोजगार भारतात\n-शाहजहान मगदुम देशाचे भवितव्य असलेल्या सुशिक्षित तरुणांचे भवितव्य सध्या अंधारात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशात बे...\n०८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०१९\n२० डिसेंबर ते २६ डिसेंबर २०१९\n२१ जून ते २७ जून २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/chandrakat-patil-comments-on-shivsmarak/", "date_download": "2020-01-20T13:30:03Z", "digest": "sha1:SE2ZJNHV7OCKUF6KVKV5UDZ3SZ7YUIWK", "length": 14728, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवजयंतीच्या आधी शिवस्मारकाच्या कामास सुरुवात – चंद्रकांत पाटील", "raw_content": "\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nउस्मानाबाद जिल्हा खरीप पीक-विम्यातून वगळल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानीकडून राडा\nउद्धव ठाकरेंच वक्तव्य अखेर मागे ‘शिर्डी’वाद संपला\nपोलीस गृहप्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत : अजित पवार\nशिवजयंतीच्या आधी शिवस्मारकाच्या कामास सुरुवात – चंद्रकांत पाटील\nटीम महाराष्ट्र देशा- छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून आगामी शिवजयंतीच्या आधी या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी नाशिकचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जयवंतराव जाधव यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात नियम ९३ अन्वये मांडलेल्या सूचनेवर निवेदन करतांना सांगितले आमदार जयवंतराव जाधव यांनी सरकारला यावेळी चांगलंच धारेवर धरलं\nनियम ९३ अन्वये सूचनेवर बोलतांना आमदार जयवंतराव जाधव म्हणाले की,आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिवस्मारकासाठी फेब्रुवारी २०१७ मध्ये तीन निविदा प्राप्त झाल्यानंतर दोन महिन्यांच्या दिरंगाईनंतर तांत्रिक लिफाफे उघडण्यात आले. त्यानंतर आठ महिन्यांच्या दिरंगाईनंतर त्याच्यावर कार्यवाही सुरु झाली आणि अद्यापही या कामाची वर्क ऑर्डर दिलेली नाही. साधारणपणे कोणत्याची कामाचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर भुमिपूजन केले ��ाते. मात्र कार्यारंभ आदेश नसतांनाही पंतप्रधानांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन केले गेले. राज्यातील जनतेच्या अतिशय जिव्हाळ्याच्या व अस्मितेच्या असलेल्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे येणाऱ्या शिवजयंतीच्या अगोदर कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात यावी अशी मागणी जाधव यांनी यावेळी सभागृहात बोलतांना केली.\nयावर निवेदन देतांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईलगत अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय घेतला असून स्मारकासाठी अरबी समुद्रातील बेटांची निश्चिती करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेली जागा ही १५.१६ हेक्टर इतकी असून ती राजभवनापासून १.२. कि.मी गिरगाव चौपाटीपासून ३.६ कि.मी. व नरीमन पॉईट २.६ कि.मी अंतरावर आहे. सदर जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याच्या प्रस्तावास शासनाने २८ फेब्रुवारी २०१४ च्या निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे. या प्रकल्पाचे अनोखे व वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप लक्षात घेता प्रकल्पाच्या कामकाजासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची नेमणूक करण्याचे शासनाने निश्चित केलेले होते. त्यासाठी शासनाकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांच्या नेमणुकीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागविण्यात आलेल्या होत्या. स्पर्धेद्वारे प्राप्त सर्वोत्तम प्रकल्प सल्लागार कंपनी मे.इजिस इंडिया कन्सल्टिंग प्रा.लि. यांची निवड करण्यात आली असून त्यांना दि.१३ एप्रिल २०१६ रोजी कार्यारंभ आदेश पारित करण्यात आले आहेत. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कंपनी यांचा देकार रु.९४,७०,३८,८१२ इतका आहे. प्रकल्पाच्या अनुषंगाने पर्यावरण तसेच सागरी विषयक अभ्यास अहवाल केंद्र सरकारच्या नामांकित संस्थेमार्फत पूर्ण करण्यात आले आहेत. सदर प्रकल्पासाठी आवश्यक केंद्रीय पर्यावरण मंत्रालय,नौदल पश्चिम विभाग,तटरक्षक दले, सागरी किनारी अधिनियम,मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका, बेस्ट,मुंबई पोर्ट ट्रस्ट,बी.एनएच.एस. इंडिया, मत्स्यव्यवसाय विभाग,राष्ट्रीय सुरक्षा दल दिल्ली, भारतीय विमान पत्तन प्राधिकरण या एकूण १२ विविध विभागांचे ना-हरकत दाखले प्राप्त करण्यात आलेले आहे. सदर प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वात उंच पुतळा असणार असून समुद्र भिंत व भराव करणे, २ जेट्टीचे बांधकाम, आर्ट म्युझिअम, प्रदर्शन गॅलरी, अॅम्पिथिएटर,हेलीपॅड, हॉस्पिटल,सुरक्षा रक्षक निवासस्थाने, लॅडस्केप गार्डन आदी कामांचा समावेश आहे. प्रकल्पाची निविदा ही डिझाईन बिल्ड (ईपीसी) या तत्वावर मागविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदेची प्रसिद्धी करण्यात आली. नियोजित निविदा वेळापत्रकानुसार २३ फेब्रुवारी २०१७ रोजी लार्सेन अॅण्ड टर्बो लि.,अफकॉन्स इन्फ्रा लि. आणि रिलायन्स इन्फ्रा लि. या तीन कंपन्याच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी रिलायन्स इन्फ्रा लि. हे निविदेच्या मुल्यांकन प्रक्रियेत अपात्र ठरले व उर्वरित दोन निविदाकार पात्र ठरले. त्यानुसार २१ एप्रिल २०१७ रोजी त्यांचा आर्थिक देकार उघडण्यात आला. लार्सेन अॅण्ड टर्बो लि.यांनी दिलेला देकार रु.३८२६ कोटी इतका निम्नतम असून त्याअनुषंगाने पुढील कार्यवाही प्रगतीपथावर असून निश्चितच येणाऱ्या शिवजयंतीच्या आधी शिवस्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात सांगितले.\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nइतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली\n'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'\nसुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...\nपाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा\nमलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/girish-mahajan-statement/", "date_download": "2020-01-20T13:31:06Z", "digest": "sha1:W667JGB4LMAUAVJBVZ4KD5JKHXL3A24Q", "length": 7345, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बारामती ही पवारांची जरी असली तरीही पक्षाने जबाबदारी दिल्यास बारामतीही जिंकू'", "raw_content": "\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nउस्मानाबाद जिल्हा खरीप पीक-विम्यातून वगळल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानीकडून राडा\nउद्धव ठाकरेंच वक्तव्य अखेर मागे ‘शिर्डी’वाद संपला\nपोलीस गृहप्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत : अजित पवार\nबारामती ही पवारांची जरी असली तरीही पक्षाने जबाबदारी दिल्यास बारामतीही जिंकू’\nजळगाव : ‘ बारामती ही पवारांची जरी असली तरीही पक्षाने जबाबदारी दिल्यास बारामतीही जिंकू, असं वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. गेल्या पाच-सहा वर्षात चांगले चांगले साफ झाले आहे, मायक्रो मॅनेजमेंट केलं तर काहीच कठीण नाही, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला आहे.\nनेमकं काय म्हणाले महाजन\nबारामतीत राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, त्यामुळे आजपर्यंत कुणाला तिथे विजय मिळवणे शक्य झाले नाही, असा सवाल पत्रकाराने केला असता. यावर महाजन म्हणाले तसं बघायला गेलं तर जळगाव, नगर, धुळ्यात आमचंही वर्चस्व नव्हतं. गेल्या पाच सहा वर्षात चांगले चांगले वर्चस्व साफ झाले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आधी कुणाचं अस्तित्व होतं, पुण्यात कुणाचं वर्चस्व होतं. सर्वच ठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. परंतु, राष्ट्रवादीकडे एक सुद्धा महापालिका राहिली नाही.\nबारामतीचे चॅलेंज नाही. पण, चांगलं मायक्रो मॅनेजमेंट केलं तर कुठल्याही शहरात जिंकणे अवघड नाही. बारामती ही पवारांची जरी असली, तरी तिथे नीट कार्यकर्त्यांची फळी लावली तर कठीण काहीच नाही. पक्षाने जर जबाबदारी दिली तर बारामतीतही विजय मिळवून दाखवू ,असा दावाही त्यांनी केला.\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा ���ामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nइतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली\n'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'\nसुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...\nपाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा\nमलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/watches/titan-1632sm03-octane-analog-watch-for-men-price-pvKym2.html", "date_download": "2020-01-20T12:20:50Z", "digest": "sha1:A6WFGEMGKKY4YX5KJAYBZWT77DPTBI22", "length": 9765, "nlines": 206, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "टायटन १६३२सँ०३ ऑक्टने अनालॉग वाटच फॉर में सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nटायटन १६३२सँ०३ ऑक्टने अनालॉग वाटच फॉर में\nटायटन १६३२सँ०३ ऑक्टने अनालॉग वाटच फॉर में\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nटायटन १६३२सँ०३ ऑक्टने अनालॉग वाटच फॉर में\nटायटन १६३२सँ०३ ऑक्टने अनालॉग वाटच फॉर में किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये टायटन १६३२सँ०३ ऑक्टने अनालॉग वाटच फॉर में किंमत ## आहे.\nटायटन १६३२सँ०३ ऑक्टने अनालॉग वाटच फॉर में नवीनतम किंमत Jan 19, 2020वर प्राप्त होते\nटायटन १६३२सँ०३ ऑक्टने अनालॉग वाटच फॉर मेंफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nटायटन १६३२सँ०३ ऑक्टने अनालॉग वाटच फॉर में सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 4,196)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nटायटन १६३२सँ०३ ऑक्टने अनालॉग वाटच फॉर में दर नियमितपणे बदलते. कृपया टायटन १६३२सँ०३ ऑक्टने अनालॉग वाटच फॉर में नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nटायटन १६३२सँ०३ ऑक्टने अनालॉग वाटच फॉर में - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरा��लोकनलिहा\nटायटन १६३२सँ०३ ऑक्टने अनालॉग वाटच फॉर में वैशिष्ट्य\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nटायटन १६३२सँ०३ ऑक्टने अनालॉग वाटच फॉर में\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2020 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/kedar-shinde-on-abhijeet-bichukale-marathi-news/", "date_download": "2020-01-20T13:14:53Z", "digest": "sha1:5X6CVZWRJPUB3E5XZMCZBLMECQV3JJ5O", "length": 6886, "nlines": 96, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "टीआरपी सगळेच देतील म्हणून त्या सीटवर कोणालाही बसवू नका; केदार शिंदेंचं बिचुकलेवर टीकास्त्र", "raw_content": "\nटीआरपी सगळेच देतील म्हणून त्या सीटवर कोणालाही बसवू नका; केदार शिंदेंचं बिचुकलेवर टीकास्त्र\nमुंबई | अभिनेता अभिजीत बिचुकले याला काहीही करून प्रसिद्धीच्या झोतात रहायला खूप आवडतं. त्याच्या वागण्यामुळे देखील तो कायम चर्चेत असतो किंबहुना त्याच्या वागण्यावरून आणि त्याच्या बोलण्यावरून तो अनेक जणांच्या निशाण्यावर असतो. त्याच्यावर असाच निशाणा साधलाय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी\nअभिजीत बिचुकलेला कलर्स मराठी या वाहिनीवर 2 स्पेशल या कार्यक्रमात बोलवण्यात आलं आहे. तो भागही प्रसारित झाला आहे. यावरच अपेक्षा वाढवून मातीमोल ठरवणं म्हणजे स्पेशल दोन… कलर्स मराठी असं वागू नका… टीआरपी सगळेच देतील म्हणून त्या सीटवर कोणालाही बसवू नका, असा सल्ला केदार शिंदेंनी वाहिनीला दिला आहे.\nजितेंद्र जोशीच्यासमोर कुणालाही बसवू नका, अशा कडक शब्दात त्यांनी अभिजीत बिचुकले याच्या चमकोगिरीवर टीकास्त्र सोडलं आहे.\nदरम्यान, दोन आठवडे प्रगल्भ तरीही मनोरंजक दिल्यावर हे असं पाहायचं… लोकहो… काय म्हणणं आहे… असं ट्वीट केदार शिंदे यांनी केलं आहे. केदार शिंदे यांची मराठी चित्रपटसृष्टीत परखड, सुस्पष्ट आणि निर्भीडपणे भाष्य करणारे म्हणून ओळख आहे.\nआपेक्षा वाढवून माती मोल ठरवणे… म्हणजे #२ स्पेशल. @ColorsMarathi .. नका असं वागू. Trp सगळेच देतील म्हणून त्या सीट वर @jitendrajoshi27 समोर कुणालाही बसवू नका. दोन आठवडे प्रगल्भ तरीही मनोरंजक दिल्यावर हे असं पहायचं… लोकहो.. काय म्हणणं आहे\nक्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं- नितीन गडकरी- https://t.co/ke7WxKFJfO @nitin_gadkari\nइतक्या वर्षांनी शिवसेना नेत्यांना भेटल्यानंतर कसं वाटलं\nअरे येड्या…लवकर गेलास; लक्ष्याच्या आठवणीत अशोकमामा भावूक\nस्वत:चं दु:ख सावरुन प्रेक्षकांचा विचार करावा लागतो- अशोक सराफ\nनेहा कक्कर अडकणार लग्न बंधनात, या गायकाशी करणार लग्न\nमराठी कलाकार म्हणतायेत #पुन्हानिवडणूक; जाणून घ्या काय आहे कारण…\nकतरिनानं दिलेली ‘ही’ गोष्ट आजही सलमान वापरतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/?p=1101", "date_download": "2020-01-20T11:49:47Z", "digest": "sha1:45S7CHNZZYHG3HJZSZWEZCK5K7S7XMU2", "length": 13161, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता | Chaupher News", "raw_content": "\nHome आरोग्य रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब) ही वनस्पती आहारासोबत औषधातही तेवढीच वापरली जाते. या वनस्पतीचे काही औषधी गुणधर्मही आहेत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.\n# अपचनाने पोटदुखी होत असेल तर कडीपत्त्याच्या खोडाच्या सालीचा तुकडा 4 ते 5 से.मी. घेऊन त्याला अर्धा लिटर पाण्यात उकळवा, पाणी निम्मे आटल्यावर दिवसभर थोडे थोडे करून तो काढा घेतल्यास पोटदुखी कमी होते. या काढ्याच्याच उपयोगाने भूक न लागणे, ढेकर अधिक व पोट फुगणे यासाठी चांगला फायदा होतो.\n# अन्न विषाक्ततेमुळे निर्माण होणा-या उलटी आणि जुलाबामध्ये कडीपत्त्याची 8 ते 10 हिरवी पाने सकाळ संध्याकाळी चाऊन खाल्यास फायदा होतो. थकवा कमी होऊन पचनक्रिया परत सुरळीत होते. आवेचा त्रास होत असताना कडीपत्त्याची 8 ते 10 हिरवी पाने वाटून मधासोबत दिल्यास आवेचा त्रास कमी होतो.\n# मासे खाणा-यांना जसे तिरफळ पाचक आहे. तसे शाकाहारी लोकांना कढूनिंब हे पाचक. अंगावरती पित्त येणे म्हणजे शीतपित्ताचा त्रास ज्यांना असतो त्यांच्यामध्ये कडीपत्त्याची पाने दररोज 5 ते 10 खावीत याने शीतपित्ताचा त्रास कमी होतो.\n# शरीरामध्ये रक्त कसदार नसताना लोहाचे प्रमाण रक्तात कमी असेल त्यावेळी कडीपत्ता घ��गुती औषध म्हणून अधिक उपयोगी पडतो. लोहाची कमतरता कमी असल्यास रोज सकाळी 1 खजूर 2 कडीपत्त्याची पाने उपाशीपोटी घेतल्यास लोहाची कमतरता भरून काढता येते.\n# अति मद्यपानामुळे यकृतावर आलेला अधिक भार कमी करून यकृताची उत्तेजना चांगली करण्यासाठी उपाशीपोटी 7 ते 8 कढीपत्त्याची पाने चावून खावी. मान जखडणे, दु;खणे, हात पायांना मुंग्या येणे या लक्षणांमध्ये कडीपत्याच्या पानांचा रस दोन दोन थेंब नाकामध्ये जेवणानंतर टाकावा त्याने दुखणे कमी होण्यास मदत होते. मोठया आतड्यामधील पचनशक्ती वाढण्यास कडीपत्त्यामुळे चांगला फायदा होतो त्यामुळे तेथे निर्माण होणा-या वात दोष नियंत्रणात राहून हाडांची बळकटी वाढण्यास मदत होते.\n# वजन अधिक वाढले असताना व मेदाची वाढ असताना कडीपत्त्याची 8 ते 10 पाने गरम पाण्यासह घेणे असे पंधरा दिवस केल्यास वजन कमी होते. शरीरावर रक्तवर्णाच्या पुळ्या निर्माण होतात त्यामध्ये कडीपत्त्याची पाने बारीक करून त्याचा लेप लावल्यास त्वचा चांगली होण्यास मदत होते.\n# लहान मुले, वृद्ध व्यक्तींमध्ये जेव्हा कृमी (जंत) पोटामध्ये सतत निर्माण होत असतील तर कडीपत्त्याची पानांची पावडर 5 ग्राम गुळाच्या लहान खड्या सोबत घेतल्यास वरून गरम पाणी घेणे असे केल्यास सतत निर्माण होणारे कृमी (जंत) कमी होण्यास मदत होते.\n# केसांसाठी – 50 ग्राम कडीपत्त्याची पाने बारीक करून त्यात 200 मिली तीळ तेल आणि 200 मिली पाणी उकळून फक्त तेल काढून घेऊन हे तेल केसांच्या मुळाशी लावल्यास केस गळती, केस पांढरे होणे या समस्या दूर होतात.\n# कडीपत्ता घृत – 25 ग्राम कडीपत्त्याची पाने, 25 ग्राम हळद एकत्र करून त्यात 200 मिली तूप व 200 मिली पाणी एकत्र करून उकळविणे व फक्त तूप काढून घेणे या तुपाचा उपयोग दक्षिण भारतात लहान मुलांसाठी केला जातो ऋतू बदलामुळे निर्माण होणारे आजार कमी करण्यासाठी या तुपाचा फायदा होतो रोज सकाळी 1 चमचा तूप गरम पाण्यासह घेतल्यास या कढीपत्ता घृत फायदेशीर आहे.\nPrevious articleआरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे \nNext articleमहापौर, आयुक्त आहेत की नाही\nआरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे \nनेहरुनगर येथे एमएनजीएल गॅस गळती, अग्निशामक दल दाखल\nChaupher News पिंपरी : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड एमएनजीएल कंपनीच्या लाईनला नेहरुनगर (पिंपरी) येथे मोठ्या प्रमाणात गळती लागली...\nकेजरीवालांनी दिले हमीपत्र, दहा आश्वासने; 200 युनिट माेफत वीज कायम\nChaupher News दिल्लीत आणखी पाच वर्षांसाठी सत्ता मिळावी यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी मतदारांना हमीपत्र दिले. त्यात...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nआरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे \n‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचा-यांनी म्हंटले आहे. सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये आले अधिक प्रमाणात आपण...\nखासगी ट्रॅव्हल्सच्या बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणा : आमदार लक्ष्मण जगताप\nचिंचवडमधील बालाजी ज्वेलर्स फोडले : लाखोंच्या मालावर डल्ला\nविराटने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/07/blog-post_92.html", "date_download": "2020-01-20T11:33:02Z", "digest": "sha1:4FOHSVAF4KIUO5VBXBXHXBMY6W6JSEQJ", "length": 15544, "nlines": 174, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "पुण्यामध्ये समविचारी पुरोगामी संघटनांची “अघोषित आणिबाणीविरोधात बैठक | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nपुण्यामध्ये समविचारी पुरोगामी संघटनांची “अघोषित आणिबाणीविरोधात बैठक\nपुणे येथील एस.एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात समविचारी पुरोगामी संघटनांच्यावतीने “ अघोषित आणिबाणीविरोधात आम्ही सारे ” या शिर्षकाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील, माजी खा. डॉ. प्रकाश आंबेडकर आदी उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.\nयावेळी बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती न्या. पी.बी. स��वंत म्हणाले, भारतामध्ये मनुवादी आणि अ-मनुवादी असे दोन संघर्ष प्राचीन काळापासून सुरु आहेत. अ-मनुवादी हा साध्या माणसांचा वर्ग आहे. त्याच्या शोषणासाठी मनुवादी लोक नेहमी प्रयत्न करत आले आहेत. आजही अ-मनुवद्यांविरोधात मनुवाद्यांकडून प्रचंड कारस्थाने रचली जात आहेत. त्यामुळे भारतीय समाजात प्रचंड अस्वस्थता माजली आहे. येत्या काही दिवसात या देशामध्ये कोणते अराजक माजेल याची कल्पना आपण करु शकत नाही. संघ हा माणसांच्या बाजूने असू शकत नाही. त्यामुळे त्याच्या सैतानीपणाविरुध्द आपल्याला लढावेच लागेल. समाजवादी राष्ट्रनिर्मिती हे ध्येय ठरवून आपले संविधान आपण स्विकारले आहे. मात्र मागील काही दिवसात धर्मवादी उजवे राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रश्‍न विचारु पाहणाऱ्या प्रत्येकाशी भांडण पुकारले गेले आहे. त्यामुळे विचारवंतापासून सामान्य माणसांपर्यंत अनेकांच्या हत्या सैतानी झुंडीच्या मार्फत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही राजवट संपवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. इव्हीएमचा विरोध करुन मतपत्रिकेद्वारे मतदान घेणे गरजेचे असल्याचे देखील न्या. सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले.\nवंचित बहुजनांसाठी यापुढे राज्यभरात महाआणीबाणीविरोधी परिषदा घेतल्या जाणार असल्याचे न्या. बी. जी. कोळसे पाटील यांनी सांगितले. भिमा कोरेगाव येथे झालेला हल्ला हा मनुवादी व्यवस्थेच्या समर्थकांनी केला आहे. मात्र शासन आयोजकांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप देखील यावेळी बोलताना कोळसे पाटील यांनी केला. संघाच्या दडपशाहीविरोधात लढताना तुरुंग, मृत्यू अशा गोष्टींची तमा न बाळगता आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते रमेश राक्षे, विरा दामोदर, ज्येष्ठ साहित्यीक अन्वर राजन, ऍड. महिबूब कोथिंबीरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nमानवांवर कृपा : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमला मिळालेला परिपूर्ण धर्म- इस्लाम\nपेटवायची हौस असेल तर गरिबांच्या चुली पेटवा\n‘गुजरात फाईल्स’ कृष्णकृत्यांचा रहस्यभेद\nतंटामुक्ती स्वीकार्य तर शरई पंचायत का नाही\n२७ जुलै ते ०२ ऑगस्ट २०१८\nऔरंगजेबाचे कृषी धोरण विषयक फर्मान : भाग २\nपुण्यामध्ये समविचारी पुरोगामी संघटनांच�� “अघोषित आण...\nअनेक लोक निरूद्देश जीवन जगत आहेत\nअफवांचे आभाळ भाकरीचा चंद्र\nभ्रष्टाचार दबू शकतो पाणी कसे दबणार\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामध्ये कोण-को...\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामधे कोण-कोणत...\nशिक्षणाची पद्धत : पेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nअस्तित्वहीन ‘इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स’\n२० जुलै ते २६ जुलै २०१८\nनामोस्मरण , याचना आणि उपासना\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसमस्त मानवकल्याणाची चिंता करावी लागेल\nऔरंगजेबाचे कृषी धोरणविषयक दोन फर्मान\nखरंच मुसलमान संविधान मानत नाहीत का\nधर्म आणि दहशतवादाचा काही संबंध नाही\nनिकले किसी के गम में ....\n१३ जुलै ते १९ जुलै २०१८\nआणखी एक टंचाई - तांबे\nहिरे बाजारात घुसलेली लबाडी\nनामोस्मरण आणि याचना : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nचर्चने मोदी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आ...\nप्रलंबित कोर्ट केस खटल्यांची शोकांतिका\nतुर्कीचे तीन वेळेस पंतप्रधान, दुसर्‍यांदा राष्ट्रप...\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामधे कोण-कोणत...\nईश्‍वर आपल्याला जाब विचारेल याची जाणीव लोप पावत आह...\nआपल्या देशात मुल्याधिष्ठीत शिक्षणाची गरज : डॉ. पार...\n०६ ते १२ जुलै २०१८\n२९ जून ते ०५ जुलै २०१८\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\n‘देशातील पहिली मुलींची शाळा’ म्हणून पुण्यातील `भिडे वाडा' सरकारने `ऐतिहासिक वास्तू' म्हणून जतन करावा\n– सुनीलकुमार सरनाईक महात्मा फुलेंची शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळेला विरोध सुरु झाला. विरोध जसाजसा वाढत गेला गोविंदरावांनी फुलेंनी अंग...\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\nजगातील सर्वाधिक बेरोजगार भारतात\n-शाहजहान मगदुम देशाचे भवितव्य असलेल्या सुशिक्षित तरुणांचे भवितव्य सध्या अंधारात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशात बे...\n०८ ���ेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०१९\n२० डिसेंबर ते २६ डिसेंबर २०१९\n२१ जून ते २७ जून २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ekoshapu.in/2020/01/12/%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9/", "date_download": "2020-01-20T11:05:41Z", "digest": "sha1:HKE7JJJ7TZ6RKKT5HV7EWU4IANWGECYA", "length": 12372, "nlines": 239, "source_domain": "ekoshapu.in", "title": "ओळख आणि स्नेह – ekoshapu", "raw_content": "\nहल्ली मी बरेचदा माझ्या छोट्या मुलीला (वय: ३ वर्षे) लकडी पुलावर फिरायला घेऊन जातो…तिला पण थोडंसं चालायला मिळतं आणि मला तिथे मिळणारी जुनी, दुर्मिळ पुस्तके चाळता येतात. तिथे बसणारे ३-४ पुस्तक विक्रेते आता चांगलेच ओळखीचे झाले आहेत, आणि काही वेळेस मी काही चांगली पुस्तके विकत ही घेतली आहेत.\nअर्थात, त्यातले कोणतेही पुस्तक विक्रेते माझ्या वैयक्तिक ओळखीचे नाहीयेत, किंवा त्यांनाही माझ्या बद्दल काही माहिती नाही.\nमागच्या आठवड्यात मुलगी तिच्या आजीकडे गेली असल्यामुळे मी एकटाच लकडी पुलावर गेलो होतो. तेव्हा मला एकटाच पाहून एक पुस्तक विक्रेता मला म्हणाला: “काय आज एकटेच मुलगी नाही आली” मी त्यांना सांगितले की ती २ दिवस आजीकडे गेली आहे. त्यावर ते म्हणाले की तुमच्या मुलीला बघून एक पुस्तक तुम्हाला वाचायला द्यावे असे मनात आले. आज तुम्ही येणार हे माहिती नसल्यामुळे आणले नाही, पुढच्या वेळेस देतो.\nमी पण त्यांना धन्यवाद म्हणालो आणि निघालो.\nपरवा परत मुलीला घेऊन तिथे गेलो असता त्या पुस्तक विक्रेत्यांनी आठवणीने ते पुस्तक दिले. डॉ. अरुण हातवळणे यांचे “यशवंत व्हा\nडॉ. हातवळणे यांची दोन्ही मुलं अतिशय हुशार…माझ्या पेक्षा थोडी मोठी. दोघेही १० वी ला शालान्त परीक्षेत गुणवत्ता यादीत पहिले आले होते. मी १० वी मध्ये असताना त्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिका (त्यांच्या अत्यंत सुंदर आणि वळणदार हस्ताक्षरात) “१० वी दिवाळी” या मासिकात प्रसिद्ध झाल्या होत्या.\nनंतर अनेक वर्षांनी त्यांच्या वडिलांनी म्हणजे डॉ. हातवळणे यांनी त्यांच्या मुलांना कसे वाढवले यावर लिहिलेले हे पुस्तक आले आहे असे मी ऐकले होते. पण अशा प्रकारची “बाळ संगोपन” वगैरे पुस्तके मला विशेष आवडत नाहीत. म्हणून कधी पाहिले नव्हते. पण त्या पुस्तक विक्रेत्यांनी मला तेच पुस्तक दिले आणि म्हणाले…नक्की वाचा. मला ३ मुली आहेत, तिघींचीही लग्ने झाली…हे पुस्तक आधी वाचले असते तर त्यांना वेगळ्या आणि अधिक चांगल्या प्��कारे वाढवले असते असे वाटले. आता तुमची छोटी मुलगी बघून तुम्हाला ते द्यावेसे वाटले\nमी त्यांना पैसे देऊ लागल्यावर त्यांनी ते नाकारले. मी “पुस्तक नक्की वाचेन आणि नंतर परत आणून देईन” असं म्हणताच त्यांनी त्याला पण नकार दिला. तुम्हीच ठेवा…ते एकदा वाचून संपवण्यासारखे नाही तर reference book आहे. मी ही त्यांच्या विनंतीचा मान ठेऊन ते पुस्तक घेतले.\nअजून पुस्तक वाचले नाही…आणि मला आवडेल अशी आशा पण नाही. कदाचित असेलही चांगले. पण मला एक अनोळखी व्यक्ती, काहीही गरज नसताना असा स्नेह दाखवते याचे खूप नवल वाटले. कदाचित फक्त मला बघून त्यांनी तसे केले नसते. पण मुलीला बघून दिले असेल. खरोखरच लहान मुलं निरागस असतात आणि पटकन आपलेसे करून घेतात.\nत्या प्रसंगामुळे अजून एक विचार मनात आला. अनोळखी व्यक्ती कधी ओळखीची बनते आणि कधी आणि कशी स्नेही बनते ते सांगणे अवघड आहे. माझ्या आयुष्यात असे खूप कमी स्नेही आहेत. आणि त्यांचे महत्व अशा प्रसंगातून ठळकपणे जाणवते.\nSoulmate ला चांगला मराठी शब्द काय मला माहिती नाही. कदाचित “हृदय स्नेही” असा शब्द (असलाच तर किंवा बनवला तर) जवळचा असेल. माझी पण अशी एक स्न्हेही होती. कधी ओळखीची झाली, आणि कधी स्नेही आणि मग हृदय स्नेही झाली समजलंच नाही. आता ते समजावून घ्यायला भरपूर वेळ आहे, आणि जुन्या आठवणी आणि पत्रे/संदेश पण. पण आता ते समजवून काय उपयोग असं वाटतं.\nकदाचित लायकीपेक्षा जास्त मिळालं की असं होत असेल…आहे त्याची किंमत समजायला आणि ते टिकवायला परत संधी मिळत नाही. असो.\n\"प्रमाण\" कविता आणि \"नावात काय आहे\nमाझा आवडता ऋतू ...\nचाफ्याच्या झाडा: वाचन आणि अर्थपूर्ण सादरीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/socialist-entrepreneur-cyrus-poonawala/articleshow/72252865.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-01-20T12:59:51Z", "digest": "sha1:OSBG5NCO5IR3J2GTTZRUPT35ZRISV6XX", "length": 12374, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "socialist entrepreneur : समाजसेवी उद्योगपती - socialist entrepreneur cyrus poonawala | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nभारतच नव्हे, तर जगभरातील १७०हून अधिक देशांत, जीवघेण्या आजारांवरील प्रतिबंधक लस स्वस्तात पुरविणाऱ्या सायरस पूनावाला यांना ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ या देशातील वैद्यक संशोधन क्षेत्रातील परिषदेने जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला आहे.\nभारतच नव्हे, तर जगभरातील १७०हून अधिक देशांत, जीवघेण्या आजारांवरील प्रतिबंधक लस स्वस्तात पुरविणाऱ्या सायरस पूनावाला यांना ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ या देशातील वैद्यक संशोधन क्षेत्रातील परिषदेने जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला आहे. औषधनिर्मिती व आरोग्य क्षेत्रात जागतिक स्तरावर उल्लेखनीय काम करणारे सायरस पूनावाला देशातील सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक आहेत; परंतु अब्जाधीश ही त्यांची खरी ओळख नाही. रेबीज, गोवर, क्षयरोग, रुबेला, धनुर्वात, डांग्या खोकला, गालगुंड, हिपेटायटीस यांसारख्या अनेक जीवघेण्या रोगांवरील प्रतिबंधक लसींचे उत्पादन करणारे आणि गरिबांनाही परवडतील या दरात ते उपलब्ध करून देणारे उद्योगपती ही त्यांची खरी ओळख आहे. ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे’ ही तुकोबांची उक्ती कृतीतून आणत पूनावाला गेल्या पाच दशकांपासून आरोग्यसेवेला हातभार लावत आले आहेत. पूनावाला यांनी पुण्यात १९६६मध्ये सुरू केलेली ‘सिरम इन्स्टिट्यूट’ ही उद्योगसंस्था जागतिक पातळीवरील अग्रगण्य संस्था आहे. या कंपनीची उलाढाल अब्जावधी रुपयांतील असून, विविध रोगांवर संशोधन करून परिणामकारक लस तिथे विकसित केली जाते. त्यांपैकी काही लशी तर सामान्यांना परवडेल अशा म्हणजे चक्क पाच रुपये दरांत विकल्या जातात. भारतासह विविध देशांमधील सरकार, जागतिक आरोग्य संघटना किंवा युनिसेफ यांसारख्या संस्थांना ‘सिरम’कडून लस पुरविल्या जातात. औषधनिर्मितीच्या क्षेत्रातील बड्या आंतरराष्ट्रीय कंपन्या बेफाट नफेखोरी करीत असताना ‘सिरम’ने स्वीकारलेले धोरण मानवी आरोग्यासाठी अतिशय मोलाचे आहे. ‘पूनावाला यांच्यासारख्या व्यक्ती कोट्यवधी लोकांच्या जीवनात मोठा फरक घडवून आणतात,’ हे बिल गेट्स यांचे ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करतानाचे वक्तव्य पूनावालांच्या कार्याचे समर्पक वर्णन करणारे आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nनिष्ठावंत : किशोरी पेडणेकर\nइतर बातम्या:सायरस पुनावाला|समाजसेवी उद्योगपती|वैद्यक संशोधन|इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च|socialist entrepreneur|Indian Council of Medical Research|Cyrus Poonawala\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nआरोग्यमंत्र: थंडी आणि संधिवात\nध्येय साध्य करण्याची कसोटी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनिष्ठावंत : किशोरी पेडणेकर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/computer/twitter-will-remove-inactive-ccounts-in-december/articleshow/72257466.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-01-20T12:28:21Z", "digest": "sha1:INAQS2EEJWKBZSSQACG4RBF6DLPLBMVP", "length": 13518, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Twitter : ट्वीटरचा इशारा, बंद होणार अनेक अकाउंट्स - twitter will remove- inactive ccounts in december | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nट्वीटरचा इशारा, बंद होणार अनेक अकाउंट्स\nTwitter ने आपल्या पोर्टलवरून अनेक अकाउंट्स बंद करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून साइन इन न केलेले अकाउंट्स ट्वीटर बंद करणार आहे. या सोबतच इनअॅक्टिव्ह युजर्सना सूचना देणारा ई-मेलही ट्वीटरकडून पाठवण्यात येत आहे. युजर्सनी ११ डिसेंबरपर्यंत साइन इन न केल्यास ते त्यांचे अकाउंट बंद केले जाईल. बंद केलेल्या अकाउंटचे 'युजर नेम' दुसऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.\nट्वीटरचा इशारा, बंद होणार अनेक अकाउंट्स\nनवी दिल्लीः Twitter ने आपल्या पोर्टलवरून अनेक अकाउंट्स बंद करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून साइन इन न केलेले अकाउंट्स ट्वीटर बंद करणार आहे. या सोबतच इनअॅक्टिव्ह युजर्सना सूचना देणारा ई-मेलही ट्वीटरकडून पाठवण्यात येत आहे. युजर्सनी ११ डिसेंबरपर्यंत साइन इन न केल्यास ते त्यांचे अकाउंट बंद केले जाईल. बंद केलेल्या अकाउंटचे 'युजर नेम' दुसऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.\nयुजर्सना उत्तम सेवा देण्यावर आमचा भर आहे. यानुसार इन��ॅक्टिव्ह युजर्सचे अकाउंट्स बंद करण्यावर काम सुरू आहे. यामुळे युजर्सना अचूक, विश्वासार्ह माहिती मिळेल आणि ट्वीटरवरील त्यांचा विश्वास वाढेल, असं ट्वीटरच्या प्रवक्त्यानं म्हटलंय.\nट्वीटरचे वॉर्निंग मेल सुरू, पण कालावधी निश्चित नाही\nट्वीटरने इनअॅक्टिव्ह युजर्सना सूचना देणारे ईमेल पाठवण्यास सुरुवात केलीय. पण हे ती अकाउंट बंद करण्याची तारीख जाहीर केलेली नाही. अकाउंट्स बंद करण्याची प्रक्रिया फक्त एका दिवसात नाही तर काही महिन्यांमध्ये पूर्ण होईल, असं ट्वीटरने म्हटलंय.\nअनेक अकाउंट्सची माहिती मिळवली\nगेल्या सहा महिन्यांपासून लॉग-इन न केलेल्या अनेक अकाउंट्सची माहिती मिळवली आहे. अकाउंट बंद करण्यापूर्वी अशा युजर्सना मेल पाठवून कळवण्यात येणार आहे.\nमेसेज आपोआप डिलीट होणार, WhatsApp ची नवी अपडेट\n२०२० मध्ये ट्वीटर आणणार नवीन फिचर्स\nयुजर्सच्या सुविधेसाठी ट्वीटर २०२०मध्ये नवीन फिचर्स आणणार आहे. यादृष्टीने ट्वीटरचे काम सुरू आहे. 'रिट्वीट' आणि 'मेन्शन्स'वरील फिचर्स आणखी विकसित केले जाणार आहेत. ट्वीट कुणी रिट्वीट केल्यास आणि मेन्शन्स डिसेबल करण्याचे फिचर्स आणण्याचा विचार सुरू आहे. यामुळे सोशल मीडियावरील छळाला आळा घालता येऊ शकेल, असं ट्वीटरचं म्हणणं आहे.\nफेसबुक, ट्विटर युजर्सचा डेटा लीक; हे अॅप्स करत होते चोरी...\nव्हॉट्सअॅपचे नवे फिचर; अनेक ठिकाणी लॉग इन करता येणार...\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nसेक्स व्हिडिओ लीक करण्याची धमकी, ई-मेलद्वारे खंडणीची मागणी\n वेबकॅमने होतेय तुमची रेकॉर्डिंग\nमोदींपेक्षाही गुगलवर हिट झाले 'हे' दोघे\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nएअरटेलची 3G सेवा 'या' १० राज्यात बंद\n100 MP कॅमेऱ्यासह येणार Xiaomi Mi 10\nव्हॉट्सअॅपसाठी 'यांना' घ्यावा लागणार नवा मोबाइल\nउलगडूया क्यू आर ‘कोडं’\n... म्हणून प्रिया वर्मा ट्विटरवर झाल्या ट���रेंड\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nट्वीटरचा इशारा, बंद होणार अनेक अकाउंट्स...\nगुगलचे स्मार्ट स्पीकर नेस्ट मिनी भारतात लाँच; किंमत फक्त ४४९९ रु...\nजीमेलमध्ये येणार डायनॅमिक ई मेल फिचर; हे असणार खास...\nगुगल आता बोलायलाही शिकवणार; नवं फिचर आलं...\nसात वर्षांच्या मुलीनं साकारलं बालदिनाचं डुडल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/sharad-pawar-and-raj-thackeray-speaks-on-issue-of-marathi-theatre-in-98th-akhil-bharatiya-marathi-natya-sammelan-in-mumbai/articleshow/64578118.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-01-20T12:30:57Z", "digest": "sha1:2BHFR653YP2JNJEJYN5VHUSUDTOPU3UZ", "length": 15793, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "marathi theare issue : ... तर मराठी नाटकाला उज्ज्वल भवितव्य: पवार - sharad pawar and raj thackeray speaks on issue of marathi theatre in 98th akhil bharatiya marathi natya sammelan in mumbai | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\n... तर मराठी नाटकाला उज्ज्वल भवितव्य: पवार\nनाटय निर्मिती करताना सतत नावीन्याचा ध्यास, नवीन दृष्टीकोन असला पाहिजे, सतत नावीन्यांचा ध्यास असेल तर मराठी नाटकाला उज्वल भवितव्य आहे. आजची बालरंगभूमी उद्याची प्रायोगिक रंगभूमी आहे आणि प्रोयोगिक रंगभूमी उद्याची व्यावसायिक रंगभूमी आहे. ही साखळी आहे, त्यामुळे बालरंगभूमीपासूनच नाटकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.\n... तर मराठी नाटकाला उज्ज्वल भवितव्य: पवार\nनाटय निर्मिती करताना सतत नावीन्याचा ध्यास, नवीन दृष्टीकोन असला पाहिजे, सतत नावीन्यांचा ध्यास असेल तर मराठी नाटकाला उज्वल भवितव्य आहे. आजची बालरंगभूमी उद्याची प्रायोगिक रंगभूमी आहे आणि प्रोयोगिक रंगभूमी उद्याची व्यावसायिक रंगभूमी आहे. ही साखळी आहे, त्यामुळे बालरंगभूमीपासूनच नाटकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ९८व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.\nपवार बोलताना पुढे म्हणाले की, नाटकाचा आशय, तसेच विषय या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कलाकृती ��र्जेदार असेल तर मराठी प्रेक्षक नक्कीच नाटकाच्या पाठिशी उभा राहील. यावेळी त्यांनी महानिर्वाण आणि बेगम बर्वे या नाटकांची आवर्जून आठवण काढली. आपण बारामतीमध्ये तीन नाट्यगृह उभारली असून ती जाऊन पाहावीत. महाराष्ट्रात कुठल्याही भागात त्या धर्तीवर नाट्यगृह झाली तर नाट्यगृहाच्या समस्या, प्रश्न सुटतील असा विश्वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला.\nहल्ली तारखा विकून पोट भरले जाते- राज ठाकरे\nशरद पवार यांच्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही भाषण झाले. आपल्या भाषणात राज यांनी नाट्यक्षेत्रातील अपप्रवृत्तींवर बोट ठेवले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, नाट्यक्षेत्र ही मोठी जबाबदारी आहे. मराठी माणसाला नाटकाचे वेड आहे. नाटकं खूप यावीत, पण ती चालतायत किती चुकीच्या गोष्टी शिरल्या आहेत, त्या नष्ट करणे गरजेच आहे. काहीजण तारखा विकण्यासाठी या क्षेत्रात आहेत.\nनाटक करून पोट भरण्यापेक्षा तारखा विकून पोट भरताय, असे म्हणत राज यांनी नाट्यक्षेत्रात शिरलेल्या अपप्रवृत्तींवर बोट ठेवले.\nभव्य नाटक का दिसत नाही, संहिता नाही, लेखक नाही, चांगले लेखक कुठे गेले, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. तुमची जबाबदारी मोठी आहे. नाटक मोठे करावे लागेल. भव्यता आणि संहिता एकत्र आल्या तर मराठी माणूस पुन्हा नाटकाकडे वळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नाट्यगृहातील बाथरूमपेक्षा गोष्ट चांगली असली पाहिजे. मराठी माणूस तिकिटाकडे बघत नाही. आहे त्या पैशात काही मिळत का ते तो बघतो, असेही राज पुढे म्हणाले.\nराज ठाकरे यांनी त्यांच्या आजच्या व्यंगचित्रावरही भाष्य केले. ते म्हणाले व्यंगचित्रात एक बाळ दाखवले आहे. त्याचा चेहरा आंब्याचा दाखवला आहे. ते पाहून एक बाई म्हणतात, 'अय्या... भिडेंच्या बागेतून वाटतं...'. मोहर जळलेला असतो तर आंबा कुठून येतो. आज आंबा विषय नको. त्यांची आपत्ती मला नको असे म्हणत त्यांनी भिडे गुरुजी आणि आंबा विषयाला भाषणात पूर्णविराम दिला.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nशबाना आझमी यांची प्रकृती स्थिर; अवघं बॉलिवूड काळजीत\nइतिहासावर किती दिवस बोलणार; आदित्य ठाकरेंचा राऊतांना टोला\nहाजी मस्तानचा मुलगा म्हणाला; इंदिरा-करीम लाला भेटीचा मी साक्षीदार\n'तंगड्या तोडण्याची भाषा करू नका, तंगड्या प्रत्येकाला असतात'\nसेक्स रॅकेटमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री\nइतर बातम्या:शरद पवार|राज ठाकरे|मराठी नाट्य संमेलन|मराठी नाटकांपुढील समस्या|Sharad Pawar|raj thackeray|marathi theare issue\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nराम शिंदेच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचे देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n... तर मराठी नाटकाला उज्ज्वल भवितव्य: पवार...\nराज यांनी रेखाटलं आंब्याच्या चेहऱ्याचं बाळ\nमुंबईत ब्यू माँड इमारतीला भीषण आग...\nमोदी सरकार गरिबांना लुटतंय: राहुल गांधी...\nमॉडेल ते अध्यात्मिक गुरू...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/special-coverage/maharashtra-bmc-election-2017/thane/problem-then-voting-in-peaceful-environment/articleshow/57284186.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-01-20T11:20:43Z", "digest": "sha1:ZFJXYQIX2PB7VPGWXVISQH33K5PTIG27", "length": 15870, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "TMC polls 2017 : घोळ...तरीही शांततेत मतदान - घोळ...तरीही शांततेत मतदान | Maharashtra Times", "raw_content": "\nमहाराष्ट्र टाइम्स दिवाळी अंक\nमटा ऑनलाइन दिवाळी अंक\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nमतदार याद्यांमधील गोंधळ, नाव शोधताना आलेल्या अनंत अडचणींचा सामना करत ठाणेकरांनी यंदा विक्रमी मतदान केले. आजवर पालिकेच्या निवडणूकांमध्ये सरासरी ५२ टक्के मतदान झाले होते. यंदा तो आकडा ५८ टक्यांवर झेपावला आहे. काही गोंधळाचा अपवाद वगळता मतदान शांततेत झाले.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे\nमतदार याद्यांमधील गोंधळ, नाव शोधताना आलेल्या अनंत अडचणींचा सामना करत ठाणेकरांनी यंदा विक्रमी मतदान केले. आजवर पालिकेच्या निवडणूकांमध्ये सरासरी ५२ टक्के मतदान झाले होते. यंदा तो आकडा ५८ टक्यांवर झेपावला आहे. काही गोंधळाचा अपवाद वगळता मतदान शांततेत झाले.\nपालिकेच्या गेल्या पाच निवडणुकांमध्ये सरासरी ५० ते ५५ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे यंदाचा आकडा हा विक्रमी ठरला आहे. १९९७ सालापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का कधीही ५५च्या पुढे गेला नव्हता. त्यामुळे यंदा झालेले मतदान हे विक्रमी असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यंदा १२ लाख २४ हजार मतदारांपैकी ५८ टक्के मतदारांनी मंगळवारी मतदान केले. अंबिकानगर आणि डवलेनगर येथील अपवाद वगळता हे मतदान शांततेत पार पडले. वागळे इस्टेट येथील अंबिकानगर भागात मतदारांना पैशाचे आमिष दाखविल्याप्रकरणी माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे ठाणे शहर झोपडपट्टी पुनर्विकास विभागाचे समन्वयक शहाजी जावीर यांच्या विरोधात वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. जावीर यांना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी पकडून बेदम मारहाणही केली. डवलेनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने बोगस मतदार आणल्याचा आरोप शिवसेनेकडून झाल्यानंतर या भागात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतले. मात्र, ते बोगस मतदार होते का, याबाबतचा खुलासा पोलिसांकडून केला जात नव्हता. या भागात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस उपायुक्त पंढरीनाथ पवार तळ टाकून बसले होते.\nउल्हासनगर शहराचा अल्प मतदानाचा डाग पुसून काढण्यासाठी पालिका आणि निवडणूक प्रशासनाने शहरातील मतदारांमध्ये जनजागृतीसाठी सर्वच माध्यमातून जनजागृती केली. त्याला काही प्रमाणात यश आले असून यंदा शहरात ५० टक्के मतदान झाले. यंदाची लढाई ही सिंधी विरुद्ध मराठी अशी झाल्याने हा वाढलेला मतदारांचा कौल कुणाच्या पारड्यात जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर लढत असल्याने सर्व पक्षांचे अस्तित्व पणाला लागले होते. त्यामुळे मतदारांना बाहेर काढण्यासाठी सर्वच पक्ष आघाडीवर होते. मात्र शहरातील विविध भागांत सकाळी मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी होती. शिवसेनेची ताकद असलेल्या मराठी बहुल भागात सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह होता, तर सिंधीबहुल भागात स��ाळी अनेक ठिकाणी तुरळक मतदान दिसून आले.\nपोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करूनही उल्हासनगरमध्ये मारहाणीच्या घटना घडल्या. पॅनल क्रमांक १७मध्ये एक ज्येष्ठ नागरिक १०० मीटर अंतरावर आपल्या घराजवळ असताना पोलिसांशी झालेल्या बाचाबाची पोलिसांनी त्याला लाठ्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली. पॅनल क्रमांक ८मधील मतदान केंद्राच्या परिसरात भाजप कार्यकर्ते आणि शिवसेना, बसप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. याबाबत मध्यवर्ती पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी महापौर आणि साई पक्षाच्या उमेदवार आशा ईदनानी यांच्या वाहनावर दगडफेक झाल्याचा प्रकारही घडला. बोगस मतदानाच्या घटनाही समोर आल्या.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nखालापूरजवळ अपघातात शबाना आझमी गंभीर जखमी\n...म्हणून 'तान्हाजी'मध्ये घोरपडीचा उल्लेख नाही: ओम राऊत\nमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचा शिर्डीजवळ अपघातात मृत्यू\nइतिहासावर किती दिवस बोलणार; आदित्य ठाकरेंचा राऊतांना टोला\nतरुणीच्या त्रासानं मराठी अभिनेता बेजार; FB वर मांडली व्यथा\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\nमोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं 'चांद्रयान २'च्या रात्रीचं ...\nअपयश देखील अनुभवायला हवं\nपरिक्षेत गुण मिळवणं सर्व काही नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी\nस्पेशल कवरेज पासून आणखी\nजूने जपू या प्राणपणाने\nरथ जातां घडघड वाजे...\nलोकसंख्येच्या लाभांशातील अधिक उणे\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n​ स्पष्ट बहुमत की त्रिशंकू\n​ केंद्रांवर महिला कर्मचाऱ्यांचे ‘बहुमत’...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95/4", "date_download": "2020-01-20T12:45:49Z", "digest": "sha1:NXT5QGLOGM42YHRL7CMSOHRMOV6P6LBA", "length": 19823, "nlines": 313, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ठाणे रेल्वे स्थानक: Latest ठाणे र���ल्वे स्थानक News & Updates,ठाणे रेल्वे स्थानक Photos & Images, ठाणे रेल्वे स्थानक Videos | Maharashtra Times - Page 4", "raw_content": "\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर प...\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवाद...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्ष...\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू ...\nअमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; २ ठार, १५ जखमी\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांप...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी...\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटल...\nICC ODI Rankings: कोहलीचे अव्वल स्थान कायम; राहुलच...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nशबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले......\nभावाचं ब्रेकअप; अमिषा पटेल मदतीला धावली\nतीन दिवस परवीन बाबीचं शव घरात होतं पडून\n'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास चुकीचाः सैफ\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुले..\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू ..\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थ..\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'ए��्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nकल्याणातील बॉटल क्रशर मशिन धूळखात\nमशिनमध्ये दगड टाकल्यामुळे नादुरुस्त मशिन बंद अवस्थेतम टा...\nपहिल्या टप्प्यात ४४ पैकी पाच ठिकाणी अंमलबजावणीकोपरी, राबोडी, लोकमान्यनगर, किसननगर, हाजुरीची निवड ९२ हजार अनधिकृत, १३ हजार ५०० अधिकृत बांधकामांचा ...\nकारवाई करूनही रिक्षाचालकांना लगाम नाहीचपोलिसांकडून २० लाखांचा दंड वसुल रेल्वे स्थानक परिसरात सहा महिन्यांत १२ हजार रिक्षाचालकांवर कारवाईजान्हवी ...\nसर्वाधिक गर्दीच्या ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण कक्षातील १० तिकीट खिडक्यांपैकी निम्म्या तिकीट खिडक्या मनुष्यबळाअभावी बंद ठेवण्याची नामुष्की रेल्वे प्रशासनावर आली आहे. गर्दीच्या वेळात आरक्षण खिडक्या बंद असल्याने प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागतो.\nरेल्वे स्थानकात फेरीवाले अवतरले\nठाणे रेल्वे स्थानकामध्ये फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसवले असून प्रवाशांच्या वाटा अडवून मोठ्या संख्येने विक्रेते स्थानक परिसरात दाखल झाले आहेत. सकाळी या फेरीवाल्यांचा त्रास सहन करत स्थानक परिसरात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागत आहे....\nशेअर रिक्षांसाठी रांगांचा मनस्ताप\nसायंकाळी रिक्षाथांब्यावर एक ते दीड तासांची शिक्षाम टा...\nठाण्याच्या रस्त्यांवरून थेट कॅनडात\nठाणे रेल्वे स्थानकातील अपघातात जखमी झालेल्या एन्जल या कुत्रीस ठाणे एसपीसीएमध्ये उपचार मिळाल्यानंतर आता कॅनडातील एका महिलेने तिचे पालकत्व स्वीकारले आहे. दोन वर्षांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये जखमी अवस्थेमध्ये एन्जल मिळाली होती.\nअपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे प्रत्येक रेल्वे स्थानकात हाताच्या बोटावर मोजण्याइतपच कर्मचारी नियुक्ती केली जाते...\nवाहतूक पोलिसाला मारहाण; दोघांना अटक\nम टा प्रतिनिधी, ठाणेरस्त्यावरील खड्डे आणि वाहनांच्या अपघातामुळे सोमवारी सकाळपासून ठाणे परिसरात कोंडीचे शुल्ककाष्ट सुरू झाले होते...\nदादा पाटील मार्गश्री वा नेर्लेकरठाणे रेल्वे स्थानकाजवळील दादा पाटील वाडी सर्वांना ठावूक आहे...\nम टा वृत्तसेवा, ठाणेजागा अडवून ठाणे रेल्वे स्थानक परिसरात कांदा पोहे, उपमा विक्रेते बिनदिक्कतपणे उभे असतात...\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; शहांनी दिली सूत्रे\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\nICC वनडे क्रमवारी: केएल राहुलची हनुमान उडी\nनिर्भया प्रकरण: दोषी पवनची याचिका फेटाळली\nटिगोर ठरली सर्वाधिक विकलेली इलेक्ट्रिक कार\nराम शिंदेंच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nएअरटेलची 3G सेवा 'या' १० राज्यात बंद\nजेव्हा शहा नड्डांसाठी खुर्ची ओढून आणतात...\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3", "date_download": "2020-01-20T12:40:43Z", "digest": "sha1:3SDNIOPFFPV3LOF2ZARHPJYAFGQUMFZR", "length": 24852, "nlines": 320, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "धनगर आरक्षण: Latest धनगर आरक्षण News & Updates,धनगर आरक्षण Photos & Images, धनगर आरक्षण Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर प...\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवाद...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्ष...\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू ...\nअमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; २ ठार, १५ जखमी\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांप...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी...\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटल...\nICC ODI Rankings: कोहलीचे अव्वल स्थान कायम; राहुलच...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nशबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले......\nभावाचं ब्रेक���प; अमिषा पटेल मदतीला धावली\nतीन दिवस परवीन बाबीचं शव घरात होतं पडून\n'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास चुकीचाः सैफ\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुले..\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू ..\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थ..\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\n‘महायुती’चे सरकारच देणार धनगर आरक्षण\nम टा वृत्तसेवा, बारामती'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात साठ वर्षे सत्ता होती मात्र, त्यांच्यात कोणतेही आरक्षण देण्याची दानत नव्हती...\nधनगर आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर\nमहाराष्ट्रातील आदिवासींच्या आरक्षणाच्या हक्काला कोणताही धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात पुन्हा धनगर आरक्षण प्रश्न जोर धरण्याची शक्यता आहे.\nजागावाटपात माझ्या पक्षावर अन्याय झाला असून, भाजपने आम्हाला धोका दिला आहे, असे विधान करून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी खळबळ उडवून दिली आहे. जानकर फटकळ आणि स्पष्टवक्ते आहेत, म्हणून त्यांचे हे वक्तव्य हसण्यावारी नेता येणार नाही.\nजागावाटपात माझ्या पक्षावर अन्याय झाला असून, भाजपने आम्हाला धोका दिला आहे, असे विधान करून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी खळबळ उडवून दिली आहे. जानकर फटकळ आणि स्पष्टवक्ते आहेत, म्हणून त्यांचे हे वक्तव्य हसण्यावारी नेता येणार नाही.\nधनगर आरक्षण आणि पाणी हेच महत्त्वाचे मुद्दे\nइंदापूरच्या जागेसाठी ‘रासप’ आग्रही\nम टा प्रतिनिधी, इंदापूर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने भारतीय जनता पक्षाकडे ५७ जागांची मागणी केली आहे...\n‘धनगर’ समन्वय समितीही आक्रमक\nभाजपला मत दिल्याचे धनगर समाजाकडून प्रायश्चित\nधनगर समाजाचा पाठिंबा मिळवत भाजपने गेल्या निवडणु���ीत मते मिळवली, मात्र दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे समाजातर्फे भाजप सरकारविरोधात विश्‍वासघात सप्‍ताह साजरा करण्यात येत आहे. मंगळवारी (२३ जुलै) पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपला मत दिल्याचा पश्‍चाताप व्यक्‍त करत कार्यकर्त्यांनी पोतराजाकडून चाबकाचे फटके मारून घेतले.\nधनगर समाज पाळणार ‘विश्वासघात दिवस’\nधनगरांच्या एसटी आरक्षणप्रश्नी देवेंद्र फडणवीस सरकारने केलेल्या फसवणुकीबद्दल २९ जुलैला 'विश्वासघात दिवस' पाळण्यात येणार असल्याची माहिती धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शुक्रवारी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nधनगर आरक्षण प्रश्न अॅडव्होकेट जनरलपुढे\nआदिवासी विकास मंत्रीम टा...\nधनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण हेच ध्येय\nमाजी सभापती सुनिता गडाख यांचा निर्धारम टा वृत्तसेवा, नेवासेउच्च न्यायालयाच्या निकालाने मराठा समाजाला आरक्षण मिळाले...\nमहाराष्ट्रात तीन ते साडेतीन महिन्यांनी विधानसभेच्या २८८ जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका जाहीर होतील. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा राज्यातील निकाल पाहिला तर २२० पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघात भाजप शिवसेनेची सरशी आहे. लोकसभेचा कौल पाहिला तर राज्यात पुन्हा भाजप शिवसेना युतीची सत्ता विराजमान होऊ शकते अशी परिस्थिती आहे. हा ढोबळ अंदाज असला तरी प्रत्येक निवडणुकीचे गणित वेगळे असते.\nमहाराष्ट्रात भाजप शिवसेनेचा या घडीला वरचष्मा आहे. त्यांच्यात मोठा भाऊ कोण, याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा प्रचारसभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपले लहान भाऊ असल्याचे विनम्र आवाजात जनतेसमोर मांडले. आगामी मुख्यमंत्री हा शिवसेनेचा राहील अशी गर्जना यापूर्वी झाली होती. त्याचे काय होणार याचे उत्तर आगामी तीन महिन्यात मिळणार आहे.\nधनगर आरक्षण लढ्यात उतरणार\nचौंडी येथील कार्यक्रमात छत्रपती संभाजीराजे यांचे आश्वासनम टा...\nबोगस आदिवासींविरोधात खासदार चव्हाणांचा लढा\nआदिवासी आयोगाकडे अपील; नवी दिल्लीत उद्या सुनावणी म टा...\nबोगस आदिवासींप्रकरणी आता पंतप्रधानाकडे धाव\nधर्मिक, जातीय द्वेष पसरविला जातोय\nधर्मिक, जातीय द्वेष पसरविला जातोयपाटण येथील कार्यक्रमात शरद पवार ��ांची टीकाम टा...\nधर्मिक, जातीय द्वेष पसरविला जातोय\nधर्मिक, जातीय द्वेष पसरविला जातोयपाटण येथील कार्यक्रमात शरद पवार यांची टीकाम टा...\nछोटया पक्षांनी वाजंत्री म्हणून कामं करावं काः कपिल पाटील\nकोणत्याही मुद्दयांची वा अजेंडयाची चर्चा न करता मित्र पक्षांना तीन जागा सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी झाल्याचं जाहीर केलं. छोटया डाव्या पुरोगामी पक्षांनी प्रचाराच्या वाजंत्री वादनाचं कामं करावं का, असा सवाल लोकतांत्रिक जनता दलाचे नेते कपिल पाटील यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करत यावर उत्तर मिळावं, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.\nसरकारला बळी हवेत का\nडॉ भिसे यांचा सवाल; आरक्षणासाठी धनगर समाजाचा तहसीलवर मोर्चाम टा वृत्तसेवा, कर्जत 'सर्व राजकीय पक्षांप्रणानेच भाजपनेही धनगर समाजाला फसविले आहे...\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; शहांनी दिली सूत्रे\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\nICC वनडे क्रमवारी: केएल राहुलची हनुमान उडी\nनिर्भया प्रकरण: दोषी पवनची याचिका फेटाळली\nटिगोर ठरली सर्वाधिक विकलेली इलेक्ट्रिक कार\nराम शिंदेंच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nएअरटेलची 3G सेवा 'या' १० राज्यात बंद\nजेव्हा शहा नड्डांसाठी खुर्ची ओढून आणतात...\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.aurangabadmetro.com/2012/11/apple-5.html", "date_download": "2020-01-20T11:49:57Z", "digest": "sha1:U6MCXWOQM62X3BGEBUIY7QJJWSCNJSTO", "length": 10520, "nlines": 122, "source_domain": "www.aurangabadmetro.com", "title": "आपली दिवाळी साजरी करा apple आयफोन -5 ने... - MetroNews | Aurangabad News | Latest Aurangabad News | Latest Movies", "raw_content": "\nआपली दिवाळी साजरी करा apple आयफोन -5 ने...\napple चा बहुचर्चित आणि प्रसिध्‍द आयफोन-5 मुंबईसह नवीदिल्ली, गुडगांव, बंगलोरमध्ये शुक्रवारी दि. 2 नोव्हेंबर 2012 रोजी लॉन्च झला आहे. अभिनेञी ईशा देओल हिच्या हस्ते आयफोनचे लॉन्चींग करण्यात आले. या स्मार्टफोनची किंमत 45,500 रुपयांपासून पुढे असणार आहे. सॅमसंग गॅलेक्‍सी टॅब व फोनला कडवी टक्‍कर देणारा apple चा हा 5 सीरीज चा फोन आहे. ऑनलाइन रीटेल स्टोर Saholic वर या फोनबाबत माहिती देण्यात आली आहे. ऑनलाइन ऑर्डर केल्यास अवघ्या 8 दिवसांत आयफोन-5 तुमच्या घरी येईल. तेंव्हा हि दिवाळी आपल्यासाठी खासच असणार आहे.\nRedington India आणि Ingram Micro ह्या दोन कंपन्यांना प्रमुख्‍ डिस्ट्रीब्युटर करण्‍यात आले आहे. देशभरातील 40 प्रमुख स्टोअर्सवर आपल्याला हा फोन खरेदी करता येईल.\nआयफोन ब्लॅक आणि स्लेट अशा दोन रंगात उपलब्ध आहे. विशेष म्हणजे 12 महिन्यांची गॅरेंटी या फोनसोबत येणार आहे. apple सीरीज मधील हा सगळयात advance फोन असणार आहे. apple ने ह्या फोनची उंची पण पहिल्‍या फोनपेक्षा वाढविली असून apps ही भरपूर आहेत. तसेच apple च्या ऑनलाईन apps स्‍टोअरवर जावून अधिक apps हि डाउनलोड करता येतील.\napple आयफोन 5 च्‍या भारतातील कींमती पुढीलप्रमाणे असणार आहेत.\n16 GB मेमोरी असलेल्या आयफोन- 5 ची किंमत 45,500 रुपये\n32 GB मेमोरी असलेल्या आयफोन-5 ची किंमत 52,500 रुपये\n64 GB मेमोरी असलेल्या आयफोन-5 ची किंमत 59,500 रुपये\nआतापर्यंतची ही सर्वात महागडी रेंज apple ने सादर केली आहे. फोन खरेदीने आपल्‍या खिशाला काञी बसणार हे नक्‍की. उद्योगाशी संबंधित सूत्रांनी आयफोन-5 च्या भारतातील लाँचिंगच्या तारखेला दुजोरा दिला आहे. भारतात अ‍ॅपल आयफोनच्या या मॉडेलची प्रतीक्षा आहे, ती आता लवकरच संपणार आहे. आयफोन-5 हा जगातील आजवरचा सर्वात वेगाने विक्री होणारा स्मार्टफोन आहे. अमेरिकेत लाँच झाल्याच्या पहिल्या आठवड्यातच त्याचे 50 लाख हँडसेट हातोहात विकले गेले आहेत. आयफोन-5 ची किंमत आणखी वाढू शकते असे 'इनग्राम' या भारतीय संकेत स्थळावर देण्‍यात आली आहे.\nआयफोनची काही खास वैशिष्टये :\nआयफोन-५ची जाडी ७.६ मिलीमीटर\nवजन ११२ ग्रॅम आहे. आयफोन-५ची स्क्रीन ४ इंची.\nयाशिवाय नवीन आयफोन-५मध्ये नॅव्हिगेशन\nसिस्टीमही पहिल्यापेक्षा अधिक उत्तम आहे.\nतसंच आयफोन-5 मध्ये apple ची नवीन ए-६ ही चीप बसवली आहे.\nत्यामुळे या बॅटरी लाइफही अधिक असेल. अत्याधुनिक\nतंत्रज्ञानाचा वापर केलेल्या या फोनमुळे आठ\nतासांपर्यंत ब्राऊजिंग करता येईल,\nअसा दावाही apple ने केला आहे.\nतर मिञांनो तयार रहा. अधिक माहितीसाठी आमचे औरंगाबाद ट्रॅव्‍हल्‍स ह्या संकेतस्‍थळास विझीट देत रहा. आता बरेच नवीन आर्टीकल्स खास आपल्यासाठी मराठीतही प्रसिध्द करीत आहोत. ह्या दिवाळीच्या शुभमूर्तावर.\nमोबाइल वॉलेट यूज़र्स को राहत 6 महीने बढ़ी KYC की डेडलाइन\nअगर आप Paytm, Airtel Money जैसे मोबाइल वॉलेट का इस्तेमाल करते हैं और KYC नहीं कराया है तो RBI ने आपके लिए खुशखबरी दे दी है. भारतीय रिज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-team-gave-birth-to-many-extremists-today/", "date_download": "2020-01-20T11:19:14Z", "digest": "sha1:OMUON2CCRZQTXOQQUTNSDVR3SRO3KZY7", "length": 10071, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संघाने आजवर अनेक अतिरेक्‍यांना जन्म दिला | Dainik Prabhat", "raw_content": "\nसंघाने आजवर अनेक अतिरेक्‍यांना जन्म दिला\nसंघाच्या माजी प्रचारकाचा खळबळजनक खुलासा\nनवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे. संघाचे तत्कालीन सरकार्यवाह डॉ. मोहन भागवत यांच्या नेतृत्वात मी अनेक बॉम्बस्फोटात सहभागी होतो. संघाने आजवर अनेक अतिरेक्‍यांना जन्म दिला आहे. देशभक्तीच्या नावावर आणि संघाच्या निर्देशानुसार माझ्या हाताने अनेकांचा बळी गेला, असा खळबळजनक खुलासा आंध्रप्रदेशातील संघाचे माजी प्रचारक पी. विजय शंकर रेड्डी यांनी केला आहे.\nविजय शंकर यांच्या वक्तव्याचा मराठीत अनुवाद भारत वाघमारे यांनी केला. मी बारा वर्षे संघाचा प्रचारक म्हणून काम केले. यादरम्यान अनेक अनुचित गोष्टी घडल्या. ज्या चुकीच्या होत्या याची जाणीव मला झाली आणि मी संघाला रामराम ठोकला असल्याचे विजय शंकर यांनी म्हटले. बॉम्बस्फोटासारखे कृत्य संघाने केले असून मी देखील त्याचा एक भाग होतो. माझ्याजवळ या संदर्भातील सर्व पुरावे आहेत. संघाने माझ्यावर दोनवेळा प्राणघातक हल्ला केला आहे. संघाचा काळा चेहरा समोर आण्यासाठी मी मी देशभक्त के नाम पर आरएसएसके काले कारनामे हे पुस्तक काढले आहे. संघाचे काम असहाय्य झाल्याने काहींनी विष घेऊन तर काहींनी गळफास घेऊन आत्महत्या देखील केली आहे. असे निराश झालेले अनेक प्रचारक माझ्या संपर्कात आहेत. अशांना घेऊन मी लवकरच दिल्ली येथे संघातील बढ्या नेत्यांच्या नावांचा खुलासा करणार असल्याचेही विजय शंकर यांनी सांगितले. या संदर्भात मी सरसंघचालक यांच्याशी आमोरा-समोर चर्चा करायला तयार असल्याचेही विजय शंकर यांनी स्पष्ट केले.\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपाकिस्तानातील बहिणीच्या प्रेमात पडून बनला आयएसआय एजंट\n#FIHProLeague : भारताचा नेदरलँड्सवर सलग दुसरा विजय\n#U19CWC : भारतीय संघाची विजयी सलामी\n#COEPZEST’20:अपंगत्वानंतरही जवानांचे उत्तर एकच “हॉव इझ द जोश हाय सर…\n#WrestleRome : बजरंग पाठोपाठ रवीकुमारने पटकावलं सुवर्णपदक\nनि���्भया दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा\nमिरचीच्या ठसक्‍याने गृहिणी बेजार\nभाजपच्या अध्यक्षपदी ‘नड्डा’ यांची बिनविरोध निवड\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\n मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\n१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन\nसहकार टिकवण्याची जबाबदारी शेतकऱ्याचीही\nआजचे भविष्य (शनिवार दि.१८ डिसेंबर २०२०)\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nमुलीच्या संसारातील अती लुडबुड धोकादायक\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nपृथ्वीराज चव्हाणांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर शिवसेनेचा खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/i-want-turmeric-song-video-movie-satarcha-salman-hemant-dhome/", "date_download": "2020-01-20T13:22:43Z", "digest": "sha1:LWXFZ6VJDMQKOD75U7IKBZDILGIIEPXF", "length": 7929, "nlines": 74, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "हेमंत ढोमे म्हणतोय 'आय वॉन्ट टर्मरिक ॲान एव्हरीबाॅडी’ - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi News > हेमंत ढोमे म्हणतोय ‘आय वॉन्ट टर्मरिक ॲान एव्हरीबाॅडी’\nहेमंत ढोमे म्हणतोय ‘आय वॉन्ट टर्मरिक ॲान एव्हरीबाॅडी’\nहेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या पहिल्या गाण्याला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर याच सिनेमातील दुसरे हळदीचे गाणे प्रदर्शित होत आहे. लग्नाच्या आधी होणाऱ्या हळदीच्या समारंभातील हे गाणं धमाल, मस्तीने पुरेपूर असे पार्टी सॉंग आहे.\nया गाण्याने चित्रपटाची सुरुवात होत असल्याने हे हळदीचे गाणे धमाकेदार असावे, अशी दिग्दर्शकांची इच्छा होती. या इच्छेला योग्य न्याय देत गीतकार क्षितिज पटवर्धन आणि संगीतकार अमितराज यांनी जोरदार गाणे तयार केले, तर नागेश मोर्वेकर यांनी या गाण्याला स्वरबद्ध करत त्यावर साज चढवला.\nनेहा महाजन, अनिकेत विश्वासराव आणि हेमंत ढोमे यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे प्रत्येकालाच थिरकायला लावणारे आहे. या गाण्याबद्दल सांगताना दिग्दर्शक सांगतात, म्युझिक सिटींग साठी आमची टिम एकत्र बसली होती, गाण्याबद्दल विचार चालु असताना क्षितिजला ‘आय वॉन्ट टर्मरिक ऑन एव्हरी बॉडी’ असे हटके आणि सहज तोंडात बसणारे शब्द सुचले आणि याच शब्दांचा आधार घेत हे हळदीचे गाणे तयार झाले. मी या गाण्यातल्या मुख्य भूमिकेसाठी कलाकाराच्या शोधात होतो. शेवटपर्यंत मला पाहिजे तशी व्यक्ती मिळाली नाही. मग ही भूमिका मीच करावी, असे सर्वांनी मला सुचवले. आणि मी तयार झालो. हे गाणं ऐकताना नक्कीच सगळ्यांना ठेका धरायला लावेल यात शंका नाही.”\nटेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी निर्मित ‘सातारचा सलमान’ हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे\nPrevious ह.म.बने तु. म.बने कुटुंबात साजरा होणार लता दीदींचा वाढदिवस\n‘विकून टाक’ म्हणत मुकुंद तोरांबे हाजीर \n“I am a joking” म्हणत चंकी पांडेने आणली सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्रेत धमाल.\nअमावस्येच्या रात्रीही शिवराजला दिसलं प्रेमाचं चांदणं\nकादंबरीतून रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘चंद्रमुखी’; प्रसाद ओकचे दिग्दर्शन, अक्षय बर्दापूरकरची निर्मिती आणि अजय-अतुलचं संगीत\nमराठीमध्ये ‘चंद्रमुखी’ हे नाव सर्वप्रथम वाचलं गेलं, ऐकलं गेलं ते सुप्रसिध्द लेखक विश्वास पाटील यांच्या …\n‘विकून टाक’ म्हणत मुकुंद तोरांबे हाजीर \n“I am a joking” म्हणत चंकी पांडेने आणली सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्रेत धमाल.\nअमावस्येच्या रात्रीही शिवराजला दिसलं प्रेमाचं चांदणं\nकादंबरीतून रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘चंद्रमुखी’; प्रसाद ओकचे दिग्दर्शन, अक्षय बर्दापूरकरची निर्मिती आणि अजय-अतुलचं संगीत\nपूर्वी- नीलचा साखरपुडा दणक्यात संपन्न ‘मेकअप’ चित्रपटातील ‘गाठी गं’ गाणे प्रदर्शित\nलोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित नातेसंबंधांचा खरा अर्थ सांगणारा ‘मन फकीरा’ चित्रपट १४ फेब्रुवारी २०२० रोजी ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित,\nबहुचर्चित ‘केसरी’चा रंगतदार टीजर प्रदर्शित\n३१ जानेवारीला उडणार ‘दादाच्या लग्नाचा’ बार\nसई धुरळा सिनेमासह कतारमधल्या सिनेरसिकांची मनं जिंकायला पोहोचतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/09/blog-post_81.html", "date_download": "2020-01-20T12:31:58Z", "digest": "sha1:KSN4UP55BSNHTZT27XU6UQLG2TVYRRMH", "length": 19112, "nlines": 174, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "शरद पवारांच्या सक्रीयतेने राज्यात भाकरी फिरणार? | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nशरद पवारांच्या सक्रीयतेने राज्यात भाकरी फिरणार\nशरद पवार राजकारणातले चाणक्य मानले जातात, मात्र त्यांना मोठ्या प्रमाणात मोदी-शाह जोडगळीने शह देण्यात यश मिळविले. महाराष्ट्रात अनपेक्षितरित्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांना आपल्या गोटात ओढण्याचे अशक्यप्राय आव्हान अमित शहा आणि फडणवीस यशस्वीपणे स्विकारले. भाजपने या दोन्ही पक्षांना विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसला अशा काही पद्धतीने हाताळले की या पक्षांची अनेक वर्षांपासून बसलेली घडी पवारांच्या डोळ्यादेखत विस्कटू लागली. राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात खिंडार पडले. दूरचे तर पळालेच पळाले जवळचेही साथ सोडून गेले. त्यामुळेच शरद पवार कधी नाही तेवढे व्यथित झाले आणि साध्या पण खोचक प्रश्‍नावरही संयमाने बोलणारे पवार अचानक रागात आल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. पवार हतबल होताना पाहणे महाराष्ट्रासाठी आश्‍चर्यजनक होते. यातून अनेकांना वाटून गेले की, पवारांची पावर कमी होऊ लागली की काय राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सोबत असलेल्या घराण्यांनी विकासाच्या नावावर पवारांची साथ सोडली. पवारांना हे इतके जिव्हारी लागले की, त्यांनी 80 च्या वयात असून देखील महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेतला आणि त्याची सुरूवात सोलापूरहून केली. सोलापूर, उस्मानाबाद, बीड येथे झालेल्या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ कार्यकर्ते व नवतरूणांची उपस्थिती पाहून शरद पवार भाराहून गेले. यावेळी ते म्हणाले, मी घरच्यांना सांगितलंय तुम्ही तुमचं बघा, आता काही लोकांकडे बघायचंय. त्यांचे हे शब्द ऐकताच कार्यकर्त्यांत मोठा उत्साह संचारला. यावेळी त्यांनी पक्षांतर करणार्‍यावर आणि भाजप सरकारवर टिकास्त्र सोडले.\nदूसरीकडे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये बिनसल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्ते बिथरलेत. ही स्थिती राजकीय दृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावरच पडेल, अशी एकंदरित परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचा लाभ पवार किती उचलून घेतात यावर त्याच्या पक्षाचेच नाही तर आघाडीचे भविष्य मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी एमआयएम आणि वंचित आघाडीमधील कार्यकर्ते व नेत्यांचा एकोपा पाहून महाराष्ट्रात होणार्‍या विधानसभा निवडणुकीकडे अनेक लोक आशेने बघत होते. दलित-मुस्लिम ऐक्य मजबूत होत होते. ओबीसींचाही मोठा वर्ग वंचित-एमआयएमच्या जवळ आला होता. मात्र या दोघांची युती जागावाटपावरून फिस्कटली अन् युती तुटल्याचे जाहीर झाले. यामुळे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षाच्या श्रेष्ठींवर खाजगीत नाराजी व्यक्त करू लागले. आता महाराष्ट्रात भाजपचा विजयी रथ रोकणे कोणालाच शक्य होणार नाही, असे वाटत असताना शरद पवारांच्या अचानक सक्रीयतेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरण बदलतात की काय आणि पवार आपल्या प्रदीर्घ अनुभवाने भाकरी फिरवतात की काय, अशी चर्चा लोकांमध्ये आहे. एकंदरित त्यांची सक्रीयता पाहून भाजपविरोधक राज्यातील जनता राष्ट्रवादी-काँग्रेसकडे एकवटत असल्याचे चित्र तूर्ततरी निर्माण करण्यात पवारांना यश आले आहे. देशभरात राहूल गांधी व्यतिरिक्त मोदी-शाह व एकूणच भाजप संस्कृतीवर शरद पवारच कडाडून टिका करत आहेत. त्यामुळे राज्यातील धर्मनिरपेक्ष मुल्यांना मानणारा मोठा वर्ग शरद पवारांकडे आशेने पाहत आहे. कठीण परिस्थिती बदलण्यात तरबेज असलेले पवार सक्रीय झाल्याने महाराष्ट्रात भाकरी फिरेल अशी आशा महाराष्ट्रजनांना वाटत असल्याच्या प्रतिक्रिया लोकांतून येत आहेत. भाजप देशभरातील सर्व शासकीय संस्थांचा गैरवापर करत असल्याचे उघड-उघड राज्यातील नागरिकांना दिसत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ईडीचे छापे पडत आहेत. या छाप्यांच्या धास्तीमुळेच अनेक नेते भाजपात गेल्याची चर्चा आहे. भाजपातील शिर्ष नेतृत्व आणि राज्यातील भाजप नेत्यांच्या डोळ्यात डोळा घालून बोलणारा महाराष्ट्रात सध्या फक्त दोन नेते आहेत. ते म्हणजे शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर. या सर्व घडामोडीत इव्हीएमकडे मात्र डोळ्यात तेल घालून आघाडीला लक्ष द्यावे लागेल. एवढे मात्र निश्‍चित.\nसत्याची साक्ष - भाग-6\nमानवतेच्या कल्याणास्तव जमाअतचे ���्रशिक्षण शिबीर\nडोळ्यात खुपणार्‍या कोणत्याही राज्याची भविष्यात हीच...\nशरद पवारांच्या सक्रीयतेने राज्यात भाकरी फिरणार\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nउत्सव आनंदाचा साजरा करायचा असतो विध्वंसाचा नव्हे \nहैदराबाद मुक्तीचा दुर्लक्षित इतिहास\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\nशहादत-ए-हुसैन दु:खाचे नव्हे तर प्रेरणेचे स्त्रोत आ...\nपूरग्रस्तांसाठी पाठविली 40 हजारांची औषधे\nआपल्या अस्तित्वाला उपयोगी सिद्ध करा\nकाश्मीर : स्वर्गाचा घात आणि फाळणीच्या नरकाचा ध्यास...\nमहापूर ओसरला; अडचणी कायम\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n२० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०१९\nभाग्यावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nदेशापुढे आर्थिक मंदीचे आव्हान\nमुस्लिम समाजाविषयीचा अहवाल आणि पोलिसांची मानसिकता\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nडिजिटल लोकशाही बदलते आयाम\nमहानगरी स्त्रियांना येणारे जातिभेदाचे अनुभव\nसत्याची साक्ष - भाग-5\nएकमेकांना भेटण्याचे इस्लामी शिष्टाचार\nएनआरसी : डोंगर पोखरून निघाला उंदीर\nद्वेषाने गाठला परमोच्च बिंदू\nजमीयत उलेमा ए हिंदतर्फे मुस्लिम बोर्डिंग येथे पूरग...\nसावित्रीबाई फुले रुग्णालयाला औषधांचा साठा प्रदान\nआजची युवापिढी व्यसनाच्या आहारी\nपवित्र कुरआनवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nविकासासाठी शाश्वत उपायांची गरज\nभारतीय मुस्लिमांनी इस्लामचा संदेश पोहोचवलाय काय\nश्रद्धा - अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टीकेाण\nकाश्मीर : आयएएस अधिकार्‍याचा राजीनामा\n०६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०१९\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\n‘देशातील पहिली मुलींची शाळा’ म्हणून पुण्यातील `भिडे वाडा' सरकारने `ऐतिहासिक वास्तू' म्हणून जतन करावा\n– सुनीलकुमार सर���ाईक महात्मा फुलेंची शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळेला विरोध सुरु झाला. विरोध जसाजसा वाढत गेला गोविंदरावांनी फुलेंनी अंग...\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\nजगातील सर्वाधिक बेरोजगार भारतात\n-शाहजहान मगदुम देशाचे भवितव्य असलेल्या सुशिक्षित तरुणांचे भवितव्य सध्या अंधारात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशात बे...\n०८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०१९\n२० डिसेंबर ते २६ डिसेंबर २०१९\n२१ जून ते २७ जून २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/aimim-chief-asaduddin-owaisi-entry-in-gujarat-election-latest-updates/", "date_download": "2020-01-20T13:31:17Z", "digest": "sha1:D52VGWZV3P3BXQOFF5TI4HXADIOMLLHK", "length": 5999, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "काँग्रेस पाटीदार समाजाला आरक्षण देऊ शकते, तर मुस्लिमांना का नाही- ओवेसी", "raw_content": "\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nउस्मानाबाद जिल्हा खरीप पीक-विम्यातून वगळल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानीकडून राडा\nउद्धव ठाकरेंच वक्तव्य अखेर मागे ‘शिर्डी’वाद संपला\nपोलीस गृहप्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत : अजित पवार\nकाँग्रेस पाटीदार समाजाला आरक्षण देऊ शकते, तर मुस्लिमांना का नाही- ओवेसी\nटीम महाराष्ट्र देशा – काँग्रेस पाटीदार समाजाला आरक्षण देऊ शकते, तर मुस्लिमांना का नाही, असा थेट सवाल उपस्थित करत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाटीदार समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन देणाऱ्या कॉंग्रेसला चांगलंच धारेवर धरलं आहे. ”काँग्रेसने पाटीदार समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे. भाजपने पाटीदार समाजाला ओबीसीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे. काँग्रेस आणि भाजप दोघांनाही विचारायचंय की, मुस्लिमांची परिस्थिती पाटीदार समाजापेक्षा चांगली आहे का” असा सवाल ओवेसींनी केला.\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nइतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली\n'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'\nसुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...\nपाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा\nमलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-shock-yashwant-sinhas-ram-ram-to-bjpnew/", "date_download": "2020-01-20T13:30:09Z", "digest": "sha1:BBY6UQ7CIATHEXICWRQ47PW2AZBZKLMG", "length": 6601, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपाला झटका! यशवंत सिन्हा यांचा भाजपाला राम राम", "raw_content": "\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nउस्मानाबाद जिल्हा खरीप पीक-विम्यातून वगळल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानीकडून राडा\nउद्धव ठाकरेंच वक्तव्य अखेर मागे ‘शिर्डी’वाद संपला\nपोलीस गृहप्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत : अजित पवार\n यशवंत सिन्हा यांचा भाजपाला राम राम\nपाटणा (बिहार): भाजपला आणखी एक मोठा झटका बसला आहे. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी भाजपाला राम राम केला आहे. यशवंत सिन्हा यांनी देशासाठी राष्ट्रमंच स्थापन करण्याची घोषणा केली तसेच मी आजपासून राजकारणातून संन्यास घेतो आहे. माझे भाजपासोबत असलेले सगळे नाते मी तोडून टाकतो आहे असेही सिन्हा म्हणाले, ते बिहारमधील पाटणा या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.\nदेशातील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. विरोधकांना काहीही किंमत उरलेली नाही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही त्यामुळे देशात लोकशाही असे वाटत नाही असाही टोला यशवंत सिन्हा यांनी लगावला आहे. यापूर्वी त्यांनी अनेक सभांमध्ये भाजपविरोधी भूमिका घेतली होती. येत्या काळात कोणतेही राजकीय पद स्वीकारणार नाही असेही त्यांनी जाहीर केले.\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nतणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री\nड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री देशमुख\nसैफ आली खानने इतिहासावर भाष्य करू नये;त्याचा तेवढा अभ्यास नाही:राम कदम\nइतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली\n'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'\nसुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...\nपाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा\nमलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/nagpur-local-news/stacked-garbage-everywhere/articleshow/69569898.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-01-20T13:04:07Z", "digest": "sha1:DGI3TFYG5OMRIYXOKNF2YJKBJMPXBLFK", "length": 8741, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "nagpur local news News: सर्वत्र साचले कचऱ्याचे ढीग - stacked garbage everywhere | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nसर्वत्र साचले कचऱ्याचे ढीग\nसर्वत्र साचले कचऱ्याचे ढीग\nनागपूरला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याचे स्वप्न पाहिले जात आहे. परंतु शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचल्याने हे शहर स्मार्ट आणि जागतिक पातळीवरील सर्वांत सुंदर शहर कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कचऱ्याचे हे ढीग तातडीने उचलले जाणे गरजेचे आहे.- संगीता वाईकर\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nखालापूरजवळ अपघातात शबाना आझमी गंभीर जखमी\nनगर: प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा कोकण कड्यावरून पडून मृत्यू\n...म्हणून 'तान्हाजी'मध्ये घोरपडीचा उल्लेख नाही: ओम राऊत\nतरुणीच्या त्रासानं मराठी अभिनेता बेजार; FB वर मांडली व्यथा\n'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास चुकीचाः सैफ\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनं���य देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nफटाक्याची उदलबाजी करताना जुन घर जळता-जळता वाचलं..\nखडी भरलेल्या ट्रकवर कारवाई\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसर्वत्र साचले कचऱ्याचे ढीग...\nचेम्बर खचल्याने कारचा अपघात...\nखुल्या चेम्बर्समुळे अपघाताचा धोका...\nखणलेल्या खड्ड्यात अडकली कार...\nदिवसा सुरु राहतात पथदिवे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/two-trains-collided-head-on-at-the-kacheguda-railway-station-in-telangana-at-least-30-passengers-have-suffered-major-injuries/articleshow/72003887.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-01-20T11:25:39Z", "digest": "sha1:NSAACNGFWE6XWRKCNCXVPMBGKZVLMOLW", "length": 13875, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Hyderabad Train Accident News : हैदराबाद: एक्स्प्रेस-लोकलची समोरासमोर धडक, ३० प्रवासी गंभीर जखमी - Two Trains Collided Head On At The Kacheguda Railway Station In Telangana At Least 30 Passengers Have Suffered Major Injuries | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nहैदराबाद: एक्स्प्रेस-लोकलची समोरासमोर धडक, ३० प्रवासी गंभीर जखमी\nतेलंगणमध्ये आज, सोमवारी रेल्वे अपघात झाला. एक्स्प्रेस आणि लोकल ट्रेन समोरसमोर धडकल्या. या दुर्घटनेत किमान ३० प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. तर लोकलचा मोटरमन एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये अडकल्याची माहिती आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.\nपेब किल्ल्यावर दारू पार्टी...\n'हा' अपघात पाहून तुमच्या क...\nहैदराबाद: तेलंगणमध्ये आज, सोमवारी रेल्वे अपघात झाला. एक्स्प्रेस आणि लोकल ट्रेन समोरसमोर धडकल्या. या दुर्घटनेत किमान ३० प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. तर लोकलचा मोटरमन एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये अडकल्याची माहिती आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्���ेचे अधिकारी, कर्मचारी आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.\nतेलंगणमधील काचेगुडा रेल्वे स्थानकात हा भीषण अपघात झाला. एमएमपीएस लोकल ट्रेन आणि कोंगू एक्स्प्रेस समोरासमोर धडकल्याची माहिती मिळते. या धडकेनंतर ट्रेनचे अनेक डबे रुळांवरून घसरले. या दुर्घटनेनंतर मोठा गोंधळ उडाला. एक्स्प्रेस आणि ट्रेन यांच्या धडकेचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. या रेल्वे अपघातात ३० प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. हा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयांत नेण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. तर लोकल ट्रेनचा मोटरमन एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे.\nअपघातानंतर सुरुवातीला काय झालं हेच कळू शकलं नाही. सर्वत्र गोंधळ उडाला. ट्रेनचे डबे रुळांवरून घसरले होते. अनेक प्रवासी बचावासाठी धावा करत होते, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीनं दिली.\nबीड: भीषण अपघातात ७ जागीच ठार, ४ जखमी\nकाचेगुडा रेल्वे स्थानकाजवळ एक्स्प्रेस आणि लोकलची समोरासमोर धडक झाली.\nकाचेगुडा रेल्वे स्थानकाजवळ एक्स्प्रेस आणि लोकलची समोरासमोर धडक झाली.\nIn Videos: हैदराबाद: पॅसेंजर आणि लोकल ट्रेनची धडक\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'निर्भयाच्या आईनं सोनियांचा कित्ता गिरवावा'\nCAA सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारकः कपिल सिब्बल\nनिर्भयाच्या दोषींची फाशी २२ जानेवारीला नाही: कोर्ट\nशिक्षा झाली म्हणून नोकरीवरून काढता येणार नाही: कोर्ट\nनागरिकत्व कायदा: RSSच्या उलेमा परिषदेत राडा\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\nमोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं 'चांद्रयान २'च्या रात्रीचं ...\nअपयश देखील अनुभवायला हवं\nपरिक्षेत गुण मिळवणं सर्व काही नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका पळाली\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nनिर्भया: अल्पवयीन असल्याचा पवनचा दावा SC ने फेटाळ��ा\nकाश्मीरमध्ये जवानांसोबत चकमक; हिजबुलच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nहैदराबाद: एक्स्प्रेस-लोकलची समोरासमोर धडक, ३० प्रवासी गंभीर जखमी...\nशिवसेनेशी आम्हाला घेणं-देणं नाहीः नितीशकुमार...\nनवरदेवानं केला नागीण डान्स; नवरीनं लग्नच मोडलं\nदर नियंत्रणासाठी केंद्र सरकार १ लाख टन कांदा आयात करणारः पासवान...\n; अरविंद सावंत आज देणार राजीनामा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A5%89.%2520%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%2520%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0&f%5B0%5D=changed%3Apast_year&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Anitin%2520gadkari&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3Anarendra%2520modi&f%5B4%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%2520%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80&f%5B5%5D=field_site_section_tags%3A50&search_api_views_fulltext=%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-01-20T12:17:40Z", "digest": "sha1:M4IBUC7BRGQ73DAO45DHOH7ZRF6EXUEQ", "length": 10753, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\n(-) Remove गेल्या वर्षभरातील पर्याय filter गेल्या वर्षभरातील पर्याय\n(-) Remove संपादकिय filter संपादकिय\n(-) Remove नितीन गडकरी filter नितीन गडकरी\nअक्षय कुमार (1) Apply अक्षय कुमार filter\nउद्धव ठाकरे (1) Apply उद्धव ठाकरे filter\nचित्रपट (1) Apply चित्रपट filter\nतमिळनाडू (1) Apply तमिळनाडू filter\nधार्मिक (1) Apply धार्मिक filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nनिवडणूक आयोग (1) Apply निवडणूक आयोग filter\nप्रदर्शन (1) Apply प्रदर्शन filter\nप्रयास (1) Apply प्रयास filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nरामविलास पासवान (1) Apply रामविलास पासवान filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nवाराणसी (1) Apply वाराणसी filter\nloksabha 2019 : ‘उत्सव’ मांडियेला... (अग्रलेख)\nवाराणसीतील भव्य ‘रोड शो’ आणि मित्रपक्षांच्या नेत्यांची मांदियाळी यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन तर केलेच, पण त्यांनी संपूर्ण देशाची निवडणूक या दोन दिवसांत केवळ वाराणसी मतदारसंघात नेऊन ठेवली आणि तीही राष्ट्रवाद व हिंदुत्वाच्या गजरात\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर ���र्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE&f%5B1%5D=field_site_section_tags%3A37&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3Asp&search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2020-01-20T12:11:06Z", "digest": "sha1:J52NGQFDFTTKDLHHNHDRD6EAUQ3DGOGJ", "length": 9310, "nlines": 258, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove मनोरंजन filter मनोरंजन\nअभिनेत्री (1) Apply अभिनेत्री filter\nअश्‍विनी एकबोटे (1) Apply अश्‍विनी एकबोटे filter\n\"ब्ल्यू जीन्स ब्लूज' प्रदर्शनाच्या वाटेवर\nअश्‍विनी एकबोटे यांचा अखेरचा सिनेमा मुंबई : दिवंगत अभिनेत्री अश्‍विनी एकबोटे यांचा अखेरचा चित्रपट \"ब्ल्यू जीन्स ब्लूज' लवकरच झळकणार आहे. त्यांची या चित्रपटातील व्यक्तिरेखा सर्वांच्या मनाला चटका लावणारी आहे. आजच्या टेक्‍नोसॅव्ही जगात तरुणाई गतिमान झाली आहे. वाढत्या अपेक्षा आणि आशांना तत्काळ गवसणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/six-gamblers-arrested-in-bhadrakali-area/articleshow/72353448.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-01-20T12:22:11Z", "digest": "sha1:OVTPUTY2ETJ4M6UJ7OTJ7K6E3H4J7Z5T", "length": 11769, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: भद्रकाली परिसरात सहा जुगारी अटकेत - six gamblers arrested in bhadrakali area | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर ���ाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nभद्रकाली परिसरात सहा जुगारी अटकेत\nभद्रकाली परिसरात सहा जुगारी अटकेत\nम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक\nभद्रकाली परिसरातील तलावडी भागात एका नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या गाळ्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस आयुक्तांच्या अवैध धंदे रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या विशेष पथकाने मंगळवारी (दि. २) दुपारी छापा मारला. या ठिकाणांहून सात संशयितांना अटक करण्यात आली. संशयितांकडून तब्बल २८ हजार ५९४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.\nसलीम वसीम शेख (वय ५२, द्वारका), इम्रान इजाज शेख (२६, रा. खडकाळी सिग्नलजवळ), नितीन पुरुषोत्तम वाडेकर (३२, पेठरोड, पंचवटी), गजानन नारायण भोरकडे (२६, रा. भीमवाडी, भद्रकाली) सुरेश बबन धोत्रे (४०, रा. फुलेनगर, पंचवटी), गणेश एकनाथ कुमावत (४२, रा. जुना कुंभारवाडा, भद्रकाली) आणि सादिक मेमन (मालक) असे जुगार खेळताना सापडले. संशयितांकडून ४४ हजार १३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात रोकड आणि जुगाराचे साहित्य होते. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nभद्रकाली परिसरात याच आठवड्यात दुसऱ्यादा ही कारवाई करण्यात आली. विशेष पथकाचे एपीआय कुंदन सोनोने, सहायक पोलिस उपनिरीक्षक क्षीरसाठ, पोलिस नाईक वाघ, शिपाई पवार, गवळी, चालक वाघ आदींनी ही कारवाई केली. दरम्यान, अवैध धंद्याबाबत तक्रार करायची असल्यास नागरिकांनी ०२५३- २३०५२३३ किंवा २३०५२३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. हे विशेष पथक पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नियुक्त केले असून, पथकाकडे फक्त अवैध धंदे रोखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचा शिर्डीजवळ अपघातात मृत्यू\nविशेष घटकातील आरोपींना मिळणार मोफत वकील\nराऊतांनी तसं बोलायला नको होतं: शरद पवार\nपतंग उडविणे बेतले जिवावर\nशेतकऱ्यांचा 'सन्मान' नव्हे, अपमान\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nराम शिंदेच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचे देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nभद्रकाली परिसरात सहा जुगारी अटकेत...\nकांदा रडवतोय; प्रतिकिलो १२५ रुपये...\nबाथटबमध्ये पडून एक वर्षाच्या बालकाचा मृत्यू...\nचार उमेदवार पदभरतीस मुकले...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/sudeshs-cricket-career-will-be-bright/articleshow/72371834.cms", "date_download": "2020-01-20T11:33:54Z", "digest": "sha1:LEJZF3PZTNEYBAU3CK7K6ZI4SG3LFPFO", "length": 13361, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: सुदिशचे किक्रेट करिअर उजळणार - sudesh's cricket career will be bright | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nसुदिशचे किक्रेट करिअर उजळणार\nविश्वास बँकेने दिली नोकरी म टा...\nसुदिशचे किक्रेटमधील करिअर उजळणार\nविश्वास बँकेने दिली नोकरी\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nआयुष्यात आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करता येण्यासाठी प्रतिकुल परिस्थितीचे रुपांतर अनुकूलतेत व्हावे यासाठी भाग्य असावे लागते. त्याचा अनुभव सुदिश सुंदरम् नायर या तरुणाला आला. विश्वास बँकेने नोकरी देऊन त्याचा चरितार्थाचा प्रश्न सोडविला आहे.\nसुदिश हा मूकबधीर आहे. शालेय जीवनातच क्रिकेटमधील कौशल्यामुळे अनेक स्पर्धांमध्ये राष्ट्रीय पारितोषिक राष्ट्रीय पातळीवर मिळविली. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे क्रिकेटमधील करिअर सोडण्याची वेळ त्याच्यावर येणार होती. आई घर संसार चालवत आहे. कष्टप्रद आयुष्य असल्याने सुदिशला काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. कौटुंबिक जबाबदाऱ्या व अडीअडचणींमुळे त्याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्जही केला. पण मूकबधिर असल्याने पदरी निराशा आली.\nविश्वास ठाकूर यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून सुदिशला विश्वास बँकेत नोकरी दिली आहे. त्यामुळे त्याच्या जीवनाला उभारी मिळणार आहे. बँकेमार्फत विविध स्पर्धा व सरावासाठी त्याला पगारी सुटीचे आश्‍वासन देण्यात आले आहे. आजपर्यंत २५ सुवर्णपदके, १२ सिल्व्हर पदके, ९ ब्राँझ पदके व २५ हून अधिक ट्रॉफीज, ८० हून अधिक प्रमाणपत्रांची कमाई सुदिशने केली आहे.\nमाजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनीही सुदिशचा सन्मान केला आहे. सुदिशने केवळ क्रिकेटच नव्हे तर रेस्टलिंग, कराटे या खेळांमध्येही सुवर्ण पदके प्राप्त केली आहेत. सुदिशने राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा, नेशन क्रिकेट स्पर्धा, श्रीनगर, हझिम ट्रॉफी स्पर्धा, नाशिक, टी-२० राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा तसेच राज्यस्तरीय स्पर्धेतही अष्टपैलूत्त्व सिद्ध केले आहे. टी-२० क्रिकेट स्पर्धा पंजाब व एशिया कप स्पर्धा हैदराबाद येथे जोरदार खेळी केली आहे. सोलापूर येथील वेस्ट झोन क्रिकेट स्पर्धा ट्रॉफी, उषा मूकबधीर इंडियन क्रिकेट लीग स्पर्धा लुधियाना (पंजाब), नाशिक किक्रेट असोसिएशन, सुधाकर भालेकर स्मृती क्रिकेट स्पर्धा अशा अनेक नामांकित स्पर्धांबरोबरच कराटेमध्ये ब्लॅकबेल्ट, महाराष्ट्र स्पोर्टस कौन्सिल तर्फे आयोजित स्पर्धेत सुवर्णपदक, तसेच मदुराई येथे अ‍ॅथेलेटीक स्पर्धेत, ब्रॉन्झपदक, किक बॉक्सिंग स्पर्धा, सुवर्णपदक, औरंगाबाद येथे झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभाग अशा विविध खेळांमधील सुदिशचे प्रावीण्य लक्षणीय आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचा शिर्डीजवळ अपघातात मृत्यू\nविशेष घटकातील आरोपींना मिळणार मोफत वकील\nराऊतांनी तसं बोलायला नको होतं: शरद पवार\nपतंग उडविणे बेतले जिवावर\nशेतकऱ्यांचा 'सन्मान' नव्हे, अपमान\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाह��त\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचे देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबा जन्मस्थळ वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nसरन्यायाधीश शरद बोबडे यांनी गाजवले मैदान\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसुदिशचे किक्रेट करिअर उजळणार...\nअवयव दानाच्या जागृतीसाठी शुक्रवारी ‘जागर मृत्युंजयाचा’...\nभद्रकाली परिसरात सहा जुगारी अटकेत...\nजगूया आनंदी : अविनाश गोसावी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/swamy/15", "date_download": "2020-01-20T12:16:35Z", "digest": "sha1:PNVQ6Q5SGGSKYZ36GWOVTI5RW4PHLFJL", "length": 16007, "nlines": 281, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "swamy: Latest swamy News & Updates,swamy Photos & Images, swamy Videos | Maharashtra Times - Page 15", "raw_content": "\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर प...\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवाद...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ओढून आणत...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्ष...\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू ...\nनिर्भया: अल्पवयीन असल्याचा पवनचा दावा SC न...\nअमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; २ ठार, १५ जखमी\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांप...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी...\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटल...\nICC ODI Rankings: कोहलीचे अव्वल स्थान कायम; राहुलच...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट ल��क आला समोर\nशबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले......\nभावाचं ब्रेकअप; अमिषा पटेल मदतीला धावली\nतीन दिवस परवीन बाबीचं शव घरात होतं पडून\n'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास चुकीचाः सैफ\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुले..\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू ..\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थ..\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nIIT दिल्लीच्या संचालकांचा तडकाफडकी राजीनामा\nमदरसे हा दहशतवाद्यांचा अड्डा: साक्षी महाराज\nसुब्रमण्यम स्वामींविरुद्ध जयललितांनी केला अब्रू नुकसानीचा दावा\nराम मंदिर बांधण्याचे काम लवकर सुरू करा\nदेशातली प्रत्येक व्यक्ती हिंदूच, नजमांची DNA टेस्ट केल्यास हेच सिद्ध होईल\n'नॅशनल हेरॉल्ड' प्रकरणावर सोनिया बोलल्या\nसुनंदा पुष्करच्या मृत्यूच्या वादात स्वामींनी वड्रांना ओढले\nसुनंदाच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण\nस्वामींच्या घराला काँग्रेस कार्यकर्त्यांचा घेराव\nस्वामींच्या निवासस्थानासमोर कॉंग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने\nअमरिंदर यांनी आर्थिक स्थितीविषयी पूर्ण माहिती दिली नाहीः स्वामी\nIPL घोटाळा उघड करण्याची धमकी दिली म्हणून सुनंदाची हत्या झाली\nटाइम्स नाऊवरील राहुलची मुलाखत\n...म्हणून स्वामींची भाजपवर टीका\nआम आदमी पार्टी देशद्रोहीः सुब्रमण्यम स्वामी\nसुब्रमण्यम स्वामींचा जनता पक्ष भाजपमध्ये विलीन\nश्रीनगरमध्ये स्वामी अग्निवेश यांच्या विरोधात निदर्शने\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; शहांनी दिली सूत्रे\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\nICC वनडे क्रमवारी: केएल राहुलची हनुमान उडी\nनिर्भया प्रकरण: दोषी पवनची याचिका फेटाळली\nराम शिंदेंच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nएअरटेलची 3G सेवा 'या' १० राज्यात बंद\nजेव्हा शहा नड्डांसाठी खुर्ची ओढून आणतात...\n८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका पळाली\nअॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल; मिळवा बंपर सूट\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80&f%5B1%5D=changed%3Apast_hour&search_api_views_fulltext=--%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-01-20T12:13:03Z", "digest": "sha1:MP7D5KFWWHFVLS4IGND2GUEXS3CGXTNI", "length": 17105, "nlines": 206, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(-) Remove सर्व बातम्या filter सर्व बातम्या\nबातम्या (16) Apply बातम्या filter\nग्रामविकास (7) Apply ग्रामविकास filter\nयशोगाथा (6) Apply यशोगाथा filter\nसंपादकीय (2) Apply संपादकीय filter\nइव्हेंट्स (1) Apply इव्हेंट्स filter\nटेक्नोवन (1) Apply टेक्नोवन filter\nपोपटराव पवार (20) Apply पोपटराव पवार filter\nग्रामविकास (12) Apply ग्रामविकास filter\nमहाराष्ट्र (9) Apply महाराष्ट्र filter\nजलसंधारण (8) Apply जलसंधारण filter\nअॅग्रोवन (7) Apply अॅग्रोवन filter\nउत्पन्न (7) Apply उत्पन्न filter\nग्रामपंचायत (6) Apply ग्रामपंचायत filter\nव्यवसाय (6) Apply व्यवसाय filter\nउपक्रम (5) Apply उपक्रम filter\nकृषी विद्यापीठ (5) Apply कृषी विद्यापीठ filter\nपुरस्कार (5) Apply पुरस्कार filter\nग्रामसभा (4) Apply ग्रामसभा filter\nजलयुक्त शिवार (4) Apply जलयुक्त शिवार filter\nजिल्हा परिषद (4) Apply जिल्हा परिषद filter\nपुढाकार (4) Apply पुढाकार filter\nशिक्षण (4) Apply शिक्षण filter\nशेतकरी (4) Apply शेतकरी filter\nअण्णा हजारे (3) Apply अण्णा हजारे filter\nआदिनाथ चव्हाण (3) Apply आदिनाथ चव्हाण filter\nपाणीवाटपावर चर्चा गरजेची : डॉ. माधवराव चितळे\nअकोला ः देशाचा विकास होताना नागरीकरणाच्या प्रक्रियेत पाण्याचा वापर वाढेल. समृद्धीचे नागरिकीकरण, कारखानदारी हे भाग आहेत. पुढील...\nहिवरे बाजारने मांडला शेतीपिकांच्या पाण्याचा ताळेबंद\nनगर ः भविष्यकाळात शेतीसाठी बारमाही पाणी मिळणे, आठमाही पिकांचे नियोजन करणे, जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय व जनावरांसाठी बारमाही चारा...\nपायाभूत सुविधा दिल्यास कर्जमाफीची गरज नाही: पोपटराव पवार\nऔरंगाबाद : कर्जमाफी झाली तरी पुढच्या हंगामात पुन्हा डोक्यावर कर्ज येणार आहे. यामुळे शेतकरी पंगू होत आहेत. जगाचा पोशिंदा आज मरतो...\nबाजारपेठेवर आधारित पीकपद्धतीचा अवलंब करा : पवार\nनगर : ‘‘कमी पाणी व जास्त पाणी, अशा दोन समस्या सध्या शेतीपुढे आहेत. हरितक्रांतीनंतर आपण उत्पादनामध्ये भरीव वाढ केली. परंतु, जास्त...\nहिवरेबाजारने मांडला तब्बल पंचविसावा पाण्याचा ताळेबंद\nनगर ः राज्यातच नव्हे तर देशात जलसंधारणाच्या कामातून आदर्श निर्माण करणाऱ्या आदर्श गाव हिवरेबाजार (ता. नगर) गावाने यंदाच्या उपलब्ध...\nजलसंधारणांच्या कामातून राऊतवाडी झाले टँकरमुक्त\nसातारा जिल्ह्यातील अनेक गावांमधून लोकसहभाग, जलयुक्त शिवार अभियानातून जलसंधारणाची कामे होत आहेत. त्या जोरावर टँकर बंद होत आता...\nलोकसहभागातून दुष्काळी पिंपरी बनले आदर्श गाव\nपुणे-नगर सीमेलगत पारनेर तालुक्यात सुपे गावापासून सात किलोमीटरवर वसलेल्या एक हजार लोकसंख्येच्या पिंपरी गवळीची ओळख आता आदर्श गाव...\nग्रामीण व शहरी दरी कमी करण्याचा प्रयत्न: पोपटराव पवार\nदेशात तयार झालेली ग्रामीण व शहरी विकासाची दरी कमी करण्याचा चांगला प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू असल्याचे प्रथमदर्शनी तरतुदींवरून...\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार हवी पीक रचना\nमहाराष्ट्र राज्यात फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर २०१५ पासून राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना कार्यान्वित केली. त्याच सुमारास...\nशाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या शास्त्रशुद्ध पद्धती\nपुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार चांगले भविष्य असणार नाही, हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही. कोणीही सुज्ञ जाणू...\nसरपंचांनो पाणीदार व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी : पोपटराव पवार\nराज्य भीषण दुष्काळाच्या उंबरठयावर आहे. मात्र सरपंचांनी हीच संधी मानून गावाला उभे करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तुम्ही पाणीदारपणे...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘पाणीदार’\nलोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ शकतात. अशीच किमया वाशीम तालुक्यातील साखरा गावात घडली. कायम दुष्काळाशी झगडणाऱ्या या...\nपौष्टीक वनभाज्या, देशी पीकवाणांना मिळतेय मोठी चालना\nनंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम सातपुडा पर्वतीय भागात कंजाला (ता. अक्कलकुवा) येथे वनभाजी महोत्सव २०१४ पासून घेतला जात आहे. यंदा २९...\nकृषी आयुक्तांच्या हस्ते भाळवणी येथे तूर पेरणीचा प्रारंभ\nनगर : शेतकऱ्यांना एकत्र यावे लागणार आहे. एकटा शेतकरी उत्पादन घेतो, त्यामुळे त्याला बाजारभाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी नियोजन करायला...\n‘विलास शिंदे’ यांना ‘नाशिकभूषण’ पुरस्कार प्रदान\nनाशिक : स्वातंत्र्यप्राप्तीपासून ते आजपर्यंत पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, वीज यांसारख्या पायाभूत सुविधांभोवती देशाची व्यवस्था...\nशेती क्षेत्र : घोषणांचे वारेमाप पीक \nकेंद्रात नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सत्तेवर आल्यावर शेती क्षेत्राच्या विकासासाठी अनेक घोषणा केल्या. प्रत्येक शेताला पाणी,...\nसामूहिक शक्तीमुळेच बल्लाळवाडी झाले आदर्श गाव\nसर्व घटकांनी एकत्र आले, तर गावाचा निश्चितच कायापालट होऊ शकतो. पुणे जिल्ह्यातील बल्लाळवाडीचे ग्रामस्थ, युवा शक्ती, सरकारी संस्था...\nसमृद्ध फळबागशेतीसह ग्रामविकासातील ‘शिवाजी’\nमजूरटंचाई व शेतमाल दरांमधील चढउतार या समस्यांनी त्रस्त झालेल्या वेळू (ता. भोर, जि. पुणे) येथील शिवाजीराव वाडकर यांनी...\nग्रामविकासाची शिदोरी घेत सरपंच निघाले गावाकडे\nआळंदी, पुणे : सकाळ-ॲग्रोवनची सातवी सरपंच परिषद उत्साहात पार पडली. दोन दिवसांच्या या परिषदेतील विविधांगी कार्यक्रमात अधिकारी,...\nग्रामस्तरीय रचना सक्षम ल्यासच खरा विकास - पोपटराव पवार\nअाळंदी : सरपंचांनी ग्रामस्तरीय रचना सक्षम केल्यास खऱ्या अर्थाने ग्रामविकास होऊ शकेल, असे मत आदर्श ग्रामविकास योजनेचे कार्याध्यक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80&f%5B1%5D=changed%3Apast_week&search_api_views_fulltext=--%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-01-20T11:43:35Z", "digest": "sha1:3XLCZIVP6VWHJSYQ2DLUFAGZYKS5C62Z", "length": 5887, "nlines": 124, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(-) Remove गेल्या ७ दिवसातील पर्याय filter गेल्या ७ दिवसातील पर्याय\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nइस्��ामपूर (1) Apply इस्लामपूर filter\nगोदावरी (1) Apply गोदावरी filter\nनिसर्ग (1) Apply निसर्ग filter\nपर्यावरण (1) Apply पर्यावरण filter\nपोपटराव पवार (1) Apply पोपटराव पवार filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nपाणीवाटपावर चर्चा गरजेची : डॉ. माधवराव चितळे\nअकोला ः देशाचा विकास होताना नागरीकरणाच्या प्रक्रियेत पाण्याचा वापर वाढेल. समृद्धीचे नागरिकीकरण, कारखानदारी हे भाग आहेत. पुढील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/collegiens/breaking-news-two-youth-jumped-from-second-floor-of-mantralaya-mumbai-", "date_download": "2020-01-20T12:57:36Z", "digest": "sha1:QN2Y4IRH4THOTRZJAJEOGDOGNWTSHFPJ", "length": 9228, "nlines": 131, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून दोघांनी मारल्या उड्या, संरक्षक जाळीवर अडकले", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nमंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून दोघांनी मारल्या उड्या, संरक्षक जाळीवर अडकले\nअपंग शाळेच्या अनुदानासाठी या दोघांनीही उड्या मारल्याची माहिती समोर आली आहे.\n मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी दोन जणांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. असे प्रकार होऊ नयेत म्हणून सरकारने शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर मंत्रालयात संरक्षक जाळी बसवलेली आहे. या जाळीवर आज उडी मारणारे दोघेही अडकले.\nअपंग शाळेच्या अनुदानासाठी या दोघांनीही उड्या मारल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दोघांनी अचानक उडी मारल्याने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. पोलिसांनी ताबडतोब धाव घेत दोघांनी संरक्षक जाळीवरून उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी आंदोलकांकडून सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.\n वादळी पावसात चमत्कारिकरीत्या बचावले रिक्षातील 10 जणांचे प्राण\nवंचितवर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःला पाहावे, प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर पटलवार\n#OpenSpace: भारत जसा सर्वात जास्त तरुणांचा, तसाच प्रचंड बेरोजगारांचाही देश आहे\nमहाराष्ट्रात सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी 828 जागांची भर���ी\nमुलांच्या शिक्षणावर ग्रामीण भागातील लोकांच्या तुलनेत 3 पट अधिक पैसे खर्च करतात शहरातील लोक\nराजस्थानातील मयंक प्रताप सिंह ठराला देशातील सर्वात कमी वयाचा न्यायाधीश\nनातवाने दिली आजोबांना रांगोळी चित्रातून अनोखी आदरांजली\nअसदुद्दीन ओवैसी म्हणजे दुसरे झाकिर नाईक - बाबुल सुप्रियो\nसाई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान\nबुलडाणा जिल्ह्यातील भयान वास्तव, एका वर्षात तब्बल 556 मुली बेपत्ता\nपरिक्षेवर चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आधी आपली डिग्री दाखवावी - प्रकाश राज\nजर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे, तर एकदम कापा, इंचा इंचाने शेपटी का कापता \nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस\nविद्यार्थ्यांशी बोलाताना भावनिक झाले मोदी, म्हणाले- स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत जगलो तर...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा\nमहात्मा गांधींच्या हत्येमागे कोण होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही - विजय वडेट्टीवार\nजेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड\nशोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र\nसातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना\nआष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/spices-rose-turnover-turned-down/articleshow/65464747.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-01-20T13:21:58Z", "digest": "sha1:JLGCWB57I762C4UJ7C2MTOTQCLG66UXG", "length": 14346, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Kolhapur News: मसाले वधारले, उलाढाल थंडावली - spices rose, turnover turned down | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nमसाले वधारले, उलाढाल थंडावली\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूरकेरळमध्ये उद्भवलेल्या महाप्रलयाचा थेट परिणाम कोल्हापुरातील व्यापार, व्यवसायावर झाला आहे...\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\nकेरळमध्ये उद्भवलेल्या महाप्रलयाचा थेट परिणाम कोल्हापुरातील व्यापार, व्यवसा���ावर झाला आहे. कोल्हापुरातून केरळला पुरवठा करण्यात येणाऱ्या साखर, कांदा, बटाटा, रवा, आटा, मैदा या वस्तूंची वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे, तर केरळमधील मसाल्याच्या पदार्थांची आवक थांबली आहे. परिणामी मिरी, सुंठ, वेलदोडा, जायपत्रीच्या दरात वाढ झाली आहे. भविष्यकाळात खोबऱ्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. आवक-जावक ठप्प राहिल्याने रोजची शेकडो कोटी रुपयांची उलाढाल थंडावली आहे.\nकोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून केरळला रोज २५ ट्रक मालाचा पुरवठा होतो. गेले काही दिवस केरळमधील महापुराच्या स्थितीमुळे मालवाहतूक पूर्ण बंद झाली आहे. यामुळे शेकडो कोटी रुपयांची उलाढाल थंडावल्याचे लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी सांगितले. केरळमध्ये या भागातील ७० हून अधिक ट्रक अडकले होते. केरळ ट्रान्स्पोर्ट असोसिएशनशी संपर्क साधून सर्व ट्रक सुखरूपपणे बाहेर काढले आहेत. नारळाची आवक कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात होते. यामुळे सणासुदीच्या कालावधीत नारळाच्या उपलब्धतेवर काही परिणाम होणार नाही असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.\nकेरळमध्ये वेलदोडा, सुंठ, जायफळ, जायपत्री, मिरी, खोबऱ्याचे उत्पादन मोठे आहे. केरळशी होणारा नित्याचा व्यवहार ठप्प झाल्याने गेल्या आठ दिवसांत मिरी, सुंठ, वेलदोडा आणि जायपत्रीच्या दरात वाढ झाल्याचे मसाला पदार्थाचे व्यापारी किरण शहा यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात मिरीचा दर प्रतिकिलो ३५० रुपये होता. आता तो ४५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सुंठ १८० रुपयांवरून २२० पर्यंत तर वेलदोड्याचा दर १३५० रुपयांवरून १६५० रुपयांवर प्रतिकिलो पोहोचला आहे. जायपत्रीचा किलोचा दर यापूर्वी १०५० होता, त्यामध्ये तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे.\nमसाल्याच्या पदार्थांची आवक बंद, महापुरामुळे उत्पादनावर झालेला परिणाम यामुळे भविष्यकाळात मसाल्याचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे किराणा व भुसारी व्यापारी असोसिएशनचे बबन महाजन यांनी सांगितले. केरळशी होणारा व्यापार, व्यवसाय सद्य:स्थितीत थांबला आहे. परिणामी केरळला पुरवठा करण्यात येणाऱ्या विविध वस्तूंचा व्यवहार आता मुंबई, राजस्थान, अहमदाबाद या शहरांसोबत सुरू आहे. सद्य:स्थितीत कोल्हापूरच्या बाजारपेठेत कुठल्याही वस्तूंची टंचाई जाणवत नाही. सध्या स्थानिक बाजारपेठेत खोबऱ्याची विक्री कमी असल��� तर दसरा, दिवाळीला मागणी वाढते. यामुळे सणासुदीच्या कालाधीत दरवाढीची चिन्हे आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nचंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीची चौकशी होणार\nराज्याला मदत द्यायला केंद्र सरकारकडून दुजाभाव: मुख्यमंत्री\nमोदींशी तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच; भाजप नेत्याची मुक्ताफळे\nराज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटकात अटक\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nजनतेतून सरपंच निवड होणार बंदः हसन मुश्रीफ\nराम शिंदेच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई पोलिसांच्या ताब्यात\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर पडदा\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमसाले वधारले, उलाढाल थंडावली...\nमेहुण्यांना निवडून आणा, तुम्ही विधानपरिषदेवर...\n२४ ठिकाणी डेंगीच्या आळ्या...\n४८ तासांत रस्त्यांचे पॅचवर्क करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/2011/03/30/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0/", "date_download": "2020-01-20T12:22:07Z", "digest": "sha1:7P2TD4ZMKRNN5HTSP562WUZNTSHRMBBS", "length": 9314, "nlines": 187, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "मी शतकवीर! | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nउद्या भारत पाकिस्तान ची सेमि फ़ायनल मेच आहे. पण ती फ़ायनल सारखीच होत आहे. सर्वांचे डोळे सचिनच्या शतकाच्या शतककडे लागलेले आहेत. देव करो आणि त्याचा हा रेकोर्ड पुर्ण होओ.\nत्याचे जे होइल ते उद्या आपण पाहुच पण त्या आधि मी शतकविर झाल्याचा मला आनंद होत आहे. आज माझ्या मनावरच्या पोलवर अति उत्क्रुष्ट खाली एकुण १०० मत पु��्ण झाल्याने मी शतकविर झालो आहे. सर्व मतदार बन्धु भगिनिंना मना्पासुन धन्यवाद\n← माझा आणखी एक ब्लॉग- निसर्ग\nyogesh म्हणतो आहे:\t एप्रिल 1, 2011 येथे 14:02\nRAVINDRA म्हणतो आहे:\t एप्रिल 1, 2011 येथे 19:56\nखरेच अती उत्कृष्ट आहे तुमचा ब्लॉग.\nआमचे पण एक मत.\n असेच भेट देत रहावे हिच अपेक्षा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (58) ईको फ़्रेन्डली (21) कथा (22) कलाकुसर (15) कल्पना (44) काव्य संग्रह (8) कौतुक (57) ग्लोबल वार्मिंग (45) घटना (46) दुखः (64) फिल्मी (3) बातम्या (62) ब्लोग्गिंग (299) भ्रमंती (18) माझ्या कविता (42) वाटेल ते (167) वाढदिवस (12) विज्ञान जगतातील घडामोडी (22) विज्ञान जगात (30) शुभेच्छा (41) श्रद्धांजली (1) संस्कार (49) सण (36) सुविचार (3) स्वानुभव (396)\nRavindra च्यावर परंपरा -१\nरवीन्द्र परांजपे च्यावर परंपरा -१\nHealth च्यावर धो-धो पाऊस…(19593)\nRavindra च्यावर दिपावली आगमन…(19598)\nरवीन्द्र परांजपे च्यावर दिपावली आगमन…(19598)\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली उत्सव कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सण सत्य घटना सन सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE&search_api_views_fulltext=%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2020-01-20T12:14:12Z", "digest": "sha1:2QGTX65X7GMLL2ZZVT7YIX3GZGMIENKL", "length": 8069, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (2) Apply बातम्या filter\nखानदेश (2) Apply खानदेश filter\nनांदेड (2) Apply नांदेड filter\nविदर्भ (2) Apply विदर्भ filter\nअवजारे (1) Apply अवजारे filter\nअॅग्रोव�� (1) Apply अॅग्रोवन filter\nअॅग्रोवन कृषी प्रदर्शन (1) Apply अॅग्रोवन कृषी प्रदर्शन filter\nऔरंगाबाद (1) Apply औरंगाबाद filter\nकोरडवाहू (1) Apply कोरडवाहू filter\nकौशल्य विकास (1) Apply कौशल्य विकास filter\nट्रॅक्टर (1) Apply ट्रॅक्टर filter\nडाळिंब (1) Apply डाळिंब filter\nदुष्काळ (1) Apply दुष्काळ filter\nनिसर्ग (1) Apply निसर्ग filter\nपशुखाद्य (1) Apply पशुखाद्य filter\nप्रदर्शन (1) Apply प्रदर्शन filter\nप्रमोद पवार (1) Apply प्रमोद पवार filter\nभुसावळ (1) Apply भुसावळ filter\nयवतमाळ (1) Apply यवतमाळ filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nशेळीपालन (1) Apply शेळीपालन filter\nसिल्लोड (1) Apply सिल्लोड filter\nसोयाबीन (1) Apply सोयाबीन filter\nमाझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांचे प्रदर्शन पाहून समाधान झाले...\nऔरंगाबाद ः गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबादमध्ये सुरू असलेल्या अॅग्रोवन कृषी प्रदर्शनात संपूर्ण मराठवाडा, खानदेश, विदर्भाच्या काही...\nराज्यातील ११५ तालुके कापूस उत्पादक घोषित\nपरभणी ः राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ नुसार सहकारी तत्त्वावरील सूतगिरण्यांकरिता शासकीय भागभांडवल योजना राबविण्याकरिता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/strategic-importance-of-jammu-kashmir/", "date_download": "2020-01-20T11:35:22Z", "digest": "sha1:T7BBWIAYFMIX4JESK6DZXGO7WVWTH4U5", "length": 10218, "nlines": 75, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "जम्मू काश्मीर महत्वाचं का आहे?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nजम्मू काश्मीर महत्वाचं का आहे\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम\nआपण सर्व भारतीय लोक जम्मू-काश्मीर बद्दल फार भावनाशील आहोत.\nकाश्मीरबद्दल पाकिस्तान सोबत असलेला भारताचा विवाद हा आपल्यासाठी अस्मितेचा प्रश्न बनला आहे. काश्मीरमधील अनेकांना “आझाद काश्मीर” हवंय आणि भारतातील काहींना “काश्मीरमधील लोकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार द्यायला हवा” असं वाटतं.\nपरंतु भारतीय सरकारने अनेक कारणांमुळे हा स्वयंनिर्णयाचा घाट घातलेला नाही. ह्या अनेक कारणांपैकी एक आहे – जम्मू काश्मीरचं भौगोलिक महत्व.\nअनेकांना हे महत्व माहित नसल्याने काश्मीरवासीयांना स्वयंनिर्णयाचा अधिकार देणं योग्य वाटतं.\nकाय आहे काश्मीरचं महत्व\nपुढील नकाशा बघा :\nवरील नकाशा अगदी १००% अचूक ना��ी – पण जम्मू काश्मीरमधील भौगोलिक परिस्थिती स्पष्टपणे दाखवतो.\nभारताला ३ देशांशी जोडणारा हा भूभाग.\nजम्मू जर भारतात नसेल भारताचा अफगाणिस्तानशी असलेला जमिनी संपर्क संपूर्ण तुटतो. ज्याने अनेक व्यापारी परिणाम संभवतात.\nपाकिस्तान आणि चीनला सरळ जोडणारा काराकोरम हायवे . हा पाकव्याप्त काश्मीरमधून जातो.\nभारताने अनेक वेळा व्यक्त केलेल्या हरकती दुर्लक्षित करून पाकिस्तान आणि चीन ने हा १३०० किमी लांबीचा हायवे पूर्ण केला.\nहा हायवे पाक-चीन संबंधांचा कणा आहे. हे संबंध अबाधित ठेवण्यासाठी पाकिस्तानला हा भूभाग स्वतःकडे हवाय, तर ह्या संबंधातून भारतविरोधी कारस्थानं घडतात म्हणून भारताला हे संबंध तोडायचे आहेत – ज्यासाठी हा भूभाग भारताकडे यायला हवा…\nअनेकांना माहित नाही पण जम्मू काश्मीरमधील राजकारणामागे तेथील जल समृद्धता हे एक मोठं कारण आहे.\nपाण्याच्या आणि काश्मीरच्या महत्वाचं एक उदाहरण म्हणजे १९६५च्या युध्दात आपण इच्चोगील कालव्यातील पाणी सोडून पूर आणून त्यात १०० हून अधिक पाकिस्तानी रणगाडे खेमकरण येथे पाण्यात बुडवून पाकिस्तानी सैन्याचा कणा मोडला.\nभारत पाकपैकी जो देश ह्या भागावर ताबा ठेवील तो दुसऱ्यावर मोठा दबाव निर्माण करणार ह्यात शंका नाही.\nपाक पुरस्कृत दहशतवाद्यांसाठी डोंगर कपाऱ्या असलेलं खोरं म्हणजे सोईस्कर नंदवनच आहे. पाक आणि चीन – ह्या दोघानाही दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी ही जागा मोक्याची आहे.\nभारतावर पश्चिमोत्तर भागातून अनेक आघात झाल्याचा इतिहास आहे. जम्मूचं खोरं ह्या आघातांसाठी एक natural shield आहे. ही ढाल जर कोसळली तर उत्तर भारत, राजधानी दिल्ली उघड्यावर पडते आणि संरक्षण सज्ज्तेवरील भार अनेकपट वाढतो.\nआझाद काश्मीरला विरोध का बरं\nराजा हरिसिंग – ज्याला काश्मीर स्वतंत्र राष्ट्र म्हणून हवं होतं – त्याचे मनसुबे पाकिस्तानने काही तासांच्या आत हवेत उडवले.\nस्वतःला defend करू नं शकणारं राज्य जेव्हा कुरापती काढणाऱ्या देशाच्या बाजूला असतं – तेव्हा ते सुरक्षित कधीच असू शकत नाही. पाकिस्तान-चीन युतीसमोर काश्मीर कस्पटासमान आहे हे कठोर सत्य आहे. ज्या क्षणी भारतीय सैन्य तिथून माघार घेईल, त्या क्षणी काश्मीरवर पाकिस्तान हल्ला करणार हे स्पष्ट आहे.\nअश्या परिस्थितीत, काश्मीरने भारतातच रहाणं हे केवळ भारतासाठी तर आवश्यक आहेच – पण काश्मीरमधी�� जनतेसाठीसुद्धा तेच हिताचं आहे.\nवरील अनेक कारणांमुळे काश्मीर हा सामान्य भारतीयांसाठी भावनेचा प्रश्न असला तरी भारतीय राज्यकर्त्यांसाठी तो मोठा strategic महत्वाचा भाग आहे.\nआपण ही कारणं समजून घेऊन आपलं मत बनवावं…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← सुरेश प्रभूंच्या रेल्वेचं मार्कशीट\nचाणक्यच्या मृत्यूची रोचक कथा \n‘हिजबुल’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप झालेला गौतम नवलखा कोण आहे\n…आणि “महिंद्रा अँड महिंद्रा” कंपनीचा “फाऊंडर” चक्क पाकिस्तानचा अर्थमंत्री झाला…\n“आमचं काश्मीर सोडा” भारतीय क्रिकेटर्सचा शाहिद आफ्रिदीला दम\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/good-luck-with-the-politics-of-decision-making/", "date_download": "2020-01-20T12:25:49Z", "digest": "sha1:V4QWEMQXJ37YBAN4ERK2O35DF7Y254CS", "length": 15230, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ठरवाठरवीच्या राजकारणाचं भलं होवो! | Dainik Prabhat", "raw_content": "\nठरवाठरवीच्या राजकारणाचं भलं होवो\nलोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात “आमच ठरलयं’ हे वाक्‍य परवलीचे बनले आणि मतदारसंघात परिवर्तन झाले. त्यानंतर आता सगळ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना या वाक्‍याची लागण झालीयं. विधानसभा निवडणूक लागेपर्यंत कोणीही उठावं आणि “ठरलयं’ म्हणून सांगावं इतकं हे वाक्‍य गुळगुळीत होणार आहे. राजकारणातील लोकांनी काहीही ठरवलं तरी ते लोकांच्या भल्याचचं असतं, असं नाही. त्यांच्या राजकीय गणितातील ती बेरीज वजाबाकी असते. कधी गुणाकार तर कधी भागाकारही असतो. सामान्य लोकांना गृहित धरुन सत्तासोपानाची शिडी चढण्यासाठी तो प्रयत्न असतो.\nनेतेमंडळींचं काहीही ठरलं तरी लोकांचं काहीच ठरलेलं नसतं. कारण सामान्य माणसाच्या जगण्यात या ठरण्यानं काहीच फरक पडत नसतो. त्याला चालायला नीट रस्ता नसतो. पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. शिक्षणासाठी कष्ट उपसावे लागतात. रोजच्या भाकरीसाठी त्याची धावाधाव सुरु असते. ठरविणाऱ्यांचे एक बरे असते. त्यांना पोटाची चिंता नसते. रोजगारासाठी कुठे जायचे नसते. दिमतीला एखादी गाडी असते. दोन चार पोरांना घेऊन फिरायचे, मोबाईलवर बोलत कामे करीत असल्याचा आविर्भाव दाखवायचा असतो. काही का ठरेना पण त्यांची गाडी सुरु राहते. राजकारणाच जसे काही ठरते, तसेच प्रशासनातही ठरत असते. फक्त ते जाहीर होत नाही.\nलोकांची कामे संथ गतीने करणे, हे तर त्यांनी कधीच ठरवून टाकले आहे. सार्वजनिक कामे कागदोपत्री नियमानुसार करताना खालपासून वरपर्यंत किती टक्‍क्‍यांत हित साधायचे हेही ठरवलेले असते. एक काम पूर्ण करेपर्यंत ते कसे वाढविता येईल आणि अधिक निधी कसा मिळविता येईल, याचे डावपेच ठरलेले असतात. काम पूर्ण होईपर्यंत अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांची एक साखळीच यामध्ये गुंतलेली असते. त्यामुळे चारआणे खर्चाचे काम एकापेक्षा अधिक रूपयांपर्यंत जाते. खर्च होऊनही काम कायमस्वरूपी दर्जेदार होत नाही. लोकांना काय कळतयं, या भूमिकेतून सारं काही ठरवूनच चाललेलं असतं. मग हे काम एखाद्या मोठ्या प्रकल्पाचं असो किंवा छोटे नळ कनेक्‍शन घेण्याचं असो.\nनिवडणुकीतून सत्तास्थान मिळवायचं आणि ते मिळालं की लोकांना लोकांच्या प्रश्‍नांना विसरून जायचं, हेही ठरलेलं असतं. राजकीय गणितं जुळवताना जे ठरत ते जाहीर होतं. मात्र, ते ठरविण्यामागं त्यांच्या मनातील जे इस्पित असतं, त्याची जाहीर वाच्यता कोणीच कधी करीत नसतं. जे ठरतं ते होणार की नाही, याची शाश्‍वती कधीच नसते. मात्र, ठरवून ठरवलेले झाले नाही तरी आपलं अस्तित्व वाढविण्याचे त्यात धोरण असतं. सध्या तेच सुरू आहे. विधानसभेच्या विविध मतदारसंघात ठरवाठरवी सुरू आहे. काहीही न ठरवता सामान्य माणसाचं एकच ठरलेलं असतं. या सिस्टिममध्ये फक्त भरडलं जायचं. कारण त्याचा आवाज ऐकायला कोणीच तयार नसतं. त्याला आपल्या आयुष्यात काही साध्य करायचं असतं. घराचं स्वप्न असतं. मुलांचं शिक्षण असतं. आपण करतो त्या कामात पुढे जायचं असतं.\nराजकारणात जे ठरतं त्याचा त्याला काहीच फायदा होणार नसतो. त्यामुळे सर्वसामान्य माणूस जे ठरलयं त्यावर चर्चा करून टाइमपास करतो. इकडे राजकीय जुळवाजुळव सुरू राहते. निवडणुका जाहीर होताच ठरवलेल्या अनेक गोष्टींमध्ये बदल होतात. तरीही पुन्हा वेगळीच ठरवाठरवी होते. त्यात जो थोडा वरचढ ठरतो, त्याला सत्तेची गादी मिळते.\nठरवाठरवीच्या राजकारणाने देशात आता कळस गाठला आहे. आपल्या भागातही सर्वांनाच काही ठरविण्याची घाई आहे. सामान्य माणसाभोवती पडलेल्या प्रश्‍नांबाबत कोणीच काही ठरवत नाही. खर�� तरं सामान्य माणसानचं काही तरी ठरवलं पाहिजे. पण तसे होत नाही, म्हणून तर ठरविणाऱ्यापैकी कोणाच तरी फावतं. हे सारं काही महान आहे. ही सर्वात मोठी लोकशाही आहे. त्यात आपल्याला सहभागी होता येत नाही. पण जे “ठरतयं’ त्याची चर्चा करणं तरी आपल्याला ठरवता आलं पाहिजे. कारण काही तरी ठरण्याने ठरविणारांचं तरी किंवा ज्याविरूद्ध ठरवलयं त्याचं तरी भलं होणार आहे.\n‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी वेळ\nशिर्डी वादावर काय म्हणाले विखे पाटील \nवाकड ब्रिजजवळ एसटीच्या धडकेत महिलेचा मृत्यू\nएका रात्रीत चोरट्यांनी लाखोंचं सोनं लुटलं\nस्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा कृषी कार्यालयात राडा\nपरीक्षेवर चर्चा करण्यापूर्वी डिग्री दाखवा; प्रकाश राज यांची मोदींवर टीका\nबिबट्याची मानवी वस्तीकडे धाव\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nआजचे भविष्य (रविवार दि.१९ डिसेंबर २०२०)\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\n मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…\n१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन\nसहकार टिकवण्याची जबाबदारी शेतकऱ्याचीही\nआजचे भविष्य (सोमवार दि.२० डिसेंबर २०२०)\nलग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा\nपुणेकरांनो, कुत्रे पाळण्यावर येणार बंधने\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल\nधक्कादायक; चार शिक्षकांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/bhagat-singh-was-received-from-across-the-country/articleshow/71353748.cms", "date_download": "2020-01-20T11:19:25Z", "digest": "sha1:HNQ3MFLAIJJPF7SOP7K344CNRLOL2PAB", "length": 14337, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india news News: भगतसिंग यांना देशभरातून आदरांजली - bhagat singh was received from across the country | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nभगतसिंग यांना देशभरातून आदरांजली\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून थोर क्रांतिकारक भगतसिंग यांना त्यांच्या ११२व्या जयंतीनिमित्त आदरांजली ...\nनवी दिल्ली : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून थोर क्रांतिकारक भगतसिंग यांना त्यांच्या ११२व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. 'भगतसिंग यांचे शौर्य, धैर्य आणि त्यांनी देशासाठी केलेला त्याग प्रत्येक भारतीयाचा अखंड प्रेरणास्रोत आहे,' असे नायडू यांनी म्हटले आहे. तर, 'शौर्य आणि धैर्य यांचा समानार्थी शब्द म्हणजे भगतसिंग आहे. भगतसिंग यांचे शौर्य असंख्य जणांना प्रेरणा देणारे आहे,' असे 'ट्वीट' मोदींनी केले आहे.\nगोपाळपूर : लष्कराच्या हवाई सुरक्षा विभागाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शनिवारी 'प्रेसिडेंट्स कलर्स' प्रदान करण्यात आले. 'देशाचे ऐक्य, अखंडत्व आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची मोठी उज्ज्वल परंपरा लष्कर आणि 'आर्मी एअर डिफेन्स'ला आहे,' असे विधान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या वेळी केले. देशाच्या संरक्षणासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी लष्करातील रेजिमेंटला दिला जाणारा 'प्रेसिडेंट्स कलर्स' हा सर्वोच्च पुरस्कार आहे.\nकोलकाता : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी 'ट्विटर'द्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. 'बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. भारत आणि बांगलादेशातील संबंध दर वर्षी अधिकाधिक दृढ व्हावेत,' असे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या 'ट्वीट'मध्ये नमूद केले आहे. हसिना यांनी शनिवारी ७३ व्या वर्षांत पदार्पण केले.\nपाटणा : बिहारमधील विविध जिल्ह्यांत झालेला मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि आगामी काही दिवसांत मोठा पूर येण्याचा हवामान विभागाने दिलेला इशारा, या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी शनिवारी उच्च-स्तरीय बैठक घेतली. या वेळी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याबाबत सूचना केल्या. या वेळी 'एनडीआरएफ'ची १८ पथके पुराचा फटका बसलेल्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून, लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.\nजम्मू : मुसळधार पावसाने जम्मूतील जनजीवन विस्कळित झाले आहे. जम्मूमध्ये विविध भागांमध्ये पाणी साचून वाहतूक ���ोंडी झाली होती. या पावसामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. या पावसामुळे गेले काही दिवसांपासून हैराण करणाऱ्या उकाड्यापासून जम्मूवासियांची सुटका झाली. रविवारीही तुरळक पावसाची शक्यता हवामानखात्याने वर्तविली आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'निर्भयाच्या आईनं सोनियांचा कित्ता गिरवावा'\nCAA सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारकः कपिल सिब्बल\nनिर्भयाच्या दोषींची फाशी २२ जानेवारीला नाही: कोर्ट\nशिक्षा झाली म्हणून नोकरीवरून काढता येणार नाही: कोर्ट\nनागरिकत्व कायदा: RSSच्या उलेमा परिषदेत राडा\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\nमोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं 'चांद्रयान २'च्या रात्रीचं ...\nअपयश देखील अनुभवायला हवं\nपरिक्षेत गुण मिळवणं सर्व काही नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nनिर्भया: अल्पवयीन असल्याचा पवनचा दावा SC ने फेटाळला\nकाश्मीरमध्ये जवानांसोबत चकमक; हिजबुलच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा\nमोदींनी विद्यार्थ्यांचा वेळ फुकट घालवू नये: सिब्बल\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nभगतसिंग यांना देशभरातून आदरांजली...\n२०१४नंतर जगात भारताचा मान वाढला: पंतप्रधान मोदी...\nदहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर जवानांचे सेलिब्रेशन...\nजम्मू-काश्मीर: १२ तासांत तीन हल्ले, ३ अतिरेकी ठार...\n...म्हणून मुली घर सोडून बॉयफ्रेंडसोबत पळून जातात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/indian-submarine", "date_download": "2020-01-20T13:01:27Z", "digest": "sha1:TNFAEARJ4ZXUN56VCHJEHCVG2R3MD6RK", "length": 14569, "nlines": 262, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "indian submarine: Latest indian submarine News & Updates,indian submarine Photos & Images, indian submarine Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nसाईबाबांचा जन्म शिर्डीचा की पाथरीचा, वादावर अखेर प...\nचव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसे��ा, राष्ट्रवाद...\nआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वॉर्ड ठरला ...\nमुंबई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी...\n; पोलिसांची तयारी नाही...\nजम्मूः पुलवामात CRPF कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nअलाहाबादचं नाव प्रयागराज केलं; सुप्रीम कोर...\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत: मोदी\nजेव्हा अमित शहा जे. पी. नड्डांसाठी खुर्ची ...\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्ष...\nअमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; २ ठार, १५ जखमी\n'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांप...\nभारताच्या 'पाम'नीतीमुळं मलेशिया 'जॅम', पंत...\nजनतेचा कौल उलथवण्याचा प्रयत्न\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी...\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यां...\nनफावसुली; 'सेन्सेक्स-निफ्टी'च्या रेकॉर्ड घ...\nविमानतळांवरील स्टोअरमध्ये मद्याची एकच बाटल...\nICC ODI Rankings: कोहलीचे अव्वल स्थान कायम; राहुलच...\nराहुलच यष्टीरक्षक; विराटचा पंतला इशारा\nपुन्हा दिसला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; व्हाय...\nजेव्हा गडकरी चौकार, षटकार मारतात; पाहा व्ह...\nआत्महत्या करण्यास निघालो होतो; क्रिकेटपटूच...\nरोहित-विराटने गाजवले; बेंगळुरूमध्ये झाले ह...\nमोदींचं ट्वीट कॉपी करून फसली उर्वशी रौतेला\nघटस्फोटानंतर पत्नीच्या प्रेमात पडला स्टार\nअख्तरांनी दिले शबानांच्या तब्येतीचे अपडेट\n'शुभ मंगल ज्यादा सावधान' ट्रेलर पाहिलात का...\n'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक आला समोर\nशबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले......\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\n..तर क्लासचे वीज-पाणी तोडू\nदिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धांमध्ये ‘झे...\nIIM CAT 2019 Result जाहीर; इथे पाहा निकाल\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nसासरच्या घरी घेत नाहीत\nलग्न, मुली व मुलींच्या आया\nप्रियकर-प्रेयसीचा असाही 'लाँग ड्राइव्ह'\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुले..\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसा..\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू ..\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थ..\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान..\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अ..\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, ..\nपाणबुडीसंदर्भातला पाकचा दावा खोटा: नौदल\nपाकिस्तानच्या नौदलाने दावा केला की एका भारतीय पाणबुडीने त्यांच्या जलक्षेत्रात घुसखोरी करण्याच्या प्रयत्न केला. हा प्रयत्न पाकिस्तानने म्हणे हाणून पाडला. या दाव्यासोबत पाकने मीडियाला एक फुटेजही दिलं. हा दावा आणि फुटेजही फुसका बार आहे. दरम्यान, भारताची पाणबुडी पाकिस्तानच्या जलक्षेत्रात शिरल्याचा पाकिस्तानचा दावा भारतीय नौदलाने खोडून काढला आहे.\nजनतेनं नाकारले तेच अफवा पसरवताहेत; मोदींचा टोला\nसाईंचा जन्म शिर्डी की पाथरीचा, वादावर पडदा\nजम्मूः पुलवामात CRPF कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nAUS ओपन: फेडररची विजयाची विक्रमी परंपरा कायम\nशेअर बाजार गडगडण्याची 'ही' आहेत कारणे\nटाटाच्या तीन कार २२ जानेवारीला होणार लाँच\nनड्डा हाकणार भाजपचा गाडा; शहांनी दिली सूत्रे\nघटस्फोटानंतर पत्नीच्या प्रेमात पडला स्टार\n'प्रयागराज'ला आव्हान, योगी सरकारला नोटीस\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nभविष्य २० डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%82%2520%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%82&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8&search_api_views_fulltext=%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%82%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2020-01-20T12:08:44Z", "digest": "sha1:BOWS2DUWAWKFY5X2QTPALT2JOMJ3RNFW", "length": 12710, "nlines": 302, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\n(-) Remove उत्पन्न filter उत्पन्न\n(-) Remove चंद्राबाबू नायडू filter चंद्राबाबू नायडू\n(-) Remove राजस्थान filter राजस्थान\nआंध्र प्रदेश (2) Apply आंध्र प्रदेश filter\nझारखंड (2) Apply झारखंड filter\nमनमोहनसिंग (2) Apply मनमोहनसिंग filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (2) Apply राजकारण filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nअनुसूचित जाती-जमाती (1) Apply अनुसूचित जाती-जमाती filter\nअरुण जेटली (1) Apply अरुण जेटली filter\nअर्थसंकल्प (1) Apply अर्थसंकल्प filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nआम आदमी पक्ष (1) Apply आम आदमी पक्ष filter\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nउच्च न्यायालय (1) Apply उच्च न्यायालय filter\nउत्तर प्रदेश (1) Apply उत्तर प्रदेश filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nऍट्रॉसिटी (1) Apply ऍट्रॉसिटी filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nकाश्‍मीर (1) Apply काश्‍मीर filter\nआरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार)\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....\n'विशेष राज्यां'चा तिढा (डॉ. संतोष दास्ताने)\nआंध्र प्रदेशाच्या निमित्तानं राज्यांना विशेष दर्जा देण्याबाबतचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विकासासाठी जास्तीचा भरपूर निधी केंद्राकडून मिळतो म्हणून \"विशेष राज्या'च्या दर्जाची मागणी केली जाते. मात्र, \"विशेष राज्य' हा दर्जाच आता रद्द करण्यात यावा, अशी शिफारस चौदाव्या वित्त आयोगानं केलेली आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/rishi-kapoor-thrashes-chamchas-who-missed-vinod-khannas-funeral-and-attended-pcs-bash-saamana-news-samana/", "date_download": "2020-01-20T12:14:36Z", "digest": "sha1:WA67NFHNCVOXWO76UKVZVE7HQJMLPWIO", "length": 16730, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "मनाची तयारी केलीय, मलाही कुणी खांदा देणार नाही!, नव्या हीरोंवर ऋषी कपूर भडकले | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराम शिंदेंनी ‘डिवचलं’, रोहित पवारांनी ‘खिजवलं’, नगरचं राजकारण फॉर्मात\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\nईदगाह मैदानावरील सभेला ‘हिंदू राष्ट्र’चा विरोध\nवडवणीत ऊसाच्या फडावर शिवसेनेने राबविला ‘भगवा सप्ताह’\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n निर्भयाच्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nजे. पी. नड्डा शहांची जागा घेणार, भाजपच्या 11 व्या अध्यक्षपदी बिनविरोध…\nतुमच्यात धमक असती तर तुम्ही उद्योगपती असतात; नितीन गडकरींनी सनदी अधिकाऱ्यांना…\nकॅमेऱ्याला मादी समजला नर ड्रॅगन…नंतर काय झाले…वाचा सविस्तर\nप्रिन्स हॅरीने पत्नीसह सोडले राजघराणे;‘रॉयल हायनेस’ उपाधीही ठोकरली\nयेमेनमध्ये मशिदीवर क्षेपणास्त्र हल्ला, 83 जवान ठार\nइसिसच्या 250 किलो वजनाच्या दहशतवाद्याला अटक, उचलण्यासाठी बोलावली क्रेन\nआम्ही आता शांत बसणार नाही; इमरान खान यांची पुन्हा दर्पोक्ती\nआयसीसी क्रमवारीत रोहित-विराट सुस्साट; बुमराह, जाडेजाचीही आगेकुच\nविराट-रोहित जोडीचा ‘रन’धमाका, टीम इंडियाकडून ‘कांगारू मर्दन’\nइथिओपियाच्या हरिसाने रचला इतिहास, मुंबई मॅरेथॉन जिंकताना नोंदवली विक्रमी वेळ\nसुधा सिंगची जेतेपदाची हॅटट्रिक हिंदुस्थानी गटात केला पराक्रम\nहाफ मॅरेथॉनमध्ये नाशिक कनेक्शन, आरती पाटील, मोनिका आथरे अव्वल तीनमध्ये\nसामना अग्रलेख – माणुसकीला काळिमा\nठसा – डॉ. शशिकांत बऱ्हाहाणपूरकर\nदिल्ली डायरी – जगनमोहन रेड्डी यांचा ‘तीनतिघाडा’\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\n‘तान्हाजी’ पाहण्यासाठी तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख चित्रपटगृहात, अजय देवगण भावूक\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nअमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेच्या ‘झुंड’चं पोस्टर पाहिलंत का\nपाहा सई मांजरेकरचा मराठमोळा लूक\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nPhoto – थंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे ‘हे’ आहेत धोके\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\nशेतकऱ्यांपुढील नवे आव्हान – हवामान बदलाचे संकट\nटिवल्या-बावल्या – आनंदाचा ठेवा हरपला\nमनाची तयारी केलीय, मलाही कुणी खांदा देणार नाही, नव्या हीरोंवर ऋषी कपूर भडकले\nसोशल मीडियावर ‘खुल्लम खुल्ला’ बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी विनोद खन्ना यांच्या अंत्यदर्शनाकडे पाठ फिरवणाऱ्या नव्या पिढीतील हीरोंचा खरपूस समाचार घेतला आहे. ही खूप लाजिरवाणी बाब असून मीही मनाची तयार केलीय की मला कुणी खांदा द्यायला येणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत ऋषी कपूर यांनी संताप व्यक्त केला.\nविनोद खन्ना यांच्या पार्थिवावर गुरुवारी वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्का��� झाले. यावेळी जुन्या पिढीतील कलाकार आणि विनोद खन्ना यांचे सहकलाकार उपस्थित होते. मात्र आजच्या काळातील अभिनेते आले नाहीत. त्यावरून ऋषी कपूर चिडले. त्यांनी ट्विटरवर भावना व्यक्त केल्या. स्वत:ला स्टार म्हणवून घेणाऱ्यांचा खूप राग आलाय, असे ट्विट त्यांनी केले. आपल्या अंत्यसंस्कारालाही कुणी येणार नाही, याबाबत मनाची तयारी झाल्याचा सणसणीत टोला हाणला. गुरुवारी बिग बी अमिताभ बच्चन, गुलजार, कबीर बेदी, रणजित, रणधीर कपूर, ऋषी कपूर, चंकी पांडे, उदीत यांच्यासह अभिषेक बच्चन, दीया मिर्झा, रणदीप हुडा अशी मोजकी नवीन कलावंत मंडळी विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप द्यायला हजर होती.\n बिग बी झाले भावुक\nत्याचे हसणे, त्याचे राहणे, त्याचे चालणे….. सारेच ऐटबाज. गर्दीत तो स्वतःची छाप सोडायचा. त्याला कुणीही डिस्टर्ब करू शकत नव्हते. त्याच्यासारखे दुसरे कुणीच असूच शकत नाही, अशा शब्दांत बिग बी अमिताभ बच्चन यांनी विनोद खन्ना यांच्या आठवणी जागवल्या. अमिताभ यांनी विनोद खन्नावर आज खास ब्लॉग लिहिला. सुनील दत्त यांच्या ऑफिसात १९६९ साली झालेल्या पहिल्या भेटीचा प्रसंग अमिताभ यांनी लिहिला. ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा भेटलो तेव्हा एक देखणा चेहरा माझ्याकडे बघून स्मितहास्य करीत होता, असे अमिताभनी लिहिलेय. त्यासोबत ४८ वर्षांच्या मैत्रीत मेकअप रूममध्ये घा\nलवलेला वेळ, एकत्र लंच, एकत्र ड्रिंक, जुहूच्या समुद्रावर मध्यरात्री भटकणे अशा अनेक आठवणींचा जागर अमिताभनी ब्लॉगवर केला.\n‘तान्हाजी’ पाहण्यासाठी तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख चित्रपटगृहात, अजय देवगण भावूक\nआयसीसी क्रमवारीत रोहित-विराट सुस्साट; बुमराह, जाडेजाचीही आगेकुच\nराम शिंदेंनी ‘डिवचलं’, रोहित पवारांनी ‘खिजवलं’, नगरचं राजकारण फॉर्मात\nमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर शिर्डीवासीयांचा बंद मागे\nरायगड जिल्ह्याचा 247.53 कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबविणार\n‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा – सैफ अली खान\nहिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने\nरस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनिअर, अस्खलित इंग्रजी ऐकून पोलीस चक्रावले\n निर्भयाच्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nजे. पी. नड्डा शहांची जागा घेणार, भाजपच्या 11 व्या अध्यक्षपदी बिनविरोध...\nतुमच्यात धमक असती तर तुम्ही उद्योगपती असतात; नितीन गडकरींनी सनदी अधिकाऱ्यांना...\n#JammuKashmir सैन्याकडून हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nईदगाह मैदानावरील सभेला ‘हिंदू राष्ट्र’चा विरोध\nदेशातील 63 अब्जाधीश चालवू शकतात हिंदुस्थानची अर्थव्यवस्था\nआम्ही हिंदुस्थानापुढे खूपच लहान आहोत, मलेशियाच्या पंतप्रधानांची कबुली\nया बातम्या अवश्य वाचा\n‘तान्हाजी’ पाहण्यासाठी तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख चित्रपटगृहात, अजय देवगण भावूक\nआयसीसी क्रमवारीत रोहित-विराट सुस्साट; बुमराह, जाडेजाचीही आगेकुच\nराम शिंदेंनी ‘डिवचलं’, रोहित पवारांनी ‘खिजवलं’, नगरचं राजकारण फॉर्मात\nमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर शिर्डीवासीयांचा बंद मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.vinvestindia.com/category/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80/", "date_download": "2020-01-20T12:43:32Z", "digest": "sha1:NGHRHI5YERNUGR4LRJ3RWPBYAA6FV3QK", "length": 4777, "nlines": 127, "source_domain": "www.vinvestindia.com", "title": "क्रिप्टोकरन्सी |", "raw_content": "\nफेड अधिकृत म्हणतात, डिजिटल सेंट्रल बँक ऑफ चलन “अपरिहार्य” आहे\nफिलाडेल्फिया फेडरल रिझर्व्ह बँक अध्यक्ष पॅट्रिक हार्केर (Philadelphia Federal Reserve bank president Patrick Harker)तो अमेरिकन फेडरल रिझर्व्ह समावेश केंद्रीय बँका(...\nपेपल(Paypal) तूळ असोसिएशन दूर राहा शकते\nसंस्थापक तूळ असोसिएशन सदस्य( Libra Association members) एक बाहेर आणण्यासाठी च्या कडा वर असू शकते. आर्थिक टाइम्स (Financial Times)गुरुवारी नोंदवले...\nयुक्रेन(Ukrain) सरकारने डिजिटल चलन ठरवणे तयार\nयुक्रेन(Ukraine’s) च्या स्थानिक मीडिया आउटलेट लिगमेडिया अहवाल मते,युक्रेन(Ukraine) सरकार डिजिटल चलन कायदेशीर करण्याची तयारी आहे. हलवा, तो स्थान घेते तेव्हा,...\n‘जागतिक प्रथम’ व्यवहार मध्ये आयकेइए(IKEA) स्मार्ट करार आणि परवाना ई-मनी वापरणे.\nआयकेइए आइसलँड( IKEA Iceland) भाग एक व्यावसायिक व्यवहार स्मार्ट करार वापरून, इथेरियम (ethereum) घेतली आणि स्थानिक किरकोळ विक्रेता, नॉर्डिक स्टोअर(Nordic...\nआर्थिक धमकी म्हणून तूळ विरुद्ध अमेरिकन बँकिंग(American Banking)दिग्गज ध्वनी बंद\nम्हणून आर्थिक स्थापना तूळ(Libra) त्याचा प्रतिकार बद्दल पुरेशी बोलका नाही तर त्यांची नाराजी मध्यवर्ती बँक(central bank)अधिकृत तक्रार नोंद करण्यात आली....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/inspirational-stories/this-is-the-only-way-to-achieve-success/articleshow/71059612.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-01-20T12:08:59Z", "digest": "sha1:AJ4NU3AQKK6OMDZ4LGFO5XLUWJLFMLIC", "length": 14206, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "inspirational stories News: यश मिळवण्याचा 'हा' आहे एकमात्र पर्याय - this is the only way to achieve success | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nयश मिळवण्याचा 'हा' आहे एकमात्र पर्याय\nमहात्मा बुद्ध यांच्या सर्वात महत्त्वपूर्ण उपदेशांचं अर्थ आपलं भाग्य आपणचं घडवू शकतो. आपल्या सर्वांना आपला मार्ग स्वतःच निवडायचा आहे, व तुम्ही निवडलेल्या मार्गावर तुम्हाला स्वतःलाच चालावं लागतं. कोणी कोणाचं भाग्य ठरवू शकत नाही.\nयश मिळवण्याचा 'हा' आहे एकमात्र पर्याय\nमहात्मा बुद्ध यांच्या सर्वात महत्त्वपूर्ण उपदेशांचा अर्थ 'आपलं भाग्य आपणचं घडवू शकतो' असा होतो. आपल्या सर्वांना आपला मार्ग स्वतःच निवडायचा आहे, व तुम्ही निवडलेल्या मार्गावर तुम्हाला स्वतःलाच चालावं लागतं. कोणी कोणाचं भाग्य ठरवू शकत नाही. द सिक्रेट लाइफ ऑफ वॉटरमध्ये मॅसे ईमोटो यांनी लिहलं आहे. जर उदास, कमजोर आणि निराश किंवा संशयी वृत्तीनं तुम्ही ग्रासले आहात तर स्वतःला अधिक वेळ द्या, भविष्यात तुम्ही कुठे आहात. कोण आहात आणि का आहात या प्रश्नांची उत्तरे शोधा. तुम्ही स्वतःला सापडाल, एखाद्या कमळाच्या फुलाप्रमाणे. चिखलात उगवून सुद्धा सौंदर्याचा उत्तम नमुना असलेल्या कमळाला प्रमाणे तुम्ही स्वतःला सापडाल.\nतुमचा मार्गदर्शक तुम्हालाचं व्हाव लागणार आहे. चांदीच्या कणांनी मानवाचं आयुष्याचा मार्ग बनला आहे. प्रत्येक रस्ता, प्रत्येक वस्तीत आपल्या पावलांवर चांदीचे कण पहुडलेले आहेत. ते चांदीचे कण गोळा करण्याची आणि आत्मसात करण्याची, आयुष्यात त्याचा सदुपयोग करून आपल्या जीवनात असलेला अंधकार दूर करण्याचा आणि त्याचा प्रकाशानं दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश घेऊन जा. शांत आणि स्थिर स्वभाव असल्यास अधिक चांगलं काम करतो. प्रत्येकवेळी घाईगडबडीत घेतलेले निर्णय योग्य ठरत नाहीत. यावेळी\nसमस्या कोणतीही असो, आपण त्या समस्येला कसं सामोरे जातं हे महत्त्वाचं ठरतं. आपल्या मते हे जग विस्कटलेले आहे, पण बाहेर सगळं सुरळीत सुरू असते. मानव जसी अपेक्षा करतो तसंच तो वागतो. अपेक्षाच्या गरजेनुसारचं निवड ठरते. निवड ठरल्���ानंतर विचार, कार्यहे त्या दिशेनं बदलतात आणि मानवं त्यानुसारचं वागतो.\nअपेक्षा करणं हे सहाजिकचं आहे. आपण निराशाच्या गर्तेत असतो तेव्हा आपलं जीवन अंधारमय वाटू लागतं. तेव्हा अपेक्षा ही अशी एकच गोष्ट आहे ज्यामुळं आयुष्यात थोडं प्रकाशमय वाटू लागतं. अपेक्षा ठेवण्यात एक प्रवाह आहे, लक्ष्य आहे. अपेक्षा धरणं कधीचं सोडू नका.\nअपेक्षाचा एकच पक्ष आहे सकारात्मक दृष्टिकोन. कोणतीही घटना घडली असेल किंवा घडणार असेल तर त्याकडे सकारात्मकपणे पाहणे गरजेचं आहे. पण असं कधीच घडत नाही. कोणचं असा दृष्टिकोन ठेवत नाही. मात्र, हे सगळेचं करू शकत नाही व कोणीचं असा दृष्टिकोन ठेवू शकत नाही.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nप्रेरक कथा:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nउंदरानं हिरा गिळला आणि दिला महत्त्वचा धडा\nया देशात नाताळ ते नवीन वर्षापर्यंत दान-धर्म करण्याची प्रथा\nसकारात्म विचार कराल तर यशस्वी व्हाल\nकेवळ नावाने नव्हे तर कर्मानं हिंदू असणं समाजाला नवी दिशा देईल\nप्रत्येक क्षण जगण्यात आहे खरा आनंद\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\n२० जानेवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, २० जानेवारी २०२०\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. १९ जानेवारी ते २५ जानेवारी २०२..\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nयश मिळवण्याचा 'हा' आहे एकमात्र पर्याय...\nपश्चात्ताप हेच तुमच्या चुकीचं प्रायश्चित्त आहे...\nपर्युषण २०१९: क्षमाशीलतेमुळे मिळते समाधान...\nत्यागातून सुरू होतो भक्तीचा मार्ग...\nअवलंब‌ित्व करतं आत्मविश्वास कमी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/geetramayan-akashwani/playsong/131/Ya-Ithe-Laxmana-Bandh-Kuti.php", "date_download": "2020-01-20T11:47:16Z", "digest": "sha1:SS3MACYNRFO3EC7WB2JUJERGAKUOCNKX", "length": 11608, "nlines": 166, "source_domain": "www.gadima.com", "title": "Ya Ithe Laxmana Bandh Kuti -: या इथे लक्ष्मणा,बांध कुटी : GeetRamayan (Akashwani) : गीतरामायण (आकाशवाणी)", "raw_content": "\nएकवार पंखावरुनी फिरो तुझा हात,\nशेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात.\nगीतरामायण (आकाशवाणी,संगीत:सुधीर फडके | Geetramayan (Akashwani)\nआपल्या सगळ्यांचे लाडके गीतरामायण ६० व्या वर्षात (हीरकमहोत्सवी) पदार्पण करीत आहे,महाकवी ग.दि.माडगूळकर व संगीतसुर्य सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या गीतरामायणाची वाटचाल १ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी पासून सुरु झाली.\nआज साठ वर्षे झाली तरीही रेडिओ, ग्रामोफोन, वृत्तपत्रे, कॅसेट, टेलिव्हीजन, संगणक, सीडी, इंटरनेट,फेसबुक,मोबाईल अ‍ॅप या सर्वच माध्यमातून यशस्वीपणे प्रवास करणारा हा एकमेव कलाविष्कार असावा\nगदिमा व बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या निर्मितीत ज्या महान कलाकारांचा वाटा आहे त्यांचा उल्लेख करणे आज अपरिहार्य आहे,संयोजक सिताकांत लाड,गायक-गायिका माणिक वर्मा,लता मंगेशकर,ललिता फडके,मालती पांडे,वसंतराव देशपांडे,गजाननराव वाटवे,राम फाटक,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर,सुमन माटे,जानकी अय्यर,संगीत संयोजक प्रभाकर जोग व सौ.जोग,वादक अप्पा इनामदार,अण्णा जोशी,केशवराव बडगे व अनेक दिग्गज कलाकारांच्या अथक प्रयत्नातच गीतरामायणाचे यश सामावले आहे.\nया इथे लक्ष्मणा,बांध कुटी\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nया इथें, लक्ष्मणा, बांध कुटी\nचित्रकूट हा, हेंच तपोवन\nयेथ नांदती साधक, मुनिजन\nसखे जानकी, करि अवलोकन\nही निसर्गशोभा भुलवि दिठी\nपलाश फुलले, बिल्व वांकले\nदिसति न यांना मानव शिवले\nना सैल लतांची कुठें मिठी\nकिती फुलांचे रंग गणावे \nकुणा सुगंधा काय म्हणावें \nमूक रम्यता सहज दुणावें\nकुठें काढिती कोकिल सुस्वर\nनिळा सूर तो चढवि मयूर\nरत्‍नें तोलित निज पंखांवर\nसंमिश्र नाद तो उंच वटीं\nमध त्यांच्यांतिल खालीं निथळे\nवन संजीवक अमृत सगळें\nठेविती मक्षिका भरुन घटीं\nहां सौमित्रे, सुसज्ज, सावध,\nदिसली, लपली क्षणांत पारध\nसिद्ध असूं दे सदैव आयुध\nया वनीं श्वापदां नाहिं तुटी\nतुझिया माझ्या भक्ष्य सायकां,\nउभय लाभले वनांत एका\nपोंचलों येथ ती शुभचि घटी\nजमव सत्वरी काष्ठें कणखर\nउटज या स्थळीं उभवूं सुंदर\nरेखुं या चित्र ये गगनपटीं\nगदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'\nबोलले इतुके मज श्रीराम\nमात न तूं वैरिणी\nआश्रया गुहेकडे जानकीस पाठवा\nपराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा\nतात गेले ,माय गेली,भरत आता पोरका\nकोण तू कुठला राजकुमार \nसूड घे त्याचा लंकापति\nमज आणुन द्या तो हरिण अयोध्यानाथा\nयाचका, थांबु नको दारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/17057?page=2", "date_download": "2020-01-20T13:21:39Z", "digest": "sha1:IVOFZW6M2Q4V5IU2IS653AE3JXRFCJ72", "length": 53146, "nlines": 297, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फोटोग्राफी : कॅमेरा खरेदी | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /फोटोग्राफी : कॅमेरा खरेदी\nफोटोग्राफी : कॅमेरा खरेदी\nअग मी दोन आठवड्यांनी स्कीइंगला जाणार आहे. मला कॅमेरा घ्यायचाय. चलशील का माझ्या बरोबर\n२ महिन्यापूर्वीच जपान मध्ये आलेला माझा एक ऑफिसमधला एक सहकारी विचारात होता.\nकॅमेऱ्याच्या दुकानात जायच म्हटल्यावर मी एका पायावर तय्यार. तरी त्याला एकदा विचारलं कसला कॅमेरा घ्यायचा विचार करतोयस. माझ्या अपेक्षेप्रमाणे तो डीजीकॅम घेईल असे वाटले मला होते.\nआता एसेलारच घेईन म्हणतो.एसेलारने कसले छान फोटो येतात. बाकी कॅमेऱ्याना काही मजा नाही.\nआतापर्यंत कुठलाच कॅमेरा कधीही न वापरता त्याच अगदी ठाम मत होत. मी त्याला पॉईंट एन्ड शूट किंवा डीजीकॅम कडे वळवायचा केविलवाणा प्रयत्न फुकटच गेला.\nदुसऱ्या दिवशी आम्ही लंच टाईममध्ये बिक कॅमेरा म्हणून एका मोठ्या दुकाना जाऊन कॅननचा डिजीटल एस एल आर घेऊन आलो.\nत्याच्या पुढच्या आठवड्यात एक दिवस ऑफिस मध्ये जरा कॅमेरा शिकवणी पण करून झाली. नंतर तो स्कीइंगला जाऊन वैगेरे आला.\nपरत ऑफिसला आल्यावर त्याला फोटोबद्दल विचारलं तर अगदी वैतागलेला.\nअग कसल काय सगळे फोटो नुसते गडद आलेत. आणि माझा एकपण फोटो नाहीये त्यात.\nअरे मग काढायला द्यायच ना कोणालातरी म्हणजे तुझा फोटो पण आला असता. इति मी\nहो ना पण तो नवीन कॅमेरा कोणालाच धड माहीत नाही कसा वापरायचा तो, मग नाहीच काढले फोटो. परत तो गळ्यात अडकवून मला स्कीइंग पण करता येईना. शेवटी ठेवूनच दिला बेगेत.\nमाझ्या अगदी मनात येऊन सुद्धा आधीच वैतागलेल्या त्याला \"तरी मी तुला सांगत होत���...\" प्रकारचा डायलॉग मारून अजून त्रस्त केला नाही. फार जवळचा मित्र असता तर अशी संधी अजिबात सोडली नसती हे हि खरं.\nयाच मित्राने आणखी तीन चार वेळा तो कॅमेरा कुठे कुठे घेऊन जायचा प्रयत्न केला. याच्या आवडी भन्नाट होत्या ट्रेकिंग, कयाकिंग, हायकिंग वैगेरे. प्रत्येक ठिकाणी त्याला तो कॅमेरा म्हणजे गळ्यात लोढणच वाटल. शेवटी त्याने एक छोटासा डीजीकॅम घेतला जो आता त्याच्या स्पोर्ट्स मध्ये त्याला साथ देतो.\nपण हे बऱ्याच वेळा घडत कि नाही आपल्याला कुठेतरी नवीन ठिकाणी जायचं असतं आणि अगदी शेवटच्या क्षणी आपण कॅमेरा खरेदी करतो. मग कॅमेरा वापरायचा माहीत नसला तर मनस्ताप होतो, नवीन ठिकाणाचे धड फोटोही येत नाहीत आणि वर स्कीइंग वैगेरे सारख्या गोष्टीमध्ये तर त्याची अडचणच होते.\nकपडे विकत घेताना पण आपण बघतो ना आपल्याला काय शोभेल काय वापरता येईल मग कॅमेरा खरेदी करताना सुद्धा या गोष्टी बघायला नको का आता माझ्या सांगण्याचा उद्देश एस एल आर कॅमेरा घेऊ नये असा नाहीये. तर आपल्याला वापरता येईल असा सुयोग्य कॅमेरा घ्यावा असा आहे.\nम्हणजे या माझ्या मित्रासारख जर तुम्हाला कुठे नवीन ठिकाणी नवीन गोष्ट स्पोर्ट्स इ. करायला जायचं असेल तर तेव्हा नवीन एस एल आर कॅमेरा घेऊन जाऊन निराशाच पदरी येणार. त्यापेक्षा मग डीजीकॅम घेतलेला केव्हाही चांगला.\nतुमची मुळात जर फोटोग्राफीची आवड नसेल तर एक कॅमेरा त्याच्या लेन्स, आणि अजून जे काय साहित्य लागत ते सगळ घेऊन प्रवास करणे हायकिंग करणे हा एक त्रास होऊन बसतो.\nम्हणून कॅमेरा घ्यायचा ठरवताय मग जरा या बाबींकडे लक्ष द्या\nतुमच्या कडे कॅमेरा कधीच नव्हता आणि आता पहिल्यांदाच घ्यायचाय\nमग साधा फिल्मचा पॉईंट एन्ड शूट कॅमेरा सुद्धा चालेल. कोणत्याही घरगुती प्रसंगाचे ट्रीपचे फोटो नीट काढता येतात वापरायला सोपा एकदम. फिल्म असल्याने फोटो काढून झाले कि फिल्म डेव्हेलेप्मेंटला स्टुडीयोमध्ये दिली कि काम झालं.\nतुम्हाला कॉम्प्युटर वापरता येत नसला तर फिल्मवाला कॅमेरा उत्तमच.फक्त फिल्मवाला कॅमेरामध्ये काढलेले फोटो डेव्हेलप झाल्याशिवाय कसे आलेत ते कळत नाही.\nडीजीकॅम सुद्धा पॉईंट एन्ड शूट भागातच येतो. पण डीजीकॅम घेतलात तर तुमच्याकडे कॉम्प्युटर असणे आणि तो नीट वापरता येणे जरुरीचे आहे. डीजीकॅम मध्ये काढलेले फोटो मागेच डीजीकॅमच्या स्क्रीन वर बघता येत��त हा सगळ्यात महत्वाचा फायदा. नवीन डीजीकॅममध्ये बरयाच सोई पण असतात. म्हणजे टच स्क्रीन, ओटो फोकस,ऑतो फ्लाश इ. बरेच काही.\nCanon Cybershot,Sony ixy, Nikon Coolpix, Casio यातले नवीन मॉडेल बघुन घेता येईल. घेताना जरा मेमरी कार्डकडे लक्ष द्या. सोनी साठी स्पेशल कार्ड लागतात ते महाग असतात. बटरीकडे लक्ष द्या, काही काही मध्ये आपले पेन्सिल सेल पण चालतात. त्याना वेगळा चार्जर लागत नाही.\nअजून वरच्या ऑप्शन मध्ये एस एल आर लाईक कॅमेरा पण येतो. हा एस एल आर सारखा दिसतो. पण याच्या लेन्स बदलता येन नाहीत. हलका असतो. तरीही याची रेंज बरीच असते म्हणजे जवळचे लांबचे असे फोटो काढता येतात (10X zoom, 18x zoom etc). हे कॅमेरे जरा महाग असतात.\nतुमच्या कडे पॉईंट एन्ड शूट कॅमेरा आहेच पण एक एस एल आर पण घ्यायचाय, असाच केव्हातरी वापरायला.\nनक्की घ्याच कारण हौसेला मोल नसत. एस एल आर कि डिजीटल एस एल आर हे सर्वस्वी तुमच्या कॉम्प्युटर वापरता येण्यावर,आणि बजेटवर अवलंबून आहे. कॅनन कि निकॉन हा वादहि व्यर्थ आहे. दोन्ही मध्ये चांगले कॅमेरे आहेत आणि लेन्स पण आहेत तुम्ही शक्यतो कंझ्युमर सिरीज# मधले कॅमेरे बघा. हे सगळ्यात स्वस्त रेंज मध्ये उपलब्ध असतात. कंझ्युमर सिरीजमध्ये कॅमेऱ्याबरोबर एक लेन्सहि किट मध्ये असते त्यामुळे खरेदी सोपी आणि स्वस्त पडते.\nसाधारण कॅनन नवीन मॉडेल अशी आहेत canon EOS 350D /EOS Rebel(अमेरिकन मॉडेल )/EOS Kiss(जपान मॉडेल), EOS 300X, EOS 1000D\nतुमची मुळ आवड फोटोग्राफी नाही पण कॅमेरा तुमच्या छंदामध्ये उपयोगी आहे\nट्रेकिंग, कयाकिंग, हायकिंग अस काही छंद असेल तर डीजीकॅम बेस्ट आहे. तो इतका लहान असतो ती बाळगण्याचा त्रास होत नाही.\nपण जर झूम वैगेरे हवे असेल तर वर सांगितलेल्या प्रमाणे एस एल आर लाईक कॅमेरा घेता येईल. हलका असल्याने नेणे खूप त्रासाचे नाहीये, आणी लेन्सचा पसारा पण न्यायला लागत नाही.\nतुम्हाला फोटोग्राफीची खूप हौस आहे आणि फोटोग्राफी शिकायची आहे. सध्याचा पॉईंट एन्ड शूट ने क्रिएटिव्ह फोटोग्राफी करता येत नाहीये.\nतुमच्याकडे जर आधीच एक एस एल आर असेल तर तुम्हाला सुरुवातीला काहीही घ्यायची गरज नाही.\nनसेल तर मात्र आधी बजेट ठरवा. जर ते खूप कमी असेल तर फिल्म एस एल आर घेणे उत्तम. काही जुने मॉंडेलचे पूर्ण मेकॅनिकल कॅमेरे खुप स्वस्त मिळू शकतात. यात सगळे कंट्रोल तुम्हालाच ठरवायला लागतात यामुळे सुरुवातीला चांगले फोटो येणे जड जाते. फोटोग्राफीची खरच आवड आ��ि लाईट, शटरस्पीड याबद्दल खूप काही शिकावं लागत पण जे शिकाल ते अगदी पक्क होऊन जाईल.\nमी जवळपास अकरा वर्षापुर्वी याच वळणावर होते. मला तस यात काही सांगणार कोणीच नव्हत. पण मी ठरवल होत कि नोकरी लागल्यावर जेव्हा एका महिन्याच्या पगारात कॅमेरा बसेल एवढा पगार होईल तेव्हा एस एल आर घ्यायचाच. आयटी भाग्यामुळे तो योग लगेचच आला. पण त्यावेळी इंटरनेटवर शोधणे वगेरे काहीच धड माहित नव्हते. मी आणि चुलत दादा दोघ मिळून बॉम्बेसेंट्रललं गेलो पैसे घेऊन. एका दुकानात जाऊन त्याने जे दोन चार कॅमेरे दाखवले त्यातला एक घेऊन आलो. तो कॅननचा होता. मी बहुतेक इतक्या मठ्ठपणे कॅमेरा घेतला कि त्या दुकानदाराला मी अगदी लक्षात राहिले. १०वर्षानी माझा लहान भाऊ त्याच दुकाना गेल्यावर नावावरून त्याने ओळखले आणि भावाला विचारले होते कि तुमच्या बहिणीने इथूनच घेतला होता न कॅमेरा\nमी घेतलेला ऑटो आणि मन्युअल दोन्ही मोड वाला होता. आता जवळपास सगळे एस एल आर कॅमेरे असेच असतात. यामुळे अगदी काही येत नसेल तरी ऑटो मोड मध्ये फोटो काढता येतात. पण असा केला तर खरतर यात आणि पॉईंट एन्ड शूट मध्ये मग फार फरक रहातच नाही.\nफिल्म कॅमेऱ्याचा एक तोटा असा कि फिल्म डेव्हलपमेंटचा खर्च, आणि ठेवायची जागा. मी फिरायला गेल्यावर इतके फोटो काढायचे कि प्रत्येक ट्रीपवरून आल कि ५/६ रोल असायचेच. ते घरात ठेवायला जागा पण होईना.\nसहसा या वेळी जो कॅमेरा घेतला जातो तोच ब्रांड नंतरहि वापरण चालू राहत. कारण त्या अनुषंगाने आपण इतर लेन्स इ. हळूहळू खरेदी करतोच. त्यामुळे तुमचा काही चोइस असा असेलच तर त्या कंपनीचा घ्या. पण जर पुढे तुम्हाला काही स्पेशालिटी करावीशी वाटली तर ब्रांड बदलताही येतो त्यामुळे खूप काळजी करून नका.\nबजेट जास्त असेल तर डिजीटल एस एल आर घेता येईल\nअसे बरेच ऑप्शन आहेत आणि दरवर्षी नवीन येत असतात.\nडिजीटल एस एल आर घेताना लक्षात ठेवायची एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फोटो काढलेत कि ते कॉम्प्युटरवर डाउनलोड करावे लागतात. त्यानंतर ते प्रोसेस म्हणजे raw format मधून jpg मध्ये convert करावे लागतात.\nहे त्रासदायक वाटत असेल तर फोटो काढतानाच jpg काढण्याचा एक ऑप्शन असतो कॅमेऱ्या मध्ये तो चालू करून ठेवावा.\nतुमच्या कडे एक एस एल आर कॅमेरा आहेच पण आता अपग्रेड करायचाय\nइथे मात्र तुम्हाला बराच विचार करावा लागेल. सगळ्यात महत्वाच म्हणजे तुम्हाला ��पग्रेड का करायचंय\nम्हणजे \"माझ्या मित्राकडे हा नवीन कॅमेरा आहे त्याने मस्त येतात त्याचे फोटो. माझ्या कॅमेऱ्याने येत नाहीत म्हणून मला त्याच्याकडे असलेलाच कॅमेरा घ्यायचा आहे\" अस काहीस वाटत असेल तर ते म्हणजे नाचता येईना... अस आहे.\nजर तुम्हाला तुमचे फोटो चांगले येत नाहीत असे वाटत असेल तर कॅमेरा बदलून काहीच उपयोग नाही. कारण त्या नवीन कॅमेऱ्याच्या मागे उभे रहाणारे तुम्ही जुनेच असणार. त्यापेक्षा ते पैसे फोटोग्राफीच्या कोर्स किंवा पुस्तकांसाठी साठी घाला. तुमच नक्की कुठे चुकत ते माहिती करा.\nजर तुम्हाला तुमच्या कॅमेर्यामधल्या त्रुटी जाणवायला लागल्यात आणि त्यामुळे फोटो काढताना अडचण होतेय असा वाटल कि मात्र बदलण गरजेच ठरत.अशा वेळी नवीन कॅमेरा म्हणजे नवीन बाजारात आलेल मॉंडेलच असेल असा नाही. तुमच्या गरजेला जे योग्य असेल ते मॉंडेल घ्याव.\nम्हणजे तुम्हाला स्पोर्ट्स फोटोग्राफी आवडते आणि तुमच्याकडे कॅनन 10D आहे. छान फोटो येतात पण बऱ्याचवेळा नेमका हायलाईट निसटून जातोय कारण कॅमेरा एवढा चपळाईने (३ फ्रेम पर सेकंद) फोटो काढू देत नाही. मग तुम्हाला ज्या कॅमेऱ्या मध्ये जास्त फ्रेम पर सेकंद असतात असा कॅमेरा घेणे उपयुक्त ठरेल.\nकिंवा तुम्हाला बर्ड फोटोग्राफी आवडते तुमच्या कडे एक निकॉन कॅमरा आहे. याने हि फोटो मस्त येतायेत. पण तुमचा फोकस खूप वेळा बरोबर येत नाही. नीट फोकस राहिला तर अजून छान फोटो येतील अशा वेळी नवीन आलेला 51 point focus आणि focus followup वाला कॅमेरा घेण फायद्याच होईल.\nअगदी तुम्हाला खांद्याला इजा झालीये आणि तुम्ही जड कॅमेरे उचलू शकत नाही अशावेळी वजनाने हलके असलेले कंझ्युमर कॅमेरा घेताना वाईट वाटू नये.\nअसे अपग्रेड करताना बहुतेकदा प्रोझ्युमर कॅमेरे# किंवा प्रोफेशनल कॅमेरे# मध्ये केले जाते.\nअजून एक अपग्रेड करायचं कारण म्हणजे डीजीटल वर्ल्ड मधले मेगापिक्सेल\nबरेचजण या रेस मध्ये धावताहेत. नवीन १०मेगापिक्सेल कॅमेरा आला कि आधीचा ८चा सोडून तो घ्यायचा मग १२ चा आला कि परत बदलायचा. खरतर तुम्ही तुमचे फोटो कुठेही विकत नसाल, किंवा A4 पेक्षा मोठ प्रिंटहि काढत नसाल तर ८ मेगापिक्सेल च्या वर धावायची गरज नाहीये. या मेगापिक्सेल रेस आणि प्रिंट बद्दल पण सांगेनच मी नंतर केव्हातरी.\nएस एल आर च्या पेक्षा अजून एक वेगळ जग सुद्धा आहे बर का. ते म्हणजे मिडीयम फॉर्मेट आणि लार्ज फॉर��मेट फोटोग्राफी. आपल्या एस एल आर च्या निगेटिव्ह किंवा सेन्सर ची साईज ३५मिमि अशी (खरतर 24x36mm) म्हटली जाते. मिडीयम फॉर्मेट ची फिल्म साईज असते 4x5इंचापेक्षा कमी पण ३५मिमि पेक्षा जास्त. तर या लार्ज फॉर्मेट ची फिल्म साईज असते 4x5इंच किंवा 8x10इंच किंवा मोठीच.\nमोठे मोठ बिलबोर्ड, जाहिराती यासाठी लार्ज फॉर्मेट फोटोग्राफी वापराली जाते पण याविषयावर अजून काही माहिती देण्याची माझी अजूनतरी पात्रता नाहीये. हा एक फॉर्मेट मला पण हाताळून बघायचाय कधीतरी.\nआता हे एवढ लिहण्याने तुमच्या ज्ञानात भर पडली कि गोंधळात ते माहीत नाही. पण हि माहिती कुठेतरी, कोणालातरी उपयोगी होईल हि अपेक्षा.\nकुठलाही कॅमेरा घ्या,पण तो हातात आल्यावर पहिली गोष्ट कुठली कराल तर त्याचे manual किमान चार वेळा वाचून काढा. आगदि पाठ केलात तरी चालेल.\nत्यानंतर काय कराल तर कॅमेऱ्याची सगळी बटन कुठे कुठे आहेत ते नीट बघा. हे इतक छान आलं पाहिजे कि अंधारात कॅमेरा हातात असेल तरी न बघता नुसत हातांना कळल पाहिजे कुठच बटन कुठ आहे ते.\n#कंझ्युमर कॅमेरा म्हणजे जे सगळे सहज वापरू शकतील, वजनाला हलके ( plastic body) कॅमेरे. यात सर्वसामान्य ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. सेन्सर साईज छोटा असतो त्याला APS-C किंवा Crop body (कॅमेर्याचा बोलीभाषेत ) अस पण म्हणतात. (या सेन्सर साईज बद्दल पुन्हा केव्हातरी लिहेन)\n#प्रोझ्युमर कॅमेरा म्हणजे ज्यांना फोटोग्राफीची खूप हौस आहे थोडीफार फोटोग्राफीची येतेही. हे अगदीच नवशिके नसतात अशांसाठी असलेले कॅमेरे. यातले कॅमेरे जड Magnesium alloy body असलेले, थोडफार weather sealing असलेले, सहसा जास्त फ्रेम पर सेकंद असलेले असे असतात.फुल फ्रेम सेन्सर किंवा APS-C. किमतही जास्त असते.\n#प्रोफेशनल कॅमेरा म्हणजे ज्यांचा फोटोग्राफी हाच व्यवसाय आहे त्यांच्यासाठीचे कॅमेरे. किमत खुपच जास्त असते. Magnesium alloy body, weather sealing असतेच. पण आणखी स्पेशालिटीसुद्धा असतात (vertical grip, १००% viewfinder, फुल फ्रेम सेन्सर ).\nफोटोग्राफी: कॅमेर्‍याची काळजी भाग २\nप्रकाशचित्रण - तंत्र आणि मंत्र\nपुण्यातूनच घ्यायचा असेल तर\nपुण्यातूनच घ्यायचा असेल तर औंधला परिहार चौकात कॅमशॉट्स म्हणून एक लहानसे दुकान आहे....त्याला मालक हा कॅमेरा नुसता विकत नाही तर त्यातला चांगला दर्दी आहे...पुण्यातील बहुतांश प्रेस फोटोग्राफर त्याच्याकडूनच कॅमेरा घेतात...तुमचे स्पेसिफिकेशन्स आणि गरज त्याला स��ंगितल्यावर तो एखादा चांगला कॅमेरा सांगेल...आणि ऑफीशिअल शोरूम किंवा अन्य दुकानांपेक्षा तिकडे नक्कीच स्वस्त मिळेल....गॅरंटिड...\nमी माझा ५५०डी तिकडूनच घेतला आहे...\nकॅमशॉट्स आता बाणेर रस्त्यावर\nकॅमशॉट्स आता बाणेर रस्त्यावर आहे ना परिहार चौकातून हलवले कधीच.\nआणि ते महागडे आहे असा बर्याच जणांचा अभिप्राय ऐकला आहे, खखोमाना.\nमी 'दाबी' कडून घेतला . नळ\nमी 'दाबी' कडून घेतला . नळ स्टॉप वरील शौकीन पान दुकानाच्या शेजारी आहे दोन तीन दुकाने सोडून. केवळ घराजवळ आहे म्हणून आणि तो स्वतः फोटोग्राफरही आहे.म्हणून .\nफ्लॅश गन पुढच्याच चौकात कॅननचे एक दुकान आहे त्यात घेतली त्याला त्यातले ओ की ठो कळत नव्हते. फक्त खोक्यावरची किम्मत पाहून विकणे एवढेच त्याला माहीत होते...:)\nकॅमशॉट्स आता बाणेर रस्त्यावर\nकॅमशॉट्स आता बाणेर रस्त्यावर आहे ना परिहार चौकातून हलवले कधीच.\nहो का...हे माहीती नव्हते..मी दीड वर्षापूर्वी घेतला होता....आणि मला तरी त्यावेळी स्वस्त वाटले.....बाकीच्यांच्या तुलनेत....\nबाजो - दाबी हे दुकानाचे नाव आहे का...माझ्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर आहे..पण कधी लक्ष गेले नाही....\n>>मी 'दाबी' कडून घेतला - हे\n>>मी 'दाबी' कडून घेतला - हे दुकान माहित नव्हते, एकदा बघायला हवे. धन्यवाद.\nकॅननच असतात की इतरही\nदाबीकडे सगळेच मिळतात... अक्सेसरीज पण आहेत.\nअवतार, बाजो, शैलजा, हिम्या,\nअवतार, बाजो, शैलजा, हिम्या, आशुचँप.... माहितीबद्दल धन्यवाद\nमी आज जरा २-३ दुकानात चक्कर मारुन किमती चेक केल्या.... फोटोफास्ट डिजीटलच्या कर्वे रोड, डेक्कन वरच्या काही शोरुम्स चेक केल्या... आणि रुपालीसमोरचे कॅनॉन स्क्वेअर (अत्यंत अरोगंट सेल्स पर्सन्स :() \nकॅनॉन ५५०डी च्या किमती सगळीकडे ३० ते ३२ हजाराच्या आसपास आहेत.... तर ६००डी ३६हजारापर्यंत मिळतोय.... पण एका दुकानदाराने ६००डी बंद झालाय घेऊ नका असा सल्ला दिला.... एकाने ५५०डी ला पर्याय म्हणून निकॉन डी५१०० (३१हजार) घ्या म्हणून फार आग्रह केला\nआशुचँप, तुमचा ५५०चा अनुभव कसा आहे\nहिम्या, आता उद्या परवा चेक करतो महावीर इलेक्ट्रॉनिक्सम्ध्ये\n५५० हा उत्तम कॅमेरा\n५५० हा उत्तम कॅमेरा आहे...फोटो क्वालीटी बेस्ट आहे...६४०० आयएसओला सुद्धा तुलनेने कमी ग्रेन्स मिळातात...\nएचडी व्हिडीओ रेकॉर्डींग साठी तर फुल मार्क्स....\n६००डी बदल केला आहे तो म्हणजे स्क्रीन रोटेट होते...हँडीकॅमसारखी...पण मला तरी ते फिचर अनावश्यक वाटले...\nबाकी मी पावसापाण्यात, धुळीत, ट्रेकवर सगळीकडे वापरलाय....दणकट बॉडी आहे..एकदम हँडी आहे...\nमी व्यक्तिश अतिशय समाधानी आहे कॅमेराबाबत.....\nतुला निकॉनकडे जायचे का कॅनन कडे हे आत्ताच ठरव...नंतर बदल करता येणार नाही..\nआणि शक्य असल्यास १८-५५ किट लेन्स घेण्यापेक्षा १८-१३५ घे...ती बेस्ट आहे...\nकिंमत वाढेल पण वर्थ आहे...\nकिंवा मग नंतर तु ५५-२५० नाहीतर ५० प्राईम लेन्स घेऊ शकतोस बजेट प्रमाणे...\nमुख्यत्वे कशासाठी वापरला जाणार आहे कॅमेरा\nतुला निकॉनकडे जायचे का कॅनन\nतुला निकॉनकडे जायचे का कॅनन कडे हे आत्ताच ठरव...नंतर बदल करता येणार नाही..\n>>> असे काही नाही हां.. कॅनन असताना नवा नि़कॉन घेता येतो की..\nमाहीतीत उपयोगी भर पडतेय.\nमाहीतीत उपयोगी भर पडतेय.\nस्क्रीन रोटेट होते...हँडीकॅमसारखी...पण मला तरी ते फिचर अनावश्यक वाटले...\nत्याचा उपयोग होतो सेल्फ पोर्टेट साठी . लेन्सच्या बाजूने इमेज पहायची असेल स्क्रीनवर तर. अनावश्यक नाही पण नसले तर फारसे अडतही नाही. ६०० डी बन्द झाला नसावा परवाच सेन्ट्रल मॉलमध्ये तर पाहिला. त्या विक्रेत्याकडे शिल्लक नसेल.(तसाही तो नसतोच तुम्ही ऑर्डर दिल्यावर कंपनी गोडाऊनकडून मागवून घेतात. डॉलरच्या किमती बदलत असल्याने किमती सारख्या बदलत असल्याने बहुधा.)\nएका फोरम वर एकाने दिलेला फरक...(५५०डी व ६००डी)\nआणि शक्य असल्यास १८-५५ किट\nआणि शक्य असल्यास १८-५५ किट लेन्स घेण्यापेक्षा १८-१३५ घे...ती बेस्ट आहे...\nकिंमत वाढेल पण वर्थ आहे...>>>>> +१\nस्वरुप, जर बजेट वाढवणे शक्य\nस्वरुप, जर बजेट वाढवणे शक्य असेल तर 60D with 18-135 lens हे काँबीनेशन घे. किंमत साधारणपणे ६५,००० पर्यंत जाईल. गेल्या दिवाळीमध्ये मी घेतला - ६७,००० (महाविर फोटो शॉप - बाजीराव रोडवरील). काँबीनेशनमध्ये घेतले तरच एवढे स्वस्त पडेल. अन्यथा वेगळे-वेगळे घेतले तर साधारणपणे १२ ते १५ हजार जास्ती जातील, वर १८-५५ किट लेन्स पडून राहील. त्यापेक्षा ५-६ हजारात ५०mm, १.८ apertureची प्राईम लेन्स घेता येईल. त्याशिवाय UV filter, remote, tripod, camera bag वगैरे गोष्टी मिळवल्या तर साधारण ७५००० पर्यंत जाईल. 60D ला 600D प्रमाणेच २७० डिग्री रोटेट होणारे LCD panel आहे. त्याचा उपयोग बाजोने सांगीतल्याप्रमाणे फक्त सेल्फ पोर्ट्रेटसाठीच नाही, तर odd angles मध्ये फोटोग्राफी करताना होतो. जसे हात ऊंच करून किंवा गुडघ्याच्या लेवलला, झोपून वगैरे.\nअन्यथा ५५०D with 18-135 lens हे काँबीन��शन वरील सर्व accessories सहीत ४५,००० पर्यंत जाईल. तो सुध्धा चांगला कॅमेरा आहे.\nसेनापती, बाजो, अजय टीप्सबद्दल\nसेनापती, बाजो, अजय टीप्सबद्दल धन्यवाद\nआशुचँप, फर्स्टहॅन्ड रिव्ह्युबद्द्ल धन्यवाद\nआजपण वेगवेगळ्या फोरमवर बरीच डोकेफोड केली..... आता बहुतेक ५५०डी फायनल\n>>स्वरुप, जर बजेट वाढवणे शक्य असेल तर\nअरे नाही रे... तसा मी आरंभशूर प्राणी आहे.... हा इंटरेस्ट जरा टिकू देत... मग बघू\nएक बेसिक प्रश्नः कीट लेन्स घेणे अजिबातच वर्थ नाही का\nभटक्या लेका - ते तुम्हा\nभटक्या लेका - ते तुम्हा श्रीमंतंसाठी...आम्ही गरीब लोक...साधी प्राईम लेन्स घ्यायची झाली तरी दहा वेळेला विचार करावा लागतो...\nस्वरुप - कोण म्हणाले असे...किट लेन्स म्हणजे काय टाकाऊ नसते....आपला जिप्स्या बघ..किटलेन्स वर कसले कडक फोटो काढतो...फक्त ५५ ऐवजी तुला १३५ मिळतात....नाहीतर १८-५५ आणि नंतर ५५-२५० किंवा ७५-३०० ची भर घालावी लागते..झूमींग, प्राथमिक लेव्हलची बर्ड फोटोग्राफी यासाठी\nखरंतर सिग्मा का टॅमेरॉनची १८-२७० लेन्स मिळते...एकदम झकाझक...लेन्स बदलायची भानगडच नाही...पण सुरुवातीला तरी त्या लेन्सचा विचार करू नकोस...(नंतरही नाही केलास तरी चालेल..)\nबाकी तु ५५०डी घे...कॅमेरा घेतानाच होया किंवा मारूमीचा यूव्ही फिल्टर न विसरता घेणे (४००-५०० पर्यत)...ट्रायपॉड लगेचच घेतला नाहीस तरी चालेल...नंतर रिसर्च करून व्हॅनगार्ड किंवा बजेट असेल मॅनफ्रोटोचा...\nएक महत्वाची टीप - व्हिडीओ शूट करण्यात जास्त इंट्ररेस्ट असेल तर मेमरीकार्ड १० पॉवरचे घे...नॉर्मली कॅमेराबरोबर ४ जीबीचे कार्ड देतात पण ते ४ पॉवरचे असते आणि त्यावर एचडी शूटींग २-३ मिनिटापेक्षा जास्त होत नाही एका वेळी...\nएक १६ जीबीचे १० पॉवरचे सॅनडीस्कचे कार्ड ८००-९००ला जाईल पण अत्यंत आवश्यक...\nआशुचँप..... खुप खुप थॅन्क्स.... खुपच उपयोगी टीप्स\nहुर्रे..... आज गणेश चतुर्थीच्या शुभमुहुर्तावर Cannon EOS550D घेतला\nतुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाचा खुपच उपयोग झाला\nमहावीरमधुनच घेतला.... ३० मध्ये मिळाला... आशुचँपच्या सल्ल्यानुसार होयाचा UV Filter आणि १० पॉवरचे मेमरी कार्ड पण घेतले\nकॅमेरा घ्यावा का या विचारात होते म्हटल आधी इथलं मार्गदर्शन घ्यावं..\nसद्ध्या माझ्याकडे सोनी सायबरशॉट आहे १२.१ मेगापिक्सेल चा...\nअजुनही असं वाटतय कि काहीतरी शिकायच बाकी आहे.. भरपूर वापरलाय पण पूर्ण हात बसला अस म्हणता येणार नाही..\nफक्त साधे डिजीटल कॅमेरा आणि त्याच्या फिचर्स बद्दल तसेच सेटिंग्स काय ठेवल्यास फोटो कसे येतील अशी कुठली गाईड आहे का बघावी म्हणते.. असलेला कॅमेरा सुटत नाहीए.. आणि त्याला कोळून पिल्याशिवाय दुसरा घेववत नाहीए..\nमला वाटत तु डि.पी रिव्हीव्हु (dpreview) हि साईट पहा.. त्या मध्ये तुला खुप छान माहीती मिळेल.. मला डिजीटल कॅमेरा च काही हव असल्यास मी तिच साईट पाहातो..\nमाझ्या कडे Sony H50 (15X optical) आहे . जो मी २००८ मध्ये घेतलेला व आजुन ही छान चालतो.. सगळे फिचर वापरले त्याचे.\nआता Sony चाच DSLR घ्यायच्या विचारात आहे... \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nप्रकाशचित्रण - तंत्र आणि मंत्र\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/NIYATI/471.aspx", "date_download": "2020-01-20T11:33:10Z", "digest": "sha1:FNVNCL5SIHRQH6IERSIKXTCR77UQ7RBE", "length": 18070, "nlines": 195, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "NIYATI", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nनजरेसमोर एक लांबसडक वाट असते. हिरव्या वनराईतून गेलेली - निर्मनुष्य - एकाकी असंच तर असतं जीवन. ती वाट खुणावत असते. सारे गंध, स्वर सभोवताली लवलवत असतात. झाडं सावली देतात. पक्षी रिझवतात. निर्झर गुणगुणतात. आकाश - कधी सावली देत मायेनं गोंजारतं, तर कधी भाजून काढतं. साथ भेटते. तुटते. पण कुणीच कुणाचं नसतं. शेवटी - माणूस एकटाच असंच तर असतं जीवन. ती वाट खुणावत असते. सारे गंध, स्वर सभोवताली लवलवत असतात. झाडं सावली देतात. पक्षी रिझवतात. निर्झर गुणगुणतात. आकाश - कधी सावली देत मायेनं गोंजारतं, तर कधी भाजून काढतं. साथ भेटते. तुटते. पण कुणीच कुणाचं नसतं. शेवटी - माणूस एकटाच एकटा. या शरीरापलीकडे एक मन असतं. ते मन जर प्रगल्भ असेल, तरच साऱ्या संकटांवर मात करता येते. एकटेपणावरही एकटा. या शरीरापलीकडे एक मन असतं. ते मन जर प्रगल्भ असेल, तरच साऱ्या संकटांवर मात करता येते. एकटेपणावरही प्रत्येक घरात, जाता-जाता सहज जरी डोकावलं, तरी एक मूक सल जाणवतो. एकाकीपणाचा सल प्रत्येक घरात, जाता-जाता सहज जरी डोकावलं, तरी एक मूक सल जाणवतो. एकाकीपणाचा सल ती ज्याची त्याची नियती असते. अटळ नियती\nनाजूक विषयाची समर्थ हाताळणी करणारे : नियती माधवी देसाई यांची नियती ही सामाजिक कादं���री मन, शरीर, प्रतिष्ठा, प्रारब्ध ह्या सर्व अंगांचा सखोल विचार करून लिहिली गेली आहे. एका नाजूक विषयाची ही कादंबरी आपणासही निश्चित मानवी स्वभावाचा अभ्यास करावयास लावते खोट्या प्रतिष्ठेपायी दिले जाणारे बळी, शारीरिक आकर्षणातून निर्माण होणाऱ्या समस्या व त्यातून निर्माण होणारी तडजोड प्रारब्ध आणि नियतीच्या चक्री वादळातले प्रवासी या सर्व गोष्टींचा लेखिकेने अतिशय सूक्ष्म विचार ह्या कादंबरीत केला आहे. नुसता विचारच नव्हे, तर काही मार्गदर्शनही मिळू शकते. आई-वडिलांची एकुलती एक मुलगी मानसी. जिनं कधी दुःखं पाहिलच नव्हतं. ती एका श्रीमंत घरात लग्न करुन येते. आई-वडील सुखावतात तर मानसीच्या दुःखाला प्रारंभ होते. रितेनसारखा सुंदर, रुबाबदार नवरा मिळूनही ती दुःखी असते. रितेनकडून शारीरिक सुख तिला मिळणार नसतं तरी रितेन तिला तिच्या सोबतीची भीक मागतो. २४ तासांची मुदत देतो. दोन मनांच्या संघर्षातून सुसंस्कारी मानसी रितेनचा स्वीकार करते, त्याला सुखी करण्याचा निर्णय घेते. विधवा आत्याच्या शारीरिक आकर्षणातून निर्माण झालेला रितेनमधील हा दोष ती सहृदयतेने बाजूला ठेवते. पण विधीलिखीत वेगळेच असते. रितेन फॉरिनला जातो. मानसीची नणंद ४ दिवसांसाठी मानसीला आपल्या घरी घेऊन जाते. रितेन बरोबरचाच तिचा मुलगा संतोष व मानसीची मैत्री जमते. त्यात जे नको घडायला ते घडतं. साधी भोळी मानसी संतोषकडे लग्नाची मागणी करते. संतोष प्रतिष्ठेला सांभाळून असतो. तो छुप्या संबंधासाठी तयार होतो. तर मानसी लग्न करुन उघडपणे संसार मांडायला तयार असते. संतोषच्या नकारानं ती उन्मळून पडते. आपल्या घरी येते. दुःखाचं ताट पुढे वाढून ठेवलेलच असतं. तिला दिवस जातात. घरातल्यांना तोंड दाखवणं मुश्कील होतं. पण सगळा वेगळाच प्रकार दिसून येतो. सासूबार्इंच्या आनंदाला ऊधाण आलेलं असतं. ही दुःखानं पिचून जाते आणि अशातच सासूबाई गौप्यस्फोट करतात. सारा डाव त्यांनीच आखलेला असतो. विधवा आत्यावर मुलाला सोपवणारी आई-आपल्या चुकीचं परिमार्जन अशा रितीने करते. मानसी चक्रावून जाते. तिला माणसाच्या प्रवृत्तींची घृणा आलेली असते. रितेन आल्यावर तोच प्रकार होतो. तो आनंदाने बेहोश होतो. वरील कथा पाहता प्रत्येक पात्र विचार करायला लावणारं असंच आहे. मानसीचा निर्णय, संतोषचा नकार, आत्याचा अतिरेक, आईचा खोटेपणा, रितेनची अनैतिक मूल सांभाळण्याची तयारी ही प्रत्येक घटना काय सांगते तर प्रत्येकाला प्रतिष्ठा हवी आहे. खोट्या प्रतिष्ठेसाठी कोण काय करेल ह्याचा नेम नाही. काही ह्यातले नियतीचे बळी तर काही प्रतिष्ठेचे बळी शेवटी लेखिका म्हणते स्वतःचे दुःख कुरवाळीत बसण्यापेक्षा स्वतःच अंतरंग स्वच्छ मनानं पाहिलं तर कितीतरी संसार सुखी होतील व जीवन सुसह्य होईल. एकंदरीत कठीण विषय लेखिकेने फार सहजतेने हाताळला असून कोणत्याही पात्रावर अन्याय न करता प्रत्येक पात्राची त्याच्या वागण्यामागची कारणमिमांसा शोधून काढली आहे. सुंदर भाषाशैली, काकतालीय न्याय कथेची मांडणी आणि जीवन सुसह्य होण्याचा मार्ग सर्वच काही कादंबरीत सापडते. प्रस्तावनेपासून कादंबरी वाचण्यास सुरुवात करायला हवी. प्रस्तावनादेखील काहीतरी देऊन जाते. ...Read more\nहे पुस्तक सुधा मुर्तींनी \"T. J. S. George\" ह्यांना अर्पण केले असून, इंग्रजी भाषेत लेखन करायची प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन, त्यांच्यातील सुप्त लेखनकौशल्य जागृत करून साहित्यातील विविध प्रयोग करून पाहण्यास George ह्यांनी त्यांना व अनेकांना उत्तेजन दिले हे असे त्या म्हणतात. पुस्तकातील कथा, सत्यकथा असून प्रत्येक कथा ही मनुष्य स्वभावाची सुंदर आणि घृणास्पद अशी दोन्ही रूपे उलगडत जाते.\"आयुष्य सन्मानाने कसं जगता येत\" हे सुधा मूर्तींनी हिंमत आणि धैर्य दाखवून पारंपरिक प्रथांच्या गुलामगिरीत अजाणतेपणे अडकलेल्या स्त्रियांची सुटका करून वास्तवात आणून त्याची जाणीव ह्या स्त्रियांना करून दिली आहे. सुधा मूर्तींनी इन्फोसिस फौंडेशनच काम करत असतानाच्या केलेल्या प्रवासात भेटलेल्या स्त्रियां,त्यांच्या कॉलेज जीवनातील अनुभव,वडिलांचा प्रेमळ आणि समजूतदार स्वभाव आणि त्यांची परोपकारी वृत्ती व मार्गदर्शन,भारतीय भाज्यांचं उगम स्थान, सिनेसृष्टी संदर्भात इराण,पोलंड,क्यूबा, बहामाज, उझबेकिस्तान, आइसलँड ह्या देशांतील त्यांचे बॉलीवूडच्या चाहत्यांचे अनुभव असे सोप्पे विषय घेऊन कथा मांडल्या आहेत.. साधी, सोपी आणि प्रवाही भाषाशैली हे पुस्तकाचं वैशिष्ट्य. त्यांनी देवदासी समाजासाठी जे काम केलं ते वंदनीय आहे.देवदासी सारख्या निंद्य आणि घृणास्पद परंपरेतून त्यांनी 3000 स्त्रियांची मुक्तता केली..\"तीन हजार टाके\" म्हणजे प्रत्येक स्त्रीने गोधडीच्या नक्षीत तिचा लावलेला हात म्हणजेच एक ट���का आहे असे हे तीन हजार टाके असलेली गोधडी त्या सर्व स्त्रियांनी सुधा मूर्तींना पतसंस्थेच्या तिसऱ्या वर्धापनदिनाच्या सोहोळ्या दिवशी भेट म्हणून दिली आहे आणि त्या म्हणतात,\"मला आजवर मिळालेली ही सर्वांत सुंदर भेट आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/gpf-interest-cut-by-10-points/articleshow/70264069.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-01-20T13:14:29Z", "digest": "sha1:VJYPZUTK66PAUDXQEURB645XEPK6RXSX", "length": 13316, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: जीपीएफ व्याजदरात १० अंकांची कपात - gpf interest cut by 10 points | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nजीपीएफ व्याजदरात १० अंकांची कपात\nकेंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या जनरल प्रॉव्हिडंट फंडावरील (जीपीएफ) व्याजदरात १० बेसिस पॉइंटने (.०१ टक्के) कपात करण्यात आली आहे. ही कपात जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी लागू आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली. या कपातीमुळे जीपीएफवरील व्याजदर ७.९ टक्के झाला आहे.\nजीपीएफ व्याजदरात १० अंकांची कपात\nकेंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या जनरल प्रॉव्हिडंट फंडावरील (जीपीएफ) व्याजदरात १० बेसिस पॉइंटने (.०१ टक्के) कपात करण्यात आली आहे. ही कपात जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी लागू आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली. या कपातीमुळे जीपीएफवरील व्याजदर ७.९ टक्के झाला आहे. या कपातीमुळे जनरल प्रॉव्हिडंट फंड (केंद्रीय सेवा), कॉन्ट्रिब्युटरी प्रॉव्हिडंट फंड (इंडिया), स्टेट रेल्वे प्रॉव्हिडंट फंड, इंडियन ऑर्डनन्स डिपार्टमेंट प्रॉव्हिडंट फंड, इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरिज वर्कमॅन प्रॉव्हिडंट फंड, जनरल प्रॉव्हिडंट फंड (संरक्षण सेवा), डिफेन्स सर्व्हिसेस ऑफिसर्स प्रॉव्हिडंट फंड, आर्म्ड फोर्सेस पर्सनल प्रॉव्हिडंट फंड आणि इंडियन नेव्हल डॉकयार्ड वर्कमॅन प्रॉव्हिडंट फंड या फंडांवर ७.९ टक्के दराने व्याज मिळेल.\n४५९ कोटींचा थकीत पीएफ वसूल\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) गेल्या आर्थिक वर्षामध्ये विविध आस्थापनांकडून ४५९ कोटी रुपयांच्या थकीत पीएफची वसुली केली. केंद्रीय कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी बुधवारी राज्यसभेत ही माहिती दिली. कर्मचाऱ्यां��्या पगारातून पीएफची (भविष्य निर्वाह निधी) रक्कम कापून ती ईपीएफओकडे जमा न करण्याचा प्रकार अनेक कंपन्या करतात. या प्रकारे देशभरातील विविध कंपन्यांनी पीएफपोटी कापलेली १,२५१.४४ कोटी रुपयांची रक्कम ईपीएफओकडे जमा केली नव्हती. मात्र यातील ४५९.८१ कोटी रुपयांची रक्कम गेल्या आर्थिक वर्षात वसूल करण्यात आली. गंगवार यांनी सांगितले की, पीएफची ही रक्कम वसूल करण्यासाठी कंपनी मालकाच्या चल-अचल संपत्तीची विक्री करणे, मालकास अटक करणे, चल-अचल संपत्तीवर प्रशासक नेमणे आदी कारवाई ईपीएफकडून करण्यात आली. या प्रकरणी विविध कलमांच्या आधारे दोषी कंपनी मालकांवर कायदेशीर खटलेही दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nअमेरिकेचा चीनला दणका; अर्थव्यवस्थेच्या घोडदौडीला लगाम\nसात वर्षानंतर आले 'गोल्ड ईटीएफ' अच्छे दिन\nउद्योगांमध्ये हस्तक्षेप नको; 'टाटासन्स'च्या प्रमुखांची नाराजी\nमोदी-शाहांकडे एक व्हिजन आहे, त्यांना साथ दिलीच पाहिजे : रतन टाटा\nहायकोर्टाने ठरवलं; PMC बँकेचा तिढा सुटणार\nइतर बातम्या:जीपीएफ|जनरल प्रॉव्हिडंट फंड|interest rate|GPF interest rate|GPF\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nशेअर बाजार गडगडण्याची 'ही' आहेत कारणे\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\n'या' बॅंकरला मिळणार केंद्र सरकारमध्ये संधी\nप्रत्येक बजेटच्या आधी 'हलवा' का बनवतात\nअॅमेझॉन'मुळं लाखो बेरोजगार; पीयूष गोयल यांचा दावा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nजीपीएफ व्याजदरात १० अंकांची कपात...\nरिझर्व्ह बँकेकडून केंद्राला निधी मिळणार\nसरकारी कर्मचाऱ्यांना झटका; PFवरील व्याज घटले...\nएअर इंडिया विक्री चालू वर्षअखेरपर्यंत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/this-is-the-time-to-confront-reality/articleshow/71669508.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-01-20T11:53:48Z", "digest": "sha1:Q34YX7BPKC2BH4OZ3YAUP3W5FZ5KGGAB", "length": 23849, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Article News: वास्तवाला भिडण्याची ‘हीच ती वेळ’ - 'this is the time' to confront reality | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nवास्तवाला भिडण्याची ‘हीच ती वेळ’\nकलम ३७० आणि राममंदिराची पूर्तता करून राष्ट्रवादाचा पाया पहिल्या सहा महिन्यांत भक्कम केल्यानंतर मोदी सरकारला जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे वळावे लागेल. त्यात कुचराई केल्यास राष्ट्रवादाचे झापड परिस्थितीचे चटके बसून आपोआप उघडले जाईल...\nमहाराष्ट्र आणि हरयाणाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा विजय होणार यात कोणाच्याही मनात शंका नाही. लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा झालेला दणदणीत पराभव आणि त्यापाठोपाठ जम्मू आणि काश्मीरला 'मुख्य प्रवाहा'त आणणाऱ्या कलम ३७० च्या उच्चाटनानंतर ओसंडून वाहू लागलेल्या राष्ट्रवादाच्या भावनेच्या लाटेवर २०१४ च्या विजयापेक्षा मोठे यश भाजपला अपेक्षित आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये सत्तेत येऊ घातलेल्या भाजपविषयी औत्सुक्य असेल ते दोन तृतीयांश किंवा तीन चतुर्थांश बहुमताचे. तसे घडले नाही तरच आश्चर्य. कारण महाराष्ट्रात दोनशेच्या वर आणि हरयाणात ७५ पार अशी ठाम भाकिते भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वानेच केली आहेत. ती तंतोतंत खरी ठरतात की नाही, हा मुद्दा बाजूला ठेवला तरी भाजपची सत्ता येऊन पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि मनोहरलाल खट्टर हेच आणखी पाच वर्षे स्थिर नेतृत्व देणार हे तर गृहितच धरले गेले आहे. त्यामुळे, निकालांनंतर कुठल्याही नाट्यमय नेतृत्वबदलाचा प्रश्न नाही. म्हणजे विधानसभा निवडणुकांची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर कोणतेही अनपेक्षित बदल न होता या दोन्ही राज्यांमधील राजकीय चित्र मागच्या पानावरून पुढे, असेच राहील.\nकृषी आणि उद्योगात देशात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्र आणि हरयाणात निवडणुकीत कळीचे आर्थिक मुद्दे बाजूला सारले जाऊन राष्ट्रवादाला झुकते माप मिळाले, असाच निष्कर्ष त्यातून निघणार आहे. महाराष्ट्रात कलम ३७०, दहशतवादाला खतपाणी घालणार�� पाकिस्तान आणि राष्ट्रवाद यासारखे प्रभावी ठरले नाहीत. पण हरयाणात मात्र मतदारांवर बऱ्यापैकी प्रभाव होता. ही दोन्ही राज्ये पूर्वीपेक्षाही अधिक सहजतेने जिंकल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारबद्दलची राष्ट्रवादाची धारणा अधिकच दृढ होईल. महाराष्ट्र आणि हरयाणाच्या तुलनेत झारखंडची विधानसभा निवडणूक भाजपला जड जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादाची हीच लाट नोव्हेंबर-डिसेंबरमधील झारखंडच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत शिगेवर ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. शिवाय, रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचीही त्याला जोड लाभेल. पण तोपर्यंत रामजन्मभूमीच्या बाजूने निकाल लागून अयोध्येत राममंदिर बांधण्याचा मार्ग प्रशस्त होणार असल्यामुळे झारखंड जिंकायलाही भाजपला फारसे परिश्रम घ्यावे लागणार नाहीत, असेच म्हणावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राम मंदिराच्या बाजूने लागणार हे गृहित धरूनच भाजप आणि संघ परिवाराने अयोध्येत दिवाळी साजरी करण्याची सज्जता केली आहे. कलम ३७०, राममंदिर आणि समान नागरी कायदा या संघ-जनसंघ-भाजपच्या अजेंड्यावरील तीन प्रमुख मुद्दे. त्यापैकी दोन मुद्दे केंद्रात दुसऱ्यांदा सरकार आल्यानंतर सहा महिन्यांतच निकाली निघाले, असे होईल. ही परिवाराच्या दृष्टीने खूप मोठी आणि अविश्वसनीय कामगिरी ठरणार आहे.\nएकेकाळी अशक्यप्राय वाटणाऱ्या या लक्ष्यांसाठी इतकी वर्षे प्रतीक्षा करावी लागली. अखेर ती एवढ्या सहज पूर्ण होत आहेत. मोदी व शहा यांनी ज्या राजकीय मुत्सद्दीपणाने कलम ३७० व राममंदिराचे मुद्दे अत्यल्प वेळेत तडीस नेले, ते बघता परिवाराच्या दृष्टीने यापेक्षा 'अच्छे दिन' दुसरे कोणतेही असू शकत नाही. एकूणच संघ-भाजप आणि मोदी सरकारसाठी हा सोनेरी कालखंड ठरणार आहे. संघाच्या अजेंड्याची पूर्तता करणारे मोदी व शहा यांचे नाव त्यामुळे इतिहासात कोरले जाईल. राष्ट्रवादाचा हा यज्ञ पुढची चार वर्षे सतत धगधगता ठेवण्याचे आव्हान मात्र त्यांच्यापुढे असेल. पण वास्तवाकडे फार काळ पाठ फिरवणेही परवडणारे नाही. आर्थिक मंदीमुळे १३५ कोटी जनतेचे दैनंदिन जगण्याचे प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत गेल्यास भाजपच्या आक्रमक राष्ट्रवादाला नकळत शह बसायला सुरूवात होईल. धोरणात्मक सातत्य नसलेली अर्थव्यवस्था, सतत खालावत चाललेला आर्थिक विकास ��र, शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी, नोकऱ्या गमावल्या जाण्याचे वाढते प्रमाण, शेअर बाजार वगळता अर्थव्यवस्थेच्या सर्वच आघाड्यांवर सुरू असलेली पीछेहाट याचे चटके दिवाळीनंतर बसायला लागतील, असे इशारे तज्ज्ञ देत आहे.\nविधानसभा निवडणुकांमध्ये या मुद्द्यांवर मतदारांचे लक्ष वेधण्यात विरोधी पक्षांना, विशेषतः दिशाहीन काँग्रेसला अपयश आले असले तरी निवडणूक निकालांनंतर हेच मुद्दे भाजप सरकारांसाठी तापदायक ठरू शकतात. कारण नोटाबंदी आणि जीएसटीचे अपयश तसेच निर्यात, वाहन उत्पादन आणि बांधकाम क्षेत्राला नसलेला उठाव यामुळे अर्थव्यवस्थेचा आजार विकोपाला जाण्याची शक्यता आहे. हे सर्व वैश्विक मंदीचे परिणाम आहेत. जगातील पहिल्या दहा देशांच्या आर्थिक विकासदरांच्या तुलनेत भारतात किती घट झाली, याचा तुलनात्मक अभ्यास केल्यास भारत सुस्थितीत असल्याचे दिसून येईल, असा बहाणा करीत मोदी सरकार त्यातून स्वतःची सुटका करू पाहात आहे.\nदैनंदिन मथळ्यांच्या व्यवस्थापनावरच मोदी सरकारचा सतत भर असतो, असा आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग करतात. महागाई काबूत ठेवण्याच्या नादात शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले तसेच कार्पोरेट क्षेत्राच्या दबावाखाली करकपातीची मागणी मान्य झाली, अशी टीका भाजप आणि मोदी सरकारला अजिबात न आवडलेले अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी करतात. महाराष्ट्र व हरयाणा ही अग्रगण्य औद्योगिक राज्ये. बेरोजगारीची समस्या दोन्ही राज्यांना भेडसावत असतानाच वाहन उत्पादन क्षेत्राला अवकळा आल्यापासून या दोन्ही राज्यांमध्ये अनेकांना रोजगार गमवावे लागले आहेत. दोन्ही राज्यांमध्ये शेतकऱ्यांची स्थितीही समाधानकारक नाही. हे प्रश्न विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर पेटणार नाहीत, याची विशेष दक्षता दोन्ही मुख्यमंत्र्यांना तसेच मोदी सरकारला घ्यावी लागणार आहे. कारण आर्थिक मंदीचे सर्वाधिक चटके महाराष्ट्र व हरयाणाला बसणार अशी भाकिते वर्तविली जात आहेत. पण राष्ट्रवादाच्या सामूहिक गुंगीत वावरणाऱ्या जनतेला या मुद्द्यांवरून शुद्धीवर आणण्यात विरोधी पक्ष असमर्थ ठरले आहेत. सर्वसामान्यांना वास्तवाचे भान विसरायला लावणारा हा कालखंड आणखी किती काळ चालणार असा प्रश्न ते हतबुद्धपणे विचारताना दिसतात.\nमहाराष्ट्र-हरयाणातील संभाव्य पराभवांन��तर काँग्रेससह भाजपविरोधात राजकारण करणाऱ्या प्रादेशिक पक्षांपुढे भवितव्याचे व विश्वासार्हतेचे संकट निर्माण होऊ घातले आहे. त्यातून ते कसे सावरणार, हा प्रश्नही निरर्थक आहे. पण त्यामुळे मोदी सरकारपुढची आव्हाने निवळणार नाहीत. कलम ३७० आणि राममंदिराची पूर्तता करून संघाला अभिप्रेत असलेला राष्ट्रवादाचा पाया दुसऱ्या सत्ताकाळाच्या पहिल्या सहा महिन्यांत भक्कम केल्यानंतर मोदी सरकारला जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे वळावेच लागणार आहे. त्यात कुचराई केल्यास जनतेच्या डोळ्यांवरचे राष्ट्रवादाचे झापड परिस्थितीचे चटके बसून आपोआप उघडले जाईल. त्यामुळे, या दोन्ही विधानसभा निवडणुका जिंकून झाल्यानंतर वर्षारंभापासून चालवलेला राष्ट्रवादाचा अखंड जप थांबवून रोजगार, महागाई, शेतमालाला रास्त भाव, बुडत्या बँकांपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी राष्ट्रवादाकडून वास्तवाकडे वळण्याची मोदी सरकारसाठी 'हीच वेळ' असेल.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमाओवाद, महाराष्ट्र व राजकारण\nआर्थिक संकट आणि दिशाभूल\n'मटा ऑनलाइन'चं ताजं न्यूजरुम बुलेटीन\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nआरोग्यमंत्र: थंडी आणि संधिवात\nध्येय साध्य करण्याची कसोटी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nवास्तवाला भिडण्याची ‘हीच ती वेळ’...\nभाषा आणि निर्भयतेचा सन्मान...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/jio-phone-to-be-available-on-rs699-from-october-4/articleshow/71395867.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-01-20T11:09:52Z", "digest": "sha1:L6UQ4R3A4DC74ANDWY3JIXYPJD6BUDHX", "length": 14312, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "jio phone : जिओची दिवाळी ऑफर; फक्त ६९९ रुपयात फोन - jio phone to be available on rs699 from october 4 | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE: 'परीक्षा पे चर्चा' PM मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद\nLIVE: 'परीक्षा पे चर्चा' PM मोदींचा विद्यार्थ्यांशी संवादWATCH LIVE TV\nजिओची दिवाळी ऑफर; फक्त ६९९ रुपयात फोन\nग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रिलायन्स जिओने पुन्हा एकदा जबरदस्त ऑफर आणली आहे. फेस्टिव सीजनमध्ये रिलायन्स जिओचा स्मार्ट फीचर फोन केवळ ६९९ रुपयांत ग्राहकांना मिळणार आहे. दिवाळीत जिओ कोणती ऑफर आणणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. रिलायन्स जिओने आपल्या प्रेस स्टेटमेंटमध्ये फोनच्या किंमतीची घोषणा केली आहे. हा फोन जुलै २०१७ मध्ये १५०० रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता.\nजिओची दिवाळी ऑफर; फक्त ६९९ रुपयात फोन\nनवी दिल्लीः ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रिलायन्स जिओने पुन्हा एकदा जबरदस्त ऑफर आणली आहे. फेस्टिव सीजनमध्ये रिलायन्स जिओचा स्मार्ट फीचर फोन केवळ ६९९ रुपयांत ग्राहकांना मिळणार आहे. दिवाळीत जिओ कोणती ऑफर आणणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. रिलायन्स जिओने आपल्या प्रेस स्टेटमेंटमध्ये फोनच्या किंमतीची घोषणा केली आहे. हा फोन जुलै २०१७ मध्ये १५०० रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता.\nरिलायन्स जिओ कंपनीने गेल्या महिन्यात एक्सचेंज ऑफर सुद्धा लाँच केली होती. या लाँचनंतर या फोनची किंमत केवळ ५०१ रुपये झाली होती. जिओ फोन दिवाळी २०१९ ऑफर अंतर्गत आता हा फोन डिस्काउंटेड किंमतीवर उपलब्ध होणार आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता एक्सचेंजच्या ऑफरची गरज नाही. तसेच कंपनीने ग्राहकांसाठी ७०० रुपयांचा डेटा फ्री देणार असल्याची ऑफरही ग्राहकांना देऊ केली आहे. ही ऑफर ४ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. जिओ फोनमध्ये १.२ गीगाहर्ट्ज ड्युल कोअर प्रोसेसर आणि ५१२ एमबी रॅम देण्यात आला आहे. यात २.४ इंचाचा डिस्प्ले तसेच ४ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आला आहे. फोनची स्टोरेज मर्यादा १२८ जीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्डच्या साहायाने वाढवण्याची सुविधा सुद्धा यात देण्यात आली आहे. या फोनमध्ये २००० एमएएच क्षमतेची बॅटरी असून वाय-फाय सपोर्ट करण्याची सुविधा आहे. हा फोन फेसबुक, यूट्यूब आणि व्हॉट्सअॅप यासारख्या अॅप्सना सपोर्ट करतो. रिलायन्स हा जिओ फोन KaiOS वर चालतो आहे.\nजिओ फोन २२ भारतीय भाषांना सपोर्ट करतो. यात गुगल असिस्टेंट सपोर्ट सुद्धा देण्यात आला आहे. हँडसेट आणि टीव्हीला एक केबल मधून कॉन्टेन्टला टीव्हीवर मिरर केले जाऊ शकते. जिओ फोनमध्ये जिओ सिनेमा, जिओ म्युझिक, जिओ टीव्ही आणि Jio Xpress News यासारख्ये अॅप्स आधीपासूनच यात समाविष्ट करण्यात आले आहेत. दिवाळीनिमित्त अनेक मोबाइल कंपन्यांकडून दिवाळी ऑफर सुरू करण्यात आली आहे. स्मार्टफोनवर मोबाइल कंपन्यांनी घसघशीत कपात करण्यात आली आहे. २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या दरम्यान ही ऑफर सुरू राहणार आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ही ऑफर सध्या सुरू आहे. मोबाइलच्या किंमतीत कपात करण्याबरोबरच कंपन्यांनी कॅशबॅक आणि डिस्काउंटची ऑफर देऊ केली आहे. मोबाइलसह अनेक गृहोपयोगी वस्तूंवरही ऑफर देण्यात येत आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nरियलमी ५ प्रो खरेदी करा फक्त २८९९ रुपयात\nव्हॉट्सअॅप डाऊन; जगभरातील युजर्सना फटका\nइंटरनेट कमी वापरणाऱ्यांसाठी स्वस्तातील प्लान\nरिलायन्स जिओ बनली देशातील 'नंबर वन' कंपनी\n... म्हणून नंबर पोर्ट करण्याकडे ग्राहकांची पाठ\nजे. पी. नड्डा घेणार अमित शहांची जागा\n'परिवहन कार्यालयाला आग लावणं हे आपचं कटकारस्थान'\nदिल्लीः दिल्ली परिवहन विभागाच्या कार्यालयाला आग\nजिल्हाधिकाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या कानशिलात लगावली\nराजस्थान: राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकमध्ये अपघात; ७ ठ...\nकेरळ: फुटबॉल सामन्यादरम्यान स्टेडियमची गॅलरी कोसळल्याने ५० ज...\n... म्हणून प्रिया वर्मा ट्विटरवर झाल्या ट्रेंड\n'या' गोष्टींना गुगल, अॅमेझॉनच्या ऑफिसमध्ये मनाई\nमोबाइल इंटरनेट व्यसनाने विद्यार्थ्यांवर होतो 'हा' परिणाम\n'या' सेलमध्ये iPhone XS ४० हजारांनी स्वस्त\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nजिओची दिवाळी ऑफर; फक्त ६९९ रुपयात फोन...\nनदीत दीड वर्षं पडूनही सुरू होता आयफोन\nAirtel च्या ६५ रु.च्या प्लानमध्ये डबल डेटा\nXiaomi ने सेलच्या काही तासांत विकले १५ लाख डिव्हाइस\nवोडाफोनचा नवा ४५ रुपयांचा ऑलराऊंडर प्रीपेड प्लान...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/bjp-pins-hopes-on-pm-narendra-modi-50-rallies-to-woo-voters/articleshow/61262333.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-01-20T11:34:50Z", "digest": "sha1:IZAFHRH3SJEKH7KAMVYCKXTIOITCZM6S", "length": 12109, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Narendra Modi : गुजरातमध्ये मोदी घेणार ५०हून अधिक सभा - bjp pins hopes on pm narendra modi 50 rallies to woo voters | Maharashtra Times", "raw_content": "\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद\n'एक्स्प्रेस वे'वर बाइकर्सची धूम, स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैदWATCH LIVE TV\nगुजरातमध्ये मोदी घेणार ५०हून अधिक सभा\nगुजरात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. सत्ताधारी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळेच गुजरात सर करण्यासाठी भाजप पंतप्रधान मोदींच्या करिश्म्याचा आधार घेणार आहे.\nगुजरात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. सत्ताधारी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळेच गुजरात सर करण्यासाठी भाजप पंतप्रधान मोदींच्या करिश्म्याचा आधार घेणार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोदी राज्यात ५० हून अधिक प्रचार सभा घेणार आहेत, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.\nमोदी दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, कच्छ आणि मध्य गुजरातमध्ये ५० ते ७० प्रचार सभा घेऊ शकतात. १० नोव्हेंबरनंतर दोन ते तीन प्रचारसभांपासून मोदी आपल्या 'गुजरात मिशन'ची सुरुवात करणार आहेत, असेही या नेत्याने सांगितले. गुजरात निवडणुका जाहीर होण्याआधी मोदी यांनी गुजरातमध्ये आतापर्यंत १० वेळा दौरा केला आहे. मोदी हे १५ ते १८ प्रचारसभांमध्ये मतदारांना संबोधित करतील, असे सुरुवातीला सांगितले जात होते. पण मोदींनी किमान ५० जाहीर सभा घ्याव्यात अशी विनंती पक्षाच्या नेत्यांनी केली आहे, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले. तसेच मोदींनी अधिकाधिक रोड शो करावेत, अशीही नेत्यांनी इच्छा आहे.\nयोगी आदित्यनाथ स्टार प्रचारक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रचारसभांव्यतिरिक्त पक्षाकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रचार करावा, तसेच जाहीर प्रचार सभा घ्याव्यात, अशी विनंतीही पक्षाच्या नेत्यांनी नेतृत्वाकडे केली आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'निर्भयाच्या आईनं सोनियांचा कित्ता गिरवावा'\nCAA सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारकः कपिल सिब्बल\nनिर्भयाच्या दोषींची फाशी २२ जानेवारीला नाही: कोर्ट\nशिक्षा झाली म्हणून नोकरीवरून काढता येणार नाही: कोर्ट\nनागरिकत्व कायदा: RSSच्या उलेमा परिषदेत राडा\nहिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल\nराजकीय लाभासाठी चंद्राबाबू नायडू आंदोलन करतातः एमएस राव\nनक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील स्थानिकांनी स्वतःच बनवला रस्ता\nविद्यार्थिनी तापी अकुनं पंतप्रधान मोदींना विचारलं मूलभूत कर्...\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nगुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका पळाली\nबेंगळुरूमध्ये अन्य धर्मियांसाठी 'मोदी मशीद'\nकेजरीवाल गर्दीत अडकले; उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत\nनिर्भया: अल्पवयीन असल्याचा पवनचा दावा SC ने फेटाळला\nकाश्मीरमध्ये जवानांसोबत चकमक; हिजबुलच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nगुजरातमध्ये मोदी घेणार ५०हून अधिक सभा...\n'या' गावात सगळ्यांचाच जन्म १ जानेवारीला...\nतेलगीचे १८ राज्यांत ३२००० कोटींचे साम्राज्य...\nयोग्य वधू मिळताच लग्न करेन: राहुल गांधी...\nभारतात सापडला सरपटणारा ज्युरासिक मासा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aministry%2520of%2520defense&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Awomen&f%5B1%5D=field_site_section_tags%3A1250&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%A8&search_api_views_fulltext=ministry%20of%20defense", "date_download": "2020-01-20T13:05:35Z", "digest": "sha1:RR7MLC6WJSTCE2CSSPRV6ZZZS4HNS4US", "length": 10549, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, जानेवारी 20, 2020\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove अॅग्रोवन filter अॅग्रोवन\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nचिपळूण (1) Apply चिपळूण filter\nनिसर्ग (1) Apply निसर्ग filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nबेरोजगार (1) Apply बेरोजगार filter\nमराठा समाज (1) Apply मराठा समाज filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nरोजगार (1) Apply रोजगार filter\nव्यापार (1) Apply व्यापार filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nसकाळ रिलीफ फ���ड (1) Apply सकाळ रिलीफ फंड filter\n#sakalformaharashtra एकत्र येऊया... उपक्रमावर मान्यवरांच्या भूमिका\nपुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/State", "date_download": "2020-01-20T12:12:51Z", "digest": "sha1:GTNCJNIT52LIGHLS7TF6Q3VG5OWYDQMG", "length": 3215, "nlines": 90, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nचित्रकला परीक्षांच्या विद्यार्थ्यांना मिळणार वाढीव गुण\nमुंबईमध्ये दीड वर्षांत ८१ हजार किलो प्लास्टिक जमा\nइंधन वाचविणाऱ्या चालकांचा एसटी महामंडळ करणार सत्कार\nअवैध शाळांना 'इतका' दंड\nSBI ची नवी योजना, बिल्डरकडून वेळेत घराचा ताबा न दिल्यास बँक पैसे देणार\nएमएमआरडीए उभारणार ३ मेट्रो मार्गांसाठी एकच कारडेपो\nSBI कडून नवीन वर्षाची भेट, गृहकर्ज दरात कपात\nSBI चं 'हे' एटीएम १ जानेवारीपासून होणार बंद\nआता जणगणनाही होणार डिजीटल\nराज्यातील शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी\nSBI चा गृहकर्ज दर १ जानेवारीपासून ८ टक्क्यांच्या खाली\n मुंबईत रिक्षांची संख्या 'इतकी' वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/page/17/", "date_download": "2020-01-20T13:06:27Z", "digest": "sha1:TB5FPCMZ3W3J5DOAFK724HZJ2LWWKSPV", "length": 31368, "nlines": 272, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "महाराष्ट्र – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on महाराष्ट्र | Photos & Videos | लेटेस्टली - Page 17", "raw_content": "\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च��या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, जानेवारी 20, 2020\nHyundai Kona बनली जगात सर्वाधिक उंचीवर पोहोचणारी पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही; गिनीज बुकमध्ये नोंद, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nनागपूर: वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nदेशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्येच निर्णय घेण्याची हिंमत नाही- नितीन गडकरी\nतृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nधक्कादायक: देशातील 1% लोकांकडे, 70% लोकसंख्येच्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक संपती; आर्थिक विषमता अहवालात खुलासा\nनिर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटा��ली; फाशी अटळ\nJaipur: सूर्यग्रहण पहिल्याने 15 मुलांचे 70 टक्के डोळे खराब; पुन्हा नजर प्राप्त करणे मुश्कील\nमॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती\nव्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत\nUS Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना\nकौमार्य गमावल्यावरही पुन्हा Virgin होण्यासाठी तरुणी करवून घेत आहेत 'सिक्रेट सर्जरी'; अहवालात धक्कादायक खुलासा\n मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता\n Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा\nFlipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर\nJio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग\nHyundai Kona बनली जगात सर्वाधिक उंचीवर पोहोचणारी पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही; गिनीज बुकमध्ये नोंद, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\n 74 लाखाची कार आणि 7 कोटी रुपये जिंकण्याची संधी; फक्त करावे लागेल एक काम, जाणून घ्या ऑफर\nHonda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का सलामीवीर शिखर धवन संघाबाहेर\nIND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्\nIND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय\nIND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी\nJhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर\nअभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nWhat A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)\nJaved Akhtar Birthday: जावेद अख्तर यांच्या 75व्या वाढदिवशी फरहान अख्तर, बोनी कपूर, शिबानी दांडेकर सहित 'या' बॉलिवूड स्टार्सची रेट्रो लूक मध्ये भन्नाट पार्टी (See Photos)\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nKala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सव��'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण\nShattila Ekadashi 2020: षट्तिला एकादशी साजरी करण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या महत्व आणि शुभ मुहूर्त\nराशीभविष्य 20 जानेवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nकेरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी\nRakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nरानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्र: जळगाव येथील भुसावळ शहरात भाजप नगरसेवकांसह परिवारातील 5 जणांची हत्या\nGold Rate: सोन्याचे दर 39 हजार रुपयांच्या घरात, जाणून घ्या सराफा बाजारमधील आजचे भाव\nठाणे: 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी 40 वर्षीय व्यक्तीला 3 वर्षांची शिक्षा\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रॅपच्या माध्यमातून भाजप सरकारवर टिका; बेरोजगारी, महागाई, शेती संदर्भात प्रश्न निर्माण, पाहा संपूर्ण व्हिडिओ\nWatch Video: भाजप उमेदवार कुमार आयलानी यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचा 'Prime Minister' म्हणून उल्लेख; सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल\nनागपूर: नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपा उमेदवारांच्या रॅलीला सुरूवात; आज भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज\nMaharashtra Assembly Election 2019: विधानसभेसाठी मनसेची 32 जणांची तिसरी यादी जाहीर; पक्षाकडून आतापर्यंत 104 उमेदवार रिंगणात\nकांद्याचे दर लवकरच 30 रुपये किलो होणार, सामान्यांना मिळणार दिलासा\nMaharashtra Assembly Election 2019: विधानसभेसाठी मनसेची 45 जणांची दुसरी यादी जाहीर; पक्षाकडून आतापर्यंत 72 उमेदवार रिंगणात\nमहाराष्ट्र विधानसभा नि��डणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर शरद पवार पुढील 3 दिवसात उस्मानाबाद,कोल्हापूर,ठाणे सह या 6 ठिकाणी घेणार जाहीर सभा\nअंकुश आरेकर यांच्या 'बोचल म्हणून' कवितेतून भाजप सरकारवर जोरदार टीका, पाहा व्हिडिओ\nमुंबईतील मुलंड येथील बस डेपोमधील इलेक्ट्रीक बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही\nMaharashtra Assembly Election 2019: महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीच्या रिंगणात; राज ठाकरे यांची 5 ऑक्टोबरला पहिली प्रचारसभा\nठाणे येथे कौटुंबिक वादातून बहिणीच्या पतीची हत्या, अरोपीसह त्याच्या मित्राला अटक\nमहाराष्ट्र येथील नाशिक जिल्ह्यात ट्रक चालकाचे संतुलन बिघडल्याने 5 जणांचा मृत्यू, 3 जखमी\nनरेंद्र मोदी यांच्या विधानावर संभाजी भिडे यांची प्रतिक्रीया; म्हणाले, भारताला बुद्ध नव्हे छत्रपती संभाजी महाराज पाहिजेत\nऔरंगाबाद येथे 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा जप्त, तिघांना अटक\nमहाराष्ट्रात परतीच्या पावसाचा प्रवास 15 ऑक्टोंबरला, हवामान खात्याचा अंदाज\nअजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर मुंबईत शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची बैठक\nमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा: शरद पवार यांच्याविरोधी कारवाईच्या निषेधार्थ मुंबईतील ED कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची निदर्शन\nHelicopter BLADE ची मुंबई-पुणे, मुंबई -शिर्डी सेवा ऑक्टोबर महिन्यापासून होणार सुरू\nमराठवाड्याचा तरूण दादाराव कांबळे यांचे शरद पवारांसाठी खास अ‍ॅफिडेव्हीट; उभ्या आयुष्यात राष्ट्रवादीची साथ न सोडण्याची हमी स्टॅम्प पेपरवर\nMaharashtra Assembly Election 2019: शिवसेना- भाजपा युती जागावाटपाच्या तिढ्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया; 'भारत पाकिस्तान विभाजनापेक्षा 288 जागांचे वाटप करणं भयंकर'\nMaharashtra Assembly Election 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष 50 जागा लढणार, यापैंकी 8 उमेदवारांची केली घोषणा\nमुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख\nBJP राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज होणार निवडणूक; जेपी नड्डा यांचं नाव चर्चेत\nPariksha Pe Charcha 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना करणार मार्गदर्शन; इथे पहा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण\nमुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला; थंडीसह प्रदूषणात वाढ\nमुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ सोहळ्यासाठी सारा अली खान, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे सह जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा फोटोज\nमुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल\nHyundai Kona बनली जगात सर्वाधिक उंचीवर पोहोचणारी पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही; गिनीज बुकमध्ये नोंद, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा\nHealth Tips: टॅटू काढायचाय मग त्याआधी जाणून घ्या त्या नंतरचे गंभीर परिणाम\nशिर्डी साईबाबा जन्मस्थळ वाद अखेर संपला; मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची संस्थानाच्या प्रतिनिधींनी दिली माहिती; 20 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा\nMaghi Ganesh Jayanti 2020 Date: माघी गणेश जयंती 2020 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि\nMumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल\nAmazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान ने शिकवला ‘डॉन’ चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)\nGSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nभारत दौरे के बाद पाकिस्तान पहुंची अमेरिकी राजनयिक एलिस वेल्स, द्विपक्षीय मुद्दों पर होगी बातचीत: 20 जनवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nइंग्लैंड के प्रिंस हैरी ने कहा- शाही परिवार से अलग होने के अलावा मेरे पास कोई विकल्प नहीं था\nदीपिका पादुकोण के इस TikTok Video को देखकर भड़के लोग, कहा- पैसों के लिए शर्म भी बेच दी\nजम्मू-कश्मीर के डीजीपी दिलबाग सिंह बोले 'दक्षिणी कश्मीर' में खात्मे की कगार पर हिजबुल मुजाहिदीन\nमनी लॉन्ड्रिंग केस में रॉबर्ट वाड्रा की बढ़ सकती हैं मुश्किलें, करीबी सीसी थंपी को ED ने किया गिरफ्तार\nजाकिर नाइक को पनाह देना पड़ा भारी मलेशियाई PM महातिर मोहम्मद ने भारत के लिए कही ये बड़ी बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/about-us/", "date_download": "2020-01-20T12:41:17Z", "digest": "sha1:WTNQHD4DVCSZRGNONDKNN7IENIM6OLOB", "length": 8911, "nlines": 30, "source_domain": "nmk.co.in", "title": "मनोगत - nmk.co.in", "raw_content": "\nसंगणक युगात ग्रामीण भागातील युवकांनी सरकारी नोकरी व स्पर्धा परीक्षेत जास्तीत-जास्त संख्येने सहभागी होण्याकरिता उपलब्ध असलेल्या संधी त्यांच्यापर्यंत पोहचवून ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग सुलभ व्हावा म्हणून अतिशय प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीत ‘नोकरी मार्गदर्शन केंद्र’ ची स्थापना करत राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिलं नोकरी विषयक परिपूर्ण मराठी संकेतस्थळ विकसित करण्याचा मान आम्ही मिळविला आहेच, त्याच बरोबर बेरोजगारांच्या मदतीसाठी संपूर्ण राज्यात जवळपास सातशेच्या वर मदत केंद्राची स्थापना केली आहे. २०१३ साली लावलेल्या एका छोट्याशा रोपट्याचं आज महाकाय वटवृक्षात रुपांतर होत असून या वटवृक्षाच्या पारंब्या दिवसेंदिवस अवघ्या जगभरात पसरल्या जात आहेत. केवळ राज्य आणि देशातूनच नाही तर संपूर्ण जगभरात विखुरलेले लाखो बेरोजगार याचा लाभ घेऊन नोकरीच्या संधीच्या वाटेवर येत असून महाराष्ट्रासह बीड जिल्ह्याची स्पर्धात्मक ओळख निर्माण होताना मनस्वी आनंद होत आहे. त्यामुळे भविष्यात बेरोजगारी निर्मुलन करण्याबरोबरच बेरोजगारांना संघटीत करून न्याय मागण्यासाठी संघर्ष करण्याचा आमचा मानस आहे.\nबीड जिल्ह्यात असलेल्या माजलगाव तालुक्यातील धर्मेवाडी या साधारणतः पाचशे-सहाशे लोकवस्तीच्या छोट्याशा खेडेगावात माझा जन्म झाला. आई-वडिलांचे शिक्षण चौथी पर्यंतच झाले असले तरी आपल्या तिन्ही मुलांनी खूप शिक्षण घेऊन किमान एका मुलाने तरी सरकारी नोकरी करून आपल्या जीवनाचे सार्थक करावे असे स्वप्न उराशी बाळगून अतिशय काबाड-कष्ट करून विश्वासाने झगडत आमच्या शिक्षणासाठी अटोकाट प्रयत्न करत होते. मी मात्र त्यांच्या विश्वासास पात्र न ठरता १९९३ साली दहावीच्या वर्गात अगदी काठावर पास झाल्याने आपोआपच पुढील उच्च शिक्षणाचे सर्व मार्ग स्वतःच बंद करून थेट रोजगार हमी योजनेच्या कामावर हजर होऊन पुढील शिक्षणाला रामराम ठोकला तो कायमचाच. रोजगार हमी योजनेवर काम करताना आपली दयनीय अवस्था स्वतःलाच सहन न झाल्याने सुरुवातीला माजलगाव आणि नंतर गेवराई येथे मिळेल ते काम करत असतानाच १९९७ मध्ये बीड येथील झुंजार नेता दैनिकात काम करण्याची एक सोनेरी संधी मला मिळाली. आदरणीय स्वर्गीय मोतीराम वरपे दादा यांच्या सहवासात राहून काही तरी नवीन करण्याच�� प्रेरणा मिळत गेल्याने २००४ साली मा. रत्नाकर वरपे यांच्या सहकार्याने ती प्रत्यक्षात उतरवून नोकरी मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली. संकल्पना नवीनच असल्याने त्यावेळी अनेकांची कुचेष्टा सहन करावी लागली असली तरी आज आम्ही आकाशाला गवसणी घालण्या इतपत यश मिळविण्यात यशस्वी होत आहोत.\nवयाच्या पस्तिसाव्या वर्षापर्यंत पराकोटीचे प्रयत्न करूनही दारोदार फिरताना नको वाटणाऱ्या जीवनातील झालेल्या वेदना आजही अगदी जिवंत आहेत. दहावी नंतर शिक्षण सोडण्याचा एक चुकीचा निर्णय आणि स्वतःची क्षमता कधी पडताळून पाहण्याची संधीच न मिळाल्याने ऐन उमेदीच्या काळातील तब्बल सतरा वर्ष भटकंती करण्यातच गेली. मात्र आत्मविश्वास आणि प्रयत्न नेहमीच यशाकडे घेऊन जातात अशीच माझी परिस्थिती म्हणावी लागेल. स्वतः वर विश्वास ठेवा कारण प्रत्येकालाच एक संधी मिळत असते, मात्र मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी गरज आहे ती फक्त आपल्या जिद्द, कृती आणि इच्छा शक्तीची \nसंस्थापक – नौकरी मार्गदर्शन केंद्र\nगोवा येथील मनोरंजन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४० जागा\nदमण मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३२ जागा\nअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत वरिष्ठ निवासी अधिकारी पदांच्या ७८ जागा\nगणेश कड अकॅडमीत बेसिक इंग्रजी व्याकरण मोफत कार्यशाळेचे आयोजन\nभारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य विभागात विविध पदांच्या एकूण ९ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250598726.39/wet/CC-MAIN-20200120110422-20200120134422-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}